diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0618.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0618.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0618.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,288 @@ +{"url": "https://dhanlabh.in/13372", "date_download": "2021-08-02T22:33:25Z", "digest": "sha1:6MMRTCCYF4R5BNSL7IJT7FZ65YKDEFRV", "length": 9329, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंड: दिल्ली, महाराष्ट्र आघाडीवर – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड: दिल्ली, महाराष्ट्र आघाडीवर\nम्युच्युअल फंडात सर्वसामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असताना नवी दिल्ली, गोवा आणि महाराष्ट्र ही राज्ये दरडोई एयूएम आणि एयूएम ते जीडीपी गुणोत्तरांच्या बाबतीत अव्वल ठरली आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) डिसेंबर 2019 पर्यंतची यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. संबंधित राज्यातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक आणि फोलिओ यांचे प्रमाण काढून दरडोई एयूएम काढण्यात आला आहे.\nया यादीत नवी दिल्ली 1.53 लाख रुपयांच्या दरडोई एयूएमसह प्रथम क्रमांकावर आहे, तर गोवा आणि महाराष्ट्र अनुक्रमे 1.16 लाख रुपये आणि 99, 760 रुपये प्रति दरडोई एयूएमसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. टॉप 10 राज्यांच्या यादीत चंदिगढ, हरियाणा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.\nएयूएम ते जीडीपी गुणोत्तर यादीत देखील दिल्ली, गोवा आणि महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर आहेत. मात्र 66.5 टक्क्यांसह महाराष्ट्र प्रथम स्थानावर तर 56.7 आणि 35.8 टक्क्यांसहित दिल्ली आणि गोवा ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.\nटाटा समूहाची ‘बिगबास्केट’वर मालकी\nडेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध\n‘एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक स��्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/make-aadhar-card-secure-via-sms/", "date_download": "2021-08-02T23:02:54Z", "digest": "sha1:ZTFKKK5FYOW2AMQMMP437CGBMGADKD3A", "length": 9970, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एका एसएमएसद्वारे आधार कार्डला बनवा सुरक्षित", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nएका एसएमएसद्वारे आधार कार्डला बनवा सुरक्षित\nआधार कार्ड महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया द्वारे लागू करण्यात आलेल्या आधार कार्डमध्ये व्यक्तीच्या अनेक खाजगी माहिती साठवलेल्या असतात. बऱ्याच काही दिवसांपासून आधार नंबर द्वारे फसवणुकीच्या तक्रारी समोर येत आहेत. आधार कार्ड नंबर द्वारे कोणीही तुमची माहिती मिळू शकतो. अशा परिस्थितीत गरजेचे आहे की, आपल्या आधार कार्ड सुरक्षित ठेवणे.आधार कार्ड मध्ये तुमची जी काही माहिती नोंदीत असते ती फार संवेदनशील असते. आधार कार्डवर नाव,, पत्ता, आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट यासारखे संवेदनशील माहिती असते. आधार कार्ड धारकांची चिंता दूर करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने आधार नंबर ब्लॉक करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेद्वारे आधार नंबर द्वारे होणारी फसवणूक थांबवता येऊ शकते. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, तुम्ही एका मेसेज द्वारे तुमचा तर नंबर ब्लॉक करू शकता.\nहेही वाचा:आधार कार्डमध्ये न पुरावा देता अपडेट करा मोबाईल नंबर\nआधार नंबर ब्लॉक करण्याची प्रक्रिया\nतुम्ह�� सगळ्यात अगोदर 1947 वर गेट ओटीपी लिहून एक मेसेज पाठवायचा असतो. त्यानंतर आधार कार्ड धारकांच्या मोबाईलवर एक ओटीपी येतो. ओटीपी मिळाल्यानंतर आधार कार्ड धारकाला LOCKUID आधार नंबर लिहून पुन्हा 1947 वर पुन्हा मेसेज पाठवा. त्यानंतर तुमचा आधार नंबर ब्लॉक केला जातो. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ने सुरक्षा या पर्यायासाठी मास्कड आधार कार्ड जारी केले आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक आधार कार्ड असते. ज्याला सहजतेने डाऊनलोड करता येते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0_(%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6)", "date_download": "2021-08-02T20:57:53Z", "digest": "sha1:LH6KBIREH4YYPZC4LWDTTZVRVMAXO2X4", "length": 10610, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश) - विकिपीडिया", "raw_content": "जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)\n— केंद्रशासित प्रदेश —\n३४° ०५′ २७.९६″ N, ७४° ४८′ २१.९६″ E\nक्षेत्रफळ २,२२,२३६ चौ. किमी\n• घनता (१८ वा) (२००१)\nभाषा उर्दू, काश्मिरी, डोग्री\nस्थापित २६ ऑक्टोबर १९४७\nविधानसभा (जागा) Bicameral (८९+३६)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-JK\nजम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे.\nकेंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]\nकाश्मीरच्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र\n२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे.\nजम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे.\n^ \"यंदा जम्मू काश्मीर मध्ये देखील प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकणार राष्ट्रध्वज\". Info Marathi (इंग्रजी भाषेत). 2019-08-14 रोजी पाहिले.\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप • जम्मू आणि काश्मीर • लडाख\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०२१ रोजी २०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shut-down-kannada-schools-sangli-municipal-corporation-area-mns-warning-406269", "date_download": "2021-08-02T22:17:07Z", "digest": "sha1:XCDU4HANB6FSJSVKNMTDPCLVDDSS2KNG", "length": 6722, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सांगली महापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडू : मनसेचा इशारा", "raw_content": "\nमहापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आज दिला.\nसांगली महापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडू : मनसेचा इशारा\nसांगली : कर्नाटकच्या सीमेवरील भागात मराठी भाषेचा अपमान केला जात आहे. मराठी भाषकांची गळचेपी सुरू आहे. यावरून मनसे आक्रमक झाली असून हा अपमान सहन केला जाणार नाही, महापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आज दिला.\nश्री. सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. ते म्हणाले,\"\"मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही असते. कर्नाटकातील मराठी शाळा आणि मराठी माणसांवर तेथील सरकार दबाव टाकत आहे. त्यांची गळचेपी सुरू आहे.\nकाही जिल्ह्याती��� मराठी शाळा बंद पाडण्यात आल्या. राज्य महामंडळाच्या एस. टी.वर उभे राहून कानडी धिंगाणा घातला गेला. मराठीत असलेल्या नामफलकास काळे फासले. या बाबी निंदनीय आहेत. तेथील मंत्री सांगली, सोलापूर कर्नाटकात सामील करणार अशा वल्गना करत आहेत.''\nते म्हणाले,\"\"कर्नाटकातील मराठी माणसावर व मराठी भाषेवर अन्याय झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. सीमाभागात इकडे कन्नड लोकं आहेत. आम्ही त्यांना कधी त्रास देत नाही. महापालिका क्षेत्रासह सीमाभागात कन्नड शाळा आहेत त्या बंद करू. कन्नड भाषाही बंद करू.\nजरी सरकार झोपले असले तरी मनसे इथे मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरणार हे कन्नडगिनी विसरू नये. याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यातील आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पिटलवर असलेले कन्नड व इतर भाषेतील फलक आठ दिवसांत काढून टाकावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने काढेल याची खबरदारी घ्यावी.''\nसंपादन : युवराज यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/income-tax-launched-new-portal-will-be-user-friendly/articleshow/83306013.cms", "date_download": "2021-08-02T22:17:46Z", "digest": "sha1:KRAOZKWOIFIJVTJC5OSUNCN3UVPKZCC4", "length": 14782, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIncome Tax कर परतावा झटपट; आयकर विभागाने उचलले 'हे' पाऊल, सेवा होणार सुलभ\nकरदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी आयकर विवरणपत्राच्या (आयटीआर) त्वरित प्रक्रियेसह नवीन करदाता स्नेही पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. नवीन वेबसाईट करदात्यांना दर्जेदार अनुभव देईल असा दावा आयकर विभागाने केला आहे.\nकरदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी नवीन करदाता स्नेही पोर्टलचे एकत्रीकरण\nकरदात्यांच्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी करदात्याच्या मदतीसाठी नवीन कॉल सेंटर सुरु\nपोर्टलच्या सुरुवातीनंतर मोबाइल अ‍ॅप देखील जारी केले जाईल\nमुंबई : करदात्यांना सुलभता आणि आधुनिक, वेगवान सेवा देण्यासाठी गेले आठवडाभर संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरु होते. आजपासून नवीन ई-फाईलिंग पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे आयकर परतावा मिळण्याची प्रक्रिया वेगवान होणार असून क��दात्यांना ताटकळावे लागणार नाही. प्राप्तिकर विभाग आपले नवीन ई-फाइलिंग पोर्टल www.incometax.gov.in ७ जून २०२१ रोजी कार्यान्वित झाले आहे.\nअर्थमंत्री सीतारामन यांचे निर्देश; या दोन विमा योजनांमधील दाव्यांचा होणार तातडीने निपटारा\nकरदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी आयकर विवरणपत्राच्या (आयटीआर) त्वरित प्रक्रियेसह नवीन करदाता स्नेही पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. करदात्यांना पाठपुरावा करता यावा यासाठी सर्व परस्पर संवाद आणि अपलोड किंवा प्रलंबित कारवाई एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केले जातील.\nतेजीचा इफेक्ट ; भांडवली बाजारात दरमहा १३ लाख गुंतवणूकदारांनी घेतली एन्ट्री\nITRs १, ४ (online and offline) आणि ITR २ (offline) भरण्यास करदात्यांना मदत करण्यासाठी आयटीआर तयारीसाठीचे सॉफ्टवेअर इंटरॅक्टिव्ह प्रश्नांसह मोफत उपलब्ध, ITRs ३, ५, ६, ७ च्या तयारीसाठी लवकरच सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाने म्हटलं आहे. करदात्यांना विवरण पत्र भरताना लागणारी वेतन, घर मालमत्ता, व्यवसाय / उद्योग यासह उत्पन्नाची विशिष्ट माहिती प्रदान करण्यासाठी त्यांचे प्रोफाइल अद्ययावत करता येईल. टीडीएस आणि एसएफटी स्टेटमेन्ट अपलोड झाल्यानंतर वेतन उत्पन्न, व्याज, लाभांश आणि भांडवली नफ्यांसह प्री-फिलिंगची सुविधा उपलब्ध होईल.\nसोने-चांदीमध्ये घसरण ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव\nकरदात्यांच्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी करदात्याच्या मदतीसाठी नवीन कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहे. तपशीलवार वारंवार विचारले जाणारे प्रश्न, वापरकर्ता पुस्तिका, व्हिडिओ आणि चॅटबोट / लाइव्ह एजंट देखील उपलब्ध करण्यात आला आहे. फेसलेस स्क्रुटिनी किंवा अपील्समधील नोटिशींना प्रतिसाद देण्याची सुविधा उपलब्ध असतील.\nइंधन दरवाढ सुरुच; महिनाभरात पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी महागले\nकरदात्याची कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी नवीन कर भरणा प्रणाली १८ जून २०२१ रोजी म्हणजेच आगाऊ कर हप्ता भरण्याच्या तारखेनंतर सुरू केली जाईल. पोर्टलच्या सुरुवातीनंतर मोबाइल अ‍ॅप देखील जारी केले जाईल, ज्यायोगे करदात्यांना विविध वैशिष्ट्यांसह नवीन प्रणालीशी परिचित होता येईल. यासाठी थोडा वेळ लागू शकेल, म्हणून विभाग नवीन कर पोर्टलच्या प्रारंभानंतर सर्व करदात्यांना/भागधारकांच्या संयमाची विनंती केली आहे कारण हा खूप मोठा बदल आहे. करदाता आणि इतर हितधारकांचे अनुपालन सुलभ करण्यासाठी सीबीडीटीचा हा आणखी एक उपक्रम आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nDemat Account तेजीचा इफेक्ट ; भांडवली बाजारात दरमहा १३ लाख गुंतवणूकदारांनी घेतली एन्ट्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nपुणे पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; पाहा, काय आहेत नियम\nमुंबई राज्यातील 'या' ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन; आदेशात काय म्हटलंय पाहा...\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_60.html", "date_download": "2021-08-02T22:26:27Z", "digest": "sha1:HBPSEO5CDQ5JSEMMLEGLZ26ARHYYEKYJ", "length": 13618, "nlines": 56, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "भागवत बंधूनी खुली करून दिली संदीपची यशाची वाट - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » भागवत बंधूनी खुली करून दिली संदीपची यशाची वाट\nभागवत बंधूनी खुली करून दिली संदीपची यशाची वाट\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८ | शनिवार, सप्टेंबर ०८, २०१८\nभागवत बंधूनी खुली करून दिली संदीपची यशाची वाट\nपीडित, गरजू, आपदग्रस्त, शैक्षणिक बाबतीत सदैव मदतीसाठी तत्पर व संवेदनशील असणारे भागवत बंधू संदीप बागल यांच्याविषयी माहिती मिळताच मदतीसाठी धावून आले. संदीपला पदवी नंतर MPSC वा UPSC चा अभ्यास करण्यासाठी नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक चे अध्यक्ष विष्णूभाऊ भागवत व येवला तालुक्याचे शिवसेनेचे कर्तव्यदक्ष उपसभापती तथा शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक रुपचंदभाऊ भागवत यांनी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी अत्यंत महत्वाची पुस्तके घेऊन दिली. या पुस्तकांचा वापर स्वतःच्या अभ्यासाबरोबर इतर गरजूंना देखील करू द्यावा अशी अपेक्षा रुपचंदभाऊंनी व्यक्त केली. रुपचंदभाऊ भागवत यांचे सोबत, मकरंद सोनवणे, दीपक जगताप, प्रा. विलास भागवत, अमोल सोनवणे, फाउंडेशन चे देविदास जानराव, ज्ञानेश्वर भागवत, एकनाथ भालेराव, मनोज भागवत, सोमनाथ भागवत, बाबासाहेब आहेर हे पुस्तके घेऊन आले. यावेळी रघुनाथ सोनवणे, बाळाजी गोराणे, एकनाथ जाधव, भरत बागल, संतोष गायकवाड, अनिस शेख, अल्ताफ शेख, गोरख बागल, वाल्मीक बागल, हरिभाऊ बागल, ऋषिकेश देशमुख, भास्कर गोराणे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nउंदीरवाडी ता येवला येथे संदीप भरत बागल हा अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेला. दारिद्र्य पाचवीला पुजलेले, लहानपणीच आईचे निधन झाले. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी वडिलांवर आली. जमीन मात्र एकरभर. त्यामुळे मजुरीशिवाय पर्याय नव्हता. त्यात संदीपचे पालन पोषण, यामुळे लहानपणी संदीपचा अत्यंत हलाखीत सांभाळ झाला. परंतु बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. उंदीरवाडी जि प शाळेत प्रवेश घेतलेला संदीप अभ्यासात चमकू लागला. सतत टॉप थ्री मध्ये असणारा संदीप माध्यमिक शाळेत देखील आपले आपली गुणवत्ता दाखवू लागला. अतिशय हुशार असणाऱ्या संदीपला परिस्थितीमुळे शिक्षक गावकऱ्यांची सहानुभूती मिळत होती. त्यामुळे कुणाचे वापरलेले, टाकून दिलेले कपडे, जुने पुस्तके वापरून शिक्षणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. दहावीत ७६.२०% मार्क मिळवून माध्यमिक विद्यालयात टॉप थ्री मध्ये यश संपादन केले.\nबा��ावीचा प्रवेश अंदरसुल येथील शांताबाई सोनवणे ज्युनियर कॉलेज मध्ये कॉमर्स ला प्रवेश घेतला. मात्र आता शिक्षणाचा खडतर प्रवास सुरु झाला. शिक्षणाचा खर्च, कॉलेजचे नियम, शिस्त पाळण्यासाठी ड्रेस कोड, शैक्षणिक साहित्य, प्रवास यासाठी खर्च येणार होता. परंतु इच्छाशक्तीपुढे परिस्थिती देखील नतमस्तक होते. याप्रमाणे जिद्द व मेहनती स्वभावामुळे संदीप आता सुट्टीच्या दिवशी शेतमजुरी, खतभरणे, विहीर खोदाई असे कामे करू लागला. पण एवढी मेहनत करत असतांना अभ्यासात मात्र तसूभरही मागे हटला नाही. उलट मेहनतीच्या पैशामुळे तो अभ्यासाशी एकरूप झाला व जीव तोडून अभ्यास करू लागला आणि बारावी कॉमर्स ला ८३.८५% गुण मिळवत अंदरसुल कॉमर्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या परिस्थितीत मकरंद सोनवणे यांचे त्याला खूप सहकार्य लाभले. परिसरातून त्याच्या या हुशारीचे सतत कौतुक केले जाते व संदीपचा अभिमान असल्याचे सांगितले जाते.\nगुणवत्तेच्या जोरावर संजीवनी आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोपरगाव येथे प्रवेश घेतला. तेथेही अभ्यासाची चुणूक दाखवत गुणवत्तेची त्याची परंपरा टिकवत सलग प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवत आहे. पण खर्च त्याच्या अभ्यासातील मेहनतीमुळे मिळणाऱ्या सहनुभूतीवर अवलंबून आहे. त्याची अभ्यासातील लगन पाहून कुणीही मदतीचा हात पुढे करतात पण मदत करू करून किती करावी यावर प्रत्येकाच्या परिस्थिती पुढे मर्यादा येतात. आता त्याच्या शिक्षणावरील खर्च देखील वाढत चालला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते देखील त्याला हवा असलेला खर्च किंवा पुस्तके नाही घेवून देऊ शकत नाही. नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व रुपचंदभाऊ भागवत यांचेमार्फत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी महत्वाची सर्व पुस्तके त्याला देण्यात आली. कडक अभ्यास करून आपल्या या मदतीचे चीज करेल व मेहनत करून एक दिवस आपली मान अभिमानाने उंच करील अशी ग्वाही यावेळी संदीपने दिली. वडील भरत बागल व सावत्र आई शीला बागल हे आपल्या जिद्दी मुलासाठी अहोरात्र कष्ट करत आहे व त्याला प्रेरणा देत आहे. त्यांच्या या स्वप्नांना त्याने कधीही तडा जाऊ दिला नाही.\nसंदीपची मेहनत, जिद्द, चिकाटी बघता त्याला नारायणगिरी महाराज फाऊंडेशन नाशिक कडून संदीपला अभ्यासासाठी आवश्यक व महत्वाचे पुस्तके घेवून देण्यात आले व या पुस्तकांमुळे तो मोठा अधिकारी होणार असा आत्मविश्वास आहे. नक्कीच त्याचा अभ्यास बघता अशी मदत करून गरीब कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भागवत बंधूंचा यामागे सिंहाचा वाटा असणार आहे. शिवसेना येवला तालुका उपसभापती तथा येवला लासलगाव मतदार संघ शिवसेना संघटक यांचे मार्फत फाऊंडेशन असे सामाजिक, शैक्षणिक काम चालू आहे आणि राहणार.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/04/blog-post_9442.html", "date_download": "2021-08-02T22:13:40Z", "digest": "sha1:AXXNYMGIDDJAZ37ZE3LCTFPAFUBGTRUH", "length": 4293, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "राजापूर चे बीएसएनएलचे मोबाईल बंद - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » राजापूर चे बीएसएनएलचे मोबाईल बंद\nराजापूर चे बीएसएनएलचे मोबाईल बंद\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १६ एप्रिल, २०१३ | मंगळवार, एप्रिल १६, २०१३\nराजापूर - येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएलची मोबाईल सेवा दररोज दुपारी बंद राहत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून येथील कार्यालयातील बॅटरी नादुरुस्त असल्याने वीज असल्याशिवाय मोबाईल सेवा सुरू राहत नाही. त्याची दुरुस्ती न केल्यास कोणत्याही क्षणी कार्यालयास कुलूप लावण्यात येईल याची नोंद संबंधित अधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी अशोक आव्हाड यांनी केली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/recruitment-for-the-post-of-engineer-in-cement-corporation-of-india-limited/", "date_download": "2021-08-02T22:35:30Z", "digest": "sha1:USN4MLKQLJHBIO67MQDBF5CXJGRGTEAE", "length": 15178, "nlines": 161, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती...", "raw_content": "\nसिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती…\nसिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सीसीआय लिमिटेडने अभियंता आणि अधिकारी पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्याअंतर्गत एकूण 46 पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील 29 पदे अभियंता पदासाठी आणि 17 पदे अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी https://www.cciltd.in/ “rel =” nofollow “या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.\nसीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अभियंता व अधिकारी यांच्या पदांवर ठराविक मुदतीच्या कराराच्या आधारे नेमणुका केल्या जातील. उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की निवडलेल्या तरुणांचा प्रारंभिक कार्यकाळ एक वर्षाचा असेल जो कामगिरीनुसार 3 वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकेल. वर नमूद केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पात्रतेसह किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. आणि उमेदवारांचे वय 30 वर्षे असावे.\nअभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी पदवी पदवी तसेच सीए / एमबीए / पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.\nसीसीआय भरती 2021: ऑनलाईन अर्ज कसा करावा\nअभियंता व अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट cciltd.in वर भेट द्यावी लागेल. त्यानंतर मुख्यपृष्ठावर, “करिअर” टॅबवर क्लिक करा. आता जाहिरातीवर क्लिक करा आणि “ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक” वर क्लिक करा. आता आपल्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार पोस्ट निवडा आणि पुढील नोंदणी करा. त्यानंतर लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म पुढे जा दस्तऐवज अपलोड करा, अर्ज फी भरा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंट घ्या\nसीसीआय भरती 2021: निवड अशा प्रकारे केली जाईल\nसीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांची यादी केली जाईल व त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की जर त्यांना या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती हवी असेल तर ते अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात\nPrevious articleइगतपुरी येथे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा…चार अभिनेत्रींसह २२ लोकांना अटक…\nNext articleमांडा-टिटवाळाकरांच्या सेवेकरिता लवकरच सुसज्ज असे अग्निशमन केंद्र सुरू होणार…\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nखगोलीय घटना | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्रधान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\nकामगार कायद्यात होणार मोठा बदल…आठवड्यातून चार दिवस ते तीन दिवस सुट्टी\nनोकार्कने देशातील ५०० रुग्णालयांत ३००० हून अधिक व्हेंटिलेटर यशस्वीरित्या लावले…\nEPFO | साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना मोठी बातमी…जाणून घ्या\n१० वी पास असाल …तर भारतीय नौदलाच्या या पदासाठी अर्ज करू शकता…७० हजार मासिक वेतन मिळवा\nदर्यापूरात बिहारीबाबूची दादागिरी, महिला ग्राहकांला दिली अपमानास्पद वागणूक…\nपूरग्रस्त भागातील तत्काळ पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…मुख्यमंत्र्यांचे निर्देश…\nमाधुरी दीक्षितने ‘कजरा मोहब्बत वाला’ गाण्यावर डान्स करीत लाखो चाहत्यांची धडकन वाढविली…व्हिडीओ व्हायरल\nबॉलिवूड मधील ‘या’ स्टार्सनी कारगिल विजय दिनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली…काय म्हणाले पाहूया…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश क���ढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenews24.in/filed-a-case-of-bull-racing-while-banned/", "date_download": "2021-08-02T21:31:21Z", "digest": "sha1:IXJ7FIQCLE3XUJ7WOZHXETF4NGNHR7RH", "length": 9449, "nlines": 91, "source_domain": "policenews24.in", "title": "Filed a case of bull racing while banned", "raw_content": "\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nपुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,\nपुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालकासहित १६ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nभार���ी विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा.\nपोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतीवर बंदी असताना कात्रज घाट येथे बैलांची शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार रविंद चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे.‌ १७ जुलै रोजी गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजुला असलेल्या सपाट मोकळया जागेवर कात्रज,पुणे येथे बैलांची शर्यत आयोजीत करण्यात आली होती.\nबंदी आदेश जारी केला असताना देखील बैलांची शर्यत ठेवण्यात आली. बैलांना गाड्यांना जोडुन त्यांना निर्दयतेपणे मारहाण करुन‌ त्यांच्या शेपटया पिरगाळुन त्यांना जबरदस्तीने आरडा-ओरडा करत पळवुन निर्दयतेने वागवले.\nफिर्यादी हे सदर शर्यतीचे आयोजक व सहभागी होणारे इतरांना बैलांची शर्यत करणे बेकायदेशीर असलेबाबत समजावत असताना त्यांनी फिर्यादी यांचेशी वाद-विवाद करुन,त्यांना धक्का-बुक्की करुन फिर्यादी यांचे सरकारी कामात अडथळा आणला आहे.\nत्यानुसार संतोष अशोक ननवरे वय-४४वर्षे ,रा.गोकुळनगर,कोंढवा, योगेश बाळासाहेब रेणुसे, वय-२९वर्षे,रा. नेरावणे, ता.वेल्हा, जि.पुणे,मयुर दिलीप शेवाळे,वय-२६ वर्षे, रा.देवाची ऊरळी, शेवाळवाडी,पंढरीनाथ जगन फडके,वय-५५ वर्षे रा. विहीगर, पो.नेरे,ता.पनवेल,जि.रायगड,एक पुरूष वय ६५,रा.\nहरिश्चंद्र भागा फडके,वय-५२.पदमाकर रामदास फडके,वय-३८ वर्षे.ऋषीकेश सुर्यकात कांचन,वय-२३ वर्षे,रा.ऊरुळी कांचन, संकेत शशिकांत चोरगे, वय-२१ वर्षे ,रा.भेलकेवाडी,ता.भोर,जि,\nयश राजु भिंगारे,वय-१९ वर्षे,संतोष शिवराम कुडले,वय-४१ वर्षे,राहुल प्रकाश चौधरी, वय-३४,रा.वारजे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाणे करीत आहे.\n← तुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nदुश्मनाला संपविण्याची दिली सुपारी कोंढवा पोलीसांनी तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने होणारा अनर्थ टळला” →\nहडपसर पोलीस स्टेशनला दबंग अधिकारी बाळकृष्ण कदम यांचे आगमन,\nपुणे आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकार चालवताना सीट बेल्ट न लावल्याने कारवाई करना-या पोलिसाला मारहाण,\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nAdvertisement (Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी. (Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अमली पदार्थ\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nतुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nकॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचा नगरसेवक पद कोर्टाने केले रद्द\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-chief-raj-thackeray-suggested-a-name-of-chhatrapati-shivaji-maharaj-to-navi-mumbai-international-airport-65918", "date_download": "2021-08-02T22:12:49Z", "digest": "sha1:7CN72DIJJXSWSYK46SCGL56QIZPAH5WG", "length": 11760, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mns chief raj thackeray suggested a name of chhatrapati shivaji maharaj to navi mumbai international airport | नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव असावं?, राज ठाकरे म्हणाले…", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nनवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव असावं, राज ठाकरे म्हणाले…\nनवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव असावं, राज ठाकरे म्हणाले…\nएका बाजूला राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे स्थानिकांकडून ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं नाव देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मात्र विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील याचं नाव असावं या मागणीने जोर धरला आहे. नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन वाद निर्माण झालेला असताना त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns ) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.\nपनवेलचे भाजपचे (bjp) आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलं. ते म्हणाले, एका बाजूला राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे स्थानिकांकडून ज्येष्�� नेते दि.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय. यातून संघर्ष होत असल्याने स्थानिकांच्या मागणीला पाठिंबा मागण्यासाठी प्रशांत ठाकूर माझ्याकडे आले होते.\nकोणतंही विमानतळ उभारण्यात येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर असतं. तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार अशी स्थानिक नावं मिळाली.\nहेही वाचा- संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं- प्रताप सरनाईक\nआता नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं विस्तारीत विमानतळ आहे. माझ्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यासाठीच शिवडी-न्हावा शेवा मार्ग होत आहे. त्यामुळे ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. म्हणूनच या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव योग्य राहील असं मला वाटतं, असं मत राज ठाकरे (raj thackeray) यांनी मांडलं.\nहा महाराष्ट्र असून महाराष्ट्राची (maharashtra) राजधानी मुंबई आहे. परदेशातून एखादी व्यक्ती महाराष्ट्रात येते तेव्हा शिवरायांच्या भूमीत येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव योग्य असेल असं मला वाटतं. विमानतळांचं नामकरण करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मुळात शिवाजी महाराजांच्या नावावर चर्चा होऊच कशी शकते असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.\nबाळासाहेब स्वत: असते तरी त्यांनी शिवाजी महाराजांचंच नाव द्या असं सांगितलं असतं. शिवाजी महाराजांचं नाव येणार असेल तर आमचा आक्षेप नसेल असं प्रशांत ठाकूर यांनी देखील स्पष्ट केलं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.\nहेही वाचा- पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार; टास्क फोर्सची महत्वाची माहिती\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तां���ा वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nसर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलंय- उद्धव ठाकरे\nशिवसेना भवनाशी पंगा घेणारा माणूस अद्याप जन्माला यायचाय- शिवसेना\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nपुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=scheme", "date_download": "2021-08-02T23:07:00Z", "digest": "sha1:54V3AB5L6UF2NZUATKQSTX4AJFTIHTHA", "length": 12652, "nlines": 124, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "scheme", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना\nप्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nशेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार राज्यात प्रथम\nकेंद्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार 2018\nशेतमालास चांगला दर मिळावा यासाठी शासन कटीबद्ध\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nहळद, केळी यासारखी पिके ठिबक सिंचनाखाली आणावीत\nनीलक्रांती योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार\nशेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार\n‘आयुष्मान भारत’ योजनेचा महाराष्ट्रात २३ सप्टेंबरला शुभारंभ\n'आयुष्मान भारत’ योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nसरकारची नवी योजना : १२५ दिवसात २५ हजार २५० रुपयांची होणार कमाई\nपंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 7 व्या हप्त्यापूर्वी हे 5 बदल समजून घ्या\nमहाराष्ट्रात सुरू होईल महा पशुधन संजिवणी योजना\nदरमहा 2500 रूपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 2 लाख रूपये जाणून घ्या कसे\nPM Kisan या योजनेचा 2000 चा हप्ता बैंक खात्यात जमा होत नसल्यास मदत केंद्रावर आपली तक्रार नोंद करा\nPM Kisan योजना :१ डिसेंबरपासून सरकार आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित करेल, यादीमध्ये आपले नाव तपासा\nएलआयसीची जीवन अक्षय योजना- एक हप्ता जमा करा आणि जीवनभर चार हजार रुपये पेन्शन मिळवा\nप्रधानमंत्री किसान योजनाः शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले २००० रुपये ; जाणून घ्या आपली स्थिती\nसरकारच्या नवीन योजनेनुसार वर्षाला वाढणार 55 हजार पेक्षा जास्त उत्पन्न\nशेळीपालन व मेंढी पालन वर असलेल्या अनुदान योजना\nपी एम किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता या दिवशी जमा होणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती\nया योजनांमध्ये कमी गुंतवणूकीत चांगले पेन्शन देऊन मोदी सरकार वृद्धावस्थेचे आधार बनत आहे\nपंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता आलेला नाही,आपण देखील ही चूक केली आहे\nलाखो शेतकरी अर्ज करून पंतप्रधान किसान सन्मान योजने पासून वंचित, आता पुढे काय\n'या' योजनेतून उघडा बँकेत खाते, मिळतोय १० लाख रुपयांचा वैयक्तिक विमा\nया सरकारी योजनेत फक्त 10 रुपयांपेक्षा कमी रुपये इन्वेस्ट करा आणि दरमहा 5000 रुपये मिळवा\nमोदी सरकार कोरोनामधील अनाथ मुलांना 10 लाखांचा निधी, मोफत शिक्षण आणि इतर मदत करणार\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी \"मागेल त्याला शेततळे योजना\"\nबचत गटांना व्यवसायासाठी दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार, अल्पसंख्यांक महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय\nशेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन\nपोस्ट ऑफिसच्या या स्किममध्ये दररोज 95 रुपये भरुन 14 लाख कमावता येऊ शकतात.\nपशुसंवर्धन विभागाच्या योजना लाभार्थ्यांकडून मागविले अर्ज\nआदिवासी विकास विभागामार्फत सुरू झाली एकात्मिक कुक्कुट पालन योजना, अर्ज करण्याचे आवाहन\nजाणून घ्या बदल, नाहीतर नाही भेटणार पीएम किसान सन्मान योजनेचा नववा हप्ता\nजाणून घ्या नवीन विहीर अनुदान योजना २०२१ साठी लागणारी कागदपत्रे\nया राज्यात मत्स्यपालनासाठी बिनव्याजी कर्ज, मत्स्य शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा\nमहिला शेतकरी सशक्तीकरण योजनमध्ये ६ पट घट, २३ राज्यांना अद्याप एकही रुपया नाही\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mazibhramanti.blogspot.com/2010/06/", "date_download": "2021-08-02T20:37:55Z", "digest": "sha1:I5IXKDDSV4JCYMAI3CJLCCEEVHQ3EU67", "length": 36753, "nlines": 67, "source_domain": "mazibhramanti.blogspot.com", "title": "फाटक्या माणसाची भटकंती.: 2010-06", "raw_content": "\nफाटक्या माणसाच्या आयुष्यातील थोडीशी भटकंती आणि त्या संदर्भातल्या काही आठवणी.\nलेह बाईक ट्रीप - दहावा दिवस (लेह ते त्सो-मोरिरी)\n१७ ऑगस्ट २००९, आज आमचा लेह मधला शेवटचा दिवस. मस्त ४ दिवस लेह मध्ये मज्जा केली, ती जागा आता सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो. काल जरा थकायला झाले होते, म्हणून सकाळी ७ वाजता सर्व उठलो आणि सर्व आवरून आप-आपले सामान घेऊन बाहेर आलो. मस्त नाश्ता चालला होता, एवढ्यात ऐश्वर्या बोलली चीझचा डबा कुठे गेला. आमची इकडे तिकडे शोधा-शोध चाललेली पाहून नबीची बायको बोलली “क्या धुंड रहे हो तुम”. मी तिला हाताने चौकोनी असे दाखवत होतो आणि तोंडाने त्रिकोनी डबा असे बोलत होतो, वास्तविक तो डबा चौकोनीच होता. सर्व माझ्या वर हसायला लागले आणि रोहन बोलला याला \"अल्टीटूड सिकनेस”चा त्रास झाला वाटते. छान ४ दिवस लेह मध्ये राहून काही नाही झाल आणि आता लेह सोडताना त्रास झाला असे वाटते. बहुदा लेह सोडतोय म्हणून माझे मन भरून आले होते आणि बहुदा म्हणून असे झाले असावे कोण जाने. नाश्ता उरकून बाईक लोड केल्या. आज रोहन, शमिका, पूनम, साधना आणि शोबित असे गाडीत होते. गाडी आज उशिरा येणार होती.कारण जरा गाडी मध्ये काम होते आणि आम्ही जे लेह ट्रीपचे टी-शर्ट करायला दिले होतो ते हि उशिरानेच मिळणार होत. पण आम्ही बाईक स्वार मात्र लवकर निघणार होतो. निघताना नाबिच्या परिवारा बरोबर आम्ही एक फोटो काढला. ज्यांनी आम्हाला घरा पासून एवढ्या लांब एकदम घरा सारखे प्रेमाने राहायला दिले, त्यांना आणि लेहच्या सौंदर्याला सोडून आम्ही चललो होतो म्हणून आम्हच्या सर्वांचे मन भरून आले होते.\nगाडीत ठेवायचं समान रोहनच्या ताब्यात दिले आणि आम्ही बाईक वर स्वार झालो. ८.३० च्या दरम्यान आम्ही जड अंतकरणाने लेह सोडले. पेट्रोल भरून परत लेहच्या चौकातून मनाली कडचा रस्ता पकडला. शे, थिकसे पार करत आम्ही करुला पोहोचलो. नबी कडे तसा विशेष काय दाबून नाश्ता केला नव्हता, कारण सारखे तेच-तेच खाऊन कंटाळा आला होता. करुला आम्हाला एक छोटीसी टपरी उघडताना दिसली. चहा घ्यायच्या उधिष्टाने आम्ही आत शिरलो आणि मस्त गरम-गरम आलू पराठे खायला लागलो. पराठे हानले आणि चहा घेत बसलो होतो इतक्यात मी जिकडे बाईक लावली होती तिकडेच जरा पुढे एक मारुती ओम्नी लावली होती. त्याने रिवरस घेताना माझ्या बाइकला ठोकले. इतक्यात सर्वच ओरडलो “अरे काय कर रहे हो” आणि मी जाऊन बाईक पकडली. मी त्याला शिव्या घालणार तेवढ्यात तो बोलला “सॉरी, साहेब आपका बाईक दिखा नही”. अशा वेळी मला मजबूत राग येतो आणि भरमसाट शिव्या घालाव्याशा वाटतात, पण समोरून सॉरी बोलल्या बरोबर सर्व राग शांत झाला. बाकी सर्वांचा नाश्ता होई पर्येंत मी एक-दोन फोटो काढून घेतले. मस्त पोट भरले होते. आता परत बाईक वर स्वार झालो आणि पुढे निघालो. मध्ये कुठे हि न थांबता आम्ही थेट १५ किलो मीटर पार करून उपशीला पोहोचलो. उपशीला आर्मीच चेक पोस्ट आहे. बाईक लावल्या आणि अभी परवानगी व सर्व बाईकच्या माहिती द्यायला गेला, तो पर्यंत मी परत फोटो काढायला लागलो.\nउपशी वरून २ रस्ते फुटतात, एक तांगलांग-ला करून मनाली कड़े जातो आणि दूसरा रस्ता सुमधो करून त्सो-मोरिरी कड़े जातो. आम्ही याच रस्त्याने निघालो. आज मी मस्त फोटोग्राफीच्या मूड मध्ये होतो आणि वातावरण पण मस्त समर्पक होते. छान निळ्या भोर आकाशात तुरळक पांढरे ढग आले होते. इकडनच आता परत आम्हाला सिंधू नदी हि लागली. पण नेहमी आमच्या बरोबर वाहणारी सिंधू नदी आज मात्र उलट्या दिशेने वाहत होती. मस्त डोंगरांच्या मधून वळसे घेत वाहत येणारी नदी आणि डोंगरांच्या एका बाजूने वळण घेत जाणारा रस्ता. रस्ता पण मस्त होता, मध्ये थोडी-थोडी रेती होती पण बाईक चालवायला मजा येत होती. डोंगर भुस-भूशीत मातीचा आहे असे वाटत होते आणि कधी हि आपली जागा सोडेल असे हि वाटत होते. मस्त बाईकिंगचा आनंद लुटत आणि फोटोग्राफी करत आम्ही पुढे सरकत होतो. या परीसरात आम्हाला निसर्गाचे नीर-निराळे रूप पाहायला मिळत होते. मधेच तपकिरी रंगाच्या डोंगरान मध्ये हिरवळ, निळे आभाळ आणि पांढरे ढग पाहायला मिळाले. काय मस्त दृश्य होते ते. आवर्जून थांबून फोटो काढला मी. तिकडन हलवेसे असे वाटतच नव्हते, पण सर्वात मागे मीच राहिले होतो. म्हणून थोडा वेळ नेत्र सुख घेतले आणि पुढे निघलो. तरी अधून मधून मी फोटोग्राफी साठी थांबतच होतो. आता मी आणि अभी मागे एकत्र होतो. एवढ्या सर्व रस्त्यात आम्हाला एके ठिकाणी मोठ्या दगडांचा आडोसा दिसला, दीपालीच्या भाषेत \"सु-सु का मुरंबा\" साठी थांबलो. कारण पुढे कुठे हि आडोसा मिळेल याची खात्री नव्हती. या सर्वात मी फोटोग्राफी मात्र करत होतोच, काय मस्त वातावरण होते आज. इकडन पुढे निघालो, तरी निसर्ग आपले नीर-निराळे रूप दाखवतच होता. मधेच डोंगराचा रंग जांभळा हि झालेला जाणवत होता. असे डोंगराचे नीर-निराळे रंग पाहत, त्याच डोंगरांच्या मधून आम्ही पुढे जात-जात कियारी चेक पोस्टला पोहोचलो.\n१२ वाजत आले होते, थोड्या थोड्या भूखा लागल्या होत्याच. आता नेहमीच्या रीती प्रमाने अभी सर्व परवाने काढून दाखवायला लागला. आर्मिच्या सुबेदारने रितसर एंट्री करायला घेतली आणि विचारले “किधार से आये हो तुम”, आम्ही बोललो \"मुंबई-बम्बई से...…\". मुंबई ऐकताच तो सूबेदार आमच्या वर खवसला आणि शब्दांचा भडीमार सुरु केला. “किस लिए यह तक इतना लंबा आये हो”, मी बोललो “ये अच्छा निसर्ग और ये पहाडिया देखने आये है ”. तर तो अजूनच खवसल आणि बोलला \"क्या हे इधर देखने के लीऐ, खुले-नंगे पहाड, रेत-पत्थर और सर्दीयो मे सिर्फ बर्फ हि बर्फ. हमारी मजबुरी कि वजह से हमे यह पे रहना पडता है, आप किस लिये यह पे मरने आते हो. क्या हे यह पे, बहुत सारा पैसा खर्च करते हो आप.\" या सर्वात मला त्यांच्यात आलेल्या नैराशाची जाण हो�� होती.पण मुळेचे ते तसे नाही आहेत हेही माहित होते. म्हणून मी जरा त्यांना प्रेमाच बोट लावाव, अशा उदेशाने \"हम आपको मिलने आये है\" असे बोललो. हे ऐकताच जो काय त्यांच्यातला राग, नैराश होत, ते गळून पडल. त्याने आम्हाला त्याच्या ऑफिस मध्ये बसायला दिले आणि त्याच्या बरोबरच्या एका जवानाला घेऊन तो आत गेला. आम्ही त्याच्या ऑफिस मधल्या मस्त माठातले गार पाणी पीत होतो. तो जो बाहेर आला तो ओंजळी भरून बदाम आणि बरोबरच्या जवानाच्या ओंजळीत काजू असे घेऊन. सर्व त्यांनी आमच्या पुढ्यात टेबल वर पसरले आणि म्हणाला \"खाओ पहले फिर पानी पिना\" आणि परत आत गेले. हे सर्व पाहून तर आम्ही थक्क झालो आणि ते परत ओंजळी भर पिस्ता व नाइसच्या बिस्कीटचे पुडे घेऊन आले. सर्व पुढ्यात ठेवले आणि बोलले \"खाओ अब पेट भरके\". बराच वेळ आम्हाला काय करावे असे सुचेचना. ते परत बोलले \"खाओ आराम से\", मग मात्र आम्ही सर्व तुटून पडलो आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारायला लागलो होतो. मात्र आता आमचे संवाद थोडे प्रेमळ ढंगात होत होते. थोडा वेळ गप्पा झाल्या आणि आम्ही निघायच्या तयारीला लागलो. तो आम्हला बोलला \"ये सब खतम करके जाओ\", आम्ही बोललो \"नही-नही बस हो गया\" तरी तो आग्रह करतच होता आणि आम्ही नाही-नाही करत होतो. शेवटी तो बोलला \"ये सब मैने आपके लिये निकले है, खतम करो नही तो लेकर जाओ\". त्या त्याच्या रागात पण आम्हाला एक निराळे प्रेम दिसत होते. त्यांचा मान राखून मी, दिपाली, कुलदीप आणि अमेय म्हात्रेने उरलेले सर्व काजू, बदाम आणि पिस्ते खिशात टाकले. तरी त्याने आम्हाला उरलेली बिस्कीट पण दिलीच. हे सर्व पाहून मला असे वाटले कि, काय हे रख-राखीत पण खर प्रेम. वास्तविक आम्ही त्यांचे कोण होतो, काय आम्हचा आणि त्यांचा संबंध. तसे पाहायला गेल्यास आम्ही त्यांच्या साठी फक्त वाट सरूच, रीतसर नोंदणी करायची आणि द्याच आम्हला पाठवून पुढे. एवढीच त्यांची जवाबदारी होती, तरीही त्यांनी आमच्या वर एवढा प्रेमाचा वर्षाव का करावा. या सर्व प्रश्नाचे उत्तर बहुदा \"माणुसकी आणि प्रेम\" असावे असे त्यावेळी मला वाटले. हा क्षण माझ्या या ट्रीपचा सर्वात जास्त भाव पूर्ण होता. या सर्वाना प्रेम वंदना देऊन आम्ही पुढे निघालो.\nमागे गाड़ीशी संपर्क साधून आम्ही पुढे निघालो. आता जरा डोंगरांचे रंग बदलायला लागले होते. मधेच जांभळ्या रंगाचे तर मधेच राखाडी रंगाचे. आमच्या उजव्या हाताला ��िंधु नदी आणि डाव्या हाताला रंग बदलणारे डोंगर. या मधून आम्ही आरामात पुढे चाललो होतो. आज काय आम्ही बाईकस पळवत नव्हतो मी तर मस्त फोटो काढत-काढत आरामात मागुन येत होतो. आज मूड, निसर्ग, वेळ सर्वच मस्त होते, म्हणून मज्जा येत होती. हळू-हळू आरामात केशर, नुर्नीस, किदमांग अशी गावे पार करत आम्ही चूमाथांगला पोहोचलो. सकाळी लेह सोडून आता पर्येंत रस्त्यात आम्हाला लागलेले पहिले हॉटेल. हे छोटेसे गाव आहे, रस्त्या लागत असलेल्या घरातच त्यांनी हॉटेल बनवले आहे. आम्हाला परत भुका लागल्याच होत्या, म्हणून खायला काय असे विचारले तर एकाच उत्तर “मॅगी और राजमा-चावल”. या पलीकडे त्या परिसरात आणि काय अपेक्षा करू शकतो. तसे पाहिले तर त्या ठिकाणी एवढ खायला मिळाले यातच आम्ह्चे नशीब असे आम्ही मानून काहींनी मॅगी आणि काहींनी राजमा-चावल मागवले. मस्त गरम जेवण जेवलो आणि परत रोहनशी संपर्क साधायचा प्रयेंत करायला लागलो, पण काही केल्या त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मग काय करणार ३.४५ वाजत आले होते, पर्याय नाही म्हणून आम्ही पुढे निघालो.\n४ च्या दरम्यान आम्ही माहे चेक पोस्टला पोहचलो. रिती प्रमाणे एन्ट्री केली आणि पुढे निघालो. थोड्या वेळातच सुमधो ला पोहचलो. सुमधो वरून २ रस्ते फुटतात, एक त्सो-कार करून पांग मार्गे मनालीला जाणाऱ्या रस्त्याला मिळतो आणि दुसरा डावीकडे आतल्या बाजूला कार्झोकला जातो. आम्हाला कार्झोकलाच जायचे होते, कारण त्सो-मोरीरी कार्झोक गावच्याच पायथ्याशी आहे आणि ते अंतर जवळ-जवळ ६० किलोमीटर होते. पहिले २५ किलोमीटर रस्ता चांगला आहे आणि मग पुढचा रस्ता कच्चा होता. वातावरणात पण आता जरा थंडावा जाणवायला लागला होता आणि निसर्ग पण मस्त वाटत होता. छान लॅंडस्केप्स दिसत होते, निळ्या आभाळात पांढरे ढग खाली उतरले होते. मला तर प्रत्येक वळणावर एक नवीन लॅंडस्केप्स दिसत होता आणि सारखे थांबून फोटो काढावेसे वाटत होते, तसे मी करतही होतो. आज मी आणि अभी सर्वात पाठी होतो, जरा आरामातच. मी फोटो साठी थांबायचो आणि अभिला कवर करायचो. असे करत करत आम्ही रस्ता कापत होतो. काही केल्या रस्ता संपतच नव्हता आणि रस्त्याला पण बारीक खडी होती, त्यामुळे हळू हळू जावे लागत होते. पण आम्ही हि आरामातच चाललो होतो, फोटो काढत आणि आराम करत कच्च्या रस्त्या पर्येंत आलो. हवेत थंडावा वाढायला लागला होता आता बाईक वर जरा थंडी लाग��� होती. तरी पण मी नुसते फोटोच काढत होतो. काय सुरेख लॅंडस्केप्स होते सारखे पॅनोरमा काढावेसे वाटत होते, म्हणून मी काढत हि होतो. यामुळे आता माझ्यात आणि अभी मध्ये अंतर वाढायला लागले होते. अभी पण पुढे निघून गेला होता आणि मी मागे शेवटी होतो. अधून मधून माझ्या आणि दीपालीच्या गप्पा तर चालूच होत्या, गप्पा नाही असे कधी होणार का. गप्पा आणि फोटोग्राफी करत आम्ही पुढे चाललो होतो. रस्ता आता तर पूर्ण वाळू आणि भूस-भुशित मातीचा होता.\nमला आता फारच थंडी वाजत होती आणि दीपालीला पण थोडीशी थंडी वाटत होती. वास्तविक थंडी नव्हती पण वारा गार होता आणि बाईक वर तर थंड वारा मजबूत लागत होता, जास्त करून छातीला, हाताला आणि हातांच्या बोटांना. माझ्या हातांची बोटे तर सुन्न व्हायला लागली होती, साधा क्लच दाबायला जमत नव्हता. मधेच बाईक थांबवून दीपालीने मला ग्लव्स काढायला लावले आणि माझे दोन्ही हात तिच्या हाताने चोळायला लागली. घर्षणाने हाताच्या बोटांचा रक्त प्रवाह वाढवण्याचा प्रयेत्न करत होती. बराच वेळ हात चोळल्या नंतर तिला यात यश आले. आम्हाला थंडी लागण्यात माझा अति शहाणपणा आणि पूनमचा अति प्रेमळ पण कारणीभूत होता. सकाळी हॉटेल सोडताना मी आणि दीपालीने जॅकेट घातले होते, पण पूनमच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून तिने आम्हाला दिवसा गर्मीत जॅकेट कशाला असे सांगून आमचे जॅकेट गाडीत ठेवून घेतले आणि गाडी मध्ये बंद पडल्या मुळे अजूनही आमच्या मागे होती. थंडी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही एका टी-शर्ट वर होतो आणि जॅकेट मागे गाडीत. म्हणून आपल्याला दिवस भर लागणारे समान बाईक वर आपल्या बरोबर ठेवावे असे अनुभवी लोक सांगतात आणि हे मला माहित असून मी हे केले नाही म्हणून अति शहाणपणा केला असे मी म्हणतो. काय करणार आता पर्याय नाही म्हणून आम्ही तसेच कुड-कुडत पुढे निघालो.\nआता सूर्य मावळायला लागला होता, त्यामुळे सारा परिसर सोनेरी किरणांनी माखला होता. यातच आम्हाला त्सो-मोरीरीचे लांबून पहिले दर्शन झाले.\nते पाहून डोळे दिपुनच गेले आणि मला सारखे फोटो काढावे से वाटत होते, पण हात गारठले होते म्हणून म्हणा किंवा अजून थंडी वाढायच्या आत आम्हाला इच्छित स्थळी पोहचायचे होते म्हणून जास्त फोटो न काढत आम्ही पुढे चाललो होतो. सारखे वाटत होते कधी येणार कार्झोक गाव, तेवढ्यात थोड्या वेळाने मागून आमची गाडी आली. गाडी तून ज���केट घेतले आणि मग गाडीच्या पाटोपाट आम्ही निघालो. आता जरा फोटो काढायला हातात जीव आला होता. रस्ता कच्चा आणि खडकाळ होता, त्यामुळे सर्वच हळू चालले होते. आता परत सर्व एकत्र आलो होतो. रस्त्याच्या डाव्या हाताला त्सो-मोरीरी आणि त्याच्या पलीकडे डोंगरच्या वर मघाशी दिसलेला एक मोठा ढग आता सूर्याच्या मावळत्या किरणाने मस्त सोनेरी दिसत होता. मला तर सारखे त्याचे फोटो काढावे असे वाटत होते. दर वेळेला डाव्या बाजूला पहिले तर मी वाह काय मस्त आहे असे म्हणून थांबायचो आणि फोटो काढायचो. दर ५-५ मिनटांनी मी फोटो काढायला थांबत होतो, या खेपेला मी दिपाली कडे पाहिलं तर तिची मला दया आली आणि तिला मी बोललो आता पुढे लगेच थांबणार नाही. पण मी दिपाली जे बोललो ते फार वेळ काय पाळू शकलो नाही, जरा पुढे गेलो आणि लगेचच डाव्या बाजूला पाहिल्या बरोबर वाह असे बोलून फोटो साठी थांबलो. पण या सर्वात दीपालीला फार मानले पाहिजे सारखे-सारखे मी फोटोग्राफी साठी थांबत होतो आणि या साठी तिला पण सारखे बाईक वरून उतरावे लागत होते, तरी पण तिची जराही चीड-चीड किंवा कच्च-कच्च नव्हती. या वेळेला मात्र मला तिची फारच दया आली. म्हणून मी फोटो काढायचा काय थांबलो नव्हतो, पण आता मात्र बाईक वरून न उतरता फोटो काढत होतो.\nअसे करत-करत आम्ही सर्वात मागाहून ७ च्या दरम्यान कार्झोक चेक पोस्टला पोहोचलो. मी एन्ट्री करायला गेलो तर कळले कि आताच तुमची एन्ट्री झाली. मग मी पुढे निघलो डावीकडच्या बाजूला सारखे माझे लक्ष होतेच. चेक पोस्टच्या मागच्या बाजूला एक कॅम्प साईट दिसली. मला वाटले बहुदा आज आम्हाला टेन्ट मध्ये राहायचे आहे कि काय, या विचाराने मन मस्त उत्साही झाले. पण आमचे बाकी सर्व पुढे गावाकडे जाणाऱ्या दिशेने दिसत होते, मी पण त्यांच्या पाठो-पाठ गेलो. जसे मला गावाचे संपूर्ण दर्शन घडले, तेव्हा या ट्रीप वरचा सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का मला बसला. तो म्हणजे १५०७५ फुटावर, त्सो-मोरीरीच्या काठावर १००० च्या आस -पास लोकसंख्या असलेले कार्झोक गाव. मला तर एवढे मोठे गाव असेल अशी अपेक्षा नव्हती. माझ्या सहित आमच्या पैकी बरेच जणांना असाच धक्का लागला. एका घरा कडे आम्ही सर्व थांबलो. आजचा आमचा मुक्काम इकडे असे कळले. मग मी विचारले आपण मागच्या कॅम्प मध्ये का नाही राहत आहोत. तेव्हा मला कळले एका डबल बेड टेन्टच भाड होत ३५०० रुपये आणि जे काय आमच्या आ���ाक्यात नव्हते. म्हणून सर्व तिकडे का नाही थांबले ते कळले आणि आता आम्ही राहणार होतो तिकडे फक्त ४०० रुपये प्रत्येक रूमचे होते.\nअजूनही मला तशी थंडी वाजतच होती. गावातून त्सो-मोरीरी मस्त दिसत होतो, मी एक-दोन फोटो काढले आणि मी पटकन घरात शिरलो. आज मी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप रूम मध्ये एकत्र होतो. फ्रेश होऊन सर्व आप-आपली कामे करायला लागलो. आज शमिका आणि पूनमला जेवण बनवायचा मूड आला होता, म्हणून त्यांनी किचनचा ताबा घेतला. जेवण होई पर्येंत आम्ही काही जण उमेश, शोबित, आदित्य, दादाच्या रूम मध्ये टाइम पास करत बसलो. तर काही फोटो ट्रान्स्फरच काम करत होते. १०च्या दरम्यान जेवण तयार आहे, चला जेवायला अशी आरोळी आली . तरी पण आम्ही सर्व रूम मध्ये गप्पा मारतच होतो, पण शेवटच दम आला तेव्हा मात्र सर्व उतरलो जेवायला. शमिका आणि पूनमने बनवलेले सुंदर जेवण खालले आणि झोपायची तयारी करायला लागलो. ११ वाजता सर्व झोपी गेलो, पण आज मला काही केल्या झोप येतच नव्हती. तरी मी थोडा वेळ वळवळतच राहिलो आणि कधी झोपी गेलो ते कळलेच नाही.\nलेह बाईक ट्रीप - दहावा दिवस (लेह ते त्सो-मोरिरी)\nमाझे अजून काही ब्लोग.\nअमेय साळवी - फाटका माणूस\nफाटक्या माणसाच्या जिभेचे चोचले....\nहा ब्लोग वाचणार्याची संख्या\nजगभरातून हा ब्लोग वाचणारे\nहा ब्लोग नियमित वाचणारे\nह्या ब्लॉगचे सर्व हक्क ameysalvi81@gmail.com कडे राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/hundreds-police-inspectors-maharashtra-not-getting-salaries-latest-news-394523", "date_download": "2021-08-02T21:50:23Z", "digest": "sha1:4XNMD5TQLQAWBW7AVKQHWHPAFH7BSJ6M", "length": 9852, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यातील अनेक पोलिस निरीक्षक अजुनही अतिरिक्त; अधिकाऱ्यांना विना वेतन काम करण्याची वेळ", "raw_content": "\nसूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले आणि विनंती बदल्यासाठी अर्ज केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून सव्वाशेवर पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली नाही.\nराज्यातील अनेक पोलिस निरीक्षक अजुनही अतिरिक्त; अधिकाऱ्यांना विना वेतन काम करण्याची वेळ\nनागपूर ः दिवाळीपूर्वीच प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या जवळपास साडेतीनशेवर पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच पोलिस निरीक्षकांना अजुनही नियुक्ती मिळाली नाही. अतिरिक्त ठ���ल्यामुळे अधिकाऱ्यांना विना वेतन काम करावे लागत असल्यामुळे राज्य पोलिस दलात नाराजीचा सूर आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले आणि विनंती बदल्यासाठी अर्ज केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून सव्वाशेवर पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या सर्वच पोलिस निरीक्षकांना वेतन मिळत नाही. हा सर्व घोळ पोलिस महासंचालक कार्यलयातीला बाबूगिरीमुळे झाला आहे.\nजाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू\nपोलिस महासंचालक कार्यालयातील बदल्यांची यादी बनवितांना मंजूर पदे आणि सध्यस्थितीतील पदे याचा तालमेळ बसविण्यात आला नाही. विनंती बदली झालेल्यांना लगेच पोस्टींग देण्यात आली तर प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्यामुळे बदली झालेल्यांना अजुनही वेटींगवर ठेवण्यात आले आहे. अनेक पोलिस अधिकारी आर्थिक अडचणीत आले आहे. या प्रश्‍नावर मुंबईतील आस्थापना विभाग प्रतिक्रिया द्यायला तयार नाही तर दुसरीकडे गृहमंत्रालय याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक पोलिस अधिकारी तोंड दाबून बुक्‍क्यांचा मार सहन करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांनाच नियुक्ती मिळाल्याचा आरोप होत आहे.\nकोविड काळात अविरत सेवा केल्यामुळे कोरोनायोद्धा म्हणून काम करणारे राज्य पोलिस दलातील अनेक सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. डिसेंबर महिन्यांतच पदोन्नती मिळण्याची शक्यता असताना केवळ डीजी कार्यालयात सुरू असलेल्या घोळामुळे पदोन्नतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. सध्या एपीआय आणि पीएसआय दर्जाचे अधिकारी पदोन्नतीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र आहे.\nअधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन\nपोलिस निरीक्षकांनी महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात ‘सेटींग’ पोस्टींग मिळवली. तर ओळखी नसलेले पोलिस अधिकारी मात्र अजुनही आज-उद्या पोस्टींग मिळेल या आशेवर बसले आहेत. दिवाळीपासून पगार नसल्यामु���े त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घराचे ईएमआय आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांना आटापीटा करावा लागत असल्याची चर्चा आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/12/blog-post_83.html", "date_download": "2021-08-02T22:58:46Z", "digest": "sha1:UAH4P33ES4A3M6U3VEGZN3XB65P7J2KM", "length": 28191, "nlines": 199, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अफराजुलची हत्या समस्त मानवजातीची हत्या! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nअफराजुलची हत्या समस्त मानवजातीची हत्या\nमागचा आठवडा मुहम्मद अफराजुल या मजुराच्या हत्येमुळे गाजला. वास्तविक पाहता अशा हत्या होत राहतात. यापेक्षा जास्त भयानक पद्धतीने खासदार एहसान जाफरी यांना गुलबर्ग सोसायटीमध्ये त्यांच्या घरी आश्रयाला आलेल्या 69 निरपराध मुस्लिमांबरोबर गुजरातमध्ये 2002 मध्ये मारण्यात आले होते. अनेक जातीय दंगलीमध्ये यापेक्षा जास्त क्रौर्य मुस्लिम समाजाने सहन केलेले आहे. मात्र अफराजुलच्या हत्येचे वैशिष्ट्ये हे की, आपल्या कृत्याचे शंभुनाथ रेगर नावाच्या खुन्याने निर्भयपणे समर्थनच केले नाही तर त्याला राष्ट्रवादाचा मुलामा चढवून धीटपणे तो माध्यमांना सामोरे गेला. त्याने हत्याकांडाचा व्हिडीओ आणि त्यानंतरच्या बॅकअप व्हिडीओमध्ये लव्ह जिहाद या शब्दाचा वारंवार उल्लेख केल्यामुळे देशामध्ये असा गैरसमज पसरला की, अफराजुल (वय 50) याने कुठल्यातरी हिंदू स्त्रीला आपल्या नादी लावले असावे. वास्तविक पाहता परिस्थिती अशी नाही. अफराजुल तीन मुलींचा बाप होता. त्याच्या दोन मुलींची लग्ने झालेली आहेत. तिसर्‍या मुलीचे लग्न देखील ठरलेले होते. या आरोपासंबंधी बीबीसीचे पत्रकार दिलनवाज पाशा यांच्याशी बोलतांना अफराजुलचा जावाई बरकत अली यांनी सांगितले की, ”दोन वेळच्या भाकरीसाठी जो माणूस आपल्या गावापासून हजारो किलोमीटर दूर येवून घाम गाळत असेल तो काय लव्ह करेल आणि काय जिहाद करेल आम्ही तर भूकेच्या पुढे विचारसुद्धा करू शकत नाही. शंभुनाथ रेगर याने एखाद्या मुसलमानांला गाठून मारण्याचा निश्‍चय केलेला होता. त्याला अफरा���ुल सापडला. त्याने त्याला ठार मारले. मी सापडलो असतो तर मला मारले असते. अफराजुल यांचे कुठल्या दुसर्‍या महिलेशी संबंध असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्यांना मी इतक्या जवळून जाणतो की त्यांच्या बाबतीत तसा विचार करणेसुद्धा गुन्हा आहे, असे माझे ठाम मत आहे. ” यासंबंधीचा सविस्तर रिपोर्ट बीबीसी हिंदीवर विस्तृत प्रकाशित करण्यात आला होता.\nया घटनेमुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लिमांच्या प्रतिक्रिया संतप्त होत्या. ही गोष्ट समजण्यासारखी आहे. मात्र हिंदू बांधवांनी सुद्धा मोकळ्यापणे या घटनेचा निषेध केला. समाजमाध्यमावरच नव्हे तर मेनस्ट्रीम माध्यमांमध्येसुद्धा उघडपणे या घटनेचा विरोध करण्यात आला. याकडे चिकित्सक नजरेने पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, या घटनेचा निषेध एवढ्या मोठ्या प्रमाणावर होण्याचे कारण म्हणजे घटना नव्हे तर घटनेचे चित्रीकरण व समर्थन होय. या चित्रीकरणामुळे आणि आपल्या समर्थनार्थ दिलेल्या राष्ट्रवादाच्या तर्कामुळे अनेक हिंदू बांधवांना या गोष्टींची पहिल्यांदा जाणीव झाली की त्यांच्या तरूण पिढीमध्ये हिंसक विचारांची किती लागण झालेली आहे त्यांना भीती वाटली की, ज्या राष्ट्रवादाच्या मुलाम्याखाली आज शंभुनाथ उभा आहे उद्या त्यांची आपली मुले उभी राहू शकतील. या उग्र राष्ट्रवादाने तरूण पिढीचे गुन्हेगारीकरण करण्याइतपत मजल गाठलेली आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रप्रेम निर्विवादपणे एक सकारात्मक उर्जेचे स्त्रोत आहे. ते प्रत्येक खर्‍या भारतीयामध्ये असायलाच पाहिजे, यात शंका नाही. मात्र त्याचा अतिरेक तो ही आपल्याच देशाच्या एका निरपराध नागरिकाच्या हत्येमध्ये परावर्तित होत असेल तर ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.\nआतापर्यंत झालेल्या मॉबलिंचिंगच्या घटनामध्ये अनेक लोकांचा बळी गेलेला आहे. दादरीच्या अख्लाकपासून सुरू झालेली निरपराध मुस्लिमांच्या हत्येची साखळी अफराजुलपर्यंत येवून ठेपलेली आहे. या घटनाचक्रामध्ये लक्षात घेण्यासारख्या काही बाबी आहेत, त्या खालीलप्रमाणे -\n1- छोट्या - छोट्या गोष्टीवर ट्विट करणार्‍या पंतप्रधानांनी अफराजुलच्या हत्येवर प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी त्यांनी अशा हत्या करणार्‍यांचा सुभाषित वजा शब्दांमध्ये गुळमुळीत निषेध जरूर केलेला आहे. मात्र त्याचा काहीही परिणा��� या कथित उग्रवाद्यांवर झालेला नाही. अल्पसंख्यांकांच्या दृष्टीकोणातून ही सर्वात दुर्देवी बाब आहे. पंतप्रधान हा देशाचा सर्वोच कार्यकारी अधिकारी असतो. त्याने घटनेची शपथ घेऊन देशातील सर्व नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वेच्छेने स्विकारलेली असते. पंतप्रधान मोदी तर उठता-बसता आपण 125 कोटी भारतीयांचे सेवक असल्याचे वारंवार सांगत असतात. अफराजुलच्या निघृण हत्येचा निषेध करणे ही पंतप्रधानांची घटनात्मक जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली नाही. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अफराजुलच्या हत्येबद्दल जी भूमिका घेतली ती अधिक उठून दिसते.\n2. सध्या बस अपघातामध्ये मरण पावलेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळते. परंतु, मॉबलिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या एकाही मुस्लिम व्यक्तिला नुकसान भरपाई द्यावी, असा विचार सुद्धा केंद्र सरकारच्या मनामध्ये येवू नये, हे या देशाच्या मुस्लिमांचे नव्हे लोकशाहीचे दुर्देव आहे.\n3. या घटनेमध्ये टोकाची भूमिका घेणारा शंभुनाथ एकटा नसून असे शेकडो तरूण तयार झालेले आहेत. यासाठी उग्र हिंदुत्ववादी विचारधारेचे समर्थन करणार्‍या संस्था आणि संघटना जेवढ्या जबाबदार आहेत तेवढ्याच जबाबदार काही वाहिन्यासुद्धा आहेत. ज्यांनी पार्श्‍वसंगीतासह अस्तित्वात नसलेल्या लव्ह जिहाद चे अस्तित्व भारतभर असल्याचे तरूणांच्या मनावर बिंबविले. त्यामुळे शंभुनाथबरोबर या वाहिन्यासुद्धा अफराजुलच्या खुनासाठी त्याच्या इतक्याच दोषी आहेत. या वाहिन्यांचा ढोंगीपणा आणि लव्हजिहादच्या प्रचारातील फोलपणा अफराजुलच्या 6 डिसेंबरला झालेल्या हत्येच्या 14 दिवसापुर्वी एका घटनेतून ठळकपणे अधोरेखित झालेला आहे. ती घटना म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान व चक दे इंडिया फेम सागरीका घाटगे यांचे लग्न होय. या लग्नानंतर दिल्या गेलेल्या मेजवानीमध्ये या जोडप्याचे अनेक हिंदू मित्र मनसोक्तपणे नाचले. वाहिन्यांनी त्याचे चित्रीकरण दाखविले. वर्तमानपत्रांमध्ये कॉलमच्या कॉलम भरून या जोडप्याचे कौतुक करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मालदिव येथे सुरू असलेल्या मधुचंद्राची सुद्धा इत्यंभूत माहिती माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचविली गेली. हिंदू-मुस्लिम लग्नांचा मोठा इतिहास या देशाला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे जहीर खानचे कौतुक करायचे दूसरीकडे अफराजुलसारख्या गरिबाला एकट्यात गाठून मारायचे हा शुद्ध ढोंगीपणा आहे. हे जनतेनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.\n4. त्या संघटना ज्यांनी तरूणांची मने कलुषित केली, गरीब अल्पसंख्यांकांविषयी त्यांच्या मनामध्ये घृणा निर्माण केली. खोटी आश्‍वासने देवून त्यांना झुलवत ठेवले. त्यांच्या मूळ समस्यांना बगल देवून त्यांना बेगड्या राष्ट्रवादामध्ये वाहवत नेले. इतके की त्यांच्यातले खुनी झाले. त्या संघटनाही शंभुनाथ बरोबर अफराजुलच्या हत्येस जबाबदार आहेत.\n5. याशिवाय एक महत्वाचा मुद्दा व या हत्याकांडाचा सर्वात दुर्देवी पहेलू असा की, या हत्याकांडाला समाज माध्यमातील काही जल्पजांकडून समर्थनही मिळत आहे. केंद्र सरकार जो पक्ष सत्येत आहे त्या पक्षाने ज्या पद्धतीचे राजकारण देशात सुरू केलेले आहे, त्याचा हा परिणाम आहे.\nया घटनेनंतर मुस्लिमांकडून समाज माध्यमांवर जी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्यातही संतुलनाचा अभाव आढळून आला. इस्लामच्या शिकवणीनुसार आपण शंभुनाथ रेगरला शिक्षेची मागणी करू शकतो परंतु त्याच्याशी घृणा करू शकत नाही. प्रेषितांच्या शिकवणीत ते बसत नाही. कुरआनने एका आई आणि एका वडिलांपासून जगाचा विस्तार झाल्याचे स्पष्टपणे म्हंटलेले आहे. त्यामुळे दुरून का होईना शंभुनाथ आणि तसेच इतर मुस्लिम द्वेष्टे हे जरी वाईट वागत असले तरी ते बृहद मानवतेचे सदस्य आहेत. उम्मते वस्त म्हणून आपल्याला जशास तसे वागता येणार नाही. तसे झाले तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील मग इस्लाम शांतीचा धर्म आहे, असा दावा कसा करता येईल मग इस्लाम शांतीचा धर्म आहे, असा दावा कसा करता येईल प्रेषित सल्ल. आणि त्यांच्या सहाबी रजि. यांच्यावर मक्क्यामध्ये काय कमी अत्याचार झाले\nतरी परंतु मक्का जिंकल्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी आम माफी जाहीर करून या जगाच्या अंतिम दिवसापर्यंत मुस्लिमांना हा धडा घालून दिला आहे की, हिंसेला उत्तर हिंसेने देणे इस्लामच्या शिकवणीत बसत नाही. मुळात टोकाच्या प्रतिक्रिया जे मुस्लिम व्यक्त करीत आहेत, त्यांना कुरआनच्या शिकवणीचा गंधच नाही. त्यांनी कुरआनच्या शिकवणी आत्मसात केल्या असत्या तर अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या.\nएकंदरित एकतर्फी सब्र (संयम) हीच आजच्या काळाची गरज आहे. हे सब्र करत असतांना आपल्या य�� प्रिय देशाला व देशातील इतर समाज बांधवांना जितके प्रेम आपुलकी आणि नैतिकतेची शिकवण देता येईल, तेवढे उत्तम.\nसरकारने ’वक्फ’कडे ध्यान द्यावे\nजेरूसलेम : अमेरिकेचे पुन्हा आगीत तेल \nअफराजुलची हत्या समस्त मानवजातीची हत्या\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र (उत्तरा...\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुस्लिमाना चेतावनी देण्याचा प्रकार\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र\nमराठी भाषेत इस्लामी साहित्याच्या निर्मितीमध्ये जमा...\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित : ज्यांनी 23 वर्षात जगाचे चित्र बदलून टाकले\nसत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\nसहा डिसेंबरची २५ वर्षे\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोपर्डीचा निकाल आला पण पुण्याच्या मोहसीन शेखचा नाही\nशासन महिला शेतकर्‍यांची तरी दखल घईल का\nकाश्मीरचे जळते खोरे विझवण्यासाठी\nलूक इन टू आइज् ऑफ मुसलमान - यू विल फाइंड देअर हिंद...\nजिव्हेचे रक्षण : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलागा वर्दी में दा़ग\nसऊदी अरब मधील यादवी शिगेला\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांतील, तत्त्वज्ञ...\n२१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलीं��ी शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hivaliank2010.blogspot.com/2010/12/blog-post_6328.html", "date_download": "2021-08-02T21:21:39Z", "digest": "sha1:LHCFYSAREBOEHVIYPZS35GXABZXMH23E", "length": 6749, "nlines": 72, "source_domain": "hivaliank2010.blogspot.com", "title": "शब्दगाऽऽरवा २०१०: दैव", "raw_content": "\nजालरंग प्रकाशनाचे इतर अंक\nखूप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.किती दिवस झाले नाही, आपल्याला भेटून..... आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.किती दिवस झाले नाही, आपल्याला भेटून..... मला वाटतं ८-९ वर्षे तरी नक्कीच. मी मुंबई सोडली अन कलकत्त्याला निघून गेलो. तुला एकट्यालाच माहीत होतं मी कलकत्त्याला जातोय म्हणून. तुझ्याशिवाय दुसर्‍या कुणावर विश्वासच नव्हता रे. तशी नेहा होती म्हणा, पण ती खूपच लहान होती रे.\nजवळचा असा फक्त तूच. एकुलता एक जीवाभावाचा मित्र.\nआठवतं का रे तुला...\nआपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या \"स्मरणशक्ती\" च्या परीक्षेच्या वेळी\nनेहमी सहजपणे जिंकणारा तू, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तू ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळू हळू मैत्रीत रुपांतर होत गेलं. आणि मग ते दररोज मिळून शाळेत जाणं. रोज सकाळी तू तुझ्या बाबांबरोबर त्यांच्या स्कूटरवर बसून शाळेत जाताना हट्टाने मलाही स्कूटरवर बसवून नेणं. रोज ते एका डब्ब्यात जेवणं. मागच्या बेंचवर बसून गोंधळ मी करायचा आणि सरांची बोलणी तू खायचास. पण त्याचा आपल्या मैत्रीवर कधीच परिणाम नाही झाला.\nतो देव नावाचा प्राणी खरेच ग्रेट असतो यार. एक गोष्ट हिरावून घेतली की लगेच दुसरी देऊन तडजोड करून टाकतो. आमच्या घरात धाकटी नेहा सोडली तर आनंदाच्या नावाने सगळा आनंदच होता. पण तू भेटलास आणि सुख, आनंद या संकल्पना मला नव्याने समजल्या.\nते दिवस कसे सुरेख होते ना शाळेत कुठलीही स्पर्धा असली की आपल्या दोघांत चुरस सुरू व्हायची. मग तू जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडून ऐकायला खूप मजा यायची. आपली बाजू घेऊन एकमेकात भांडणारे दोन मित्र बघितले की मग आपण दोघे पोट दुखेपर्यंत हसायचो.......\nआता बर्‍याच गोष्टी विसरायला होताहेत. या इथे आलो आणि हळू हळू .........................\nइतक्या दिवसानंतर तुला पत्र लिहितोय, ते इतके दिवस संपर्क न साधूनही तू रागावणार नाहीस याची खात्री आहे म्हणून......\nप्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेखन :- कथा, विशाल कुलकर्णी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले \nही कुठली दुनिया असली \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nAndrzejStajer द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscmaterial.com/mpsc-esi-exam-pattern-and-syllabus/", "date_download": "2021-08-02T22:44:04Z", "digest": "sha1:H3YUSEZMCZRVD2BOJWNUP6SJQIID5FCX", "length": 13190, "nlines": 140, "source_domain": "www.mpscmaterial.com", "title": "MPSC ESI : Exam Pattern and Syllabus – MPSC Material", "raw_content": "\nESI, Tax Assistant आणि Clerk Typist या तिन्ही पदांसाठी आता एकत्र परीक्षा होईल पण मुख्य परीक्षेचा पेपर २ सोडून तर नवीन syllabus आणि pattern आलेला आहे तर तुम्ही तो बघावा…\nMPSC च्या अभ्यासक्रमात बदल झाले तर मी हे असे करतो जेणे करून दुसऱ्यांना चुकीची माहिती जाणार नाही . दुसर्या कोणत्या website वरून तुम्ही जुना syllabus बघत असाल तर काळजी घ्या.\nचालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील.\nनागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).\nइतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास\nभूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.\nवाणिज्य व अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.\nसामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).\nबुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.\nMarathi: सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना , व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.\nचालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.\nमहाराष्ट्राचा भूगोल- महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग,हवामान (), पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या , पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (), लोकसंखेचे स्थलांतरण व त्यांचे मूळ व अंतिम स्थानांवरील परिणाम , ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.\nमहाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती(१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींची कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग , स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.\nभारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध , निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.\nमाहिती अधिकार अधिनियम – २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.\nसंगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (Case law), नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग , भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया,, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.\nमानवी हक्क व जबाबदाऱ्या- संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतूद, भरतीतील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या , गरिबी, निरक्षरता , बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी , (हिंसाचार, भ्रष्टाचार , दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण���या संबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ , मानवी हक्क सरंक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचारास प्रतिबंध ) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.\nतुमचा Email ID टाका.\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3457", "date_download": "2021-08-02T22:23:39Z", "digest": "sha1:VUY2AUYGVHWIRQ6YRQDGBLDU2TO2JGHS", "length": 12888, "nlines": 119, "source_domain": "dhanlabh.in", "title": "जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे….. – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे…..\n१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.\n२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.\n३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांचा घराला कुंपणाची भिंत नाही.\n४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.\n५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.\n६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO’s (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व\nCEO’s ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.\n७.घरी आल्यावर स्वतःसाठ�� काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.\n८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटलेकी वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.\n९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला\n— “क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा.”\n— पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.\n— ऐकावे जनाचे करावे मनाचे.\n— ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.\n— अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.\nअपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.\nआळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.\nऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.\nखर्च – आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकण्याची वेळ येईल.\nबचत – खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.\nहिशोब तपासणे – लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्णजहाज बुडू शकते.\nनोकरी गमावली तरी विम्यातून उत्पन्नाची भरपाई\nकर्जदारांना लवकरच मिळणार खूशखबर\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन य���णारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2864", "date_download": "2021-08-02T20:46:31Z", "digest": "sha1:47FYT5ZEDF2ZAZRAGEXTVBIWJDRSLUKJ", "length": 12510, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडच का ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nगेल्या तीन वर्षांत सरकारने अनेक सुधारणांवर अंमल सुरू केला आहे. ‘जॅम’ (जनधन, आधार, मोबाईल यांचे संक्षिप्त रूप) त्रिसूत्री, थेट अनुदान हस्तांतरण, वित्तीय शिस्त, आणि थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रांचे दरवाजे खुले करणे ही त्यापैकी काही उल्लेखनीय पावले होत. पुढे जाऊन वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी आणि २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही धोरणे महत्त्वाचा कायापालट घडवून आणतील. इतर काही कठीण सुधारणांचा मार्गही खुला होण्याची प्रतीक्षा आहे, बँकिंग क्षेत्राला एनपीए समस्येतून निर्णायक मोकळीक आणि काळा पैशाच्या समांतर व्यवस्थेचा पायबंदही सरकारकडून होईल अशी आशाआहे \nभारतीय रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य ६० ते ६९ या आखूड टप्प्यात आहे. या अत्यंत जोखीमयुक्त कालावधीत रुपयातील ही स्थिरता खूपच कौतुकास्पद आहे. समाधानकारक पातळीवर राहिलेला चलनवाढीचा दर, कमी पातळीवर आलेली चालू खात्यावरील तूट आणि फुगलेली परकीय चलन गंगाजळी हे यामागील महत्त्वाचे घटक राहिले आहेत.\nसरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाने वित्तीय वर्ष २०१६ मधील ११ टक्क्य़ांऐवजी २०��७ मध्ये २४ टक्के अधिक खर्च केला आहे. अन्नधान्य उत्पादन आणि हमी भावात वाढीचा दर गेल्या तीन वर्षांत आधीच्या वर्षांंच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पीक विमा योजना, मातीची आरोग्य तपासणी इत्यादींनी शेतकऱ्यांचीही मान्यता आहे. व याचा ग्रामीण समुदायाला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला लाभ मिळेल.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या तुलनेत व्याजदर कपातीबाबत वाणिज्य बँका जरी काहीशा पिछाडीवर राहिल्या असल्या तरी गेल्या दोन वर्षांंपासून बँकांनी आधार दर (बेस रेट) / एमसीएलआर दर तब्बल १.८५ टक्कय़ांनी कमी केले आहेत. भारतीय कॉर्पोरेट जगत आणि एकूण ग्राहक वर्गाला आर्थिक वर्ष २०१८ हे संपूर्ण वर्ष कर्ज स्वस्ताईच्या उपभोगाची संधी देणारे असेल.\nसारांश वरील घटक हे अर्थव्यवस्था आणि बाजाराचा कल आणि संभाव्य परताव्याचा संकेत देणारे ठळक निर्देशांक आहेत. जागतिक स्तरावर धुरकटलेले अर्थचित्र तब्बल दशकभरानंतर निवळत चालले आहे; भारताची वृद्धी क्षमता ही आर्थिक सुधारणांची कास धरल्याने खूप उंचावली आहे. किंबहुना उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि बाजाराचीही कामगिरी सर्वात चमकदार राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणतेही चढ-उतार आणि अस्थिरतेतून न डगमगता जो या कालावधीत बाजारात गुंतवणूक कायम ठेवेल तो गुंतवणूकदार नक्कीच फायद्यात असेल. व हे सर्व फायदे घेण्यासाठी म्युच्युअल फंडच सर्व श्रेष्ठ पर्याय होऊ शकतो हे निश्चित \nउत्तम शेअर घेऊन ठेवा \nशेअर बाजाराला पर्याय काय\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचती���्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/krishi-sanjeevani-abhiyan-was-implemented-in-ramtek-taluka/", "date_download": "2021-08-02T22:51:18Z", "digest": "sha1:UIQOI72XCUIAU7AMQT2DESS7GR3KTISG", "length": 14974, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "रामटेक तालूक्यात २१ जुन ते १ जूलै या काळात कृषी संजीवनी अभियान राबविण्यात आले...", "raw_content": "\nरामटेक तालूक्यात २१ जुन ते १ जूलै या काळात कृषी संजीवनी अभियान राबविण्यात आले…\nया कार्यक्रमाचा समारोप तालूक्यातील मसला या गावात प्रागतशिल शेतकरी सुमेध धावडे यांच्या शेतात कार्यक्रम घेण्यात आला…\nरामटेक – राजु कापसे\n१ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील शेतकरी समुद्ध आणि आर्थिकदृष्ट्या मजबुत होण्यासाठी आजच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण होणे फार आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी संजीवनी सप्ताहांच्या माध्यामतून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास स्वप्नील माने तालूका कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.\nतालूका कृषी विभाचे अधिकारी तसेच पंचायत समितीचे अधिकारी कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना भेटून, खते, सुधारित, बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यामध्ये पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या त्रिसुत्रीचा वापर कृषी विभाग करीत आहे. यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग,\nकृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करीत आहे..तालूका कृषी विभाग पंचायत समिती वन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी रब्बी पिक योजना घेण्यात आली होती..यात गहु हरभरा गटातील विजेता शेतकऱ्यांना प्रोत्साहन बक्षिसे तसेच सन्मान पत्र देऊन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.\nगहू गटात सुरेश कुथे रा.किरणापुर प्रती हे.४१क्विं गव्हाचे उत्पादन घेऊन प्रथम पारितोषिक पटकविण्याचा मान मिळविला.द्वितीय पारितोषिक .भोलाराम बिरणवार रा.नगरधन प्रती हे. ३७क्वि.तर तृतीय पारितोषिक रविंद्र भोंदे रा.शिरपुर प्रती हे.३४क्विंटल…हरभरा पिकामध्ये गजेंद्र सावजी रा पटगोवरी प्रती हे.३५.२६ क्विंटल चे उत्पादन घेऊन प्रथम पारितोषिक.\nद्वितीय सुंदरलाल कान्बते रा .पटगोवरी प्रती हे.३१.१५ क्विंटल तृतीय पारीतोषिक विजेते काशिनाथ तोंडरे रा.सराखा यांनी प्रती हे. २७.७१ क्विंटल उत्पादन घेऊन यांचा यावेळी गौरव करण्यात आला…या प्रसंगी तालूक्याचे कृषि अधिकारी स्वाप्निल माने, धनराज खोरगे कृषी अधिकारी पंचायत समिती रामटेक.. खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.बोलके आदी उपस्थित होते.\nPrevious articleमहत्वाची बातमी | बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर…जाणून घ्या\nNext articleइब्राहिम पठाण या विद्यार्थ्यांने तिवसा रुग्णालयात केले वृक्षारोपण…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\n१६ कोटींच्या इंजेक्शन्स देवूनही त्या चिमुकल्या वेदिका शिंदेचा मृत्यू…\nनिंबा फाटा परिसरातील आजचा दिवस शेतकऱ्यांना लाभलेल्या हवामान अंदाजका सोबत…\nमदनुर में शाहिर आणाभाऊ साठे कि जंयती धुम- धाम से मनाये गये…\nपेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिनाचे उत्साहात आयोजन…\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी…\nपूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…\nहातरूण परिसरात पिकांचे सर्व्हे करूण पाहणी; पुरामुळे शेकडो एकर पिकांचे नुकसान…\nव्याघ्र संवर्धन प्रकल्पामध्ये फूट पेट्रोलिंग व देखरेख महत्‍वाची – श्री. भगवान…\nराज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल होणार…मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत घेतला निर्णय\nमहांतेश कवठगीमठ यांना मंत्रीपद द्या; निपाणी भाग कार्यकर्त्यांची मागणी…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प ना��पूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenews24.in/heavy-vehicles-banned-from-hadapsar-sayyednagar-to-undri/", "date_download": "2021-08-02T22:20:56Z", "digest": "sha1:CP37K4YGU6KNSUMTGKEUIHBJA6UOLJL2", "length": 7774, "nlines": 94, "source_domain": "policenews24.in", "title": "Heavy vehicles banned हडपसर सय्यदनगर रेल्वे गेट ते उंड्री पर्यंत", "raw_content": "\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nपुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,\nपुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालक���सहित १६ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nहडपसर सय्यदनगर रेल्वे गेट ते उंड्री पर्यंत जड वाहनांना बंदी,\n(Heavy vehicles banned ) पुणे शहर वाहतूक शाखेने काढले आदेश.\nपुणे शहरातील हडपसर सय्यदनगर येथे वाहनांची कोंडी होत असल्याने व वारंवार अपघात होत असल्याने,\nजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली होती.\nत्या संदर्भात सय्यदनगर रेल्वे गेट ते हांडेवाडी चौक आणि सय्यदनगर रेल्वे गेट ते उंड्री चौक या दोन्ही रोडवर,\nसकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते रात्री १० वाज़ेपर्यंत या वेळेत जड़ वाहनांना बंदी करण्यात आली आहे.\nवाचा : सराईत तडीपार गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त,\nया संदर्भातील आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी काढले आहेत.\nफायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, पोलीसांच्या वाहनांन व्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी असणार आहे.\nनागरीकांना याबाबत काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा येरवडा पुणे, येथे २३ तारखेपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्याचे अहवान करण्यात आले आहे.\nवाचा : दिवाळी निमित्त नागरिक अधिकार मंचच्या वतीने म.न.पा आरोग्य सेवकांना साडी व फराळाचे वाटप\n← भांडणे सोडवायला गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की,\nन्यु इंडीया इन्सुरंन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, →\nपोलीस महासंचालकांना मानवी हक्क आयोगाचे समन्स,\nकोंढव्यात युवकाचा भर रस्त्यात सपासप वार करून खून\nघरात घुसून चेकबुक चोरुन बँकेतुन रक्कम काढणाऱ्या चोरट्यास अटक,\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nAdvertisement (Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी. (Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अमली पदार्थ\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nतुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nकॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचा नगरसेवक पद कोर्टाने केले रद्द\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/whoswho/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2021-08-02T23:05:37Z", "digest": "sha1:EJR6IPK33JMDUF5L6MWRCMQKZPKB3E6H", "length": 4777, "nlines": 118, "source_domain": "washim.gov.in", "title": "शैलेश हिंगे | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nजिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nपदनाम : उपजिल्हाधिकारी रोहयो\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/01/blog-post_2.html", "date_download": "2021-08-02T20:49:41Z", "digest": "sha1:62DJZHTXEKSSWANR44QG2PFNHIZFWTJ7", "length": 24326, "nlines": 223, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अल्पसंख्यांक योजना कागदावरच | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n‘सबका साथ सबका विकास’ चा बोजवारा\nलातूर (सालार शेख)- अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव व तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी असलेल्या योजांची माहिती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सूचनेप्रमाणे दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रम आखण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी ” सबका साथ विकास” ची जी घोषणा केली आहे त्याचा मात्र पुरता बोजवारा उडला आहे. जरी हा दिवस प्रशासन साजरा करीत असले तरी तो नाममात्रच. कारण जरवर्षी योजना राबवू असा निर्धार करतात मात्र अल्पसंख्यांक विकासावर आलेला निधीही खर्च होत नाही. त्यामुळे शासकीय अधिकार्‍यांची मानसिकताच मुळात संशयास्पद असल्याचे समाजातून बोलले जात आहे.\nमहाराष्ट्रात अल्पसंख्यांक योजनावर अंमलबजावणी होत नसल्याची बाब माहिती अधिकारद्वारा प्राप्त माहिती वरून समोर आली आहे. याचा एम.पी.जे. लातूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरणी एमपीजेच्या वतीने दोन जनहित याचिका केंद्र व राज्य शासनाच्या विरूद्ध मा. उच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती याचिकाकर्ते रजाउल्ला खान यांनी दिली आहे.\nगेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहता यंदा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्यांक दिनाच्या कार्यक्रमावर मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसने बहिष्कार टाकत निषेध व्यक्त केला. कारण लातूर अल्पसंख्यांक बहूल शहर असतानादेखील अल्पसंख्यांकांसाठी आलेला निधी खर्च करण्यात प्रशासन असमर्थ राहिले आहे.\nलातूर जिल्ह्यातील लातूर शहर व उदगीर येथे 2010 साली अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले. लातूर येथे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मात्र उदगीर शहरात अद्यापही जागा निश्‍चित नसल्याने वसतिगृहाचे काम प्रलंबित आहे. 31 मार्च 2016 रोजी शासनाने लातूर शहरात मुलांच्या वसतिगृहासाठी 3 कोटी 10 लाख व उदगीर शहरात मुलांचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. वर्षभरापासून जवळपास 10 कोटींचा निधी धूळ खात पडला आहे. लातूर महानगरपालिका व उदगीरसाठी प्रत्येकी 10 कोटींचा निधी होता. मात्र लातूर महापालिकेने केवळ मुलांच्या वसतिगृहाचा प्रस्ताव (त्रुटीत) दिल्याने पेच निर्माण झाला आहे. इतर कामे प्रस्तावात नसल्यामुळे केवळ 3 कोटी 10 लाख रुपये शासनाकडून देण्यात आले आहेत. अन्य 7 कोटींचे प्रस्ताव मनपा कधी पाठविणार, याकडे लक्ष लागले आहे. अल्पसंख्यांक बहुल शहर म्हणून शासन योजना देत असले तरी अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेची अनास्था असल्याने कामाच्या नावाने ओरड आहे.\n2010 साली मंजूर झालेल्या मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी उदगीर नगरपालिकेला सात वर्षे लोटले तरी जागा मिळाली नाही. लातूर शहरात दोन वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अद्यापही संथगतीने आहे. उदगीरचे काम होईल की नाही, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 12 व्या पंचवार्षिक योजनेत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत लातूर, उदगीरसाठी प्रत्येकी 10 कोटींची तरतूद होती. त्यात प्रस्तावित कामे लातूरच्या मनपाने अपूर्ण दिली. त्यामुळे मुलांच्या वसतिगृहासाठी केवळ 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 28 ऑक्टोबर रोजी खोरी गल्लीतील मनपा शाळा क्र. 6 वसतिगृहासाठी जागा निश्‍चित झाली. या कामाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे दीड वर्षांपासून पडून आहे. शिवाय, 2008 पासून सुरू करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजनेपासून लाखो विद्यार्थी वंचित आहेत. 2017-18 ची रक्कम अद्याप विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याचा आरोप मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टीस फॉर वेल्फेअरचे जिल्हा सचिव रजाउल्लाह खान यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.\nलातूर तालुक्यातील वाडी-वाघोली, मुरुड, चांडेश्‍वर, कव्हा, सारसा, बोरी, धनेगाव, शिवणी (खु.) ही आठ गावे अल्पसंख्यांक बहुल आहेत. या ग्रामपंचायतींना क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकास कामांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार सारसा येथे शादीखाना बांधकामासाठी ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट 2016 रोजी ठराव घेऊन रितसर प्रस्तावही दाखल केला. मात्र अद्याप सदरील कामाला मुहूर्त लागलेला नाही. केवळ योजनांची चर्चा होते. प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याने सदरील योजनेचा बोजवारा उडाला आहे.\nएम.पी.जे.चा न्याय व हक्कासाठी सतत संघर्षाचा संकल्प व कोर्टात धाव\nपंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमांवर, एम.एस.डी.पी. योजनांवर, सच्चर समितीच्या शिफारशीवर व शिष्यवृत्ती योजनेवर अंमलबजावणी होत नसल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे प्राप्त माहिती वरून उघड झाली. अल्पसंख्यांकाच्या प्रती शासनाच्या उदासीन धोरणामुळे अल्पंसंख्यांक समाजाचा विकास खुंटला आहे. म्हणून एम.पी.जे.द्वारा जनहित याचिका क्र. 50/2016 मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, मुंबई व जनहित याचिका क्र. 51/2018 मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद येथे दाद मागण्यात आली आहे. सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनास नोटीस पाठविले आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशी माहिती याचिकाकर्ते रजाउल्लाह खान यांनी दिली. एम.पी.जे. या सामाजिक संगघटनद्वारा शासनाचा अल्पसंख्यांक विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करत अल्पसंख्यांक योजनेवर अंमलबजावणीसाठी सतत संघर्ष करण्याचा निर्धार एम.पी.जे. चे जिल्हाध्यक्ष वसी हाश्मी, सचिव रजाउल्लाह खान, जियाभाई खोरीवाले, अ‍ॅड. रब्बानी बागवान, साबेर काजी, डॉ. खालेद काजी, सय्यद मुस्तफा अली, कमरोद्दीन बार्शीकर, बशीर शेख,खिजर काजी, गौसोद्दीन शेख, इनाम शेख, शौकत सय्यद, जुल्फेकार पटेल व अ‍ॅड. मुहम्मद आमेर यांनी व्यक्त केले.\nहज सबसिडी बंद; सरकारचे धन्यवाद\nशांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग समजणे आवश्यक : बी...\nइस्लाममध्ये मस्जिदला अनन्यसाधारण महत्व\nसंवादाच्या माध्यमातूनच शांती, प्रगती व मुक्ती मिळू...\nन्यायाधिशांकडे नव्हे तर त्यांच्या मुद्यांकडे लक्ष ...\nमनात पावित्र्य आणि उच्च चारित्र्य हाच मुक्तीमार्ग\nगृहिणी हेच पद श्रेष्ठ\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nमुस्लिमांचे महामानवांसाठी योगदान (उत्तरार्ध)\nइस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग\nइस्लाम समस्त मानवकल्याणाचा उद्धारक\nसमाजात शांती प्रस्थापनेकरिता सामाजिक विवेक आवश्यक\nअल्लाह संपूर्ण विश्वाचा मालक\nचला मनं जिंकू या\nइस्लामची शिकवण समस्त मानवजातीसाठी\nयशस्वी जीवनाचा एकमेव मार्ग इस्लाम\nमानवी समस्यांवर उपाय... इस्लाम\nइस्लाम आणि मानवाची वास्तविकता\nइस्लामचा सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता\nमोक्ष प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य\nइस्लाम शांती आणि विकासासाठी\nआज मानवजातीला शांततेची गरज\nतुटणारी नाती, विखुरलेले कुटुंब हाच का स्त्री सन्मान \nआदर्श समाजाची निर्मिती का व कशी\nराजसमन्द : भयंकर अपराध आणि भितीदायक घृणा\nजेरुसलेम : नेत्यान्याहू विरूद्ध ट्रम्प\nचौकशी यंत्रणेची ‘टूजी’ फजिती\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nइंटरपोलने डॉ. जाकीर नाईक यांच्याविरूद्धची रेड कॉर्...\nमहाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nमुस्लिम बंधुत्वाची नाळ जगातील मानवतेशी\nमेरा देश बदल रहा है\nअहमदनगर येथील एक आदर्श इस्लामी लग्नसोहळा\nपत्रकारांवरील हल्ल्यात जगात भारताचा 136 वा नंबर\nविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उर्दूचा प्रश्‍न निका...\nमोहम्मद अली गार्ड : समर्पित कार्यकर्त्याचे संघर्षश...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा ��हानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांतील, तत्त्वज्ञ...\n२१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/luke-pomersbach-dashaphal.asp", "date_download": "2021-08-02T21:32:36Z", "digest": "sha1:CSSGQ27WG7XICYRHDOTQ5N7RIREJHQJZ", "length": 21890, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ल्यूक पोमर्सबाक दशा विश्लेषण | ल्यूक पोमर्सबाक जीवनाचा अंदाज Sports, Cricket IPL", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » ल्यूक पोमर्सबाक दशा फल\nल्यूक पोमर्सबाक दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 97 W 30\nज्योतिष अक्षांश: 37 N 52\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nल्यूक पोमर्सबाक प्रेम जन्मपत्रिका\nल्यूक पोमर्सबाक व्यवसाय जन्मपत्रिका\nल्यूक पोमर्सबाक जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nल्यूक पोमर्सबाक 2021 जन्मपत्रिका\nल्यूक पोमर्सबाक ज्योतिष अहवाल\nल्यूक पोमर्सबाक फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nल्यूक पोमर्सबाक दशा फल जन्मपत्रिका\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर June 14, 1986 पर्यंत\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 1986 पासून तर June 14, 2005 पर्यंत\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2005 पासून तर June 14, 2022 पर्यंत\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2022 पासून तर June 14, 2029 पर्यंत\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2029 पासून तर June 14, 2049 पर्यंत\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2049 पासून तर June 14, 2055 पर्यंत\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2055 पासून तर June 14, 2065 पर्यंत\nतुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2065 पासून तर June 14, 2072 पर्यंत\nआर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या ���्यक्तीचा मृत्यू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.\nल्यूक पोमर्सबाक च्या भविष्याचा अंदाज June 14, 2072 पासून तर June 14, 2090 पर्यंत\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nल्यूक पोमर्सबाक मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nल्यूक पोमर्सबाक शनि साडेसाती अहवाल\nल्यूक पोमर्सबाक पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/4944", "date_download": "2021-08-02T20:59:50Z", "digest": "sha1:SFYSE6O2WX2BJ3ND6UE5HTRNJSI75AJ4", "length": 11343, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडांपासूनचे उत्पन्न मोजणे – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडांपासूनचे उत्पन्न मोजणे\nपोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्यांच्या भागांमध्ये होणाऱ्या हालचालीवर इक्विटी म्युच्युअल फंडांतून मिळणारे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे या म्युच्युअल फंडांपासून मिळणारे उत्पन्न मोजताना त्याची तुलना हा फंड वापरत असलेल्या बेंचमार्कशी करावी लागते.\nउदाहरणार्थ, तुमची गुंतवणूक निफ्टी हा बेंचमार्क असलेल्या म्युच्युअल फंडात होत असेल आणि त्या फंडाने गेल्या वर्षभरात ३० टक्के उत्पन्न दिले असेल, त्याचवेळी निफ्टीने २५ टक्के उत्पन्न दिले असेल तर याचा अर्थ या म्युच्युअल फंडाची कामगिरी बेंचमार्कपेक्षा उत्तम झाली, असा होतो. समजा या म्युच्युअल फंडाने २२ टक्के उत्पन्न दिले तर त्याची कामगिरी बेंचमार्कपेक्षा कमी झाली. अशी तुलना अनेक वेबसाइट्सवर किंवा म्युच्युअल फंडांचे ऑनलाइन वितरण करणाऱ्यांकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडांचे उत्पन्न मोजताना लार्ज कॅपमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची तुलना स्मॉल कॅप फंडाशी किंवा सोने, मुदतठेवी किंवा रिअल इस्टेट अशा अन्य मत्तांशी (अॅसेट्स) करू नये.\nएकाच गटातील स्पर्धक फंडाशी तुमच्या फंडाची कशी तुलना करता येईल\nएखाद्या स्पर्धक योजनेपेक्षा आपण रक्कम गुंतवलेली योजना सर्वार्थाने पुढे आहे ना, हे पाहणे गुंतवणूकदाराचे कर्तव्य ठरते. यासाठी एकाच प्रकारच्या (उदा. लार्ज कॅप) फंडांची तुलना केवळ त्याच प्रकारच्या अन्य फंडांशी करणे गरजेचे आहे. प्रत्येक गटातील फंडाच्या वाटचालीला कारणीभूत ठरणारे घटक वेगवेगळे असतात आणि प्रत्येक सेट , मार्केट सायकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाटचाल करत असतो. चांगला फंड असेल तर त्याने बेंचमार्कपेक्षा अधिक चांगली वाटचाल त्याच्या गटात करणे अपेक्षित असते. समजा एखाद्या फंड गटात १५ फंड आहेत आणि तुमचा फंड तळातील तीन फंडांमध्ये आहे तर\nया फंडाने गटाची सरासरी पातळी ओलांडली नाही तर तो फंड सोडून अन्य फंडांकडे गुंतवणूक वळवणे श्रेयस्कर ठरते . पण त्यामागची करणेही पाहूनच असा निर्णय घ्यावा \nअर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान\nदीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कर\nकुटुंबावर चांगले अर्थसंस्कार करण्यासाठी —–\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/8508", "date_download": "2021-08-02T22:56:49Z", "digest": "sha1:5LNRCI2S4CZKEC3ZWCJ6GDNOBC3DSEYQ", "length": 14626, "nlines": 107, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अस्थिर स्थितीत काय करावे? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअस्थिर स्थितीत काय करावे\nअस्थिर स्थितीत काय करावे\nगेले काही दिवस होत असलेले रुपयाचे अवमूल्यन, अमेरिका व चीन यांच्या व्यापारातील काही वादग्रस्त मुद्दे; तसेच अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्‍यता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि लवकरच होऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभेच्या व आणखी पुढच्या वर्षीच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्व बाबींचा विचार करता शेअर बाजारातील अस्थिरता व पडझड आणखी काही काळ राहू शकते. अशा अस्थिर (व्होलाटाइल) परिस्थितीत नेमके काय करावे, याबद्दल सर्वसामान्य गुंतवणूकदारामध्ये संभ्रम निर्माण होतो. अशावेळी काहीच न करणे, हा यावर एक उत्तम मार्ग असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे बाजाराच्या घसरणीच्या काळात आपल्या संयमाची परीक्षा घेतली जात असते. खरे तर चांगल्या कंपन्याचे शेअर किंवा म्युच्युअल फंडाची युनिट्‌स या वेळी स्वस्तात मिळण्याची संधी असते, कारण या काळात अशा कंपन्याच्या कामकाजावर, मूलभूत आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नसतो. भाव घसरणे ही केवळ एक “नी जर्क’ (प्रतीक्षिप्त) क्रिया असते आणि असे पडलेले भाव नजीकच्या काळात पुन्हा वाढत असतात. अशा वेळी गुंतवणूकदारांनी असा विचार करणे आवश्‍यक असते, की ज्या उद्दिष्टाने आपण गुंतवणूक केली होती, त्यात काही बदल झाला आहे का कारण असा बदल मुळात झालेलाच नसतो आणि म्हणून आपली बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचे काहीच कारण नसते.\nपण सध्याच्या परिस्थितीत शेअर बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातील नवख्या गुंतवणूकदारांना भीती वाटणे साहजिक आहे. तथापि, आपण जर शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गेली काही वर्षे गुंतवणूक करीत असाल, तर बाजारातील अचानक होणाऱ्या चढ-उतारांची आपल्याला कल्पना असते आणि येथे एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे, की शेअर किंवा म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक (5 ते 10 वर्षांसाठीची) अन्य गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर ठरते. मात्र अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेलच, असे नाही.\nगुंतवणूकदारांकडून होणारी सर्वांत मोठी चूक म्हणजे बाजार पडल्यावर घाबरून जाऊन आपले शेअर किंवा म्युच्युअल फंड विकून टाकणे. कारण हे शेअर बाजाराच्या मूळ तत्त्वाशी विसंगत आहे. कारण शेअर बाजारात शेअर किंवा म्युच्युअल फंड कमी किमतीत घेऊन जास्त किमतीला विकणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र बाजार पडल्यावर घाबरून जाऊन शेअर किंवा म्युच्युअल फंड कमी भावात विकत घ्यायच्या ऐवजी कमी भावात विकून टाकले जातात. तसेच बरेचसे गुंतवणूकदार बाजार पडल्यावर म्युच्युअल फंडातील आपली “एसआयपी’ बंद करतात. उलट, अशा वेळी “एसआयपी’ चालू ठेवल्यास युनिटची खरेदी आधीच्यापेक्षा कमी किमतीत होते. नियोजित कालावधीसाठी नियमितपणे “एसआयपी’ चालू ठेवल्याने एकूण गुंतवणूक सरासरी भावाने होते आणि आपण ज्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली असते, ते साध्य होऊ शकते.\nगुंतवणूकदारांची आणखी एक प्रकर्षाने दिसून येणारी चूक म्हणजे बाजार मंदीतून जात असताना अनेक गुंतवणूकदार मिळणाऱ्या परताव्याची (रिटर्न्स) तुलना बॅंक एफडी, पीपीएफ, सोने, रिअल इस्टेट यासारख्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याशी करतात. अशी तुलनाच करणे चुकीचे असते. कारण शेअर किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने अन्य पर्यायाच्या तुलनेत फायदेशीर ठरत असते. त्यादृष्टीने आपले आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. आपल्या उद्दिष्टानुसार एकदा गुंतवणूक केल्यानंतर केवळ बाजाराच्या चढ-उतारांनुसार त्यात बदल करणे योग्य नसते.\nअशा वेळी गरज असते ती संयमाची आणि नियमितपणे गुंतवणूक करीत राहण्याची\nकॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2020/03/", "date_download": "2021-08-02T20:46:01Z", "digest": "sha1:5RNMT7IDS53WPNUCOBHJTISH4ZDHSBIR", "length": 46187, "nlines": 270, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: March 2020", "raw_content": "\nकंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यटिफुल\nसकाळी चालायला जाण्यापूर्वी फेसबुक उघडलं. एका ज्येष्ठ मित्राने कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांचा व्हिडिओ शेअर केलेला पाहिला. त्यांच्याच पोस्ट्स बघून दोन वर्षांपूर्वी कंबोडिया व्हिएतनामला गेलो होतो.\nकंबोडियाच्या अंगकोर वट आणि अंगकोर थॉमच्या देवळानंतर 'टा प्र्हॉम' देवळात गेलो होतो. (या देवळाच्या दुरुस्तीचं काम भारत सरकार करत आहे आणि अॅंजेलीना जोलीच्या टूम्ब रेडर्स या चित्रपटाचं चित्रीकरण या देवळातही झालं होतं). 'टा प्र्हॉम'च्या भव्य भग्न वास्तूत फिरताना मोबाईलवर 'ओ फॉर्च्युना' लावून हिंडलो होतो. आजूबाजूला कुणी नाही ते पाहून इअरफोन बंद करून त्या भग्न वास्तूलाही 'ओ फॉर्च्युना' ऐकवलं होतं. कार्ल अॉफच्या संगीता���ी जादू, ओ फॉर्च्युनाचे न कळणारे लॅटिन शब्द आणि जुन्या देवळांच्या भिंतीतून उगवून आकाशापर्यंत पोचलेले वटवृक्ष या सगळ्याचा परिणाम होऊन मनात उसळलेला भावनांचा कल्लोळ डोळ्यातून घळाघळा वाहू दिला होता.आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून बावरलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप हसूही आलं होतं.\nआठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हणून युट्यूबवर ओ फॉर्च्यूना शोधलं. समोर नेहमीचे व्हिडीओ आले आणि नेहमीपेक्षा एक वेगळा व्हिडीओ आला फ्लॅश मॉब या नावाने.\nमाझ्या आयुष्यात फ्लॅश मॉब ही गोष्ट कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली नाही. अगदीच तोंडी लावायला म्हणून जेव्हा पिझ्झा हट भारतात नवीन होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा हिला घेऊन पिझ्झा हटला गेलेलो असताना आम्हाला वाढणारा वेटर टेबलाजवळ येऊन आपलं काम करत असताना एकाएकी बाकीच्या वेटर्सनी ताल धरून नाचायला सुरवात केली होती आणि तिथे आलेल्यापैकी कुणाच्या तरी वाढदिवसासाठी एक गाणं म्हणत टेबलामधल्या जागेत नाच करून दाखवला होता.\nमाझ्या तालाशी जुळवून घेणं अशक्य आहे हे नृत्यदेवतेला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे तिने माझ्या आयुष्यातून फार लवकर काढता पाय घेतला होता. त्यामुळे इतर कुणी नाचू लागलं तरी मला अवघडल्यासारखं होतं. त्याशिवाय आपण, नाच आवडणाऱ्या आपल्या प्रेयसीला घेऊन त्या काळात न परवडणाऱ्या हॉटेलात गेलेलो असताना वेटर्सनी छान नाच करून दाखवल्याने माझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यानंतर मी कायम डॉमिनोजचा ग्राहक झालो आणि पिझ्झा हटला 'नाचता येईना ते गिऱ्हाईक होई वाकडे' ही मराठी म्हण शिकवली होती.\nत्यानंतर साधारण २०११ ला सीएसटी स्थानकावर संध्याकाळी पाचच्या सुमारास तरुणांच्या एका समूहाने रंग दे बसंतीच्या गाण्यावर समूहनृत्य केलेलं होतं. त्याचा व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांत बघताना, आपल्याला नाचता आलं असतं तरी आपण असं चारचौघात नाचू शकलो नसतो याची खात्री पटून त्या गाण्यावर सगळ्यात पहिल्यांदा नाचायला सुरवात करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटलं होतं.\nनंतर कळलं होतं की बघणाऱ्यांसाठी जरी तो उत्स्फूर्त अविष्कार असला तरी त्यात भाग घेणाऱ्यांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केलेली असते. त्यांचं सादरीकरण रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी प्रशिक्षित कॅमेरामन मोक्याच्या ठिकाणी पेरलेले असतात आणि ते के���ळ सादरीकरणाला रेकॉर्ड करत नसून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील रेकॉर्ड करत असतात. अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितरित्या आपल्या बाजूला संगीत किंवा नृत्याचा अविष्कार सुरु झाला की माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते बघणं मोठं मनोरंजक असतं. आज ओ फॉर्च्यूनाच्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ बघताना त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना असाच हरखून गेलो.\nफोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. यूट्यूबच्या अल्गोरिदमला माझी आवड कळली आणि त्याने ऑटो प्ले मोडवर फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाचे व्हिडीओ दाखवायला सुरवात केली. पश्चिमी देशात हे फ्लॅश मॉब साधारणपणे एअरपोर्ट किंवा मॉल किंवा रेल्वे स्टेशन किंवा शहरातील एखादा प्रसिद्ध चौक अश्या ठिकाणी आपलं सादरीकरण करतात. सुरवातीला तिथल्या गिऱ्हाईकांचे किंवा प्रवाश्यांचे आवाज, नेहमीच्या सूचनांचे आवाज असा सगळा मामला चालू असतो. आणि कुठेतरी कोपऱ्यातून कुणीतरी व्हायोलिन किंवा बासरी किंवा ट्रम्पेट किंवा छोटा ड्रम वाजवायला सुरवात करतं. लोक लक्ष देत नाहीत. मग अजून कुणीतरी दुसरं वाद्य घेऊन येतं. ठरलेल्या क्रमाने एका मागून एक इतर वाद्यवृंद गोळा होत जातो. आणि मूळ सुरावटीत आपलं वाद्य मिसळवू लागतो. आता लोक शांत होऊ लागतात. बहुतेक लोक एका ठिकाणी उभे राहून त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ लागतात. इतस्ततः धावणाऱ्या लहान मुलांचे आईबाप त्यांना पकडून उभे रहातात. संगीताची जादू आणि वातावरणातील भारलेपणा असा असतो की इतका वेळ गोंधळ घालणारी मुलंही शांतपणे उभी राहतात. वाद्यमेळ वाढत जातो. आता वाद्यवृंदाचा संगीत संयोजकही समोर येतो आणि त्या सुरावटीत तेथील सर्वजण गुंगून जातात. शेवट होतो आणि मग टाळ्यांचा जल्लोष, शिट्ट्या किंवा प्रोत्साहनपर हाकारे यांचा कल्ला होतो आणि रोमांचित प्रेक्षक पुन्हा आपापल्या कामाला लागतात. सगळ्या फ्लॅश मॉब व्हिडिओचा फॉरमॅट साधारणपणे असाच असतो.\nमोबाईल खिशात होता. त्यामुळे पुढे काय सुरु होणार ते माहिती नव्हतं. प्रत्येक वेळी युट्यूब जे ऐकवेल त्यासाठी तिथल्या प्रत्यक्षदर्शींइतकाच मी देखील अनभिज्ञ होतो. एकामागून एक वेगवेगळ्या सुरावटी वाजत होत्या. ओ फॉर्च्यूनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली सादरीकरणं झाली. मग बोलेरो झालं. मग ब्ल्यू डॅन्यूब झालं. मग बीथोव्हेनच्या नवव���या सिम्फनीतील ओड टू जॉय झालं. क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी झालं.\nचढ चढून धाप लागली होती. पण कानात वाजणाऱ्या सुरावटींमुळे अंगावर रोमांच उभे राहात होते. जरा थांबलो. घाम पुसता पुसता पुन्हा एकदा मगाशी लागून गेलेलं बोलेरो लावलं. मेक्सिकोतील कुठल्यातरी शहरातील चौकात एका वाद्यवृंदाने रावेलची ही रचना सादर केली होती. संध्याकाळच्या गर्दीतून एक मुलगी पुढे येते. ड्रम्स मांडते आणि बोलेरोचा मध्यवर्ती ताल चालू करते.\nबोलेरोमध्ये तो ताल संपूर्ण वेळ चालू राहतो. जवळपास पंधरा मिनिटांच्या त्या संगीतात मध्यवर्ती असणारा एकच ताल, संगीताच्या कार्यक्रमांसाठी बांधलेल्या विशेष सभागृहात असतानाही पुन्हा पुन्हा वाजवत राहायचं म्हणजे अजिबात खायचं काम नाही. आणि लोकांच्या गर्दीत एकट्याने येऊन आपले ड्रम्स मांडून तो ताल धरायचा म्हणजे तर अजून कठीण. आजूबाजूला अगदी जवळ उभे असलेले प्रेक्षक, त्यामुळे जरा ताल किंवा ठोका चुकला की नाचक्की ठरलेली. रंग दे बसंती गाण्यावर नाचायला सुरवात करणार्या पहिल्या मुलीप्रमाणेच या ड्रम वाजवणाऱ्या मुलीबद्दल मला फार कौतुक वाटू लागलं. वाटलं की अश्या कुठल्या फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाच्या वेळी आपणही तिथे असलं पाहिजे. त्या वाद्यवृंदातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक करताना मी थकणार नाही याची माझी मलाच खात्री पटली.\nआणि एकदम जाणवलं की फेसबुक म्हणजे एक प्रकारचा फ्लॅश मॉब आहे. फक्त या मॉबमधे जो तो एकटा असतो. आणि इथे बहुतेक जण फारसा सराव न करता येतात. आपापल्या भिंतीवर खरडणारा प्रत्येकजण एकटाच वेगवेगळी वाद्य वाजवत असतो. आणि आपापल्या कामात गुंतलेले लोक मधेच तिथे डोकावतात. आपण कलाकार आहोत की नाही हे माहिती नसलेल्या कलाकारांचं सादरीकरण बघत असतात. काहींचे ताल चुकतात. काहींचा एकट्याचा वाद्यवृंद फारसा रंग भरत नाही. काहींचा वाद्यवृंद मात्र कमालीचा रंगतो. लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांना खूष करून जातो. तुलना करून माझा मीच हसलो. बोलेरो संपलं.\nचेकॉव्हस्कीची रचना सुरु झाली. ही रचना मात्र कुठल्या एअरपोर्ट किंवा मॉलमध्ये नसून चक्क एका हॉस्पिटलमध्ये सादर केली होती.\nवेदनेने बेजार झालेल्या रुग्णांना आणि आप्तेष्टांच्या दुखण्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांना हे स्वर्गीय संगीत ऐकून किंचित काळ का होईना पण वेदनेचा आणि चिंतेचा विसर पडला असेल, असा विचार करून, त्या वाद्यवृंदाच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटलं. माझ्या आवडत्या शॉशँक रिडम्प्शन चित्रपटातील मोझार्ट ऑपेराचा सीन आठवला. जिथे जीवन म्हणजे त्याच त्याच कंटाळवाण्या गोष्टींची अंतहीन मालिका असते, जिथे आयुष्याला पुढे चालवणारी आशा नावाची अद्भुत साखळी नाहीशी झालेली असते, त्या रुक्ष आणि भकास तुरुंगात अँडी जेव्हा काही काळापुरता मोझार्टची सिम्फनी वाजवतो तेव्हा ती काय आहे ते कळलं नाही तरी तेथील कैद्यांच्या मनात आशेचं इवलंसं फूल फुलवते, ते आठवलं.\nआणि त्याचवेळी हे देखील जाणवलं की हॉस्पिटलमधील फ्लॅश मॉबच्या त्या संगीताने अनेकांना काहीकाळ चिंतामुक्त केलेलं असलं तरी कदाचित असह्य वेदनेने तळमळणाऱ्या काही जणांना त्याचा त्रास झालेला असू शकतो. आपल्याला सुखावणारे सूर इतरांना सुखावत असतीलंच हे गृहीतक मोठं धोकादायक आहे. ते इतरांच्या आवडीनिवडीबद्दल, त्रासाबद्दल, आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मनःशांतीबद्दल आपल्याला आंधळं बनवू शकतं. तल्लीनतेने गायलं जाणारं भारतीय शास्त्रीय संगीत कित्येकांना नीरस वाटू शकतं. बेभान होऊन ढोल वाजवणारे स्वतः जरी खूष होत असतील तरीही त्या तालाचा त्रास होणारे अनेकजण असू शकतात. कुणाची अजान तर कुणाची आरती एकाच वेळी कुणाची मन:शांती वाढवत असताना इतर कुणासाठी मात्र डोकेदुखी होऊ शकते. कॉलेज जीवनातील माझा आवडता मायकेल जॅक्सन माझ्या वडिलांना आवडत नव्हता. इतकंच काय पण मगाशी लागून गेलेलं क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी मला समजत नसल्याने फार आवडत नसलं तरी ते माझ्या मुलांना आवडतं हे मला काही कारण नसताना खटकतं.\nचेकॉव्हस्कीची रचना हॉस्पिटलात सादर करणाऱ्या फ्लॅश मॉबमुळे सकाळपासूनच्या माझ्या सकारात्मक विचारात अशा तऱ्हेने थोडा खंड पडला. आणि मी फोन पुन्हा खिशात ठेवून उताराला लागलो. ऑटो प्लेलिस्ट चालू होती. सहासात मिनिटं कुठलंतरी संगीत चालू होतं. सकाळच्या रोमांचकारी संगीताबरोबर केलेल्या रोलरकोस्टर राईडनंतर आलेल्या विचारांमुळे थोडा खिन्न झालो होतो. आणि एकाएकी लहान मुलांच्या आवाजात गाणं चालू झालं. धून ओळखीची होती. पण कुठली ते लक्षात येईना. शेवटी फोन खिशातून बाहेर काढला. संगीताच्या त्या रचनेचं नाव होतं 'ला विटा इ बेला' या इटालियन वाक्याचा अर्थ होतो 'लाईफ इज ब्युटीफुल'.\nरॉबर्टो बेनि���्निच्या लाईफ इज ब्युटीफुल या चित्रपटात ओफेनबाख या जर्मन - फ्रेंच संगीतकाराच्या रचनेचा वापर केलेला आहे. माझी अतिशय आवडती रचना लहान मुलांच्या तोंडून ऐकताना मला जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे. मगाशी आलेली खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. आणि मी टेकडीच्या त्या निर्जन उतारावर, कानात वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर झुलत झुलत, हात हवेवर हलवत हलवत झोकात उतरू लागलो. जर त्या वेळी मला कुणी पाहिलं असेल तर 'आजकाल लोक मॉर्निंग वॉकलाही ढोसून येतात', असं त्याच ठाम मत झालं असतं. आपला पदन्यास हा झोकांड्या या सदरात जातो आहे हे जाणवूनही त्या संगीताच्या तालावर झुलण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की माझ्या मनात आधीपासून असलेली, पिझ्झा हटमधील अनपेक्षित नाचण्यामुळे अजून घट्ट बसलेली नाचण्याविषयीची अढी त्या वाकड्या उतारावर मला नाचता येत नसूनही करत असलेल्या झुलण्यामुळे किंचित सैल झाली होती.\nLabels: पद्य, मुक्तचिंतन, रसग्रहण\nनंदीबैल, माझ्या आयुष्यातील मुली आणि महिला दिन\nमाझ्या लहानपणी नंदीबैल घेऊन दारोदार फिरणाऱ्या आणि लोकांचं भविष्य सांगणाऱ्या एका ज्योतिष्याने 'तुमच्या लेकराला मुलींकडून फायदा होईल ताई' असं माझ्या आईला सांगितलेलं मला आठवतं. हे वाक्य आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर (म्हणजे मी अजून वानप्रस्थाश्रम घेण्याइतका म्हातारा झालेलो नाही. तरीही वयाच्या पाचव्या वर्षानंतरच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे दहा दहा वर्षांचे चार टप्पे केले तर) त्या त्या वयातील कुमारसुलभ किंवा तारुण्यसुलभ किंवा गृहस्थसुलभ भावनांमुळे मला आशावादी राहण्यात मदत करत आलेलं आहे. असं असलं तरी त्या वाक्याची मला प्रचिती आलेली नाही असं माझं मत होतं. पण आज महिला दिनावरच्या इतरांच्या पोस्ट्स पाहून मला मुलींमुळे झालेल्या फायद्याबद्दल विचार करावासा वाटला. तेव्हा जाणवलं की,\nमाझ्या आयुष्यात भरपूर मुली येतील याची काळजी माझ्या जन्माअगोदरच माझ्या आजी आजोबांनी घेतली आणि मला पाच मावश्या असतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती. आजी आजोबांच्या थोरल्या मुलीचा मी पहिला मुलगा असल्याने मी 'पुतना मावशी' असं म्हटलं तरी कौतुकाने धपाटे घालत आपल्या पहिल्या भाच्याचं कौतुक करण्यात सगळ्या मावश्या दंग असायच्या. अशी माझ्या आयुष्याची सु���ुवात भरपूर कौतुक करणाऱ्या मुलींमधेच झाली. आजोबांच्या सहाही मुलींचा मी लाडका आहे आणि आपलं हे लेकरू किंवा भाचरू चांगलं आहे या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आत्यंतिक निराशेच्या कित्येक क्षणांत मला आधार दिलेला आहे.\nनंतर शाळेत गेलो. मुलामुलींची एकत्र शाळा असली तरी एकाच बाकावर आपापल्या आवडत्या मित्र मैत्रिणींशेजारी बसण्याची मुभा नव्हती. त्यामुळे वर्गात एका अदृष्य रेषेच्या डावीकडे मुलं आणि उजवीकडे मुली अशी दहा वर्षे काढली. मी डाव्या विचारांकडे ओढ घेणारा मुलगा असावा हे माझ्या शिक्षकांना कसं काय कळलं कुणास ठाऊक पण कदाचित डाव्या विचारांना डोंबिवलीत मूळ धरता येऊ नये म्हणून किंवा मग मी अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री पटल्यामुळे मला कायम या अदृष्य रेषेवर बसायला मिळालं. त्यामुळे डावीकडचं हृदय मुलांच्या बाजूला असूनही माझ्या उजव्या मेंदूवर मुलींच्या कोलाहलाचे कोमल घाव दहाही वर्षं पडत राहिले.\nवर्गात मुलींच्या बाजूला पेन किंवा पेन्सिल पडली तर आता ती कायमची गेली असं समजावं हे सांगणाऱ्या शाळेत दहा वर्षे गेल्याने कुमारसुलभ भावनांना तोंड फोडणं मला जमलं नाही. पण कधीतरी चुकून किंवा जाणूनबुजून उजव्या बाजूला पडणारी माझी पेन्स, पेन्सिली आणि खोडरबरं मी न मागताही मला कायम परत मिळत होती. त्यामुळे जगात चांगुलपणा आहे यावरचा माझा विश्वास टिकून राहिला.\nशाळेची दहा वर्षे शब्देविण संवादात गेल्याने कॉलेजात गेल्यावर, परमेश्वराने सृष्टीचं चालन करण्यासाठी तयार केलेल्या आणि आपल्या मनोरम विभ्रमांनी माझ्या ज्ञानयज्ञात अडथळे आणणाऱ्या अप्सरांशी कसं बोलावं ते मला कळत नसे.\nबाईक असलेल्या मुलाच्या आजूबाजूला कोंडाळे करुन उभे असलेल्या या अप्सरांपैकी कुणालाही सायकल चालवणाऱ्या मी जर 'चल डबलसीट गं लांब लांब लांब' म्हणालो असतो तर त्या सर्वांनी जो जीता वही सिकंदरमधील पूजा बेदीला न्यूनगंड येईल अश्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं असतं आणि मला माझ्या पायजमाछाप असण्याची जाणीव करून दिली असती. त्यानंतर मला लक्ष्यामामा म्हणून हाका मारायला सुरुवात केली असती. याची कल्पना असल्याने मी तसं काही न करता माझा मुक्काम कॉलेजच्या गेटऐवजी रीडिंग रुममधेच ठेवला. 'लवकर सीए होऊ. पैसे कमवू आणि मग बाईक घेऊन ऐटीत कॉलेजच्या गेटवर येऊ', अश्या विचारामुळे मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं गेलं. त्यामुळे माझ्या लवकर सीए होण्यातही एका तऱ्हेने मुलींचाच अदृश्य हात होता.\nस्वतः फार देखणा नसताना केवळ गप्पा मारण्याच्या आणि स्वप्न रंगवून सांगण्याच्या बळावर जेव्हा मी एका अठरा वर्षाच्या मुलीला 'तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मै' हे पटवू शकलो तेव्हा आपण असं करू शकतो यावर माझा विश्वास पक्का करण्यात माझ्या त्या प्रेयसीचा मोठा हात होता. जेव्हा तिचा हात मागायला तिच्या घरी एकटा गेलो होतो तेव्हा आपला नवरा कदाचित नाही म्हणेल हे जाणवून त्याला माजघरात बोलवून तसं न करण्याची सूचना देणाऱ्या सासूबाईंमुळे, 'केवळ माझ्या आजोबांच्या मुलीच नव्हे तर जगातील इतर ज्येष्ठ स्त्रियाही मायाळू असतात' यावरचा माझा विश्वास वाढला होता.\nआणि त्यानंतर आजतागायत 'मी आणि माझ्या आईने तू मला सुखात ठेवशील या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता त्यामुळे आता तुझा शब्द पूर्ण कर', असं केवळ नजरेने सांगून मला आळशीपणापासून दूर ठेवण्यातही माझ्या तत्कालीन प्रेयसीचा आणि सध्याच्या अर्धांगिनीचा हात आहे.\nकॉमर्सचे क्लासेस सुरू केले आणि सायन्सपेक्षा कॉमर्सकडे मुलींचा जास्त ओढा असल्याने वर्गात मुलीच जास्त असतात. परिणामी माझ्या बँकेत येणारी लक्ष्मी ही मुलींच्या पावलानेच आली.\nपुण्यात क्लासची शाखा काढायचं ठरवलं तेव्हाही शाळेच्या वर्गातील आता पुण्यात स्थायिक झालेल्या मैत्रीणींनी आणि फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनीही खूप मदत केली.\nआता जाणवतं आहे की त्या नंदीबैलवाल्याची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. खरोखरंच मला मुलींकडून भरपूर फायदा झाला आहे. त्यामुळे माझा फायदा करून देणाऱ्या आणि जसा मी आहे तसा होण्यास मला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nकंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यट...\nनंदीबैल, माझ्या आयुष्यातील मुली आणि महिला दिन\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(��ाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/deepika-padukone-shared-ranveer-singh-oops-moment-on-kapil-sharma-show/articleshow/82128067.cms", "date_download": "2021-08-02T22:57:22Z", "digest": "sha1:YI6MJ2SGIVEI34XHW4OEZ462MXLG5QCE", "length": 13373, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरणवीर ठरला OOPS मोमेन्टचा बळी; पार्टीत पॅण्ट फाटल्यानंतर दीपिकानं केली मदत\nबॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्यांच्या वागण्यातूनच जाणवतं. एकदा तर नवऱ्याची अब्रू वाचवण्यासाठी दीपिकाला पार्टीत सुई धागा घेऊन बसावं लागलं होतं.\nरणवीर ठरला OOPS मोमेन्टचा बळी; पार्टीत पॅण्ट फाटल्यानंतर दीपिकानं केली मदत\nएका कार्यक्रमात रणवीर करत होता अनोख्या डान्स स्टेप्स\nनाचताना सगळ्यांसमोर फाटली रणवीरची पॅण्ट\nकपिल शर्मा शो मध्ये दीपिकाने केला होता खुलासा\nमुंबई- बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार कधीना कधी ओप्स मोमेन्टचे शिकार होतात. कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या गोष्टी घडतात आणि त्या घटना सावरताना कलाकारांची प्रचंड धावपळ होते. त्यांना सगळ्यांसमोर लाजल्यासारखं होतं. फक्त महिला कलाकारच नाही तर कधीकधी पुरुष कलाकारांनादेखील अशा घटनांचा सामना करावा लागतो. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने त्यांच्या सोबत घडलेल्या अशाच एका घटनेचा खुलासा केला होता. एका म्युजिक फेस्टिवलमध्ये रणवीरची पॅण्ट फाटली होती आणि दीपिकाने समयसूचकता दाखवत त्याची अब्रू वाचवली होती.\nभूतकाळ विसरुन 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली एक्सच्या लग्नात हजेरी\nकपिल शर्मा शो मधील दीपिकाचा एक विडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. त्यात तिने त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. दीपिका आणि रणवीर बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्या दोघांनी बार्सिलोना येथील एका म्युजिक फेस्टिवलला हजेरी लावली होती. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. तेव्हा रणवीरने लूज पॅण्ट घातली होती. तिथे सुरु असलेल्या एका गाण्यावर रणवीर नाचू लागला. तो काहीतरी विचित्र स्टेप्स करत होता. त्याच दरम्यान नाचताना त्याची पॅण्ट फाटली. अन आता काय करायचं अशा नजरेने तो दीपिकाकडे पाहू लागला.\nरणवीरला अशा अवस्थेत पाहून दीपिकाने संयम दाखवत परिस्थिती सांभाळून नेली. तिने शांतपणे तिच्या पर्समधून सुई धागा काढला आणि त्याची पॅण्ट शिवली. बाकी सगळे तिथे नाचत असताना दीपिका तिथे बसून रणवीरची पॅण्ट शिवत होती. हे ऐकून कार्यक्रमात उपस्थित सगळेच अवाक झाले. त्यावर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणत दीपिकाने पुरावा म्हणून तिच्या फोन मधले काही फोटो दाखवले ज्यात दीपिकाच्या हातात सुई धागा दिसतोय आणि ती तिथे बसून रणवीरची पॅण्ट शिवताना दिसतेय. हे पाहून तिथे उपस्थित सगळ्यांनाच हसू फुटलं आणि सगळेच दीपिकाच्या वागण्याचं कौतुक करू लागले.\nअरेरे ...हे तर बकरीचं खाणं, जॉन अब्राहमचा ब्रेकफास्ट पाहून नेटकऱ्यांनी हसू आवरेना\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजान सानूला डेट करायला निक्की तांबोळीचा साफ नकार; म्हणाली तो तर... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nमुंबई मुंबईत आज 'एवढ्या' करोना रुग्णांवर उपचार सुरू; पाहा, ताजी स्थिती\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई राज्यातील 'या' ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन; आदेशात काय म्हटलंय पाहा...\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%93%E0%A4%A0", "date_download": "2021-08-02T23:10:25Z", "digest": "sha1:YZ3LUWGXMPYLPEAZS7WJUOJJSJ73GFX6", "length": 3848, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओठला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ओठ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकामजीवन ‎ (← दुवे | संपादन)\nभाषा ‎ (← दुवे | संपादन)\nजीभ ‎ (← दुवे | संपादन)\nतोंड ‎ (← दुवे | संपादन)\nमिश्या ‎ (← दुवे | संपादन)\nचेहरा ‎ (← दुवे | संपादन)\nहनुवटी ‎ (← दुवे | संपादन)\nदाढी ‎ (← दुवे | संपादन)\nहडप्पा संस्कृती ‎ (← दुवे | संपादन)\nशक्तिपीठे ‎ (← दुवे | संपादन)\nकाटसावरी ‎ (← दुवे | संपादन)\nगायन ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:शहाजी कांबळे/s1 ‎ (← दुवे | संपादन)\nसुंदरी (वाद्य) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/6150", "date_download": "2021-08-02T21:57:21Z", "digest": "sha1:RH7OTEGE3MX5BYISOFVB7XWXNV4O7AOH", "length": 49644, "nlines": 351, "source_domain": "bahuvidh.com", "title": "कविता... दिसली तशी ! - श्रीकांत बोजेवार - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात ���िजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nनिवडक सोशल मिडीया श्रीकांत बोजेवार 2021-07-09 12:00:02\nसुप्रसिद्ध मराठी साहित्यिका कविता महाजन यांचं  धक्कादायक आणि अकाली निधन झालं. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यावर विविध प्रकारे हळहळ आणि दुःख व्यक्त झाले. सोशल मिडीया तर त्यांच्यावरील पोस्ट्स नी भरून गेला. पुनश्चचे मार्गदर्शक-सल्लागार आणि महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्री. श्रीकांत बोजेवार यांचे कविता महाजनांशी अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध होते. कविता महाजनांबद्दल ते काय म्हणतात हे त्यांच्याच शब्दात वाचूया  विशेष अवांतर सदरात ...\nकविता महाजन कविताचे अचानक असे निघून जाणे धक्कादायक असले तरी तिला जवळून ओळखणारांना ते अनपेक्षित होते असे म्हणता येत नाही. अनेक व्याधी, मानसिक ताण-तणाव घेऊन ती जगत होती. अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवता ठेवता स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होती आणि काही जवळच्या व्यक्ती याबाबत नाराजी व्यक्त करत तेव्हा त्या नाराजीकडेही ती दुर्लक्ष करत होती. घाईत असेन किंवा बोलायला भरपूर वेळ नसेल तर मी तिचा फोन रिसिव्ह करत नसे आणि केला तरी अर्जंट काही असेल तेवढं ऐकून घेऊन रात्री निवांत बोलतो म्हणून ठेवून देत असे. कारण तिचा फोन कधी कधी तास दीडतासही चालत असे. त्यात जास्तवेळ अर्थातच कविता बोलत असे आणि मी ऐकत असे. कारण बोलणं, व्यक्त होणं हा तिचा श्वास होता. कविताशी बोलताना, विनोद करताना, चर्चा करताना ‘ती बाई आहे’ याचं भान ठेवण्याची गरज नसे. अर्थात हे जवळच्या काही लोकांसाठी होतं आणि असे तिच्या जवळचे मात्र संख्येनं बऱ्यापैकी होते.\nआम्ही जवळपास समवयस्क. तिच्याशी पहिली भेट किंवा ओळख झाली तेंव्हा कविता ही कविता महाजन म्हणून घडायची होती. म्हाळगी प्रबोधिनीने समांतर चित्रपटांची सूची तयार करण्यासाठी एक शिष्यवृत्ती जाहीर केली होती. त्यासाठी आलेल्या अर्जातून केवळ दोघांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं, कविता आणि मी. आम्ही दोघेही बाहेर वाट बघत होतो तेव्हा ओळख झाली. माझे चित्रपटांवरचे लेख तिने वाचले होते. ती मला म्हणाली, ‘अरे, हा विषय तुझाच आहे, तूच कर मी माघार घेते.’ मी म्हटलं ‘मुलाखत होऊ तर दे, बघू या.’ पण तिनं ती मुलाखत बहुधा तिची निवड होऊ नये किंवा माझी निवड व्हावी अशाच पद्धतीनं द��ली असणार. तेव्हापासून आमची मैत्री मात्र झाली.\nकविता लिहिते हे माहिती होतं. ती गंभीरपणे संशोधन करणाऱ्यांपैकी आहे हेही लक्षात आलं होतं. अधून मधून भेटी व्हायच्या. परंतु तिच्या लिखाणाची ताकद वगैरे काही माहिती नव्हती. ब्र ही कादंबरी आली तेव्हा ती वाचून स्तंभित झालो. ‘ज्यांना ब्र उच्चारता आला नाही त्या सर्व जिभांना’ या अर्पणपत्रिकेपासून तर कादंबरीची रचना, शैली, विषय सर्वकाही मराठीतील समकालिन कादंबरीत स्वतःचं वेगळं दमदार स्थान सांगणारं होतं. मी आणि माझी सहकारी शुभदा चौकर दोघांनाही ती कादंबरी लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं वाटलं. शुभदा कुमार केतकरांशी बोलली आणि त्यांना तिनं सांगितलं की चतुरंगच्या पहिल्या पानावर पूर्ण पानभर लेख करायला हवा. केतकर अशा गोष्टींसाठी पूर्णपणे सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे संपादक होते. स्वतःच एक प्रतिभावंत कादंबरीकार असलेल्या अरूण साधू यांनी 'ब्र'ची बलस्थाने आणि वेगळेपण सांगणारा लेख लिहिला. त्या एका लेखानं ‘ब्र’चा आवश्यक तो प्रारंभिक गाजावाजा झाला आणि मग स्वतःच्या गुणवत्तेवरच ती अधिकाधिक पोचत गेली, अनेक मानसन्मान घेऊन आली.\nतिची निरिक्षणं आणि मतंही अफाट असंत, माणसांविषयीची आणि घटनांविषयीचीही. कादंबरी किंवा कथा लिहित असताना लिहून झालेलं वाचून दाखविण्याची तिला दांडगी हौस तर असं अर्धवट काही वाचून दाखविण्याच्या मी ठाम विरोधात. माझी ‘पावणे दोन पायांचा माणूस’ ही कादंबरी आली तेव्हा ती वाचून तिची पहिली प्रतिक्रिया होती, ‘मला आधी वाचायला दिली असती तर तुला आणखी शंभरेक पानं लिहायला सांगितली असती.’  त्यानंतर ‘मी दुसरी कादंबरी लिहितो आहे’ असं मी तिला सतत सांगत आलो आणि ‘ती झाली तेवढी तरी दाखव मला’ असं ती मला सतत सांगत आली. माझी कादंबरी काही लिहून झाली नाही,  तेवढ्या अवधित तिच्या मात्र आणखी तीन कादंबऱ्या आल्या, अनुवाद आले, बालकथा संग्रह आला, कविता संग्रह आला, स्तंभ लिहून झाले...अफाट उर्जा असलेली बाई होती ती.\n‘भिन्न’ आली तेव्हा पूर्ण कांदबरी वाचून झाल्यावर मी तिला म्हटलं, ‘मला कादंबरी खूप आवडली पण यात मध्ये वारंवार जी स्वप्न येतात ती अजिबात पटली नाही. रसभंग करतात. मी जर ही कादंबरी संपादित केली असती तर स्वप्नांची शंभर पानं कमी केली असती.’ त्यावर ‘तुला स्वप्नांचा काय रे एवढा राग’ म्हणून ती किती तरी वेळ हसत होती. मला म्हणाली, ‘मी आता जेव्हा जेव्हा स्वप्न लिहेन, तेव्हा तेव्हा तुझी आठवण येणार मला. कारण मी स्वप्ने लिहिणारच. मला आवडतात ती.’\nकविताची ‘कुहू’ ही कादंबरी म्हणजे मराठीतला एक अनोखा आणि धाडसी प्रयोग होता. एकाचवेळी छापील कादंबरी, सोबत ऑडिओ सीडी, चित्रे बरेच काही. ती मराठी आणि इंग्रजीतही. शिवाय मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी कादंबरीच्या वेगळ्या आवृत्त्या. कविताच्या मनात होतं ते आणि तसं कुणी प्रकाशक करू धजावणारच नव्हता, कारण ती व्यावसायिक हाराकिरी होती. ती कविताच करू जाणे. या कादंबरीसाठी सारस्वत बँक कदाचित बिनव्याजी कर्ज देऊ शकेल, कारण एकनाथ ठाकूर यांना साहित्याची जाण आहे, साहित्यिकांविषयी आदर आहे, असं कविताचं म्हणणं होतं. ‘त्यांना भेटायला तू माझ्यासोबत ये’ असं कविता म्हणाली. तिला अपेक्षित असलेली कर्जाची रक्कम बऱ्यापैकी मोठी होती, त्यामुळे काम होईल की नाही अशी मला शंका होती. ठाकुरांना भेटायला जाण्यापूर्वी मी कुमार केतकरांना त्यांच्याशी बोलायला सांगितलं आणि मग आम्ही गेलो. त्यांनी ते कर्ज मंजूर केलंही, परंतु ‘कुहू’ साकारता साकारता आणि नंतर ती वितरित करता करता कविताच्या आयुष्यातली चार-पाच वर्ष वाया गेली. तिला खूप मानसिक त्रास झाला आणि तिचा आर्थिक ताळेबंदही बिघडला. ‘कुहू’ हा मराठी साहित्य विश्वातला पूर्णतः वेगळा प्रयोग होता. त्यातलं वेगळेपण ज्यांना भावलं अशा रीमा लागूंपासून अनेकांनी कविताला कुहूसाठी कोणताही मोबदला न घेता सहकार्य केलं, तरीही ‘कुहू’चे गठ्ठे पडून राहिले. कधीही न खचणारी कविता त्या काळात मात्र निराश झालेली दिसली. त्यातूनही काही मार्ग काढण्यासाठी कुमार केतकरांनी प्रयत्न केले, तिने स्वतः तर अनेक लटपटी खटपटी केल्या,परंतु ‘कुहू’ची निर्मिती उत्तम असूनही तो प्रयोग फसलाच.\nआयुष्यात अतोनात अडचणी सोसतही ती सतत लिहित होती, अनुवादाची कामे अंगावर घेत होती. मध्यंतरी तिने नोकरी शोधण्याचाही प्रयत्न केला, परंतु नोकरी करणं खरं तर तिच्या स्वभावात नव्हतं. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळं तिनं सगळीकडे स्वतःचे शत्रु निर्माण करून ठेवले होते आणि तरीही ती व्यवहार म्हणून तोंडदेखलं एखाद्याशी किंवा एखाद्या विषयी तिच्या मनात नसताना चांगलं बोलण्याचा कधी प्रयत्न करत नव्हती. ‘एकटी स्त्���ी आणि त्यातही स्त्री-पुरुषांच्या शारिरिक व्यवहाराबद्दल लिहिताना,त्याची वर्णने करताना न कचरणारी’ म्हटलं की अनेकांच्या नजरा बदलतात, भाषा बदलते, टोन बदलतो. तिच्या कादंबऱ्यातली वर्णनं वाचून तिला जी पत्रे येत ती वाचली तर सभ्यपणाचं आवरण जरा उचकटवून काढलं की माणसं कशी उघडी पडतात, समाज किती भयंकर आहे याचे शेकडो दाखले मिळंत. असल्या पत्रांना कवितानं भीक घातली नाही, किंवा आपलं लिखाणही थांबवलं नाही. मध्यंतरी तिला सोशल मिडियावर त्रास देणाऱ्यांच्या विरोधातही ती अशीच खंबीरपणे लढली आणि नडलीही. हे सर्व खरं असलं तरी त्यातून आत जखमा व्हायच्या त्या होतातच. असे अनेक अनुभव ती हसत हसत, मजा घेत सांगायची तेव्हाही तिच्या डोळ्यांत वेदना असायचीच.\nलेखक कितीही यशस्वी असला तरी केवळ लिखाणावर मराठी साहित्यिक जगू शकत नाहीच. मात्र तिच्या बेधडक बोलण्यामुळे, कादंबऱ्यांमधून निर्माण झालेल्या प्रतिमेमुळे तिला भाषणांसाठी सतत बोलावणं येऊ लागलं तेव्हा तिनं त्यासाठी बऱ्यापैकी मानधन मागायला सुरुवात केली आणि त्याचा तिला नक्कीच आधार मिळाला. अलिकडे दिशाचं भवितव्य हाच तिच्या बोलण्याचा विषय असायचा. त्या दोघींची एकमेकींशी चालणारी थट्टा मस्करी, दोघींमधलं मनमोकळं नातं आणि कवितामुळेच दिशात उतरलेली परिपक्वता हा तिच्या आयुष्यातला अलिकडला एक लोभस अध्याय.\nतिच्या कादंबरीवर बेतलेली पटकथा न आवडल्यानं भयंकर चिडलेली कविता, एक नाजूक धागा अकस्मात तुटल्यावर ते फोनवर सांगता सांगताच बांध फुटलेली कविता, समाजात मोठं नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीनं फोनवर सूचकपणे काय म्हटलं ते सांगताना हसून हसून फुटलेली कविता, नव्या लेखनाविषयी उत्साहानं बोलणारी कविता, माजगावकरांविषयी पितृतूल्य प्रेमानं बोलणारी कविता, एखादा विषय कोण लिहू शकेल असं विचारल्यावर भराभरा ढिगभर पर्याय समोर करणारी कविता, समोरच्या व्यक्तीला समजून घेणारी कविता आणि नैतिक-अनैतिकतेची समाजमान्य व्याख्या धुडकावून लावण्याचं बळ देणारी कविता...अशी तिची खूप रूपं पाहिली. माझ्या कादंबरीला बाबा पद्मनजी पुरस्कार मिळाला, तो घेण्यासाठी मी वर्धेला गेलो तिथे अकस्मात कविता दिसली. पुरस्कार तिच्या हस्ते आहे हे तिनं तोवर मुद्दाम मला सांगितलं नव्हतं. असे सुखद धक्केही ती द्यायची.\nकाही महिन्यांपूर्वी एका छायाचित्राच्या निमित्तानं काही लोकांनी महाराष्ट्र टाइम्सला ठरवून टार्गेट गेलं होतं. सोशल मीडियावर गरळ ओकणं सुरु होतं. त्यात एका पोस्टवर कवितानंही मटाच्या विरोधातील भूमिकेला पाठींबा दिला, तेव्हा मला संताप आला होता. मटाची आजवरची वैचारिक भूमिका, संपादकीय परंपरा आणि जयंत पवार, प्रतिमा जोशी, समर खडस, इब्राहिम अफगाण, विजय चोरमारे अशा पुरोगामी व्यक्तींची फळी असताना महाराष्ट्र टाइम्सच्या भूमिकेविषयी तू शंका कशी काय घेऊ शकतेस, असं तिला विचारलं तेव्हा ती स्वतःचं समर्थन करू लागली. मी चिडून फोन ठेवून दिला. तो अबोला महिनाभर टिकला. माझी एक पोस्ट वाचून त्यानंतर तिने फोन केला त्यात तो अबोला वाहून गेला. तो वाहून न जाताच, काही महिन्यांच्या अबोल्यापाठोपाठ ती अशी कायमची अबोल झाली असती तर मी स्वतःला माफ करु शकलो नसतो. गेल्या काही दशकांतली मराठीतली एक महत्त्वाची प्रतिभावंत लेखिका आपण मैत्रिण म्हणावं एवढी जवळची होती याचा अभिमान आहे आणि तिनं लिहिणं जेवढं गांभीर्यानं घेतलं तेवढ जगणं गांभीर्यानं घेतलं नाही याची खंतही आहे.\nश्रीकांत बोजेवार , मृत्युलेख​\nमी ब्र ही कादंबरी वाचली व ती परीणाम कारक असल्याचे प्रकर्षाने जाणवले व त्याचमुळे लेखिका कविता महाजन ह्या लक्षात राहील्या. कादंबरी उत्तम च होती पण थोडीफार पाल्हाळीक वाटली. पण विषय कळकळीने मांडला होता.\n क्षमा असावी पण मी पहिल्यांदाच कविता महाजन यांच्याविषयी वाचले... आणि ते लिखाण इतके सुंदर झाले आहे की त्यांचे इथे उल्लेख केलेले सर्व लिखाण वाचण्याचा मोह आवरत नाहीये. धन्यवाद, इतक्या थोर प्रतिभेबद्दल सांगितल्याबद्दल आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\nमोजक्या शब्दात फार सुंदर रितीने व्यक्त केले\nफार छान लिहिले आहे\nखूप सुंदर लेख मनाला भावला.\nकविता महाजन यांच्याविषयी त्यांच्या साहित्याव्यतिरिक्त माहीत नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यांचे अचानक जाणे हे मनाला चुटपुट लावणारे आहे. तुमची शब्दरूप श्रद्धांजली मनाला भावली.\nलेख अप्रतिम . आवडला . कविता ताईंचे अकस्मात जाणे मनाला चुटपूट लावणारे . श्रध्दांजली\nकविता महाजन यांच्याविषयी खूपच कमी माहीत होत.ह्या लेखामुळे खूप माहीती मिळाली.\nकविता वरचा लेख खूपच बोलका आणि आठवणी जागवणारा . . तिच्या नात्यांच्या अवघड काळात काही काल मी तिच्या संपर्कात होतो . ते सफरींग मी पहिले आहे. आता आयुष्याच्या नव्या गोष्टी सुरु होत असताना तिचे असे अचानक जाणे खूप धक्कादायक आहे. अनेक कामे करताना आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होत जाते आहे हे आपल्याला समजत नाही. हे फार गंभीर आणि धोकादायक आहे . गौरी च्या बाबतीत जे झाले तेच कविताचे. त्यांची जवळ राहून कोणीतरी काळजी घेणे आवश्यक होते.. आता काय लिहिणार\nलेख आवडला. लेखिका कवितेपेक्षा कवयित्री कविता जास्त आवडायची. फेसबुकवर तिचे स्वतःचे लेखिका म्हणून असणारे काही स्थान विसरून सर्वसमावेशक असणे फार आवडून गेलेले. चुकीला चूक म्हणून धडा शिकवायला उभ्या राहणाऱ्या खूप कमी बायका असतात. आपले काही नुकसान होऊ शकते तरी स्पष्टवक्तेपणा सोडायचा नाही ही वृत्ती असताना जगणे सोपे नाही. मात्र सतत झेलणारी माणसं कुठेतरी विध्द झालेली असतातच मनाने शरीराने, इतकी की साथ देत नाही शरीर आजारपण आले की.कविताही त्याला अपवाद ठरली नाही. आता जिथे असेल तिथे मात्र शांततेत काम करेल नक्की .ती काही कुठे बिनकामाची राहायची नाही....\nअप्रतिम, मोजक्या शब्दात जीवनपट उलगडून दाखवणारा एवढेच नव्हे तर वाचकाला कविता महाजनांशी आपला परिचय असावा असं वाटायला लावणारा लेख\nफारच सुन्दर कविताच अचानक जाण फारच धक्कादायक होत बोजवारानी फार च\nकविता ताईंच्या अकाली जाण्याचा धक्का हा आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्या इतकाच आहे. त्यांची ठकी कादम्बरीही मला ब्र इतकीच आवडली होती. अत्यंत हुशार,निष्कपट, स्वतंत्र बाण्याची लेखिका चित्रकार कवियत्री कविता महाजन यांनी इतक्या लवकर निरोप घ्यायला नको होता.\nत्यांचे अकाली जाणे चटका लावून गेले.सरोजिनी वैद्यबाईंवरील त्यांच्या एका पोस्टला मी प्रतिसाद दिल्यावर त्यांनी लगेच मला उत्तर दिले होते.असे निष्कपट मनमोकळे वागणे फार क्वचित आढळते.श्रध्दांजली.\nश्रीकांत, फारच छान. कविताला शब्दात पकडणं कठीणच. परवापासून मी प्रथम पाहिलेली ,पंचवीस वर्षांची, उत्फुल्ल, नवनवीन कल्पनांंनी मन ओसंडत असलेली कविता डोळ्यांंसमोर येतेय. आयुष्याच्या धकाधकीत मनस्वी,जिद्दी माणसांचं असंच होतं का असंच राहून राहून मनात येतंय.\nआपकी अदालत एक चहाटळकी\nवाचण्यासारखे अजून काही ...\n8 1/2 वास्तवाचा भास\nनंदू मुलमुले | 2 दिवसांपूर्वी\nइटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्��ता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच\nश्रीराम शिधये | 2 दिवसांपूर्वी\nरेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते.\nशांता ज० शेळके | 2 दिवसांपूर्वी\nकुठल्या तरी उंच, दुष्प्राप्य, अतिसुंदर अशा गोष्टीमागे झेपावण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची माझ्या बाळमनाला प्रथमच ओळख पटत होती.\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशंतनुराव किर्लोस्कर | 2 दिवसांपूर्वी\nआमच्या भांडणात पेटलेली सिगरेट धुमसत राहिली आणि तिच्या धुरामुळे ब्लॅकचा श्वास कोंडला.\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\nडॉ. सागर देशपांडे | 2 दिवसांपूर्वी\nअत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\nसाधना गोरे | 2 दिवसांपूर्वी\nदोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत.\nउम्र भर स़फर में रहा\nनंदिनी आत्मसिद्ध | 2 दिवसांपूर्वी\nनिवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई तिरकस व टोकदार राजकीय,सामाजिक लिखाण. कादंबरी, चित्रपट पटकथा लेखन. समाजाच्या सर्वच क्षेत्रातील घडामोडींकडे तिरकस चिकित्सकपणे पाहण्याची वृत्ती. दीर्घकाळ चित्रपट समीक्षक.\n02 Aug 2021 मौज दिवाळी २०२०\n8 1/2 वास्तवाचा भास\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\n02 Aug 2021 युगात्मा\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\n02 Aug 2021 मराठी प्रथम\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\nउम्र भर स़फर में रहा\n01 Aug 2021 निवडक सोशल मिडीया\nफराह बाग - अहमदनगर स्थापनेच्या निमित्ताने\n31 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nआपकी अदालत एक चहाटळकी\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nमराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nअसामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा\nएका लग्नाच्या कथेची व्यथा\nमुलाला झोपेत 'शू' होते\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे ��ाहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/automatic-self-adhesive-label-applicator-machine-for-middle-round-cup-stick.html", "date_download": "2021-08-02T20:52:10Z", "digest": "sha1:YJZ3M4QTSVLIKMJIIHJHPZBRSNFWNE6T", "length": 16190, "nlines": 188, "source_domain": "mr.xernt.com", "title": "मिडल राउंड कप स्टिकसाठी स्वयंचलित सेल्फ hesडसिव्ह लेबल atorप्लिकेटर मशीन - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\n���्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nमिडल राउंड कप स्टिकसाठी स्वयंचलित सेल्फ hesडझिव्ह लेबल atorप्लिकेटर मशीन\nमिडल राउंड कप स्टिकसाठी स्वयंचलित सेल्फ hesडझिव्ह लेबल atorप्लिकेटर मशीन\nमिडल राउंड कप स्टिक ऑटोमॅटिक हाय स्पीड सेल्फ Adडसिव्हसाठी गोल बॉटल लेबलिंग मशीन\nबाटली व्यास योग्य आहे:\n220 व्ही 1.5 एचपी 50/60 एचझेड\nमध्यम गोल कप स्टिकसाठी गोल बाटली लेबलिंग मशीन स्वयंचलित हाय स्पीड सेल्फ चिपकने\nमध्यम गोल कप स्टिकसाठी गोल बॉटल लेबलिंग मशीन स्वयंचलित वेगवान सेल्फ speedडसिव्ह सर्व प्रकारच्या नियमित आणि नियमित कंटेनर, सपाट पृष्ठभाग किंवा गोल बाटल्यांसाठी उपयुक्त आहे, विशेषत: सपाट पृष्ठभाग आणि स्क्वॉर्टेन्टेनर्ससाठी आदर्श.\n1. ऑपरेशनः पीएलसी कंट्रोल सिस्टम लेबलिंग मशीन ऑपरेट करणे सोपे करते\n2. सामग्री: लेबलिंग मशीनचे मुख्य शरीर एसयूएस 304 स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहे\nConfig. कॉन्फिगरेशनः आमची लेबलिंग मशीन सुप्रसिद्ध जपानी, जर्मन, अमेरिकन, कोरियन किंवा तैवान ब्रँड भाग स्वीकारतात\nF. लवचिकता: क्लायंट प्रिंटर आणि कोड मशीन जोडणे निवडू शकतो; कन्व्हेअरशी कनेक्ट होण्याचे किंवा नाही निवडणे निवडू शकते.\n1. आपल्या विशिष्ट लेबलिंग आवश्यकतानुसार आपल्याला व्यावसायिक लेबलिंग सल्शन ऑफर करा.\n2. ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला उच्च दर्जाचे लेबलिंग मशीन पुरवा.\nYour. तुमच्या गरजा भागवण्यासाठी डिलिव्हरीचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा.\n4. आपण आमचे मशीन प्राप्त केल्यानंतर आपल्याला आजीवन विनामूल्य तांत्रिक समर्थन प्रदान करा.\n1. आपल्याकडे कोणत्या प्रकारचे लेबलिंग मशीन आहे\nप्रिय ग्राहक, आमच्याकडे गोल कंटेनर आणि सपाट पृष्ठभागासाठी स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित लेबलिंग मशीन आहे.\nएका लेबलसाठी काही मॉडेल तर काही दोन लेबलांसाठी किंवा त्याही अधिक. आणि आम्ही आपल्या विशिष्ट लेबलिंग परिस्थितीनुसार मशीनची रचना करू शकतो.\nअशाप्रकारे, आम्हाला आपल्या लेबलिंग आवश्यकता पाठविण्यासाठी pls मोकळे झाले, आम्ही आपल्याला समाधानकारक लेबलिंग समाधान प्रदान करू.\n२. आम्ही तारीख आणि लॉट नंबर छापण्यासाठी कोडींग मशीन घालू शकतो\nहोय, आपण इच्छित अक्षरे आणि क्रमांक छापण्यासाठी कोडींग मशीन जोडणे निवडू शकता.\nहा हॉट स्टँप आहे आणि जास्तीत जास्त तीन ओळी छापू शकतो.\nThe. योग्य मॉडेल तपासण्यासाठी कोणती माहिती पुरविली पाहिजे\nकृपया आपले कंटेनर आणि लेबल तसेच कंटेनर आणि लेबलचे आकार आम्हाला पाठवा.\nकृपया शक्य असल्यास आपण कोणत्या प्रकारचे लेबल वापरता ते देखील आम्हाला सांगा. (उदाहरणार्थ, स्वत: ची चिकटवणारे, लेबल रोलमध्ये किंवा तुकड्यात असले तरीही गोंद, गरम गोंद इ.\nमग आम्ही आपल्याला योग्य मॉडेल तपासू.\nटॅग: स्टिकर अ‍ॅप्लिकेटर मशीन, सेल्फ अ‍ॅडझिव्ह लेबलिंग मशीन\nस्मॉल कॅपॅसिटी आंकवा स्लीव्ह लेबल अ‍ॅप्लिकेटर राउंड बॉटल सिक्री लेबलिंग मशीन\nराउंड डिटर्जंट बाटलीसाठी सानुकूलित स्वयंचलित लेबल अनुप्रयोगकर्ता मशीन\nकप आणि गोल बाटल्या पूर्ण स्वयंचलित स्टिकसाठी लेबलिंग मशीन\nबाटल्यांसाठी पीव्हीसी / पीईटी / पीपी / ओपीएस स्टेनलेस संकुचित स्लीव्ह Applicप्लिकेटर मशीन\nपीईटी फंक्शनल स्टेनलेस स्क्रिव्ह स्लीव्ह लेबल atorप्लिकेटर मशीन\n350 एमएल राउंड व्हायल स्टिकर स्वयंचलित लेबल Applicप्लिकेटर मशीन\nस्वयंचलित फ्लॅट पृष्ठभाग लेबल अनुप्रयोगकर्ता कप कव्हर लेबलिंग\nगोल बाटली कोल्ड गोंद फ्लॅट पृष्ठभाग लेबल Applicप्लिकेटर मशीन\nसेल्फ hesडझिव्ह स्टीकर लेबलिंग मशीन कप लेबलिंग मशीन\nगोल बाटलीसाठी एल्युमिनियम धातूंचे मिश्रण शीशी औद्योगिक लेबलिंग मशीन\nलेबल अनुप्रयोगकर्ता मशीनकप लेबलिंग मशीन, गोल लेबल अर्जकर्ता\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मश��न\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/postname/shabdala-jaganara-rajkarni-jawhar-yetil-3-orphan-mulina-dilela-hakkache-pucca-ghar-urban-development-minister-eknath-shinde-i-e-dilela-shabd-banana-poo/", "date_download": "2021-08-02T20:56:31Z", "digest": "sha1:GAMMFJLFYOY3OE2PQRIWNNV47FZT56DB", "length": 75012, "nlines": 654, "source_domain": "thelokshakti.com", "title": "| शब्दाला जागणारा नेता | जव्हार येथील ३ अनाथ मुलींना दिले हक्काचे पक्के घर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण..! - लोकशक्ती", "raw_content": "सोमवार, ०२ ऑगस्ट २०२१\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅ���्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nक���ंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n| शब्दाला जागणारा नेता | जव्हार येथील ३ अनाथ मुलींना दिले हक्काचे पक्के घर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — जून २२, २०२१ add comment\n| पालघर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावात राहाणाऱ्या जीवल हांडवा या वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबियांनी आर्थिक विवंचनेच��� कंटाळून दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन मुली अनाथ झाल्या होत्या. मातापित्यांचे छत्र हरवलेल्या या मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांना पक्के घर, तसेच शिक्षण व उपजीविकेचे साधन मिळवून देण्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. श्री. शिंदे यांनी आपला शब्द पूर्ण केला असून सोमवारी श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत या तीन मुलींना त्यांच्या हक्काचे, पक्के घर मिळाले.\nजीवल हांडवा यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर कोणाचाही सहारा नसलेली आणि पदरात ४ मुली असलेली त्यांची पत्नी रुकशाननेही पतीच्या मृत्यूनंतर बरोबर १२ व्या दिवशी स्वतःसोबत मुलींना विष देऊन सर्व संपवून टाकण्याचा निर्णय घेतला होता. सुमिता व जागृती या त्यावेळी अनुक्रमे ९ व ७ वर्षांच्या असलेल्या मुली शाळेत गेल्या होत्या. रुकशानने शाळेत जाऊन सुमिता व जागृतीस तिच्यासोबत लवकर घरी पाठविण्याची परवानगी मागितली, परंतु शाळेने ती नाकारली. मग रुकशानने घरी जाऊन दिपाली (वय – २.५ वर्षे) व वृषाली (वय – ९ महिने) यांच्यासह विषप्राशन केले. दुर्दैवाने रुकशानसह दिपालीचा मृत्यू झाला, पण केवळ ९ महिन्यांची वृषाली बचावली होती.\nया हृदयद्रावक घटनेचे वृत्त समजताच श्री. एकनाथ शिंदे यांनी पिंपळशेत खारोंडा गावात धाव घेऊन वृषालीला रुग्णालयात योग्य व उत्तमोत्तम उपचार मिळण्याची व्यवस्था केली, तसेच शिवसेनेतर्फे या तीन निष्पाप जीवांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लगेचच तिघींच्या नावे प्रत्येकी १ लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये भरण्यात आले. ९ महिन्यांच्या वृषालीच्या संगोपनासाठी दरमहा शिवसेनेच्या वतीने ५ हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी या कुटुंबियांच्या झोपडीवजा घराची अवस्था बघून या तिन्ही बहिणींना राहाण्यासाठी पक्के घर बांधून देण्याची घोषणा श्री. शिंदे यांनी केली होती.\nत्यानुसार, श्री. शिंदे यांनी दिलेला शब्द खरा केला असून शिवसेनेच्या वतीने या बहिणींना घर बांधून देण्यात आले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी कुंदन संख्ये यांनी स्वतः लक्ष घालून घराचे बांधकाम करून घेतले. या बहिणींना घराचा ताबा देण्यासाठी स्वतः श्री. शिंदे सोमवारी पिंपळशेत खारोंडा गावात उपस्थित होते. त्यांच्यासोबत खास���ार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nby | दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nby | दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nby | दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nby | दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nby | दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nआदिवासी भाग एकनाथ शिंदे शिवसेना समाज सेवा समाजकारण\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 28, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 27, 2021\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 24, 2021\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 23, 2021\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 22, 2021\nठाणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 21, 2021\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 20, 2021\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 18, 2021\nउल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 16, 2021\nपुणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमहत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 15, 2021\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 14, 2021\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 13, 2021\nअमरावती नागपूर पुणे महाराष्ट्र शहर\nजुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 12, 2021\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 10, 2021\nनाशिक लेखमाला शहर शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा शैक्षणिक\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 9, 2021\nठाणे महाराष्ट्र राजकारण शहर\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 6, 2021\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nअशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nऐरोली ते कल्याण-डोंबिवली हा प्रवास होणार अतिशय वेगवान, कल्याण – शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खा डॉ शिंदे करताहेत पाठपुरावा..\nछत्रपती चे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला..\nव्यक्तिवेध – दिलखुलास लेखक पु. ल. देशपांडे..\nअभिनव प्रयोग : डीसीपीएस स्लिप वेबसाईट वर, जळगाव जिल्ह्याचा पथदर्शी उपक्रम.\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/peoples-in-rural-areas-will-get-more-quality-health-care", "date_download": "2021-08-02T21:18:06Z", "digest": "sha1:ESM6NSDXYHX2IBMSHMQ6Y2Q3VAGAK4U6", "length": 7044, "nlines": 33, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Peoples in rural areas will get more quality health care", "raw_content": "\nग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार\nआरोग्य खात्यात २ हजार २०० हून अधिक पदनिर्मितीस मान्यता - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती\nराज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.\nया आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच १ हजार १८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा असे एकूण २ हजार २२२ पदे उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत होईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.\nज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच काम पूर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्��ालय, जिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. रुग्णसेवा पुरविण्यासाठी या रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्यास मान्यता मिळाली असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे, असे टोपे यांनी सांगितले.\nराज्यात ४७ नवीन उपकेंद्र\nपालघर येथे नवीन जिल्हा रुग्णालयासाठी ३५५ पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहेत. अहमदनगर, नंदुरबार, सातारा, औंरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, जालना, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, चंद्रपूर आणि पुणे या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात ४७ नवीन उपकेंद्र तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.\n३७ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र\n३७ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आली असून त्यासाठी १८५ नियमीत पदे तर ३७० इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहा नवीन ग्रामीण रुग्णालयांसाठी ६० नियमीत आणि ९६ इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येणार आहे. नाशिक, सोलापूर, बुलढाणा, सातारा, पुणे, नांदेड येथे हे नवीन ग्रामीण रुग्णालये करण्यात आली आहेत.\nचार नवीन महिला रुग्णालये\nयासोबतच जळगाव, रत्नागिरी, वर्धा आणि यवतमाळ येथील चार नवीन महिला रुग्णालयांसाठी १६८ नियमीत पदे आणि २२० इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येतील. ग्रामीण भागातील कुटीर रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांच्या खाटांचे श्रेणीवर्धन देखील करण्यात आले असून त्यासाठी वाढीव पदांसाठी मान्यताही देण्यात आली आहे.\nआरोग्य संस्थांच्या बळकटीकरणावर भर देतानाच नव्या आरोग्यसंस्थांची निर्मिती झाल्याने राज्यातील विशेषता ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ही पदे तातडीने भरली जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/corruption-in-buying-lanterns-sanitary-napkins-dhananjay-munde/12212236", "date_download": "2021-08-02T22:22:17Z", "digest": "sha1:2W5NGVE45RLGLX4ERLT3WNG2X6XDGZXS", "length": 9842, "nlines": 34, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लाळ्या खुरकत लस, सॅनिटर नॅपकीन्स खरेदीतही भ्रष्टाचार - धनंजय मुंडें - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » लाळ्या खुरकत लस, सॅनिटर नॅपकीन्स खरेदीतही भ्रष्टाचार – धनंजय मुंडें\nलाळ्या खुरकत लस, सॅनिटर नॅपकीन्स खरेदीतही भ्रष्टाचार – धनंजय मुंडें\nनागपूर: पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात गेल्या 3 वर्षात हे राज्य सर्वाधिक भ्रष्ट राज्य ठरले आहे. सर्व मंत्री भ्रष्टाचार करून झाले, आता मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागापर्यंत या घोटाळ्यांचे लोन गेले असून, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सेवा पुरवठादार नियुक्तीत घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागाने लाळ्या खुरकत लसीच्या निविदेत आणि ग्रामविकास विभागाने सॅनिटरी नॅपकीन्स या निविदेतही भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतानाच जीएसटीच्या बेकायदा सुटीमुळे राज्य सरकारचे 400 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत श्री.मुंडे यांनी एकाच वेळी चार खात्यातील भ्रष्टाचारांवर हल्लाबोल करून विधान परिषद दणाणुन सोडली.\nहिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आज पुन्हा एकदा ना.धनंजय मुंडे यांनी सरकारमधील विविध खात्यांमध्ये चाललेला मनमानी कारभार, भ्रष्टाचार याची लक्तरे टांगली. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर वैयक्तिक लाभाच्या योजना लाभ देण्यासाठी नियुक्त केलेल्या इनोव्हेव कंपनीलाच काम मिळावे या पध्दतीने निविदा बनवणे त्यांच्या सोईनुसार वेगवेगळी 8 शुध्दीपत्रके काढणे, कंपनीच्या कामात 193 सेवा समाविष्ट असताना 19 विभागांच्या एकाही प्रतिनिधीचा समावेश न करणे, आदी बाबी जाणीवपूर्वक केल्याचे ते म्हणाले. कंपनीने शिष्यवृत्तीत गोंधळ तर घातलाच कर्जमाफीलाही विलंब लावल्याचे सांगताना या कंपनीला प्राथमिकरित्या दिसणारे काम 55 कोटींचे असले तरी, प्रत्यक्षात एका सेवेसाठी 6 महिन्याला 5 कोटी रुपये द्यायचे आहेत, त्यामुळे हा संपुर्ण घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असून, याची चौकशी व कारवाई न झाल्यास संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडेही गेल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.\nमर्जीतील बॉयोव्हेट कंपनीला जनावरांना लागणाऱ्या लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीच्या पुरवठ्याचे काम देण्यासाठी पुशसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जाणीवपुर्वक वारंवार फेरनिविदा करण्यास विभागाला भाग प��डले. जादा दराने आणि उत्पादन क्षमता, रोग प्रतिकारक क्षमता नसलेल्या मर्जीतील मे. इंडियन ईम्युनोलॉजिकल्स प्रा.लि. या कंपनीला काम दिले. विभाग आणि सचिवांचे अभिप्राय डावलल्याची कागदपत्रे सादर करीत या प्रकरणी हि निविदा रद्द करून मंत्री महादेव जानकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.\nसॅनिटरी नॅपकीन्सच्या खरेदीत घोळ\nग्रामविकास विभागाने केलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सच्या खरेदी निविदेतही अनियमितता झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. चिक्की घोटाळ्यातील एक आरोपी कंपनी वैद्य इंडस्ट्रीज या कंपनीला 1044 कोटी रुपयांचे 3 वर्षांचे एकाच वेळी काम दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. ही निविदाही कंपनीला समोर ठेवुनच राबवल्याचे सांगुन आपण या संबंधी तक्रार पत्र देऊनही त्याची दखल न घेता, चौकशी न करता ही अनियमितता करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.\nजीएसटीच्या अंमलबजावणी चुकीमुळे 400 कोटींचे नुकसान\nनॅचरल गॅस या व्हॅटमधील वस्तुला मुल्यवर्धीत कर प्रणालीतून संगणमताने सुट देत 400 कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान करण्यात आल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे. सदर चुक लक्षात आल्यानंतर अतिशय घाईघाईने परिपत्रक काढले असले तरी त्यामुळे शासनाचे दरमहा शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. भविष्यातही हे नुकसान होणार असल्याने विक्रीकर आयुक्तांशी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.\n← दमणगंगा-नारपार संदर्भात सरकारची भूमिका संदिग्ध…\nऊर्जा क्रांतीचे प्रतीक ठरणा-या सौभाग्य… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractors/ford/", "date_download": "2021-08-02T21:53:44Z", "digest": "sha1:LKB4NYZ4WPJGFLCFGICV4A656KXWMS6O", "length": 21053, "nlines": 267, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले भारतात फोर्ड ट्रॅक्टर, सेकंड हँड खरेदी करा फोर्ड विक्रीसाठी ट्रॅक्टर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nवापरलेले फोर्ड ट्रॅक्टर्स इन इंडिया\nवापरलेले फोर्ड ट्रॅक्टर्स इन इंडिया\nसध्या, 163 वापरलेले फोर्ड ट्रॅक्टर भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चांगली स्थिती पहा दुसरा हात फोर्ड ट्रॅक्टर्स संपूर्ण भारत, जुने फोर्ड ट्रॅक्टरची किंमत रु 50,000 पासून सुरू होते.\nजुने ट्रॅक्टर क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nउधम सिंह नगर, उत्तराखंड\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\nवापरलेले शोधा फोर्ड ट्रॅक्टर्स इन इंडिया - सेकंड हँड फोर्ड ट्रॅक्टर विक्रीसाठी\nसेकंड हँड माझ्या जवळचे फोर्ड ट्रॅक्टर\nआपणास सर्वात लोकप्रिय सेकंड हँड मिळू शकेल अवघ्या काही क्लिकमध्ये आपल्या राज्यात फोर्ड ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जंक्शन वर, आपल्याला सर्व टॉप वापरलेले आढळू शकतात आपल्या शहरातील फोर्ड ट्रॅक्टर.\nमला कसे वापरावे फोर्ड ट्रॅक्टर ऑनलाइन\nट्रॅक्टर जंक्शन आपल्याला एक व्यासपीठ देते जिथे आपल्याला आढळेल फोर्ड ट्रॅक्टर्स विक्रीसाठी ऑनलाइन सापडतील. ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या, जुन्या फोर्ड ट्रॅक्टर पृष्ठावर जा.\nआपण आपल्या बजेटनुसार प्रयुक्त फोर्ड ट्रॅक्टर किंमत फिल्टर करू शकता.\nयेथे आपण एचपी श्रेणीनुसार एक प्रयुक्त फोर्ड ट्रॅक्टर निवडू शकता.\nयेथे आपण वापरलेले देखील फिल्टर करू शकता फोर्ड ट्रॅक्टर त्याच्या राज्य, मॉडेल, वर्ष आणि वेळानुसार.\nआणि तरीही आपण आपल्या शेतीच्या गरजेसाठी एक परिपूर्ण वापरलेले फोर्ड ट्रॅक्टर शोधू शकता.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर ख��ेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180411142511/view", "date_download": "2021-08-02T21:53:05Z", "digest": "sha1:YRL42WVBIFXPO2V2LBS4Q3YLGO7W26FA", "length": 14801, "nlines": 248, "source_domain": "www.transliteral.org", "title": "निराधार - फुलापरी दंवापरी हळु मदीय ... - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|\nफुलापरी दंवापरी हळु मदीय ...\nअनंत आई झगडे मनात उसंत ना...\nहृदय मदीय तव सिंहासन होवो...\nप्रभुवर मजवर कृपा करावी म...\nएक किरण मज देई केवळ एक कि...\nमाझी बुडत आज होडी मज कर ध...\nअति आनंद हृदयी भरला प्रिय...\nमम जीवन हरिमय होऊ दे हरिम...\nमजला तुझ्यावीण जगी नाही क...\nतव अल्प हातून होई न सेवा ...\nसदयहृदय तू प्रभु मम माता ...\n धाव धाव धाव या कठिण...\nदु:ख मला जे मला ठावे मदश्...\nनयनी मुळी नीरच नाही करपून...\n जन्म सफल हा व्हावा...\nयेइ ग आई मज माहेराला नेई ...\nयेतो का तो दुरून बघा तरि,...\nपूजा मी करु रे कैशी\nपूजा करिते तव हे, प्रभुवर...\nआम्ही देवाचे मजूर आम्ही द...\nजरि वाटे भेटावे प्रभुला ड...\nमन माझे सुंदर होवो वरी जा...\n मी केवळ मरुनी ...\n काय सांगू तुला मी ...\nहृदयंगम वाजत वेणू स्वैर न...\nबाल्यापासुन हृदयात बसुन ग...\nहृदयाकाशी मेघराशी आल्या क...\n झुरतो तव हा दास करि...\n सतत मदंतर हासू दे ...\nजागृत हो माझ्या रामा\n येईन तव नित्य काम...\nतुजवीण अधार मज कोणि नाही\nकाही कळेना, काही वळेना\n तू मज मार मार\nदिव्य आनंद मन्मना एक गोवि...\nपडला हा अंधार कैसे लावियल...\nवारा वदे कानामधे गीत गाइन...\nकाय सांगू देवा, कोणा सांग...\nअसो तुला देवा माझा सदा नम...\nगाडी धीरे धीरे हाक\nपतीत खिन्न अति दु:खी उदास...\nफुलापरी दंवापरी हळु मदीय ...\nकरीन सेवा तव मोलवान\nखरोखरी मी न असे कुणी रे\nअनंत दिधली ही वसुंधरा घर ...\nअनंत दिधली ही वसुंधरा घर ...\nकिती धडपडलो किती भागलो मी...\nतुझ्याविणे कोणि न माते वत...\nत���णास देखून हसे कुरंग\nकळ्या जळीवीण कशा फुलाव्या...\nउदास झालो त्या दिवशी\nमाझ्या ओठावरि थरथरे प्रार...\nपुशी अहंता निज पापमूळ\nप्रकाश केव्हा भवनी भरेल\nमला तुझ्यावीण कुणी कुणी न...\nअहा चित्त जाई सदा हे जळून...\nप्रभु माझी जीवनबाग सजव\nतळमळतो रे तुझा तान्हा\nनाशी मोह प्रभुजि अथवा प्र...\nकधि येशिल हृदयि रघुराया क...\nमम हातांनी काहि न होइल का...\nनको माझे अश्रु हाचि थोर ठ...\n‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘...\nप्रभु मम हृदयि आज येणार\nफुलापरी या जगात सुंदर एक ...\nमम दृष्टीला भेसुर दिसते भ...\nखरा तो एकची धर्म\nअसे का जीवनी अर्थ\nविशुद्ध मत्स्वांत सदैव रा...\nकाय करावे मी मेघासम विचरा...\nमी वंदितो पदरजे विनये तया...\nविशुद्ध भाव अंतरी कृती उद...\nकरुन माता अनुराग राग\nकर्तव्याला करित असता दु:ख...\nहिंदू आणिक मुसलमान ते भां...\nतीन वर्षांचा बाळ गोड आला\nदु:खाला जे विसरवनिया दिव्...\nहोतो मी लहान आनंदाने मनी ...\nअसे माझा मित्र हो लहान\nकाय मी रे करू देवा आळविले...\nशस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nरवि मावळला, निशा पातली, श...\n“चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nआत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nनिरोप धाडू काय तुला मी बा...\nमनमोहन मूर्ति तुझी माते स...\nएक मात्र चिंतन आता एकची व...\n भारतिचे वैभव कोठे ...\nअम्ही मांडू निर्भय ठाण\nप्रिय भारतभू-सेवा सतत करु...\nझापू नको झणि ऊठ रे पाहे स...\nबलसागर भारत होवो विश्वात ...\nभूषण जगताला होइल, भूषण जग...\nभारतजननी सुखखनि साजो तद्व...\nहृदय जणु तुम्हां ते नसे\nभारतमाता माझी लावण्याची ख...\nमरणही ये तरी वरिन मोदे जन...\nध्येय देईन दिव्य मी स्वर्...\nदेश आमुचा वैभवशाली वाली स...\nउत्साही मुखमंडले भुजगसे द...\nनाही आता क्षणहि जगणे भारत...\nदुबळी मम भारतमाता दीन विक...\nमंगल मंगल त्रिवार मंगल पा...\nवंदे मातरम् वंदे मातरम् व...\nअन्यां करील जगती निज जो ग...\nसत्याचा जगतात खून करिती, ...\nकरुणाघन अघशमन मंगला जनार्...\nराष्ट्रीय जीवन ओसाड मैदान...\nहसो दिवस वा असो निशा ती\nशाळा सुटली कटकट मिटली बाळ...\nभारतात या नसे मुलांचा तोट...\nविश्वाला दिधला तुम्हीच भग...\nमी मांडितसे विचार साधे सर...\nसत्याग्रही या नावाचे एक ख...\nनिराधार - फुलापरी दंवापरी हळु मदीय ...\nसाने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने\nTags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी\nकुणि न मज आधार॥\nवणवण मी करित बाळ\nकरि तू तरि सांभाळ॥\nतरि हा दारी मरो॥\n-त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१\n���रातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post.html", "date_download": "2021-08-02T23:01:37Z", "digest": "sha1:SBJ7EUVINVLE6ZTZWYQDZLVIV7DIOVXA", "length": 17853, "nlines": 233, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आधिकारच नाही | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आधिकारच नाही\nअयोध्येतील राम मंदिराचे ई- भूमिपूजन करण्यात यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरला पूजेसाठी गेले होते. त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय, असा खोचक सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.\nराम मंदिराचे ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण ते स्वत: आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. राज्यात कोरोनाचे संकट असतानाही ते पूजेला गेले होते. अशी टीका ना. दानवे यांनी केली आहे.\nठाकरे यांनी विठ्ठलाची पूजा ऑनलाइन पद्धतीने केली असती तर त्यांना बोलण्याचा आणि सल्ला देण्याचा अधिकार होता. मात्र, स्वत: कोरोना काळात महापूजा करायची आणि दुसऱ्यांना कोरोना आहे म्हणून ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला द्यायचा हा दुटप्पीपणा आहे, असेही ते म्हणाले.\nराज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत का असा सवाल दानवे यांना करण्यात आला. त्यावर, शरद पवार हे मुख्यमंत्री नाहीत, पण महाविकास आघाडीचे कर्णधार आहेत, असे ते म्हणाले.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांतील, तत्त्वज्ञ...\n२१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाल��. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/701", "date_download": "2021-08-02T22:49:49Z", "digest": "sha1:3SC5NEPG5SIF2WBQLJGYLMBIPWIRZRK5", "length": 10262, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "युनीट लिंक इन्शुरन्स प्लान – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nPost category:म्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nयुटीआय म्युच्युअल फंडा तर्फे सर्वात जुनी परंतू परताव्यात सातत्य असणारी युलिप (Unit Link Insurance Plan) ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे. ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. गेली ४५ वर्षे ही योजना कार्यान्वित असून यामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर हा ११% पेक्षा जास्तही राहू शकतो. याच नावाने अन्य फंड घराण्यांनी सुरु केलेल्या योजनांद्वारे मिळणारा परतावा थोडाफार कमी आहे हेही निदर्शनास आले आहे.\nवय वर्ष १२ ते ५५ १/२ पर्यंतची कोणतीही व्यक्ती किमान रु. ५०० भरून यामधे सहभागी होऊ शकते व या सदस्याला १५ वर्षांपर्यंत रु. ९०,००० किमान संरक्षण प्राप्त होते. दरमहा भरणा करण्याची रक्कम जशी वाढेल तशी विमा संरक्षण रु. १५ लाख पर्यंत वाढवता येते.\nयामधे सर्व रक्कम एकरकमी भरण्याचा पर्याय आहे, तसेच १ वर्ष, ३ वर्ष व ५ वर्षांपर्यंतची रक्कम सुद्धा आगाऊ भरणा करणेसुद्धा शक्य आहे. एखाद्यावेळेस नजरचूकीने एखादा हप्ता भरणा करण्यास विलंब झाल्यास किंवा चुकल्यास दंडात्मक कार्यवाही होत नाही व विमा संरक्षण सुद्धा सुरु राहते.\nदुर्दैवाने अत्यंत आवश्यकता भासल्यास आपण भरलेली रक्कम प्राप्त असलेल्या व्याजासह काढण्याचा पर्यायही उपलब्ध आहे, जर यामधे ५ वर्षे होऊन गेली असल्यास निर्गमन शुल्क सुद्धा लागत नाही.\nआगाऊ रक्कम भरल्यास त्यावर 80 c अंतर्गत कर सवलत सुद्धा प्राप्त करता.\nया मधील गुंतवणूक ही ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंड मधे होते. त्यामुळे साधारणपणे ११% पेक्षा जास्त परतावा.\nया योजनेसाठी वैद्यकीय तपासणीची गरज भासत नाही.\nरिटायरमेंट ���ेनिफीट पेंशन फंड\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7890", "date_download": "2021-08-02T21:23:20Z", "digest": "sha1:HM76LZL7HA67DXVSL235QX2EJ7WH4XRJ", "length": 12827, "nlines": 114, "source_domain": "dhanlabh.in", "title": "नेट बॅंकिंगबाबत खबरदारी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nइंटरनेट बॅंकिंग वापरताना बऱ्याचदा आपण ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेचा विचार करत नाही. इंटरनेट बॅंकिंगची सुरक्षितता कशी तपासावी किंवा आपला व्यवहार कसा सुरक्षित ठेवावा याची माहिती असणं गरजेचं आहे. पुरेशी काळजी न घेतल्यास ऑनलाइन व्यवहार करताना आर्थिक फटकाही आपल्याला बसू शकतो.\nइंटरनेट बॅंकिंग वापरताना खालील गोष्टींची काळजी घेतल्यास आपला व्यवहार आपण सुरक्षित ठेवू शकतो :\n– आपण वापरत असलेला वेब ब्राऊझर सुरक्षित आहे का ते तपासावं.\n– शक्‍यतो वे�� ब्राऊझरचं अपडेटेड व्हर्जन वापरावं- ते अधिक सुरक्षित असतं.\n– आपला इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा.\n– आपलं स्वतःचं नाव, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचं नाव यांनी बनलेला पासवर्ड वापरणं टाळावं.\n– आपल्या कॉंप्युटर/लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस वापरावा.\n– इंटरनेट बॅंकिंग लॉगिन केल्यानंतर यापूर्वी लॉगिन कधी करण्यात आलं होतं त्याची माहिती दाखवण्यात येते. पूर्वीचं लॉगिन आपल्याद्वारेच करण्यात आलं होतं याची खात्री करून घ्यावी.\n– इंटरनेट कॅफे, पब्लिक वायफायवरून इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगिन करू नये.\n– “टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन’चा वापर करावा.\n– आपलं काम झाल्यानंतर इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगआऊट करावं.\n– कोणत्याही वेब ब्राऊझरला आपल्या इंटरनेट बॅंकिंगचं युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह करण्याची परवानगी देऊ नये.\nसध्या जवळपास प्रत्येक बॅंकेचं मोबाईल बॅंकिंग ऍप आहे. आपल्या खात्यातली शिल्लक रक्कम तपासणं, एखाद्याला पैसे पाठवणं यांसारख्या गोष्टी या ऍपद्वारे करता येतात. त्यामुळं मोबाईल बॅंकिंगचा वापर करताना जे आपल्या बॅंकेचं अधिकृत ऍप आहे तेच फक्त वापरावं. आपण वापरत असलेलं ऍप अधिकृत आहे का, हे बॅंकेकडून तपासून घ्यावं.\nया गोष्टींसोबतच इतर प्रकारेदेखील ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. आजकाल मोबाईलवरूनदेखील अनेक जण इंटरनेट बॅंकिंग वापरतात. ऑनलाइन शॉपिंग, सिनेमा यांच्यासाठी खर्च करण्यापासून बस, रेल्वे, विमान यांची तिकिटंदेखील मोबाईल ऍप्सद्वारे काढण्यास अनेक जण पसंत करतात. ही ऍप्स वापरतानादेखील काळजी घेतली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास आपण वापरत असलेला स्मार्टफोन, त्यामध्ये असलेली ऍप्लिकेशन्स यांच्याद्वारेदेखील आपल्या बॅंक खात्याबद्दलची महत्त्वाची माहिती दुसऱ्याला मिळवता येऊ शकते. आपल्या एटीएम कार्डची माहिती सेव्ह करण्याची परवानगी शक्‍यतो कोणत्याही ऍपला देऊ नये. तसंच एसएमएस किंवा ई-मेलद्वारे येणाऱ्या अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करण्याचा मोह टाळावा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे “आपल्या बॅंकेमधून बोलतोय, आपल्या खात्याबाबत; तसंच डेबिट क्रेडिट कार्डची माहिती द्या,’ असं सांगणारा फोन आल्यास माहिती देऊ नये.\nनवीन करप्रणाली; मोदींनी केली घोषणा\nपैसे वाचवणारा हा पर्याय\n“शेअरखान सावंतवाडी” ह�� मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/two-sides-square-bottle-sticker-labeling-machine-for-personal-care-products.html", "date_download": "2021-08-02T22:33:41Z", "digest": "sha1:2K3KZJBGG7LKDBF5QIXIT3ZSUSN2XGOI", "length": 16863, "nlines": 220, "source_domain": "mr.xernt.com", "title": "वैयक्तिक काळजी उत्पादनांसाठी दोन बाजूंच्या स्क्वेअर बाटली स्टिकर लेबलिंग मशीन - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हा��ल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nवैयक्तिक काळजी उत्पादनांसाठी दोन साइड स्क्वेअर बाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nवैयक्तिक काळजी उत्पादनांसाठी दोन साइड स्क्वेअर बाटली स्टिकर लेबलिंग मशीन\n60-200 पीसी / मिनिट\nएसयूएस 304 कॅबिनेट दोन बाजूंचे स्टीकर लेबलिंग मशीन चौरस बाटलीसाठी वैयक्तिक काळजी उत्पादनांसह\n1. लेबलिंगची उच्च अचूकता, लेबल हेडची तीक्ष्णता टेल टू टेल टू रेकच + / - 0.5 मिमी\n२. मशीनला ऑप्शनल टगनेड (छेडछाड) ग्लास किंवा ryक्रेलिक सेफ्टी कॅबिनेट पुरवले जाऊ शकते. सध्याच्या मार्केटच्या आवश्‍यकतेशी जुळण्यासाठी मानक फिटमेंट म्हणून सर्व मूलभूत वैशिष्ट्ये आवश्यक असलेल्या मशीन्स आणि खर्च आणि वेळ वाचवतात.\n3. मॅन्युअलद्वारे बाटली ओरिएंटेशन भागावर ठेवणे आणि बाटलीचे निराकरण करणे;\nThis. हे अतिशय परवडणारे अर्जदार विश्वसनीय, औद्योगिक ग्रेड लेबलिंग सिस्टम प्रदान करते जी ऑपरेट करणे खूप सोपे आहे. त्याचे डिझाइन आणि ऑपरेशन 30 वर्षांच्या समर्पित लेबल वितरकाचा अनुभव घेते.\nमशीनचा आकार 2800 (एल) × 1650 (डब्ल्यू) 00 1500 (एच) मिमी\nवेग 60-350 पीसी / मिनिट (साहित्य आणि लेबलच्या आकाराशी संबंधित)\nऑब्जेक्टची उंची 30-350 मिमी\nऑब्जेक्टचा व्यास 20-120 मिमी\nलेबलची उंची 5-180 मिमी\nलेबलची लांबी 25-300 मिमी\nलेबलिंगची अचूकता Mm 1 मिमी (बाटली आणि लेबलच्या त्रुटी वगळता)\nलेबलिंग वेग आणि अचूकतेसाठी ग्राहकांच्या उच्च आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे पाठविणारे लेबल मॉड्यूल निवडू शकतात.\nनाही भाग ब्रँड प्रमाण\n1 पीएलसी मित्सुबिशी (जपान) 1\n2 मुख्य कनव्हर्टर डॅनफॉस (डेन्मार्क) 1\n3 बाटली विभक्त वारंवारता कनवर्टर डेल्टा (तैवान) 1\n4 एचएमआय WEINVIEW (तैवान) 1\n5 सर्वो लेबलिंग मोटर डेल्टा (तैवान) 2\n6 सर्वो लेबलिंग मोटर ड्राइव्हर डेल्टा (तैवान) 2\n7 कन्व्हेयर मोटर एचवाय (तैवान) 1\n8 कन्व्हेयर मोटर गिअरबॉक्स एचवाय (तैवान) 1\n9 स्पोक मोटर जीपीजी (तैवान) 1\n10 मोटार गिअरबॉक्स बोलला जीपीजी (तैवान) 1\n11 बाटली विभक्त मोटर जीपीजी (तैवान) 2\n12 बाटली विभक्त मोटर गियर बॉक्स जीपीजी (तैवान) 2\n13 ऑब्जेक्ट जादू डोळा शोधू ओमरॉन (जपान) 1\n14 ऑप्टिकल फायबर ओमरॉन (जपान) 1\n15 पावडर डेल्टा (तैवान) 1\n16 लेबल गजर नाही जादू डोळा ओमरॉन (जपान) 2\n17 लेबल आउटिंग जादू डोळा शोधते ल्यूझ (जर्मनी) 2\n1. कोडिंग मशीनसह लेबलिंग मशीनच्या दोन बाजू\nमशीनला घड्याळाच्या दिशेने कोडिंगशिवाय लेबलिंगच�� दिशा.\nकोडिंग मशीनसह लेबलिंगची दिशा घड्याळाच्या उलट दिशेने आहे.\nदोन लेबल हेड असलेल्या लेबलिंग मशीनच्या दोन बाजू आहेत. ते पुढे आणि मागे स्टिकर करू शकतात.\nआकृती तितकीच भुसभुशीत आहे.\nटॅग: बाटली स्टिकर लेबलिंग मशीन, स्वयंचलित लेबल atorप्लिकेटर मशीन\nसुलभ ऑपरेशन राउंड बॉटल स्टिकर लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील मटेरियल\nवायल्स ऑटोमॅटिकसाठी उत्कृष्ट अर्थव्यवस्था जोडा पॉलिश गोल बाटली लेबलिंग मशीन\nकॉस्मेटिक्स उत्पादनांसाठी औद्योगिक दुहेरी बाजूची गोल बाटली लेबलिंग मशीन\nसानुकूलित वॉटर बॉटल लेबलिंग मशीन, स्वयंचलित बेंच लेबलर मशीन\nशैम्पू फेरी आणि सपाट बाटल्यांसाठी स्वयंचलित डिटर्जंट प्रॉडक्ट लेबलिंग मशीन\nफ्लॅट / स्क्वेअर बाटली स्टिकर लेबलिंग मशीन पूर्ण स्वयंचलित 5000-8000 बी / एच क्षमता\nसिरप सेल्फ hesडसिव्ह राउंड बॉटल स्टिकर लेबलिंग मशीन\nपूर्ण स्वयंचलित स्क्वेअर बाटली लेबलिंग मशीनरी 4000-8000 बी / एच क्षमता\nउच्च उत्पादन वाइन / बीयर बाटली लेबलिंग मशीन, गोल बाटली लेबलर\nलेबल अनुप्रयोगकर्त्याभोवती गोल बाटली स्टिकर लेबलिंग मशीन लपेटणे\nडबल साइड लेबलिंग मशीनबाटली स्टिकर लेबलिंग मशीन, औद्योगिक लेबल अर्जकर्ता, उत्पादन लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/the-world-should-like-made-in-india-in-upcoming-day", "date_download": "2021-08-02T22:57:29Z", "digest": "sha1:U5LXWAF7N3SF7WYY5TYK6BRBZCKB4LXD", "length": 2987, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जगाला मेड इन इंडियाची भूरळ पडली पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nजगाला मेड इन इंडियाची भूरळ पडली पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद (संभाजीनगर) | वृत्तसंस्था\nभारतीय कंपन्यांसाठी महाराष्ट्रात उत्तम गुंतवणुकीसाठी वाव आहे. देशातील जनतेला मेड इन इंडियाची भर पडली पाहिजे असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.\nमराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद येथे गेले होते. यावेळी येथील जनतेने त्यांचे उत्साहाने, आनंदाने आणि अधिकाऱ्यांनी शासकीय शिष्टाचारानुसार स्वागत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/court-hearing-today-regarding-the-results-of-12th-cbse-and-cicse-exams/", "date_download": "2021-08-02T20:51:12Z", "digest": "sha1:NCLRD3AUOE2S3PLQRQMPGJMFO3HO2GEC", "length": 13480, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी...", "raw_content": "\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nन्यूज डेस्क – सीबीएसई आणि सीआयसीएसई वर्ग 12 च्या बोर्ड परीक्षांबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज 17 जून 2021 रोजी सुनावणी होणार आहे. असे मानले जाते की दोन्ही केंद्रीय मंडळे सुनावणीच्या वेळी त्यांच्या 12 वीच्या रद्द केलेल्या परीक्षेसाठी ‘मूल्यांकन निकष’ सादर करू शकतात. तर सीबीएसईच्या वरिष्ठ माध्यमिक आणि सीआयएससीईच्या आयएससी बोर्डाच्या परीक्षा महामा��ीमुळे रद्द झाल्या.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती ए. दोन्ही केंद्रीय मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी आणि निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 3 जून रोजी शेवटची सुनावणी झाली. गेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला आयएससीच्या रद्द झालेल्या परीक्षा घेतल्यानंतर दोन आठवड्यात वरिष्ठ माध्यमिक आणि सीआयएससीई मधील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी “वस्तुनिष्ठ निकष” तयार करण्यास सांगितले होते.\nत्याच वेळी, यापूर्वी, 31 मे 2021 रोजी सीबीएसई आणि सीआयएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली, त्या दरम्यान केंद्र सरकार आणि सीबीएसईचे प्रतिनिधीत्व करणारे अडव्होकेट जनरल (एजी) यांनी खंडपीठाला येण्यास सांगितले. अंतिम निकालावर दोन दिवसाची वेळ मागितली. तथापि, पुढील सुनावणीपूर्वीच सीबीएसईने १२ वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली, त्यानंतर प्रभाग खंडपीठाने सीबीएसई मूल्यांकन निकष 2021 निकाल तयार करण्यासाठी दोन आठवड्यात सादर करण्यास सांगितले.\nPrevious articleGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nNext articleमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nखगोलीय घटना | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nHSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्रधान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\nCBSE बोर्डाचा १२ वी चा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर…असा तपासा तुमचा निकाल\nपेंच व्याघ्र प्रकल्पात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा…विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nमोठी बातमी | वैद्यकीय अभ्यासक्रमात आरक्षणाला मान्यता…२७% OBC आणि १० % EWS आरक्षण लागू…केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nCBSE 10 वी आणि 12 वी चे रोल क्रमांक जाहीर…या link वरुन पाहा\nनोकार्कने देशातील ५०० रुग्णालयांत ३००० हून अधिक व्हेंटिलेटर यशस्वीरित्या लावले…\nEPFO | साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना मोठी बातमी…जाणून घ्या\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-rural-police-arrest-gang-of-criminals/", "date_download": "2021-08-02T22:17:55Z", "digest": "sha1:AHXUSFT2QZJUPUFVC6DOHVDXXR3BKH6J", "length": 12918, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "स���सवड : आर्थिक अडचणींमुळे दरोडा, सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड | pune rural police arrest gang of criminals | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nसासवड : आर्थिक अडचणींमुळे दरोडा, सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड\nसासवड : आर्थिक अडचणींमुळे दरोडा, सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड\nताज्या बातम्याक्राईम स्टोरीमहत्वाच्या बातम्या\nसासवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांची चणचणीमुळे महाराजा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांवर कोयत्याने वार करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 27 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली होती. या घटनेत हॉटेलमधील कामगार प्रशांत वसंत बगाडे आणि प्रथमेश फडतरे हे जखमी झाले आहेत. आरोपींनी हॉटेलमध्ये दरोडा टाकून 16 हजार 700 रुपयांची रोकड आणि दशरथ वाघमारे, गणेश मंगळवेढेकर या कर्मचाऱ्यांचे मोबाइल चोरुन नेले होते.\nसागर उर्फ नानूभाई बबलू नाथु (वय- 19), अनिल उर्फ जग्गू प्रमोद सोळंकी (वय -20), सनी भरत पवार (वय – 20, ति रा. खंडोबानगर, विजय क्लासेस समोर, ता. पुरंदर ), विकास उर्फ तर्री जितेंद्र मंडले (वय 20, रा. नायकवाडा, आरती हाईटस् शेजारी, सासवड, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सागर उरसळ यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.\nस्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा सागर उर्फ नानूभाई नाथू आणि त्याच्या साथिदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी खंडोबानगर येथे जमले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला समजली. पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पैशांची चणचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाइल जप्त करण्यात आला आहे.\nही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक श्���ीकांत माळी, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनषिव, पोलीस नाईक राजु मोमीन, गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, मंगेष भगत, अमोल शेडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केले.\nPune : ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकल्याने एकाचा मृत्यू\nगलवान-पॅगाँगच नव्हे तर ‘या’ 8 पॉईंटबाबत देखील चीन अन् भारत आमने-सामने\nPorn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nMaharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं…\nPune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख…\nLPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी नियमावली जाहीर\n 27 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये Gmail, YouTube आणि Google सुद्धा नाही चालणार\nOsmanabad News | तुळजापूरचे माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं 90 व्या वर्षी निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/lockdown-relaxation-see-first-day-in-nashik", "date_download": "2021-08-02T20:53:07Z", "digest": "sha1:6TQ5OAUDUBCNEMKN6ILI7PQ44WTI7Q26", "length": 3983, "nlines": 34, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "lockdown relaxation, see first day in nashik", "raw_content": "\nनाशिकमधील निर्बंध शिथीलनंतरचा पहिला दिवस...पाहा परिस्थिती\nकरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावल्याने आजपासून नाशिक जिल्ह्याला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नाशकात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरच्या आज पहिल्या दिवशी बाजार गजबजला. तब्बल दिड महिन्यानंतर आज दुकाने उघडली.\nमंगळवारी सकाळी सात वाजेपासून व्यापाऱ्यांनी आपले दुकाने उघडली. त्यानंतर बाजारातील वर्दळ वाढू लागली. नाशिक जिल्ह्यातील कपड्याचे दुकाने, सराफ व्यवसायकांचे दुकाने सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असतानाही नियमितपणे सुरू ठेवलेल्या चाचण्या तसेच योग्य वेळी लागू केलेला लॉकडाऊन यामुळे रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. यामुळे या सवलती दिल्या आहेत. शुक्रवारपर्यंत याचा आढवा घेण्यात येणार असून रुग्णसंख्या वाढली तर सवलती मागे घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.\nHSC Exam : सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले \nआस्थापना दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.\nभाजीपाला विक्री 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.\nशिवभोजन 10 ते 2 पार्सल सेवा सुरू राहणार.\nअंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.\nदुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी बंदी लागू राहणार\nअत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यासाठी परवानगी नाही.\nशासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील.\nबँक सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार.\n15 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार.\nसलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यावसायिकांची दुकानं उद्यापासून सुरू होणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/link-your-mobile-number-to-aadhar-card-the-basis-required-for-vaccination-of-corona/", "date_download": "2021-08-02T21:46:14Z", "digest": "sha1:GJCXFLM5AAGBYZENTR6WNAULIG7CQFP7", "length": 12197, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आधार कार्डला लिंक करा तुमचा मोबाईल नंबर; कोरोनाचे लसीकरणासाठी आवश्यक आहे आधार", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nआधार कार्डला लिंक करा तुमचा मोबाईल नंबर; कोरोनाचे लसीकरणासाठी आवश्यक आहे आधार\nआधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर\nभारतात असलेल्या कोरोना महामारीच्या विरुद्ध असली लढाई जवळ-जवळ शेवटच्या टप्प्यात आहे. देशात १६ जानेवारीपासून कोविंड लसीकरण सुरू झाली आहे. या युद्धात तुमचा आधार कार्ड तुमचा आधार बनू शकते. जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक नाही, तर लवकर लिंक करणे गरजेचे आहे.\nकारण कोरोना लसीकरणाविषयी असलेली माहिती आधार नंबर सोबत लिंक असलेला मोबाईल नंबरवर पाठवली जाईल.\nअत्यावश्यक आहे आधार कार्ड\nमोदी सरकारने व्हॅक्सिनेशन ड्राइव्हसाठी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश जारी केले आहेत. सरकारने कोरोना वॅक्सिंगसाठी आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केले आहे. याचा अर्थ असा की, जर व्यक्तीला कोरोना व्हायरस इन घ्यायचे असेल तर त्यासाठी त्याच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही लसीकरणासाठी नाव नोंदणी करू शकता. भारत सरकारने सगळ्या राज्यांना निर्देशीत केले आहे की, सर्व नागरिकांना सुचित कराया की आपल्या आधार कार्डला मोबाइल नंबर सोबत लिंक करणे गरजेचे आहे.\nकारण लसीकरणाविषयी जरुरी माहिती व्यक्तीला सुलभतेने मिळेल. जर तुमचे आधार कार्ड अगोदरपासून मोबाईल नंबरसोबत लिंक आहे तर तुम्हाला नवीन लिंक करण्याची गरज नाही. एक वेळ तुमचा युनिक हेल्थ आयडी जनरेट झाला तर संबंधित व्यक्तीचे हेल्थ रेकॉर्ड ऑनलाईन नोंद केले जाईल. अशा व्यक्तीला हॉस्पिटलच्या फाइल्स आणि संबंधित कागदपत्रे सोबत देण्याची गरज राहणार नाही. संबंधित व्यक्ती फक्त डॉक्टरांना स्वतःचा युनिक हेल्थ आयडी सांगेल आणि त्याद्वारे स्वतःच्या आरोग्याविषयी सगळी माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल.\nजर तुम्हाला कोरोना लस घ्यायची असेल तर त्यासाठीच रजिस्ट्रेशन केले जाईल. त्यासाठी एक फोटो आयडी सोबत असणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी नाव नोंदणी केल्यानंतर लसीकरणाची वेळ आणि ठिकाण तुम्हाला एसएमएस द्वारे मिळेल. लसीकरणाचा पहिला दोस्ताच्या चौदा दिवसानंतर दुसरा डोस मिळेल. म्हणजे जवळ-जवळ २८ दिवसांपर्यंत व्यक्तीची मॉनिटरिंग केली जाईल. लसीकरण केल्यानंतर लाभार्थीच्या मोबाईल नंबर वर एक क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र पाठवले जाईल.\nफोटो प्रमाणपत्र असणे आवश्यक\nरजिस्ट्रेशन आणि लसीकरणाच्या वेळेस ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, जॉब कार्ड, पेन्शन रेकॉर्ड, मनरेगा कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक यामधून कोणतेही एक आयडी कार्ड आवश्यक आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/event/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-02T21:02:16Z", "digest": "sha1:FOOWRSVUIBY62VBYZANKMR6DGQJY4LQ7", "length": 5233, "nlines": 117, "source_domain": "washim.gov.in", "title": "वाशिम जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामे | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व���हीव्हीपॅट सादरीकरण\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nवाशिम जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामे\nवाशिम जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामे\n13/07/2016 - 31/12/2018 भामदेवी गाव, शेळुबाजार, शेडुरजना मोरे, पाणगव्हान, आखातवाडा इ.\nवाशिम जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामाचा माहितीपट. जिल्हा वाशिम येथे जलयुक्त शिवाराचे काम केल्याने रब्बी पिकांचे सिंचन झाले आहेत.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pro-f.in/category/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2021-08-02T21:11:59Z", "digest": "sha1:ADFJXIS7LFQVZ57LBNT7VRR7NURITIMR", "length": 8099, "nlines": 157, "source_domain": "pro-f.in", "title": "अर्थविचार - Page 2 of 3 - Pro-F Financial Consultants", "raw_content": "\nनोकरी करू की व्यवसाय\nगेल्या काही महिन्यात आम्हाला भेटायला आलेल्या लोकांमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवायला...\nबहुसंख्य लोकांचा असा समज असतो की ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’...\nदोनेक आठवड्यांपूर्वीची गोष्ट असेल. एका स्नेह्यांकडील घरगुती समारंभात एकांशी भेट...\nगृहकर्ज – लवकर परतफेड कि गुंतवणूक\nमागच्या एका लेखात लम्पसम किंवा बोनस आदी एकदम मिळालेल्या रकमेचे नियोजन कसे करावे...\nप्रॉपर्टीत पैसे टाकणारच असाल, तर…\nगेल्या काही लेखात आपण ‘रिअल इस्टेट ही सर्वसामान्यांसाठी एक चांगली दीर्घकालीन...\nरिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक\nस्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आर्थिकदृष्ट्या बघायला गेल्यास ‘घर...\nघर, बाजार आणि कमाई\nगेल्या आठवड्यात आपण रिअल इस्टेटकडे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून बघणे कितपत योग्य...\nरिअल इस्टेट आणि गुंतवणूक\n” आमच्या ऑफिसमधे विजयी मुद्रेने प्रवेश केलेल्या तांबे काकांनी...\nगेल्या आठवड्यात आपण बघितलं की गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि...\nगुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास\n” “नमस्कार, काय म्हणताय डॉक्टर” “काही नाही, जरा माझ्या पोर्टफोलिओबद्दल...\nआर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिल महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी विशेष...\nनुकतंच आमच्या एका स्नेह्यांकडे काही घरगुती समारंभानिमित्त जाणे झाले. पाहुण्यांची...\nसोन्यात गुंतवणूक किती आणि कशी\nगेल्या लेखात आपण बघितले की सोने हे मूलतः निरुत्पादक असल्यामुळे त्याकडे एक गुंतवणूक...\nसोन्यातील गुंतवणूक किती लाभदायक\nभारतीयांचं सोन्यावरील प्रेम जगप्रसिद्ध आहे. आपल्याकडे सोन्याला भरभराटीची एक खूण...\nम्युच्युअल फंड, लाभांश आणि टॅक्स\nगेल्या लेखात म्हटलं होतं की गुंतवणूक करताना केवळ किती टॅक्स वाचतोय एवढेच बघणे पुरेसे...\nइंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ\nमार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. करबचतीसाठी अजूनही अनेक लोक गुंतवणुकीचे...\nआपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात प्रगती करण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील अनुभवी...\nम्युच्युअल फंड म्हटले, की सर्वसामन्यांच्या मनात शेअरबाजार, त्यातले चढउतार, निफ्टी...\n‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच\nगेल्या आठवड्यात आपण बघितलं की चालढकल सोडून प्रत्येकाने आपल्या आर्थिक नियोजनाचं काम...\nआता नको, मग नको\nगेल्याच आठवड्यात एकीचा फोन आला. आर्थिक नियोजनाबद्दल बोलायचंय म्हणाली. आमच्या एका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/bollywood-gossips-marathi/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-115091800005_1.html", "date_download": "2021-08-02T21:23:29Z", "digest": "sha1:EYR4SSFYR5I7CPFJFIAJ3TZFJKSB6FVE", "length": 11139, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘जय गंगाजल’मध्ये प्रियांका | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 3 ऑगस्ट 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सुपरहिट गंगाजल चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जय गंगाजल’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nअजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘गंगाजल’ चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. खाकी वर्दीतील अजय देवगणने बिहारच्या राजकारणाचा समाचार यातून घेतला होता. त्यानंतर पुन्हा उत्तर भारतातील एका\nकथानकासह झा ‘जय गंगाजल’ घेऊन आले आहेत. प्रियांका या चित्रपटात एसपी आभा माथुरच्या भूमिकेत दिसणार आहे. नक्षली भागात तिची हुकमत फारशी चालणार नाही, या अपेक्षेने तिची बदली केली जाते. मात्र यावर\nआभा माथुर काय करते, हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nगंगाजलमध्ये अजयसोबत नाना पाटेकर आणि ग्रेसी सिंग होते, तर जय गंगाजलमध्ये प्रियांकाच्या जोडीला मानव कौल, राहुल भट, मुरली शर्मा आणि निनाद कामत दिसणार आहेत. जय गंगाजलच्या दिग्दर्शनासोबत\nलेखनाची जबाबदारीही प्रकाश झा यांनीच सांभाळली आहे. 4 मार्च 2016 रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nशाहिदच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना नाही लग्नाचे निमंत्रण\nरणवीरने खरेदी केले घर\nगंगाजल2 मध्ये प्रियंका चोप्राचा लुक\nप्रियांका चोप्रा, दीपिकाचा एकत्र डान्स जलवा\nकोंकणा सेनचा घटस्फोटाचा विचार\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nपावसाळी वनवैभव : मेळघाट\nपरतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची ...\nप्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार\nप्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी ...\n‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा\nबॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या ...\nलाईट गेल्यावर आपोआप बंद होतो\nएक माउशी टीव्ही विकत घ्यायला गेल्या माउशी दुकानदाराला हा टीव्ही कितीला आहे\nकोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी\nकोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/10/vidhansabha2019-rpi-declare-they-will-not-work-for-shivsena-candidate.html", "date_download": "2021-08-02T21:17:42Z", "digest": "sha1:5RSRIXLSUC6CK3VEVCWIWSUGNLP6RUPV", "length": 6554, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "नगर : शिवसेनेविरोधात 'आरपीआय'चे बंड", "raw_content": "\nनगर : शिवसेनेविरोधात 'आरपीआय'चे बंड\nएएमसी मिरर : नगर\nशिवसेनेच्या उमेदवारांविरोधात आरपीआयने बंडाचे निशाण फडकावले आहे. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्ष नगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करणार नसल्याचे आरपीआयचे सचिव अजय साळवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. महायुतीतील शिवसेना पक्षाने आरपीआयच्या उमेदवारांना जागा न सोडल्याने व आरपीआयच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nमहायुती रिपब्लिकन मतांचा फायदा घेत राज्यात सत्तेवर आली. रिपाईसही केलेल्या युतीमुळे शिवसेना आणि भाजपला मागील निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाईला सत्तेत वाटा देताना शिवसेनेने रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागेवर उमेदवारांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आरपीआय कार्यकर्ते नाराज आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकजुटीचे स्वप्न पूर्ण केले. परंतु सध्याच्या शिवसेना नेतृत्वाने त्या स्वप्नांना काळिमा फासण्याचे काम केले असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.\nरिपाइंची युती भाजपासोबत असली तरी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना रिपाई मताचा वापर निवडणुकीत करून घेत आहे. परंतु रिपाईला जागा देण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यांच्याकडून भाजपाकडे बोट दाखवण्यात येते. त्याचा निषेध म्हणून नगर जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणार असून, जिल्ह्यातील नगर शहर, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर येथील शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आरपीआय विधानसभेची आपली भुमिका स्पष्ट करणार आहे, असेही सालवे यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष किरण दाभाडे, विजय चाबुकस्वार, अशोक केदारे, रमेश भिंगारदिवे, अविनाश भोसले, संजय कांबळे, सदाभाऊ भिंगारदिवे आदींसह आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/russia-vladimir-putin-signs-law-paving-way-rule-till-2036-427160", "date_download": "2021-08-02T21:59:21Z", "digest": "sha1:YXGBXXR6CPDCKHKWOIOQQUVGYCUWMDCQ", "length": 9108, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | २०३६पर्यंत पुतीन सत्तेत राहणार; संविधानात केला फेरबदल", "raw_content": "\n२०२४नंतर रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी ६-६ वर्षांची मुदत असेल. पुतीन यांनी दोन्ही वेळा विजय मिळविला, तर ते २०३६पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहतील.\n२०३६पर्यंत पुतीन सत्तेत राहणार; संविधानात केला फेरबदल\nमॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा पुढील १५ वर्षे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी (ता.५) त्यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये त्यांना सन २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे.\nपुतीन यांचा चौथा कार्यकाळ\nमॉस्को टाईम्सच्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्षपदी पुतीन यांचा हा सलग दुसरा आणि एकूण चौथा कार्यकाळ आहे. राज्यघटनेनुसार त्यांना २०२४ मध्ये सत्ता सोडावी लागणार होती, पण आता घटना दुरुस्तीमुळे पुढील १५ वर्षे ते आपल्या पदावर कायम राहू शकतात. पुतीन यांनी गेल्या वर्षी देशातील नागरिकांकडून मतपत्रिका मागविल्या होत्या. त्यामध्ये त्यांना ६ वर्षांच्या आणखी दोन कार्यकाळ सत्तेमध्ये राहण्याची मुभा देण्याबाबत नागरिकांनी मते दिली होती. याला रशियातून मोठा विरोध करण्यात आला होता. तरीही त्यांनी मोठ्या विजयाचा दावा केला होता. त्यानंतर या प्रस्तावाला रशियन संसदेनेही मान्यता दिली.\n- मालवाहतूक जहाजाची छोट्या बोटीला टक्कर; बांगलादेशात 26 जणांचा मृत्यू​\nपुतीन मोडणार स्टॅलिनचा विक्रम\nमाध्यमांनी दिलेल्या वृत्���ांनुसार, २०२४नंतर रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी ६-६ वर्षांची मुदत असेल. पुतीन यांनी दोन्ही वेळा विजय मिळविला, तर ते २०३६पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहतील. जर असे झाले, तर जोसेफ स्टॅलिन आणि पीटर यांचा प्रदीर्घ काळ सत्तेत राहण्याचा रेकॉर्ड पुतीन मोडतील. सोमवारी मंजूर झालेल्या विधेयकात पुतीन यांना पुढील २० वर्षे निवडणूक लढविण्याचा आणि सत्तेत राहण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.\n राफेल करारात भ्रष्टाचार, फ्रान्सच्या वेबसाइटचा दावा​\nमाजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनाही या विधेयकाद्वारे आणखी दोन निवडणुका लढवण्याची मुभा देण्यात आली आहे. २००८ ते २०१२ या काळात मेदवेदेव यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले होते.\nया पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुतीन यांच्यावर टीका केली आहे. आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचा हुकूमशहा राहण्यासाठी पुतीन यांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं, असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधी पक्षनेते अॅलेक्स नवाल्नी यांच्यावरील विषप्रयोगाबाबतही तसेच विरोधी पक्षातील नेत्यांवर पुतीन अत्याचार करत असल्याचे आरोप केले जात आहेत.\nया विधेयकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पुतीन यांनी २०२४ पर्यंतचा कार्यकाळ पुरेसा असल्याबाबत म्हटले होते. २०२४नंतर निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही ते म्हणाले होते.\n- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/discussion-between-prime-minister-modi-and-sharad-pawar/", "date_download": "2021-08-02T21:44:49Z", "digest": "sha1:B7DHCVDNSHXOAFI4E4C53VEWJ7ROJOS7", "length": 12214, "nlines": 157, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा...", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा…\nन्यूज डेस्क – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या या भेटीचे बरेच अर्थ पावसाळी अधिवेशनापूर्वी काढले जात आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. यानंतर, 16 जुलै रोजी शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्र�� राजनाथ सिंह यांची भेट घेतली.\nमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयात शनिवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे बैठक झाली असून या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.\nPrevious articleअकोल्यात वाहन चालकांसाठी वाहतूक पोलिस आणखी कडक…वाहनाचे कागदपत्रे जवळ बाळगा…अन्यथा\nNext articleविकास मंचच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात, पहिल्या टप्प्यात एक हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट…\nपिडीत तरुणी आणि माजी मंत्री संजय राठोड याचं संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती…\n लाखपूरी सर्कल मध्ये पार्सलचा पैशाचा पाऊस\nसर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले..\nपेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय ५ ऑगस्ट रोजी करणार सुनावणी…विरोधकांच्या निशाण्यावर केंद्र सरकार\nखासदार बाबुल सुप्रियो यांचा भाजपला रामराम…आणि सोशल मीडियावर लिहिले….\nआसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विरोधात FIR…मिझोराम पोलिसांची कारवाई\nशेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख याचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांचे आदेश “डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुबईतील अपेजय शाळेची चौकशी होणार”\nपूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…\nकर्नाटक | येडियुरप्पा यांना आठवले ते दिवस…राजीनामा देताना झाले भावूक…सांगितली संघर्षाची कहाणी…\nराहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/04/blog-post_7453.html", "date_download": "2021-08-02T21:19:47Z", "digest": "sha1:Y6SNX6IZCFYQBUPXYHJ5FUO5VJ2NFUSH", "length": 4382, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला - ममदापूर बसला अपघात........... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला - ममदापूर बसला अपघात...........\nयेवला - ममदापूर बसला अपघात...........\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ४ एप्रिल, २०१३ | गुरुवार, एप्रिल ०४, २०१३\nयेवला- येवला बस डेपोच्या येवला-ममदापूर या कोळगांव मार्गे जाणाऱ्या बसला एका मोटारसायकल स्वाराला चुकविण्याच्या नादात आज अपघात झाला. या बाबत सविस्तर वृत्त असे कि येवल्याहून ममदापूरला जाणारी बस कोळगावजवळ आली असताना समोरून भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल स्वाराला चुकविताना बस शेजारील नालीत पलटी झाली. मोटर सायकल स्वार हा बसच्या टाकीला धडकला. त्यामुळे बसचे प्रवासी व वा���क व चालक किरकोळ जखमी झाले.पवार नावाचा चालक यात जखमी झाला आहे. बसमधील प्रवासी ममदापूर व कोळगाव येथील होते. याबाबत येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.कॉ. आवारे तपास करीत आहेत.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9677", "date_download": "2021-08-02T22:13:31Z", "digest": "sha1:YC3RPKMZDWH2R4D5SRSY4Y6FKK7H75QK", "length": 12015, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "डीएसपी म्युच्युअल फंडाचा नवा डीएसपी निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nडीएसपी म्युच्युअल फंडाचा नवा डीएसपी निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड\nडीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे डीएसपी निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड हे नवीन ओपन एण्डेड इंडेक्स फंड सादर करण्यात आले आहेत. याद्वारे, अनुक्रमे निफ्टी 50 इंडेक्स व निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स या फंडांची प्रतिकृती उपलब्ध होत आहे. या फंडासाठीचा एनएफओ कालावधी 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2019 असा ठरवण्यात आला आहे.\nनिफ्टी 50 इंडेक्स या फंडातर्फे भारतीय बाजारपेठेतल्या कॅपनुसार 50 अग्रणी कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतला जातो. हा निर्देशांक विविध क्षेत्रातील बाजारपेठांमधल्या बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि योग्य वेळेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स बाजारपेठेतील कॅपने मूल्यांकित केलेल्या 51 ते 100 सम��ागांची नोंद करून घेतो. भावी कालावधीत मोठ्या कॅप्स बनू शकतील, अशा कंपन्यांना मिळवण्याचा प्रयत्न ही हा फंड करतो. सेबीद्वारे परिभाषित केल्यानुसार, हे दोन्ही निर्देशांक मोठ्या कॅप स्पेसमध्ये कार्यरत आहेत.\nइक्विटी बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तसेच, ज्यांना कमी खर्चात बाजारपेठेचे ध्येय पूर्ण करायचे असेल, अशा प्रथम गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त आहे. विविध पोर्टफोलिओंमध्ये कोअर अॅलोकेशन जोडण्यासाठी विविध प्रकारचे गुंतवणूक पर्याय शोधणाऱ्यांना व अनुभवी गुंतवणुकदार शोधणाऱ्यांना या फंडामुळे फायदा होईल. डीएसपी निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 फंड गौरी सेकारिया यांच्यातर्फे व्यवस्थापित केले जातील.\nडीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स या कंपनीने 2017 मध्ये निष्क्रिय व्यासपिठाच्या माध्यमातून आपला पहिला फंड सादर केला. डीएसपी इक्वल निफ्टी 50 फंड या नावाने सादर करण्यात आलेला हा फंड म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स फंडाचे अधिक स्मार्ट आणि विविधीकृत संस्करण होते. भांडवली बाजारपेठांमधील इक्विटी समभागांदरम्यान ज्या गुंतवणूकदारांकडे रोख रक्कम उपलब्ध होती, त्यांच्यासाठी गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देणारी डीएसपी ही दुसरी फंड कंपनी होती. डीएसपी लिक्वीड ईटीएफ या नावाने हे उत्पादन ओळखले जात असे.\nबिर्ला म्युच्युअल फंडाची नवीन गुंतवणूक योजना\nएचडीएफसी बँकेचे कर्ज आणखी स्वस्त\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयस��आयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/summer-avoid-some-common-summer-diseases/", "date_download": "2021-08-02T21:08:07Z", "digest": "sha1:PN46PATDSA4AKGD2SIR3R4DXKS623236", "length": 17974, "nlines": 166, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "ग्रीष्म ऋतु : उन्हाळ्यातील काही सामान्य रोग त्यापासून असा करा बचाव...", "raw_content": "\nग्रीष्म ऋतु : उन्हाळ्यातील काही सामान्य रोग त्यापासून असा करा बचाव…\nन्यूज डेस्क :- ग्रीष्म ऋतू मध्ये सामान्य आजारः वर्षाची ती वेळ असते जेव्हा एखाद्याला फक्त घाम येण्यापेक्षा चिंता करावी लागते आणि उन्हाळ्याच्या महिन्यात उष्णतेचा सामना करावा लागतो. तथापि, यावेळी आम्ही कोरोनाव्हायरस सारख्या साथीच्या रोगासह आधीच संघर्ष करीत आहोत. अशा परिस्थितीत, स्वतःच्या आरोग्यावर अधिक देण्याची आवश्यकता आहे,\nपरंतु आपण उन्हाळ्याच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. उष्णता वाढत असताना, उष्माघात, सनबर्न आणि डिहायड्रेशन ही सामान्य आरोग्याची समस्या आहे. म्हणून या उन्हाळ्यात कंबर घ्या आणि या आरोग्याच्या समस्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. थोडी काळजी आणि सावधगिरी या समस्यांवर मात करण्यात आपली मदत करू शकते. या उन्हाळ्यात तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करण्यासाठी येथे एक मार्गदर्शक आहे.\nउन्हाळ्यात हे सामान्य रोग कसे टाळावेत | उन्हाळ्यात हे सामान्य रोग कसे टाळावे\nउष्माघात हा हायपरथर्मियाचा गंभीर प्रकार आहे आणि शरीराद्वारे उष्णता जास्त प्रमाणात शोषल्यामुळे उद्भवते. उन्हाळ्यात एक अतिशय सामान्य घटना, उष्माघातामुळे शरीराचे तापमान 40 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढू शकते. शरीराच्या तापमानात वाढ झाल्याने मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी वारंवार होऊ शकते. उष्माघाताने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची ही सर्व संभाव्य चिन्हे आहेत.\nउष्माघाताने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला ताबडतोब थंड ठिकाणी नेले पाहिजे, जास्तीचे कपडे काढून टाकले पाहिजेत आणि थंड पाण्याचे थेंब टाकून किंवा थंड पाण्याच्या टबमध्ये ठेवून त्या व्यक्तीला थंड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.उष्माघात कसा टाळावा: वजनाने हलके कपडे घाला आणि हलक्या हाताने फिट व्हावे जेणेकरून हवेचे परिभ्रमण होईल.\nशरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि सामान्य तापमान राखण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकास उन्हाळ्यात पुरेसे प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे. मनुका, धणे आणि पुदीनाचा रस आणि कोरफडांचा रस उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते.\nडिहायड्रेशन उद्भवते जेव्हा शरीराबाहेर द्रवपदार्थाचा खर्च घेण्यापेक्षा जास्त होतो. निर्जलीकरण हा ग्रीष्म diseaseतुचा एक सामान्य रोग आहे कारण जास्त प्रमाणात घाम येणे किंवा लघवी झाल्यामुळे आपण अनवधानाने शरीरातून भरपूर पाणी गमावतो. डिहायड्रेशनचे मुख्य लक्षण म्हणजे तहान, जी कधीकधी असह्य पातळीवर जाऊ शकते. तीव्र डिहायड्रेशन देखील डोकेदुखी, उलट्या, सतत थकवा आणि अत्यंत प्रकरणांमध्ये जप्ती आणि अतिसार होऊ शकते.\nडिहायड्रेशन कसे टाळावे: निर्जलीकरणाचे सर्वात प्रभावी उपचार म्हणजे भरपूर पाणी आणि द्रव पिणे. डॉक्टरांनी प्रौढांसाठी दररोज 2 लिटर पाणी पिण्याची शिफारस केली आहे. डिहायड्रेशन रोखण्यासाठी कांद्याचा रस, ताक आणि नारळ पाण्यासारख्या पातळ पदार्थांचा उपयोग होतो.\nलेग इन्फेक्शन ही एक सामान्य समस्या आहे जी लोकांना प्रभावित करते. घाम किंवा बॅक्टेरियामुळे ते पायात जमा होतात, विशेषत: उन्हाळ्यात, पायाच्या बोटांच्या जवळ. पायाची बुरशी फक्त कुरुप दिसत नाही, परंतु उपचार न करता सोडल्यास, संसर्ग होऊ शकतो. पायांच्या बुरशीचा परिणाम एकामागून एक पायांच्या बोटांवर देखील होतो.\nपायाच्या संसर्गापासून कसे टाळावे याची खात्री करुन घ्या की पाय जास्त प्रमाणात घाम घेत नाहीत, खासकरुन जे लोक बाहेर काम करतात त्यांना. उन्हाळ्यात स्वच्छ शूज आणि मोजे फार महत्वाचे आहेत. आपल्या शूज नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी आणि कोणत्याही जंतू किंवा बॅक्टेरियांपासून मुक्त होण्यासाठी शू सॅनिटायझर वापरा.\nPrevious articleसाउथस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ चा टीझर रिलीज… पहा व्हिडिओ…\nNext articleयूपीएससीची तयारी करणार्‍यांना समर्पित आहे “एस्पिरेंट्स’ ही नवी वेब सिरीज…\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nखगोलीय घटन��� | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती ग्राम पंचायत दानापूर येथे साजरी…\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्रधान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\n“वाघ वाचवा” जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले; किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम…\nनोकार्कने देशातील ५०० रुग्णालयांत ३००० हून अधिक व्हेंटिलेटर यशस्वीरित्या लावले…\nEPFO | साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना मोठी बातमी…जाणून घ्या\nआपण जर क्रिएटिव असाल…तर सरकार तुम्हाला घरी बसल्या देणार १५ लाख रुपये…अशी करा नोंदणी\nग्रामीण भागात निर्भय पत्रकारिता करणारे धाडसी पत्रकार स्वर्गीय पुंडलीकराव घायल…\nदर्यापूरात बिहारीबाबूची दादागिरी, महिला ग्राहकांला दिली अपमानास्पद वागणूक…\n२९ जुलै जागतिक व्याघ्र दिवस २०२१ विशेष…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेत��ल बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudhirkhot.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2021-08-02T22:34:06Z", "digest": "sha1:3BR64IEHGATBCFO52IXD56OB4B3MDPXZ", "length": 15168, "nlines": 52, "source_domain": "www.sudhirkhot.com", "title": "एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग १) – Financial Fitness by Sudhir Khot: Author, Entrepreneure, Money Coach", "raw_content": "\nएका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग १)\nHome/Blog/एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग १)\nएका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग १)\nअगदी ८ दिवसांपूर्वी एक वाचकमित्रांची भेट झाली. त्याने विचारले “पैशाची भाषा” म्हणजे नेमके काय त्याचा हा प्रश्न खूप चांगला आहे. याचं कारण म्हणजे पैशाची भाषा हे सदर वाचताना माझा वाचक वर्ग हे अपेक्षित करत असेल कि – गुंतवणूक कोठे व कशी करायची. पण माझ्या मते – गुंतवणूक करण्यासाठी पैसे लागतो व तो चांगल्या प्रमाणात मिळाला पाहिजे. चांगल्या प्रमाणात पैसा आला कि माणूस यशस्वी होतो. पण चांगल्या प्रमाणात पैसा कमावण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारची मानसिकता लागते. त्याच यशस्वी मानसिकतेला आपण “पैशाची भाषा” म्हणू.\nजसं मी बोललो तसे वाचकमित्र म्हणाला कि, “उद्योग – धंद्याच्या” निगडित पैशाची भाषा कशी असते. मित्रांनो, पैशाची भाषा हि थोड्या फार फरकाने सारखीच असते. आपल्या जीवनात थोडे बारकाईने पहिले तर एक लक्षात येईल कि, संपर्क साधण्या साठी तुम्ही जी भाषा वापरता ती भाषा तुम्हाला एखाद्या पासून लांब नेते किंवा जवळ आणते. तसेच काही व्यवसाय धंद्यात असते. व्यवसाय धंद्या मध्ये तुम्ही पैसे कमावण्यासाठी जे कार्य करता तेच कार्य तुम्हाला पैशाच्या जवळ नेते किंवा लांब घेऊन जाते. म्हणूनच व्यवसाय धंद्या मधील “पैशाची भाषा” म्हणजे नेमकी कोणती हे जाणून घेणे महत्वाचे आहे. नुसते जाणून नाही तर व्यवस्थित समझून घेऊन त्याचे व्यवसाय मध्ये वापर केला पाहिजे.\nआज ३ एप्रिल २०१७, म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पुढील २ ते ३ महिने यशस्वी व्यवसाय मधील “पैशाची भाषा” काय असते ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हि यशस्वी पैशाची भाषा माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राला समझणे खूपच महत्वाचे आहे. याचे कारण म्हणजे “या पृथ्वीतलावरील सर्वात पहिला उद्योग व्यवसाय हा शेतीच होय”. याच बरोबर भरपूर वाचक वर्ग हा “कृषी उद्योग“ करत आहे. त्या मुळे एक यशस्वी “कृषी उद्योग” करण्यासाठी लागणारी “पैशाची भाषा” काई आहे व त्या भाषेचा कसा उपयोग करायचा या वर बोलणार आहोत.\nसध्याच्या पर्व हा Start up or Make in India चा आहे. खूप साऱ्या जाहिराती, तसेच शासनाच्या धोरणांमुळे असेल किंवा इंटरनेटच्या युगात माहितीचा खजाना उपलब्ध झाल्यामुळे असेल, आजकाल start up सुरु करणे अथवा व्यवसाय करणे हे तरुणांमध्ये एक आकर्षणाची बाब आहे. व्यवसायचं करायचा आहे व व्यवसाय करणे हे माझं Passion आहे असं नेहमी म्हणणारा तरुण वर्ग आपल्याला आढळून येतो. एखादा व्यवसाय करण्यापूर्वी नोकरी करून अनुभव घेण्याची मानसिकता जोर धरत आहे.\nही बाब एकीकडे असताना दुसऱ्या बाजूला द्विधा मनस्थिततीत असलेला वर्ग ही आहे. ह्या ग्रुपने पूर्वी नोकरी केली होती. नोकरी मध्ये चांगले यशस्वी ही झाले होते. अनुभव आल्यावर व्यवसायात प्रवेश केला. नंतर व्यवसाय / start up / उद्योग यामध्ये चांगला फायदा होत नाही अथवा नुकसान होतय म्हणून पुन्हा नोकरीत प्रवेश केला. या ग्रुप मधील सर्वजण द्विधा मनस्थितीत असतात. एक मन त्यांना प्रखरपणे सांगत असते कि, पुन्हा नोकरी करावी आणि व्यवसायच पुढे चालू ठेवावा हे दुसरे मन. या तरूण पिढी बरोबर मध्यम वयाचे उद्योजक ही आहेत. हे सर्व उद्योजक / व्यावसायिक मागील अनेक वर्ष व्यवसायामध्ये आहेत. पण त्यांना हे लक्षात येत नाही कि व्यवसाय त्यांचा आहे कि ते व्यवसायाचे. व्यवसायात लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सतत व्यग्र असतात. एवढं करून सुद्धा त्यांनी नेहमीच पैशाची चणचण भासत असते. सदैव Cash Strapped राहणारी व्यक्ती असते ही.\nवरील नमूद सर्व ग्रुप पाहीले तर एक गोष्ट प्रखरपणे लक्षात येते. व्यवसाय करणे हे कितीतरी मोठ्ठ ध्येय असल तरी, जो पर्यंत तुम्ही यशस्वी व्यवसाय करण्याची सूत्र समझुन आत्मसात करत नाही, तो पर्यंत तुम्हाला कोणीही यशस्वी उद्योजक / व्यावसायिक म्हणणारच नाही. आता यशस्वी उद्योजक / व्यावसायिक म्हणजे काय हे समझुन घेणे बंधनकारक आहे.\nव्यावसायिक / उद्योजक / Enterpreneur होणे हे एकदम नैसर्गिक आहे. ही कला सर्व थरातील लोकांसाठी आहे. एक यशस्वी उद्योग चालू करण्याची पात्रता प्रत्येक व्यक्ती मध्ये असतेच. हाच उद्योग / व्यवसाय यशस्वी करून स्वतः चे व कुटुंबीयांसाठीचे आर्थिक स्थैर्य आरामात मिळू शकते. “फक्त यशस्वी उद्योग कसा करायचा – हे समझुन घेणे खूपच महत्वाचे आहे.”\nउद्योजक / व्यावसायिक या बाबतीतचे शिक्षण आपल्याला शाळा / कॉलेज इथून कधीच मिळत नाही. संपूर्ण शाळा / कॉलेज उच्च शिक्षण घेत असताना – “उत्तर चूक कि बरोबर हे दोनच पर्याय आयुष्यात असतात”, हे मनात ठसून भरले गेले. शिक्षण म्हणजे माहिती घेणे एव्हडच आपल्याला कळले. पण या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतः मध्ये चांगला बदल घडवणे अपेक्षित असते. पण तसं केल जात नाही. यामध्ये तुमची काहीच चूक नाही. कारण शिक्षणाचा खरा उपयोग कसा करायचा हे आपल्याला कधी सांगितलेच नाही. आपली शिक्षण पद्धत तशी नाही. पण काळजी करू नका. आनंदाची बाब अशी आहे कि, “जरी तुम्ही आजपर्यंत शाळा / कॉलेज मध्ये उद्योग / व्यवसाय कसा करायचा या बद्दल शिकला नसाल अथवा या बाबतीत कधी विचारच केला नसाल तरीही, व्यवसायाबद्दल प्रशिक्षण आजही घेऊ शकता”. याच कारण, यशस्वी उद्योग / व्यवसाय करण्याची कला कैशल्य हे सहजपणे आत्मसात करता येते. तुम्ही ही सर्व कला कैशल्य आत्मसात केली कि मग तुम्ही याचा उपयोग वारंवार करू शकता. प्रत्येक नवीन वेळी तुम्ही त्याच्यात सुधारणा करून तुमच्या उद्धिष्टांपर्यंत लवकरात कसं पोहोचायचं यावर तुमचा आराखडा करू शकता.\nव्यवसायात यशस्वी व्हायचे असेल किंवा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी काही ठळक कौशल्य लागतात. ही सर्व कौशल्ये कमी जास्त प्रमाणात लागतातच. एखादी गोष्ट कमी जरी असली तरी तुमचा व्यवसाय / उद्योग यशस्वी करण्यासाठी तुम्ही घालत असलेले पैसे, वेळ वाया जाऊ शकतो. याच कारणांमुळे जवळ – जवळ ८०% नवीन व्यवसाय हे पहिल्या २–३ वर्षात बंद पडतात आणि राहिलेले Cash Flow व्यव���्थित नसल्यामुळे नुकसानीत असतात. यशस्वी व्यवसायासाठी ठळक / गरजेच्या बाबी अनेक आहेत. या पैकी आपण पुढील ४ लेखांमध्ये, ४ ठळक / गरजेच्या बाबींकडे अधिक जाणून घेणार आहोत.\nतुमच्या व्यवसायाचं नेमके उद्देश काय आहे (What is purpose of your business\nविक्री व्यवस्थापन ( Sales Management)\nमूल्य आधारित नियमावली. (Life code of honour)\nचला तर मग, यशस्वी उद्योगाच्या दिशेने प्रवास सुरु करूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/former-chief-minister-devendra-fadnavis-and-other-activists-arrested-in-nagpur/", "date_download": "2021-08-02T21:39:03Z", "digest": "sha1:GH3QM6E4PRFRY6PRA3HOZRCT35OWZYLZ", "length": 12660, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "नागपूरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात…", "raw_content": "\nनागपूरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात…\nमहाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप सरकारवर सातत्याने दबाव आणत आहे. याच भागात आज नागपुरात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nफडणवीस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय. नागपुरमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं.\nमराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला होता. शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण असंवैधानिक घोषित केले. मराठा समाजाला कोट्यासाठी सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा 2018 महाराष्ट्र राज्य कायदा समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.\nPrevious articleवाड्यातील अंगणवाडी सेविकेचा मारेकरी अखेर पोलिसांच्या ताब्यात…\nNext articleओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\n१६ कोटींच्या इंजेक्शन्स देवूनही त्या चिमुकल्या वेदिका शिंदेचा मृत्यू…\nनिंबा फाटा परिसरातील आजचा दिवस शेतकऱ्यांना लाभलेल्या हवामान अंदाजका सोबत…\nमदनुर में शाहिर आणाभाऊ साठे कि जंयती धुम- धाम से मनाये गये…\nHSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता\nपेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिनाचे उत्साहात आयोजन…\n२०१९ च्या पुलवामा हल्ल्यात सामील असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी केला खात्मा…\nशेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख याचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन…\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी…\nपूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पो��चविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ethanol-has-potential-turn-20-lakh-tonnes-sugar-production-403454", "date_download": "2021-08-02T22:57:22Z", "digest": "sha1:JQJB6MT4JBFRI4WMTEWLHNV7HQXCDMBG", "length": 11071, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इथेनॉलकडे 20 लाख टन साखर उत्पादन वळण्याची शक्‍यता !", "raw_content": "\n\"इस्मा'ने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील ऊस क्षेत्राच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा प्राप्त झाल्या आहेत. या प्रतिमांमुळे यंदा कापणी झालेला ऊस, शिल्लक ऊस, आतापर्यंतचे ऊस उत्पादन, साखर उतारा, उर्वरित काळात अपेक्षित उत्पादन व साखर उतारा याचा आढावा इस्माने घेतला आहे.\nइथेनॉलकडे 20 लाख टन साखर उत्पादन वळण्याची शक्‍यता \nमाळीनगर (सोलापूर) : देशात एकूण 20.10 लाख टन साखर उत्पादन यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची शक्‍यता आहे. साखर उत्पादन घटवून इथेनॉलकडे वळण्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या साखर उत्पादन करणाऱ्या प्रमुख तीन राज्यांचा 93 टक्के वाटा असणार आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जाहीर केलेल्या सांख्यिकी माहितीनुसार ही बाब समोर आली आहे.\n\"इस्मा'ने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील ऊस क्षेत्राच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा प्राप्त झाल्या आहेत. या प्रतिमांमुळे यंदा कापणी झालेला ऊस, शिल्लक ऊस, आतापर्यंतचे ऊस उत्पादन, साखर उतारा, उर्वरित काळात अपेक्षित उत्पादन व साखर उतारा याचा आढावा इस्माने घेतला आहे. उसाचा रस व बी हेवी मोलॅसिस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यात आल्याने देशातील साखर उत्पादनात होणारी घट याचा अंदाज घेण्यात आला आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या हंगामात 105 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. गतवर्षी तेथे 126.37 लाख टन साखर उत्पादन झाले होते. उसाचे कमी क्षेत्र, साखर उताऱ्यातील घट, गूळ उत्पादनासाठी झालेला उसाचा अध��क वापर, उसाचा रस व बी हेवी मोलॅसिसपासून मोठ्या प्रमाणावर होत असलेले इथेनॉल उत्पादन या कारणांमुळे उत्तर प्रदेशात साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात तेथे 6.74 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळण्याची शक्‍यता आहे. मागील हंगामात तेथे 3.70 लाख टन साखर उत्पादन इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात आले होते.\nमहाराष्ट्रात यंदा 105.41 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी 61.69 लाख टन साखर उत्पादन राज्यात झाले होते. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा अनुकूल हवामानामुळे उसाच्या क्षेत्रात झालेली 48 टक्के वाढ व ऊस उत्पादन चांगले मिळत असल्याने विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात 6.55 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळण्याचा अंदाज आहे. गतवर्षी केवळ 1.42 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळविण्यात आले होते.\nकर्नाटकात यावर्षी 45.5 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी तेथे 34.94 लाख टन साखर उत्पादन झाले होते. तेथे 5.41 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळण्याची आशा आहे. गतवर्षी तेथे 2.42 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलसाठी वळविण्यात आले होते. इस्माने दुसऱ्या जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये एकत्रित मिळून 49.35 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. या सर्व राज्यांत मिळून 1.40 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलसाठी वळण्याची शक्‍यता आहे.\nयंदाच्या हंगामाच्या प्रारंभी 1 ऑक्‍टोबर 2020 रोजी देशात 107 लाख टन असलेला साखर साठा, 260 लाख टन देशांतर्गत साखरेचा खप, निर्यात होणारी 60 लाख टन साखर आणि यंदा होणारे 302 लाख टन अपेक्षित साखर उत्पादन या बाबी विचारात घेता 30 सप्टेंबर 2021 ला देशात 89 लाख टन शिल्लक राहणार आहे.\nसाखर उद्योगाचे \"एमएसपी'कडे लक्ष\n60 लाख टन साखर निर्यातीची घोषणा व 2020-21 साठी इथेनॉलच्या किमतीत केलेली सुधारणा हे दोन महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने साखर कारखान्यांची तरलता सुधारण्यासाठी घेतले. याचे साखर उद्योगातून स्वागत होत आहे. मात्र, साखरेच्या \"एमएसपी'वाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने अद्याप घेतलेला नाही. साखर उद्योगाचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z120115211314/view", "date_download": "2021-08-02T22:01:55Z", "digest": "sha1:BLQJG5JC5LU52FCFVQG6RYDYVLKQUM42", "length": 14553, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड ४ - अध्याय २५ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|\nखंड ४ - अध्याय २५\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n वसिष्ठ तेव्हां म्हणे त्यासी ॥१॥\n आचरितां व्रत हें पावन सर्वसिद्धिलाभ होत महान नृपात्मजा या जगतांत ॥२॥\n भयभीत तो राहिला ॥३॥\n भयोद्विग्न सर्व वर्ण अनिवार कर्मखंडित होऊन अमर परम विव्हल झाले होते ॥४॥\nतेथ योगिगुरु गुत्समद येत त्यास साष्टांग ते नमित त्यास साष्टांग ते नमित इंद्रमुख्य देव समस्त पूजन करुनी सत्कारिती ॥६॥\n धन्य माता पिता आमुचें व्रत धन्य यज्ञ ज्ञानादिक वाटत धन्य यज्ञ ज्ञानादिक वाटत तुमच्या अंध्रिदर्शनानें मनीं ॥७॥\n राज्य त्यागून वनीं राहतों ॥९॥\n आता मरण ओढवेल निश्चिती ऐसें भय वाटतसे ॥१०॥\n जाहलें तुमचें दर्शन पुनीत आतां दया करुन आम्हांप्रत आतां दया करुन आम्हांप्रत वृत्रनाशाचा उपाय सांगा ॥११॥\nजग सर्व भ्रष्टाचारी असत संहार समीप आला वाटत संहार समीप आला वाटत ऐशा समयीं योगींद्रा दिसत ऐशा समयीं योगींद्रा दिसत भविष्य काय तुम्हांसी ॥१२॥\nदेवेन्द्रं तूं व्रतभ्रष्ट झालास राज्य मिळतां विसरलास म्हणोनि कष्ट पावलासी ॥१४॥\n म्हणोनि राज्यहीन झालासी ॥१५॥\n मुनिश्रेष्ठ तो इंद्रासी ॥१६॥\nतदनंतर तो मुनी परत जेव्हां आपुल्या स्थानाप्रत इंद्र तेव्हा व्रत आचरित पूजन करी गणेशाचें ॥१७॥\nत्यानंतर आषाढी संकष्टी येत इन्द्र ती परमादरें आचरित इन्द्र ती परमादरें आचरित गणेशाची मनीं ध्यात ऐसें संपूर्ण व्रत केलें ॥१८॥\n घडविलें होतें वज्र महान तें दिव्य आयुध करी धरुन तें दिव्य आयुध करी धरुन वृत्रासह लढण्या गेला ॥१९॥\n महाघोर त्याचें युद्ध चालत अन्तीं विजय इन्द्राचा ॥२०॥\nमन्वंतर जेव्हां होत समाप्त तेव्हां इंद्र स्वानंदलोकीं जात तेव्हां इंद्र स्वानंदलोकीं जात विघ्नेश्वरासी पाहत \n व्रतपुण्यं ते मुक्त होत \n ऐकता तो भक्तीनें ॥२५॥\nएक ब्राह्मण गुर्जर देशांत बाल्यापासून पाप करित जीवहत्या बहु केली ॥२६॥\nएकदां आपुली बहीण एकान्तीं पाहूनी तो दुष्टमती रममाण तो जाहला ॥२७॥\n द्रव्यलोभीं तो द्विजां मारित \n कर�� तो दुष्ट दुश्चितमन त्याचीं पापें करण्या वर्णन त्याचीं पापें करण्या वर्णन अशक्य असे सर्वथा ॥२९॥\nएकदां हिंडत होता वनांत परी देवशभरी त्यास अन्न न मिळत परी देवशभरी त्यास अन्न न मिळत अति दुःखार्त तो भटकत अति दुःखार्त तो भटकत \nपरी खावया कांहीं न लाभत म्हणोनि दुःखी होत मनांत म्हणोनि दुःखी होत मनांत सायंकाळी गृहीं परतत तेथही अन्न जल त्यास न मिळे ॥३१॥\n आपुला समय तो क्षुधार्त चंद्रोदय होता अवचित कोणी अन्न आणून दिलें ॥३२॥\nते त्यानें भक्षिलें सूतांसमवेत मायेनें मोहित तो अत्यंत मायेनें मोहित तो अत्यंत नंतर होत ज्वरग्रस्त पापी भोगी फार पीडा ॥३३॥\nयवनी त्यास स्पर्श ना करित पंचमी तिथीस तो मरत पंचमी तिथीस तो मरत गणेशदूत त्यास नेत \n जरी एवढे पुण्य लाभत तरी ज्ञानपूर्वक जे करित तरी ज्ञानपूर्वक जे करित वर्णनातीत लाभ त्यासी ॥३६॥\nविधियुक्त व्रत जें नर करिती त्यांच्या दर्शनानें जन तरती त्यांच्या दर्शनानें जन तरती ऐशापरी या जगतीं असंख्य झाले ब्रह्मभूत ॥३७॥\n वर्णन करण्या अशक्य असत आषाढी संकष्टीचें व्रत महिमान असत आषाढी संकष्टीचें व्रत महिमान असत अद्‌भूत पावन या जगीं ॥३८॥\nजो हें ऐकेल अथवा वाचील त्यास सवार्थाचा लाभ होईल त्यास सवार्थाचा लाभ होईल अन्तीं तो विमुक्त होईल अन्तीं तो विमुक्त होईल यांत संशय कांहीं नसें ॥३९॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते आषाढकृष्णचतुर्थीव्रतवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः \nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/rahul-gandhi-birthday-to-be-celebrated-across-the-state-as-sankalp-divas/", "date_download": "2021-08-02T20:49:01Z", "digest": "sha1:4Z7CS5K4XR5PFBKSIYMMMKPBMJDFI5JZ", "length": 16974, "nlines": 162, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले...", "raw_content": "\nराहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले…\nशनिवारी नूतनीकरण केलेल्या टिळक भवनचे उद्घाटन…\nमुंबई – खा. राहुलजी गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.\nयासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले.\nकोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुलजींचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत.\nयुवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही पटोले यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांना आरजी किटचे वाटप…\nखा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेसच्यावतीने आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेल्या ‘आरजी किट’ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे. आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.आरजी किट वाटपाचा हा कार्यक्रम एनएसयुआयचे संदीप पांडे यांनी आयोजित केला होता.\nटिळक भवन नुतनीकरणाचा शुभारंभ व पक्ष प्रवेश कार्यक्रम.\nराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसचे दादर येथील नूतनीकरण केलेल्या टिळक भवन या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.\nया कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे. माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख हे आपल्या सहका-यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.\nNext articleABS असलेली सर्वात स्वस्त मोटरसायकल – जबरदस्त मायलेज…\nपिडीत तरुणी आणि माजी मंत्री संजय राठोड याचं संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती…\n लाखपूरी सर्कल मध्ये पार्सलचा पैशाचा पाऊस\nसर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…\nभारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले..\nपेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय ५ ऑगस्ट रोजी करणार सुनावणी…विरोधकांच्या निशाण्यावर केंद्र सरकार\nखासदार बाबुल सुप्रियो यांचा भाजपला रामराम…आणि सोशल मीडियावर लिहिले….\nआसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विरोधात FIR…मिझोराम पोलिसांची कारवाई\nशेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख याचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांचे आदेश “डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुबईतील अपेजय शाळेची चौकशी होणार”\nपूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…\nकर्नाटक | येडियुरप्पा यांना आठवले ते दिवस…राजीनामा देताना झाले भावूक…सांगितली संघर्षाची कहाणी…\nराहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/pharmaceutical-vial-sticker-labeling-machine-10-30-mm-bottles-diameter.html", "date_download": "2021-08-02T22:49:34Z", "digest": "sha1:A6WNURLNIA5C4FMWKFRCRBXQIV7MLUPU", "length": 14981, "nlines": 188, "source_domain": "mr.xernt.com", "title": "फार्मास्युटिकल वायल स्टिकर लेबलिंग मशीन 10-30 मिमी बाटल्यांचा व्यास - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nफार्मास्युटिकल वायल स्टिकर लेबलिंग मशीन 10-30 मिमी बाटल्यांचा व्यास\nफार्मास्युटिकल वायल स्टिकर लेबलिंग मशीन 10-30 मिमी बाटल्यांचा व्यास\nछोटी गोल बाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nअ‍ॅल्युमिनियम / स्टेनलेस स्टील\n500 पीसी / मिनिट\nफार्मास्युटिकल वायल स्टिकर लेबलिंग मशीन 10-30 मिमी बाटल्यांचा व्यास\n1, लेबलिंगची कमाल रुंदी 130 मिमी आहे. मशीन फार्मास्युटिकल उद्योगास लागू आहे.\n2, बाटल्यांचा व्यास 10-30 मिमीच्या दरम्यान आहे, आतील व्यासाचे लेबल देखील 76.2 मिमी आहे.\n3, कमाल व्यास व्यास 330 मिमी आहे.\n1, बहुतेक घटक एल्युमिनियमद्वारे बनविलेले असतात, वजन कमी करतात आणि वाहतुकीची फी कमी करतात.\n2, उत्पादन कमाल वेग सुमारे 500 पीसी / मिनिट आहे. लेबलिंग अचूकता ± 0.5 मिमी आहे.\n3, मशीनची वापरणारी शक्ती, आयाम, वजन सानुकूलित आहे.\n4, मशीन वेगवेगळ्या बाटल्यांवर लागू होते. जेव्हा लेबलिंग, केसांची ब्रश लेबले तयार करणे आणि फुगे बनविणे.\n1, एम्पुलेस बाटली, कुपी बाटली, तोंडी द्रव आणि उच्च-गती अचूकतेसह अन्य लहान गोल बाटली लेबलिंगसाठी अनुप्रयोग\n२, स्पेशल मेकिंग व्हर्टिकल फीडिंग, स्क्रू अनुलंब ते क्षैतिज यंत्रणा, क्षैतिज लेबलिंग डिझाइन, प्रभावीपणे समस्येचे निराकरण करते ज्यामुळे विविध पातळ बाटली आहार आणि लेबलिंगमध्ये सातत्याने समस्या ठेवू शकत नाहीत.\n3, इनक्लिनडा प्रकार वाहक बेल्ट, एम्प्यूल्स बाटलीची कोर झुकाव समस्या सोडवा.\n4, स्टँड फीडिंग किंवा क्षैतिज फीडकेन ग्राहकांद्वारे त्यांच्या स्वत: च्या उत्पादन रेषानुसार निवडलेले.\nथर्मल ट्रान्सफर प्रिंटर, इंकजेट किंवा लेसर प्रिंटर सिंक्रोनाइझेशन पूर्ण कोडिंग आणि लेबलिंग निवडू शकता.\n5, व्हिडिओ शोध डिव्हाइस लेबलिंग डिटेक्शन, लीक कोड डिटेक्शन फंक्शन आणि कोड प्रिंटिंग कंटेंट डिटेक्शन यासारख्या विविध डिटेक्शन फंक्शनची सुविधा देऊ शकतो, अपात्र उत्पादने पुनर्प्राप्ती दूर केल्या जातील.\nउत्पादनाची गती 500 पीसी / मिनिट\nअचूकता लेबलिंग . 0.5 मिमी\nलेबल जास्तीत जास्त रुंदी 130 मिमी\nबाटली व्यास 10-30 मिमी\nलेबल अंतर्गत व्यास 76.2 मिमी\nलेबल बाह्य व्यास 330 मिमी\nबाह्यरेखा आकार एल 2500 × डब्ल्यू 1200 × 1600 मिमी\nशक्ती वापरणे 220 व्ही 50 एचझेड 1500 डब्ल्यू\nटॅग: स्वयंचलित कुपी लेबलिंग मशीन, बाटलीचे लेबल अनुप्रयोगकर्ता\nफार्मास्युटिकल्स उद्योगासाठी छोटी गोल बोतल स्टिकर लेबलिंग मशीन\nतोंडी बाटली वायल स्टीकर लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील सानुकूलित फार्मास्युटिकल\nऔषधी उद्योगासाठी व्हायल राऊंड बॉटल लेबलिंग मशीन\nएम्पौल्स / ओरल लिक्विड बॉटलसाठी स्टेनलेस स्टील शीशी स्टीकर लेबलिंग मशीन\nफार्मास्युटिकल उद्योगासाठी उच्च अचूक वायल स्टिकर लेबलिंग मशीन\nओरल लिक्विड ऑटोमॅटिक स्टिकर लेबलिंग मशीन 220 व्ही 50 एचझेड 1500 डब्ल्यू\nचिकट स्वयंचलित स्टिकर लेबलिंग मशीन आयातित मोटर नियंत्रण\nऔषध लिक्विड बाटली लेबल अनुप्रयोगकर्ता बुद्धिमान नियंत्रण\nसर्वो मोटर वायल स्टिकर लेबलिंग मशीन स्वयंचलित स्टिकर अ‍ॅम्प्युले ट्यूब\nफार्मास्यूटिकल्स इंडस्ट्री व्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीनअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/demat-account-of-three-fpi-not-frozen-adani-group-informed-stock-exchanges/articleshow/83508706.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-08-02T21:41:09Z", "digest": "sha1:GPJGFOECLQJQ4PJEQKR4B44PGSEO2UZQ", "length": 14355, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAdani Group डॅमेज कंट्रोल 'त्या' गुंतवणूकदारांबाबत अदानी समूहाने शेअर बाजाराला दिली महत्वाची माहिती\nमालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली असल्याचे वृत्त आज प्रकाशित झाले होते. मात्र याबाबत अदानी समूहाने बीएसईला महत्वाची माहिती दिली आहे.\nसर्वच शेअरमध्ये झालेल्या आजच्या पडझडीनंतर अदानी समूहाने डॅमेज कंट्रोलसाठी तातडीने पावलं उचलली आहेत.\nअदानी समूहाने मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) लेखी स्वरूपात माहिती कळवली आहे.\nअदानी समूहातील तीन बड्या गुंतवणूकदरांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.\nमुंबई : समूहातील सर्वच शेअरमध्ये झालेल्या आजच्या पडझडीनंतर अदानी समूहाने डॅमेज कंट्रोलसाठी तातडीने पावलं उचलली आहेत. अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूकदरांची खाती गोठवण्यात आलेली नाहीत, अशी महत्वाची माहिती अदानी समूहाने मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) लेखी स्वरूपात कळवली आहे.\nसेन्सेक्स-निफ्टी सावरले ; तब्बल ५०० अंकांची भरपाई करत सेन्सेक्सचा यू-टर्न\nअदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये एकूण ४३५०० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भांडवली बाजारात आज सोमवारी अदानी समूहातील शेअरमध्ये मोठी पडझड झाली. यात गुंतवणूकदारांना नुकसान सोसावं लागले. याबाबत अदानी समूहाने बीएसईला महत्वाची माहिती सादर केली आहे. हे वृत्त खोडसाळ असून गुंतवणूकदारांचे दिशाभूल करणारे आहे, असा दावा अदानी समूहाने केला आहे.\nसोने स्वस्ताई ; आज प���न्हा घसरण, तीन सत्रात सोन्याच्या किमतीत ९५० रुपयांची घटया वृत्तानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली असून याबाबत तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यात रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजन्ट यांना संबंधित तीन खात्यांची माहिती घेण्यात आली. ज्यात या तिन्ही कंपन्यांची खाती गोठवण्यात आलेली नाहीत, असे म्हटलं आहे. तसा ई-मेल १४ जून २०२१ रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून ही माहिती गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने दोन्ही शेअर बाजारांना कळवण्यात येत आहे, असे लेखी पत्र सादर करण्यात आले आहे.\nअदानी ग्रुपमधील ४३५०० कोटींची गुंतवणूक रडारवर;'एनएसडीएल'ने तीन गुंतवणूकदारांची खाती गोठवली\nमुकेश अंबानी यांच्यानंतर दुसरे श्रीमंत उद्योजक म्हणून गौतम अदानी ओळखले जातात. त्यांच्या अदानी समूहाने करोना संकटात मोठी झेप घेतली आहे. मात्र हाच अदानी समूह सेबीच्या रडारवर आल्याचे बोलले जाते.\nअदानी समूहातील बड्या गुंतवणूकादांची झालेली कोंडी अदानी समूहाचा झटका मानला जात आहे. या तीन फंड कंपन्यांनी अदानी एन्टरप्राइजेसमध्ये ६.८२ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. तर अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के , अदानी टोटल गॅस ५.९२ टक्के आणि अदानी ग्रीन या कंपनीमध्ये ३.५८ टक्के शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसेन्सेक्स-निफ्टी सावरले ; तब्बल ५०० अंकांची भरपाई करत सेन्सेक्सचा यू-टर्न महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nपुणे पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; पाहा, काय आहेत नियम\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे ��्हणाले...\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nमुंबई राज्यातील 'या' ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन; आदेशात काय म्हटलंय पाहा...\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T22:53:48Z", "digest": "sha1:TXW2FV7CMXIT5VVD22DIGOFXNFRKUDWL", "length": 3369, "nlines": 62, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "सांख्यिकी - विकिबुक्स", "raw_content": "\n(विकीमधील सर्व पाने, पुनर्निर्देशने, चर्चापानांसहित.) १,४८३\nविकिबुक्स च्या सुरुवातीपासूनची पानांची संपादने ११,४८२\nप्रतिपान सरासरी संपादने ७.७४\nनोंदणीकृत सदस्य (सदस्यांची यादी) २,९०३\nक्रियाशील सदस्य (सदस्यांची यादी)\n(शेवटच्या३० दिवसांत एकतरी संपादन केलेले सदस्य) ८\nसांगकामे (सदस्यांची यादी) ४\nप्रचालक (सदस्यांची यादी) २\nतांत्रिक प्रचालक (सदस्यांची यादी) १\nस्विकृती अधिकारी (सदस्यांची यादी) ०\nप्रतिपालक (सदस्यांची यादी) ०\nखाते विकसक (सदस्यांची यादी) ०\nआयातदार (सदस्यांची यादी) ०\nआंतरविकि आयातदार (सदस्यांची यादी) ०\nअंकपत्ता प्रतिबंधन सूट (सदस्यांची यादी) ०\nझापडबंद अधिकारी (सदस्यांची यादी) ०\nसदस्य तपासा (सदस्यांची यादी) ०\nसुनिश्चित सदस्य (सदस्यांची यादी) ०\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-buldana-marathi-news-kamalabai-bhutada-age-70-was-registered-india-book-records-398207", "date_download": "2021-08-02T20:50:02Z", "digest": "sha1:WGLFWFV6XEF5WTRW3QBLYMYV26CAKGEO", "length": 8961, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव", "raw_content": "\nधार्मिक कार्याची आवड, अध्यात्माची ओढ आणि वय झालं तरीही जीवनात काहीतरी करून जाण्याची जिद्द यातून चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविण्याची किमया साधली ति 70 वर्षीय वृद्धा श्रीमती कमलाबाई भुतडा यांनी.\n या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव\nदेऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : धार्मिक कार्याची आवड, अध्यात्माची ओढ आणि वय झालं तरीही जीवनात काहीतरी करून जाण्याची जिद्द यातून चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविण्याची किमया साधली ति 70 वर्षीय वृद्धा श्रीमती कमलाबाई भुतडा यांनी.\nमूळ चिखलीच्या रहिवासी श्रीमती कमलाबाई भुतडा या देऊळगाव राजा येथे राजेश भुतडा या मुलासोबत राहतात. श्री बालाजी महाराजांच्या निस्सीम भक्त असलेल्या कमलाबाई यांची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद करण्यात आली असून त्यांनी ’ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र 2 लाख 20 हजार वेळा लिहिला.\nहेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी , तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा\n2014 पासून त्यांनी हा मंत्र लिहावयास सुरवात केली. यासाठी तब्बल 18 रजिस्टर लागले. सुरवातीपासूनच अध्यात्माशी स्वतःला जोडून धार्मिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सध्यास्थितीत त्यांचे वय 70 वर्ष असून 21 जानेवारी 2014 ला त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहावयास सुरवात केली.\nते कार्य 20 जानेवारी 2020 रोजी त्यांनी पूर्ण केले. याबरोबरच त्यांनी विठ्ठल नामाचा लेखणी जपही 2 लाख 20 हजार वेळा लिहिले आहे. गत सहा वर्षापासून त्या सातत्याने दररोज किमान चार ते पाच तास मंत्राचे लिखाण करतात.\nहेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nत्यांच्या या अविरत कार्याचा सुरू असलेला वसा बघून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उदात्त हेतूने त्यांचे कार्य इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेकडे पाठविण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये त्यांची नोंद करण्यात आली असून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मानपत्र मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.\nहेही वाचा - लसीची तयारी सुरू तरीही कोरोनाची भीती कायमच, नव्याने आढळले 38 पॉझिटिव्ह रुग्ण\nबुलडाणा जिल्ह्यातून प्रथमच एका 70 वर्षीय महिलेने अध्यात्माच्या मार्गाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव न���ंदविल्या बद्दल श्रीमती कमलाबाई भुतडा, त्यांचा मुलगा राजेश भुतडा व सून वनिता भुतडा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. धार्मिक कार्याची आवड अध्यात्माची ओढ आणि वय झाले असले तरी ही जीवनात काहीतरी करण्याची जिद्द यातून कमलाबाई यांनी आपल्या जीवनातील उच्च शिखर गाठले आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_18.html", "date_download": "2021-08-02T22:34:30Z", "digest": "sha1:TJQACOVKMBJOACKGGWZCINDIL7EOLZS3", "length": 9417, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश; संभाजी पवार यांच्या पाठपुराव्यास यश - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश; संभाजी पवार यांच्या पाठपुराव्यास यश\nकुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश; संभाजी पवार यांच्या पाठपुराव्यास यश\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८ | गुरुवार, सप्टेंबर ०६, २०१८\nकुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी\nउर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश; संभाजी पवार यांच्या पाठपुराव्यास यश\nतालुक्यातील कुसूर व अंगुलगाव येथील महावितरण विद्युत उपकेंद्र कार्यान्वित होण्यासाठी वारंवार पाठपुरावा सुरु होता. या कामासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून कुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राची निकड त्यांच्या लक्षात आणुन दिल्याने ना. बावनकुळे यांनी तातडीने या दोनही उपकेंद्र कार्यरत करण्याबाबत संबंधितांना आदेशित केल्याची माहिती शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार यांनी दिली.\nकुसूर व अंगुलगाव परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा असणे, या बरोबरच इतर अनेक तक्रारी या परिसरातील शेतकर्‍यांच्या होत्या. या परिसरात अखंड विजपुरवठा होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नव्हते. कमी दाबाने विज पुरवठा झाल्यास विद्युत पंप निकामी होण्याचे प्रमाणही अधिक होते. दिवसभर विजपुरवठा खंडीत राहण्याचे अधिक असल्याने शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करुन पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत होती. या परिसरातील शेतकर्‍यांनी शिवसेना नेते संभाजी पवार यांची भेट घेऊन स्वतंत्र विद्युत उपकेंद्राची मागणी केली होती. पवार यांनी या मागणीची दखल घेत विद्युत उपकेंद्रा संबंधीची सर्व प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल केले होते. उर्जामंत्री बावनकुळे यांनी या उपकेंद्रांना मंजुरीही दिली होती. परंतु या उपकेंद्रांचे काम सुरु झालेले नव्हते.\nआमदार किशोर दराडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरनारे, पुंडलिक पाचपुते, बाजार समिती संचालक कांतीलाल साळवे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप मेंगाळ, चंद्रकांत शिंदे, कैलास खोडके आदींसह पवार यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेवून विद्युत उपकेंद्राची निकड विषद केली. या मागणीची दखल घेत ना. बावनकुळे यांनी संबंधित अधिकारी शाबु यांना भ्रमणध्वनीवरुन कुसूर व अंगुलगाव येथील उपकेद्रांचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.\nकाम मार्गी लागल्याने शेतकर्‍यांना दिलासा\nकुसूर व अंगुलगाव या परिसराला नगरसूल येथील विद्युत उपकेंद्रातुन पुरवठा सुरु होता. मात्र, वारंवारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची स्वतंत्र उपकेंद्राची मागणी होती. यासाठी आपण पाठपुरावा केल्याने उपकेंद्राचे काम जलद गतीने होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.\n- संभाजी पवार, येवला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/shivsena-bjp-alliance-declared-by-common-letter.html", "date_download": "2021-08-02T22:23:47Z", "digest": "sha1:LPSLVCZ7JHXSSURZO6OT2FAMZHCS3RQB", "length": 3103, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "शिवसेना-भाजप युतीची संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा", "raw_content": "\nशिवसेना-भाजप युतीची संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nविधानसभा निवडणुक���साठी एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी (दि.३०) भाजपा-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. युती झाल्यामुळे युतीच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.\nदरम्यान, जागावाटप आणि उमेदवारी संदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, असेही पत्रकाद्वार्व स्पष्ट करण्यात आले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-six-sheep-killed-in-leopard-attack-at-sonambe-near-sinner", "date_download": "2021-08-02T22:14:03Z", "digest": "sha1:24HA556275VRM5NDY23HRTYJ3FTUQ67J", "length": 4419, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सिन्नर : सोनांबे येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा मेंढ्यांचा मृत्यू Latest News Nashik Six Sheep killed in leopard attack at Sonambe Near Sinner", "raw_content": "\nसिन्नर : सोनांबे येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा मेंढ्यांचा मृत्यू\nसिन्नर : चार फूट उंचीचे सरंक्षक जाळीचे कंपाउंड असलेल्या गोठ्यात उडी मारून प्रवेश करत बिबट्याने सहा मेंढ्यांचा फडशा पाडल्याची घटना आज (दि.३) मध्यरात्री सोनांबे येथे घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nसिन्नर-घोटी महामार्गावर रुंजा बोडके यांचे बंदिस्त शेळीपालन आणि मेंढ्यांचा ओपन गोठा आहे. या गोठ्यात एका बाजूला १६ बोकड बंदिस्त करण्यात आले होते. तर दुसर्‍या बाजूला ओपन गोठ्यात सहा मेंढरे कोंडलेली होती. चार फूट उंचीचे लोखंडी जाळीचे संरक्षक कंपाउंड असलेल्या या गोठ्यास चारही बाजूने बंदिस्त केले आहे. या चार फूट उंचीच्या ओपन गोठ्यात जाळीवरुन पहाटे बिबट्याने उडी मारुन प्रवेश केला. आतील सहा मेंढरांवर हल्ला चढवत बिबट्याने त्यांचा फडशा पाडला.\nदरम्यान गोठ्या पासून अवघ्या तीस फूट अंतरावर झोपलेला बोडके यांचा मुलगा संदीप हा पहाटे साडेचार वाजता जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला. सर्व मेंढरे मृतावस्थेत पाहून त्याला धक्का बसला.\nवनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना कळविण्यात आल्यानंतर वनपाल पी. के. आगळे, वनमजूर बाबुराव सदगीर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शासकीय नियमानुसार या शेतकऱ्यास मदत दिली जाणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.\nगेल्या काही दिवसांपासून बोडके वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यातच रविवारी रात्री मेंढरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी, परिसरातील रहिवाशांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/know-interesting-facts-about-raj-thackeray-on-his-birthday/articleshow/83502017.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-08-02T20:49:27Z", "digest": "sha1:5CTVO5ARD5GGPDFK4VSNO4ABDTZTZBXF", "length": 14107, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nraj thackeray birthday special: व्यंगचित्रकार म्हणून राज ठाकरे कसे घडले\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ओळख सुसंकृत राजकारणी म्हणून असली तरी त्या पलीकडेही राज यांचे कलाप्रेम काही लपून राहिले नाहीये. एक व्यंगचित्रकार म्हणून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आज राज ठाकरे आपला वाढदिवस साजरा करत आहेत. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कामाचा घेतलेला आढावा...\nraj thackeray birthday special: व्यंगचित्रकार म्हणून राज ठाकरे कसे घडले\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे जेवढे शब्दांचे फटकारे ओढण्यासाठी प्रसिद्ध आहेत तेवढेच रेषांचे वक्र फटकारे मारण्यासाठीही. व्यंगचित्रकार म्हणून राज ठाकरेंची जडणघडण कशी झाली जाणून घेऊया...\nराजकारणाच्या पलिकडचे राज ठाकरे...\nराज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांवर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे. बाळासाहेब व्यंगचित्र काढत असताना मी त्यांच्या शेजारीच असे. व्यंगचित्र कसं काढावं, त्यातील खाचाखोचा काय, हे ते मला सांगत. कुठल्या व्यंगचित्राला किती वेळ लागेल हे तसं सांगता येत नाही, असं राज ठाकरे म्हणतात. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कलासंगममधील मुलाखतीत ते बोलत होते\nराज ठाकरेंचं पहिलं व्यंगचित्र कोणतं\nकॉलेजमध्ये असताना एकदा मला बाळासाहेबांनी एक चौकोन फक्त काळ्य��� रंगाने रंगवायला सांगितला. १० मिनिटांत ते काम झालं. मार्मिक मासिकात एका विषयावर निषेध व्यक्त करायचा होता, त्यासाठी होता तो चौकोन. ते माझं पहिलं व्यंगचित्र होतं, अशी आठवण राज ठाकरे सांगतात. त्यानंतर नंतर मी एका वृत्तपत्रात फ्री लान्सर म्हणून व्यंगचित्र काढायला लागलो. सन १९८८ मध्ये शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. मुख्यमंत्री झाले. तेव्हा मी त्यांचे व्यंगचित्र काढलं. ते प्रसिद्धही झालं. त्यानंतर आणखी एक काढलं, पण ते मात्र प्रसिद्ध झालं नाही. त्यानंतर वृत्तपत्रात नेमानं व्यंगचित्र काढणं मी थांबवलं, असंही त्यांनी म्हटलं.\nगांधी सिनेमा ३२ वेळा पाहिला\nजे.जे स्कुल ऑफ आर्टमध्ये असताना सकाळी कॉलेजात हजेरी दाखवली की परिसरातील सिनेमागृहांकडे आमचा मोर्चा वळायचा. गांधी हा सिनेमा मी ३२ वेळा पाहिला, असं राज ठाकरेंनी तेव्हा नमूद केलं होतं. तिसरीत असताना कांजिण्या आल्याने नुकताच प्रदर्शित झालेला शोले सिनेमा पाहता आला नव्हता. त्यानंतर गरम पाणी अंगावर पडून भाजलो. त्यावेळी बाळासाहेबांनी शोलेच्या डायलॉगची कॅसेट दिली होती. सगळे डायलॉग पाठ करून टाकले. पुढे आईसोबत शोले पहायला गेलो तेव्हा सिनेमा संपेपर्यंत त्या त्या पात्राचे, प्रसंगानुरूप डायलॉग म्हणत होतो, अशी आठवणही राज ठाकरे सांगतात.\n२७ नोव्हेंबर २००५ मध्ये राज यांनी शिवसेना सोडली व ९ मार्च २००६मध्ये राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मराठीचा मुद्दा हाच मनसेचा अजेंडा राहिला होता. त्यानंतर, पहिल्याच लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडणून आले होते. २०१२मध्ये नाशिकमध्ये मनसेचा महापौर बनला तर, मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला कडवी झुंज देत मनसेनं २७ नगरसेवक निवडून आणले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराजगडाचा सिंहगड करू नका; दुर्गप्रेमींचे आवाहन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊं�� फेक\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद; सुधारित नियमावली काय सांगते\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD2-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-115051200009_1.html", "date_download": "2021-08-02T21:15:58Z", "digest": "sha1:INLULXE35L7QCXXLT62HE2DF447VWDAK", "length": 8787, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गंगाजल2 मध्ये प्रियंका चोप्राचा लुक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 3 ऑगस्ट 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगंगाजल2 मध्ये प्रियंका चोप्राचा लुक\nप्रकाश झा आपले हिच चित्रपट 'गंगाजल'चा दुसरा भाग 'गंगाजल 2' नावाने तयार करत आहे ज्यात प्रियंका चोप्रा पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात तिच्या पात्राचे नाव आहे आभा माथुर आणि तिचा लुक नुकताच जारी करण्यात आला आहे.\nप्रियांका चोप्रा, दीपिकाचा एकत्र डान्स जलवा\nप्रियंका-अनुष्का स्टारर 'दिल धड़कने दो'चे ट्रेलर(video)\nसुरेश रैनाच���या लग्नात येणार्‍या VIP पाहुण्यांची यादी\nप्रियांकाने भारतात आणला हुडी ड्रेसचा ट्रेंड\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nपावसाळी वनवैभव : मेळघाट\nपरतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची ...\nप्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार\nप्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी ...\n‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा\nबॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या ...\nलाईट गेल्यावर आपोआप बंद होतो\nएक माउशी टीव्ही विकत घ्यायला गेल्या माउशी दुकानदाराला हा टीव्ही कितीला आहे\nकोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी\nकोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/ganesh-mahima-marathi/astrology-daily-horoscope", "date_download": "2021-08-02T20:46:31Z", "digest": "sha1:UJZYVCPSB4S5PSDP3FD4EABT5P6OW4TG", "length": 22197, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ganesh Utsav Marathi | Ganesh Utsav 2018 | Ganesh Chaturthi Marathi | गणेशोत्सव | अष्टविनायक | गणेशोत्सव 2018", "raw_content": "\nमंगळवार, 3 ऑगस्ट 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकड्यावरील गणपती देवस्थान आंजर्ले\nगणपती आणि संगीत, या नात��याबद्दल रोचक माहिती\nहिन्दू धर्माचं नृत्य, कला, योग आणि संगीत यासह खोल नातं आहे. हिन्दू धर्माप्रमाणे ध्वनी आणि शुद्ध प्रकाश याने ब्रह्मांडाची रचना झाली आहे. भारतात संगीताची परंपरा अनादी काळापासून आहे.\nगणपतीची नावे आणि महत्तव\nपुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता.\nगणेश मूर्ती विसर्जन दिवसभरात केव्हाही करा : दा कृ सोमण\nअनंत चतुर्दशी बरोबरच पौर्णिमा असल्याने सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच गणेश मुर्ती विसर्जनाचा मुहूर्त असल्याचा मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाला आ\nगणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीला पाण्यातच विसर्जन का करतात, जाणून घेऊ या..\nगणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटा माटाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व आपापल्या घरातच आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करतात.\nकोण आहेत श्री गणेशाच्या बायका : जाणून घेऊ या रिद्धी आणि सिद्धी चे चमत्कार....\nभाद्रपदेच्या शुक्ल चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाचे जन्म झाले असे. म्हणूनच या दिवशी गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरे के\nAnant chaturdashi 2020 : श्रीकृष्णाने सांगितले होते अनंत चतुर्दशीचे महत्त्व...\nअनंत चतुर्दशी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात येते. 'डोल ग्यारस किंवा 'डोल एकादशीच्या अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा.\nबाप्पा घरी आले,अवघे घर देऊळ झाले, टाळ्या आरत्या ने,घर निनादून गेले,\nअनंत चतुर्दशी 2020 : गणेश विसर्जनाशिवाय भगवान अनंताची उपासना करण्याचा दिवस जाणून घेऊ या थोडक्यात माहिती..\nवर्षभरात 24 चतुर्दशी असतात. मुळात तीन चतुर्दशीचे महत्त्व आहे- अनंत, नरक आणि बैकुंठ. अनंत चतुर्दशी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात येते. '\nकोरोना काळात गणेशाचे विसर्जन कसं करावं, सोपी प्रामाणिक पद्धत जाणून घेऊ या...\nगणेश उत्सव आपल्या देशातील एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला घरात घरात गणपतीची पूजा आणि स्थापना केली जाते त्या नंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.\nबाप्पा घरी आले, अवघे घर देऊळ झाले\nबाप्पा घरी आले, अवघे घर देऊळ झाले, टाळ्या आरत्या ने, घर निनादू न गेले, फुलांचा सुवास दरवळला आसमंतात,\nनारदकृत - संकटनाशन स्तोत्रात उल्लेखित बारा नावे व त्यांची सद्यस्थाने\nप्रथमं वक्रतुंण्डं च एकदन्तं द्वितीयकम तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम 2 लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम 3 नवमं भालचन्द्रं च दशमं तु गजाननम एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम \nआपणांस गणेशाच्या स्त्री स्वरूपाची माहिती आहे का\nगणेश एकदा स्त्री बनले होते, गणेशाचे स्त्री रूप प्रगट झाले होते की विनायकी नावाची एखादी देवी स्त्री वेषात गणेशा सारखी दिसणारी होती. अखेर गणेशाच्या स्त्री रूपाचे गूढ काय आहेत चला जाणून घेऊ या.\nगणेशाचे श्रवण,कीर्तन, स्मरण, चरणसेवा, पूजा, वंदन, दास्य व आत्मनिवेदन अशी नवविधाभक्ती निष्काम प्रेमाने जेणेकरून घडेल, ते अध्ययन. आपण हिरण्यकश्यपूच्या\nआल्या आल्या घरी जेष्ठा कनिष्ठा, श्रद्धा अपरंपार आहे चरणी निष्ठा, कल्याण करावयास येती \"त्या\" माहेरा,\nदिवस तो ऋषिपंचमी चा निवडला\nदिवस तो ऋषिपंचमीचा निवडला, समाधिस्थ होण्या, योगी शांत जाहला, झाले किती दुःखी, झाले किती भावुक,\nआले वाजत गाजत गणराज घरी\nआले वाजत गाजत गणराज घरी, पुजनाची तुम्ही करावी तयारी, मनोभावे करा, भालचंद्राचे पूजन,\nगणपतीची पूजा दूर्वा शिवाय अपूर्ण आहे जाणून घेऊ या याचे महत्त्व....\nयेता 22 ऑगस्ट, शनिवारी रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पहिले पूज्य आराध्य देव गणेशाचे जन्मोत्सव गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे के\nपुजू गं आज हरितालिका\nपुजू गं आज हरितालिका, मिळून आपण सर्व बायका, काढू गं गौर, तळ्याकाठी, शंभू महादेवा, पुजण्यासाठी,\nऋषी पंचमी 2020 विशेष: कधी आहे ऋषी पंचमी व्रत कैवल्य, या उपवासाचे नियम, पूजाविधी आणि व्रताचे महत्त्व जाणून घेऊ या...\nहिंदू धर्मात अनेक सण येतात आणि त्यामधीलच एक सण आहे ऋषी पंचमी. यंदाच्या वर्षी हे व्रत 23 ऑगस्ट 2020 रोजी आहे. हे व्रत कैवल्य मासिक पाळीच्या वेळी केलेल्या पापांच्या प्रायश्चित्त करण्यासाठी केले जाते.\nश्री गणेश चतुर्थी 2020 : श्री गणेशाचे त्वरित फळ देणारे असे 8 प्रभावी मंत्र जाणून घेऊ या...\nश्री गणेशाचे चमत्कारिक आणि तात्काळ प्रभावी फळ देणारे असे 8 मंत्र, चला जाणून घेऊ या -\nश्री गणेशाने 3 वेळा जन्म घ���तला आणि लिहिले महाभारत ...\nभगवान गणेशाच्या संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. ज्याप्रमाणे शिव आणि विष्णूंचे अवतार झाले आहेत. त्याच प्रमाणे गणेशाचे देखील अनेक\nहरितालिका तृतीया व्रत कैवल्य 2020 आणि कामाच्या 12 गोष्टी जाणून घेऊ या\nहरितालिका तृतीया व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पुनर्मिलनच्या स्मरणार्थ साजरे केले जाते. यंदाच्या वर्षी हे शुभ व्रत 21ऑगस्ट 2020 रोजी येत आहे\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nपूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी.\nगणपतीला दूर्वा प्रिय असल्यामागील अत्यंत सुंदर कथा वाचा\nएकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य चालू होते. यमाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच तिचे नृत्य थांबवून तिला तू मला खूप आवडलीस असे सांगितले.\nगणेशाला हत्तीचे मस्तक असल्यामागील कथा\nएकदा श्री शंकराने देवी पार्वतीला दु:खी पाहून विचारले की \"तुझ्या दुःखाचं कारण काय'' त्यावर पार्वतीने म्हटले आपण देवाधिदेव आहात, आपण त्रैलोक्‍याचा स्वामी असूनही मला संतती नाही. यापेक्षा मोठे दुःख काय असणार'' त्यावर पार्वतीने म्हटले आपण देवाधिदेव आहात, आपण त्रैलोक्‍याचा स्वामी असूनही मला संतती नाही. यापेक्षा मोठे दुःख काय असणार\nगणपतीच्या रूपाचे महात्म्य, गणेशमूर्ती आपणास अनेक संदेश देते\nगणपती म्हटलं की त्याच्या मोहक कल्पनेच आपण भरावून जातो. तसं बघितलं तर गणपतीचं मोठं पोट, सोंड, एकदंत, आणि वाहन मूषक असलं तरी त्याला अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ आहे. खरं तर गणपती आणि त्याची आभूषणे सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या आधारावर स्पष्ट होतात.\nगणेश चतुर्थी : श्री गणेशाच्या 5 लोकप्रिय कथा जाणून घ्या ....\nभगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुली बरोबर झाले असे. सिद्धी पासून 'क्षेम' आणि रिद्धी पासून 'लाभ' नावाचे मुले झाले\nगणपतीच्या उत्पत्तीचे गूढ, नक्की वाचा दुर्लभ गोष्ट\nएकदा पार्वतीने शनीला गणपतीकडे पाहण्यास सांगितले. मात्र शनीच्या दृष्टीमुळे गणपतीचे मस्तक गळून पडले. तेव्हा पार्वती शोकाकुल होऊन ब्रह्मदेवाकडे याचना केली तेव्हा ब्रह्मदेवाने तुला प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक आढलेल, ते तू गणपतीच्या देहाला लाव त्याने तो ...\nगणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही, वाचा मजेदार कथा\nएकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असतात तेव्हा ते घसरतात आणि त्यांना बघून चंद्र हसू आवरत नाही. हे बघून गणपतीला चंद्राचा फार राग येतो.\n'श्रीगणेशजयंती' अर्थातच माघी गणेश जयंती\nगणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस \nया दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.\nGanpati Visarjan 2019: चुकून ही या मुहूर्तावर करू नये गणपती विसर्जन, मिळतील अशुभ फळ\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विसर्जनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबर रोजी गुरुवार येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/high-speed-dual-corner-seal-labeling-system-for-pharmaceutical-cartons.html", "date_download": "2021-08-02T22:05:10Z", "digest": "sha1:DZ5VS5X7RZJN3ITM7XXDSTPNDCLSB6EY", "length": 16842, "nlines": 188, "source_domain": "mr.xernt.com", "title": "फार्मास्युटिकल कार्टनसाठी हाय स्पीड ड्युअल कॉर्नर सील लेबलिंग सिस्टम - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटल�� लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nफार्मास्युटिकल कार्टनसाठी हाय स्पीड ड्युअल कॉर्नर सील लेबलिंग सिस्टम\nफार्मास्युटिकल कार्टनसाठी हाय स्पीड ड्युअल कॉर्नर सील लेबलिंग सिस्टम\nफार्मास्युटिकल कार्टनसाठी ड्युअल कॉर्नर सील लेबलिंग सिस्टम\n1, लेबलिंग मशीन हेड: आठ अभिमुखता समायोजन, कोन मुक्तपणे समायोजित केले जाऊ शकते, विविध कठीण आणि पारदर्शक लेबल पेस्ट करणे सोपे आहे.\n2, एअर बुडबुडे नसल्याचे सुनिश्चित करण्यासाठी उच्च लवचिक स्पंज स्क्रॅपर आणि नॉन-पॉवर राऊंड एक्सट्रूझन; मशीनची यांत्रिक रचना वर्धित कठोर डिझाइन वापरते, साधे, उदार आणि स्थिर.\n1, मशीन लहान औषधी कार्टनच्या दोन उलट कोप opposite्यांवर सील लेबलिंगसाठी डिझाइन केली आहे. अचूक आउटपुट गुणवत्तेची खात्री करण्यासाठी सिस्टम गठ्ठा वेगळे करणे, होल्ड-डाऊन स्टेबिलायझिंग, लेबलिंग, कोपरा रॅप अ‍ॅडॉप्टिंग आणि गहाळ लेबल शोधणे आणि नकार देणे यावर संपूर्ण प्रक्रिया प्रदान करते. ओळीच्या शेवटी कार्टनच्या त्यानंतरच्या कोप se्यावर सील करण्यासाठी हाय स्पीड कार्टनर्सशी जोडण्यासाठी हे एक आदर्श उपकरण आहे.\n2, सहकार्याने सोपे, वेगळ्या सुशोभित, स्वच्छ, धुण्यास सुलभतेने वेगळ्या शिझकार्टन्सवर पटकन स्विच करू शकता\n3, दैनंदिन रसायने, पेट्रोलियम, मशीन तेल, साफसफाईची वस्तू, अन्न व पेय पदार्थ, औषधी वगैरे सर्व उद्योगांसाठी लागू आहे.\n,, विशेष टीप: १, जसे की काही अनियमित अंडाकार गोल बाटलीचे दुहेरी बाजूचे लेबलिंग, तेथे अतिरिक्त निश्चित मूस लेबलिंग जोडू शकते, बाटली खूप पातळ आहे कारण केस कदाचित सुंदर, उच्च पात्र नसलेले लेबलिंग करीत आहे. किंमत चर्चा आवश्यक आहे\n1, चौरस बाटली, सपाट बाटली आणि गोल बाटल्या एका बाजूने लेबलिंगसाठी हा मशीन सूट.\n२, त्यावर राऊंड बॉटल संस्था स्थापित केली, गोल बाटलीचे लेबलिंग, तसेच एक सेन्सर जाणवेल, गोल बाटल्यांचे अभिमुखता लेबलिंग जाणवू शकेल. वेग सुमारे २00०० बी / एच आहे, कमाल लेबल उच्च १88 मिमी आहे (सानुकूल स्वीकारा).\n3, 82.6 मिमी साखळी बोर्ड रुंदी वापरुन, व्यास / रुंदी 30-110 मिमी बाटल्या���साठी सूट, सपाट बाटली, गोल बाटली, चौरस बाटली आणि काही अनियमित बाटल्या.\n4, लेबलिंग हेड: नवीन डिझाइन, अधिक स्थिर, रुंदी 200 मिमी, सूट कमाल लेबल उच्च 190 मिमी, आठ अभिमुखता समायोजन.\n5, मशीन रिबन डेट प्रिंटर आणि इंजेक प्रिंटरसह कार्य करू शकते.\n6, जेव्हा आपल्याकडे भरपूर प्रकारच्या बाटल्या असतात, जेव्हा लेबलिंग करतात तेव्हा केवळ मशीन समायोजित करणे आवश्यक असते.\n7, ओव्हल बाटलीसाठी केवळ अंडाकार बाटली सिंक्रोनस चेन सुधारण्याचे डिव्हाइस समायोजित करणे आवश्यक आहे.\nउत्पादनाची गती 45 मी / मिनिट\nअचूकता लेबलिंग ± 1 मिमी\nलेबल जास्तीत जास्त रुंदी 190 मिमी\nबाटली व्यास 30-100 मिमी\nलेबल अंतर्गत व्यास 76.2 मिमी\nलेबल बाह्य व्यास मॅक्स 330 मिमी\nबाह्यरेखा आकार एल 2000 × डब्ल्यू 700 × 1400 मिमी\nवायु स्त्रोत 4-6 केजी 30 एल / एमआयएन\nटॅग: स्वयंचलित लेबलिंग मशीन, स्वयंचलित लेबल अनुप्रयोगकर्ता\nलहान कार्टन कॉर्नर सीलिंगसाठी सीई स्वयंचलित स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली फ्लॅट बाटली स्टिकर लेबलिंग मशीन सिंगल साइड 30-100 मिमी\nपूर्ण स्वयंचलित स्टिकर लेबल अनुप्रयोगकर्ता, बाटली लेबलिंग मशीन\nस्वयंचलित दुहेरी बाजू असलेला स्टिकर लेबलिंग मशीन फ्लॅट स्क्वेअर बाटली गोल बाटली\nलहान बाटली लेबलिंग मशीनच्या आसपास स्वयंचलित राउंड ट्यूब स्टिकर लपेटणे\nड्रिंक्स स्क्वेअर बॉटल लेबलिंग मशीन डबल बाजू असलेला स्टिकर लेबलर\nरॅप अराउंड लेबलिंग सिस्टमसह एक बाजू असलेला चौरस बाटली लेबल अनुप्रयोगकर्ता\nप्लास्टिकच्या पाळीव बाटलीसाठी सेल्फ hesडझिव्ह लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन बाटल्या 5000 बी / एच - 8000 बी / एच दोन स्टिकर्स\nसमोर / मागे आणि लपेटणे सुमारे लेबल atorप्लिकेटर, लेबल atorप्लिकेटर मशीन\nस्टिकर लेबलिंग मशीनपुठ्ठा लेबलिंग मशीन, ऑप लेबलिंग मशीन, लेबलिंग मशीनच्या आसपास स्क्वेअर बाटली लपेटणे, लेबलिंग मशीनभोवती लपेटणे\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंप���ी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/sbi-general-insurance.html", "date_download": "2021-08-02T23:30:10Z", "digest": "sha1:KBU7WJTW72CMG7WXQVZEAZM55EEKJE7R", "length": 4118, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "SBI General Insurance News in Marathi, Latest SBI General Insurance news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nतौक्तेच्या तडाख्यात नुकसान झालेल्यांसाठी SBI General Insurance चा दिलासा; मदतीसाठी टास्क फोर्सची स्थापना\nएसबीआय जनरल इन्शुरन्सने (sbi general insurance) तौक्ते चक्रीवादळ ग्रस्त ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे\nमोठी बातमी : मुंबई एअरपोर्टवरील अदानी एअरपोर्ट नावाचा फलक शिवसैनिकांनी तोडला\nIndian Women's Hockey Team ने रचला इतिहास, पहिल्यांदा ऑलंपिक उपांत्य सामन्यात धडक\nपावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी\n'तो' फलक नियमानुसारच', मुंबई विमानतळावरील बोर्डवर अदानी ग्रूपचं स्पष्टीकरण\nCab Driverला मारणाऱ्या महिलेच्या व्हिडीओ मागचं धक्कादायक सत्य समोर\nसर्वात मोठी बातमी | राज्यातील 11 जिल्हे वगळता लॉकडाऊनचे नियम शिथिल\nमहिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ\nधक्कादायक... दीपिका पदुकोणसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप\n भारतीय महिला हॉकी टीमचा कोच 'कबीर खान'\nMaharashtra Unlock | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/04/blog-post_16.html", "date_download": "2021-08-02T23:10:28Z", "digest": "sha1:2OBADHFST6EYCFWTO2KSRL4EIJADBWIL", "length": 6525, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "राजापूर येथील राजू-मन्नाशा यात्रेस प्रारंभ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » राजापूर येथ���ल राजू-मन्नाशा यात्रेस प्रारंभ\nराजापूर येथील राजू-मन्नाशा यात्रेस प्रारंभ\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १६ एप्रिल, २०१३ | मंगळवार, एप्रिल १६, २०१३\nयेवला - राजापूर- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येवला तालुक्यातील राजापूर येथील राजू-मन्नाशा यात्रा सोमवारपासून सुरू झाली आहे.\nकुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन देवाज ग्रपुचे संस्थापक अध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते होणार असून, उपस्थिती कुणाल दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, र्मचन्ट बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश आव्हाड, शिवसेना नेते राजेश लोणारी, पं.स. सदस्य पोपट आव्हाड, शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड, सरपंच दत्तू दराडे राहणार आहेत. सुमारे सोळाव्या शतकात येवला तालुक्यातील राजापूर हे गाव अरबी सामंत काळातील नगर जिल्ह्यातील भाग होता. त्यावेळी राजा मन्नाशा स्थानिक प्रशासक होता. राजाने त्या काळातत बांधलेली मशीद आजही उभी आहे. राजाच्या निधनानंतर राणीने अनेक वर्ष येथील कारभार पाहिला व राजाची आठवण म्हणून मन्नाशाची यात्रा भरवण्यास सुरुवात केली. राजाने बांधलेल्या मशिदीच्या बाजूस एक सुंदर बाग होती. सध्या ती अस्तित्वहीन झाली आहे. या बागेत राणीने राजाची कबर तयार केली आहे. तेथे आज हिंदू-मुस्लिम हा भेदभाव विसरून ग्रामस्थ यात्रा भरवतात. या यात्रेला येथील गावकरी राजूमन बाबांची यात्रा असे म्हणतात. सुमारे चारशे वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेला ग्रामस्थांसह परिसरातून हजारो भाविक येतात. ग्रामस्थांनी जमा केलेल्या वर्गणीतून या कबरीस पाच-सहा दिवस आधीच रंगकाम केले जाते. यात्रेच्या अगोदरच्या दिवशी मुस्लिम बांधव सनई वाद्याच्या गजरात संदल चढवतात. नारळ, मलिदा (पोळया व गूळ यांचे मिश्रण) व अगरबत्ती धूप देऊन नवस फेडतात.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/viv-richards-horoscope-2018.asp", "date_download": "2021-08-02T20:59:44Z", "digest": "sha1:YX6S67HZDGK2YDZFTZDNLDVBNLZVAUAT", "length": 20413, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "विव्ह रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका | विव्ह रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका Sports, Cricket", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » विव्ह रिचर्ड्स जन्मपत्रिका\nविव्ह रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 61 W 51\nज्योतिष अक्षांश: 17 N 6\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nविव्ह रिचर्ड्स प्रेम जन्मपत्रिका\nविव्ह रिचर्ड्स व्यवसाय जन्मपत्रिका\nविव्ह रिचर्ड्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nविव्ह रिचर्ड्स 2021 जन्मपत्रिका\nविव्ह रिचर्ड्स ज्योतिष अहवाल\nविव्ह रिचर्ड्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nहा तुमच्यासाठी कृती करण्याचा काळ आहे. विविध क्षेत्रातून अनपेक्षित भेटवस्तू आणि लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि सर्वांगीण समृद्धी लाभेल. तुमचे शत्रू तुमच्या मार्गात अडथळ्या होण्याचा विचारही करणार नाहीत आणि तुमच्याकडे इतर लोक आकर्षित होतील व तुमची प्रतिमाही उंचावेल. शासनकर्ते, वरिष्ठ आणि अधिकारी यांची तुमच्यावर मर्जी राहील. तुमचे आरोग्य निरोगी राहील. यंदा वाहनप्राप्तीचा योग आहे.\nतुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठि���ाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या विव्ह रिचर्ड्स ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nतुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nजे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट्या कमकुवत व उद्विग्न वाटेल.\nतुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. तुमच्या शत्रुंचा पराजय होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळेल. कायदेशीर बाबीत जिंकाल. एकुणातच हा यशदायी कालावधी आहे. आगीपासून सावध राहा आणि डोळ्यांना जपा. आईच्या किंवा आईच्या नात्यातील व्यक्तींमध्ये आजारपण संभवते.\nहा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/vrat-and-festival-in-month-of-february-2020-mahashivratri-ramdas-navami-ekadashi-and-more/articleshow/73932626.cms", "date_download": "2021-08-02T22:58:02Z", "digest": "sha1:6WYAG35XGSTBCG7NEO4OYCYLGDO735YT", "length": 17339, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'हे' आहेत फेब्रुवारी महिन्यातील सण-उत्सव\nजाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांविषयी...\n'हे' आहेत फेब्रुवारी महिन्यातील सण-उत्��व\nजाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांविषयी...\nमाघ पौर्णिमा, शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री...\nफेब्रुवारी महिन्याची सुरुवात माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथ सप्तमीपासून झाली. यानंतर जया एकादशी, माघ पौर्णिमा, श्री गजानन महाराज प्रकट दिन, दास नवमी, दयानंद सरस्वती जयंती, विजया एकादशी, महाशिवरात्री आणि रामकृष्ण जयंती असे अनेक सण-उत्सव, दिनविशेष आहेत. फेब्रुवारी महिन्यात दोन एकादशी येत असल्यामुळे हा महिना खास आहे. जाणून घेऊया दिनांक आणि महत्त्व...\nजया एकादशी (बुधवार, ५ फेब्रुवारी)\nमाघ मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला जया एकादशी साजरी केली जाते. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी एकादशी सुरू होत आहे. जया एकादशीच्या व्रताने दुःख, दारिद्र्य दूर होऊन धनलाभ, संपन्नता, समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशीचे व्रत सांगितले होते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.\nमाघ पौर्णिमा (रविवार, ९ फेब्रुवारी)\nमाघ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू शास्त्रात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या पौर्णिमेला देवता पृथ्वीवर येऊन गंगा स्नान करतात, अशी आख्यायिका आहे. गंगा स्नान केल्यामुळे पापमुक्ती, मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते. या दिवशी माघस्नान समाप्ती होते. संत रविदास यांच्या जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते. गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक अशा मंगेशी मंदिरात रथयात्रा प्रारंभ होते.\nगजानन महाराज प्रकट दिन (शनिवार, १५ फेब्रुवारी)\nमाघ शुद्ध सप्तमीला श्री गजानन महाराज शेगाव येथील नागरिकांच्या प्रथम दृष्टीस पडले. यानंतर या दिवशी गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. इंग्रजी कॅलेंडरनुसार, तो दिवस होता २३ फेब्रुवारी १८७८. गजानन महाराजांवर श्रद्धा असणारे हजारो भाविक गजानन महाराज प्रकट दिनी शेगाव येथे जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. यावर्षी गजानन महाराज प्रकट दिन शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.\nश्री रामदास नवमी (सोमवार, १७ फेब्रुवारी)\nमाघ महिन्यातील वद्य नवमीला समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या नवमीला श्री रामदास नवमी किंवा दास नवमी म्हटले जाते. यंदा सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दास न���मी साजरी करण्यात येईल. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. संपूर्ण महाराष्ट्रात दास नवमी साजरी केली जाते. रामदास स्वामींवर श्रद्धा असणारे भाविक सज्जनगड, शिवथरघळ येथे जाऊन समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतात. दासबोध, मनाचे श्लोक याचे पठण या दिवशी केली जाते.\nमहर्षी दयानंद सरस्वती जयंती (मंगळवार, १८ फेब्रुवारी)\nस्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. स्वामीजींचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करशनजी लालजी तिवारी आणि मातेचे नाव यशोदाबाई होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन करून सामान्य माणसाला अमोघ ज्ञान दिले. स्वामीजींना आधुनिक भारताचे महान चिंतक म्हटले जाते. ते थोर समाज सुधारक आणि देशभक्त होते.\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती (बुधवार, १९ फेब्रुवारी)\nस्वराज्याची निर्मिती करणारे, जाणता राजा म्हणून ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. ही जयंती तारखेप्रमाणे साजरी केली जाते. महाराजांनी निर्माण केलेल्या गडांवर जाऊन शिवभक्त तरुण मोठ्या प्रमाणावर ही जयंती साजरी करतात. एखाद्या सणाचे स्वरूप या दिवसाला आहे. स्वराज्य मिळवण्यासाठी आणि तरुणांची शक्ती एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. या दिवशी विजया एकादशीदेखील साजरी केली जाते. याच दिवशी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची पुण्यतिथी असून, सौर वसंत ऋतू प्रारंभ होत आहे.\nमहाशिवरात्री (शुक्रवार, २१ फेब्रुवारी)\nमाघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या महिन्याच्या २१ तारखेला, शुक्रवारी महाशिवरात्री आहे. तसे पाहायला गेल्यास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र, माघ कृष्ण चतुर्दशीला शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता, अशी मान्यता असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी शिवपूजन केले जाते. मंदिरात जाऊन भाविक शंकराचे दर्शन घेतात. या दिवशी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्ये केली जातात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउ���लोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरथसप्तमी २०२०: मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-marathi-news-police-reconciled-relationship-400128", "date_download": "2021-08-02T22:21:38Z", "digest": "sha1:LNR2WP7NQAJB2LXPE6GNRQUNOXKDL5KQ", "length": 10981, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’", "raw_content": "\nविवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्‍ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.\nपोलिसांच्या मध्यस्थिने पुन्ह�� जुळल्या ‘रेशीमगाठी’\nअकोला : विवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्‍ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.\nअशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या घटनेतील कुटुंबाचा संसार उद्‍ध्वस्त होऊ नये यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आणि कधी काळी एकमेकांचे वैरी समजणारे कुटुंब एकत्र होऊन यापुढे वाद न घालण्याची ग्वाही देऊन हसत मुखाने घरी परत गेले.\nहेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा\nशहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाभूळगाव येथील सुगरा प्रवीण मन्सूर अली (वय ३०) यांचा विवाह वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील रहिवासी व्यक्तीसोबत झाला. विवाहानंतर त्यांना दोन सुंदर मुलं झाली.\nपरंतु, गत सहा महिन्यापासून दोघांचे पटत नसल्याने दोघेही वेगवेगळे राहू लागले. दुसऱ्या प्रकरणातील शिवणी येथील संध्या पाटेकर यांचा विवाह नाशिक येथील व्यक्तीसोबत झाला त्यांनादेखील दोन आपत्य आहेत. त्यांच्या सुद्धा काही कारणाने वाद झाला आणि, गत दोन वर्षांपासून त्या देखील पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. दोन्ही प्रकरणातील कुटुंबातील सुज्ञ व्यक्तींनी तडजोड न करता पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली.\nहेही वाचा - ऐकावे ते नवलंच या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव\nपरंतु, वाद मिटविण्याच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी त्यांना आपसात समजोता करण्याच्या उद्देशाने ‘भरोसा’ सेल येथे तक्रार दाखल करून वाद तिथेच संपवून पुन्हा संसार थाटण्यासाठी दोन्ही प्रकरणातील महिला व त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्यात आले. परंतु, वाद मिटण्याचे नाव घेत नसल्याने ‘भरोसा सेल’ यांनी गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रकरण एमआयडीसी पोलिस स्टेशनला पाठविले.\nहेही वाचा - अधिक बातम्यांसाठी क्लिक करा\nदोन्ही प्रकरणातील महिला आपल्या आई-वडील व इतर नातेवाईकांना सोबत घेऊन पोलिस स्टेशनला आल्या. प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस स्टेशनचे ठाणेदारांनी दोन्ही महिलेंच्या सासरकडील मंडळीला पोलिस स्टेशनला बोलाऊन घेतले आणि, प्रकरण बारकाईने हातळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबातील सुज्ञ व्यक्ती आणि सदर पती-पत्नीला व्यवस्थीत समजावून सांगितले. दोन्ही महिला त्यांचे पती व कुटुंबातील इतर सदस्यांना पटल्यानंतर त्यांनी आपसात समजोता करून प्रकरण इथेच मिटविले व भविष्यात कौटुंबीक वाद होतील नाही याची श्‍वास्वती दिली.\nहेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी\n...अन् सोडला सुटकेचा श्‍वास\nपती-पत्नीच्या वादात मुला-बाळांचे होणारे हाल-अपेष्टा लक्षात घेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला. दोन्ही कुटुंबातील महिला त्यांच्या पती, मुलांसोबत हसत-हसत घरी गेल्याने पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन सानप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बोदडे, महिला पोलिस नाईक सिंधू गवई, पोलिस हवालदार दयाराम राठोड यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-16-january-2021-398422", "date_download": "2021-08-02T22:50:52Z", "digest": "sha1:H2HA4EJMIPTRAYHQNWMWJ5V6XW45FDTZ", "length": 6772, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१", "raw_content": "\nशनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१\nशनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.\n१९८८ : आंतरराराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन.\n१९९५ : संपूर्ण देशी बनावटीच्या ‘आयएनएस विद्युत’ या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.\n१९९६ : ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची निवड.\n१९९८ : ज्येष्ठ उर्दू कवी अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर.\nमेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील.\nवृषभ : अनेकांचे सहक���र्य लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.\nमिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.\nकर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nसिंह : आरोग्य चांगले राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.\nकन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.\nतुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन गाठीभेटी होतील.\nवृश्‍चिक : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.\nधनु : विरोधकांवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nमकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nकुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.\nमीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/west-bengal-election-result-2021-pdp-chief-mehbooba-mufti-tweet-after-mamata-banerjee-victory/articleshow/82356481.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2021-08-02T22:47:36Z", "digest": "sha1:CYLMIRNZ3OUMSYNHGSKHJQAZ5MHNFY2E", "length": 13873, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "west bengal election result 2021: west bengal election result 2021 : 'फूट पाडणाऱ्यांना लोकांनी नाकारलं'; विजयानंतर ममतांचे मुफ्तींकडून अभिनंदन\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nwest bengal election result 2021 : 'फूट पाडणाऱ्यांना लोकांनी नाकारलं'; विजयानंतर ममतांचे मुफ्तींकडून अभिनंदन\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीचे निकाल बघता तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ निकाल\nममता बॅनर्जी विजयी, तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागांवर आघाडी\nममता बॅनर्जी आणि पक्षावर अभिनंदनाचा वर्षाव\nमेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांनी केले अभिनंदन\nकोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजयी आघाडी घेतल्यानंतर देशातील अनेक नेत्यांनी त्यांचे कौतुक करतानाच, शुभेच्छांचा वर्षाव केला. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनीही ममतांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्या पक्षांना पश्चिम बंगालमधील नागरिकांनी नाकारलं आहे, अशी प्रतिक्रिया देतानाच, भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.\nममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येणार आहे, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंतचे कल बघता तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी देखील नंदीग्राममधून विजयी झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी त्यानंतर ट्वीट करून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. 'ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेसचे आज मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन. पश्चिम बंगालच्या लोकांनी फूट पाडणाऱ्या आणि विभाजनवादी पक्षांना नाकारले. त्यासाठी येथील लोक कौतुकास पात्र आहेत,' असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.\nWest Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव\nअरविंद केजरीवाल यांनीही केले अभिनंदन\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सत्तेत राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. जबरदस्त विजयासाठी ममताजींचे अभिनंदन. काय जबरदस्त सामना पश्चिम बंगालच्या लोकांचेही अभिनंदन पश्चिम बंगालच्या लोकांचेही अभिनंदन, असे केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.\nतेजस्वी यादव काय म्हणाले \nआरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. पश्चिम बंगालच्या ममतामयी जनतेचे कोटी कोटी अभिनंदन. आज संपर्ण देश कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालने पुन्हा एकदा आपली ममता आणि विश्वास आपल्या दीदींवर दाखवला आहे. हा जनतेचा स्नेह आणि विश्वासाचा विजय आहे. ममता बॅनर्जी यांच्या दृढ आणि कुशल नेतृत्वाचा हा विजय आहे, असे तेजस्वी म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर���ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWest Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमेहबुबा मुफ्ती ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल तेजस्वी यादव अरविंद केजरीवाल west bengal election result 2021 mehbooba mufti Mamata Banerjee\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nमुंबई मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/youth-arrested-helping-murder-nashik-crime-marathi-news-414659", "date_download": "2021-08-02T21:30:27Z", "digest": "sha1:DMO7EYW4VRPIELXOSPT5OUITMFIO3PXN", "length": 8090, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..", "raw_content": "\nलग्नाची बोलणी उरकली दोन्ही पक्षांचा लग्नाला होकार मिळाला.. घरात लग्नाची जोरदार तयारी देखील सुरु झाली, अगदी आठ दिवसात लग्न सोहळा होणार. पण येणाऱ्या रंगबेरंगी दिवसांचे नवरदेवाचे हे स्वप्न अपुरे��� राहिले. लग्नाच्या बेडीत आडकण्यास तयार नवरदेवाच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या... नेमके काय घडले वाचा\nलग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..\nनाशिक : लग्नाची बोलणी उरकली दोन्ही पक्षांचा लग्नाला होकार मिळाला.. घरात लग्नाची जोरदार तयारी देखील सुरु झाली, अगदी आठ दिवसात लग्न सोहळा होणार. पण येणाऱ्या रंगबेरंगी दिवसांचे नवरदेवाचे हे स्वप्न अपुरेच राहिले. लग्नाच्या बेडीत अडकण्यास तयार नवरदेवाच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या... नेमके काय घडले वाचा\nजमिनीच्या वादातून ३० लाख रुपयांची रोकड आणि दहा गुंठे जमिनीची सुपारी मारेकऱ्यांना देऊन रमेश मांडलिक या वृध्दाची काही दिवसांपूर्वी आनंदवली भागातच हत्या करण्यात आली होती. या प्रकराणात पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये हत्येचा कट रचणे, हत्येसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे यांच्यासह प्रत्येक्ष हल्ला करणाऱ्यांचा समावेश आहे.\nहेही वाचा - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा\nनवरदेवावर मदत केल्याचा आरोप\nअटक केलेल्या संशयितांमध्ये ध्रुवनगर येथे राहणाऱ्या सागर शिवाजी ठाकरे (वय २५, रा. गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर) या तरुणाचा देखील समावेश आहे. सागर ठाकरे याच्यावर हत्येच्या घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आहे. हत्येचा कट रचणाऱ्या सचिन मंडलिक आणि इतर संशयितांचा मित्र तो मित्र आहे.\nसागर ठाकरेचा विवाह २७ फेब्रुवारीला होणार होता पण त्याच्या गळ्यात लग्नाची माळ पडण्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या साथीदार मित्रांसोबत तो सध्या पोलिस कोठडीत असून त्यांची मुदत १ मार्च पर्यंत आहे. त्यानंतर या सर्व संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ऐन लग्नाच्या दोन दिवस आधी खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात नवरदेवाला अटक झाल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे.\nहेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/vi-and-airtel-offers-449-rupees-prepaid-plan-know-benefits/articleshow/83573157.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-08-02T20:50:26Z", "digest": "sha1:Z7UFTDJ6HJG5GADZFYWMLUB44WU7TA7F", "length": 13202, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAirtel vs Vi: दोन्ही कंपन्यांचा ४४९ रुपयांचा रिचार्ज, मात्र या प्लानमध्ये मिळेल दुप्पट डेटा आणि बेनिफिट्स\nटेलिकॉम कंपन्या एअरेटल आणि व्हीआय ४४९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. या दोन्ही प्लान्सची किंमत आणि वैधता समान असली तरीही यात मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये मोठा फरक आहे.\nएअरेटल आणि व्हीआयच्या ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये भरपूर डेटा.\nव्हीआयच्या प्लानमध्ये दररोज ४ जीबी डेटा मिळेल.\nएअरेटलच्या प्लानमध्ये मिळेल Amazon Prime Video चे फ्री ट्रायल.\nनवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लान्स आणत असतात. जर तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात डेटा वापरत असाल तर Vi आणि Airtel या कंपन्या ४४९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. दोन्ही कंपन्यांच्या प्लानची किंमत जरीही समान असली तरी या प्लान्समध्ये अन्य बेनिफिट्समध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही प्लान्समध्ये कोणता प्लान सर्वोत्तम आहेत ते पाहुयात.\nवाचाः VivaTech 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला डिजिटल टेक्नोलॉजीचा 'हा' मंत्र\nVi चा ४४९ रुपयांचा प्लान\nVi च्या ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला दररोज ४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यानुसार यात एकूण २२४ जीबी डेटा मिळतो. या व्यतिरिक्त कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील यात मिळतात.\nकेवळ डेटाच नाही तर Vi च्या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्स देखील भरपूर आहेत. या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट म्हणजे रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत सर्फिंग, स्ट्रिमिंग आणि काहीही शेअर करू शकतात. विशेष म्हणजे तुमच्या पॅकमधून डेटा कमी होणार नाही. या व्यतिरिक्त या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओवर आणि Vi Movies & TV चा मोफत अ‍ॅक्सेस दिला जात आहे.\nवाचाः ‘या’ ५ प्रीमियम स्मार्टफोन्सच्या किंमतीत १५ हजार रुपयांपर्यंत कपात, पाहा डिटेल्स\nAirtel चा ४४९ रुपयांचा प्लान\nव्हीआय प्रमाणेच एअरटेल देखील याच किंमतीचा प्लान ऑफर करतो. कंपनीच्या या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच Airtel Prepaid Plan एकूण ११२ जीबी डेटा देत आहे. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएस देखील मिळतात.\nअन्य बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यूजर्सला या प्लानमध्ये Amazon Prime Video चे ३० दिवसांसाठी मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Airtel Xstream Premium, फ्री हेलोट्यून, विंक म्यूझिक, Apollo 24|7 Circle, एक वर्षासाठी Shaw Academy चा मोफत ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.\nवाचाः नोकियाचे हे फीचर फोन झाले ‘स्मार्ट’, जोरात वाचून दाखवतील मेसेज; किंमत ३००० रुपये\nवाचाः JioFiber चे नवीन पोस्टपेड प्लान्स लाँच, इंस्टॉलेशन देखील मोफत, पाहा डिटेल्स\nवाचाः OnePlus Nord CE 5G चा आज पहिला सेल, बंपर ऑफर्ससह मिळेल ६ हजारांचे अतिरिक्त बेनिफिट्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n4G डाउनलोड स्पीडमध्ये Jio 'नंबर वन', अपलोड मध्ये Vi ने मारली बाजी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई मुंबईत आज 'एवढ्या' करोना रुग्णांवर उपचार सुरू; पाहा, ताजी स्थिती\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T23:09:20Z", "digest": "sha1:PKOOECPRLLJH3V4YRPKCW7YIFANRHH75", "length": 7667, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रियो ग्रांदे - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यू मेक्सिकोमधील रियो ग्रांदे\nकॉलोराडो, न्यू मेक्सिको, टेक्सास, चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन, तामौलिपास\n३,०५१ किमी (१,८९६ मैल)\n३,६५८ मी (१२,००१ फूट)\nउगमापासून मुखापर्यंत रियो ग्रांदेचा मार्ग\nरियो ग्रांदे (इंग्लिश: व स्पॅनिश: Rio Grande) ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावते. तेथून आग्नेयेकडे ३,०५१ किमी लांब वाहत जाउन ती मेक्सिकोचे आखात ह्या अटलांटिक महासागराच्या उपसमुद्राला मिळते. अमेरिकेच्या कॉलोराडो, न्यू मेक्सिको व टेक्सास ह्या राज्यांमधून वाहणारी ही नदी अमेरिका व मेक्सिको राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यासाठी वापरली गेली आहे. रियो ग्रांदेच्या उत्तरेस टेक्सास राज्य तर दक्षिणेस मेक्सिकोची चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन व तामौलिपास ही चार राज्ये स्थित आहेत.\nह्या नदीचे पाणी शेती व मानवी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे केवळ २० टक्के पाणी समुद्रापर्यंत पोचते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१३ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenews24.in/pasodya-vithoba-temple-fir/", "date_download": "2021-08-02T22:42:40Z", "digest": "sha1:BRXEHDALGDMN3322FM4QBGAPYKTMZEAF", "length": 7284, "nlines": 93, "source_domain": "policenews24.in", "title": "Pasodya Vithoba temple FIR", "raw_content": "\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम को��ेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nपुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,\nपुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालकासहित १६ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nपासोडया विठोबा मंदिरात चोरी करणारा गजाआड.\nपासोडया विठोबा मंदिरात चोरी करणारा गजाआड.\nपोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुण्यातील सुप्रसिद्ध असलेले पासोडया विठोबा मंदिरातील दान पेटीतील रक्कम चोरी\nझाल्याची घटना १४ जूनच्या सकाळी उघडकीस आली होती. त्याची फिर्याद कमल पवार,वय-७४,रा.४७९,तापकीर गल्ली पुणे\nयांनी फरसखाना पोलीस ठाण्यात दिली होती त्याची दखल घेत\nफरसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nत्याचा तपास सुरू असताना एका विधीसंघर्षीत बालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे पासोडया विठोबा मंदिर,\n४३८,कसबा पेठ, पुणे येथे यातील फिर्यादी ह्या सेवा करीत असलेल्या,४३८, कसबा पेठ, पुणे येथील पासोडया विठोबा मंदिर\nहे कुलुप लावुन बंद असताना विधीसंघर्षीत बालक याने पासोडया विठोबा मंदिराचे कडी-कोयंडा कशाचे तरी सहाय्याने उचकटुन,\nतोडुन,त्यावाटे आंत प्रवेश करून, मंदिराचे दानपेटीतील एकुण १,४००/- रुपये रोख रक्कम चोरी करुन नेले आहेत.पो.उप.निरी. अजितकुमार पाटील अधिक तपास करीत आहे.\n← लॉकडाऊन काळात वृद्ध महिलेच्या हाकेला पोलीसांची मदतीसाठी धाव.\nपोलीस दलात खळबळ, पोलीस कर्मचाऱ्यांना ५ लाखांचा दंड. →\n३९९ रुपयांचा मोबाईल रिचार्ज पडला ७७ हजार रुपयांत\nवानवडी पोलीसांनी केले दारूच्या भट्टया उध्वस्त\nसराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन फरार झालेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nAdvertisement (Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी. (Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अमली पदार्थ\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nतुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nकॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचा नगरसेवक पद कोर्टाने केले रद्द\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/ghatkopar-rasiklal-sakalchand-jewellers-scam-jewellers-shop-closed-41425", "date_download": "2021-08-02T23:09:52Z", "digest": "sha1:SWAXUHXMITMBUCT3WM3RTNZQNCBV3SMA", "length": 10377, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Ghatkopar rasiklal sakalchand jewellers scam jewellers shop closed | ज्वेलर्सच्या मालकानं ग्राहकांना ३०० कोटींना गंडवलं", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nज्वेलर्सच्या मालकानं ग्राहकांना ३०० कोटींना गंडवलं\nज्वेलर्सच्या मालकानं ग्राहकांना ३०० कोटींना गंडवलं\nभिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढ्याच पैशांचे सोनं देण्याचे आश्वासन दुकान मालकाकडून दिले गेले.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nग्राहकांना गुडविन ज्वेलर्सनं मोठा गंडा घातल्याचं उदाहरण ताजे असताना आता, अजून एका ज्वेलर्सनं ग्राहक आणि गुंतवणूकदरांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या पंतनगर येथील रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सनं ग्राहकांना तब्बल ३०० कोटींना गंडवलं आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.\nभिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढ्याच पैशांचं सोनं देण्याचं आश्वासन दुकान मालकाकडून दिलं गेलं. त्यानुसार, बहुसंख्य लोकांनी दुकान मालकाकडं लाखो रुपये गुंतवले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचं दुकान बंद होतं. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरुन हे दुकान बंद करून ज्वेलर्स फरार असल्याची माहिती व्हायरल होऊ लागली. ज्या लोकांनी इथं गुंतवणूक केली होती आणि जे लोक आसपास राहत होते ते त्याच दिवशी आपले पैसे घेण्यास ज्वेलर्सच्या दुकानात पोहचले. त्यानंतर उपस्थित गुंतवणूकदारांना ज्वेलर्सकडून गुंतवणुकीच्या बदल्यात सोनं वाटण्यात आलं.\nघाटकोपरचे भाजपचे आमदार पराग शहा यांनी यामध्ये ग्राहकांची मदत केली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की, ‘ग्राहकांची वाढती गर्दी पाहता ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी दागिन्यांचे दुकान पुन्हा बंद झाले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. दुकानाबाहेर मोठ्या संख्येनं ��ोक जमा झाले होते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली होती. शेवटी मालकानं इतर गुंतवणूक दारांनाही सोनं देण्याचं मान्य केलं.\nरसिकालाल संकलचंद ज्वेलर्स बेकायदेशीरपणे पोंझी योजना चालवत होते. काही गुंतवणूकदारांना दागिने मिळाले, तर काही गुंतवणूकदारांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) संपर्क साधला आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार दाखल केली. दुसरीकडे ज्वेलर्सनीही व्हॉट्सअ‍ॅप संदेशांद्वारे अफवा पसरविल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या मेसेजमुळं आपल्या व्यवसायावर मोठा नकारात्मक परिणाम झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\nमध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंत १५ डबा जलद लोकल\nएसी लोकलला प्रदूषणाचा फटका, लोकलमध्ये धूळयुक्त हवेची शक्यता\nफसवणूकपंतनगरघाटकोपररसिकालाल संकलचंद ज्वेलर्स300 कोटीग्राहकगुंतवणूकदार\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nस्तनदा मातांनी कोविड १९ लस घेणं टाळू नये - डॉ. अर्चना साळवे\nलसीकरण झालेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा का नाही उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न\n१६ कोटींच्या लसीनंतरही चिमुकलिची मृत्यूशी झुंज अपयशी\nनवी मुंबईत जुलैमध्ये तब्बल २ लाख १८ हजार चाचण्या\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/coronavirus?page=2", "date_download": "2021-08-02T21:01:07Z", "digest": "sha1:RMV4UEPXFKOHMQNOYRZSLTWRK4VGYATG", "length": 5463, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nपालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा, राज्य सरकारचा निर्णय\nकोरोना निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का\nराज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ८५७ रु��्ण\nलस घेतल्यानंतरही झाला कोरोना, मुंबईतील डॉक्टर ३ वेळा कोरोना पॉझिटिव्ह\n'या' कोरोना केंद्रांचं खासगीकरण अंतिम टप्प्यात\n१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या\n२ ऑगस्टपासून सुरू होणार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचं लसीकरण\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nझोपडपट्टी नाही तर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये फोफावतोय कोरोना, जाणून घ्या कारण\nकोरोना नियमांचं उल्लंघन, मालाडचं डी मार्ट सील\nलसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी\nएकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/milch-cow-rearing-and-management/", "date_download": "2021-08-02T22:50:15Z", "digest": "sha1:O6WVJUYUHVT6DHPY7MYIFIQF5KLYD7NT", "length": 22652, "nlines": 145, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दुधाळ गाईचे संगोपन व व्यवस्थापन", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nदुधाळ गाईचे संगोपन व व्यवस्थापन\nसंकरित जातीच्या कालवडी लवकर वयात येतात. संकरित गाईमध्ये दूध उत्पादनाची क्षमता जास्त असते, तसेच भाकड काळ कमी असतो. सामान्यतः जास्त दूध देणाऱ्या गाईचा मागचा भाग मोठा व रुंद असतो. चारही सड एकाच आकाराचे असतात. सडांची लांबी सारखी असते. कासेच्या शिरा या मोठ्या आकाराच्या, लांब व स्पष्ट दिसतात. कातडी ही तजेलदार, पातळ, मऊ असते. सर्वसाधारणपणे गाय समोरून निमुळती व मागे रुंद दिसते. त्यांचा बांधा भक्कम असतो. गोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो.\nभरपूर उजेड येईल, हवा खेळती राहील अशा ठिकाणी गोठे असावेत. गोठे उंचावर असावेत. गव्हाणी टिकाऊ व पक्क्या असाव्यात.\nछप्पर मध्यभागी 15 फूट व बाजूस 6 ते 8 फूट असावे. जमीन पक्की असावी.\nजनावरांच्या मागच्या बाजूस गोठा उतरता असावा, शेवटी मूत्रवाहक नाली असावी.\nप्रत्येक जनावरासाठी साधारणतः 65 ते 75 चौ. फूट जागा असावी.\nगोठा धुतल्यानंतर पाणी शे���ीमध्ये जाईल अशी व्यवस्था करावी.\nदूध काढताना घ्यावयाची काळजी:\nदूध काढण्याअगोदर गोठा स्वच्छ करावा.\nत्यांनतर कास व शेपटीमागील भाग स्वच्छ पाण्याने धुवावा.\nकास स्वच्छ फडक्याने कोरडी करावी.\nदूध काढणाऱ्या माणसाचे हात स्वच्छ असावेत.\nत्याला कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नसावा.\nत्याने नखे काढलेली असावीत.\nदूध कोरड्या हाताने काढावे. दूध हलक्या हाताने आणि वेगाने काढावे.\nदूध काढण्याच्या वेळेत बदल करू नये.\nदूध काढण्याची भांडी स्वच्छ व कोरडी असावीत.\nप्रत्येक आठवड्याला कासदाह चाचणी करावी.\nवासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील व तोंडातील सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करते; मात्र वासराचे कोवळे खूर लवकर काढावेत.\nनाळ आपोआप तुटली नसल्यास ती 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावर जंतुनाशकामध्ये भिजवलेल्या दोऱ्याने घट्ट बांधून त्यापुढील भाग निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापावा. त्यानंतर त्यावर दिवसातून 2 ते 3 वेळा निर्जंतुक द्रावण लावावे.\nवासरू जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या आत त्याच्या वजनाच्या 8 ते 10 टक्के चिक पाजावा. तसेच प्रतिदिवस याच प्रमाणात दूध पाजावे. वासराला दूध पाजाल्यानंतर थोडा वेळ तोंडाला मुसकी बांधावी.\nशिंगे वाढू नयेत म्हणून 7 ते 10 दिवसाच्या आत तज्ज्ञांच्या सहकार्याने शिंगे काढावीत.\nहेही वाचा:पशुप्रजननासाठी आवश्यक आहेत 'या' गोष्टी; वाढेल दूध उत्पनादनही\nगाईला दुधोत्पादनाच्या प्रमाणात खाद्य द्यावे. गाईला सरासरी 15 ते 20 किलो हिरवा, 5 ते 8 किलो कोरडा चारा रोज द्यावा. दूध उत्पादनासाठी दुधाच्या 40 टक्के खुराक रोज द्यावा. त्याचप्रमाणे शरीर पोषणासाठी दिड ते दोन किलो खुराक द्यावा. गाईंना रोज दोन ते तीन तास फिरायला मोकळे सोडावे, त्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल. जनावरांना समतोल खाद्य मिळेल याची काळजी घ्यावी.\nमाजावर आलेल्या गाईचे व्यवस्थापन:\nगाय सुमारे 21 दिवसांच्या अंतराने माजावर येते. माजाची लक्षणे दिसल्यापासून सुमारे 10 ते 18 तास भरल्यानंतर 20 ते 21 दिवसांनी माज दाखवत नाही, काही गाई दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यांत माजावर येतात. अशा गाईंची पशुवैद्यकीयांकडून तपासणी करून औषधोपचार करावा.\nगाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्यांच्या काळात दिड किलो समतोल खाद्याचा जादा पुरवठा करावा. विण्याच्या अगोदर मोकळे फिरायला द्यावे. गाई विण्याच्या वेळी दूरूनच तिच्यावर लक्ष ठेवावे. गोठ्यात टोकदार दगड व खिळे असू नयेत.\nजनावरांचे प्रसूतिपूर्व व्यवस्थापन महत्त्वाचे :\nजनावरांची उत्पादनक्षमता ही त्यांच्या आनुवंशिक गुणांवर त्याचप्रमाणे त्यांच्या वयात येण्यापूर्वीच्या शारीरिक वाढीवर अवलंबून असते. वयात येण्यापूर्वीची शारीरिक वाढ प्रामुख्याने गर्भात असतानाच्या वाढीवर अवलंबून असते म्हणून गाभण काळात जनावरांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व काळजी घेतल्यास पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणाऱ्या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ दहा महिने दहा दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव हे सर्व घटक समतोल प्रमाणात असावेत.\nहेही वाचा:उन्हाळ्यातील आजार ; जनावरांतील हिटस्ट्रोक आणि उपाययोजना\nज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे अशा हिरव्या कुरणात गाभण जनावरांना चरण्यासाठी सोडण्याची सोय असल्यास ते निश्चितच जनावरांच्या फायद्याचे ठरते, त्यामुळे गाभण जनावरांना ताजी वैरण खायला मिळते. बरोबरच मोकळ्या जागेत फिरायला मिळत असल्याने मोकळी हवा, सूर्यप्रकाश आणि आवश्यक तो शारीरिक व्यायाम होतो.\nहिरव्या चाऱ्याची सोय नसेल तर जनावरांना गोठ्यातच भरपूर प्रमाणात हिरवा चारा खाण्यास देता येईल, अशी व्यवस्था करावी.\nशेवटच्या दोन महिन्यांत गर्भाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे या काळात चाऱ्यात वाढ करावी. कारण गर्भावस्थेच्या अंतिम काळात गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता किमान एक ते दिड किलो पशुखाद्य द्यावे.\nगर्भाच्या वाढीसाठी आणखी एक ते दीड किलो जास्तीचे पशुखाद्य देण्याची गरज असते. अशा वेळी जास्त खाद्य दिल्याने गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.\nरेतन केलेल्या तारखेची नोंद महत्त्वाची असते कारण त्या नोंदीनुसार तिचे दूध काढणे बंद करावे. प्रसूतीच्या अडीच ते तीन महिने अगोदर दूध काढणे बंद करावे.\nदूध काढणे बंद केल्यामुळे दुग्ध उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गायीची झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी व गर्भातील वासराच्या वाढीसाठी उपयोगात आणले जाते. पुढील वेतातील दुधासाठी कासेची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होईल व विण्यापूर्वी गायीचे व गर्भातील वासराचे आरोग्य चांगले राहील.\nविण्यापूर्वी प्रत्येक गाय अडीच ते तीन महिने भाकड असावी. देशी गायीच्या दोन वेतात दिड ते दोन वर्षे अंतर राहते, त्या जेमतेम 6 ते 7 महिनेच दूध देतात म्हणजेच विण्यापूर्वी 12 ते 17 महिने ही भाकड राहतात. मात्र संकरित गायी आणि त्यामध्ये पहिल्या वेतातील गायी वेत संपत आले तरी बरेच दूध देतात. अशा गायी आटवणे खूप आवश्यक असते.\nविण्यापूर्वी किमान अडीच महिने गाय भाकड राहिली पाहिजे नाहीतर त्यांचे पुढील वेतातील दूध उत्पादन निश्चितच कमी होते.\nगाय जर जास्त दुधाळ असेल तर याहून अधिक काळ म्हणजे तीन महिन्यांपर्यंत भाकड ठेवणे गरजेचे असते.\nगाय 3 ते 4 लिटर दूध देत असेल, तर धार काढणे एकदम बंद करावे. याहून जास्त दूध देणाऱ्या गायीचा खुराक बंद करावा. धार दिवसातून दोनदा काढत असल्यास ती एकदा आणि एकदा काढत असल्यास ती दोन तीन दिवसांआड काढावी.\nदूध कमी झाल्यावर एकदम धार थांबवावी. यामुळेही दूध कमी न झाल्यास गायीची हिरवी वैरण बंद करावी. आणि त्यानेही न झाल्यास एक दिवस पाणी कमी पाजावे हे उपाय योजण्यापूर्वी गायीला दुभत्या जनावरांपासून बाजूला काढून भाकड जनावरांमध्ये बांधावे. अशा रीतीने गाय आटल्यानंतर ती 2-3 दिवसांत कास कमी करते, त्यानंतर तिच्या प्रत्येक सडात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविक सोडावे. यामुळे भाकड काळात गायीला काससुजीचा धोका होणार नाही. गाय पूर्णतः भाकड (आटल्यानंतर) झाल्यानंतर गरजेनुसार आहार परत सुरू करावा.\nडॉ. गणेश उत्तमराव काळूसे\nविषय विशेषज्ञ (पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय)\nडॉ. सी. पी. जायभाये\nश्री. राहुल ठा. चव्हाण\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/-/articleshow/8324939.cms?null", "date_download": "2021-08-02T21:44:11Z", "digest": "sha1:Z7WQNBTMTTKYPNGPDHHOG253FIWK6JQF", "length": 17677, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "कुहूची अद्भुत दुनिया | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकविता महाजनांची जी एक विशिष्ट लेखनप्रतिमा त्यांच्या आधीच्या 'ब्र', 'भिन्न' या गाजलेल्या कादंबऱ्यांमुळे मनात बनलेली असते त्याला 'कुहू'चं कथानक आणि लेखनशैली विलक्षण छेद देऊन जाणारं आहे हे निश्चित.\n'कुहू' हे कविता महाजनांनी लिहिलेलं नवं पुस्तक हातात घेतल्यावर त्याचं देखणं त्रिमिती मुखपृष्ठ बघताच 'वा सुंदर' असे शब्द तोंडून लगेचच निघतात. हिरव्यागार, घनगर्द जंगलाच्या आत आत घेऊन जाणारा दाटपणा, वृक्षाच्या फांदीवर झोके घेण्यात रमलेले रंगीबेरंगी पक्षी, फांदीच्या मागून हळूच शेपटी उंचावत डोकावणारा सरडा आणि उडणारं पिवळधम्मक फुलपाखरू या साऱ्याचा अपेक्षित परिणाम मुखपृष्ठाच्या त्रिमितीपणामुळे आपल्यापर्यंत पुरेपूर पोचतो. त्या साऱ्या कॉम्पोझिशनमध्ये लहानपणात घेऊन जाणारा एक आकर्षक गमतीशीरपणाही आहे. पुस्तकाचं हे बलस्थान ठरूही शकतं मात्र त्यामुळेच हे पुस्तक नक्की मोठ्यांसाठीच आहे की मुलांसाठी हा किंचित गोंधळही मनात निर्माण व्हायला तिथे सुरुवात होते.\nसोबत एक डीव्हीडी आहे आणि खरं तर 'कुहू'ची 'मल्टिमिडिया बुक' म्हणून झालेली पूर्वप्रसिद्धी लक्षात घेता ती आधी पहायला हवी, पण पुस्तकाच्या देखण्या स्वरूपामुळे ते लगेच उघडून वाचण्याचा मोह आवरत नाही.\nकविता महाजनांची जी एक विशिष्ट लेखनप्रतिमा त्यांच्या आधीच्या 'ब्र', 'भिन्न' या गाजलेल्या कादंबऱ्यांमुळे मनात बनलेली असते त्याला 'कुहू'चं कथानक आणि लेखनशैली विलक्षण छेद देऊन जाणारं आहे हे निश्चित. जंगलातल्या एका गाणाऱ्या पक्ष्याची रूपककथा आणि ती मांडण्याचा लोककथा शैलीच्या जवळ जाणारा साधा, सरळ, ओघवता बाज. पण यातून जंगलातलं जे एक नाट्य उलगडत जातं ते केवळ विलक्षण. पुस्तक संपेपर्यंत आपण जंगलाच्या आत वावरत असल्याचा भास होत रहातो. कविता महाजनांनी ताकदीने हे चिमुकलं कथानक फुलवत नेलय. भाषेला यात एक विलक्षण लय आहे. पर्यावरण, जंगल आणि माणसांचं नातं, पक्षी प्राण्यांच्या उपजत स्वभाववैशिष्ट्यांचा, कौशल्यांचा कथानकात केलेला कल्पक वापर, गोष्टीच्या ओघात मिळून जाणारं निसर्गज्ञान ज्यात अगदी पक्ष्याच्या उत्क्रांतीची कथाही आहे, जंगलातलं जीवननाट्य, माणसांनी स्वाथीर्पणाने जंगलसंपत्तीचा चालवलेला ऱ्हास हे सगळं कथानकाच्या ओघात नैसगिर्कपणे येतं. केमकुकडी, चांदी, शिंपी, शिंजर, डोंगरमैना, सुतार, खंड्या, सूर्यपक्षी अशा वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी बांधण्याची पद्धत, झाडउंदीर, सरडा, साप, घुबड अशांची जन्मजात वैशिष्ट्यं, कुहूचा सृष्टी देवतेला शोधत तिच्यापर्यंत पोचण्याचा प्रवास, माणूस बनण्यासाठी कुहू पक्ष्याची चाललेली धडपड, माणूस बनल्यावर आपला आवाजच गेल्याचं त्याला आणि त्याच्या सोबत्यांना झालेलं दु:ख, माणसाच्या रूपात असताना त्याच्या वाट्याला आलेली अवहेलना, भ्रमनिरास आणि त्यानंतर पुन्हा कुहूच्या रूपात जाण्यासाठी त्याने केलेले करुण, वेदनादायी प्रयत्न हा सारा भाग निश्चितच वाचनीय आहे आणि तरीही पुस्तकाच्या कथानकापेक्षा प्रभावी ठरतो पुस्तकाचा लेआऊट. मोठ्यांना पुस्तक वाचताना आपण ही रूपककथा वाचत आहोत याचं भान सतत राखायला लागतं तरंच भाषेचा साधेपणा, कथानकातील भाबडेपणा स्वीकारणं सोपं जातं. पानांच्या सजा���टीवर खूप मेहेनत घेतलेली आहे. कथानकाची ती मागणीच आहे हे निश्चित. कविता महाजनांनी स्वत: चितारलेली तैलचित्रे, पानांची झळझळीत रंगसंगती, कॅलिग्राफी या सर्वांच्या एकत्रित परिणामाने पुस्तक अंतर्बाह्य देखणं सजलंय. मराठी पुस्तकांत जेमतेम काही रेखाचित्रे बघायची सवय झालेल्या नजरेला 'कुहू'चं आर्टपेपरवर सजलेलं रूपडं दीपवून टाकतं निश्चित. आजकाल लोकप्रिय झालेल्या 'ग्राफिक नॉव्हेल्स'पेक्षा हे पुस्तक कितीतरी पटीने अभिजात अनुभव देतं.\nपुस्तकासोबत डीव्हीडीही आहे. पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज, त्यांच्या हालचालींचे व्हिडिओज, गाणी, अॅनिमेशन्स आणि निवेदन ऐकताना कुहूचं आधी पुस्तकात वाचलेलं कथानक जास्त परिणामकारकतेनं पोचतंय याची जाणीव होते आणि डीव्हीडीच आधी का पाहिली नाही असं वाटून जातं. पण पुस्तक हे 'वाचायचं' ही पारंपारिक सवय आपल्याला तसं करू देत नाही, हे मात्र खरं. कदाचित मल्टिमिडिया तंत्रज्ञानाच्या नित्य वापराला सरावलेली बच्चेकंपनी आणि वाचनाची सवय मोडलेली तरुण पिढी आधी कुहूची डीव्हीडीच बघतील. मुलं तर पानापानांमध्ये रमून जातील याची गॅरंटी.\nमल्टिमिडिया बुकचा कविता महाजनांचा हा आगळा प्रयोग वाचक कसा आणि किती यशस्वीपणे उचलून धरतील हे आता सांगता येत नाही पण प्रयोग अत्यंत देखणा झाला आहे यात वादच नाही. डीव्हीडी पहाताना मात्र हे सारं छान आहे पण यावर एक पूर्ण लांबीची अॅनिमेशन फिल्मच बनायला हवी होती, कथानकाला न्याय देणारा एकसंध परिणाम त्यामुळे येऊ शकला असता, असं मनात आल्याखेरीज रहात नाही.\nलहानांना जंगल म्हणजे काय नक्की, जंगलातील पक्षी, प्राणी, वनसृष्टीशी आपण कसं वागायला हवं याचं आणि मोठ्यांना आपण जंगलापासून, नैसर्गिकतेपासून किती दूर निघून आलो आहोत याचं एक संपूर्ण भान हे पुस्तक देतं. पुन्हा एकदा खोल, घनगर्द जंगलात, निसर्गाच्या जवळ जायचं असेल, प्राणी, पक्ष्यांच्या खऱ्याखुऱ्या अद्भुत दुनियेचा शोध घ्यायचा असेल तर कुहूच्या विश्वात रमायला हरकत नाही.\nप्रकाशक : दिशा क्रिएटिव्ह\nकिंमत : १५०० रुपये (डिव्हिडीसह)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nखट्ट्या-मिठ्ठ्या बालकथा महत्तवाचा ���ेख\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई राज्यातील 'या' ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन; आदेशात काय म्हटलंय पाहा...\nमुंबई मुंबईत आज 'एवढ्या' करोना रुग्णांवर उपचार सुरू; पाहा, ताजी स्थिती\nमुंबई सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद; सुधारित नियमावली काय सांगते\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kangana-ranauts-bodyguard-kumar-hegde-arrested-make-artist-complaint-rape-mumbai-police/", "date_download": "2021-08-02T22:51:43Z", "digest": "sha1:B2EWRDQT6XDCQSYK6ABOD4V6UTS2OMWS", "length": 12175, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "Kumar Hegde | मेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगनाच्या", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nमेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगनाच्या बॉडीगार्डला अटक\nमेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगनाच्या बॉडीगार्डला अटक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे अमिष दाखवून एका मेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतचा अंगरक्षक कुमार हेगडेला Kumar Hegde पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. पिडित मेकअप अर्टिस्टने मुंबईतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. 29) ही कारवाई केली आहे.\n होय, व्हॅक्सीन सर्टिफिकेट शिवाय मिळणार नाही दारू, दुकानांवर लावले पोस्टर\nडी. एन. नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुमार हेगडेची Kumar Hegde गेल्या वर्षी जूनमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणावेळी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख वाढली. कुमारने तिला लग्नाची विचारणा केली. लग्न करण्याचे अमिष दाखवून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तिला राहण्यास सांगितले. एकत्र राहत असताना कुमार हेगडेने महिलेसोबत शरिरसंबध ठेवले. तसेच आईची तब्येत खराब असल्याचे सांगत कुमारने महिलेकडून 50 हजार रुपये घेतले. ते परत केले नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याला कर्नाटकातील मंडयाच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे.\nमंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु\nलैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते \nब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय\nशिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’\nPune : गोसावीवस्तीमधील संविधान सोसायटीचे तुंबलेले चेंबर तरुणांनी केले स्वच्छ\n31 मे राशीफळ : आज ‘या’ 6 राशींचे ग्रह प्रबळ, मिळणार मोठे यश, इतरांसाठी असा आहे महिन्याचा शेवटचा दिवस\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक…\n तीन आठवड्यातच मोडला संसार;…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nMumbai High Court | उच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सूचना;…\nPune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण…\nPune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड ��युक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nMaharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत…\nPune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी…\nPune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर यांचे…\nMulethi Face Pack | सैल त्वचा बनेल कसदार, फक्त एकदा ‘हा’…\nPimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस चौकीत धमकी’\nMask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका\nShivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenews24.in/kondhwa-police-arrest-criminal/", "date_download": "2021-08-02T21:12:54Z", "digest": "sha1:BGCVM7AXYBBDHVLALOZHKWNLBEGZDGSU", "length": 13431, "nlines": 114, "source_domain": "policenews24.in", "title": "(Kondhwa police arrest criminal)दुश्मनाला संपविण्याची दिली सुपारी", "raw_content": "\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nपुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,\nपुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालकासहित १६ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nदुश्मनाला संपविण्याची दिली सुपारी कोंढवा पोलीसांनी तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने होणारा अनर्थ टळला”\n(Kondhwa police arrest criminal) बबलु गवळीची घेतली होती सुपारी. कॅन्टोन्मेंटमधील नगरसेवकाचे नाव आले पुढे.\nकोण कधी दुशमनी काढेल या बाबतीत सांगता येत नाही. आज छोट्या छोट्या भांडणाचा राग मनात धरून थेट “गेम” करण्यापर्यंत मजल गेली आहे.\nअसाच एक प्रकार कोंढवा पोलीसांनी ( kondwa Police station) उधळून लावला आहे.\n१४ जुलै रोजी कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील प���लीस अंमलदार सुशिल धिवार यांना माहिती मिळाली की सध्या येरवडा जेल मधुन कोवीड-१९ रजेवर असणारा आरोपी\nराजन जॉन राजमनी रा.भाग्योदयनगर कोंढवा व त्याचा मित्र इब्राहिम शेख यांनी कोणाचा तरी खुन करण्याची सुपारी घेतली असुन खुन करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पिस्टल जवळ बाळगलेले आहेत.\nकोंढवा तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे, अंमलदार पो.हवालदार योगेश कुंभार पोलीस नाईक सुशिल धिवार,\nपृथ्वीराज पांडुळे,गणेश चिंचकर,महेश राठोड, मोहन मिसाळ, निजाम मोगल, अभिजीत रत्नपारखी शोध घेतला असताना राजन राजमनी\nहा लुल्लानगर ब्रिजखाली त्याचा साथीदार इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख, वय २७ वर्षे, रा.काळा खडक, सरकारी शौचालयाच्या जवळ,\nबदरुद्दीन शेख यांच्या रुममध्ये भाडयाने, वाकड, पिपरी चिंचवड, पुणे याच्यासह मिळुन आला.\nत्यावेळी त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीन देशी बनावटीचे पिस्टल, सहा मॅगझीन, सात जिवंत राऊंन्ड व रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये मिळुन आला आहे.\nत्याच्याकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले.\nत्यावेळी त्यांना पोलीस ठाणेस आणुन मिळालेल्या अग्नीशस्त्राबाबत कौशल्याने तपास केला असता राजन राजमनी याने सांगितले की,\nकॅम्प मधील विवेक यादव (Vivek Yadav) यांच्यावर बबलु गवळी उर्फ एन.जी. याने ४-५ वर्षीपुर्वी कॅम्प भागात फायरिंग केली होती.\nत्याचा बदला विवेक यादव याला घ्यायचा होता. आरोपी राजन राजमनी याला बबलु गवळी याचा खुन केल्याच्या\nबदल्यात विवेक यादव याने राजन याला भरपुर पैसे देणार, पोलीस स्टेशन, कोर्ट,\nजेल सर्व बघणार तसेच शिक्षा भोगत असलेल्या गुन्हयांमध्ये जामीन मिळुवुन देणार, असे सांगितले होते.\nवाचा : कोंढवा खुर्द येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.\nआरोपी राजन हा खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असुन सध्या कोविड रजेवर बाहेर आला आहे.\nत्याच्याकडे कोर्ट काम काजासाठी पैसे नसल्याने बबलु गवळी याला मारण्याची सुपारी घेतली आहे.\nराजन राजमनी, विवेक यादव यांनी मिळुन बबलु गवळी याला मारण्याचा प्लॅन तयार केला.\nसदर खुनाच्या प्लॅन मध्ये आरोपी राजन राजमनी याने त्याचा येरवडा जेल शिक्षेत असताना\nझालेला मित्र इब्राहिम उर्फ हुसेन याला सोबत घेतले होते. सदर दोन्ही आरोपी हे सुपारी घेवुन खुनाचा तयारीमध्ये असता��ा त्यांना पकडले.\nसदर इसमा विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअश्याप्रकारे खुनाचा डाव पोलीसांनी कारवाई करुन उधळुन लावला.\nत्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीसांचे कौतुक केले आहे.\nसदरील घटनेचा तपास अमिताभ गुप्ता,मा.सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,अप्पर पोलीस आयुक्त पुर्वे विभाग नामदेव चव्हाण,\nपोलीस उप आयुक्त परिमंडळ-५. नम्रता पाटील साो, सहा. पोलीस आयुक् राजेंद्र गलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली,\nसरदार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे ,शब्बीर सय्यद पोलीस निरीक्षक गुन्हे,\nयांच्या निगराणीखाली पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.\nवाचा : पुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\n← बैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक, →\nहडपसर मधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण\nमाजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलीसांचा छापा,\nहडपसर काळे बोराटे नगर येथील देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nAdvertisement (Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी. (Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अमली पदार्थ\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nतुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nकॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचा नगरसेवक पद कोर्टाने केले रद्द\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daoly-horoscope-22-march-2021-rashibhavishya-today-421904", "date_download": "2021-08-02T22:09:49Z", "digest": "sha1:CINCLJO5QPB7BJHTXPRUUWEYJYXAQNR5", "length": 5015, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मार्च 2021", "raw_content": "\nआज काय तुमच्या राशिभविष्यात; वाचा आजचे राशिफल\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मार्च 2021\nदिनांक : 22 मार्च 2021 : वार : सोमवार\nमेष : जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.\nवृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.\nमिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.\nकर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nसिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.\nकन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.\nतुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.\nवृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.\nधनु : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.\nमकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.\nकुंभ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.\nमीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/mla-bachchu-kadus-plan-our-diesel-tractor-for-destitute-women-farmers-is-yours/", "date_download": "2021-08-02T21:45:21Z", "digest": "sha1:NHKMLDWGB4PHMXOQ6SGOQ54DV2YMEDJ4", "length": 9693, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आमदार बच्चु कडू यांची योजना ; निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nआमदार बच्चु कडू यांची योजना ; निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं\nआमदार देणार ट्रॅक्टरसाठी डिझेल\nअचलपूर विधानसभा मतदार संघातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या पाठीशी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू खंबीरपणे उभे ठाकले आहेत. त्यांना अचलपूर विधानसभा मतदार संघामध्ये ट्रॅक्टरचा डिझेल तुमचे ही अभिनव योजना राबवत आहे.\nकुटुंबातील कर्ता व्यक्ती यांच्या निधनानंतर किंवा पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ त्या महिलांवर येते. या महिलांना हे करत असतांना याच प्रकारच्या समस्या येतात. जसे की, नांगरणी, वखरणी, पावसाळा सुरू झाला तर बी बियाण्यासाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात.\nनेमकी हीच समस्या हेरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमची योजना अमलात आणली. या योजनेचा अचलपूर तालुक्यातील महिलांना लाभ होत आहे. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्रीश्रीमती इंदिरा आई कडू यांच्या वाढदिवसा प्रसंगी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.\nया योजनेची सुरुवात अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. आतापर्यंत जर विचार केला तर जवळ जवळ शंभर एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून घेण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातूनराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू कुटुंबीय प्रमाणे एका आधार वडाची भूमिका निभावत आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/01/blog-post_32.html", "date_download": "2021-08-02T21:54:51Z", "digest": "sha1:B6PMRPOALD36ORRY4K573H5TF4ZEUXFH", "length": 33381, "nlines": 272, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ४) - उद्योगातून भांडवल", "raw_content": "\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ४) - उद्योगातून भांडवल\n भाग ७ | भाग ८\nभांडवल तयार होण्याची सुरुवात\nसध्या प्रचलित असलेली भांडवल तयार होण्याची, बचत >> गुंतवणूक >>भांडवल ही साखळी, या आदिम टोळ्यांच्या आणि कुटुंबांच्या आणि भांडवलशाहीच्या उदयाच्या काळात अस्तित्वात असणे शक्यच नव्हते. पैशाचा उगम व्हायचा बाकी होता. जमीन आणि पशुधन हिच उत्पादनाची साधने होती म्हणजे तेच भांडवल होते. मग \"सबै भूमी गोपालकी\"च्या त्या काळात जो जितकी जमीन लागवडीखाली आणेल, आणि जितक्या जास्त गुरांना माणसाळवू शकेल तेच त्याचे भांडवल बनू लागले. आणि त्याच्या मृत्यूनंतर ते संचित भांडवल त्याच्या वंशजांचे भांडवल बनू लागले.\nउद्योग गुंतागुंतीचे नव्हते. निसर्गावर अवलंबून रहाणारे होते. उद्योगासाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे \"जमीन\", मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी निसर्ग कार्यरत होता. त्यामुळे आधी भांडवल उभारावे, त्यातून मालमत्ता खरेदी करावी आणि मग त्यातून उद्योग सुरु करावा हा सध्या प्रचलित असलेला मार्ग त्या काळात गैरलागू होता. याउलट, आधी उद्योग करण्याची इच्छा, मग त्यासाठी जिथे सुपीक जमीन आणि मुबलक पाणी मिळेल तिथे स्थलांतर, मग त्या जमिनीवर वसाहत, मग पशुपालन, अशी मालमत्तेची निर्मिती होत होती. या मालमत्तेच्या संचायातून मग भांडवलाची निर्मिती असा आजच्या दृष्टीने उलटा प्रवास त्या काळी चालू होता. पैसा महत्वाचा ठरण्या आधीच्या काळात देखील भांडवल तयार होत होते आणि ते उद्योगातून जन्म घेत होते. भांडवलाच्या जन्माच्या / निर्मितीच्या ह्या प्रक्रियेत अधिक उद्यमशील किंवा लढवय्ये असणारे लोक पहिले भांडवलदार ठरले, तर त्यांचे वंशज भांडवलदार म्हणूनच जन्माला आले.\nकुटुंबसंस्थेचा उदय आणि तिचे भारतातील वेगळेपण\nगर्भधारण आणि त्यानंतर मुलांचे संगोपन करण्याची उपजत क्षमता यामुळे प्राथमिक अवस्थेत कुटुंबव्यवस्थेचे स्वरूप स्त्रीकेंद्रित किंवा मातृसत्ताक होते. आणि त्याशिवाय भटक्या लोकांच्या पुरुषसत्ताक टोळ्या देखील होत्या. मातृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्री स्थिर आणि पुरुष संचारी अशी व्यवस्था असते. मुले आणि मुली आपल्या आईच्या-मामाच्या घरी राहतात. पुरुष स्वतःच्या सासरी येउन जाउन असतो. घरातील स्त्रियांचे आपसातील नाते आई, बहिण, मावशी या स्वरूपाचे असते. या व्यवस्थेमुळे कुटुंबाचा आकार वाढतो आणि तो शेतीला आवश्यक ते मनुष्यबळ पुरवू शकतो. याउलट पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष स्थिर आणि स्त्री संचारी अशी व्यवस्था असते मुले आणि मुली आपल्या वडिलांच्या-काकांच्या घरी राहतात. स्त्री सासरी येते, कायमची. घरातील स्त्रियांचे आपसातील नाते सासू-सून, नणंद - भावजई, जावा-जावा असे असते. यामुळे कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण थोडे अधिक असते. कुटुंबाचा आकार मर्यादित राहतो. आणि शेतीपेक्षा पशुपालनास तो जास्त उपयुक्त असतो.\nजगाच्या बऱ्याचश्या भागात पुरुषसत्ताक टोळ्यांनी स्त्रीसत्ताक कुटुंबांवर निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे पाश्चात्य जगात कुटुंबव्यवस्था टोळीइतकीच तकलादू राहिली. आणि तिच्यावर टोळीचे किंवा बाह्य समाजाचे कायम वर्चस्व राहिले. तिथला कुटुंब हा एकक भारतीयांच्या तुलनेत बराच ठिसूळ राहिला. लग्न हा सामाजिक उपचार राहिला. कुटुंबाचा आकार बहुतांशी छोटाच राहिला.\nबहुतांश जगात पुरुषसत्ताक विरुद्ध स्त्रीसत्ताक असा संघर्ष चालू राहिला असला तरी, भारतात मात्र, मूळच्या स्त्रीसत्ताक आणि बाहेरून आलेल्या आक्रमकांच्या पुरुषसत्ताक पद्धतीत संकर होत राहिला. आणि त्यातून जन्माला आली एक संकरीत कुटुंबपद्धती. जी पुरुषसत्ताक होती, तिच्यात विभक्तीच्या वाटा खुल्या होत्या तरीही त्यातील अनेक कुटुंबे पिढ्यान पिढ्या अविभक्त रहात होती. त्यामुळे, कुटुंबाचा गाडा कसा चालेल एकाच छताखाली अनेक पिढ्या कश्या नांदतील एकाच छताखाली अनेक पिढ्या कश्या नांदतील पुढील पिढीत ज्ञानाचे संक्रमण कश्या प्रकारे होईल पुढील पिढीत ज्ञानाचे संक्रमण कश्या प्रकारे होईल आणि मागील पिढी निवृत्त कधी आणि कशी होईल आणि मागील पिढी निवृत्त कधी आणि कशी होईल हे प्रश्न भारतात महत्वाचे ठरले. प्राचीन भारताने पाश्चात्यांच्यापेक्षा अधिक दूरचा विचार करत, चार आश्रमांची निर्मिती करून कुटुंबव्यवस्था म्हणजे दीर्घकाळ टिकू शकणारी एक स्वचालित व्यवस्थाच तयार करून दाखवली.\nठिसूळ किंवा स्वचालि��� कुठल्याही प्रकारच्या कुटुंबव्यवस्थेत, स्थिर जीवन आणि स्थावर मालमत्तेचा परिणाम म्हणून आयुर्मान वाढते. जन्माचा वेग वाढतो तर मृत्यूचा वेग मंदावतो. परिणामी मुलांची आणि वृद्धांची संख्या वाढू लागते. माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतोच पण वृद्ध आणि मुले, अनुत्पादक किंवा अल्प-उत्पादक ग्राहक असतात. कुटुंब व्यवस्थेने टोळी आणि सदस्य या सरळ नात्यात कुटुंब हा नवा घटक आणल्याने, टोळीतील वृद्ध आणि मुले आता कुटुंबातील वृद्ध आणि मुले बनतात. त्यांची जबाबदारी आता टोळीकडून कुटुंबाकडे येते. आणि मग काही नवे प्रश्न समोर येऊ लागतात.\nवस्तूंचे वाटप कसे करायचे आणि वस्तू पण कश्या आणि वस्तू पण कश्या निसर्गतः तयार झालेल्या आणि आपण फक्त गोळा करून आणलेल्या नव्हे, तर आपण उत्पादन केलेल्या वस्तू.\nश्रमानुसार मोबदला की गरजेनुसार मोबदला\nअसे टोळीमध्ये सहसा पडत नाहीत आणि पडल्यास टोळी फोडून किंवा हिंसेने सोडवले जातात. पण कुटुंब तयार झाल्यावर हे प्रश्न थोडे जटील स्वरूप धारण करतात. जटील अश्यासाठी की कुटुंबात हिंसा समर्थनीय नसते आणि कुटुंब फोडणे देखील तितकेसे सोपे नसते. प्रेम, वात्सल्य या नैसर्गिक भावना आणि टोळीमुळे तयार झालेली जबाबदारी, कृतज्ञता, बांधिलकी ही मूल्ये वापरून, अश्या अनुत्पादक आणि अल्पउत्पादक ग्राहकांना देखील कुटुंबात सामावून घेतले जाते. म्हणजे अनुत्पादक आणि अल्पउत्पादक घटकांना सामावून घेणारी कुटुंब व्यवस्था समाजवादीच असते असे म्हणावे लागेल.\nमालक नसलेल्या कामगाराचा उदय\nकुटुंबाचा आकार वाढल्यावर, कामाचे, सश्रम - श्रमविरहित, कौशल्यपूर्ण - कौशल्यविरहीत असे वर्गीकरण होते. श्रम आणि कौशल्य विरहित कामे लहान मुलांकडे, तसेच कमी श्रमाची कामे वृद्धांकडे जाऊ लागतात. मग निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आणि वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उत्पादनाची गरज भासू लागते. त्यासाठी अधिकचे पशुधन, अधिकची शेत जमीन आणि त्यांना सांभाळण्यासाठी, कसण्यासाठी मनुष्यबळ लागते. घरातील मनुष्यबळ अपुरे पडते.\nम्हणजे, निसर्गासमोरची हतबलता हे एकट्या माणसांनी टोळ्या बनविण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण होते. टोळीने माणसाला जीवनसंघर्षात टिकून राहण्यास मदत केली. टोळीने शिकार करायला शिकवले. ती शिकार वाटून खायला शिकवले. टोळीने पशुपा��न शिकवले. टोळीने शेती शिकवली. टोळीने लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्यायला शिकवले. टोळीने, टोळीतला तो आपला आणि टोळीबाहेरचा तो परका असा भेद करायला शिकवले. टोळीने युद्ध करायला शिकवले. टोळीने जिंकलेल्यांना गुलाम करायला शिकवले. टोळीने कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यास मदत केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोळीने उद्योगातून भांडवल तयार करून दाखवले. उद्योग >> मालमत्ता >> संचित मालमत्तेचे टोळीच्या पुढील पिढीसाठी भांडवल अशी रचना अस्तित्वात आली. हळू हळू टोळीचा माणसावरील प्रभाव कमी होऊन त्याऐवजी कुटुंबाचा प्रभाव वाढू लागला. सुखाची लालसा तर नैसर्गिक होतीच पण ते थोड्या फार प्रमाणात मिळू लागल्यावर त्याच्या सातत्याची गरज भासू लागली. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेने जगभरातील मानव समूहांवर आपला पगडा बसविला. माणसे टोळीचा घटक म्हणून काम करण्याऐवजी कुटुंबाचा घटक म्हणून काम करू लागली. वृद्ध, लहान मुले आणि अपंगांच्या काळजीची जबाबदारी टोळीकडून कुटुंबाकडे सरकली. आणि उद्योगातून भांडवल बनण्याच्या त्या दिवसात कुटुंबामुळे उद्योग आणि उद्योगासाठी कुटुंब अशी एक वर्तुळाकार साखळी तयार झाली. माणसाच्या जीवनाला श्रेयस आणि प्रेयस अश्या दोन्ही प्रकारचे प्रयोजन मिळाले. आणि आपल्या कुटुंबातील अनुत्पादक माणसाच्या गरजा भागविण्यासाठी परक्या उत्पादक माणसाच्या श्रमांना वापरणे आवश्यक होऊन बसले.\nटोळीतून मानवसमूहांची वाटचाल कुटुंब व्यवस्थेकडे झाली याचा अर्थ असा नव्हे की, सगळ्या माणसांनी आपापले कुटुंब बनवायला सुरवात केली. पण ज्यांना मालमत्ता उभारायची आहे त्यांना त्यासाठी कुटुंब ही एक सुयोग्य व्यवस्था ठरली. ज्यांनी आपापली कुटुंबे बनवली त्यांना आपल्या सुखाच्या सातत्यासाठी इतर अनेकांचे श्रम वापरायचे असल्याने अश्या इतरांनी कुटुंबे न बनवणे अधिक फायद्याचे होते. त्यामुळे गुलामांना कुटुंबे बनविण्याचा हक्क नाकारला गेला. त्यांची अवस्था इतर पाळीव प्राण्यांच्या पातळीवर नेण्यात आली. जगण्यासाठी आवश्यक तितकेही न देता केवळ शस्त्र बळाचा वापर आणि हिंसेबद्दल अपार प्रेम या दोन गोष्टी वापरून गुलामीची शोषणकारी व्यवस्था शहरराज्यांच्या (city-states) प्रगतीस कारणीभूत ठरली.\nगुलाम काम करत होते पण तो विनामोबदला. पाळीव प्राण्यांसारखे. म्हणून त्यांना कामगार म्हणणे योग्य ठरणार नाही. पण गुलामांकडून कामे करून घेणाऱ्या आणि विशिष्ट प्रकारचे कौशल्य अंगी असणाऱ्या लोकांचा एक वर्ग हळू हळू तयार होत चालला होता. यातील काही स्वतःची कुटुंबे राखून होते तर काही एकेकटे राहण्यात खूष होते. या सर्वांमधील समान सूत्र म्हणजे ते टोळी सदस्य असल्याने गुलाम नव्हते. त्यांच्या अंगी शेती किंवा पशुपालानास उपयोगी असे एक तरी कौशल्य किंवा त्यासाठी भरपूर मोकळा वेळ होता. आणि त्यांना शेतीची किंवा गुरांची मालकी राखण्यात रस नव्हता. हे सर्वजण, उद्योगी कुटुंबाला आपले कौशल्य किंवा वेळ मोबदल्याच्या बदल्यात देण्यास तयार होते. हे पहिले कामगार होते. आपल्या श्रमातून तयार झालेले संपूर्ण उत्पादन हा मोबदला त्यांना महत्वाचा महत्वाचा वाटत नव्हता. त्याउलट, कामाआधी ठरवलेला आणि उत्पादनाच्या पटीशी संबंध नसलेला मोबदला त्यांनी काम करण्याचे कारण होता.\nमग गुरांचा मालक म्हणजे गुराखी, जमिनीचा मालक हाच त्या जमिनीवरच मजूर हे समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. स्वतःची गुरे नसताना केवळ गुराख्याचे काम करणाऱ्या किंवा स्वतःची जमीन नसताना शेत कसणाऱ्या, कुठलाही मालकी हक्क न सांगणाऱ्या गुलामांबरोबर, कामगार लोकांचा गट तयार होऊ लागला. अश्या तऱ्हेने मालमत्ताधारक, विनामोबदला काम करणारे गुलाम आणि ठराविक मोबदल्यावर काम करणारे कामगार असे तीन वर्ग तयार करून भांडवलशाही आपला शिक्का गडद करू लागली.\n भाग ७ | भाग ८\nLabels: अर्थविचार, समाजवाद आणि भारत‬\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nराशोमोन (भाग ३) - भिक्षू\nराशोमोन (भाग २) - चित्रपट\nराशोमोन (भाग १) - प्रास्ताविक\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ४) - उद्योगातून भांडवल\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग २) - पूर्वपिठीका\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग १) - सुरवात\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ५)\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ४)\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ३)\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग २)\n‪सुटलेल्या पोटाची कहाणी‬ (भाग १)\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - ���्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscmaterial.com/mpsc-interview-sanket-devalekar/", "date_download": "2021-08-02T21:25:46Z", "digest": "sha1:RGCWZV25DPULXAVDULP3FNYYMSRSTXUT", "length": 8401, "nlines": 157, "source_domain": "www.mpscmaterial.com", "title": "MPSC Interview-Sanket Devalekar – MPSC Material", "raw_content": "\nCandidate : संकेत देवळेकर.\nदिलेली परीक्षा : MPSC राज्यसेवा परीक्षा २०१८\nअध्यक्ष : मा. मेश्राम सर\nM1 : मा. अश्विनी भिडे मॅम\n-२०१२ वी नंतर तुम्ही विशेष काही केले नाही वाटतं \n-UPSC चा Optional कोणता तुमचा \n-पण पोलिसांबद्दल तर नकारात्मकतेची भावना आहे \n-अशी कोणती कामे तुम्ही अनुभवलीत ज्यात पोलिसांबद्दल इतका विश्वास आहे \n-असे कोणते प्रश्न तुम्ही पाहिलेत त्यामुळे DySP व्हावे वाटते \n-पण Custodial Death प्रकरण माहित आहे का \n-मग, असे प्रकार योग्य आहेत का \n-आजकाल जातीय तेढ वाढतेय, आरक्षणासंबंधी आंदोलन हिंसाचार केला जातोय योग्य आहे का हे \nमग हे प्रकार कसे कमी करायचे \n-China ने Google Moon असं काहीतरी तयार केलंय, याबद्दल काही वाचलय का \n-Carrom कुठल्या लेव्हल पर्यंत खेळला \n-सरकारचा आत्ता पर्यंतचा सर्वात यशस्वी Poverty Alleviation Program कोणता आजही जितक्या Intensity ने हे कार्यक्रम चालू करतायत आहे, तितक्या Intensity ने राबवण्याची गरज आहे का \n-MNREGA चा कसा फायदा झाला कोणाचा अहवाल होता हा कोणाचा अहवाल होता हा शिकणारी मुलं ही काम करतात \n-(आम्ही ऐकलं होतं शिकलेली मुलं ही काम करत नाहीत.\n-26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जे दहशतवादी आले ते कुठून आले कोणत्या संघटनेचे होते जे अतिरेकी पकडले त्यांना चिकन बिर्याणी खाऊ घातली पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती नाही मिळाली त्यांना जिवंत ठेवून आपण फुकट खर्च केला \n-तुम्ही ज्या परिसरात DySP आहात तिथे Mob Lynching झाले. बाहेरून आलेल्या व्यक्तीला जमावाने मारले. त्यानंतर तुम्ही काय कराल \n-काय हो, ‘कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे’ असं म्हणतात. पण, खरा सुंदर निसर्ग असूनपण तिथे काहीच विकास नाही, असं का त्याची कारणे आणि काय करावे, की विकास होईल.\n-Sociology तुमचा Optional आहे, जाती-व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यातील संबंध कसा. अशी एक Sociological Theory आहे \n-जाती-व्यवस्था आणि वर्णव्यवस्था मुळे समाजाला काही नुकसान होतेय का \n-जाती-व्यवस्था आजही पाळली जाते \n-कशी पण, तुम्ही म्हणता जाती-व्यवस्था पाळली जात नाही \n-राजकीय दृष्टीने जातीचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो, हे चुकीचे की बरोबर \n-नाणार प्रकल्प झाला पाहिजे की नाही तेथील स्थानिक तर म्हणतात की हा प्रकल्प होऊ नये तेथील स्थानिक तर म्हणतात की हा प्रकल्प होऊ नये राजकीय विरोध आहे काय होईल \n-कधीपर्यंत रद्द झालेले भूसंपादन पूर्ण होईल असं वाटतं एक वर्षात कसं होईल एक वर्षात कसं होईल कसं पटवून द्याल लोकांना \n-म्हणजे हा प्रकल्प झाला पाहिजे का \nWish केलं आणि निघलो.\nतुमचा Email ID टाका.\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/11625", "date_download": "2021-08-02T21:17:57Z", "digest": "sha1:7OK6HIWESC7OAHLXJ2RXBRAFZAYKGI6E", "length": 9481, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "उशिरा घेतलेला निर्णय’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nदेशांतर्गत अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने उचललेले पाऊल ‘खूपच तोकडे आणि उशिरा घेतलेला निर्णय’ असल्याचे फीच या जागतिक पातळीवरील गुंतवणूक सल्लागार आणि पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, वाहन आणि पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च वाढविणे आणि वस्तू व सेवा करावरील (जीएसटी) परतावा लवकर मिळावा यासाठी ज्या उपाययोजना राबविल्या आहेत त्यापेक्षा बिगर वित्तीय संस्थांकडील (एनबीएफसी) पैशांची तरलता वाढावी (लिक्विडीटी) यासाठी घेतलेला निर्णय फायद्याचा ठरला असता असे देखील फिचने म्हटले आहे.\n23 ऑगस्ट रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केलेल्या तीन टप्प्यातील उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक बँक आणि वाहन उद्योग सावरण्यासाठी ‘पॅकेज’ जाहीर केले होते. मात्र, वाहन उद्योगासाठी सरकारने योजलेल्या उपाययोजनांना खूप उशीर झाला असून वाहन विक्रीत अगोदरच मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून नजीकच्या काळात ती सावरण्यासाठी वेळ लागेल असे फिचने म्हटले आहे. त्याचबरोबर, चालू वर्षी वाहन विक्रीत 11.8 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तविली आहे.\nआदित्य बिर्ला सन लाईफ फिक्सड टर्म योजनेत गुंतवणुकीची ��ंधी\nआदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाद्वारे ‘बाल भविष्य योजना’ लॉंच\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/financial-horoscope/weekly-career-and-money-horoscope-20-to-26-june-horoscope-which-zodiacs-will-get-profit-or-loss-in-marathi/articleshow/83713858.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-08-02T21:55:38Z", "digest": "sha1:FSOBZGZT6EIP6UQKLZDNAYME2R7ZKNHO", "length": 24371, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nweekly career and money horoscope साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य २० ते २६ जून २०२१ : नफा होईल की तोटा जाणून घ्या\nग्रह नक्षत्रांच्या परिवर्तनाच्या स्थितीत जूनचा हा आठवडा कसा असेल, आर्थिक बाबतीत भाग्य किती साथ देईल नफा होईल की तोटा, करियरच्या बाबतीत यश मिळेल की अपयश या आठवड्याचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य जाणून घ्या ज्योतिषी नंदिता पांडेय यांच्याकडून...\nweekly career and money horoscope साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य २० ते २६ जून २०२१ : नफा होईल की तोटा जाणून घ्या\nनिर्जला एकादशीने आठवड्याची ��ुरवात झाली आहे. यानंतर २२ जून ला भौम प्रदोष, २३ ला शिवराज्याभिषेक, २४ ला वट पौर्णिमा या व्रत त्योहारांचा प्रभाव तसेच ग्रह नक्षत्रांच्या परिवर्तनाच्या स्थितीत जूनचा हा आठवडा कसा असेल, आर्थिक बाबतीत भाग्य किती साथ देईल नफा होईल की तोटा, करियरच्या बाबतीत यश मिळेल की अपयश या आठवड्याचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य जाणून घ्या ज्योतिषी नंदिता पांडेय यांच्याकडून...\nया आठवड्यात, प्रवासातून आपल्यासाठी यशाचे मार्ग खुले होतील आणि प्रगती होईल. कुटुंबातही तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी एकतर्फी विचार केल्यास त्रास होऊ शकतो. जर आपण बहु-अनुशासनात्मक पध्दतीने कार्य केले तर चांगले निकाल येतील. या आठवड्यात आर्थिक खर्च अधिक होईल आणि धार्मिक कार्यांवरील पैशांचा खर्चही जास्त असू शकेल. आरोग्यामध्ये हळू हळू सुधारणा होईल. प्रेम संबंधही हळूहळू प्रणय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. आठवड्याच्या शेवटी, आपण कोणत्याही विवाह सोहळ्यामध्ये देखील भाग घेऊ शकता इ.\nशुभ दिवस : २३,२४,२५\nया आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम येतील. प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. संपत्ती वाढीसाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, तरच प्रगती होईल. जर आपण कुटुंबात संयमाने आणि कुशलतेने परिस्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न केला तर आपण आनंदी व्हाल. प्रवासाद्वारे घरगुती यश मिळेल. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी काळजी घ्या, सन्मान कमी होऊ शकतो.\nशुभ दिवस : २०,२३,२४\nकार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी यशस्वी होईल. आर्थिक वाढ चांगली असेल, पण कोणत्याही एका गुंतवणूकीबद्दल मन अस्वस्थ राहील. कुटुंबात सुख आणि समरसता राहील आणि आपल्याला आपल्या कंपनीत शांती मिळेल. प्रवासातही चांगले यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या, स्नायू दुखण्याची तक्रारी असतील. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या भविष्याबद्दल ठोस निर्णय घेऊ शकता.\nशुभ दिवस : १९,२०,२३,२४,२५\nआर्थिक संपत्ती वाढीची शक्यता निर्माण केली जात आहे परंतु आपल्या अपेक्षेपेक्षा कमी राहील. या आठवड्यात केलेल्या प्रवासात यश मिळू शकते. कुटुंबात शांतीची परिस्थिती निर्माण होईल. प्रेमाच्या नात्यात अह��काराचा संघर्ष वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी स्त्रीमुळे मानसिक त्रास वाढेल. या आठवड्यात तुम्ही आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. आठवड्याच्या शेवटी आनंद ठोठावेल आणि आपण एखाद्या चांगल्या प्रकल्पाकडे आकर्षित व्हाल किंवा आपण त्या जागी जाण्यासाठी मनापासून प्रयत्न कराल.\nशुभ दिवस : २४,२५\nसाप्ताहिक टॅरो राशीभविष्य २० ते २६ जून २०२१ : कोणत्या राशींच्या व्यक्ती ठरतील भाग्यवान जाणून घ्या\nकामाच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि आठवड्याच्या सुरूवातीस या प्रकरणात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल आहे आणि पैशाच्या आगमनासाठी शुभ योगायोग बनत आहेत. प्रवासाद्वारे साध्या यशाची शक्यता निर्माण होत आहे आणि या आठवड्यात त्यांना पुढे ढकलणे अधिक चांगले. कुटुंबातील एखाद्या स्त्री सदस्याबद्दल असलेल्या चिंतेने मन वेढले जाईल. या आठवड्यात आपल्याला आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एक चांगली बातमी येईल.\nशुभ दिवस : २०,२१,२५\nआपण कार्यक्षेत्रात नियोजन करण्याच्या मनःस्थितीत असाल आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल. या आठवड्यात पैसे खर्च करण्याच्या रकमेची नोंद केली जात आहे आणि आपण आपल्या गुंतवणूकीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वृद्ध व्यक्तीवर गुंतवणूक करणे देखील शक्य आहे. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्यांच्या चिंतेने मनाभोवती वातावरण असेल. प्रवासामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो आणि जर आपण त्या टाळल्या तर ते बरे होईल. आठवड्याच्या शेवटी, एक मातृत्ववान स्त्री पुढे जाईल आणि जीवनात आनंद आणि सुसंवाद साधण्यात आपली मदत करेल.\nशुभ दिवस : १९,२०,२५\nकुटुंबात आनंद राहील आणि आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संगतीत एक सुखद वेळ घालवाल. प्रवासाद्वारे तुम्हाला विशेष यशही मिळेल. आपण एखाद्या रमणीय ठिकाणी प्रवास करण्याचा विचार देखील करू शकता. पैसे येण्याची शक्यता हळूहळू उघडेल. कार्य क्षेत्रातही प्रगती होईल. मुलांशी संबंधित समस्या देखील असतील. आठवड्याच्या शेवटी आयुष्यात बरेच बदल घडून येतील.\nशुभ दिवस : १९,२२,२३,२४\nया आठवड्यात कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या संगतीत सुखद वेळ घालवाल. प्रवासाद्वारेही विशेष यश मिळेल आणि काळ अनुकूल राहील. या आठवड्यापासून तुम्हाला आरोग्यात बरीच सुधारणा दिसेल आणि मन प्रसन्न होईल. जर तुम्ही कार्यक्षेत्रात जोखीम घेऊन पुढे गेलात तर चांगले निकाल येतील. आठवड्याच्या अखेरीस, आपण घेतलेल्या परिश्रमांनी परिस्थिती तुमच्या बाजूने जाईल.\nशुभ दिवस : १९,२२,२३,२४\nकार्य क्षेत्रात प्रगती होईल आणि सन्मान वाढेल. आर्थिक संपत्ती वाढीसाठी सुद्धा शुभ योगायोग आहेत आणि मालमत्ता इत्यादी माध्यमातूनही यश मिळू शकेल. कुटुंबात आनंदाची बातमी असू शकते. मालमत्तेचे वाद मिटतील आणि घराच्या सजावटीमध्ये आपण खरेदीच्या मूडमध्ये देखील असाल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्या गेल्या तर बरं. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल.\nशुभ दिवस : २०,२१,२३,२५\nकामाच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि सन्मान वाढेल. आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल आहे आणि पैशांची वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. आरोग्य देखील सुधारेल आणि कोणत्याही दोन आरोग्यविषयक व्यायामाकडे आपला विशेष कल वाढेल. कुटुंबात सुख समृद्धीचे योगायोग आहेत आणि आपण आपल्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल काही योजना बनवण्याच्या मनःस्थितीत असाल. प्रवासातही चांगले यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी, एक पितृ व्यक्ती आपल्या मदतीसाठी पुढे येऊ शकतो.\nशुभ दिवस : २०,२१,२२,२३,२५\nआर्थिक संपत्ती वाढीचे शुभ योगायोग या आठवड्यात केले जातील आणि गुंतवणूकीद्वारे फायदे होतील. आपण कौटुंबिक प्रश्न सहजतेने सोडवू शकाल आणि आदर वाढेल. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात अचानक काहीतरी घडू शकते जे आपल्यासाठी अनुकूल नाही. आठवड्याच्या शेवटी दिलेली देणगी भविष्यात शुभ परिणाम देईल.\nशुभ दिवस : १९,२१,२३\nआपण कार्यक्षेत्रात जितके अधिक नियोजन आणि निर्णय घेता तेवढे आपण यशस्वी होऊ शकता आर्थिक संपत्ती वाढीसाठी शुभ योगायोग बनत आहेत. या आठवड्यात आरोग्यामध्ये चांगली सुधारणा देखील दिसून येईल. कुटुंबात आनंद मिळेल आणि मन प्रसन्न होईल. प्रवासामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी जीवनात सकारात्मक बदल होतील. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्या गेल्या तर बरं.\nशुभ दिवस : २०,२१,२२,२३,२५\nनिर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीपूजा महत्वाची, कारण व पूजाविधी जाणून घेऊया\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nweekly money and career horoscope साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य १३ ते १९ जून २०२१ : सूर्य राशीपरिवर्तन संयोगामुळे अशी राहील आर्थिक स्थिती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य २० ते २६ जून २०२१ नफा आणि तोटा आर्थिक राशीभविष्य Zodiac weekly career and money horoscope profit or loss in marathi horoscope\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-s-mann-ki-baat-december-29-2019-547807", "date_download": "2021-08-02T22:47:16Z", "digest": "sha1:3T7J5O4UWB4FZIBMTAG4GJ2BOFYKC4T4", "length": 73437, "nlines": 318, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पुढील दशकात भारतीय युवक देशाला नव्या उंचीवर नेतीलः पंतप्रधान मन की बातमध्ये", "raw_content": "\nकार्य��्रम चालू आहे, बघा.\nपुढील दशकात भारतीय युवक देशाला नव्या उंचीवर नेतीलः पंतप्रधान मन की बातमध्ये\nपुढील दशकात भारतीय युवक देशाला नव्या उंचीवर नेतीलः पंतप्रधान मन की बातमध्ये\n21 व्या शतकात जन्मलेले देशाच्या विकासाची गती वाढविण्यात सक्रीय भूमिका बजावतीलः पंतप्रधान मोदी\nतरुणांमध्ये कायमच पुरेपूर ऊर्जा आणि गतिशीलता असते, त्यामुळेच ते मोठे बदल घडवू शकतात, असे स्वामी विवेकानंद म्हणत असतः पंतप्रधान\nविवेकानंद शीला स्मारक प्रत्येकाला गरीबांसाठी काम करण्याची प्रेरणा देतेः पंतप्रधान मोदी\nसन 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्थानिक उत्पादने खरेदी करण्याची आपण प्रतिज्ञा करूयाःपंतप्रधान मोदी\nहिमायत कार्यक्रमाच्या माध्यमातून, गेल्या 2 वर्षात 18,000 युवकांना विविध प्रकारच्या 77 व्यावसायिक शाखांचे प्रशिक्षण देण्यात आलेःपंतप्रधान मोदी\nखगोलशास्त्रातील भारताचे उपक्रम वेगळ्या वाटेने जाणारेःपंतप्रधान मोदी\n17 व्या लोकसभेचे गेले सहा महिने अत्यंत यशस्वी ठरले आहेतः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये\nमाझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. 2019 चे शेवटचे काही दिवस आपल्या समोर आहेत. तीन दिवसांमध्ये 2019 हे वर्ष संपेल आणि आपण केवळ 2020 मध्ये प्रवेश करणार नाही तर नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत, नवीन दशकात प्रवेश करू, 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार आहोत. मी, सर्व देशवासियांना 2020 साठी हार्दिक शुभेच्छा देतो. या दशकात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे, यात 21 व्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यास सक्रिय भूमिका बजावतील- जे या शतकातील महत्त्वाच्या प्रश्नांना समजून मोठे होत आहेत. अशा तरूणांना, आज वेगवेगळ्या शब्दांनी ओळखले जातात. कोणी त्यांना मिलेनियल म्हणून ओळखतात, कोणी त्यांना जनरेशन झेड किंवा जेन झेड असे म्हणतात. आणि लोकांच्या डोक्यात एक गोष्ट तर अगदी पक्की बसली आहे की ही सोशल मिडिया पिढी आहे. ही पिढी खूप प्रतिभावान आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतो. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचे, वेगळे करण्याचे स्वप्न बघतात. त्यांची स्वतःची मत देखील आहेत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, आणि विशेषतः मी भारताविषयी हे सांगू इच्छितो की, आज जर आपण युवकांना पाहिलंत तर त्यांना आजची व्यवस्था आव���त आहे. एवढेच नाहीतर व्यवस्थेचे अनुसरण करायला देखील आवडते. आणि कधी कुठे एखादी व्यवस्था योग्य रीतीने काम करत नसेल तर ते अस्वस्थ देखील होतात आणि धैर्याने व्यवस्थेला जाब देखील विचारतात. मला हे चांगले वाटते. एक गोष्ट अगदी निश्चित आहे की आपल्या देशातील तरुणांच्या मनात अराजकतेविषयी राग आहे. अनागोंदी कारभार, अस्थिरता यासगळ्या बद्दल त्यांना खूप चीड आहे. त्यांना घराणेशाही, जातिवाद, आपले-परके, स्त्री-पुरुष हे भेदभाव आवडत नाही. कधीकधी आपण पाहतो की विमानतळावर किंवा अगदी सिनेमागृहात, जर कोणी रांगेत उभे असेल आणि कोणीतरी रांगेत मध्येच घुसत असेल तर त्याला सर्वात आधी विरोध करणारे तरुणच असतात. आणि आपण पाहिले आहे की अशी कोणतीही घटना घडत असेल तर दुसरा एखादा तरुण लगेच आपला मोबाइल फोन काढून त्याचा व्हिडिओ बनवतात आणि हा व्हिडिओ लगेच व्हायरल देखील होतो. आणि ज्याची चूक आहे त्याला कळते की काय झाले आहे तर, एक नवीन प्रकारची प्रणाली, नवीन प्रकारचे युग, नवीन प्रकारचे विचार हे आपल्या तरुण पिढीला प्रतिबिंबित करतात. भारताला आज या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. या तरुणांना देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते – “My Faith is in the Younger Generation, the Modern Generation, out of them, will come my workers”. ते म्हणाले होते – ‘मला तरुण पिढीवर, या आधुनिक पिढीवर विश्वास आहे आणि त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की, यातूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील’. तरूणांविषयी बोलताना ते म्हणाले – “तारुण्याचे मोल कोणी लावू शकत नाही आणि याचे वर्णनही करता येत नाही.” हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान काळ आहे. तुम्ही आपल्या तारुण्याचा उपयोग कशाप्रकारे करता यावर तुमचे भविष्य आणि तुमचे जीवन अवलंबून आहे. विवेकानंद यांच्या म्हणण्यानुसार, जो उर्जेने आणि गतीशिलतेने भरलेला आहे आणि ज्यात बदलण्याची शक्ती आहे तो खरा युवक. मला विश्वास आहे की, भारतात हे दशक, हे दशक केवळ तरुणांच्या विकासासाठीच नव्हे तर तरूणांच्या क्षमतेने देशाचा विकास साध्य करण्याचे देखील सिद्ध होईल आणि ही पिढी भारताच्या आधुनिकतेत खूप मोठी भूमिका बजावणार आहे, हे मला स्पष्टपणे जाणवत आहे. येत्या 12 जानेवारीला विवेकानंद जयंती दिनी, जेव्हा देश युवा दिन साजरा करेल, तेव्हा या दशकातील प्रत्येक तरुणाने आपल्या या जबाबदारीवर चिंतन केले पाहिजे आणि या दशकास���ठी एखादा संकल्प देखील केला पाहिजे.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कन्याकुमारी मध्ये ज्या खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती, तिथे जे विवेकानंद यांचे स्मारक आहे, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पाच दशकांत हे स्थान भारताचे गौरवस्थान राहिले आहे. कन्याकुमारी, देश आणि जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या कोणाला देशभक्तीने भारावलेल्या आध्यात्मिक चेतनेचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांचासाठी हे तीर्थस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. स्वामीजींच्या या स्मारकामुळे प्रत्येक पंथातील, प्रत्येक वयोगटातील लोकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली आहे.’गरीब नारायणांची सेवा’ हा मंत्र जगण्याचा मार्ग दाखविला आहे. जो कोणी तिथे गेला, त्याच्यात शक्तीचा संचार होणे, सकारात्मकता जागृत होणे, देशासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत होणे – हे अगदी स्वाभाविक आहे.\nआमच्या माननीय राष्ट्रपतींनीही या पन्नास वर्ष जुन्या रॉक स्मारकाला भेट दिली आहे आणि मला आनंद आहे की आमचे उपराष्ट्रपतीही गुजरातमधील कच्छ मध्ये आयोजित झालेल्या महत्वपूर्ण अशा रणमहोत्सवाचे उद्‌घाटन करण्यासाठी गेले होते. जेव्हा आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती देखील भारतात अशा महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांना भेट देतात, तेव्हा देशवासियांना यातून नक्कीच प्रेरणा मिळते – तुम्हीही नक्की जा.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये शिकतो हे खरं, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा एक अतिशय आनंददायी क्षण असतो आणि माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात सर्व तरुण एकत्र येवून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात, आयुष्य 10 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे मागे जाते. परंतु, कधीकधी माजी विद्यार्थ्यांचा असा मेळावा विशेष आकर्षणाचे कारण बनतो, त्याकडे लक्ष दिले जाते आणि देशवासीयांचे लक्ष देखील तिथे जाणे फार महत्वाचे आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, खरं म्हणजे, जुन्या मित्रांना भेटणे, आठवणींना उजाळा देणे, या सगळ्याचा स्वतःचा एक वेगळा आनंद असतो आणि या सगळ्या सोबत काही खास सामायिक उद्देश असेल, एखादा संकल्प असेल, काही भावना जोडलेल्या असतील, मग तर ते अगदी इंद्रधनुष्यासारखे होते. आपण पाहिले असेलच ��ी कधी कधी हे माजी विद्यार्थी त्यांच्या शाळांसाठी काहीतरी योगदान देतात. काही संगणकीकृत करण्यासाठी व्यवस्था स्थापित करतात, काही चांगले वाचनालय उभारतात, काही पिण्याच्या पाण्याची सोय करतात तर काही नवीन खोल्या बांधण्यासाठी तर काही क्रीडा संकुलासाठी योगदान देतात. काही नं काही तरी करतातच. ज्या ठिकाणी आपले आयुष्य घडले त्यासाठी आयुष्यात काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि असे वाटले देखील पाहिजे आणि यासाठी लोकं पुढाकार देखील घेतात. परंतु, आज मी तुमच्यासमोर एक खास प्रसंग सांगू इच्छित आहे. अलीकडेच प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील भैरवगंज आरोग्य केंद्राची कथा मी ऐकली तेव्हा मला खूप चांगले वाटले आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मी राहू शकत नाही. या भैरवगंज आरोग्य केंद्रात, विनामूल्य आरोग्य तपासणीसाठी जवळपासच्या गावातील हजारो लोकांनी गर्दी केली. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. तुम्हाला वाटत असेल यात काय नवीन आहे आली असतील लोकं यात बरेच नवीन आहे. हा कार्यक्रम सरकारी नव्हता, किंवा सरकारचा उपक्रम देखील नव्हता. हे तिथल्या के.आर.हायस्कूल, हा त्याच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, ज्यांतर्गत त्यांनी हे पाऊल उचलले होते आणि त्याला नाव दिले होते ‘संकल्प 95’. ‘संकल्प 95’ चा अर्थ आहे – त्या उच्च माध्यमिक शाळेच्या 1995 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा संकल्प या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. यात माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्य जनजागृतीची जबाबदारी स्वीकारली. ‘संकल्प 95’च्या या मोहिमेमध्ये बेतियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बरीच रुग्णालयेही सहभागी झाली. त्यानंतर, सार्वजनिक आरोग्याबाबत एक मोहीमच सुरू झाली. विनामूल्य तपसणी असो, मोफत औषध देणे असो किंवा जनजागृती करणे असो, ‘संकल्प 95’ हा सर्वांसाठी एक उदाहरण बनला आहे. आपण बऱ्याचदा असे म्हणतो की जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा हा देश 130 कोटी पावले पुढे जातो. जेव्हा अशा गोष्टी समाजात प्रत्यक्षात दिसतात तेव्हा प्रत्येकाला आनंद, समाधान मिळते आणि आयुष्यात काहीतरी करण���याची प्रेरणा देखील मिळते. एकीकडे बिहारच्या बेतीयात माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने आरोग्य सेवा करण्याचा विडा उचलला तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामधील फुलपूरमधील काही महिलांनी आपल्या उपजीविकेद्वारे संपूर्ण प्रदेशाला प्रेरित केले. जर सगळ्यांनी एकत्र येवून एखादा संकल्प केला तर परिस्थिती बदलण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही हे या महिलांनी सिद्ध केले आहे. काही काळापूर्वी पर्यंत फुलपूरच्या या स्त्रिया आर्थिक अडचणी आणि दारिद्रयामुळे त्रस्त होत्या, परंतु, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांचात हिंमत होती. या महिला, कादीपूरच्या बचत गटात सहभागी होऊन चप्पल बनवण्याचे कौशल्य शिकल्या, यामुळे त्यांनी केवळ त्यांच्या पायाला टोचलेले हतबलतेचे काटेच काढून टाकले नाहीत तर परंतु स्वावलंबी बनून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण देखील केले. ग्रामीण उपजीविका मिशनच्या मदतीने आता येथे एक चप्पल बनवण्याचा कारखाना देखील उभारण्यात आला आहे, जिथे आधुनिक मशीनद्वारे चप्पल बनवल्या जात आहेत. मी विशेषत: स्थानिक पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, त्यांनी स्वत:साठी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता या महिलांनी बनवलेल्या चप्पल खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आज या महिलांच्या संकल्पामुळे त्यांच्या केवळ त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बळकट झाली नाही तर जीवनस्तरही सुधारला आहे. जेव्हा मी फुलपूरमधील पोलिस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा ऐकतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना एका गोष्टीची विनंती केली होती आणि मी सांगितले की आपण सर्व देशवासीयांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली पाहिजे. आज पुन्हा एकदा मी सुचवितो, आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकतो या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. यात माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्य जनजागृतीची जबाबदारी स्वीकारली. ‘संकल्प 95’च्या या मोहिमेमध्ये बेतियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बरीच रुग्णालयेही सहभागी झाली. त्यानंतर, सार्वजनि�� आरोग्याबाबत एक मोहीमच सुरू झाली. विनामूल्य तपसणी असो, मोफत औषध देणे असो किंवा जनजागृती करणे असो, ‘संकल्प 95’ हा सर्वांसाठी एक उदाहरण बनला आहे. आपण बऱ्याचदा असे म्हणतो की जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा हा देश 130 कोटी पावले पुढे जातो. जेव्हा अशा गोष्टी समाजात प्रत्यक्षात दिसतात तेव्हा प्रत्येकाला आनंद, समाधान मिळते आणि आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देखील मिळते. एकीकडे बिहारच्या बेतीयात माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने आरोग्य सेवा करण्याचा विडा उचलला तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामधील फुलपूरमधील काही महिलांनी आपल्या उपजीविकेद्वारे संपूर्ण प्रदेशाला प्रेरित केले. जर सगळ्यांनी एकत्र येवून एखादा संकल्प केला तर परिस्थिती बदलण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही हे या महिलांनी सिद्ध केले आहे. काही काळापूर्वी पर्यंत फुलपूरच्या या स्त्रिया आर्थिक अडचणी आणि दारिद्रयामुळे त्रस्त होत्या, परंतु, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांचात हिंमत होती. या महिला, कादीपूरच्या बचत गटात सहभागी होऊन चप्पल बनवण्याचे कौशल्य शिकल्या, यामुळे त्यांनी केवळ त्यांच्या पायाला टोचलेले हतबलतेचे काटेच काढून टाकले नाहीत तर परंतु स्वावलंबी बनून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण देखील केले. ग्रामीण उपजीविका मिशनच्या मदतीने आता येथे एक चप्पल बनवण्याचा कारखाना देखील उभारण्यात आला आहे, जिथे आधुनिक मशीनद्वारे चप्पल बनवल्या जात आहेत. मी विशेषत: स्थानिक पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, त्यांनी स्वत:साठी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता या महिलांनी बनवलेल्या चप्पल खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आज या महिलांच्या संकल्पामुळे त्यांच्या केवळ त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बळकट झाली नाही तर जीवनस्तरही सुधारला आहे. जेव्हा मी फुलपूरमधील पोलिस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा ऐकतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना एका गोष्टीची विनंती केली होती आणि मी सांगितले की आपण सर्व देशवासीयांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली पाहिजे. आज पुन्हा एकदा मी सुचवितो, आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकतो ���पण आपल्या खरेदीमध्ये त्यांना प्राधान्य देऊ शकतो आपण आपल्या खरेदीमध्ये त्यांना प्राधान्य देऊ शकतो स्थानिक उत्पादनांना आम्ही आमची प्रतिष्ठा आणि अभिमाना सोबत जोडू शकतो स्थानिक उत्पादनांना आम्ही आमची प्रतिष्ठा आणि अभिमाना सोबत जोडू शकतो या भावनेने आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचे माध्यम बनू शकतो का या भावनेने आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचे माध्यम बनू शकतो का मित्रांनो, कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात प्रकाश देणारा दीपक या भावनेने महात्मा गांधी स्वदेशीकडे पाहत होते. गोरगरीबांच्या जीवनात समृद्धी आणतो. शंभर वर्षांपूर्वी गांधीजींनी एक मोठे जनआंदोलन सुरू केले होते. भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे लक्ष्य होते. गांधीजींनी, स्वावलंबी होण्याचा हा मार्ग दाखविला होता. 2022 मध्ये आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू. ज्या स्वतंत्र भारतात आपण श्वास घेत आहोत, त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लक्ष्यावधी पुत्रांनी, माता-भगिनींनी, अनेक अत्याचार सहन केले आहेत, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. लाखो लोकांचा त्याग, तपश्चर्या, बलिदान यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ज्या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत, आपण स्वतंत्र आयुष्य जगत आहोत आणि देशासाठी मरणारे, देशासाठी प्राण पणाला लावणारे, ज्ञात-अज्ञात, असंख्य लोक, आपल्याला फारच थोड्या लोकांची नावे माहित असतील-पण त्यांनी त्याग केला आहे – स्वतंत्र भारताचे स्वप्न बघत – समृद्ध, सुखी, संपन्न, स्वतंत्र भारतासाठी\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत, कमीतकमी या दोन-तीन वर्षांत आपण स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा आग्रह करू शकतो का भारतात तयार झालेल्या, आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेल्या, ज्याला आपल्या देशवासियांच्या घामाचा सुंगंध येत आहे, आपण अशा वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरू शकतो का भारतात तयार झालेल्या, आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेल्या, ज्याला आपल्या देशवासियांच्या घामाचा सुंगंध येत आहे, आपण अशा वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरू शकतो का मी फार जास्त कालावधीसाठी हे म्हणत नाही, स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत, केवळ 2022 पर्यंत मी हे बोलत आहे. आणि हे काम सरकारी नसावे, ठिकठिकाणी तरुणांनी पुढे यावे, लहान लहान संघटना तयार कराव्यात, लोकांना प्रोत्साहन द्यावे, समजावून सांगा आणि निर्णय घ्या – चला, आपण स्थानिक उत्पादनांची खरेदी करू, स्थानिक उत्पादनांवर भर देऊ, ज्यात देशवासीयांच्या घामाचा सुगंध आहे – तोच माझ्या स्वतंत्र भारताचा आनंदी क्षण आहे, चला हे स्वप्न बघत आपण पुढे जाऊया.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, देशातील नागरिकांनी स्वावलंबी बनून सन्मानाने आपले जीवन जगावे हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचे आहे. अशा एका उपक्रमाबद्दल मी चर्चा करू इच्छितो ज्याने माझे लक्ष वेधून घेतले आणि तो उपक्रम म्हणजे जम्मू-काश्मीर आणि लडाखचा ‘हिमायत कार्यक्रम’. हिमायत प्रत्यक्षात कौशल्य विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित आहे. यात, 15 ते 35 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरूण सहभागी होतात. हे जम्मू-काश्मीरचे ते लोकं आहेत ज्यांचे काही कारणास्तव शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही, ज्यांना अर्ध्यावर शाळा आणि महाविद्यालय सोडावे लागले.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल की मागील दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत अठरा हजार युवकांना वेगवेगळ्या 77 व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी सुमारे पाच हजार लोक कुठेतरी नोकरी करत आहेत आणि बऱ्याच जणांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. हिमायत कार्यक्रमाद्वारे आपले जीवन बदलून टाकणाऱ्या या लोकांच्या कथा खरोखर माझ्या मनाला भिडणाऱ्या आहेत.\nपरवीन फातिमा – तमिळनाडूच्या तिरुपुरात गारमेंट युनिटमध्ये पदोन्नतीनंतर सुपरवायझर-कम-कोऑर्डिनेटर बनली आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत ती कारगिलच्या एका छोट्याशा गावात राहत होती. आज तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे, तिला आत्मविश्वास आला आहे – ती स्वावलंबी झाली आहे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी देखील तिने आर्थिक विकासाची संधी आणली आहे. परवीन फातिमा प्रमाणेच, हिमायत कार्यक्रमामुळे, लेह-लडाख भागातील अन्य मुलींचे, रहिवाशांचे नशीब बदलले आहे आणि ते सर्व आज तामिळनाडूमध्ये एकाच कंपनीत काम करत आहेत. त्याचप्रमाणे डोडाच्या फियाज अहमदसाठी हिमायत वरदान ठरले. फियाजने 2012 मध्ये 12 वीची परीक्षा दिली, परंतु आजारपणामुळे तो त्याचे शिक्षण पुढे पूर्ण करू शकला नाही. फियाज, दोन वर्षांपासून हृदयरोगाशी झुंज देत होता. दरम्यान, त्याचा एक भ���ऊ आणि एक बहिणीचाही मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर एक प्रकारे संकटांचा डोंगर कोसळला. अखेरीस त्यांना हिमायतकडून मदत मिळाली. त्यांनी हिमायतमार्फत आयटीईएस म्हणजेच माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा यामध्ये प्रशिक्षण घेतले आणि आज तो पंजाबमध्ये नोकरी करत आहे.\nफियाज अहमद यांनी पदवीचे शिक्षण त्यांनी सुरु ठेवले होते, ते ही आता पूर्ण होईल. अलीकडेच हिमायातच्या एका कार्यक्रमात त्यांना आपला अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आपली गोष्ट सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचप्रमाणे अनंतनागचा रकीब-उल-रहमान आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही. एके दिवशी, रकीबला त्याच्या विभागातील मोबिलायझेशन शिबिरातून हिमायत कार्यक्रमाची माहिती मिळाली. रकीबने लगेच रिटेल टीम लीडर कोर्समध्ये प्रवेश घेतला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आज तो एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये नोकरी करत आहेत. ‘हिमायत मिशन’ च्या लाभ प्राप्त झालेले, प्रतिभावान युवकांची अशी अनेक उदाहरणे आहेत जे जम्मू-काश्मीरच्या परिवर्तनाचे प्रतिक बनले आहेत. हिमायत कार्यक्रम सरकार, प्रशिक्षण भागीदार, नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि जम्मू-काश्मीरमधील लोक यांच्यात असलेल्या ताळमेळाचे एक आदर्श उदाहरण आहे. या कार्यक्रमामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास जागृत झाला आहे आणि प्रगतीचा पुढील मार्गही प्रशस्त झाला आहे.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, 26 तारखेला आपण या दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहिले. कदाचित या सूर्यग्रहणामुळेच, रिपुनने Mygov वर एक अतिशय रोचक प्रतिक्रिया लिहिली आहे. तो लिहितो … ‘नमस्कार सर, माझे नाव रिपुन आहे. मी ईशान्य भारतातील आहे पण सध्या मी दक्षिणेत काम करतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला आठवतंय की आमच्याकडे आभाळ स्वच्छ असल्यामुळे आम्ही तासन् तास आकाशातील ताऱ्यांकडे पहात रहायचो. ताऱ्यांकडे टक लावून बघायला मला खूप आवडायचे. आता मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या दैनंदिन कामांमुळे, मी या गोष्टींसाठी आता वेळ देऊ शकत नाही … आपण या विषयाबद्दल थोडेसे बोलू शकता का विशेषतः तरुणांमध्ये खगोलशास्त्र कसे लोकप्रिय होऊ शकते विशेषतः तरुणांमध्ये खगोलशास्त्र कसे लोकप्रिय होऊ शकते\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, मला बऱ्याच सूचना येत असतात, परंतु या प्रकारची सूचना कदाचित प्रथमच माझ्याकडे आली आहे असे मी म्हणू शकतो. तसे पहिले तर, विज्ञानावर, बऱ्याच बाबींवर बोलण्याची मला संधी मिळाली आहे. विशेषत: तरुण पिढीच्या विनंती वरून मला बोलण्याची संधी मिळाली आहे. परंतु या विषयावर कधी बोलणेच झाले नाही आणि आता 26 तारखेलाच सूर्यग्रहण झाले आहे, त्यामुळे कदाचित आपल्यालाही या विषयामध्ये रस असेल असे वाटते. सर्व देशवासीयांप्रमाणे, विशेषत: माझ्या तरुण मित्रांप्रमाणे, मी देखील 26 तारखेला, सूर्यग्रहण होते, तेव्हा देशवासियांप्रमाणेच मला देखील आणि माझ्या तरुण पिढीच्या मनातील उत्साहाप्रमाणे माझ्या मनात देखील उत्साह होता आणि मलासुद्धा सूर्यग्रहण पहायचे होते, पण दुर्दैवाने त्या दिवशी दिल्लीत आकाश ढगाळ होते आणि मला त्याचा आनंद घेता आला नाही, परंतु, टीव्हीवर कोझिकोड आणि भारताच्या इतर भागात दिसणारी सूर्यग्रहणाची सुंदर छायाचित्रे बघायला मिळाली. सूर्य एका चमकणाऱ्या अंगठीच्या आकाराचा दिसत होता. आणि त्या दिवशी मला या विषयातील काही तज्ञांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली आणि ते सांगत होते की चंद्र पृथ्वीपासून फारच दूर आहे म्हणून हे घडते आणि म्हणूनच त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे व्यापत नाही. अशाप्रकारे, एका अंगठीचा आकार तयार होतो. हे सूर्यग्रहण, एक वार्षिक सूर्यग्रहण ज्याला खंडग्रास ग्रहण देखील म्हणतात. ग्रहण आपल्याला आपण पृथ्वीवर राहत असून अंतराळात फिरत असल्याची आठवण करून देते. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांसारखेच अवकाशात अनेक ग्रह फिरत असतात. चंद्राच्या सावलीमुळेच आपल्याला ग्रहणांचे विविध प्रकार दिसतात. मित्रांनो, भारताला खगोलशास्त्राचा खूप प्राचीन आणि गौरवशाली इतिहास आहे. आकाशातील चमकणाऱ्या ताऱ्यांशी आपला संबंध आपल्या संस्कृतीइतकाच जूना आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित असेल की भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय भव्य जंतर-मंतर आहेत, जे पाहण्यासारखे आहेत. आणि, या जंतर-मंतरचा खगोलशास्त्राशी थेट संबंध आहे. आर्यभट्टांच्या महान प्रतिभेबद्दल कोणाला माहिती नाही आपल्या कारर्किदित त्यांनी सूर्यग्रहणासह चंद्रग्रहणाची सविस्तर व्याख्या दिली आहे. तात्विक आणि गणितीय दोन्ही दृष्टीकोनातून ही व्याख्या केली आहे. पृथ्वीच्या सावलीच्या आकाराची गणना कशी करावी हे त्यांनी गणिताच्या आधारे स्पष्��� केले. त्यांनी ग्रहण कालावधी आणि त्याची गणना करण्यासाठी अचूक माहिती दिली. भास्कर यांच्यासारख्या त्यांच्या शिष्यांनी ही प्रेरणा आणि हे ज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुढे, चौदाव्या – पंधराव्या शतकात, केरळमधील, संगम गावचे माधव, यांनी ब्रह्मांडात अस्तित्वात असणाऱ्या ग्रहांची स्थिती मोजण्यासाठी कॅल्क्युलसचा वापर केला. रात्रीचे आकाश हा केवळ कुतूहलाचा विषय नव्हता तर तो गणिताच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आणि शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाचा स्त्रोत होता. काही वर्षांपूर्वी मी ‘प्री-मॉडर्न कच्छी नॅव्हिगेशन टेक्निक अँड वॉयजेस’ या पुस्तकाचे अनावरण केले होते. हे पुस्तक एक प्रकारे ‘मालमची डायरी’ आहे. मालम याने खलाशी म्हणून त्याने अनुभवलेल्या प्रसंगांची आपल्या शब्दात डायरीत नोंद करून ठेवली आहे. आधुनिक युगात, त्याच मालमच्या पोथींचा संग्रह आणि तो देखील गुजराती हस्तलिखित संग्रह आहे, ज्यामध्ये पुरातन नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे वर्णन केले आहे आणि आकाश, तारे, ताऱ्यांच्या हालचालींचे वर्णन ‘मालम नि पोथी’ मध्ये केले आहे;आणि हे स्पष्टपणे सांगितले आहे की समुद्रात प्रवास करताना, ताऱ्यांच्या मदतीने दिशा निश्चित केली जाते. तारे इच्छितस्थळी पोहोचण्याचा मार्ग दाखवतात.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारत खूपच पुढे आहे आणि आपले उपक्रम, पथप्रवर्तक देखील आहेत. आपल्याकडे पुण्याजवळ एक विशालकाय मीटरवेव्ह दुर्बीण आहे. एवढेच नव्हे तर कोडाईकनाल, उदगमंडलम, गुरु शिखर आणि हणले लडाख इथेही शक्तिशाली दुर्बिणी आहेत. 2016 मध्ये बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान आणि मी नैनितालमध्ये 6.6 मीटर देवस्थल ऑप्टिकल दुर्बिणीचे उद्‌घाटन केले होते. ही आशियातील सर्वात मोठी दुर्बीण आहे. इस्रोकडे एस्ट्रोसॅट नावाचा एक खगोलशास्त्रीय उपग्रह आहे. सूर्याबद्दल संशोधन करण्यासाठी इस्रो ‘आदित्य’ या नावाने आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. खगोलशास्त्राविषयी, आपले प्राचीन ज्ञान असो की आधुनिक यश, आपण त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. आज, आपल्या तरुण शास्त्रज्ञांमध्ये, केवळ त्यांचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याची तीव्र इच्छा नाही, तर त्यांच्यात खगोलशास्त्राच्या भविष्याबद्दल देखील एक दृढ इच्छाशक्ती आहे.\nआप��्या देशातील तारामंडळ रात्रीचे आकाश समजावून घेण्याबरोबरच स्टार गेझिंगला देखील छंद म्हणून विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. बरेच लोक छत किंवा बाल्कनीमध्ये दुर्बिणी छंद म्हणून ठेवतात. स्टार गेझिंगमुळे/ताऱ्यांचे निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे ग्रामीण शिबिरे आणि ग्रामीण सहलीला देखील चालना मिळू शकते. आणि अशी अनेक शाळा-महाविद्यालये आहेत जी खगोलशास्त्र क्लब स्थापन करतात आणि हा प्रयोग पुढे सुरु ठेवला पाहिजे.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या संसदेला आपण लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखतो. आज मला एक गोष्ट अभिमानाने सांगायची आहे की आपण ज्या प्रतिनिधींची निवड करुन त्यांना संसदेत पाठविले आहे, त्या प्रतिनिधींनी गेल्या 60 वर्षातील सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या सहा महिन्यांत 17 व्या लोकसभेत दोन्ही अधिवेशने खूपच यशस्वी ठरली. लोकसभेने 114 टक्के काम केले, तर राज्यसभेने 94 टक्के काम केले आणि त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळपास 135 टक्के काम झाले होते. रात्री उशिरापर्यंत संसदेचे काम सुरु होते. मी हे यासाठी सांगत आहे कारण यासाठी सर्व खासदार अभिनंदनास पात्र आहेत. आपण ज्या लोकप्रतिनिधींना संसदेत पाठविले त्यांनी साठ वर्षांचे सर्व विक्रम मोडले आहेत. इतके काम होणे हे भारतीय लोकशाहीची ताकद आणि लोकशाहीप्रती असलेला विश्वास दाखवणारा आहे. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदारांच्या सक्रिय सहभागाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, सूर्य, पृथ्वी, चंद्राची गती फक्त ग्रहण निश्चित करत नाही तर बऱ्याच गोष्टी देखील याच्याशी निगडीत आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की जानेवारीच्या मध्यावर, सूर्याच्या गतीवर अवलंबून असणारे वेगवेगळे सण भारतभर साजरे केले जातील. पंजाब ते तामिळनाडू आणि गुजरात ते आसामपर्यंत लोक अनेक सण साजरे करतील. जानेवारीत मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत आणि उत्तरायण साजरे केले जातात. त्यांना उर्जेचे प्रतीक देखील मानले जाते. याचदरम्यान, पंजाबमध्ये लोहड़ी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आणि आसाममध्ये माघ-बिहू हे सण साजरे केले जातील. या सणांचं शेतकरी आणि शेतीशी खूप जवळच नातं आहे. हे सण आपल्याला भारताचे ऐक्य आणि विविधता याची आठवण करून देतात. पोंगलच्या शेवटच्या दिवशी आपल्याला तिरूवल्लुवर जयंती स��जरी करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. हा दिवस महान लेखक-विचारवंत संत तिरुवल्लुवर यांच्या जीवनासाठी समर्पित आहे.\nमाझ्या प्रिय देशवासियांनो, 2019 ची ही शेवटची ‘मन की बात’ आहे. 2020 मध्ये आपण पुन्हा भेटू. नवीन वर्ष, नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह – चला पुढे जाऊया. संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती एकत्र करूया. खूप दूरवर जायचे आहे, बरेच काही करायचे आहे, देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे. 130 कोटी देशवासीयांच्या प्रयत्नांवर, त्यांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या संकल्पावर, विश्वास ठेवून मार्गक्रमण करूया. मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप – खूप शुभेच्छा \nसोशल मीडिया कॉर्नर 2 ऑगस्ट 2021\t(August 02, 2021)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 2 ऑगस्ट 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-HOL-behind-the-scene-with-tv-actors-5724793-PHO.html", "date_download": "2021-08-02T20:45:57Z", "digest": "sha1:7GTFZM5Q4LDE7N6KJIRVFLQ3YPIFURZQ", "length": 3059, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Behind The Scene With TV Actors | मेकअप रूममध्ये असा असतो तुमच्या लाडक्या TV स्टार्सचा वावर, पाहा Behind the Stage - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमेकअप रूममध्ये असा असतो तुमच्या लाडक्या TV स्टार्सचा वावर, पाहा Behind the Stage\nएंटरटेनमेंट डेस्क - रॅम्पवर असो वा स्क्रीनवर सुंदर दिसणे सोपे काम नाही. मॉडेल्स आणि अॅक्टर्स स्क्रीनवर परफेक्ट मेकअप, परफेक्ट केशरचना आणि स्टाइलमध्ये दिसत असतात. मात्र यासाठी सेलिब्रिटींना पडद्यामागे खूप तयारी करावी लागते. त्यात टीव्ही शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना तर स्वतःची खूपच काळजी घ्यावी लागते. टीव्ही स्क्रीनवर रोज प्रेक्षकांना भेटावे लागणार असल्याने त्यांना लूक आणि मेकअपवर फार लक्ष द्यावे लागते. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक काळ मेकअपमध्ये जात असतो. टीव्ही स्टार्सचे असेच काही मेकअप करतानाचे फोटो आपण पाहणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टेजमागे वावरतानाचे सेलिब्रिटींचे खास PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-no-dowry-no-honor-daughter-wedding-in-gifted-book-5623482-PHO.html", "date_download": "2021-08-02T20:37:07Z", "digest": "sha1:CKDTU3NKRD3FZ36MQM2DSZ7QCGP6C36R", "length": 6993, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No dowry, no honor, daughter wedding in Gifted Book | ना ह��ंडा, ना मानपान, मुलीच्या लग्नात पुस्तकरूपी कन्यादान; विवाहस्थळी पुस्तकांचे प्रदर्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nना हुंडा, ना मानपान, मुलीच्या लग्नात पुस्तकरूपी कन्यादान; विवाहस्थळी पुस्तकांचे प्रदर्शन\nऔरंगाबाद- लग्न म्हटले की सुरुवात होते हुंड्यापासून नंतर मानपान, आहेर आणि बडेजावपणाचा थाटमाट. पण, औरंगाबाद शहरात असे एक लग्न होत आहे, ज्यात केवळ पुस्तकांचीच चलती असेल. वधू-वरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, कन्यादान म्हणून मुलीला आणि जावयाला पुस्तकांची भेट आणि जेवणावळीच्या स्टॉलजवळच असेल विविध प्रकाशनांचे भव्य पुस्तक प्रदर्शन\nउद्योजक अर्थशास्त्रीय घडामोडींचे अभ्यासक डी. एस. काटे यांच्या कन्या सायली आणि नाशिक येथील सूर्यकांत पवार यांचे चिरंजीव अजिंक्य यांचा हा विवाहसोहळा रविवार, १८ जून रोजी गुरू लॉन्स येथे संध्याकाळी सात वाजता होत आहे. सायली अजिंक्य हे दोघेही उच्चविद्याविभूषित असून त्यांनीही या अनोख्या लग्नसोहळ्याला होकार दिला आहे.\nवधू-वरांच्याहस्ते प्रकाशन : डी.एस. काटे यांनी लिहिलेल्या अर्थजागर या पुस्तकाचे प्रकाशन विहाहस्थळी वधू-वरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इच्छुकांना या पुस्तकाच्या प्रती मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच मुलीला कन्यादान म्हणून विविध प्रकाशनांची गाजलेली पुस्तके दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे लग्नामध्ये भांडीकुंडी इतर मानाच्या वस्तू दिल्या जाणार नाहीत.\nएक लाखाची पुस्तके वाटणार : लग्नानिमित्त एक लाख रुपयांची विविध पुस्तके गरजू विद्यार्थी वाचनालयांना देण्याचा संकल्प काटे कुटुंबीयांनी केला आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी पुस्तके, मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तके असतील, असे डी. एस. काटे यांनी सांगितले.\nएरवी कुठल्याही कार्यक्रमानिमित्त पुस्तक विक्रेत्यांची हेळसांड होते. कार्यक्रमस्थळी दारासमोर चटई टाकून त्यावर पुस्तके मांडून खरेदीदारांची वाट पाहावी लागते. मात्र, या विवाहाच्या निमित्ताने काटे कुटुंबीयांच्या वतीने पुस्तक विक्रेत्यांचा सत्कार करून त्यांना सुयोग्य असे स्टॉल मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात विविध प्रकाशनांची, लेखकांची पुस्तके असतील.\nआहेर नको, पुस्तके घ्या\nलग्नामध्ये नातेवाईक मित्रांकडून वस्तू रोख स्���रूपात आहेर देण्याची प्रथा आहे. लग्नावेळी जी मंडळी असा आहेर घेऊन येतील, त्यांना आहेर देण्याऐवजी तेवढ्याच पैशांची पुस्तके विकत घ्या, असा सल्ला दिला जाणार आहे. यातून बरेच जण पुस्तके विकत घेतील आणि स्वत:सह मुलांना इतर गरजूंना देऊ शकतील.\nपुढील स्लाइडवर वाचा... वाग्दत्त वधू म्हणाली... माहेरातून विचारांचे धन घेऊन सासरी जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/10/ahmednagar-murder-darevadi-three-suspected.html", "date_download": "2021-08-02T23:06:15Z", "digest": "sha1:7R6SYZUEHK6VQJVBRXTQ54TPFLCFDGOT", "length": 3676, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "नगर : दरेवाडी येथे महिलेचा खून; घराच्या समोरच पुरला मृतदेह", "raw_content": "\nनगर : दरेवाडी येथे महिलेचा खून; घराच्या समोरच पुरला मृतदेह\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nनगर तालुक्यातील दरेवाडी येथे एका भाजीविक्री करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह घराच्या समोरच पुरवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. राजकन्या महादेव आगाशे (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.\nदरेवाडी येथील आझाद चौक याठिकाणी एका घरासमोर एक महिलेचा मृत्यूदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती सरपंच अनिल करांडे यांनी भिंगार पोलीसांना दिली. भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.\nघरासमोर पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. घटना सोमवारी रात्री घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गळा दाबून व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती व दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/oral-bottle-vial-sticker-labeling-machine-stainless-steel-customized-pharmaceutical.html", "date_download": "2021-08-02T21:54:11Z", "digest": "sha1:T4RXZBQ5OPWSHZKMSRKVD5BSYSBTGBE7", "length": 14749, "nlines": 187, "source_domain": "mr.xernt.com", "title": "तोंडी बाटली वायल स्टीकर लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील सानुकूलित फार्मास्युटिकल - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टि��� बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nतोंडी बाटली वायल स्टीकर लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील सानुकूलित फार्मास्युटिकल\nतोंडी बाटली वायल स्टीकर लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील सानुकूलित फार्मास्युटिकल\nछोटी गोल बाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nअ‍ॅल्युमिनियम / स्टेनलेस स्टील\n500 पीसी / मिनिट\nसानुकूलित फार्मास्युटिकल ओरल बाटली लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील\n1, बहुतेक घटक एल्युमिनियमद्वारे बनविलेले असतात, वजन कमी करतात आणि वाहतुकीची फी कमी करतात.\n2, उत्पादन कमाल वेग सुमारे 500 पीसी / मिनिट आहे. लेबलिंग अचूकता ± 0.5 मिमी आहे.\n3, मशीनची वापरणारी शक्ती, आयाम, वजन सानुकूलित आहे.\n1, एम्पुलेस बाटली, कुपी बाटली, तोंडी द्रव आणि उच्च-गती अचूकतेसह अन्य लहान गोल बाटली लेबलिंगसाठी अनुप्रयोग\n२, स्पेशल मेकिंग व्हर्टिकल फीडिंग, स्क्रू अनुलंब ते क्षैतिज यंत्रणा, क्षैतिज लेबलिंग डिझाइन, प्रभावीपणे समस्येचे निराकरण करते ज्यामुळे विविध पातळ बाटली आहार आणि लेबलिंगमध्ये सातत्याने समस्या ठेवू शकत नाहीत.\n3, इनक्लिनडा प्रकार वाहक बेल्ट, एम्प्यूल्स बाटलीची कोर झुकाव समस्या सोडवा.\n4, ग्राहक त्यांच्या स्वत: च्या उत्पादन रेषानुसार स्टँड फीडिंग किंवा क्षैतिज खाद्य निवडू शकतात.\nथर्मल ट्रान्सफर प्रिंटर, इंकजेट किंवा लेसर प्रिंटर सिंक्रोनाइझेशन पूर्ण कोडिंग आणि लेबलिंग निवडू शकता\n5, व्हिडिओ शोध डिव्हाइस लेबलिंग डिटेक्शन, लीक कोड डिटेक्शन फंक्शन आणि कोड प्रिंटिंग कंटेंट डिटेक्शन यासारख्या विविध डिटेक्शन फंक्शनची सुविधा देऊ शकतो, अपात्र उत्पादने पुनर्प्राप्ती दूर केल्या जातील.\nउत्पादनाची गती 500 पीसी / मिनिट\nअ���ूकता लेबलिंग . 0.5 मिमी\nलेबल जास्तीत जास्त रुंदी 130 मिमी\nबाटली व्यास 10-30 मिमी\nलेबल अंतर्गत व्यास 76.2 मिमी\nलेबल बाह्य व्यास 330 मिमी\nबाह्यरेखा आकार एल 2500 × डब्ल्यू 1200 × 1600 मिमी\nशक्ती वापरणे 220 व्ही 50 एचझेड 1500 डब्ल्यू\n1, मशीन फार्मास्युटिकल उद्योगास लागू आहे, लेबलिंगची कमाल रुंदी 130 मिमी आहे.\n2, बाटल्यांचा व्यास 10-30 मिमीच्या दरम्यान आहे, आतील व्यासाचे लेबल देखील 76.2 मिमी आहे.\n3, जास्तीत जास्त व्यासाचा व्यास 330 मिमी आहे.\nटॅग: कुपी लेबलर, बाटली लेबल अर्जकर्ता\nफार्मास्युटिकल वायल स्टिकर लेबलिंग मशीन 10-30 मिमी बाटल्यांचा व्यास\nएम्पौल्स / ओरल लिक्विड बॉटलसाठी स्टेनलेस स्टील शीशी स्टीकर लेबलिंग मशीन\nऔषधी उद्योगासाठी व्हायल राऊंड बॉटल लेबलिंग मशीन\nफार्मास्युटिकल्स उद्योगासाठी छोटी गोल बोतल स्टिकर लेबलिंग मशीन\nफार्मास्युटिकल उद्योगासाठी उच्च अचूक वायल स्टिकर लेबलिंग मशीन\nऔषध लिक्विड बाटली लेबल अनुप्रयोगकर्ता बुद्धिमान नियंत्रण\nओरल लिक्विड ऑटोमॅटिक स्टिकर लेबलिंग मशीन 220 व्ही 50 एचझेड 1500 डब्ल्यू\nचिकट स्वयंचलित स्टिकर लेबलिंग मशीन आयातित मोटर नियंत्रण\nफार्मास्यूटिकल्स इंडस्ट्री व्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nओरल लिक्विड बॉटल वायल स्टिकर लेबलिंग मशीन, सेल्फ hesडझिव्ह लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीनअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील ले��ल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://policenews24.in/filed-a-case-for-demanding-rs-500-installment/", "date_download": "2021-08-02T21:20:12Z", "digest": "sha1:6LQH7NRTJWRZIFVW5JSP6LYDNZIDBPGZ", "length": 8158, "nlines": 92, "source_domain": "policenews24.in", "title": "Filed a case for demanding Rs 500 installment", "raw_content": "\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nपुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,\nपुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालकासहित १६ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nटपरी चालकाला दररोज ५०० रुपयांचा हप्ता मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल.\nकोंढवा पोलीसांनी केली कारवाई.\nपोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोंढव्यातील एका पानटपरी चालकाकडे रोजचे ५०० रूपये हप्ता मागितल्या प्रकरणी एका,\nविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इम्तियाज दाऊद मेमन वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द पुणे याला अटक करण्यात आली आहे.\nगेल्या वर्षभरापासून तो हा हप्ता वसुल करीत‌ होता. याप्रकरणी रमजान रज्जाक खान वय २३, रा. बाबाजान मस्जिद जवळ शिवनेरीनगर, कोंढवा यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.\nरमजान खान यांची सत्यानंतद हॉस्पिटलसमोर पान टपरी असून ते गेल्या दोन वर्षांपासून पान टपरी चालवितात.\nमागील २ महिन्यांपासून मेमन याने फिर्यादी खान यांना धमकावून पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता,\nद्यावा लागेल,पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन अशी धमकी दिली या धमकीला घाबरून फिर्यादी हे गेले २ महिने त्याला हप्ता देत होते. आतापर्यंत त्याने २५ हजार रुपये मेमन याला दिले.\nआता मात्र त्याला पैसे देणे शक्य नसल्याचे त्याने सांगितल्यावर मेमनने त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली.\nशेवटी वैतागून खान यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहे.\n← दारु उधारीने न दिल्याने बियर बार चालकाला मारहाण : ��रिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न,\nसराईत तडीपार गुन्हेगारास सोलापुर येथुन गुन्हे शाखेकडून जेरबंद, →\nपुण्यातील वकिलाच्या खून प्रकरणात नविन वळन,\nपुणे शहरातील महिला व विद्यार्थिनींना रात्री घरी जाण्यास उशिर झाल्यास तातडीने पोलीस येतील धावून,\nपिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनि केलीअटक\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nAdvertisement (Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी. (Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अमली पदार्थ\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nतुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nकॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचा नगरसेवक पद कोर्टाने केले रद्द\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/you-can-now-transfer-train-tickets-to-family-members/", "date_download": "2021-08-02T21:13:25Z", "digest": "sha1:NRRXF7BBQ6YS3U5UUWDIJCPIFVG37NM2", "length": 14607, "nlines": 158, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "आपण प्रवास करत नसल्यास आता रेल्वेचं तिकीट कुटुंबातील सदस्यांच्या नावे ट्रान्सफर करू शकता…जाणून घ्या कसे", "raw_content": "\nआपण प्रवास करत नसल्यास आता रेल्वेचं तिकीट कुटुंबातील सदस्यांच्या नावे ट्रान्सफर करू शकता…जाणून घ्या कसे\nन्यूज डेस्क – देशात प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे सर्वात सोयीस्कर आणि सोपस्कर माध्यम आहे, परंतु त्यातील बऱ्याच सुविधा सर्वसामान्यांना माहिती नाहीत. तुम्ही ट्रेनचे तिकीट नक्कीच बुक केले असावे पण काही कारणास्तव तुम्हाला कदाचित प्रवास करता आले नसेल, ही परिस्थिती सर्वसामान्यांना बर्‍याच वेळा जाणवली आहे.\nप्रवासाच्या अगदी आधी एखाद्या व्यक्तीसमोर अशी समस्या येत असेल तर सहसा ते तिकीट रद्द करू शकतात आणि कुटुंबातील दुसर्‍या सदस्याच्या नावावर नवीन तिकीट बुक करू शकतात. परंतु यात अडचण येते की आपल्या कुटुंबातील सदस्यांना नवीन तिकीट बुक करण्यासाठी कन्फर्म तिकीट मिळणे शक्य नाही.\nअशा गैरसोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशां���ा उत्तम सुविधा पुरवते. जर आपल्यास असे झाले की भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार आपण तिकिट आपल्या कोणत्याही नातेवाईकाच्या नावे हस्तांतरित करू शकता. यासाठी प्रस्थान करण्याच्या 24 तास आधी तुम्हाला जवळच्या रेल्वे आरक्षण काऊंटरला भेट द्यावी लागेल.\nयानंतर, आपणास तिकिटांची प्रत काउंटरवर दाखवावी लागेल आणि कुटूंबाच्या सदस्याच्या आयडीसह आपली ओळख दर्शवावी लागेल, ज्याच्या नावावर तिकिट हस्तांतरित करायचे आहे. तिकिट व सर्व कागदपत्रांसह तुम्हाला तिकिट हस्तांतरणासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर, रेल्वे आरक्षण केंद्राचा अधिकारी आपल्या घरातील कोणत्याही सदस्याच्या नावे आपले तिकीट ट्रान्सफर करू शकतो.\nतिकिट हस्तांतरणादरम्यान, आपण हे लक्षात घ्यावे लागेल की आपण ही बदली केवळ आपल्या आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नीच्या नावे करू शकता. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही मित्राच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचं असेल तर ते शक्य नाही. या व्यतिरिक्त जर अशी परिस्थिती एखाद्या लग्नात किंवा पार्टीत जाणऱ्या लोकांसमोर येत असेल तर विवाह आणि पार्टीच्या संयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास आधी अर्ज करावा लागेल. ही सुविधा तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकेल.\nPrevious articleसर्प मित्र प्राणी मित्रने ब्राऊन कोब्रा नाग सापाला दिले जीवदान…\nNext articleमोठा अपघात | फिलिपिन्समध्ये लष्कराचे विमान कोसळले…विमानात ८५ लोक होते सवार…\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\ne-RUPI | आता कार्ड-बँक किंवा App शिवाय डिजिटल पेमेंट सुविधा…ई-रूपी App काय आहे\nखगोलीय घटना | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nTokyo Olympics | बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला कास्यपदक…भारताच्या खात्यात दुसर पदक…\nजम्मु-काश्मिरात दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार ना सरकारी नोकरी…आदेश जारी\nपेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय ५ ऑगस्ट रोजी करणार सुनावणी…विरोधकांच्या निशाण्यावर केंद्र सरकार\nखासदार बाबुल सुप्रियो यांचा भाजपला रामराम…आणि सोशल मीडियावर लिहिले….\nमध्य प्रदेशच्या भिंडमध्ये मोठा अपघात…कारागृहाची भिंत कोसळून २२ कैदी गंभीर जखमी…\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्���धान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nTokyo Olympic | कमलप्रीत कौरने डिस्कस थ्रोमध्ये विक्रम मोडला…\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\nऑगस्टमध्ये एवढे दिवस असतील बँका बंद…सुट्ट्यांची ही यादी पहा\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/10/vidhansabha2019-cvigil-app-1192-complaints-received.html", "date_download": "2021-08-02T22:21:38Z", "digest": "sha1:3VXD4TRIKONH6WBDECMQSLLWKP4MXD37", "length": 6264, "nlines": 57, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी", "raw_content": "\n‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nसार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. दाखल तक्रारींपैकी 490 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले.\nआदर्श आचारसंहितेचा भंग करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे अशा विविध घटना आढळून आल्यास मतदार स्वत: भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपद्वारे तक्रार करू शकतात.\nप्रतिबंधित कालावधीत प्रचार करण्याच्या 52 तक्रारी, शस्त्राचे प्रदर्शन किंवा धाकदपटशा करण्याच्या 2 तक्रारी, कुपन किंवा भेटवस्तू देण्याच्या 13 तक्रारी, पैसे वितरित करण्याच्या 12, मद्य वितरित करण्याच्या 14, विनापरवाना पोस्टरच्या 589, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांसंदर्भातील 9 तक्रारी, विनापरवाना वाहनांचा वापर करणाऱ्या 22 तक्रारी, ध्वनिक्षेपकाचा निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वापराच्या 8 तक्रारी आणि इतर 471 तक्रारींचा यात समावेश आहे.\nवाशिम जिल्ह्यातून सर्वाधिक १८८ तक्रारी प्राप्त आहेत. सोलापूर १६५, ठाणे १४०, पुणे १३८, मुंबई उपनगर ४५, मुंबई शहर ३३ तर सर्वात कमी सिंधुदुर्गमधून १ तक्रार प्राप्त झाली आहे. याशिवाय अहमदनगर ३९, अकोला ६, अमरावती ७०, औरंगाबाद १५, बीड ६, भंडारा ७, बुलडाणा १८, चंद्रपूर ३, धुळे ७, गडचिरोली २, गोंदीया २९, हिंगोली ८, जळगाव २३, जालना ६, कोल्हापूर १६, लातूर ११, नागपूर ४०, नांदेड २६, नंदूरबार ३, नाशिक ७, उस्मानाबाद ११, पालघर २४, परभणी १४, रायगड २०, रत्नागिरी १०, सांगली १६, सातारा १७, वर्धा ११, यवतमाळ १८ याप्रमाणे तक्रारी दाखल झाल्या आहेत.\nआचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास सी व्हिजील ॲपद्वारे नागरिकांना तक्रार दाखल करता येते. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. नागरिक आपली ओळख गुप्त ठेवूनही या ॲपवर तक्रार दाखल करु शकतात.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज ���ाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shirdi-the-tug-of-war-between-the-congress-and-the-ncp-over-the-presidency-of-the-sai-baba-sansthan", "date_download": "2021-08-02T22:16:57Z", "digest": "sha1:NAG75EBDRVMYPV5UZPWSW62H3PIWS4OU", "length": 6747, "nlines": 31, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच", "raw_content": "\nसाईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच\nसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी‌ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत ‌दिल्यानंतर विश्वस्त मंडळ नियुक्तीला वेग आला असुन त्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत.\nशिर्डीचे संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. या संदर्भात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयी अधिक भाष्य‌ करण्याच तूर्त टाळल आहे.\nसिद्धीविनायक मंदिर शिवसेनेकडे असल्याने पंढरपुर आणि शिर्डी मंदिराच्या अध्यपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरू आहे. अहमदनगर जिल्हयात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ६ आमदार असल्याने राष्ट्रवादीने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे तर कॉग्रेस देखील अध्यपदाची मागणी करत आहे.\n२०१४ साली राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर साईबाबा संस्थानवर भाजप आणि शिवसेनेच्या निगडीत नेत्यांची वर्णी लागली होती. संस्थानचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदावर भाजपची वर्णी लागल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या वतीने नियुक्त झालेल्या विश्वस्तांनी पदभार न घेता दूर राहणे पसंत केले होते. उपाध्यक्षपद शिवसेनेला द्या अशी मागणी त्यावेळी होती. त्यानंतर तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळ संपुष्टात आले होते.\nनिमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार\nऑक्टोबर २०१९ मध्ये संस्थानचा कारभार पाहण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्तेखाली तदर्थ समिती नेमण्यात आली. जिल्ह�� न्यायाधीश, अतिरिक्त विभागीय आयुक्त, धर्मादाय आयुक्त नगर तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तदर्थ समितीत समावेश आहे.\nमात्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हापासुन महामंडळे आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या देवस्थानांवरील विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २२ जूनपर्यंत शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात माहीती देण्याचे आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिर्डी विश्वस्त मंडळ नेमण्या‌ संदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहेत.\nविश्वस्तपदी वर्णी लागावी यासाठी तिनही पक्षाच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना आणि विश्वस्तांना मान मिळत असल्याने विश्वस्त पद पदरी पाडून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pro-f.in/2019/03/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%82/", "date_download": "2021-08-02T20:49:28Z", "digest": "sha1:IS2U2UGGCUE4UXA5DO364N5QN3PD5FLM", "length": 13672, "nlines": 75, "source_domain": "pro-f.in", "title": "चक्रवाढीची जादू! - Pro-F Financial Consultants", "raw_content": "\nआपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात प्रगती करण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी संवाद साधायची संधी शोधत असतो. कारण अशा संवादातून आपली मतं, गृहितकं, सिद्धांत तपासून बघता येतातच, पण काही वेळा आपल्याला माहित असलेल्या गोष्टींकडे बघण्याचा नवीनच दृष्टीकोन गवसतो. गेल्याच आठवड्यात अशा गुंतवणूक क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीचं व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्यांची विषयाची मांडणी एकदम आवडली आणि ‘अर्थविचार’च्या वाचकांपर्यंत पोचवावीशी वाटली.\nअमेझॉन कंपनीचा संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे\nव्याख्यानाची सुरुवातच त्यांनी ‘जेफ बेझोस एवढं श्रीमंत कोणाला व्हायचंय’ ह्या प्रश्नानं केली. आता अमेरिकेतील अमेझोन कंपनीचा मालक जेफ बेझोस म्हणजे ह्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत असामी. त्याची संपत्ती १३५ अब्ज डॉलर्स किंवा रुपयात सांगायची तर सुमारे दहा लाख कोटी रुपये(’ ह्या प्रश्नानं केली. आता अमेरिकेतील अमेझोन कंपनीचा मालक जेफ बेझोस म्हणजे ह्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत असामी. त्याची संपत्ती १३५ अब्ज डॉलर्स किंवा रुपयात सांगायची तर सुमारे दहा लाख कोटी रुपये() एवढी अतिप्रचंड. सामान्य व्यक्तीला स्वप्नात तरी त्याच्या जवळ जाता येईल का) एवढी अतिप्रचंड. सामान्य व्यक्तीला स्वप्नात तरी त्याच्या जवळ जाता येईल का पण म्हणतात ना ‘वचने किं दरिद्रता पण म्हणतात ना ‘वचने किं दरिद्रता\nआपण गुंतवणूकींच्या दृष्टीकोनातून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूयात. जर आपण १ लाख रुपयांपासून सुरुवात केली तर जेफ बेझोस पर्यंत पोचायला आपली गुंतवणूक किती वेळा दुप्पट व्हावी लागेल फक्त २७ वेळा किंवा जर आपण १ कोटी रुपयांनी सुरुवात करत असू तर केवळ २० वेळा गुंतवणूक दुप्पट करून जेफ बेझोसला गाठता येईल.\nआता अर्थातच पुढचा आणि फार महत्वाचा प्रश्न म्हणजे मुद्दल दुप्पट होईल अशी गुंतवणुक कुठली किती काळात असा दुप्पट परतावा मिळवता येईल किती काळात असा दुप्पट परतावा मिळवता येईल इथे चक्रवाढ दराचं गणित विचारात घ्यावं लागेल.\nभविष्यातील मूल्य = सुरुवातीची गुंतवणूक गुणिले (१ + वार्षिक परतावा दर) ^ मुदतवर्षे\nआता ह्यानुसार बघायला गेलं तर मुद्दल दुप्पट किती वर्षात होणार ते पूर्णपणे परताव्याच्या दरावर अवलंबून असेल.\nजितका परतावा कमी, तितका गुंतवणुकीच्या दुपटीसाठी लागणारा वेळ जास्त\nजर आपण रुपये १ लाखाने सुरुवात केली आणि वार्षिक ८%ने परतावा देणाऱ्या पर्यायात पैसे गुंतवत राहिलो तर दर ९ वर्षांनी आपलं मुद्दल दुप्पट होईल. आता बेझोसला गाठण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे २७ वेळा मुद्दल दुप्पट करावे लागणार आहे. म्हणजेच आपल्याला तब्बल ९ गुणिले २७ = २४३ वर्षे () वाट बघावी लागेल\nआता हेच आपण मुद्दल वाढवून रू १ कोटी केलं आणि इक्विटी म्युच्युअल फंडांचा पर्याय निवडला तर दर ५ वर्षात पैसे दुप्पट होऊ शकतील. बेझोस पर्यंत पोचण्यासाठी असं आपल्याला २० वेळा करावं लागेल म्हणजेच आपल्याला बराच कमी वेळ – १०० वर्षं () लागतील. अर्थातच हे अवास्तव आणि अशक्य कोटीतील आहे.\nआणि जर, फक्त विचार करा, जर आपण वार्षिक २६%ने परतावा मिळवू शकलो तर अवघ्या ६० वर्षात आपण बेझोसला गाठू शकतो. काही जण ह्यामुळे काहीही करून २६% परतावा कसा मिळवता येईल त्याचे मार्ग शोधण्यासाठी प्रेरित होतील. पण १५% सरासरी वार्षिक परतावा मिळवणे हे सिंहगड चढण्यासारखं आहे तर २६% परतावा मिळवणे म्हणजे एवरेस्टची चढाई होय – त्यात किती, कोणती, कशी संकटं येतील आणि कितीदा अपयशाचा सामना करावा लागेल, जीव धोक्यात घालावा लागेल त्याचा काही नेम नाही.\nम्हणजे आपण गुंतवणूक आणि कष्ट करून पुढच्या पिढ्यांची सोय करायची असं आहे का तर अजिबात नाही. ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की वयाच्या २५व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीला सुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. आणि एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं तर अजिबात नाही. ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की वयाच्या २५व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीला सुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. आणि एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं उत्तर आहे – तब्बल १२८ पट उत्तर आहे – तब्बल १२८ पट ह्यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).\nवयाच्या २५व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीला सुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. आणि एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं उत्तर आहे – तब्बल १२८ पट उत्तर आहे – तब्बल १२८ पट ह्यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).\nहा लेख ‘झी मराठी दिशा’ मधे १ मार्च २०१९ ला प्रसिद्ध झाला\nह्याचा अर्थ लक्षात घ्या. २५व्या वर्षी रू १ लाख योग्य म्युच्युअल फंडात गुंतवून पुढील ३५ वर्षं काहीच केलं नाही तरी निवृत्तीच्या वेळेस एक-सव्वा कोटी निधी तयार होऊ शकतो. या ३५ वर्षांच्या काळात दरवर्षी रू २ लाख गुंतवत राहिले आणि जर म्युच्युअल फंडांनी १५% वार्षिक सरासरी परतावा दिला तर ६०व्या वर्षी आपण रू १७ कोटीची पुंजी जमा केलेली असेल. ही गोष्ट निश्चितच शक्य कोटीतील आहे.\nआता एखाद्याला प्रश्न पडू शकतो की यासाठी लागणारं लाख-दोन लाखाचं मुद्दल कुठून आणायचं जर आपल्याला एखादं झाड लावायचं असेल तर जमीन, पाणी, खतं इत्यादींबरोबर सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय लागतं तर ते आहे ‘बीज’. जर आपण बी पेरली नाही, तर बाकीच्या मशागतीचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे, गुंतवणुकीचा बहरलेला वृक्�� पहायचा असेल तर सुरुवात आपले स्वतःचे मुद्दल गुंतवून करावी लागेल. हे मुद्दल जमा करण्यासाठी आपले उत्पन्न वाढवणे, खर्च कमीतकमी ठेवणे आणि पुरेशी बचत करणे गरजेचे आहे.\nमला भावलेली ही उदाहरणं आणि गुंतवणूक विषयाकडे बघायचा दृष्टीकोन सर्व वाचकांना पटतील, रुचतील आणि सुयोग्य आर्थिक नियोजनाच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा देतील अशी आशा आहे.\nइंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ\nघर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/banana-growers-now-mobile-will-help-to-cultivate-bananas/", "date_download": "2021-08-02T22:10:32Z", "digest": "sha1:UTQWU47OMNU4SXV5Z2HPVK3WKIX7BE6B", "length": 11026, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केळी उत्पादकांनो! आता केळीची शेती करण्यासाठी मोबाईल करेल मदत", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\n आता केळीची शेती करण्यासाठी मोबाईल करेल मदत\nकेळीच्या शेतीचं मोबाईल अॅप\nभारतात केळीचं उत्पादन जगातील इतर देशांच्या तुलनेने अधिक होते. आपल्या देशात केळींचे उत्पादन २.७५ कोटी टन होत असून केळी उत्पादनात भारत पहिल्या स्थानी आहे. केळी उत्पादनात भारतानंतर चीनचा नंबर असून चीनमध्ये १.२ कोटी टनाचे उत्पादन होते. भारतात केळींना खूप मागणी असल्याने निर्यात कमी असते.\nकेळींची निर्यात सर्वात जास्त फिलिपिन्स देश करत असते. भारतातील केळी उत्पादक निर्यात का करू शकत नाही यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे, केळी उत्पादक चांगल्या प्रकारची वाणांची लागवड करत नाहीत. आणि शास्त्रीय पद्धतीने केळीची शेती केली जात नाही. यामुळे निर्यातीसारखा माल उत्पादित होत नाही.\nशास्त्रीय पद्धतीची शेती ही फक्त उत्पन्नचं नाही वाढवत तर शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढवते. केळी उत्पादकांची ही गोष्टीची दखल घेत भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राद्वारे देशातील केळी उत्पादकांसाठी एक मोबाईल अॅप तयार केले आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केळींविषयीची सर्व माहिती मिळणार आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एडवान्स कॅम्प्युटरिंग, हैदराबादद्वारे बनावण्यात आलेल्या माबाईल अॅपचं नाव “बनाना प्रोडक्शन टेक्नोलांजी (केला–उत्पादन प्रोद्धोगिकी)” \"केळी उत्पादन तंत्रज्ञान\" आहे. केळी उत्पादकांना लक्षात घेऊन हा मोबाईल अॅप बनविण्यात आला आहे. हा अॅप सध्या तीन भाषेत हिंदी, इंग्रजी, तमीळ या भाषेत उपलब्ध आहे, केळी लागवडीशिवाय इतर प्रकारच्या माहिती केळी उत्पादकांनाही उपलब्ध\nकरुन देण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी हवामान, माती, रोप लागवड सामग्री, लागवड, पाणी व्यवस्थापन, पोषक व्यवस्थापन, खत समायोजन समीकरण यासंबंधी माहिती दिली जात आहे. याशिवाय फळांचे पिकविणे व फळांच्या घडांची माहिती कोणाला दिली जाईल.\nदरम्यान बनाना प्रोडक्शन टेक्नोलॉजी (केला – उत्पादन प्रोद्धोगिकी) को गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nमोबाईल अॅप केळीचं उत्पादन केळीची शेती\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने ���िले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjps-anti-agitation-front-formation-politics-410577", "date_download": "2021-08-02T22:10:33Z", "digest": "sha1:CQSTLG5UP3BQGZO6Q6KHBXMMWADRUFZY", "length": 11119, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजपची आंदोलनविरोधी मोर्चेबांधणी", "raw_content": "\nशेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या विरोधात चाललेल्या अपप्रचार रोखण्यासाठी पक्षनेत्यांनी आगामी १० ते १५ दिवस ग्रामीण भागात राहून कृषी कायद्यांच्या फायद्यांबाबत जनजागृती करावी असे निर्देश भाजप नेतृत्वाने आपल्या लोकप्रतिनिधींना दिले आहेत.\nनवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या विरोधात चाललेल्या अपप्रचार रोखण्यासाठी पक्षनेत्यांनी आगामी १० ते १५ दिवस ग्रामीण भागात राहून कृषी कायद्यांच्या फायद्यांबाबत जनजागृती करावी असे निर्देश भाजप नेतृत्वाने आपल्या लोकप्रतिनिधींना दिले आहेत.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश, हरियाना व राजस्थानातील खासदार-आमदार व पक्षनेत्यांची बैठक काल (ता. १६) रात्री बोलावली होती. गृहमंत्री अमित शहा व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनीही बैठकीला हजेरी लावली. दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पंजाब, हरियाना, राजस्थान व विशेषतः पश्‍चिम उत्तर प्रदेशातील जाटबहुल भागात बसण्याची चिन्हे असल्याचे एकामागोमाग एक फीडबॅक दिल्लीकडे येऊ लागल्यावर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने तिन्ही राज्यांतील लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही बैठक पार पडली. पंजाब व हरियानात भाजपला आतापावेतो फारशी आशादायक परिस्थिती नसली तरी अन्य दोन राज्यांत शेतकरी आंदोलनाचा फटका मतपेटीतून बसू नये यासाठी पक्षाने चालू केलेल्या मोर्चेबांधणीचा भाग म्हणजे ही बैठक होती.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nउत्तर प्रदेश असो की हरियाना, तेथील जाट-गुजर मतपेढी हा भाजपचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा प्रचंड मोठा आधार ठरली आहे व उत्तर प्रदेश, हरियानातील मागील निवडणुकांतही हेच दिसले होते. मात्र शेतकरी आंदोलनानंतर जाट मतदार भाजपपासून झपाट्याने दूर जाऊ लागल्याची भीती व्यक्त होते. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये विनाकारण गैरसमज पसरविले जात असल्याची मनोभूमिका भाजप नेतृत्वाने कायम ठेवली आहे. हे कायदे रद्द होणार नाहीत यावरही पक्षनेतृत्व ठाम आहे. मात्र याचा राजकीय फटका बसण्याचीही भीती व्यक्त होते.\n दिल्लीत आंदोलनातील शेतकरी नेत्यांना संपवण्याचा कट\nसूत्रांच्या माहितीनुसार शहा यांनी पक्षनेत्यांना कृषी कायद्यांवर जागृतीच्या सूचना देतानाच, डाव्या पक्षांची विनाशकारी विचारसरणी व त्यातून केल्या जाणाऱ्या आंदोलनावर जोरदार टीकास्त्र सोडले. डाव्यांसह विरोधक आंदोलनाचा राजकीय फायदा उपटण्याची धडपड करत आहेत. ती वेळीच हाणून पाडावी. मोदींच्या नेतृत्वावर आजही जनतेचा मोठा विश्‍वास असल्याने डाव्यांचे कारस्थान उधळून लावणे फारसे अवघड नाही. फक्त पक्षाच्या आमदार-खासदारांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद चालू ठेवला पाहिजे, असेही मत शहा यांनी मांडल्याचे कळते.\nस्वतंत्र भारतात पहिल्यांदाच होणार एका महिलेला फाशी; प्रेमासाठी 7 जणांची कुऱ्हाडीने हत्या\nभारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी नवसंजीवनी दिल्यावर आंदोलनाचे केंद्र उत्तर प्रदेशातील गाझीपूरकडे सरकले. पहिल्या दोन्ही सीमांवरील आंदोलक शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे वृत्त असून याच ठिकाणच्या आंदोलनांवर डाव्या पक्षांची जबर पकड आहे. टिकैत व मोदी यांचे संबंध यापूर्वी सातत्याने सलोख्याचे राहिले आहेत. शेतकरी आंदोलन गाझीपूरकडे सरकणे हे भाजपसाठी एकप्रकारे दिलासादायकही आहे. तरीही पक्षनेत्यांनी गाफील न राहता कृषी कायद्यांच्या फायद्यांबाबत गावागावांत जाऊन जागृती करण्याची रणनीती पक्षाने आखल्याचे कालच्या बैठकीतून समोर आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajnath-singh-apologise-not-being-able-speak-tamil-411786", "date_download": "2021-08-02T22:07:36Z", "digest": "sha1:3637ANX4VFRCE7CWBZ66WRBXDXN32H75", "length": 8022, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजनाथ सिंह तमिळवासियांना म्हणाले, मला माफ करा!", "raw_content": "\nयावेळी राजनाथ सिंह यांनी केद्र सरकारने ग्रामविकासासाठी आणलेल्या योजनांचा पाढाही वाचून दाखवला.\nराजनाथ सिंह तमिळवासियांना म्हणाले, मला माफ करा\nकोरोना विषाणूच्या संकटान���तर (Covid 19 Pandemic) भारत विकासाची नवी कहाणी लिहित आहे, असे वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. तमिळनाडूमधील सलेम येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या सम्मेलनात (BJYM) ते बोलत होते. कोरोनाच्या संकटातून आपण सावरत आहोत. दिवसागणिक परदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचेही दिसते, असेही त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी तमिळमध्ये बोलण्याची इच्छा होती. पण ही भाषा बोलण्यासाठी मी सक्षम नाही, त्याबद्दल माफी मागतो, असेही ते कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्यांना उद्देशून म्हणाले. तमिळ एक सुंदर भाषा आहे.\nकोळसा तस्करी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; अभिषेक बॅनर्जी यांच्या थेट घरात पोहोचली टीम\nकोरोना संकटावर भाष्य करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आपण केवळ कोरोनावर नियंत्रण मिळवलेले नाही. तर 'मेक इन इंडिया' लस तयार करण्यातही यश मिळवले. याचा वापर केवळ देशात नाही तर परदेशातही होणार आहे. इतर देशांची आपण मदत करत आहोत, या गोष्टींवरही त्यांनी भर दिला. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अर्थव्यवस्थेला पूर्ववत रुळावर आणण्यासाठी सरकारने शक्यतोपरी प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत दिल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. 2021-22 मध्ये भारताचा GDP 11% होईल, असा अंदार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवल्याचे त्यांनी सांगितले.\nबायकोला सोडलं तरी नवऱ्याला तिचा खर्च द्यावाच लागणार; वाचा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट\nयावेळी राजनाथ सिंह यांनी केद्र सरकारने ग्रामविकासासाठी आणलेल्या योजनांचा पाढाही वाचून दाखवला. ग्रामिण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार पक्के रस्ते बांधणीला गती देण्याचे काम करत आहे. त्यामुळे ग्रामिण विकासालाही गती येईल. किसान सम्मान निधीच्या माध्यामातून शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी 6,000 रुपये सरकरा देणार आहे. शहरी विकाससाठी 100 लाख कोटींचा खर्च करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे, हे देखील त्यांनी सांगितले. सेलम- चेन्नई एक्सप्रेसवे बांधणीसंदर्भातील बोलणी 2021-22 मध्ये सुरु होईल, असेही ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/occasion-marathi-rajbhasha-din-awards-will-be-distributed-chief-ministers-varsha", "date_download": "2021-08-02T22:11:17Z", "digest": "sha1:RZWMKDRSSIKYUKKTFJVKFXIYVFIFTI4X", "length": 8180, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"वर्षा'वर मराठी राजभाषा दिन ! \"या' पाच पुरस्कारांचेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण; 20 लोकांचीच राहणार उपस्थिती", "raw_content": "\nयंदा प्रथमच कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेला देण्यात येणार आहे.\n\"वर्षा'वर मराठी राजभाषा दिन \"या' पाच पुरस्कारांचेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण; 20 लोकांचीच राहणार उपस्थिती\nसोलापूर : यंदा प्रथमच कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेला देण्यात येणार आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त उद्या (शनिवारी) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह काही मोजक्‍या लोकांच्याच उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी 20 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कारासाठी मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध मान्यंवरांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पाच पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. उर्वरित पुरस्कार संबंधितांना घरपोच करण्यात आले आहेत.\nमराठी भाषेतील अभ्यासक, संवर्धक, प्रकाशकांचा या दिवशी गौरव केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन या विभागाच्या सचिवा प्राजक्‍ता लंवगारे- वर्मा यांनी केले आहे. दरवर्षी मराठी राजभाषा दिनाचा मोठा कार्यक्रम होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे राज्यभरात हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. दरम्यान, दरवर्षी कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा व्यक्‍तीला दिला जातो; मात्र यंदा प्रथमच संस्थेलाही हा पुरस्कार दिला जाणार असून त्यासाठी आंध्र प्रदेशातील मराठी साहित्य परिषदेची निवड करण्यात आली आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते \"या' पुरस्कारांचे वितरण\nविं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार : ���ंगनाथ पठारे\nश्री. पु. भागवत पुरस्कार : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (नगर)\nडॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार : सुधीर रसाळ\nकविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.alusun-bond.com/news/", "date_download": "2021-08-02T20:54:55Z", "digest": "sha1:KURALVYQZQ5ABAET5DVOXRMEQNXIYKX7", "length": 7098, "nlines": 152, "source_domain": "mr.alusun-bond.com", "title": "बातमी", "raw_content": "\nएल्युमिनियम नालीदार कोर संयुक्त प्लेट\nअ‍ॅल्युमिनियम नालीदार कोर संमिश्र मंडळामध्ये संसाधने वाचवण्याची आणि किंमत कमी करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे\nअ‍ॅल्युमिनियम नालीदार कोर संमिश्र मंडळामध्ये संसाधने वाचवण्याची आणि किंमत कमी करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. सामान्यत: दोन लेप आणि एक कोरडे (दोन कोटिंग आणि दोन कोरडे) किंवा गंभीर समस्या, जसे की गंभीर सैल किनार, मध्यभागी सैल केंद्र, गहाळ कोटिंग, मोठे से ...\nएल्युमिनियम प्लास्टिकच्या संमिश्र मंडळाचे ज्ञान संग्रह\nअ‍ॅल्युमिनियम प्लास्टिक पॅनेल (ज्याला अ‍ॅल्युमिनियम प्लास्टिक कंपोझिट बोर्ड देखील म्हटले जाते) मल्टी-लेयर मटेरियलसह बनलेले आहे. वरच्या आणि खालच्या थरांमध्ये उच्च शुद्धता अॅल्युमिनियम मिश्र धातु प्लेट आहेत आणि मध्यभागी नॉन-टॉक्सिक लो-डेन्सिटी पॉलिथिलीन (पीई) कोर बोर्ड आहे. समोर एक संरक्षक फिल्म पेस्ट केली जाते. आउटडोसाठी ...\nअ‍ॅल्युमिनियम प्लास्टिक प्लेटची थोडक्यात ओळख\nअ‍ॅल्युमिनियम प्लास्टिक प्लेट म्हणजे अ‍ॅल्युमिनियम प्लास्टिकच्या संमिश्र प्लेटचे संक्षेप. उत्पादन हे थ्री-लेयर कम्पोझिट प्लेट आहे ज्यात प्लास्टिकच्या दोन्ही बाजूंनी कोर लेयर आणि अॅल्युमिनियम सामग्री आहे. सजावटीच्या आणि संरक्षक कोटिंग्ज किंवा चित्रपट सजावटीच्या सर्फा म्हणून उत्पादनाच्या पृष्ठभागावर लेप केलेले असतात ...\nजोडा: क्र .२१188, सॉन्झझेंग रोड, सॉन्जियांग जिल्हा, शांघाय, चीन २०१ 201०4\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/12/blog-post_18.html", "date_download": "2021-08-02T21:14:55Z", "digest": "sha1:ECLOCQZVF4HSVBR4ZBBIJSG424WFIDPU", "length": 8494, "nlines": 78, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "रेंडाळे येथे शिक्षक नेमणुकीसाठी अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा छावाचा इशारा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » रेंडाळे येथे शिक्षक नेमणुकीसाठी अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा छावाचा इशारा\nरेंडाळे येथे शिक्षक नेमणुकीसाठी अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा छावाचा इशारा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १८ डिसेंबर, २०१३ | बुधवार, डिसेंबर १८, २०१३\nयेवला - शिक्षण हक्काचा गाजावाजा राज्यासह देशात सगळीकडे होत असताना\nविकसनशील येवला तालुका त्याबाबत मागेच राहीला आहे. तालुक्यातील रेंडाळे\nयेथील ग्रामस्थांना प्रत्येक विद्यार्थ्याकडून १०० रुपये मासिक वर्गणी\nगोळा करून खाजगी शिक्षकाच्या साह्याने आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याची\nवेळ जि.प व राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे आली आहे. या बाबत येत्या १५\nदिवसात शिक्षकांची नेमणुक न झाल्यास अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा\nइशारा छावा संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष दिपक देशमुख व उपजिल्हाध्यक्ष\nनवनाथ आहेर यांनी पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या\nनिवेदनात दिला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या\nखुर्चीला निवेदन चिटकविण्यात आले. कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांनी निवेदन\nस्विकार करण्यास नकार दिला असे छावा च्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.\nरेंडाळे गावामध्ये जि.प ची इ.१ ली ते ६ वी पर्यंतची शाळा असून १५३\nविद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहे. सध्या तेथे तीन शिक्षकांची कमतरता असून\nवेळोवेळी मागणी करुनही पुर्तता होत नसल्याने ग्रामस्थांनी प्रति\nविद्यार्थी १०० रु वर्गणी काढुन तीन शिक्षक नेमलेले आहे. एकीकडे मोफत\nशिक्षणांचा गाजावाजा चालू असताना या दुष्काळी गावातील ग्रामस्थांना\nशिक्षणासाठी पदरमोड करुन खर्च करावा लागत आहे. पालकमंत्र्याचा मतदारसंघ\nविकासासाठी राज्यात प्रसिध्द केला जात आहे पण वास्तवात किरकोळ\nमागण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ जनतेवर येत आहे.निवेदनावर दिपक\nदेशमुख, नवनाथ आहेर,संतोष गुंजाळ,अमोल फरताळे,दत्ता चव्हाण,अरुण\nजानराव,सुनिल हिरे आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nयाबाबत सभापती शिवांगी पवार यांच्याशी दै.भास्कर प्रतिनिधीने संपर्क\nसाधला असता त्यांनी अतिरिक्त शिक्षक त्या शाळेवर नेमण्यात होणार होते पण\nनाशिक येथे होणारी बैठक लांबलेली असल्याने लवकरच होणाऱ्या बैठकीमध्ये हा\nनिर्णय होईल . सध्या तालुक्यात २८ शिक्षक अतिरिक्त असून आर.टी.ई च्या\nनियमाने ते ४५ होण्याची शक्यता आहे. तेव्हा रेंडाळे येथील शाळेवर शिक्षक\nनेमणुक होईल असेही त्यांनी सांगीतले. गटशिक्षणाधिकारी किसन चौधरी यांनी\nसांगीतले कि शिक्षकाबाबतची माहिती जि.प कडे पाठण्याची प्रक्रिया चालू आहे\nलवकरच तेथे शिक्षक नेमण्यात येणार आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/11/blog-post_89.html", "date_download": "2021-08-02T21:48:33Z", "digest": "sha1:Y7WRQ4NALQWMFLPZPQDDABIWOEZAON55", "length": 9642, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार\nशिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८ | गुरुवार, नोव्हेंबर ०१, २०१८\nशिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल\nप्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार\nआपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करायचा असेल तर शिवचरित्र प्रत्येकाने अभ्यासलेच पाहिजे. या शिवचरित्रात आपल्याला आजच्या अनेक समस्यांची उत्तरे सापडतात. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते. आपला इतिहास उज्ज्वल आहे. हा इतिहास कधीही विसरु नका, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.\nप्रा. बानगुडे पाटील यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. या बद्दल येवला तालुक्यातील आडगाव चोथवा ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. बानगुडे-पाटील बोलत होते. अफजल खान बरोबरची प्रताप गडावरील लढाई अवघ्या काही मिनिटात महाराजांनी संपवली. मात्र त्या काही यशस्वी मिनिटांसाठी वर्षभर अतिशय बारकाईने नियोजन महाराजांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेकासाठी अमाप खर्च झाला होता. तो खर्च भरून काढायला औरंगजेबाचा दुध भाउ बहादुरखानाने आपण होऊन महाराजांना संधी दिली. त्याने एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्याची तयारी करुन तसा खलिता पाठविला होता. हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला. महाराजांनी नऊ हजाराचे सैन्य खजिना आणण्यासाठी पाठवले. या सरदाराने सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी दिली. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावरील खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. तेव्हा पासून पेडगावचे शहाणे असे म्हणण्याची प्रथा पडली असल्याचे प्रा बानगुडे पाटील म्हणाले.\nयावेळी शिवसेनेचे संभाजीराजे पवार, सुमित काल्हे, प्रदिप सरोदे, तालुका प्रमुख रतन बोरणारे, येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, अरुण काळे, सरपंच नवनाथ खोकले, नवनाथ खोडके, अमोल सोनवणे, दामूपाटील खोकले, प्रकाश खोकले, बाबासाहेब खोकले, गोरख खोकले, प्रविण शिंदे, राजे आदमने, मच्छिंद्र आगवन, प्रविण खोकले, संजय खोकले, पंकज खोकले, कलविंदर दडीयाल, विलास खोकले व ग्रामस्थांच्या वतीने प्रा बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी तर आभार मुकूंद भोर यांनी मानले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/red-onion-prices-fall-by-rs-200-per-quintal/", "date_download": "2021-08-02T21:33:47Z", "digest": "sha1:S6A45JABDRPCWDPW7WZV7L5YH5AL3YBG", "length": 10222, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nलाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण\nलाल कांद्याच्या दरात घसरण\nजळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत बंद आहेत, त्यामुळे कांदा दरावर दबाव वाढला आहे. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे चार दिवसांत २०० रुपयांची घसरण झाली आहे. किमान दर ७०० व कमाल दर २७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा सध्या मिळत आहे.\nसरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल, एवढा झाला आहे. आगाप लागवडीच्या उन्हाळ कांद्याची आवक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री, धुळे जळगावमधील जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात सुरू झाली आहे. सुरवातीला दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.\nगेल्या शनिवारी (ता.२०) लाल कांद्याचे दर जळगाव बाजार समितीत किमान ८०० व कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात गेल्या दोन दिवसांपासून आठवडी बाजार बंद आहेत. तसेच आवकही वाढत आहे. यामुळे कांद्याच्या दरात क्विंटलमागे किमान २०० रुपये घसरण झाली आहे. दरावर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.जळगाव येथील बाजारात गेले चार दिवस प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल आवक झाली आहे. चाळीसगाव येथेही प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे.\nआवक कमी आहे. तरीदेखील दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंत�� वाढली आहे.दरम्यान, खानदेशातून मध्य प्रदेश, गुजरातेतही लाल कांद्याची पाठवणूक केली जाते. परंतु मध्य प्रदेशातही कांद्याची आवक सध्या सुरू आहे. गुजरातेतही कांद्याची लागवड वाढल्याने तेथेही स्थानिक क्षेत्रातून कांदा उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी दरावर दबाव वाढला आहे. स्थानिक बाजारात कोरोना, लॉकडाऊनचा प्रभाव दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची स्थिती आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nonion prices जळगाव जिल्हा jalgaon कांदा दर\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/now-you-can-measure-your-field-land-by-mobile-application/", "date_download": "2021-08-02T23:09:18Z", "digest": "sha1:4T5KREDF752YVGCYG5EZUOIXP6TTOJD6", "length": 10783, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मोबाईलच्या एका क्लिकने मोजा आपली शेत जमीन", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमोबाईलच्या एका क्लिकने मोजा आपली शेत जमीन\nबदलत्या काळात शेतीही आता आधुनिक होत असून बळीराजा शेत कामांसाठी आधुनिक यंत्रांचा वापर करत आहे. याच आधुनिकरणाच्या जोरावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार आणि मंडईही शेतकऱ्यांच्या दारापुढे आल्या आहेत. सध्या बाजारात असेच एक ऐप आहे, याच्या माध्यमातून आपण आपली शेतजमीन मोजू शकतो. शेती जमिनीच्या हद्दीवरुन नेहमी वाद होत असल्याचे आपण पाहत असतो.\nयामुळे आपल्या बांधाशेजारील शेतकऱ्यांशी आपले सुत कधी जुळत नाही. परंतु नवीन आलेल्या या (Mobile Application) ऐपमुळे आपण शेतजमीन मोजून आपला वाद मिटवू शकतो. हा वाद मिटण्यासाठी आपल्याला आता न कागदाची गरज न पटवारीची गरज लागेल. आज आपण हेच जाणुन घेऊ की, या मोबाईल ऐप च्या माध्यमातून शेत जमीन कसे मोजता येते. आपल्या जवळ असलेल्या स्मार्टफोनच्या मदतीने आपण शेत जमीन मोजू शकतो. शेत जमीन मोजण्यासाठी आपल्याकडील स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि जीपीएस असणे आवश्यक आहे.\nप्लेस्टोरमध्ये जाऊन आपण जीपीएस एरिया कॅल्क्यलेटरचा सर्च करावा. या मोबाईल ऐपला (Mobile Application) इन्स्टॉल करुन डाऊनलोड करावे. आता याला ओपन करा सर्वात वरती असलेल्या नळ्या रंगामधील सर्च पर्यायात जा. येथे आपल्याला जमीन मोजण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय हा वॉकिंगचा आहे. तर दुसरा मॅन्यूअल मोजणीचा आहे. दोन्ही पर्यायाने आपण जमीन मोजू शकतो.\nडिस्टेंस एंड एरिया - याच प्रमाणे अजून एक मोबाईल ऐप() प्लेस्टोरमध्ये उपलब्ध आहे. ज्याचे नाव डिस्टेंस अँन्ड एरिया असे आहे. या ऐपलाही आपण इन्स्टॉल करु शकतो. इन्स्टॉल केल्यानंतर हे ऐप ओपन करावे. त्यानंतर जीपीएसला सुरू करताना डिस्टेंस मीटर, फीट यार्डवर लक्ष द्यावे. याच्या साहाय्याने तुम्ही जमीन मोजत असाल तर एक एकरच्या जमिनीचा आपण अंदाज पकडून स्टार्ट बटन दबावे. आपल्याला जितकी जमीन मोजायची आहे, तितक्या अंतरापर्यंत पायी चाला. आपली चक्कर पूर्ण होताच बरोबर ���े ऐप जमिनीचे माप सांगेल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/wayam/14954", "date_download": "2021-08-02T21:24:41Z", "digest": "sha1:SPUD7A7PEAO7BXNI7YTGDEYCXDGAZ446", "length": 22200, "nlines": 258, "source_domain": "bahuvidh.com", "title": "हसायचं कशासाठी? - डॉ. उज्ज्वला दळवी - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nवयम् डॉ. उज्ज्वला दळवी 2019-12-01 17:20:21\nहसायला, आ��ंदी राहायला कोणाला नाही आवडत. हसणे हासुद्धा एक व्यायाम आहे. पण आपण खुश असलो तरी खदखदून हसतो. मग हसायचं व्यायामासाठी की आनंदासाठी...\nशाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली.\nअशी काय जादू असते हसण्यात\nमनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या वर आणि खाली जाणाऱ्या दोन भागांत थोडं अंतर असलं तर तिथे खळी पडते. डोळ्याभोवतालच्या वर्तुळाकार स्नायूच्या आकुंचनामुळे डोळे थोडेसे बारीक होतात आणि त्यांच्या कोपऱ्यापाशी हसर्‍या चुण्या पडतात. तशा हसण्यातून मनाचा सच्चेपणा, दिलदारपणा आणि आपुलकी दिसून येते.\nआपल्याशी कुणी तसं मनापासून हसलं की, आपल्या मेंदूच्या पुढच्या भागातल्या, दाद देणाऱ्या मज्जापेशी (Mirror neurons) उत्स्फूर्तपणे आपल्याही चेहऱ्यावर तसंच हसू फुलवतात.\nहसण्याशी संबंध असलेलं मज्जाकेंद्र मेंदूच्या मधल्या पृष्ठभागावरच्या वळकटीत असतं.  त्या वळकटीतल्या करड्या पेशी सगळ्या भावनाकेंद्रांशी जोडलेल्या असतात. भावभावनांचं संतुलन साधणं हे त्यांचं काम आहे. उदास असताना कुणी आपल्याशी हसलं, किंवा आपणच ठरवून चेहरा हसरा केला की, चेहरा हसरा असल्याचा दिलासा त्या पेशींपर्यंत पोचतो आणि त्या पेशी नकारात्मक भावनांवर मात करतात.\nतशा खुशहाल स्थितीमुळे मज्जासंस्थेतल्या डोपामीन, सीरोटोनिन, एन्डॉर्फिन्स वगैरे आनंदरसायनांचे पाझर वाढतात. औदासीन्य पळून जातं, मन आनंदी होतं. पुन्हापुन्हा हसण् ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nज्ञानरंजन , मनसंवाद , बालसाहित्य\nवाजणारी थंडी आणि आल्याचा चहा\nवाचण्यासारखे अजून काही ...\n8 1/2 वास्तवाचा भास\nनंदू मुलमुले | 2 दिवसांपूर्वी\nइटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्थता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच\nश्रीराम शिधये | 2 दिवसांपूर्वी\nरेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते.\nशांता ज० शेळके | 2 दिवसांपूर्वी\nकुठल्या तरी उंच, दुष्प्राप्य, अतिसुंदर अशा गोष्टीमागे झेपावण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची माझ्या बाळमनाला प्रथमच ओळख पटत होती.\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशंतनुराव किर्लोस्कर | 2 दिवसांपूर्वी\nआमच्या भांडणात पेटलेली सिगरेट धुमसत राहिली आणि तिच्या धुरामुळे ब्लॅकचा श्वास कोंडला.\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\nडॉ. सागर देशपांडे | 2 दिवसांपूर्वी\nअत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\nसाधना गोरे | 2 दिवसांपूर्वी\nदोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत.\nउम्र भर स़फर में रहा\nनंदिनी आत्मसिद्ध | 2 दिवसांपूर्वी\nवैद्यकतज्ज्ञ व नामवंत साहित्यिक\n02 Aug 2021 मौज दिवाळी २०२०\n8 1/2 वास्तवाचा भास\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\n02 Aug 2021 युगात्मा\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\n02 Aug 2021 मराठी प्रथम\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\nउम्र भर स़फर में रहा\n01 Aug 2021 निवडक सोशल मिडीया\nफराह बाग - अहमदनगर स्थापनेच्या निमित्ताने\n31 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nआपकी अदालत एक चहाटळकी\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nमराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nअसामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा\nएका लग्नाच्या कथेची व्यथा\nमुलाला झोपेत 'शू' होते\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/insect-control-on-rice-crop/", "date_download": "2021-08-02T22:44:26Z", "digest": "sha1:OSBJW7ZKT4H5E6XDPL3DLRH7SSFLWZQO", "length": 17870, "nlines": 144, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "भात पिकावरील किडींचे नियंत्रण", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nभात पिकावरील किडींचे नियंत्रण\nमुसळधार पावसानंतर काहीं ठिकाणींना पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. अशा परिस्थितीत भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. साधारण जुलै ते डिसेंबर हा किडींचा प्��ादुर्भाव कालावधी आहे. विशेषकरून ज्या रोपवाटिका वरकस जमिनीत केलेल्या आहेत तसेच हलक्या जातीच्या लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे, त्या ठिकाणी किडींचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो.\nप्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते.\nप्रादुर्भाव शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच ''हॉपर बर्न'' असे म्हणतात.\nअशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आले तर दाणे न भरताच पोचट राहतात. प्रादुर्भावग्रस्त पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही.\nप्रतिकार जातीचा वापर करावा जसे, अरुणा, ए.डी.टी-३६, को-४२, को-४६, आय.आर-३६, आय.आर-७२.\nरोपे शिफारस केलेल्या अंतरावर लावावीत. दाट लागवड करू नये.\nप्रत्येक २.५ मी नंतर ३० से. मी. जागा तन काढणीसाठी सोडावी.\nनत्र असलेल्या खतांचा वापर प्रमाणात करावा, अती वापर करू नये. पोट्याश जास्त वापरल्यास फायदा होतो.\nरात्री प्रकाश सापळे व दिवसा पिवड्या भांड्याचा सापळा लावावे.\nकीडनाशकाचा वापर करण्याआधी पाण्याचा योग्य निचरा करावा.\nप्रत्येक चुडात ५ ते १० तुडतुडे आढल्यास, फ्लोनिकॅमीड ५० टक्के दानेदार ३ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० ईसी २५ मिली किंवा कार्बोसल्फान २५ टक्के १६ मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी .\nअळया लष्कीराप्रमाणे हल्ला करतात. रोपांना मोठया प्रमानात कुरतडतात.\nअळया पाने कुरतडतात त्यामुळे धानाचे पिक निष्पर्ण होते. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो.\nअळया रात्री कार्यक्षम असून दिवसा धानावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात .\nज्या विभामध्ये प्रादुर्भाव आहे. त्याठिकाणी भातखाचरात तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत जेणेकरूण पक्षी या अळया नष्ट करतील.\nबेडूक किंवा बदकचे संवर्धन करावे.\nजास्त प्रादुर्भाव असल्यास बांधीत पाणी भरावे. पिकावरुन दोर किंवा झाडाच्या फांदया आडव्या फिरवुन पाने गुंडाळणा-या लष्करी अळया पकडाव्यात.\nसायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना कीडनाशकांचा वापर करावा. डायक्लोरोव्ह्स ७६ ईसी १२.५ मिली प्रती १० लिटर पाणी घेउन फवारणी करावी.\nअंडयातून बाहेर पडलेली लहान अळी धानाच्य��� मुख्य खोडत शिरुन बुध्याजवळ स्थिरावते व त्यावर उपजिविका करीत असते .\nत्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा ‘’चंदेरह पोगा’’ तयार होतो अशा पोग्या ला लोंबी धारीत नाही.\nतसेच बुध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात.\nबांधावरील देवधान नष्ट करावे.\nकापनी नंतर शेतात नांगरणी करन धस्कटे नष्ट करावीत.\nपोटॉश खताचा प्रमाणात वापर करावा.\nरोवणी करताना गादमाशी मुक्त रोपांची लावणी करावी उदा. एम.डी, यु-३, शक्ती, विक्रम, सूरेखा इत्यादी.\nनियंत्रणासाठी फोरेट १० टक्के दानेदार १० किलो प्रति हेक्टर बांधीमध्ये मिसळून दयावे. इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही १५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ५ मिली किंवा थीओमेथॉक्झाम २५ टक्के दानेदार २ गॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .\nअडी खोड पोखरते त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो यालाच किडग्रस्त फुटवा / गाभामर / डेडहार्ट म्हणतात\nहा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेभल्या पांढऱ्या ओंब्या असतात\nदाट लागवड करु नये व पाण्याचा योग्य निचरा करावा.\nपीक कापणी नंतर नांगरणी करून धरकटे अळयासहित गोळा करावी व नष्ट करावी शक्य असल्यास पिकाची फेरपालट करावी.\nखोड किडयाचे नाश करण्यासाठी प्रकाश सापळा लावावे.\nखोड किडा प्रतिकारक भात पिकाच्या जाती उदा. साकोली-८, रत्ना, जया, टी.के एम.-६, विकास इत्यादी लावावीत.\nट्रायकोग्रामा जापोनीकम या परजीवी किडींच्या ५०,००० अंडी प्रती हेक्टरी १०-१० दिवसाच्या अंतराने शेतात सोडावीत.\nफोरेट १० टक्के दानेदार १० किलो प्रती हेक्टरी बांधीमध्ये पुरेसा ओलावा असतांना जमिनीत मिसळावे.\nनियंत्रणासाठी अॅझाडिरेक्टीन ०.१५ टक्के, ३० ते ५० मी.ली किंवा ट्रयझोफॉस ४० टक्के १२.५-२५ मी.ली किंवा इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही १५ मी.ली. किंवा फल्युबेंडामाइड २० टक्के दानेदार २.५ ग्रॅम किंवा क्लोरेट्रनिलीप्रोल १८.५० टक्के / ३ मिली किंवा फयुबेंडामाइड ३९.३५ टक्के प्रवाही १.० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .\nपुनम ने. मडावी (पी.एच.डी. ची विद्यार्थीनी, किटकशास्त्र विभाग) डॉ.पं.दे.कृ.वी अकोला.\nविजय कुमार आदीमुलम (एम. एस. सी. किटकशास्त्र विभाग) कृषी साहायक, आंध्र प्रदेश.\nगजानन न. चोपडे (एम. एस. सी. किटकशास्त्र विभाग) डॉ.पं.दे.कृ.वी अकोला.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा द��्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z181022055013/view", "date_download": "2021-08-02T23:06:45Z", "digest": "sha1:B3NS6CZ2GIQA7ARCUUOC4OHZQ3ASPUSD", "length": 28223, "nlines": 129, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय|\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्�� व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.\nराजा व राजसभा यांचे कर्तव्य\n॥ अलब्धं चैव लिप्सेत लब्धं रक्षेत्प्रयत्नत: ॥\n॥ रक्षितं बर्धयेच्चैव वृद्धं पात्रेषु नि:क्षिपेत्‍ ॥१॥ मनु. अ. ७ श्लो. ९९\n॥ अलब्धमिच्छेद्दंडेन लब्धं रक्षेदवेक्षया ॥\n॥ रक्षितं वर्धयेद्‍वृद्ध्या वृद्धं दानेन नि:क्षिपेत्‍ ॥२॥ मनु. अ. ७ श्लो. १०१\n॥ बुध्वा च सर्वं तत्वेन परराजचिकीर्षितम्‍ ॥\n॥ तथा प्रयत्नमातिष्ठेद्यथात्मानं न पीडयेत्‍ ॥३॥ मनु. अ. ७ श्लो. ६८\nअर्थ:- राजा, राजसभा [ व इतर पुरुषार्थी लोक ] यांनी अलब्ध वस्तूची प्राप्ति करुन घेण्याची इच्छा धरावी, प्राप्त झालेल्याचें प्रयत्नानें रक्षण करावें; रक्षित पदार्थांचे वाढ होईल अशी योजना करावी व वाढलेल्या धनाचा विनियोग, वेद विद्याप्रचार, धर्मप्रचार विद्यार्थ्यांला सहाय्य, वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी उपदेशक पाठविणें असमर्थ व अनाथ जे असतील त्यांचे पालन इत्यादि योग्य कृत्यें करण्यांत करावा. हे चार प्रकार करणें हेच आपलें उद्देश्य आहे असें समजून व आळस सोडून यांचें नित्य अनुष्ठान करीत असावें. दुसर्‍याला दण्ड करुन अप्राप्त वस्तु प्राप्त करुन घ्यावी, तीवर नित्य देखरेख करुन प्राप्त झालेल्याचें रक्षण करावें, व्याज वगैरे उपायांनी तिची वृद्धि करावी, व अशा रीतीनें बाढलेल्या द्र्व्यादि पदार्थांचा विनियोग दुसर्‍यांला पूर्वोक्त कामांत सयाय्य करण्याकडे करावा. ॥१॥\nराजा व सर्व सभासद यांनी दूतादि साधनांच्या योगानें दुसर्‍या राजांचा अभिप्राय यथार्थ जाणून असा प्रयत्न करावा की, त्या राजांपासून आपणांस त्रास न होईल. ॥३॥\n॥ अमाययैव वर्तेत न कथश्चन मायया ॥\n॥ बुद्ध्येतारिप्रयुक्तां च मायां नित्यं स्वसंवृत: ॥४॥ मनु. अ. ७ श्लो. १०४\n॥ नास्य छिद्रं परो विद्याच्छिद्रं विद्यात्परस्य तु ॥\n॥ गूहेत्कूर्म इवाड्गानि रक्षेद्विवरमात्मन: ॥५॥ मनु. अ. ७ श्लो. १०५\n॥ बकबच्चिन्तयेदर्थान्‍ सिंहवच्च पराक्रमेत्‍ ॥\n॥ वृकवच्चावलुम्पेत शशवच्च निनिष्पतेत्‍ ॥६॥ मनु. अ. ७ श्लो. १०६\n॥ एवं विजयमानस्य येऽस्य स्यु: परिपन्थिन: ॥\n॥ तानानयेद्वशं सर्वान्‍ सामादिभिरुपक्रमै: ॥७॥ मनु. अ. ७ श्लो. १०७\nअर्थ:- निष्कटीपणानें सर्वांबरोबर व्यवहार करावा. कोणत्याही प्रकारचें कपट क��ूं नये, आपलें रक्षण व्हावें म्हणून नित्य दक्षतेनें शत्रूनें केलेल कपट जाणावें. आपली छिद्रें अर्थात्‍ आपली निर्बलता शत्रूला समजूं देऊं नये; पण शत्रूची मात्र आपण समजून घ्यावी. ज्याप्रमाणें कांसव आपली अंगे झांकून ठेवितो; त्याप्रमाणेंच आपली छिद्रें व वर्मस्थानें गुप्त ठेवावी. ज्याप्रमाणें बगळा ध्यानस्थ होऊन पुढें आलेला मासा पटकन्‍ गिळून टाकतो त्याप्रमाणें द्र्व्यसंग्रहासंबंधी नेहमी विचार करावा. द्रव्यादि पदार्थांची व बलाची वृद्धि करण्यासाठी व शत्रूला जिंकण्यासाठी सिंहाप्रमाणें प्रयत्न करावा. लांडग्या व चित्त्याप्रमाणें लपून छपून शत्रूला पकडावें. जर अत्यंत बलवान्‍ शत्रू जवळ आला असेल तर सशाप्रमाणें दूर पळून जावें व शत्रूवर एकदम छापा घालावा. याप्रमाणें विजय करणार्‍य़ा राजाच्या राज्यांत जे कोणी दुष्ट डाकु किंवा लुटारु असतील व राजाचे जे कोणी शत्रू असतील त्यांना सामादि उपायांनी वश करुन घ्यावें. हे उपाय चार आहेत. (१) साम-शांततेनें स्नेह करुन राहणें, [२] दान-कांही देऊन त्यांना शांत करणें, (३) भेद-फंदफितुरी फोड तोड करुन शत्रूला वश करणें व जर हे तीनहि उपाय साधले नाहीत तर [४] दण्ड-शिक्षा किंवा युद्ध करुन त्यांना वश करुन घेणें. याप्रमाणें हे चार उपाय आहेत ४\nमनुमहर्षि राष्ट्राची स्वस्थता व राज्यक्रांति यांची कारणें, सांगतात.\n॥ यथोद्धरति निर्दाता कक्षं धान्यं च रक्षति ॥\n॥ तथा रक्षेन्नृपो राष्ट्रं हन्याच्च परिपन्थिन: ॥८॥ मनु. अ. ७ श्लो. ११०\n॥ मोहाद्राजा स्वराष्ट्रं य: कर्षयत्यनवेक्षया ॥\n॥ सोचिराद्वश्यते राज्याज्जीविताच्च सबान्धव: ॥९॥ मनु. अ. ७ श्लो. १११\n॥ शरीरकर्षणात्प्राणा: क्षीयन्ते प्राणिनां यथा ॥\n॥ तथा राज्ञामपि प्राणा: क्षीयन्ते राष्ट्रकर्षणात्‍ ॥१०॥ मनु. अ. ७ श्लो. ११२\nज्या प्रमाणे धान्याचा व्यापारी दगडकोंड्याचा त्याग करुन धान्याचे रक्षण करतो, त्याचप्रमाणें राजानें दुष्ट लोकांना शिक्षा करुन सज्जनांचे व राष्ट्राचें उत्तम रीतीनें पालन करावें म्हणजे राष्ट्र सुस्थितीत राहतें पण जो राजा आपल्या राष्ट्राला कष्ट देतो व त्रास देतो, त्याचा बंधुवर्गासहवर्तमान पूर्ण नाश होतो व त्यांच्या हातांतून राजसत्ताहि नाहीसी होते. ज्याप्रमाणें शरिराला दुर्बळ करण्यानें व फार त्रास देण्यानें प्राण नाहींसे होतात तद्वतच राजाला क्षी�� करण्यानें किंवा प्रजेला दु:ख देण्यानें राजांचे प्राण नाहीसे होतात ॥८॥९॥१०॥\nराष्ट्राचें रक्षण कसें करावें तें मनुमहर्षि सांगतात.\n॥ राष्ट्रस्य संग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्‍ ॥\n॥ सुसंगृहितराष्ट्रो हि पार्थिव: सुखमेधते ॥११॥ मनु. अ. ७ श्लो. ११३\n॥ द्वयोस्त्रयाणां पच्चानां मध्ये गुल्ममधिष्ठितम्‍ ॥\n॥ तथा ग्रामशतानां च कुर्याद्राष्टस्य संग्रहम्‍ ॥१२॥ मनु. अ. ७ श्लो. ११४\n॥ ग्रामस्याधिपतिं कुर्याद्दशग्रामपतिं तथा ॥\n॥ विंशतिशं शतेशं च सहस्त्रपतिमेव च ॥१३॥ मनु. अ. ७ श्लो. ११५\nअर्थ:- राजा व राजसभा यांनी राजकार्याविषयीं असा प्रयत्न करावा की, ज्याच्या योगाने राज्याचें रक्षण होईल व प्रजेला सुख प्राप्त होईल. जो राजा राज्यपालनामध्यें तत्पर असतो व ज्याची प्रजा सुखी असते त्याला अत्यंत सुख मिळतें. राज्याचा बंदोबस्त नीट करण्यासाठी दोन, तीन, पांच व शंभर गावांच्या ठिकाणी राज्यस्थान करुन, ग्रामसंख्येप्रमाणें व कामाप्रमाणें योग्य अधिकारीवर्ग नेमून सर्व राज्याचें उत्तम प्रकारें रक्षण करावें. दरएक गावांमध्यें एक एक अधिकारी नेमावा, पुन: शंभर गावांवर चवथा नेमावा व हजार गावांवर पांचवा नेमावा. याप्रमाणें अधिकारी नेमून कारभार चालवावा. सध्यांच्या राज्यव्यवस्थेमध्येंहे असाच प्रकार आहे, दरएक गावांला एक पाटील पटवारी असतो, दहा गांवांवर एक ठाणेदार असतो. प्रत्येक दोन ठाण्यांवर एक मोठा ठाणेदार असतो, पांच ठाण्यांवर एक तहसीलदार, दहा तहसीली मिळून एक जिल्हा होतो व प्रत्येक जिल्ह्याला एक मोठा अम्मलदार असतो. ही व्यवस्थाही मन्वादि धर्मशास्त्रांवरुनच घेतलेली आहे. असो.-\n॥ ग्रामदोषान्‍ समुत्पन्नान्‍ ग्रामिक: शनकै: स्वयम्‍ ॥\n॥ शंसेद्‍ ग्रामदशेशाय दशेशो विंशतीशिनम्‍ ॥१४॥ मनु. अ. ७ श्लो. ११६\n॥ विंशतिशस्तु तत्सर्वं शतेशाय निवेदयेत्‍ ॥\n॥ शंसेद्‍ ग्रामशतेशस्तु सहस्त्रपतये स्वयम्‍ ॥१५॥ मनु. अ. ७ श्लो. ११७\nअर्थ:- पूर्वी सांगीतल्याप्रमाणें प्रबंध करुन अशी आज्ञा करावी की, जे जे दोष ग्रामामध्ये उत्पन्न होतील, ते ते गुप्तपणानें ग्रामपतीने दशग्रामपतीला सांगावें; त्यानें वीस गावाच्या अधिकार्‍याला ते कळवावें; त्यानें आपल्या वीस गावांतील वर्तमान शतग्राम अधिपतीला कळवावें त्यानें आपल्या शंभर गांवांतील वर्तमान सहस्त्रग्रामाधिपतीला नित्य कळवीत जावें. वीस ���ीस ग्रामांच्या पांच अधिकार्‍यांवर शंभर गावचा एक अधिकारी असतो; ह्मणून वीस वीस गांवच्या पांच अधिकार्‍यांनी आपल्या वरिष्ठ शतग्रामपतीला आपल्या गांवातील वर्तमान कळवावें.\nशतग्रामपतींने सहस्त्रग्रामपतीला विदित करावें; त्यानें दशसहस्त्रग्रामपतीला कळवावें, त्यांनी त्यांनी आपलें वृत्त एक लक्ष गांवांवर नेमलेल्या राज सभेला कळवावें व या अशा लक्षग्रामाधिष्ठित राज सभांनी सार्वभौम-चक्रवर्ती-महाराज - सभेला आपापलें वृत्त विदित करावें व या प्रमाणें सर्व भूमंडलाचें नियंत्रण व प्रतिपालन उत्तम रीतीनें करावें ॥१४॥१५॥\n॥ तेषां ग्राम्याणि कार्याणि पृथक्कार्याणि चैव हि ॥\n॥ जाज्ञोन्य: सचिव: स्निग्धस्त्नानि पश्येदतन्द्रित: ॥१६॥ म.अ. ७ श्लो.१२०\n॥ नगरे नगरे चैकं कुर्यात्सर्वार्थचिन्तकम्‍ ॥\n॥ उचै: स्थानं घोररुपं नक्षत्राणामिव ग्रहम्‍ ॥१७॥ म.अ. ७ श्लो.१२१\n॥ स ताननुपरिक्रामेत्‍ सर्वानेव सदा स्वयम्‍ ॥\n॥ तेषां वृत्तं परिणयेत्‍ सम्यग्राष्ट्रेषु तच्चरै: ॥१८॥ म.अ. ७ श्लो.१२२\nअर्थ:- पूर्वी सांगितलेले जे ग्रामाधीशादिक त्यांच्यावर राजसभेमधील नेमलेला जो राजाचा ( प्रतिनिधी) सचिव त्यानें आळस सोडून प्रेमानें सर्व न्यायाधीशादि राजपुरुष आपापली कामें योग्य करीत आहेत कीं नाहीत तें फिरतीवर जाऊन पहावें. प्रत्येक मोठमोठ्या नगरामध्यें एक कार्यविचार करणारी सभा स्थापावी व ती भरण्याचें ठिकाण सुंदर, उंच, विशाल, व चंद्राप्रमाणें शोभायमान्‍ असे असावें. या सभेमध्ये जे जे उत्तम विद्वान असतील व विद्येच्या योगानें कार्याकार्यनिर्णय करण्यास समर्थ असतील, त्यांना नेमावें व त्यांनी तेथें जमून विचार करावा, राजा व प्रजा यांना काय हितकर आहे तें पहावें व त्या त्या नियमांचा प्रकाश करावा. ज्या सभापतीला नित्य,फिरतीच्या कामावर नेमलें असेल, त्याच्या हाताखाली गुप्त हेर पुष्कळ द्यावे. हे चार भिन्न भिन्न जातीचे असावे. या हेरांकडून त्यानें सर्व राजपुरुषांचे व प्रजाचे सर्व गुणदोष गुप्तपणानें जाणावे व जे अपराधी असतील त्याला शिक्षा करावी व जे गुणी असतील त्यांचा सन्मान करावा. १६॥१७॥१८॥\n॥ राज्ञो हि रक्षाधिकृता: परस्वादायिन: शठा: ॥\n॥ भृत्या भवन्ति प्रायेण तेभ्यो रक्षेदिमा: प्रजा: ॥१९॥ म.अ.७ श्लो.१२३\n॥ ये कार्तिकेभ्योऽर्थमेव गृहीयु: पापचेतस: ॥\n॥ तेषां सर्वस्वमादाय राजा ��ुर्यात्‍ प्रवासनम्‍ ॥२०॥ म.अ. ७ श्लो.१२४\nअर्थ:- राजानें धार्मिक, कुलीन व सुपरीक्षित विद्वानांलाच अधिकारी नेमावे; व त्यांच्या हाताखाली जसे चांगले लोक नेमावे तसेच कांही शठ, डाकू किंवा परस्वांचे हरण करणारे लोक असतील त्यांनाहि नेमून त्यांचे दुर्गुण जाऊन ते सदुगुणी होतीत्ल असें करावें. अशा रीतीने लांच घेऊन अन्याय करतात, त्यांचें सर्वस्व हरण करून त्यांना योग्य दंड करुन व हद्दपार करुन, त्यांना अशा ठिकाणी नेऊन ठेवावें की, त्या ठिकाणाहून ते इतर येऊं शकणार नाहीत. अशा लाचखाऊ दुष्ट पुरुषांना जर दंड केला नाही तर परत लोकांनाही तसा अन्याय करण्यास उत्तेजन येईल व दुसरे राजपुरुषहि अन्याय करूं लागतील, ह्मणून त्यांना योग्य दंड करावा. राजपुरुषांना जें वेतन द्यावयाचे तें असें असावें की, त्या योगाने त्यांचा योगक्षेम चांगला चालेल व साधारणपणे ते धनाढ्यही होतील; त्यांना मासिक किंवा वार्षिक वेतन द्यावें किंवा तहाहयात भूमीचें उत्पन्न तोडून द्यावें. राजपुरुष वृद्ध होऊन काम करण्यास असमर्थ झाले ह्मणजे त्यांना अर्धा पगार देऊन विश्रांती घेण्यास सांगावें. हा पगार ते जिवंत असतील तर त्यांचीहि योग्य व्यवस्था सरकारांतून द्रव्य वगैरे देऊन करावी. पण जर त्यांच्या बालक अल्पवयी असतील तर किंवा स्त्रिया जिवंत असतील तर त्यांचीहि योग्य व्यवस्था सरकारांतूण द्र्व्य वगैरे देऊन करावी. पण जर त्यांच्या स्त्रिया किंवा मुलें कुकर्म करणारी होतील तर त्यांना काही एक देउं नये. याप्रमाणें राजाचा बंदोबस्त करावा. ॥१९॥२०॥ मनु करग्रहण सांगतात.\n॥ यथा फलेन युज्येत राजा कर्ता च कर्मणाम्‍ ॥\n॥ तथावेक्ष्य नृपो राष्ट्रे कल्पयेत्सततं करान्‍ ॥२१॥ म.अ. ७ श्लो.१२८\n॥ यथाल्पाऽल्पो ग्रहीतव्यो राष्ट्राद्राज्ञाद्विक: कर: ॥२२॥ म.अ. ७ श्लो.१२९\n॥ नोच्छिंद्यादात्मनो मूलं परेषां चातितृष्णया ॥\n॥ उच्छिंदन्य़ ह्यात्मनो मूलमात्मानं ताश्च पीडयेत्‍ ॥२३॥ म.अ. ७ श्लो. १३९\nचतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/12/blog-post_50.html", "date_download": "2021-08-02T23:02:19Z", "digest": "sha1:KL3RKXALYMLYTIMY3PZRTJBPRISRZJCZ", "length": 18202, "nlines": 201, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nमाननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी ‘सूरह निसा’च्या ज्या आयतचा संदर्भ दिला आहे त्यापूर्वी अल्लाहने सांगितले आहे, ‘‘तुमच्यापूर्वी बनीइस्राईलना आम्ही आपली ठेव सोपविली होती, परंतु त्यांनी त्यात अफरातफर व बेईमानी केल्यामुळे अल्लाहचा कोप त्यांच्यावर कोसळला. जनसमुदायाच्या नेतृत्वाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि त्या काळात अनेकेश्वरत्वाचा अवलंब करणाऱ्यांची गुलामी त्यांच्या वाट्याला आली. आता तुम्हाला त्यांची जागा दिली जात आहे. तुम्हाला तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आणि मोठी शासनव्यवस्था देण्यात आली आहे. खबरदार बनीइस्राईलसारखी अफरातफर आणि बेईमानी करू नका. आम्ही ज्यांना तौरात दिला होता त्यांना उपदेश केला होता की अवज्ञा करू नका, दिलेले वचन पाळा, ग्रंथाशी अप्रामाणिकपणा करू नका, परंतु त्यांनी कृतघ्नता, बेईमानी व बंडखोरीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले, आणि आता तुम्हाला (हे मुहम्मदचा जनसमुदाय) तुम्हाला उपदेश करीत आहोत की ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब करा, वचनभंग करू नका, कुरआनचा मार्ग सोडून आमच्या कोपाला आमंत्रण देऊ नका.’’ आणि त्यानंतर असा उपदेश देण्यात आला की ‘‘हे ईमानधारकांनो बनीइस्राईलसारखी अफरातफर आणि बेईमानी करू नका. आम्ही ज्यांना तौरात दिला होता त्यांना उपदेश केला होता की अवज्ञा करू नका, दिलेले वचन पाळा, ग्रंथाशी अप्रामाणिकपणा करू नका, परंतु त्यांनी कृतघ्नता, बेईमानी व बंडखोरीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले, आणि आता तुम्हाला (हे मुहम्मदचा जनसमुदाय) तुम्हाला उपदेश करीत आहोत की ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब करा, वचनभंग करू नका, कुरआनचा मार्ग सोडून आमच्या कोपाला आमंत्रण देऊ नका.’’ आणि त्यानंतर असा उपदेश देण्यात आला की ‘‘हे ईमानधारकांनो न्याय व निवाड्याच्या या ईशव्यवस्थेचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करा.’’\nहाच विषय शब्दांच्या थोड्याफार फरकासह ‘सूरह माइदा’ मध्येदेखील पुन्हा एकदा सांगितला गेला आहे. ‘सूरह माइदा’ अंतिम आदेशात्मक सूरह आहे. यात कायदा पूर्ण करण्यात आला आहे. यानंतर कोणताही आदेशात्मक सूरह अवतरित झाला नाही. हा सूरह अरफातमध्ये अवतरित झाला. याचे वर्णन असे आहे की जणू सरतेशेवटी जनसमुदायाकडून या मैदानात वचन घेतला जात आहे की ‘‘पाहा, ईशदेणगी पूर्ण करण्यात आली आहे. एक मोठी शासनव्यवस्था तुमच्या सुपूर्द करण्यात आली आहे. आता तुमचे कर्तव्य आहे की आम्हाला दिलेल्या वचनावर दृढ राहा अन्यथा लक्षात ठेवा, बनीइस्राईलचा इतिहास तुमच्या समोर आहे. त्यांनी वचनभंग केले तेव्हा कसे अपमानित व बदनाम झाले.’’\nही आहे धर्मव्यवस्था आणि तिचा आदर, किमंत व महत्त्वावर दु:ख वाटते की मुस्लिम जनसमुदायाने ही व्यवस्था हातची जाऊ दिली आणि वाईट या गोष्टीचे वाटते की हा जनसमुदाय गाढ झोपेत आहे–\n‘‘वाए नाकामी मता-ए-कारवाँ जाता रहा, कारवाँ के दिल से एहसास-ए-जियाँ जाता रहा.’’\nमाननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तीन मनुष्य प्रवासाला निघाले तर त्यांनी आपल्यापैकी एकाला ‘अमीर’ (नेता) बनवावे.’’ (हदीस : अबू दाऊद)\nस्पष्टीकरण : इस्लामी धर्मगुरू इब्ने तैमिया (रह.) म्हणतात की प्रवासादरम्यान लोकांवर जमाअत (गट, समुदाय, संघटना) बनविणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे ही गोष्ट आणखीनच आवश्यक आहे की ईमानधारकांनी एक ‘जमाअत’ बनवावी, कारण त्यांची जमाअती व्यवस्था बिघडली आहे. मुस्लिमांनांसाठी एकट्याने जीवन व्यतीत करणे निषिद्ध आहे.\nमाननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जंगलात राहणारे तीन माणसांनी एकेकटे राहणे अवैध आहे. त्यांनी आपल्यापैकी एकाला आपला ‘अमीर’ (नेता) बनवावा.’’ (हदीस : मुन्तका)\nमाननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार,\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांचा शत्रू कोल्हा आहे आणि आपल्या कळपातून वेगळी होणाऱ्या शेळ्यांची तो सहजतेने शिकार करतो, त्याचप्रमाणे शैतान मानवाचा कोल्हा आहे. जर लोक जमाअत बनवून राहिले नाहीत तर तो त्यांना एकेकाला गाठून त्यांची सहजतेने शिकार करतो.’’ (हदीस : मुस्नद अहमद, मिश्कात)\nस्पष्टीकरण : ‘‘हे लोकहो एकएकटे राहू नका, तुमच्यासाठी आवश्यक आहे की जमाअत व सामान्य मुस्लिमांसह वास्तव्य करा.’’\n‘‘जमाअतसह राहा’’ हा त्यावेळचा आदेश आहे जेव्हा मुस्लिमांची ‘अल-जमाअत’ अस्तित्वात असेल आणि अस्तित्वात नसेल तर काय हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे सरळ व साधे उत्तर म्हणजे जमाअत बनवा जेणेकरून ‘अल-जमाअत’ अस्तित्वात यावी.\nसरकारने ’वक्फ’कडे ध्यान द्यावे\nजेरूसलेम : अमेरिकेचे पुन्हा आगीत तेल \nअफराजुलची हत्या समस्त मानवजातीची हत्या\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र (उत्तरा...\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुस्लिमाना चेतावनी देण्याचा प्रकार\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र\nमराठी भाषेत इस्लामी साहित्याच्या निर्मितीमध्ये जमा...\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित : ज्यांनी 23 वर्षात जगाचे चित्र बदलून टाकले\nसत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\nसहा डिसेंबरची २५ वर्षे\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोपर्डीचा निकाल आला पण पुण्याच्या मोहसीन शेखचा नाही\nशासन महिला शेतकर्‍यांची तरी दखल घईल का\nकाश्मीरचे जळते खोरे विझवण्यासाठी\nलूक इन टू आइज् ऑफ मुसलमान - यू विल फाइंड देअर हिंद...\nजिव्हेचे रक्षण : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलागा वर्दी में दा़ग\nसऊदी अरब मधील यादवी शिगेला\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांती���, तत्त्वज्ञ...\n२१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/shruti-marathe-new-photoshoot-in-rain/photoshow/83508924.cms", "date_download": "2021-08-02T21:29:43Z", "digest": "sha1:LWECAQLU7GYRKI55PTTFZJKV5UW7DGGK", "length": 4449, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपावसात खास फोटोशूट; श्रुती मराठेच्या अदांनी चाहते घायाळ\nपावसात खास फोटोशूट; श्रुती मराठेच्या अदांनी चाहते घायाळ\nआपल्या अभिनयकौशल्यानं अभिनेत्री श्रुती मराठेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. तिच्या हटके अदांनी तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.\nतिच्या वेगवेगळ्या लूक्समधल्या फोटोंना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असतो. तसाच प्रतिसाद तिनं नुकतंच शेअर केलेल्या फोटोला मिळाला आहे.\nपाऊस हा सर्वानांच प्रिय असतो. पावसात फोटोशूट करण्याचा मोह तिलादेखील आवरता आला नाही.\nनुकतंच श्रुतीनं खास पावसात फोटोशूट केलं; हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले असून यावर तिच्या चाहत्यांच्या लाइक्सचा वर्षाव होतोत.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nजेव्हा तो सर्वात जास्त आनंदी होता पाहा सुशांतचे को-स्टार्ससोबतचे फोटो पुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2021-08-02T23:05:58Z", "digest": "sha1:UFWI6JHWQPY5YJFIMO42NTLUNY4HN2MA", "length": 4321, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५४१ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ५४१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू अस�� शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8", "date_download": "2021-08-02T21:15:07Z", "digest": "sha1:ZJF4Q4H2QW7AAX44AJXF4VLBSBZAXODV", "length": 4369, "nlines": 54, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "सेप्टेम्बर २ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nइ॰ पू॰ ३१: जुलियस सिजरया उत्तराधिकारी अगस्टसं एक्तियमया ल्वापू त्यागु\nनेपाःया राजधानी येँया थाय्-थासे बम मुइकल, निम्ह सीत व यक्व घाःपा जुल\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nLast edited on ३० ज्यानुवरी २०१४, at ०४:०१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2020/04/blog-post_88.html", "date_download": "2021-08-02T21:52:43Z", "digest": "sha1:K3MRW4IBH32VCZ4E3LGKTIKGBK2OYIP4", "length": 37629, "nlines": 264, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)", "raw_content": "\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)\nरामकथा भारतीय उपखंडात पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तिची वेगवेगळी रूपं दिसतात आणि लोककथांतही तिची अनेक उपकथानकं सापडतात. आता जरी मला आठवत नसलं तरी आई सांगते की लहानपणी रोज रात्री बाबांच्या मांडीवर झोपताना गोष्ट सांगायचा हट्ट करायचो आणि त्यात जेव्हा श्रावणबाळाची गोष्ट यायची तेव्हा हमखास रडत रडत झोपी जायचो. मला खात्री आहे की दूरदर्शन आणि मनोरंजनाची अन्य साधने नसलेल्या अनेक शतकांत भारतीय उपखंडातील अनेक पालकांना रामायणाने हात दिला आहे आणि आपापल्या लेकरांचा किंवा नातवंडांचा, गोष्टींचा हट्ट पुरा करण्यात मदत केली आहे. अर्थात यामुळे प्रत्येक घरात रामकथेत भर पडत गेली असावी.\nजितकी प्रसिद्ध रामायणे आहेत आणि रामाच्या बाबतीत जितक्या लोककथा आहेत त्या सगळ्या वाचणं मला शक्य नाही. तसेच देशोदेशींच्या पुराणकथांत मला रस असला तरी त्यात माझा व्यासंग नाही. पण जितकं तोडकंमोडकं वाचन मी केलेलं आहे त्यावरून मला जाणवलं आहे की प्रत्येक समूहाच्या पुराणकथांतून त्या समूहाच्या मान्यतांचा आणि संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहात असतो. आणि जसजशा त्या कथा लोकप्रिय होऊ लागतात तसतसे हे अंतःप्रवाह अजून ठळक होऊ लागतात.\nनियती ही जागतिक संकल्पना आहे. त्यामुळे जगातील सर्व पुराणकथांत नियती आपलं अस्तित्व दाखवत असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना या नियतीच्या अदृश्य धाग्याने बांधलेल्या असतात ही कल्पना आपल्याला अनाकलनीय आयुष्यात आधार देत असते. पण नियती ही शक्ती सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्वसामान्य प्रसंगांना उलगडण्यासाठी इतरांपेक्षा अधिक समर्पकपणे केवळ भारतीय परंपरेने वापरली आहे. कारण आपण नियती नामक शक्तीला कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या दोन चाकांवर चालणाऱ्या व्यवस्थेत बसवले आहे. त्यामुळे आपल्याकडे नियतीबरोबर प्राक्तन नावाची अजून एक संकल्पना तयार होते.\nसंस्कृती म्हणजे जीवनपद्धती मानली तर धर्म म्हणजे संस्कृती निर्माण करण्यारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. धर्म साधारणपणे दोन प्रश्नांचं उत्तर देतो. 'एखादी गोष्ट अशी का घडली' आणि 'कुणी कसं वागावं' आणि 'कुणी कसं वागावं\nपाश्चात्य जगात अनेक संस्कृती नांदत होत्या पण त्या सर्वांना मध्यपूर्वेत जन्म घेतलेल्या तीन अब्राहमिक धर्मानी गिळून टाकले आहे. त्यामुळे त्या मृत संस्कृतीतील पुराणकथांतून या दोन प्रश्नांची जी उत्तरे मिळतात त�� आता निरुपयोगी ठरली आहेत. अब्राहमिक धर्मात 'एखादी गोष्ट अशी का घडली' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे या प्रश्नालाही उत्तर कायम 'देवाची इच्छा' इतकंच असतं. प्राप्त नियतीला स्वीकारून तुम्ही कराराचं पालन करणं इतकंच तुमच्या हातात असतं. आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे की नाही याचा निर्णय अंतिम निवाड्याच्या दिवशी केला जाणार असतो.\nया अंतःप्रवाहामुळे माणसे चांगली किंवा वाईट वागतात. अवतार वगैरेची भानगड नसते. माणूस आणि देव असा सरळसोट मामला असतो. माणसे देवाशी नवा करार करू शकतात. माणसे स्वतःला प्रेषित घोषित करू शकतात. आणि इतर माणसे त्याला खोटं ठरवू शकतात. अनेक तोतये प्रेषित तयार होतात. एखादा प्रेषित समाजमान्य व्हायला त्याची हयात उलटून जावी लागते. प्रेषिताला त्याच्या हयातीत विरोधकांकडून आणि अनुयायांकडूनही त्रास भोगावा लागतो. त्याचं कारणही परमेश्वराची इच्छा इतकंच असतं.\nप्रेषिताला जे अनुयायी मिळालेले असतात त्यांच्या सामाजिक स्थानावरून प्रेषिताचा संदेश बहुसंख्यांना मान्य होणार की नाही ते ठरते. लोक जुना प्रेषित सोडून नवा प्रेषित घेऊ शकतात. जुन्या प्रेषिताला मानणारे आणि नव्या प्रेषिताला मानणारे अश्या अनेक सरळ रेषा समाजात तयार होतात. ग्रंथप्रामाण्य वाढते. प्रेषिताचं आयुष्य आदर्श मानल्यामुळे त्याच्यासारखं वागण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण या सर्वांहून सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील प्रसंगांची जबाबदारी प्रेषितांवर पडते. त्यामुळे ते प्रसंग जर सद्यकाळाशी सुसंगत असतील तर त्यांचा उदोउदो होत राहातो. आणि विसंगत असतील पण प्रचलित इतिहासातून त्यांना वगळणं अशक्य असेल तर त्यांचं दुबळं समर्थन केलं जातं किंवा मग त्याबद्दल मौन बाळगलं जातं. त्यामुळे प्रेषितांच्या मागे कदाचित थोड्या वेगळ्या रेषेत चालणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो. पण प्रेषि���ापासून कितीही तिरक्या कोनात चालले तरी सगळे प्रेषितांच्या मागे चालणारे असतात. समांतर चालणारे कुणीच नाही.\nयाउलट भारतात मात्र एकाच वेळी अनेक संस्कृती नांदत होत्या आणि इथेच अनेक धर्मांचा जन्मही झाला. इथे जन्म झालेल्या प्रमुख धर्मांपैकी शीख धर्म सोडल्यास इतर प्रत्येक धर्माने या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरी वेगवेगळ्या प्रकारे केला असला तरी त्या सर्व धर्मात एक सूत्र समान दिसतं की त्यांनी 'एखादी गोष्ट अशी का घडली' आणि 'कुणी कसं वागावं' आणि 'कुणी कसं वागावं' या दोन्ही प्रश्नांना एकत्र गुंफलं आहे. आत्मा न मानणारा बौद्ध धर्म असो किंवा आत्मा मानणारा जैन धर्म असो किंवा मग अनेकेश्वरवाद आणि आपापल्या पूर्वजपरंपरा जपणाऱ्या पुराणप्रिय लोकांचा इतरांनी नाव दिलेला हिंदू धर्म असो. या सर्वात पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांना नियतीबरोबर महत्व आहे.\nत्यामुळे 'एखादी गोष्ट अशी का घडली' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं' याचं उत्तर मात्र 'या जन्मीच्या उत्तम कर्माचं फळ पुढील जन्मात मिळणार आहे.त्यामुळे पुढील जन्म हीनयोनीत न होता उत्तमयोनीत मिळावा आणि त्या जीवनात सर्व सुखे मिळावीत म्हणून तुम्हाला धर्म सांगेल त्या पद्धतीने वागणं आवश्यक होतं. या पद्धतीने तुम्ही या जीवनातील तुमच्या सुखदुःखांचे शिल्पकार नसलात तरी पुढील जन्मातील सुखदुःखांचे शिल्पकार असता. त्यामुळे तुमच्या पुनर्जन्मातील सुखदुःखाची जबाबदारी तुमच्या या जन्मातील कृत्यांवर सोपवून आपल्या भूमीत जन्माला आलेले तीनही प्रमुख धर्म मोकळे झालेले आहेत.\nअश्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रेषिताचा जन्म होण्याची गरजच संपून जाते. देवाशी करार करण्याचीही आवश्यकता नाही. मग आदर्श जीवन कसे जगावे ते सांगण्यासाठी जैन आणि बौद्ध धर्म सोडल्यास इतर भारतीय लोकांना मान्य असणाऱ्या, पूर्वजपरंपरा मानणाऱ्या लोकांच्या धर्मात पुरुषोत्तम स्वरूपात अवतार घेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष देवावर येते. आणि मग अधर्माचा प्रभाव वाढू लागला की विविध युगात परमेश्वर अवतार घेतो.\nपरमेश्वराच्या त्या अवताराचे आयुष्य हा अनेकांसाठी आदर्श ठरते पण त्याचे अनुकरण करणे मात्र अपेक्षित नसते. जे प्रत्यक्ष परमेश्वराने अधर्माचा नायनाट करण्यासाठी घेतलेल्या अवतारात केलं ते आता मी करायची गरज नसते. मी आपला माझ्या पुढील जन्मातील सुखांची बेगमी करण्यात स्वतःला गुंगवून ठेवू शकतो. अश्या प्रकारे आदर्श आणि त्याला मानणारे यांची आयुष्ये एकमेकांना समांतर चालत राहतात. लोक देवाची आणि त्याची अवताराची पूजा करतात पण त्याचे अनुकरण करत नाहीत. त्याच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत राहतात पण त्या कथाकथनाचा उद्देश मात्र केवळ भक्ती वाढावी, नम्रता अंगी यावी, आणि पूर्वजपरंपरा चालत राहावी इतकाच असतो.\nया पूर्वजपरंपराअनुयायी धर्मात इथपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण एकदा का अवतार संकल्पना आली की 'तूच आहेस तुझ्या पुढल्या जन्माचा शिल्पकार' या मान्यतेला सुरुंग लागतो. कारण या अवताराला त्याच्या आयुष्यात जे दुःख भोगावे लागते त्याचं कारण म्हणून त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांची कारणपरंपरा सांगता येत नाही. अवताराला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नसल्याने त्याला कर्मसिद्धांत लागू होत नाही. त्यामुळे मग अवताराला दुःख का भोगावं लागलं आणि अवताराने चांगलं का वागावं आणि अवताराने चांगलं का वागावं यांची उत्तरं देणं कठीण होऊन जातं.\n'अवताराने चांगलं का वागावं' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन बसतं. म्हणून मग शाप संकल्पना वापरली जाते. मग श्रावणबाळ येतो. शब्दवेधी बाण येतो आणि शेवटी पुत्रवियोग येतो.\nअश्या प्रकारे सर्वसामान्य माणसांचे प्राक्तन त्यांच्या पूर्वजन्मावरुन ठरते याउलट अवतारांचे प्राक्तन त्यांना किंवा त्यांच्या जवळच्यांना मिळालेल्या शापावरून ठरते.\nअर्थात भारतीय पुराणकथांत आणि अब्राहमिक धर्मांच्या पुराणकथांत एक समान धागा असतो की, चरित्रनायकाच्या आयुष्यातील कथांचे पूर्ण कार्यकारणभाव दिले आणि त्यांच्या भावभावनांचे चित्रण केले तरी त्यांच्याबरोबरच्या लोकांचे भावविश्व् आणि त्यांची झालेली फरफट याबद्दल सर्व पुराणकथा मौन बाळगतात. त्यामुळे कौसल्या, लक्ष्मण, सीता, तारा, मंदोदरी, कुंभकर्ण, इंद्रजीत या सगळ्यांचे भावविश्व् आपल्यासमोर लोकप्रिय ग्रंथातून येत नाही. त्याचप्रमाणे येशूची आई मेरी किंवा पिता जोसेफ किंवा प्रे���ित मुहम्मदांची अल्पवयीन पत्नी आयेषाचे भावविश्व् तितक्याच बारकाईने आपल्या समोर येत नाही. अब्राहमिक धर्मात ग्रंथप्रामाण्य असल्याने त्यात लोककथांना फार स्थान नाही. याउलट आपल्याकडे ग्रंथप्रामाण्य नसल्याने लोककथांनी अनेक प्रक्षेप मूळ कथेत घुसडले आहेत.\nअब्राहमिक धर्मात प्रेषितांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दलही परमेश्वराची इच्छा हे स्पष्टीकरण देता येते. प्राक्तनाची झंझट नसल्याने, प्रेषित प्रवृत्तीप्रवण असूनही ते नियतीशरण दाखवता येतात. पण अवतारी पुरुषांच्या आयुष्यातील चमत्कारांचे आवरण बाजूला काढून त्यांच्या आयुष्यातील कार्यकारणभाव उलगडणे अतिशय कर्मकठीण असते. कारण इथला समाज आता नियतीशरण आहे. प्राक्तन आता आपल्या नेणिवांचा भाग झालेले आहे. इथला समाज आपल्या पूर्वजन्मातील कर्मफळांना भोगण्यास तयार आहे. त्या समाजाचा आदर्श आता नियतीशरण दाखवावा की प्रवृत्तीप्रवण दाखवावा ही मोठी गुंतागुंत आहे. त्याला प्रवृत्तीप्रवण दाखवणे आवश्यक आहे. कारण तो धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेला आहे. पण त्याला नियतीशरण दाखवणे अशक्य आहे. शाप उ:शाप कल्पना वापरून आपण फारतर त्यांनी भोगलेल्या दु:खाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पण त्यांनी जवळच्या व्यक्तींवर आणि संपूर्ण समाजावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणं अशक्य असतं. म्हणून अवतारी पुरुषांचे सगळे वर्तन दैवी ठरवून आपण त्याला योग्यायोग्यतेच्या कसोट्या लावणं टाळतो.\nअश्या वेळी जेव्हा भैरप्पा सीतेच्या दृष्टिकोनातून चमत्कार बाजूला करून रामकथा सांगायचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सध्याचे सत्ताधारी असतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचताना अजून नवनवीन प्रश्न पडत जातात. किंबहुना, हे प्रश्न भैरप्पांना पडले नाहीत का आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे हा प्रश्न सतत पडत राहतो.\nलक्ष्मण, वसिष्ठ, सीता, गुहराजा, सुमंत या सगळ्यांबरोबर राम ज्या वेळी चर्चा करतो तेव्हा तो सारासार विचार करणारा राजा न वाटता; एककल्ली, हेकेखोर आणि बेजबाबदार राजपुत्र वाटतो. आपल्या निर्णयांचा सीतेवर, लक्ष्मणावर, कौसल्येवर, दशरथावर काय परिणाम होईल त्याचा विचार तर सोडाच पण आपल्या निर्णयाचा प्रजेवर, राज्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू न शकणारा, प्रजेला भ्रष्टाचार करु शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सोडणारा आणि प्रजेला साठेबाजीच्या व करचुकवेगिरीच्या सवयींकडे ढकलणारा राजा म्हणून समोर येतो. वनवासाहून परत आल्यावर तो अयोध्येच्या राज्यकारभाराची घडी पूर्ववत करू शकत नाही. ते करण्यासाठी भैरप्पा शेवटी लक्ष्मणालाच पुढे आणतात आणि राम एकांतवासात दु:खी आहे असं दाखवतात. त्याचा शेवटही एकाकी करून दाखवतात.\nवडिलांचा शब्द खाली पडू नये आणि राज्यलोभी असा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून भैरप्पांचा राम अन्य सर्व आप्तस्वकीयांना, प्रजाजनांना आणि राज्याला ज्या गर्तेत ढकलतो ते बघून रामचरित्र वापरून सध्याच्या पंतप्रधानांच्या कठोर निर्णयांचं समर्थन करण्याचा भैरप्पांचा प्रयत्न असला तर तो किमान माझ्यासारख्या वाचकांपुरता तरी साफ फसला आहे.\nरामकथा माझ्या जीवनाचा भाग आहे. लहानपणी अंधारातून जाताना वाटणारी भीती मी रामरक्षा म्हणत पळवून लावलेली आहे. अजूनही कधी देवळात गेलो तर 'ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं' अशी ती राममूर्ती पाहून माझे हात पूर्वसंस्कारामुळे आपोआप जोडले जातात. पण रामाच्या राजकीय आयुष्यातील कुठल्या भागाचा आदर्श सध्याच्या किंवा कुठल्याही काळातील राज्यकर्त्यांनी घ्यावा या प्रश्नाचं माझ्यासाठीच उत्तर तरी एकाही भागाचा आदर्श घेऊ नये असंच आहे. आणि भैरप्पांच्या उत्तरकांडाने ते अधोरेखित केलं आहे.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nहरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग १)\nरंगासाई सर आणि कोरोना\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/bhumika-chawla-reveals-she-did-not-approched-by-makers-of-bigg-boss-15/articleshow/83337140.cms", "date_download": "2021-08-02T22:26:40Z", "digest": "sha1:PN4FENIYNSHHA5XCY3FRANLYOHDYYBYC", "length": 13227, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑफर मिळाली तरीही जाणार नाही, 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यास अभिनेत्रिचा नकार\nबॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला हिने 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी अनेकदा कार्यक्रमाची ऑफर मिळाली पण तेव्हाही आपण नकार दिल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे.\nऑफर मिळाली तरीही जाणार नाही, 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यास अभिनेत्रिचा नकार\nभूमिकाने 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्यास दिला नकार\nपहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीजनसाठी झाली होती विचारणा\nभूमिका आताही ''बिग बॉस' मध्ये न जाण्याच्या निर्णयावर ठाम\nमुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस' चा १४ वा सीजन नुकताच संपला आहे. आता कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी १५ व्या सीजनच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी अनेक बड्या कलाकारांना ऑफर देण्यात येत आहे. या सीजनमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला देखील ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. यासोबत 'तेरे नाम' चित्रपटातून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री भूमिका चावला हिला देखील 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा होत्या, परंतु, भूमिकाने या बातम्यांचं खंडन केलं आहे.\n'कटचा अर्थ कट असतो तिकडेच थांबतो' परिणितीनं शेअर केला अनुभव\nभूमिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्याला 'बिग बॉस १५' कडून कोणतीही ऑफर आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबतच ऑफर आल्यास आपण कार्यक्रमात जाण्यास मुळीच उत्सुक नसल्याचं देखील म्हटलं आहे. भूमिकाने लिहिलं, 'हे खोटं आहे. मला 'बिग बॉस १५' कडून कोणतीही ऑफर आली नाही. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची ऑफर आली असती तरीही मी त्यात सहभागी झाले नसते. मला 'बिग बॉस' च्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीजनमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती. परंतु, मी त्या सगळ्या ऑफर धुडकावून लावल्या.'\nभूमिकाने आपलं मत स्पष्ट करत लिहिलं, 'मी एक सेलिब्रिटी आहे. पण माझं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांसमोर मांडायला मुळीच आवडत नाही. मी अशा ठिकाणी जाणार नाही जिथे २४ तास कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवू�� असतात.' यापूर्वी 'नागीण ५' फेम सुरभी चंदनाने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत ''बिग बॉस १५' कडून ऑफर आल्याच्या बातम्यांचं खंडन केलं होतं. तर अभिनेता पार्थ समथानने या कार्यक्रमात जाण्यास नकार दिला आहे.\nदरम्यान, भूमिकाने 'तेरे नाम' चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर भूमिकाने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिला' आणि 'दिल जो भी कहे' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं. भूमिका 'एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' मध्ये सुशांतच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nबलात्कार प्रकरण: पर्ल वी पुरीच्या अटकेवरून दोन अभिनेत्रींमध्ये रंगलाय कलगीतुरा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई मुंबई विमानतळावर शिवसेनेचा राडा; राष्ट्रवादीने दिली 'ही' सडेतोड प्रतिक्रिया\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nमुंबई मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ ह��ारांत बुकिंग सुरू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/shriram-pawar-writes-about-west-bengal-mamta-banerjee-politics-421630", "date_download": "2021-08-02T22:45:37Z", "digest": "sha1:NJADHFP2GK5VHZTYEMK5VX6UN5WWRFKT", "length": 29648, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बदल बंगाली", "raw_content": "\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत सर्वाधिक लक्षवेधी सामना आहे तो पश्र्चिम बंगालमध्ये. तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी सारं काही पणाला लावतो आहे, तर ममता बॅनर्जी त्याच शैलीत उत्तर देताहेत. भाजपला सत्ता मिळेल की नाही याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहेच; पण निकाल काहीही लागला तरी क्रमाक्रमानं आक्रमक होत निघालेला बहुसंख्याकवादी विचार बळावतो आहे आणि ममतांसारख्या नेत्यांनाही त्यामागं फरफटत जावं लागतं आहे, हा एका राज्यातील सत्तेपेक्षाही अधिक महत्त्वाचा बदल दिसतो आहे.\nचार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचं वातावरण तापू लागलं असताना सर्वाधिक लक्ष पश्र्चिम बंगालच्या आखाड्याकडं लागलं आहे, ते स्वाभाविक आहे. डाव्यांचा अभेद्य मानला जाणारा गड त्यांच्याच शैलीतील रस्त्यावरचं सामर्थ्य आणि स्ट्रीट स्मार्ट राजकारण यातून ममतांनी हिसकावला. त्यानंतर पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसला आव्हान देत भारतीय जनता पक्ष ताकदीनं उभा आहे. बंगालमध्ये अस्तित्वच नसलेल्या भाजपला तुलनेत मोठं यश मिळेल हे उघड आहे. मुद्दा सत्ता मिळते की नाही इतकाच. तिथं मोदी-शहांचा प्रचार आणि भाजपचं अवाढव्य सामर्थ्य पणाला लावूनही ममता जिंकल्या तर पक्षाचा मोठा विस्तार होऊनही मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील तो मोठा धक्का ठरेल. याचं कारण, तिथं सामना थेटपणे मोदी आणि ममता यांच्यात होतो आहे. निवडणुकीचं राजकारण क्रमाक्रमानं व्यक्तिकेंद्री आणि अध्यक्षीय शैलीचं होत असताना प्रतिमांच्या लढाईत विस्तारात किती मोठी मजल मारली याला अर्थ उरत नाही, तर सत्ता मिळाली की नाही यावरच यशापयश मोजलं जातं.\nबिहारमध्ये लालूप्रसाद यादव मैदानात नसताना त्यांच्या मुलानं दणदणीत मजल मारली; पण सत्ता न मिळाल्यानं तो मोदी-शहा आणि नितीशकुमार यांचा विजय म्हणूनच गणला गेला. अर्थात्, सत्तेच्या राजकारणात आणि त्याच आधारावर विश्र्लेषण-विवेचनं होत असताना हे घडणारच असलं तरी सत्तेपलीकडे काही प्रवाह बदलताना दिसतात. त्यांची दखल घेतली पाहिजे. ती न घेण्याचा परिणाम म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचं बहुमतापर्यंत जाणं. म्हणूनच मतचाचण्या दाखवतात त्याप्रमाणे भाजपला सत्ता नाही मिळाली तरी उत्तर भारतात जवळपास कमाल मर्यादेपर्यंत पोहोचलेल्या भाजपला पश्र्चिम बंगाल, ईशान्य आणि दक्षिणेत नवा आधार गवसतो का याला महत्त्व आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअसं घडणं हे देशपातळीवरील २०२४ साठीची गणितं बदलणारं ठरू शकतं. पश्र्चिम बंगालसह तमिळनाडू-केरळ-आसाममधील विधानसभांच्या निवडणुकांचं वेगळं महत्त्व आहे ते, हा प्रवाह किती ठोस आहे याच अंदाज या निकालातून येईल यासाठी. दुसरी महत्त्वाची बाब या निवडणुकांच्या निमित्तानं दिसते ती म्हणजे, मंडलोत्तर जाती-आधारित राजकारण पूर्णपणे बाजूला पडत बहुसंख्याकवाद हा मुख्य प्रवाहाचा भाग बनतो आहे. बंगालच्या रणभूमीत ममतांनाही आपलं ब्राह्मण असणं ठोकून सांगावं लागत आहे आणि स्पर्धात्मक राजकारणात राम आणि दुर्गा ही प्रतीकं मतपेढीची गणितं सांभाळण्यासाठी वापरली जात आहेत. हे कधीतरी या देशात अशा प्रकारची ओळख सांगणं म्हणजे प्रचंड टीका ओढवून घेणं, प्रतिगामित्वाचा, जातीयवादाचा शिक्का मारून घेणं होतं, त्यापासून देश खूपच बदलत चालला आहे हे दाखवणारं आहे.\nहा बदल बरा की वाईट, त्याचे देशावर दीर्घकालीन परिणाम काय यावर चर्चा होत राहील. मात्र, ज्या प्रकारच्या राजकारणावर ते देशाच्या मूळ संकल्पनेशी विसंगत म्हणून टीका होत आली ते नुसतं बलदंड झालं असं नाही, तर कारणं कोणतीही असोत, काँग्रेसपासून आम आदमी पक्ष ते तृणमूल अशा साऱ्यांना या ना त्या आवरणात बहुसंख्याकवादाचा डोस आवश्‍यक वाटतो. या बदलाची दखल घेतली पाहिजे.\nसप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.\nअर्थात् या प्रकारचं राजकारण मुळात ज्यांनी केलं त्यांच्याशी स्पर्धा सोपी नसते. भाजपनं हिंदुत्वाचं राजकारण शांतपणे रेटत देशाच्या मुख्य प्रवाहात आणलं. त्याच्या निरनिराळ्या छटा घेऊन भाजपला किंवा भाजपच्या मतपेढीत वाटा मिळवता येईल असं ज्यांना वाटतं त्यांनी, राजकारण कशासाठी, याचे मूलभूत धडेच नव्यानं घ्यायला हवेत. निवडणुकीचं राजकारण म्हणजे त्या ३० ते ५० दिवसांतील आकलनाचं व्यवस्थापन, त्यासाठी खऱ्या-खोट्याची सरमिसळ करत तयार केलेल्या संदेशांचा अविरत मारा ही निवडणूक लढण्याची रीत बनते आहे. त्यात कथित रणनीती तयार करणारे सल्लागार पायलीला पासरी होताहेत. या तंत्राचा कितीही उदो उदो केला तरी केवळ तेवढ्यानं निवडणुकांचे निकाल ठरत नाहीत आणि त्यात ठसवलं जाणारं नॅरेटिव्ह लोकांच्या मनात पक्कं होण्यासाठीची मानसिकता तयार करणं हे चिकाटीनं करायचं काम आहे. हे काम भाजपनं सातत्यानं केलं, त्याचं फळ म्हणून आता भाजप निवडणुकीतील मुद्दे ठरवू लागला आणि इतरांची त्यामागं फरफट होऊ लागली. भाजप हा काँग्रेसला देशव्यापी पर्याय बनताना उभयपक्षांत आर्थिक आघाडीवर फार मोठं अंतर नव्हतं. एका बाजूला खुल्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार करायचा आणि सोबत गरिबांच्या नावानं राजकारण करायचं हे दोन्हीकडं सारखं. ते साधायच्या पद्धती वेगळ्या इतकंच. परराष्ट्रधोरणातही काँग्रेसहून काही खूप मोठे बदल भाजपनं आणले नाहीत.\nमात्र, भाजपला मोठं व्हायचं तर काँग्रेसखेरीज स्पष्टपणे वेगळेपण दाखवणारं नॅरेटिव्ह आणणं गरजेचं होतं, इथं भाजपनं हिंदुत्वाचा प्रचार हे हत्यार बनवलं. भाजपच्या हिंदुत्वाला सर्व भाजपविरोधकांनी हिंदूंमधील मूठभरांपुरता मुद्दा मानला. एका बाजूला उच्च समजल्या जाणाऱ्या जाती आणि इतर मागास समूहांचं राजकारण, दुसरीकडं अल्पसंख्याकांना, त्यातही मुस्लिमांना चुचकारणारं, म्हणजे खरं तर त्यातील मूठभर कर्मठांना खूश करणारं, राजकारण यातून भाजपला सत्तेच्या वर्तुळाबाहेर ठेवण्याचे प्रयत्न झाले. ते काही काळ यशस्वी होत असल्याचं दिसलं. यातूनच देशात सत्तेत यायचं तर आघाडीला पर्याय नाही. त्यातील देवाणघेवाणीत जात आणि धर्माधारित समूहपक्षांना चुचकारावं लागेल असाही समज पोसला गेला. समोर दिसणारं राजकारण हे वास्तव असल्याचं दाखवत होतं; पण त्याच्या पोटात उच्च समूहांपलीकडं हिंदुत्वाचं आकर्षण पोहोचवणारी प्रक्रिया सुरू झाली होती. अल्पसंख्याकांचं लांगूलचालन हा मुद्दा ठसवला जात होता. उदारीकरणातून आर्थिक बाळसं आलेल्या घटकांना तो सहजपणे पटू लागला होता. भाजपनं आपला हा प्रवास कायम ठेवताना प्रसंगी तडजोडी केल्या, कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर टोकाचं पाऊल उचलायचं नाही याची खबरदारीही घेतली. मात्र, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या यशानंतर त्याहीपेक्षा विरोधकांचा आत्मविश्र्वासच खचवणाऱ्या पराभवानंतर अशा तडजोडींची फारशी गरज भाजपल��� उरली नाही.\nआता भाजप मांडत असलेला राजकीय विचार देशाच्या राजकारणात मध्यवर्ती झाला. त्यातही कधी तरी परिघावरचे म्हणून दुर्लक्षित राहिलेले टोकाचे कट्टर वगैरे सत्तेच्या वर्तुळात बागडायला लागले. हे लोकांच्या पाठिंब्यावर घडत होतं. बहुमताचा आधार म्हणजे बहुसंख्याकवाद राबवायचा परवाना असल्याचा समज जोपासायला सुरुवात झाली. लोक एककल्ली भूमिकांना स्वीकारणार नाहीत असं समजलं जाणाऱ्या देशातलं हे शांतपणे सुरू असलेलं परिवर्तन न समजण्याचा परिणाम म्हणजे, आता या विरोधात लढायचं म्हणजे नेमकं काय यावरचा गोंधळ. सार्वजनिक जीवनातली धार्मिक प्रतीकं, धर्मभावना, अस्मिता आणि त्यावर राष्ट्रप्रेम ठरवण्याचे डावपेच विरोधकांना खोड्यात अडकवणारे बनत चालले आहेत. याचा परिणाम म्हणून निवडणुकांत कळत-नकळत ‘आम्हीही हिंदूच’ असं सांगण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. भाजपला आधार देणाऱ्या परिवाराला हेच तर हवं आहे. या देशातील कोणत्याही पक्षाला राजकारणासाठी हेच सूत्रं, याच प्रकारची प्रतीकं वापरावी लागणं हे कुण्या एकाच पक्षाच्या सत्तेहूनही त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं असेल. पश्र्चिम बंगालमधील निवडणुकीतील परिभाषेकडं या नजरेतून पाहायला हवं.\nपश्र्चिम बंगालमध्ये मोठं यश मिळवायचं तर ध्रुवीकरणाचा मंत्र अनिवार्य आहे याची जाणीव भाजपच्या प्रचारात उघड दिसते; किंबहुना हाच एक मार्ग बंगालमध्ये हात-पाय पसरण्यासाठी उपयोगाचा आहे याची खात्रीच तिथं दिसते. भाजपचे प्रदेशाध्यक्षच सांगतात की ‘मुस्लिम आम्हाला मतं देत नाहीत’. हे ते उघड सांगतात तेव्हा, ‘म्हणून हिंदूंनी मतं द्यावीत’ हे आवाहन लपत नाही. ममतांच्या विरोधात भाजपनं उभे केलेले सुवेंदू अधिकारी उघडपणे ‘माझा ७० टक्क्यांवर विश्र्वास आहे आणि ३० टक्‍क्‍यांची मला चिंता नाही,’ असं सांगतात तेव्हाही त्यांना थेट हिंदू आणि मुस्लिम मतपेढीतलं विभाजनच अपेक्षित असतं. पश्र्चिम बंगालमधील २७ टक्के मुस्लिमांची मतं नाही मिळाली तरी उर्वरित मतांतून ममतांवर मात करणारी मतपेढी तयार करायची असा भाजपचा प्रयत्न आहे. मागच्या तीन-चार निवडणुकांत ममता सातत्यानं ४० टक्‍क्‍यांच्या आसपास मतं निश्र्चित मिळवतात. त्यांच्या मतांत खूप वाढ किंवा घट झालेली नाही. भाजपचा टक्का वाढला तो प्रामुख्यानं काँग्रेसच्या आणि डाव्यांच्या मतपेढीला खिंडार पाडून. ते पश्र्चिम बंगालमध्ये प्रमुख दावेदार बनायला पुरेसं होतं. मात्र, सत्ता हवी तर तृणमूलच्या मतांतही वाटा घ्यावा लागेल. तिथं हिंदुत्वाचं आवाहन वापरण्याचा प्रयत्न दिसतो आहे. खर तरं अशा ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांवर प्रतिक्रिया उलट बाजूनं ध्रुवीकरणाला बळ देणारी असते. मात्र, यांतील धोक्‍याची जाणीव झालेल्या ममतांनी हिंदुत्वाच्या विरोधात अल्पसंख्याकांना आक्रमकपणे चुचकारणारं राजकारण करणं ही ध्रुवीकरणाची मळवाट. मात्र, आता त्या ‘मीही हिंदूच,’ असा पवित्रा घेत आहेत. त्यातूनच मग भाजपच्या आक्रमक प्रचाराला उत्तर देताना ‘मी रोजच चंडीपाठ करून घरातून बाहेर पडते,’ असं त्यांना सांगावं लागतं.\nदाखेवगिरीत भाजपवाल्यांपेक्षा कणभरही कमी नसलेल्या ममता व्यासपीठावरूनच चंडीपाठ म्हणून दाखवतात तेव्हा भाजपकडं हिंदुत्वाच्या नावानं मतांचं एकत्रीकरण होऊ नये यासाठीची ही खेळी असल्याचं सांगितलं जातं. कदाचित तो परिणाम ममता साधतीलही. मात्र, त्यातून भाजपच्या वाटेवरून गेलं तरच राजकारणात टिकता येईल हे मान्य केल्यासारखंही नाही काय दुसरीकडं, यातून ज्याचा राज्यकारभाराशी, लोकांच्या विकासाच्या गरजांशी कसलाही संबंध नसलेली भलतीच स्पर्धाही सुरू होते. म्हणजे ‘ममतांचा चंडीपाठ दोषपूर्ण होता,’ असं एकेकाळचे त्यांचे सहकारी आणि आता भाजपकडून विरोधात उतरलेले सुवेंदू अधिकारी सांगतात किंवा योगी आदित्यनाथ हे ‘राहुल गांधींना आमच्यामुळेच मंदिरं आठवली,’ असं सांगताना ‘ते मंदिरात नमाजाला बसल्यासारखे बसले,’ असा दाखला देतात. विरोधकांनी सॉफ्ट हिंदुत्वांचं कार्ड खेळायचा प्रयत्न केला तरी हिंदुत्वाची मूळ मुखत्यारी आपल्याकडंच असल्याचा समज असणारे त्यात खोट काढत राहतील. या आघाडीवर त्यांचा मुकाबला कठीण.\nकुणी चंडीपाठ करावा, आणखी कशाची पूजा करावी हा ज्याच्या त्याच्या मान्यतेचा, श्रद्धेचा मामला आहे. त्याचं जाहीर प्रदर्शन निवडणुकीच्या फडात करावंसं वाटणं, तसं करावं लागणं हा मोठाच बदल आहे. ‘मुस्लिमांचं लांगूलचालन करणारा म्हणून हिंदूविरोधी’ असा शिक्का काँग्रेसवर मारणारं राजकारण भाजपनं यशस्वी केलं आहे. तेच अन्य पक्षांबाबतही सुरू आहे.\nयात जे भाजपला, या पक्षाच्या धोरणांना, सरकारच्या निर्णयांना विरोध करतील ते देशविरोधी, पाकधार्जिणे वगैरे ठरवायचीही सोय आहे. प्रत्येक वेळी लोक हे स्वीकारत नाहीत हेही खरं. मात्र, सततच्या या प्रकारच्या प्रचारानं विरोधकांचा आपल्या राजकीय भूमिकांवरचा विश्र्वास ढळायला लागल्याचं दिसतं, हे भाजप आणि त्यांच्या वैचारिक मार्गदर्शकांसाठी सर्वात मोठं यश आहे. पश्र्चिम बंगालच्या निवडणुकीत ‘जय श्रीराम’ आणि ‘जय काली माँ’ हे भाजप आणि तृणमूलसमर्थकांमधलं घोषणायुद्ध याच बदलांकडं निर्देश करतं. आपल्याला देशातील बहुसंख्य समाजाच्या विरोधातलं ठरवलं जाऊ नये यासाठी तशाच प्रकारची प्रतीकं वापरण्याची ही तडजोड आहे.\nपश्चिम बंगालमध्ये मागच्या निवडणुकीत केवळ तीन जागा जिंकलेल्या भाजपचा या वेळी मोठा विस्तार होणार हे स्पष्टच दिसतं. सत्तेची त्याची वाट ममता रोखतील का हा कुतूहलाचा विषय आहे. यात भाजप आपल्या अजेंड्यावर विरोधकांना चालायला भाग पाडतो आहे हे लक्षवेधी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/22950", "date_download": "2021-08-02T21:13:30Z", "digest": "sha1:PP5GWJ6W3OYRTSEDQMX5UVN32QUMD26Y", "length": 21580, "nlines": 272, "source_domain": "bahuvidh.com", "title": "एका वाचकाची गोष्ट - शं. ना. नवरे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nअंक – शशी दिवाळी अंक – १९५९\nत्या दिवशी मी फर्स्टक्लासमध्ये बसलो होतो. मला लौकर जायचं असल्यामुळं मी नेहमीपेक्षां आधीच्या गाडीनं निघालो होतो. डब्यात गर्दी नव्हतीच. नाही म्हणायला, त्या डब्यात दोनचार स्त्रिया होत्या.\nत्या स्त्रियांकडे सहजपणे पहातां येईल अशी जागा पाहून मी बसलो. त्या स्त्रियांत एक तरुणी होती. गोरी गोरी. अंगानं खूप भरलेली. पाणीदार डोळ्यांची. मानेपर्यंतच रुळणार पिंगट शेपटे असलेली. तिची गंमत होती ती डोळ्यांत आणि लालभडक ओठांत. तिचे ओठ इतके आकर्षक होते की माझी नजर त्यांवरून हलेना. ते आपल्या ओठांत घेऊन चोखत रहावेत असं वाटूं लागलं. इतकं वाटूं लागलं की माझी नजर तिला तसं सांगू लागली असावी कारण त्या तरुणीनं डोळे मोठे करून माझ्याकडे रागानं बघितलं आणि आपलं नाक उडवलं, अगदी तिरस्कारानं.\nमलाही राग आला. माझा आला ���ि तिचाही आला. माझ्यासारख्या ऐटबाज तरुणानं तिच्याकडे बघितले यांत कांही फारशी चूक झाली नव्हती. चूक होती ती माझ्या मनांतली इच्छा डोळ्यांवाटे मी खुशाल दाखवू दिली ही त्या तरुणीनं माझ्याकडे पाहून नाक उडावायचं कांही कारण नव्हतं. तिच्या नजरेतला राग मला समज द्यायला पुरेसा होता.\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nप्रवासातच प्रवासाची सांगता ,हे कुसुमाग्रज ब्रीद नवरे यांनीही पाळलं आहे या कथा वास्तूत \nनेहमीप्रमाणेच शं.नां. ची एक उत्कृष्ट कथा\nआपकी अदालत एक चहाटळकी\nवाचण्यासारखे अजून काही ...\n8 1/2 वास्तवाचा भास\nनंदू मुलमुले | 2 दिवसांपूर्वी\nइटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्थता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच\nश्रीराम शिधये | 2 दिवसांपूर्वी\nरेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते.\nशांता ज० शेळके | 2 दिवसांपूर्वी\nकुठल्या तरी उंच, दुष्प्राप्य, अतिसुंदर अशा गोष्टीमागे झेपावण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची माझ्या बाळमनाला प्रथमच ओळख पटत होती.\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशंतनुराव किर्लोस्कर | 2 दिवसांपूर्वी\nआमच्या भांडणात पेटलेली सिगरेट धुमसत राहिली आणि तिच्या धुरामुळे ब्लॅकचा श्वास कोंडला.\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\nडॉ. सागर देशपांडे | 2 दिवसांपूर्वी\nअत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\nसाधना गोरे | 2 दिवसांपूर्वी\nदोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत.\nउम्र भर स़फर में रहा\nनंदिनी आत्मसिद्ध | 2 दिवसांपूर्वी\n02 Aug 2021 मौज दिवाळी २०२०\n8 1/2 वास्तवाचा भास\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\n02 Aug 2021 युगात्मा\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\n02 Aug 2021 मराठी प्रथम\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\nउम्र भर स़फर में रहा\n01 Aug 2021 निवडक सोशल मिडीया\nफराह बाग - अहमदनगर स्थापनेच्या निमित्ताने\n31 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nआपकी अदालत एक चहाटळकी\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nमराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nअसामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा\nएका लग्नाच्या कथेची व्यथा\nमुलाला झोपेत 'शू' होते\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.toptrix.net/2020/05/kindle-ebook-reader-app-device.html", "date_download": "2021-08-02T20:38:20Z", "digest": "sha1:J4BRCHLJ6JNDRRBG3FDXEQRQ6CRLLA6I", "length": 25096, "nlines": 86, "source_domain": "marathi.toptrix.net", "title": "किंडल ईबुक रिडर आणि किंडल ॲप बद्दल जाणून घ्या सर्व माहिती | TopTrix मराठी", "raw_content": "\nरविवार, २४ मे, २०२०\nकिंडल ईबुक रिडर आणि किंडल ॲप बद्दल जाणून घ्या सर्व माहिती\nतुम्ही किंडल इबुक रीडर आणि किंडल अँड्रॉइड ॲप बद्दल ऐकले असेल परंतु तुटक-तुटक माहितीमुळे कन्फ्युजन जास्त होते. आज मी तुम्हाला खात्री देतो की हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला किंडल ही काय भानगड आहे पूर्णपणेा समजेल आणि एकही शंका मनात राहणार नाही.\nतर सुरू करूया ॲमेझॉन किंडल हि काय भानगड आहे समजून घेण्यासाठी.\nकिंडल ई-बुक रीडर डिवाइस\nअमेझॉन किंडल चे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे किंडल डिव्हाईस हे एक ई-बुक रीडर डिवाइस आहे जे दिसायला एखाद्या अँड्रॉइड टॅबलेट सारखे दिसते परंतु पूर्णतः अँड्रॉइड टॅबलेट पासून वेगळे आहे. हे खास फक्त आणि फक्त पुस्तके वाचण्यासाठी ॲमेझॉन ने बनवलेले एक डिवाइस आहे ज्यामध्ये आपण केवळ पुस्तके वाचू शकता. यामध्ये कोणतेही ॲप इन्स्टॉल करू शकत नाही किंवा गाणी ऐकू शकत नाही. याची खासियत म्हणजे याची स्क्रीन. किंडल ची स्क्रीन मोबाईलच्या एलसीडी डिस्प्ले पेक्षा पूर्णतः वेगळी आहे. यामध्ये ईइंक प्रकारची स्क्रीन वापरली जाते जी आपल्याला कागदावरील शब्द वाचत असल्याचा भास निर्माण करते. किंडल पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन असतेे.\nअमेझॉन किंडल च्या स्क्रीन ची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही सूर्यप्रकाशात देखील या वरील अक्षरे स्पष्टपणे वाचू शकता याच्या बॅकग्राऊंड मध्ये कोणतीही लाईट नसल्यामुळे डोळ्यांना अजिबात त्रास होत नाही आणि एकदा चार्ज केल्यानंतर याची बॅटरी जवळपास महिनाभर चालते. स्क्रीन हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. इतर कोणतीही ॲप नसल्यामुळे पुस्तक वाचताना मधेच कोणतेतरी नोटिफिकेशन, एखादा मेसेज किंवा आणखी कोणताही डिस्टर्बन्स होत नाही.\nनवीन किंडल घेतल्यानंतर यामध्ये एकही पुस्तक पूर्वीपासून सेव्ह केलेले नसते. तुम्हाला सर्व पुस्तके नव्याने विकत घ्यावी लागतात. किंडल डिवाइस विकत घेतल्यानंतर ऑफर म्हणून ॲमेझॉन तुम्हाला एक महिन्यापर्यंत आपण खरेदी केलेल्या सर्व पुस्तकांवर 50 टक्के इतका डिस्काउंट देते. परंतु त्यातील कोणतेही पुस्तक पूर्णपणे मोफत नसते.\nअमेझॉन किंडल अँड्रॉइड ॲप\nआता प्रत्येकजणच काही अमेझॉन किंडल ई-बुक रीडर विकत घेऊ शकत नाही परंतु सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल असतोच आणि अमेझॉन किंडल अँड्रॉइड ॲप हे ज्यांच्याकडे रीडर डिवाइस नाही त्यांच्यासाठी ॲमेझॉन वरील पुस्तके वाचण्यासाठीची सुविधा आहे. किंडल रीडर ईंइंक डिवाइस आणि किंडल अँड्रॉइड ॲप यामध्ये असा फरक आहे.\nपण जर समजा तुमच्याकडे ईइंक रीडर पण आहे आणि अँड्रॉईड मोबाईलमध्ये किंडल ॲप देखील आहे तर दोन्ही वरील ॲमेझॉन अकाउंट एकच असल्यास जी पुस्तके तुम्ही एका ठिकाणी विकत घेता ही पुस्तके तुम्ही मोबाईल आणि रीडर डिवाइस दोन्हीकडे वाचू शकता. वाचण्याची प्रत्येक पुस्तकाची वाचण्याची प्रगती दोन्हीकडे सिंक होते त्यामुळे जिथे तुम्ही थांबला आहात तिथून पुढे दुसऱ्या डिवाइस वरती वाचायला सुरु करू शकता. एक पुस्तक वारंवार विकत घेण्याची गरज नाही. एका ठिकाणी विकत घ्या आणि दोन्ही ठिकाणी वाचू शकता.\nजसे मोबाईल चे विविध मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत, तशाच प्रकारे किंडल ईबुक रीडर चे ३ वेगवेगळे मोडेल्स उपलब्ध आहेत. पहिला आहे किंडल बेसिक किंवा ज्याला All New Kindle म्हणतात. ज्याची किंमत ७९९९/- आहे. यानंतर आहे किंडल पेपरव्हाईट याची किंमत १२९९९/- आहे. आणि यापुढचे मोडेल आहे किंडल ओयासिस ज्याची किंमत २६९९९/- आहे. माझ्याकडे किंडल पेपरव्हाईट मॉडेल आहे. माझ्या मते पेपरव्हाईट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.\nकारण याची स्क्रीन रीजोलुशन उत्कृष्ठ असून led front light चा पर्याय उपलब्ध आहे. किंमत देखील योग्य आहे. बेसिक किंडल मध्ये LED front light नाही पण bluetooth आहे ज्याचा वापर करून तुम्ही Audio ईबुक ऐकू शकता. Amazon वर बेसिक किंडल वर बघण्यासाठी येथे क्लिक करा. किंडल पेपरव्हाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.\nआता पुस्तकांबद्दल जाणून घेऊया\nकिंडल रीडरवर तुम्ही ॲमेझॉन वरून विकत घेतलेली सर्व पुस्तके वाचू शकता परंतु जर तुमच्याकडे पूर्वीपासून काही पुस्तके ईबुक स्वरुपात असतील तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून ॲमेझॉन किंडल मेमरी मध्ये कॉपी करून घेऊ शकता आणि त्यावर वाचू शकता.\nकिंडल रीडरवर ���ुम्ही पीडीएफ फाईल देखील वाचू शकता परंतु त्याचा एक्सपीरियंस एवढा चांगला नाही कारण की पीडीएफ ची पेज साईज आणि किंडल स्क्रीन साईज जुळत नाही आणि त्यामुळे इकडून तिकडे स्क्रोल करणे खूप अवघड जाते\nकिंडल रीडर वर जवळपास एक ते दोन हजार पुस्तके बसू शकतात. चार जीबी आणि आठ जीबी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आणि एका पुस्तकाची जास्तीत जास्त साईज दोन एमबी पर्यंत असते याचा हिशोब केला तर किमान दोन हजार पुस्तके सहज बसू शकतात\nॲमेझॉन प्राईम आणि किंडल अनलिमिटेड\nजेव्हा तुम्ही अमेझॉन वर अकाउंट ओपन करता तेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये कोणतेही पुस्तक नसते. हे तेच काउंट जे तुम्ही ॲमेझॉन वरती शॉपिंग करण्यासाठी वापरता. तेच अकाउंट तुम्ही अमेझॉन किंडल रीडर डिवाइस आणि मोबाईल वरील किंडल मध्ये वापरू शकता.\nइतर वस्तू जशा तुम्ही खरेदी करता त्याचप्रमाणे पुस्तके देखील खरेदी करावी लागतात. खरेदी करताना किंडल फॉर्मट सिलेक्ट करायला विसरू नका. नाहीतर पेपर हार्ड कॉपी खरेदी करू शकता.\nएका ठिकाणी एकदा तुम्ही पुस्तक विकत घेतले किती पुस्तक तुमच्या अकाउंटला लिंक होते ज्यामुळे एका ठिकाणी पुस्तकांची खरेदी केली किती पुस्तक तुम्ही किंडल रीडर डिवाइस किंवा मोबाईलमध्ये सहजगत्या वाचू शकता. ते पुस्तक पुन्हा-पुन्हा विकत घेण्याची गरज नसते आणि पुस्तक कायमस्वरूपी तुमचे होऊन जाते.\nबेसिक ॲमेझॉन अकाउंट मध्ये कोणते पुस्तक तुम्ही विकत घेतले नसते पण जेव्हा तुम्ही अमेझॉन प्राईम जे साधारण 999 रुपये प्रति वर्ष त्याची किंमत आहे हे जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, प्राईम म्युझिक तसेच प्राईम डिलिव्हरी या सुविधा मिळतात त्याच बरोबर त्याचबरोबर प्राईम अकाउंट सोबत प्राइम बुक्स ही सुविधा सुद्धा सोबत आलेली असते.\nयामध्ये अनेक पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातात सुरुवातीच्या काळामध्ये मराठी पुस्तके कमी होती परंतु आता जवळजवळ सर्वच प्रसिद्ध पुस्तके यामध्ये उपलब्ध आहेत. जी तुम्ही पूर्णपणे मोफत वाचू शकता. असे असले तरी नव्याने प्रसिद्ध झालेली मराठी पुस्तके यामध्ये समाविष्ट नसतात. याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे किंडल अनलिमिटेड.\nकिंडल अनलिमिटेडमध्ये किंडल प्राईम वर असणारी सर्व पुस्तके तर असतातच परंतु अमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध असणारी सर्व भाषेतील सर्व पुस्तके (काही अपवाद वगळता ज्याला तुम्ही नव्याण्णव टक्के इतकी म्हणू शकता) ही सर्व पुस्तके तुम्हाला पूर्णपणे मोफत वाचण्यास उपलब्ध केली जातात. किंडल अनलिमिटेडचे देखील तुम्हाला सबस्क्रीप्शन विकत घ्यावे लागते जे साधारण महिन्याला 170 रुपयांपर्यंत असते.\nएकदा तुम्ही हे सबस्क्रीप्शन घेतले की तुम्ही ॲमेझॉन वर उपलब्ध असलेली कोणतीही पुस्तके पूर्णपणे मोफत वाचू शकता. परंतु जेव्हा तुमचे सबस्क्रीप्शन संपेल त्या दिवसापासून ही पुस्तके तुमच्या अकाऊंटवरून आपोआप दिसणे बंद होते. जेव्हा तुम्ही नव्याने सबस्क्रीप्शन कराल तेव्हा पुन्हा तुमची लिस्ट वाचण्यासाठी उपलब्ध होते. हे थोडक्यात ग्रंथालयात सभासदत्व घेतल्यासारखे आहे. सभासदत्व घ्या आणि कोणतेही पुस्तक तुमचे जोपर्यंत सभासदत्व आहे तोपर्यंत वाचा.\nअमेझॉन किंडल वरती तुम्ही पूर्वीपासून तुमच्याकडे असणारी पुस्तके वाचू शकता का\nमोबाईल वरती बरेचसे ईबुक्स शेअर केली जातात तसेच अनेक वेबसाईट वरती ती ई-बुक्स डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतात. ही पुस्तकेतुम्ही तुमच्या कम्प्युटरवर डाऊनलोड करून घेऊ शकता आणि तिथून युएसबी केबल ला जोडून किंडल चे मेमरी मध्ये कॉपी पेस्ट करू शकता.\nपण लक्षात ठेवा की अमेझॉन किंडल वरती फक्त MOBI याप्रकारची ई-बुक्स तुम्ही वाचू शकता.\nपरंतु वेबसाईट वरती उपलब्ध असणारी सर्व पुस्तके ही जास्तीत जास्त पुस्तके ही EPub या प्रकारची असल्यामुळे तुम्हाला ती पुस्तके किंडल वर ती पेस्ट करण्यापूर्वी फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करावी लागतील. यासाठी तुम्ही Calibre हे मोफत असणारे सॉफ्टवेअर वापरू शकता.\nकॅलिबर चा वापर करून तुम्ही विविध मराठी वर्तमानपत्रे उदाहरणात लोकसत्ता, ई सकाळ ही वर्तमानपत्रे रोजच्या रोज तुमच्या किंडल वरती ती वाचू शकता. तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय व भारतीय इंग्रजी वर्तमानपत्र देखील वाचू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला आवडलेले कोणतेही वेबसाईटचे वेब पेज, तुमचा आवडता ब्लॉग किंवा ऑनलाईन उपलब्ध असणारी इतर कोणतीही वाचनीय सामग्री ई-बुक मध्ये कन्व्हर्ट करून तुम्ही तुमच्या किंडल वरती वाचू शकता. तुम्ही स्वतः देखील बनवू शकता यासाठी कॅलिबर नावाचे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी आहे. तुम्ही तुमच्या मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये टायपिंग केलेली फाईल देखील मध्ये कन्व्हर्ट करून किंडल वरती वाचू शकता.\nजर खरेदीच करायची असतील तर सरळ पेपर हार्ड कॉपी का खरेदी करू नये\nअनेकजण हा प्रश्न विचारतात. परंतु जर समजा तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल, टूर वर असाल तर तुम्ही किती पुस्तके सोबत ठेऊ शकता जास्तीजास्त २ ते ३. पण जर तुम्ही किंडल सोबत ठेवले तर तुमची आख्खी लायब्ररी सोबत असेल.\nतसेच, पुस्तकांच्या किमतीमधील फरक हा देखील खूप मोठा फॅकटर आहे. कितीतरी प्रसिद्ध मराठी पुस्तके केवळ २९/- रुपयाला उपलब्ध आहेत. सतत ईबुक चा सेल सुरु असतो त्यामध्ये यांची किंमत ८० ते ९०% कमी झालेली असते. एवढेच नाही तर सेल नसताना सुद्ध अनेक पुस्तके हि त्यांच्या छापील आवृत्तीच्या ८०% पेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात. एखादे छापील पुस्तक ५०० रुपयांना असेल तर तेच पुस्तक किंडल वर ५० रुपयांना असते. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल कि किंडल खरेदी करणे फायद्याचे आहे.\nआशा करतो की यामुळे तुमच्या बऱ्याच शंका निरसन झाले असतील याव्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती शंका असेल किंवा वर्डची फाइल बुक मध्ये कशी कन्वर्ट करायची त्याचप्रमाणे वेबपेजेस कशी कन्वर्ट करायची किंवा स्वतःचे पुस्तक कसे बनवायचे याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास नक्की विचारा मी तुम्हाला मदत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन.\nलेख आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. काही शंका असल्यास कमेंट मध्ये विचारा...\nDinesh २२ ऑक्टोबर, २०२० रोजी ५:०६ AM\nसर मी किंडल घेतल आहे , मराठी pdf upload केली तर ती चालत नाही , काही सुचवाल का\nPravin Vibhute २२ ऑक्टोबर, २०२० रोजी ९:४८ PM\nतुमच्याकडे PC असेल तर, Calibre वापरून PDF, MOBI format मध्ये convert करा. PDF साठी Kindle सपोर्ट खूप वाईट आहे. जास्त साईझ ची PDF असेल तर चालत नाही.\n2/3 MB पेक्षा जास्त साईझ असेल तर साईझ कमी करून पहा.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमोबाईल वरील त्रासदायक जाहिराती बंद करा सहजासहजी\nतुमचे मोबाईल वरील सर्व फोन नंबर्स फेसबुक वर शेअर होण्यापासून प्रतिबंध करा\nयुट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करा, मोबाईल आणि पीसी वर\nकिंडल ईबुक रिडर आणि किंडल ॲप बद्दल जाणून घ्या सर्व माहिती\nकॅम स्कॅनर ला पर्याय असलेली उत्कृष्ट आणि मोफत डॉक्युमेंट्स स्कॅनर Apps\nWhatsApp वर आता व्हिडीओ कॉल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-agriculture-dispute-in-shirur-taluka-13-people-attacked-5-people-with-an-ax-and-tried-to-kill-them/", "date_download": "2021-08-02T22:29:46Z", "digest": "sha1:RYPPKGIBGK7QUBN5LFQNUCITJEZ56MNE", "length": 13836, "nlines": 161, "source_domain": "policenama.com", "title": "attacked : शेतीचा वाद ! शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्‍हाडीने वार,", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nPune : शेतीचा वाद शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्‍हाडीने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न\nPune : शेतीचा वाद शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्‍हाडीने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे भावकीत शेतीच्या वादातून १३ जणांच्या टोळक्याने आपल्याच नातेवाईकांवर हल्ला(attacked) करुन त्यात तरुणाचा कुर्‍हाडीने वार करुन खुन केला. तर इतर पाच जणांवर हल्ला(attacked) करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.\nGold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर\nशिरुर पोलिसांनी १३ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न, दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग बारकु माळवदे, बाबुराव दत्तु माळवदे, फक्कड दत्तु माळवदे, अभिजीत फक्कड माळवदे, लहु बाबुराव माळवदे, अंकुश बाबुराव माळवदे, शोभा फक्कड माळवदे, सुदाम लक्ष्मण माळवदे, ताईबाई लक्ष्मण माळवदे, पाटील लक्ष्मण माळवदे, वर्षा पाटील माळवदे, हिराबाई बारकु माळवदे, बारकु दत्तु माळवदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.\nHealth in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध\nरविंद्र तुकाराम माळवदे (वय २०) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तुकाराम खंडु माळवदे (वय ५०, रा. माळवदे वस्ती, कवठे येमाई, शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या शेतात सोमवारी दुपारी दीड वाजता घडली.\nPune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ\nमाळवदे यांच्या भावकीत शेतीचा वाद आहे. या वादाचा राग मनात धरुन आरोपी हे हातात कुर्‍हाडी व इतर हत्यारे घेऊन तुकाराम माळवदे यांच्या शेतात आले. त्यांनी हातातील कुर्‍हाड फिर्यादी यांच्या मानेवर मारत असताना त्यांचे मेव्हण्याने हात मध्ये घालून अडविल्याने त्यात ते जखमी झाले. त्यावेळी आरोपींनी रवींद्र माळवदे याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून त्याला ठार मारले. फिर्यादी यांची सून, भावजय बबुबाई यांना लाकडी दांडक्याने मारुन जखमी केली. मथु खंडु माळवदे यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने मारुन जखमी केले. तसेच पुतण्या आकाश, बहिण शोभा हिस कुर्‍हाडीने व लाकडी दांडक्याने मारुन जखमी केले.\nनारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’\nलसीकरणाच्या मुद्द्यावरुन SC ने मोदी सरकारला पुन्हा फटकारले, म्हणाले – ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’\nनव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर\nशरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\n2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nIndian Law | भारतात Porn बाबत काय आहे कायदा\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून…\nPimpri Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून, पतीला अटक\nPIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nDigital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI,…\nSBI ग्राहकांनी लक्ष द्यावे खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर…\nPune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17…\nViral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकड्याने…\nShikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2 जणांवर FIR\nChandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते,…\nMaharashtra Government | आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार ‘वाइन’; राज्य सरकारचं नवं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/guru-purnima-quotes-in-marathi/", "date_download": "2021-08-02T20:41:53Z", "digest": "sha1:5WHARTTDGFZAH5H5F3DUUXKZZ4CCYSH4", "length": 10415, "nlines": 133, "source_domain": "wishmarathi.com", "title": "गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | guru purnima quotes, status, msg, wishes in marathi", "raw_content": "\nguru purnima quotes in marathi : मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी न कधी गुरुचा सहवास लाभलेला असतो. गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच जीवन जगण्याची कला अवगत होते. गुरुपौर्णिमा हा दिवस आध्यात्मिक तसेच जीवन जगण्याची कला शिकवणाऱ्या सर्वच गुरूंच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो. 2021 साली गुरुपौर्णिमा ही 24 जुलै ला साजरी केली जाणार आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी गुरुपौर्णिमेला पाठवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (guru purnima quotes in marathi) घेऊन आलो आहोत. तर चला सुरू करूया..\nगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश\nजेव्हा काय करावे काहीही समजत नाही\nतेव्हा आठवण येतात तुम्ही\nखरोखर धन्य झालो आहोत आम्ही…\nगुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म\nसर्वकाही गुरूंचीच देन आहे\nमाझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि\nगुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nगुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार\nआज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार\nनेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर\nहीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…\nगुरु शिवाय नाही होत जीवन साकार\nडोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,\nतेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार\nमाझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि\nज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..\nजे जे आपणासी ठावे,\nते ते दुसऱ्यासी देई,\nशहाणे करून सोडी सकळ जन…\nतोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…\nअक्षर अक्षर आम्हास शिकवता\nशब्द शब्दांचा अर्थ सांगता\nकधी प्रेमाने तर कधी रागाने\nजीवन जगणे आम्हास शिकवता\nभारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान\nगुरु तो सेतू असतो जो ज्ञान आणि\nविद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो.\nसर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nकसकाय फेडू मी मोल,\nलाख किमती धन जरी\nपरंतु गुरु माझे आहेत अनमोल..\nआई वडिलांनी जन्म दिला\nपरंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे\nज्ञान, चरित्र आणि संसार चे\nशिक्षण आम्ही मिळवले आहे.\nगुरूविण न मिळे ज्ञान,\nज्ञानाविण न होई जगी सन्मान…\nजो देतो सर्वांना ज्ञान\nकरुया आपल्या गुरूंना प्रणाम\nशिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी\nघालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे\nअश्याच प्रिय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nआयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट\nगुरूविण कोण दाखविल वाट..\nगुरु ब्रह्मा गुरु विष्णु\nतस्मै श्री गुरवे नमः\nअज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या\nप्रकाशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना\nनफरत वर विजय आहे प्यार\nना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड\nज्याला आहे अगाध ज्ञान\nजो देई हे निस्वार्थ दान\nगुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा\nआई माझी गुरू, आई कल्पतरू,\nआई माझी प्रीतीचे माहेर,\nमांगल्याचे सार – सर्वाना सुखदा पावे…\nअशी आरोग्य, संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे,\nकोणी दुःखी असु नये, हीच ईश्वर चरणी प्रार्थना…\nगुरु पौर्णिमेच्या माझ्या पहिल्या गुरूस अनेक शुभकामना\nतर हे होते गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश आम्ही आशा करतो की हे संदेश आपणास आवडले असतील ह्या guru purnima quotes, status, msg, wishes in marathi ला आपण सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. व आपल्या गुरूविषयी सन्मान दाखवू शकतात. धन्यवाद..\nभावाला-वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | w…\nहोळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Happy holi wishes…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2017/08/blog-post_60.html", "date_download": "2021-08-02T21:23:11Z", "digest": "sha1:DGIYM4SLJBRTTY2W4RWZPKZ3KVZ5XA2C", "length": 14334, "nlines": 249, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: सिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स", "raw_content": "\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nलोकांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे म्हणून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते असे मी समजतो.\nगेल्या आठवड्यात बाहुबली पाहायला सहकुटुंब सहपरिवार मल्टिप्लेक्समध्ये गोल्ड चेअर्स बुक केल्या होत्या. जातानाच पॉपकॉर्नच्या टोपल्या, आणि शीतपेये वगैरे घेऊन गेलो होतो.\nशेजारी एक जोडपे बसले होते. त्यांचा देखील जामानिमा आमच्यासारखाच होता. आल्याआल्या त्यानी खुर्च्या पसरून त्यावर आडवे होऊन पॉपकॉर्न खायला सुरवात केली होती. मग सचिनच्या चित्रपटाचा ट्रेलर आला.\nमग जनगणमन सुरु झाले. मी आणि माझे माझे कुटुंब उभे राहिले. जो��प्यातील स्त्रीला त्या अंधारात खुर्ची नीट करण्याचे बटण सापडले. पण पुरुषाला काही सापडेना. आणि खुर्ची पूर्ण उघडल्याने त्यावरून त्याला पाय खाली टाकून उभे राहता देखील येईना. इथे आम्ही विंध्य हिमाचल करत द्राविड उत्कल बंग पर्यंत जाऊन पोहोचलो. पुरुष कावरा बावरा झाला. आमच्यापैकी कुणी कायदा हातात घेणारे नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो केविलवाण्या नजरेने आम्हा सगळ्यांकडे पाहात होता. त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर, 'कुठे घेऊन जायच्या लायकीचे नाहीत' हे भाव त्या अंधारातही स्पष्ट वाचता येत होते. शेवटी आम्ही 'जय हे' करायला सुरवात करेपर्यंत तो मनुष्य आपल्या पॉपकॉर्नची टोपली उधळीत कसा बसा उभा राहिला आणि त्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध केली. त्यानंतर, संपूर्ण चित्रपटात, जेव्हा जेव्हा हाणामारी चालू होती तेव्हा मी आणि माझी मुले ते पायाजवळ पडलेले पॉपकॉर्न जोरजोरात पाय आपटून पॉप करत होतो.\nप्रसंग नंतर विसरलो होतो. पण रविवारी चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स हा सिनेमा पाहात होतो. त्याचा सुरवातीचा सीन पाहिला. त्यात राष्ट्रगीत वाजते आणि नुकत्याच अनावरण झालेल्या पुतळ्याच्या हातातील तलवारीत पॅन्ट अडकलेल्या चार्लीची धडपड पहिली आणि बाहुबलीतील शेजाऱ्याची धडपड आठवली. शेजाऱ्याची धडपड जरी कॅमेऱ्यात पकडू शकलो नसलो तरी चार्लीचा तो सीन आंतरजाल आणि युट्युबमुळे तुमच्याशी शेअर करू शकतो.\nLabels: मुक्तचिंतन, विनोद, समाजविचार\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nपरतीचे दरवाजे बंद करणारा समाज\nसिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स\nडिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://menakaprakashan.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2021-08-02T22:24:16Z", "digest": "sha1:6V6HYQ4R3UEWY64VHLO7CL4DI2ING2BZ", "length": 8715, "nlines": 161, "source_domain": "menakaprakashan.com", "title": "वीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६ | Menaka Prakashan", "raw_content": "\nवीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nवीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६\nकेव्हातरी त्या दोघांचीच असलेली गोष्ट आता केवळ त्यांचीच म्हणून राहिली नाही. तरीही एका अनावर पण निर्भय अगतिकतेनं ती फक्त त्यालाच बांधली आहे, हे जेव्हा त्याला अकल्पितपणे कळलं, तेव्हा तो गडबडून गेला. सन्डे... दादरचा भरलेला वाहता रस्ता... बिल चुकतं करून मि. कर्णिक त्या डिपार्टमेन्टल स्टोअर्सच्या पायर्‍या उतरत होते आणि हाक आली, ''कुमार... कुमार... थांब.'' या हाकेनं ती संपलेली गोष्ट आपल्याकरता पुन्हा सुरू होईल, असं मि. कर्णिकांना मुळी वाटलंच नाही. फार काय, ती हाक आपल्यासाठीच आहे, हेदेखील त्यांच्या उशिराच ध्यानात आलं. ती जवळ आली. तिच्या नुसत्या अस्तित्वाचा जो एक परिचित गंध होता, त्यानंच 'कुमार'चा अर्थ जाणिवेपर्यंत पोचला. ''कुमार व्हाट ए प्लेझंट सरप्राईज व्हाट ए प्लेझंट सरप्राईज'' ती अतिशय आनंदली होती. तो भेटल्याचा आनंद शब्दातून, तिच्या सार्‍या हालचालीतून डोकावत होता. निर्भयपणे. त्यात कोणताही ओशाळेपणा नव्हता. जे घडून गेलं त्याच्या काळ्या कडांची पुसटशी किनारही नव्हती. त्यांना मात्र सावरायला, भानावर यायला जरा वेळच लागला. त्यांना तिच्यापुढे थोडं दुबळं, आक्वर्ड आणि असुरक्षित वाटायला लागलं. ''काल मुंबईत पाऊल ठेवल्यापासून ठरवलं होतं तुला भेटायचं. पत्ता वगैरे माहीतच नव्हता. तुझ्या ऑफिसला फोन करणार होते, पण तूच भेटलास. हाऊ नाइस'' ती अतिशय आनंदली होती. तो भेटल्याचा आनंद शब्दातून, तिच्या सार्‍या हालचालीतून डोकावत होता. निर्भयपणे. त्यात कोणताही ओशाळेपणा नव्हता. जे घडून गेलं त्याच्या काळ्या कडांची पुसटशी किनारही नव्हती. त्यांना मात्र सावरायला, भानावर यायला जरा वेळच लागला. त्यांना तिच्यापुढे थोडं दुबळं, आक्वर्ड आणि असुरक्षित वाटायला लागलं. ''काल मुंबईत पाऊल ठेवल्यापासून ठरवलं होतं तुला भेटायचं. पत्ता वगैरे माहीतच नव्हता. तुझ्या ऑफिसला फोन करणार होते, पण तूच भेटलास. हाऊ नाइस मिसेस कुमार कुठायत'' तिनं अपेक्षेनं आजूबाजूला पाहिलं. पण वीणा गाडीत जाऊन बसली होती आणि मुख्य म्हणजे मि. कर्णिक अजून अ‍ॅडजस्ट झाले नव्हते. ते सारं काही एवढं जुनं नव्हतं तरीही...\nरसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील दर्जेदार, वाचनीय कथांचा अनमोल खजिना. या खजिन्यातील जी कथा वाचावीशी वाटते, तेवढीच कथा विकत घेण्याची सोय (पे पर स्टोरी) मराठीत प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. कथा वाचण्यासाठी Add to Cart वर क्लिक करून साईटच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर जावे. Checkout वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करा व कथेचा मनमुराद आनंद घ्या\nवीज / आशा बगे / मेनका / मार्च १९७६\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nerror: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/the-woman-weight-126-kg-due-to-pcos-but-lost-about-50-kg-by-consuming-these-food-of-home-in-marathi/articleshow/83165237.cms", "date_download": "2021-08-02T22:30:30Z", "digest": "sha1:TWSWJ53RAWWKDKZ7BQVLVLTP4H24H7G2", "length": 19796, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nघरचे 'हे' सात्विक पदार्थ खाऊन तरुणीने घटवलं तब्बल ५० किलो वजन, आजारामुळे बिघडली होती फिगर\nमहिला किंवा मुलींचे बर्‍याच कारणांमुळे वजन वाढते, त्यातील एक मोठे कारण म्हणजे पीसीओएस (PCOS). अशा परिस्थितीत वजन जितके वेगाने वाढते तितकेच ते कमी करणे कठीण होत जाते. पण एका 23 वर्षांच्या मुलीने काही योग्य पद्धतींचा अवलंब करुन तब्बल 50 किलोपर्यंत वजन कमी केले. चला तर जाणून घेऊया तिने हे अशक्य काम शक्य कसे केले.\nघरचे 'हे' सात्विक पदार्थ खाऊन तरुणीने घटवलं तब्बल ५० किलो वजन, आजारामुळे बिघडली होती फिगर\nआजकालच्या काळात वजन वाढणं ही प्रत्येक व्यक्तीची समस्या आहे, ज्यापासून मुक्त होणं देखील कठीण झालं आहे. त्याचवेळी जर ही समस्या स्त्रियांबाबतीत असेल तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते. कारण बहुतांश वेळा वजन वाढण्याचं कारण म्हणजे एखादा आजार किंवा हार्मोनल असंतुलनच असतं. अशा परिस्थितीत वजन कमी करणे अधिकच ���व्हानात्मक होते. 23 वर्षीय अनन्या चुघ हिच्या बाबतही असंच काहीसं घडलं. अनन्याची जंक फूड खाण्याची सवय आणि PCOS च्या समस्येमुळे तिचे वजन खूपच वाढले होते. पण तिने केवळ घरी बनवलेले सात्विक व पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आणि हलक्या-फुलक्या व्यायामाद्वारे तब्बल 50 किलो वजन कमी केले.\nनाव - अनन्या चुघ\nवय - २३ वर्षे\nउंची - ५ फूट ६.५ इंच\nसर्वाधिक वजन - १२६ किलोग्रॅम\nवेट लॉस - ५० किलोग्रॅम\nवजन कमी करण्यास लागलेला कालावधी - २३ महिने\nकसा सुरु झाला वेट लॉसचा प्रवास\nअनन्या सांगते की तिला आधीपासूनच PCOS (Polycystic Ovary Syndrome) आणि हार्मोनल इनबॅलन्सची समस्या होती. त्याचवेळी, जंक फूड खाण्याचं व्यसन आणि उशीरा खाण्याची सवय यामुळे तिचे वजन आणखीनच वाढले. तिचे म्हणणे आहे की जेव्हा ती निरोगी जीवनशैलीकडे वळली तेव्हा तिच्या आयुष्यात खूप बदल दिसून आला. यावेळी तिने केवळ १२ वीची परीक्षा दिली होती. यानंतर हळूहळू तिने वाईट सवयींवर काम करण्यास सुरवात केली आणि न्युट्रिशन व फिटनेस संबंधित माहिती देखील मिळवली. या पद्धतीनेच तिचे वजन कमी होऊ लागले आणि आता तिने तब्बल 55 किलोग्रॅमपर्यंत वजन कमी केले आहे.\n(वाचा :- करोना वॅक्सिन घेताच हाताला बसतो शॉक लागल्यासारखा झटका, या दाव्यावर डॉक्टरांचे मत काय\nडाएटमध्ये तोलून मापूनच खायची अनन्या\nअसे बरेच लोक आहेत जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात पण डाएट न करता आल्यामुळे प्रत्येक वेळी नाराज होतात. अशा परिस्थितीत अनन्याने तिच्या आहारावर खास पद्धतीने लक्ष दिले आणि हे वजन कमी होण्याचे सर्वात मोठे कारण बनले.\nपोहे आणि एक कप दूध किंवा इडली-सांबार किंवा ओट्स पोळा भाज्यांसोबत\n२ चपात्या, भरपूर भाज्यांसोबत, एक वाटी दही, कधी कधी डाळ, सॅलेड आणि पनीर पराठा दह्यासोबत\nअनन्या रात्री आठ वाजण्यापूर्वीच जेवते. ती बर्‍याचदा डिनरमध्ये सूप आणि भाज्या खाते किंवा दुपारचे उरलेले पदार्थ खाते.\nकॉफी आणि केळी किंवा घरगुती केक आणि ब्राउनी\nती संध्याकाळी एक्सरसाइज करते म्हणून थेट रात्रीचे जेवणच घेते.\nअनन्याने गेल्या दोन महिन्यांपासून चीट मील खाल्लंच नाही. पण अनन्या सांगते की काय हवं ते ती खाते पण त्याचे प्रमाण अगदी मर्यादित असते\nसूप, बदाम दुधाची कॉफी, चटपटीत मखाने, घरी बनवलेली ओट्सची ब्राउनी\n(वाचा :- ‘या’ भाज्या किंंवा पदार्थ उकळवून खाल्ल्यास झटपट होते वेट लॉस व शरीराला मिळत��त दुप्पट पोषक तत्व\nअनन्याने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ती दररोज कमीत कमी एक तास पायी चालते किंवा शतपावली करते. याशिवाय ती 30 ते 40 मिनिटे झुंबा डान्स करत असे. तसेच कधी कधी ती स्विमिंग देखील करत असे. या सर्व व्यायामांद्वारे तिने वजन कमी केले.\n(वाचा :- इम्यूनिटी वाढवण्यासाठी सरकारने जाहीर केला नवा हेल्दी डाएट प्लान, ‘या’ पदार्थांचा केला समावेश\nअनन्याच्या मते, तिच्या वजन कमी होण्यामागील सर्वात मोठे कारण ठरले ते म्हणजे घरी बनवलेले जेवण. याशिवाय ती म्हणाली की जर तुमचे वजन कमी झाले असेल तर नेहमी स्वत:ला तंदुरुस्त ठेवा. ती असेही म्हणाले की पाकिटबंद, प्रक्रिया केलेले आणि जंक फूड आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम करतात. त्याचवेळी, आपल्याला या पदार्थांचे व्यसनही जडते. म्हणूनच जंक फूड आणि पाकिटबंद पदार्थां पासून दूर राहा आणि आपण जे जे खाता ते कमी प्रमाणात खा.\n(वाचा :- अभिनेत्री पूजा बत्राच्या ‘या’ खास वर्कआउटने मिळेल सांधेदुखीपासून मुक्ती व स्किनवर येईल अनोखा ग्लो\nअनन्याने प्रामुख्याने तिच्या जीवनशैलीत काही बदल केले, त्यापैकी तिने आपल्या आहार बद्दल तर तुम्हाला आधीच सांगितले आहे. याव्यतिरिक्त तिने दररोज किमान 10,000 पावलं चालण्याच्या पर्यायाची निवड केली आणि दररोज 3 लिटर पाणी पिण्यास सुरुवात केली. जर तुम्हाला अनन्याच्या आयुष्यातून प्रेरणा मिळाली असेल तर तुम्ही सुद्धा फिटनेसचा प्रवास सुरू करा.\n(वाचा :- करोनाचा पुरुषांच्या लैंगिक आयुष्यावर होतोय नकरात्मक परिणाम, संशोधनात 'हे' सत्य आले समोर\nNOTE :- लेखकाला ज्या गोष्टींमधून बदल दिसून आला तसाच बदल तुम्हालाही दिसावा असं गरजेचं नाही किंवा दिसेलच असं नाही. प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या मदतीने किंवा आपल्या शरीराच्या गरजा ओळखूनच योग्य डाएटची निवड करा. खुश राहा, फिट राहा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोना वॅक्सिन घेताच हाताला बसतो शॉक लागल्यासारखा झटका, या दाव्यावर डॉक्टरांचे मत काय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्���ोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nमुंबई मुंबईत आज 'एवढ्या' करोना रुग्णांवर उपचार सुरू; पाहा, ताजी स्थिती\nमुंबई मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/13-year-boy-drown-in-lake-at-dongarale-malegaon-breaking-news", "date_download": "2021-08-02T21:35:44Z", "digest": "sha1:DIGLRNUGF56TFG472TGBKP3Z6KMPA45R", "length": 4163, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटना, 13 year boy drown in lake at dongarale malegaon breaking news", "raw_content": "\nबैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटना\nबैलांना तलावा वर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेल्या 13 वर्षीय बालकाचा बैलान सोबत खोल पाण्यात ओढला गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.\nओम दिलीप अहिरे (रा. डोंगराळे) हे त्या मृत बालकाचे नाव आहे. मालेगाव कॅम्प भागातील केबीएच विद्यालयात सातवीच्या वर्गात तो शिक्षण घेत होता. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यालय बंद असल्यामुळे ओम डोंगराळे येथे हे आई-वडिलांकडे गावी डोंगराळे येथे गेला होता.\nकुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने दिलीप अहिरे यांनी नातेवाइकांकडून शेतीची कामे उरकून घेण्यासाठी बैलजोडी मागून आणली होती. तापमान वाढल्यामुळे असल्यामुळे बैलांना तहान लागली असेल हे लक्षात घेत ओम नववीत शिक्षण घेत असलेल्या आपल्या मोठ्या भावा बरोबर बैलजोडीला तलावावर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला होता.\nतलावाकडे पोहोचताच बैलजोडीने पाण्याकडे धूम ठोकल्याने वेसन पकडलेला ओमही त्यांच्यामागे खोल पाण्यात ओढला जाऊन पाण्यात बुडाला व पोहता येत नसल्याने यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.\nहा प्रकार पाहत असलेल्या त्याच्या मोठ्या भावाने घराकडे धाव घेत ओम पाण्यात बुडालेल्याचे सांगताच कुटुंबियांनी तलावाकडे धाव घेत एकच आक्रोश केला. शिक्षणात अत्यंत हुशार व प्रेमळ स्वभाव असलेल्या ओम च्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2021-08-02T22:45:17Z", "digest": "sha1:XIPDKZIIBY2XKNTG3M2DKH27ANHHTNJF", "length": 9313, "nlines": 188, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शोधन २३ मार्च २०१८ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशोधन २३ मार्च २०१८\nविश्वास : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nस्तंभलेखक रामचंद्र रेडकर यांचे दु:खद निधन\nऔरंगाबादचा इज्तेमा : नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठ...\nलैंगिक समानता एक वेगळा दृष्टिकोन\nमराठी मुस्लिम हा चक्रव्युव्ह भेदू शकतील काय\nशरिअतवर आम्ही समाधानी आहोत\n२३ ते २९ मार्च २०१८\n१६ ते २२ मार्च\nपाकिस्तान ही डॉ. इक्बाल यांची योजना नव्हती\nमुस्लिम महिलांच्या मोर्चांचा अन्वयार्थ\nजेव्हा आपला आत्मा जन्मापुर्वीच एका ईश्वराला मानतो ...\nसंयम आणि दृढता : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nबेरोजगारीवर स्वयंरोजगारी हाच उपाय\nप्रेषित मुहम्मद (स.) : आद्य महिला उद्धारक\nमहिलांनी सरकारी सुविधांचा लाभ घ्यावा – चेतना दीक्षित\nइक्बालांच्या काव्यातील राष्ट्रविषयक चिंतन, सांस्कृ...\nडोळे दिपव��ारा तब्लिगी इज्तेमा\nमहिलांचे समाजात नक्की स्थान कोणते\nदेशासाठी एक उत्कृष्ट नागरिक तयार करणे हाच शिक्षणाच...\nलज्जा : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nइस्लामी विधी आणि चरित्र धारण करून रुग्णांना आर्थिक...\nडोळ्यांचं पारणं फेडणारं नियोजन...\nआत्महत्या : अधिरतेमुळे चुकणारी वाट\nडॉ. अल्लामा इक्बाल यांच्या काव्यात ‘इत्तेहाद मिल्ल...\nनिसारभाई (लिंबूवाले) यांचा गुणगौरव समारंभ संपन्न\n०९ ते १५ मार्च\nशोधन २३ मार्च २०१८\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांतील, तत्त्वज्ञ...\n२१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lakshyavedhi.com/?p=27655", "date_download": "2021-08-02T21:36:51Z", "digest": "sha1:SFSAHUOGH6DHNXTGAQM63EFUYEE3YIZ3", "length": 8559, "nlines": 123, "source_domain": "lakshyavedhi.com", "title": "बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी (स्केल-II) पदांच्या एकूण १५० जागा - Lakshyavedhi", "raw_content": "\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी (स्केल-II) पदांच्या एकूण १५० जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी (स्केल-II) पदांच्या एकूण १५० जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील सामान्य अधिकारी (स्केल-II) पदांच��या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा\nसामान्य अधिकारी (स्केल-II) पदाच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.\nराज्यात करोनाचा विस्फोट : ३० हजारांहून अधिक रुग्णवाढ तर ९९ जणांचा मृत्यू\nडेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४२ जागा\nहिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ७६ जागा\nभारतीय सैन्य दलात महिला पोलीस (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण १०० जागा\nराष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२ जागा\nसिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४६ जागा\nएनएलसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८३ जागा\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३३७८ जागा\nIBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण…\nन्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने नवनीत राणाची…\nनॉर्थन कोलफिल्ड्सच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या…\nआता देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे केंद्र सरकार मोफत लसीकरण…\nराष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्स यांच्या आस्थापनेवर विविध…\nहिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय…\nमहाराष्ट्रात करोनामुळे झालेल्या बळींच्या संखेने एक लाखाचा…\nभारतीय सैन्य दलात महिला पोलीस (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण…\nराष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध…\nसिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या…\nया संकेतस्थळावर प्रकाशित झालेली कुठलीही माहिती/ सामग्री वापरकर्त्याने स्वतःच्या जबाबदारीवर थेट मध्यस्थ म्हणून सार्वजनिक व्यासपीठ असलेल्या 'लक्षवेधी' संकेतस्थळावर प्रकाशित केलेली आहे, तथापि सदरील माहिती/ सामग्रीचे आम्ही पुनरावलोकन करत नाहीत किंवा आम्हाला त्याची कल्पना नसल्याने प्रसारित झालेल्या कुठल्याही माहितीची जबाबदारी आम्ही स्वीकारत नाहीत.\nत्या बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या २५९ जणांना…\nसांगली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या…\nपोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेतील शारीरिक चाचणी गुण…\nसिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध…\nभारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागात प्रशिक्षणार्थी…\nराज्यात अनेक केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षेला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=union%20agriculture%20minister", "date_download": "2021-08-02T22:13:42Z", "digest": "sha1:QF7YLWH6N6NH5YX2ENTU53CRUUKZC6KF", "length": 6691, "nlines": 92, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "union agriculture minister", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\n२०२०-२१ साठी अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य २९८.० दशलक्ष टन\nकोणताही अडथळा न आणता देशांतर्गत कृषी उत्पादनांची वाहतूक सुरळीत करा - उपराष्ट्रपती\nशेतमाल वाहण्यासाठी मिळणार 'किसान रथ' ची साथ ; 'जाणून घ्या वैशिष्ट्ये\nमनरेगाच्या संपूर्ण बजेटपैकी ६६ टक्के रक्कम कृषीवर खर्च – केंद्रीय कृषीमंत्री\nमोदी सरकारचा नवा प्लान ; कृषी क्षेत्राला देणार प्रोत्साहन, मिळणार रोजगार\nकृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारने मंजूर केले १ लाख कोटी\nसाखरेच्या एमएसपीत वाढ ; ऊस उत्पादकांना मिळणार राहिलेली थकबाकी\nपाच वर्षात शंभर लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली - केंद्रीय कृषी मंत्री\nकृषी कायद्यांत ‘काळे’ काय ते दाखवा, मग सुधारणा करू – केंद्रीय कृषी मंत्री\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ठरलं फायदेशीर – केंद्रीय कृषीमंत्री\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजार���ची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/home-entry-under-mahawas-abhiyan-at-mansar/", "date_download": "2021-08-02T23:07:10Z", "digest": "sha1:Z7TUTURZC76M7SNHHP3KADWOT4PIRJHN", "length": 12835, "nlines": 158, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "मनसर येथे महाआवास अभियानातंर्गत गृहप्रवेश...", "raw_content": "\nमनसर येथे महाआवास अभियानातंर्गत गृहप्रवेश…\nरामटेक – राजु कापसे\nग्राम पंचायत मनसर, पंचायत समिती रामटेक व जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १३ जून २०२१ ला ग्राम पंचायत मनसर वार्ड क्रमांक ४ येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी श्री रमेश वामनराव रंगारी यांनी महाआवास अभियानाच्या मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रीतसर व विधिवत पूजन करून सदर अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.\nसदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे व ग्राम पंचायत सदस्य गण उपस्थित होते.\nसदर कार्यक्रमाप्रसंगी लाभार्थी श्री रमेश रंगारी यांनी घराची उत्कृष्ठ सजावट केलेली होती, त्यामुळे उपस्थितांकडून त्यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गृहप्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्यात.\nत्याप्रसंगी पंचायत समिती रामटेक चे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री सागर वानखेडे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शुभम खडसे, मयूर कोल्हे माजी ग्राम पंचायत सदस्य प्रा.हेमराज चोखांंद्रे,दिनेश पंधराम,ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र रामटेके, नंदकिशोर चंदनखेडे,ग्राम पंचायत सदस्या संगीता पंधराम, सीमा गजबेस व लता उईके ,रोजगार सेवक विनय मेश्राम,ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.\nPrevious articleएकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून अमरावती शहराचा ऊर्जा विकास…\nNext articleस्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्टबरोबर भागीदारी, संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स’ नेटवर्कचा विस्तार करणार…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\n१६ कोटींच्या इंजेक्शन्स देवूनही त्या चिमुकल्या वेदिका शिंदेचा मृत्यू…\nखगोलीय घटना | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nनिंबा फाटा परिसरातील आजचा दिवस शेतकऱ्यांना लाभलेल्या हवामान अंदाजका सोबत…\nमदनुर में शाहिर आणाभाऊ साठे कि जंयती धुम- धाम से मनाये गये…\nपेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिनाचे उत्साहात आयोजन…\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्रधान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी…\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\nपूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-08-02T23:10:01Z", "digest": "sha1:EWXELNVUTTNPSAJQLTGPDWXXRKNAU5S2", "length": 4230, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २००८ रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7-4/", "date_download": "2021-08-02T21:06:37Z", "digest": "sha1:DLWITJQKUB5ERCOUBDIVBU4FMALEP3NZ", "length": 6271, "nlines": 126, "source_domain": "washim.gov.in", "title": "२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका कारंजा. | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\n२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका कारंजा.\n२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका कारंजा.\n२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका कारंजा.\n२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका कारंजा.\n२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका कारंजा.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/happy-birthday-aai-in-marathi/", "date_download": "2021-08-02T23:04:27Z", "digest": "sha1:CB2EZELG527ZNNVVAP36CFVJGIQJA4UX", "length": 10917, "nlines": 140, "source_domain": "wishmarathi.com", "title": "आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday wishes for aai in Marathi", "raw_content": "\nआईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday wishes for aai in Marathi\nBirthday wishes for aai in marathi: मित्रहो आई ही व्यक्तीचा पहिला गुरु असते. लहान मुलांसाठी ‘आई हीच गुरु आणि आई हीच कल्पतरू’ असते. आशा या आईच्या वाढदिवसाला तिला उत्तम पद्धतीने शुभेच्छा देऊन आनंदित करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून आज मी तुमच्यासाठी आईला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा घेऊन आलो आहे. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील\nजगात असे एकच न्यायालय आहे\nजेथे सर्व गुन्हे माफ होतात\nआणि ते म्हणजे “आई”.\nआईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआई ही एकच व्यक्ती आहे\nजी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने\nमाझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…\n50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा < ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड > य��रोप मध्ये चित्तथरारक रेल्वे पूल\nयुरोप मध्ये चित्तथरारक रेल्वे पूल\nट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन ट्रॅव्हल स्कॉटलंड, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड\nवाचनाची वेळ: 3 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 30/04/2021)\nगाडी देत प्रवासी सर्वात सुंदर रेल्वे पूल काही प्रसिद्ध आहे, या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत लँडस्केप दृश्ये. रेल्वे पूल प्रवास करण्याची संधी मिळत, आपण पाहू शकता रोलिंग टेकड्या, शेतात, आणि आपल्या सर्व आरामदायक आसन पासून समुद्र रेल्वे युरोप traversing तेव्हा. कधी कधी रेल्वे स्वतः सर्वात धरला सौंदर्य आहे. या चार युरोपियन रेल्वे रेल्वे पूल दूर आपल्या श्वास घेऊन जाईल.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nआमची पहिली ट्रेन ब्रिज निवड आहे Landwasser व्हायाडक्ट, स्वित्झर्लंड\nहा ट्रेन पूल एक अविश्वसनीय वास्तुशिल्प आश्चर्य आहे. आपण सहा चुनखडी कमानी पाच उच्च खांब राहतो पाहू शकता. हा पूल थेट 216 मीटर लांबीच्या लँडवॉसरकडे जातो बोगदा.\nपूल Schmitten आणि Filisur नगरे दरम्यान Landwasser नदी असतो, मध्ये Graubunden क्षेत्र च्या स्वित्झर्लंड. हे देखील घोषित करण्यात आले आहे एक युनेस्को जागतिक वारसा स्थान. आज ऑपरेशन आहे आणि पूर्ण केली आहे 1902.\nपुढे रेल्वे ब्रिज, स्कॉटलंड अव्वल रेल्वे पूल\nहा शानदार स्कॉटिश खूण नदी पार करतो पुढे Queensferry येथे, फक्त पश्चिम एडिनबर्ग.\nतो लांब girders सामील तीन स्टील डबल cantilevers केली आहे. प्रचंड rivets रेल्वे पूल मुख्य वास्तुचे मुख्य कनेक्ट. ग्रॅनाइट piers cantilevers समर्थन. तो खरोखर व्हिक्टोरियन अभियांत्रिकी एक पराक्रम आहे.\nरेल्वे पूल पूर्ण झाले 1890 आणि नूतनीकृत आणि repainted 2011-2012. एक पुढे रेल्वे पूल आहे युनेस्को जागतिक वारसा साइट पासून 2005. दरम्यान आहेत 190 आणि 200 दररोज ओलांडून कार्यरत गाड्या.\nर्हाइन नदी विभाजीत जर्मन चे शहर कोलोन. सात पूल पार भव्य नदी क्योल्न मध्ये. Hohenzollern रेल्वे पूल केवळ सर्वात सुंदर आहे, पण जर्मनी मध्ये देखील रेल्वे पूल सर्वात जास्त वापरले. तो पाहतो 1200 प्रत्येक दिवशी सहा ट्रॅक ओलांडून गाडी.\nHohenzollernbrücke एक कमान पूल आहे, त्याची लांबी बाजूने तीन लोखंडी कमानी असलेला. तो पूर्ण झाले 1911 आणि 1940 मध्ये नूतनीकृत, 1950च्या, आणि 1980.\nतो फक्त असल्यामुळे 409 मीटर लांब, पादचारी आणि सायकलस्वारांना पूल एक विभाग देखील आहे. रेल्वे ट्रॅक प्रत्येक बाजूला एक आहे. लोकांनी ठेवण्यास सुरुवात केली आहे “प्रेम” दरम्यान कुंपण वर रेल्वे आणि पादचारी भागात पासून 2008.\nChamborigaud च्या व्हायाडक्ट, फ्रान्स\nफ्रान्स जुन्या गाड्या पूल\nआपण Chamborigaud फ्रेंच गावात या नेत्रदीपक अर्धवर्तुळाकृती कमान रेल्वे पूल सापडतील, पूर्ण 1867. तो आज वापर अजूनही आहे.\nदगड व्हायाडक्ट Luech नदी पार. हे एकूण लांबी एक वक्र पूल आहे 387 मीटर. मात्र, तो फक्त रुंद 14m खूप अरुंद आहे. Chamborigaud च्या वक्र व्हायाडक्ट अपस्ट्रीम चेहरे, या प्रकारची इतर पूल विपरीत.\nसांता Giustina रेल्वे ब्रिज, इटली\nइटली ऐतिहासिक रेल्वे पूल\nरेल्वे व्हायाडक्ट संख्या आहे 31 जगातील सर्वाधिक रेल्वे पूल यादीत. तो स्टॅण्ड 145 मीटर उंच आणि फक्त 78 मीटर लांब. तो शेवटी वसलेले आहे सांता Giustina लेक Dermulo मध्ये, उत्तर इटली.\nसांता Giustina लेक मानवनिर्मित आहे आणि तो निर्माण पासून वाहते पाणी वीज. हे देखील सुप्रसिद्ध जल क्रीडा आणि केनोइंग.\nमिलान Trento गाड्या Dermulo करण्यासाठी\nडॅलमन Trento गाड्या Dermulo करण्यासाठी\nTrento गाड्या Dermulo करण्यासाठी Padua\nवेनिस Trento गाड्या Dermulo करण्यासाठी\nमानवी प्रयत्न या अदभुत कामे पाहिली ट्रेन पूल गाडी त्यातील घेणे सज्ज आपल्या आसन आरक्षित आणि कोणत्याही बुकिंग फी अदा करू नका www.saveatrain.com.\nआपण आपल्या साइटवर आमच्या ब्लॉग पोस्ट एम्बेड करू इच्छित नका, नंतर येथे क्लिक करा: https://iframely.com/embed/https%3A%2F%2Fwww.saveatrain.com%2Fblog%2Fbreathtaking-train-bridges-europe%2F%3Flang%3Dmr - (एम्बेड कोड पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/tr_routes_sitemap.xml, आणि आपण बदल करू शकतो /tr करणे /ru किंवा /fr आणि अधिक भाषा.\n#एडिन्बरो #Luechriver #Rhineriver #व्हायडक्ट longtrainjourneys SwissAlps रेल्वे प्रवास ट्रॅव्हलकोलोन\nमी प्रवास करण्यासाठी आणि माझ्या प्रवासाविषयी आणि मला जे काही अनुभवले त्याबद्दल सांगण्यासाठी जगतो - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nरेल्वे प्रवास जर्मनी मध्ये आश्चर्यकारक आहे का\nयुरोप मध्ये सर्वोत्तम हिवाळी सण\nरेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास लक्झेंबर्ग, ट्रेन ट्रॅव्हल स्कॉ��लंड, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\n5 सर्वोत्तम स्थानिक गोड युरोप मध्ये प्रयत्न\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास डेन्मार्क, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 जगातील सर्वोत्तम स्टीकहाऊस\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/sambhaji-raje-should-postpone-the-agitation-of-16th-june", "date_download": "2021-08-02T22:42:52Z", "digest": "sha1:WX4YQDNT3SPYLAOTKE5N2353DI5ULVPL", "length": 3883, "nlines": 25, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "संभाजीराजेंनी १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे | Sambhaji Raje should postpone the agitation of 16th June", "raw_content": "\nसंभाजीराजेंनी १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे\nभाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची विनंती\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nछत्रपती संभाजी महाराजांनी राज्यातील मराठा संघटनेच्या एकत्रित बैठकीला यावे. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचे १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, अशी विनंती भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली...\nमराठा आरक्षणाबाबत सोमवारी (दि.७) जिल्ह्यातील संघटनांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.\nभाजपच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका घेतो आहे. राज्यभरातील समाजबांधवांना बोलावण्यात आले होते. यावेळी आंदोलनाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा केली.\nलोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असे मी आवाहन केले होते. लोणीला याबाबत बैठक झाली. विनायक मेटे, संभाजी महाराज यांनादेखील आम्ही एकत्र आणणार आहोत. राज्यात २३ मराठा संघटना आरक्षणासाठी काम करत आहेत. मग भूमिका वेगळी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nसरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. पदोन्नती आणि आरक्षणाच्या मु��्दयावर समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. खासदारांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका आहे. मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी याबाबत बोलणार आहे. माझी भूमिका समन्वयाची असल्याचे विखे-पाटील म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/commodity-market/mahanand-milk-to-cost-more-5141", "date_download": "2021-08-02T20:51:23Z", "digest": "sha1:2NISNA7WITRTL5PLEG27NH4ALJV565DF", "length": 6253, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mahanand milk to cost more | महानंदचं दूध महागणार? | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम कमॉडिटी मार्केट\nमुंबई - शेतकर्‍यांसह सभासद संघांकडून महानंद डेअरीला पुरवल्या जाणार्‍या दुधाचा पुरवठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे घटलेला पुरवठा वाढावा म्हणून पंधरा दिवसांत दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी वाढवावा लागला आहे. दूध संघांकडून २५ रुपये लिटरने मिळणार्‍या दुधाचा दर 8 डिसेंबर रोजी 26 रुपये झाला होता. त्यानंतरही पुरवठा न वाढल्याने पुन्हा खरेदी दरात 1 रुपयाची वाढ करून तो 27 रुपये करण्यात आला आहे. वारंवार वाढवावा लागणारा खरेदी दर, प्रक्रिया खर्च आणि वितरण खर्चामुळे महानंदच्या दुधाची दरवाढ अटळ असल्याचा दावा सूत्रांनी केलाय.\nराज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम\nराज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nएनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती\nपूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे\nआता आधारलाही लावा मास्क, 'हा' होईल फायदा\nसुटीच्या दिवशीही आता कापला जाणार ईएमआय\nवरळीतील 'या' बंगल्यासाठी सुरतच्या हिरे व्यापारानं मोजले १८५ कोटी\nएसबीआयकडून गृहकर्ज घेतल्यास प्रोसेसिंग फी माफ\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये विविध पदांच्या १०४ जागांसाठी भरती\n'नवसाला पावणारा' लालबागचा राजा यंदा विराजमान होणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/maharashtra/found-two-new-photos-of-chhatrapati-shivaji-maharaj-never-seen-before/570414", "date_download": "2021-08-02T21:55:44Z", "digest": "sha1:BVECWRC3ZPSYQV2B5LHD6S2F5TZFMZZO", "length": 17372, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Found two new Photos of Chhatrapati Shivaji Maharaj never seen before", "raw_content": "\nVideo : शिवरायांचा कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा आतापर्यंत एकच फोटो उपलब्ध होता. पण महाराजांच्या आणखी २ फोटोंचा शोध लागला आहे.\nपुणे : जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक चित्रांचा शोध लागलाय. परदेशातील संग्रहालयांमध्ये महाराजांची ही चित्रं जतन करण्यात आलीय. कुठल्या देशात आहेत छत्रपती शिवरारायांची १७व्या शतकातली चित्रं\nइसवी सन 1700 मधील ऐतिहासिक चित्रं\nमहाराष्ट्राची छाती अभिमानानं फुलून यावी, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास... हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवणा-या शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ चित्रांचा आता शोध लागलाय... जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतल्या म्युझियममध्ये ही चित्रं असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी समोर आणलीय. गोवळकोंडा शैलीतली ही चित्रं सतराव्या शतकातील आहेत. दोन चित्रांवर पर्शियन आणि रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिलंय... या चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार, पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी व गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे अलंकार दिसतायत. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि चेह-यावरची स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्यं चित्रात उतरलीय.\nशिवकालीन चित्रांचं विदेशात जतन\nचित्र क्र. १ जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील आहे. त्यात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखवलीय...\nचित्र क्र. २ पॅरिसच्या खासगी वस्तुसंग्रहालयातील आहे. त्यात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार डाव्या हातात मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचं शोभेचे पीस आहे.\nचित्र क्र. ३ अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहालयातील आहे. चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कट्यार दाखवलीय. युरोपमधून हे चित्र पुढं अमेरिकेत हस्तांतरित झाले.\nगोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी.. तिथली ही प्रचलित चित्रश��ली असल्यानं तिला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना ही चित्रे काढलेली असावीत किंवा त्यावेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इ. स. १७०० पर्यंत काढलेली असावीत, असा अंदाज आहे. चित्रांमध्ये नैसर्गिक जलरंग आणि सोन्याचा वापर करण्यात आलाय..\nही तिन्ही चित्रं समकालीन म्हणजे एकाच कालखंडातील असल्यानं त्यांचं ऐतिहासिक मूल्य अधिक आहे. शिवछत्रपतींचा वैभवशाली इतिहास जतन करणारी ही चित्रं निश्चितच प्रेरणादायी आहेत.\nपाहा झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट\nराज्यात आता 'या' दोन दिवशी मुसळधार पावसाची शक्यता\nचिडलेल्या वळूनं महागड्या SUV गाडीलाच घेतलं शिंगावर... पुढे...\nचीनच्या वुहानमधील लॅबमधूनच coronavirus लीक, अमेरिकेच्या रिप...\nMaharashtra Unlock: कोणती दुकानं किती वाजेपर्यंत सुरु राहणा...\nआधी खुर्च्या उचलून फेकल्या मग धक्काबुक्की आणि मारहाणही...पं...\nराज्यातील कोणत्या 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम, काय आहे परिस्...\nती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...\nमुंबईतील दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू मात्र कसे असतील ब...\nमुंबईत अनलॉक नाहीच, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का\nUnlock : अनलॉकचे काय आहेत नवीन नियम, वाचा\nआता रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवा, कोणत्या जिल्ह्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/do-these-animal-husbandry-business-with-farm-you-will-become-rich/", "date_download": "2021-08-02T20:53:27Z", "digest": "sha1:FLHRXJTGSHYE7FKOKRMJOFYVSHIUKKVC", "length": 13952, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतीसह करा ‘हे’ पशुपालनातील व्यवसाय; बनवतील मालामाल", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nशेतीसह करा ‘हे’ पशुपालनातील व्यवसाय; बनवतील मालामाल\nभारत हा शेती आणि पशुपालनात पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आपल्याला माहित आहे कि, एकूण लोकसंख्येपैकी जवळ-जवळ ६० टक्के लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. पण पशुपालनातील व्यवसायात मात्र फारच थोडे लोक काम करतात. आज या लेखामध्ये आपण असे काही व्यवसाय पाहणार आहोत. जे व्यवसाय पशुपालनासंबंधी आणि शेतीशी निगडित आहेत.\nपशुपालन व्यवसायामध्ये गाईंचे पालन हा व्यवसाय काही दिवसांपासून चांगल्याप्रकारे विकसित होत आहे. गायीपालन व्यवसाय फक्त गावांत पुरताच मर्यादित नाही तर शहरांमध्ये सुद्धा याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. गाईंचे पालन करून त्यापासून मिळणाऱ्या दुधावर दुग्धजन्य पदार्थ तयार करून ते विकणे हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. गाई पालन हा व्यवसाय एक फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायापासून मिळणाऱ्या दूध आणि शेणापासून चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा होऊ शकतो. गाय पालन व्यवसाय हा फक्त चार ते पाच गाई घेऊन सुरू करता येतो. गाईच्या दुधाचा विचार केला तर चांगल्या जातीची एक गाय साधारणपणे ३० ते ३५ लिटर दूध देते. एक लिटर दुधाची किंमत ४० रुपये असते. याप्रकारे एका दिवसात १२०० रुपये पर्यंत कमाई होते. पाच गायींपासून आपण दिवसाला ६ हजार रुपये कमावू शकतो. आपल्याला होणार आहे, त्या दिवसाचा खर्च वजा करून कमीत-कमी दिवसाला २ हजार रुपये अगदी आरामात कमवू शकतो.\nमत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून बऱ्याच प्रकारची मदत केली जाते. मत्स्यपालन हा असा व्यवसाय आहे, यामध्ये कमीत कमी भांडवल लागते व जास्तीचा नफा मिळू शकतो. या दिवसांमध्ये मच्छी पालनासाठी कृत्रिम तलाव या कृत्रिम टॅक इत्यादी कृत्रिमपणे बनवून त्यामध्ये मत्स्यपालन केले जात आहे. मासे खाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोक प्रोटीन आणि माशांपासून मिळणाऱ्या तेलासाठी माशांचं सेवन करतात. एक मासा एक किलो असेल तर त्याला साधरण १०० रुपयांचा भाव आहे. या हिशोबाने आपण ५ हजार माशांची विक्री केल्यानंतर साधरण ४० हजार ते ५० हजार हजार रुपये प्रतिमहिना कमवू शकतो.\nशेळीपालन पासूनही चांगला आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो. शेळीपालन हा व्यवसाय पाच बकऱ्या येऊनही चालू करता येऊ शकतो. एक बकरी सहा महिन्यांमध्ये दोन पिलांना जन्म देते. जरी एक बकरी बाजारात ४ हजार रुपये प्रमाणे विकली जात असेल तर २ बकरी पासून ८ ते ९ हजार रुपये कमवू शकतात. शेळीपालनासाठी सरकार कर्जाची व्यवस्था करते. त्याच्यामुळे हा व्यवसाय आपण आरामात चालू करू शकतो.\nभारतामध्ये पोल्ट्री व्यवसाय आधी काही वर्षांपासून चांगल्याप्रकारे बहरत आहे. मागील काही वर्षांपासून भारतामध्ये पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी पोल्ट्री फार्म उघडले जात आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण अंडी आणि मांसच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे आर्थिक नफा कमवू शकतो. कोंबड्याच्या अंड्यामध्ये आणि मांसामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने यांची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.\nसरकार गाय पालन, मत्स्यव्यवसाय, शेळीपालन आणि पोल्ट्री व्यवसायासाठी सरकार सब्सिडी देते. ज्यापासून आपण आपला व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक प्रगती करू शकतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-pm-narendra-modi-proposed-to-creat-emergency-fund-to-fight-covid-19/", "date_download": "2021-08-02T21:49:25Z", "digest": "sha1:BNQAUCA644JMWLO7425EQFVPFBCCYTY5", "length": 15608, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : PM मोदींचा 'सार्क' समोर 'एमर्जन्सी फंड'चा प्रस्ताव | coronavirus pm narendra modi proposed to creat emergency fund to fight covid 19 | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी…\nCoronavirus : PM मोदींचा ‘सार्क’ समोर ‘एमर्जन्सी फंड’चा प्रस्ताव\nCoronavirus : PM मोदींचा ‘सार्क’ समोर ‘एमर्जन्सी फंड’चा प्रस्ताव\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजवला आहे. आतपर्यंत १.५ लाखांहून अधिक प्रकरण समोर आली आहेत. भारतातही कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केलीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ‘सार्क’ देशातील नेत्यांशी चर्चेचं आयोजन केलं. यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांसमोर ठेवला आहे. इतकंच नाही तर भारताकडून यासाठी १ कोटी डॉलर देण्याचीही घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. दरम्यान, भारतानं घेतलेल्या या निर्णयासाठी सार्क नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.\nनरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले कि, इतक्या कमी वेळेत या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खास करून नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचे, जे शस्त्रक्रियेनंतर लगेचच या चर्चेत सहभागी झालेत. पंतप्रधान पुढे म्हणाले कि, जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ ला पॅंडॅमिक म्हणून घोषित केलंय. आत्तापर्यंत आपल्या क्षेत्रातही जवळपास १५० रुग्ण समोर आलेत. आपल्यालाही सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, यासाठी तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं.\nपरदेशातून आत्तापर्यंत १४०० भारतीयांना परत आणलं आहे. सोबतच शेजारील काही देशाच्या नागरिकांनाही आम्ही मदत करू शकलो, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. दरम्यान, कोविड १९ साठी एक एमर्जन्सी फंड बनवण्याचा मी प्रस्ताव समोर ठेवतोय. भारत यासाठी १० मिलियन अमेरिकन डॉलर मदत देईल. याचा वापर कुणीही करू शकेल, तसेच एमर्जन्सी रिस्पॉन्स टीमसाठी ऑनलाईन ट्रेनिंग कॅप्सूलदेखील आपण बनवू शकतो, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह, नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, भुतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या कि, चर्चा आयोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचललं त्यासाठी आभार… वुहानमधून आमच्या २३ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठीही धन्यवाद.\nश्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे म्हणाले कि, मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. संकटाच्या वेळी आपण एकत्र आलो आहोत. २००३ मध्ये ‘सार्स’च्या धोक्याच्या वेळी मालदीवनं सार्कच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. कोणताही देश एकटा या धोक्याचा सामना करू शकत नाही. यासाठी सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. श्रीलंकेत हा व्हायरस फैलावू नये, हेच आमच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. श्रीलंकेला परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांच्या देखरेखीखाली ठेवलं जातंय. आमच्या देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत.\nदरम्यान, यावेळी उपस्थित पाकिस्तान प्रतिनिधी म्हणाले कि, १३८ देश करोनाच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे कोणताही देश याविरुद्ध पावलं उचलण्यापासून मागे राहू शकत नाही. पाकिस्तान कोविड-१९ च्या फैलाव प्रतिबंधीत करण्यासाठी आत्तापर्यंत यशस्वी ठरलाय. जागतिक आरोग्य संघटनेनंही याबद्दल कौतुक केलंय.\nCoronavirus Impact : ‘कोरोना’मुळे जगातील ‘या’ 5 मोठ्या ‘टॉप’च्या कंपन्यांचे बुडाले 46 लाख कोटी रुपये \n फक्त प्रशासनानं सांगितलेल्या ‘या’ 20 गोष्टी नक्की ध्यानात ठेवा, जाणून घ्या\nLisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,…\nShilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस…\nRaj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच;…\nNakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे…\nMaharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं…\nViral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण,…\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत…\nMahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य…\nPune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला…\nPimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील…\nPune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या…\nPune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्���ा अंतर्गत…\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAnti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर…\nMumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु…\nUddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार…\nPune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट…\nICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील…\nAmarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याचा राजीनामा\nBihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच सोडली पतीची साथ, आता साकार करणार स्वप्न\nMask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/10/benifits-of-cabbage-for-wet-loss.html", "date_download": "2021-08-02T21:22:02Z", "digest": "sha1:IGIXQ26B3HPWKVQUA7XSA4FSY7JB77ST", "length": 6237, "nlines": 67, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "वजन कमी होत नाही? मग आहारात करा कोबीचा समावेश", "raw_content": "\nवजन कमी होत नाही मग आहारात करा कोबीचा समावेश\nएएमसी मिरर वेब टीम\nकधी काळी नावडतीच्या भाज्यांपैकी कोबीचं नाव हमखास यायचं. मात्र, आता कोबीचा वापर चायनीज किंवा अन्य फास्टफूडमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक जण हाच कोबी आवडीने खाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे कोबी खाण्याचे शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. मात्र, ते फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळे कोबी खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.\n१. आतड्यांचा व आमांशयाचा आंत्रव्रण (अल्सर) टाळण्यासाठी कोबीचा रस सेवन करावा.\n२. प्रसूती झालेल्या मातेला दूध कमी येत असल्यास कोबीचा आहारात वापर करावा.\n४. वजन कमी होण्यास मदत मिळतेय.\n५. पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोबी किसून त्यावर थोडे मीठ, काळी मिरी व लिंबू पिळून खाल्ल्यास पचन व्यवस्थित होऊन पोट साफ होते.\n६. त्वचेवर जखमा, पुरळ, इसब, अ‍ॅलर्जी झाली असेल तर कोबी बारीक वाटून लावल्यास हे आजार लवकर आटोक्यात येतात.\n७. त्वचा भाजल्यामुळए जखम झाल्यास त्यावर कोबीचं बाहेरील पान गरम पाण्याने धुवून जखमेवर मऊ कापडाने बांधावे.\n८. सर्दी झाल्यास कोबीची पाने उकळत्या पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी.\n९. रक्त किंवा आमवाताने सांध्यांना सूज आली असेल तर त्या ठिकाणी कोबीची पाने गरम करून बांधावीत. यामुळे दुखणाऱ्या सांध्याला आराम मिळतो.\n१०. कोबी खाल्ल्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी दूर होतात.\n११. कोबी हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. तर कोबीची भाजी आवडत नसेल तर भोजनानंतर कोबीचा अर्धा ग्लासभर रस थोडेसे लिंबू पिळून घ्यावा. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होऊन आरोग्य सुधारते.\n(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.audiobooks.com/audiobook/yuva-shakti-aur-chitta-marathi/516073", "date_download": "2021-08-02T20:53:10Z", "digest": "sha1:JECEPRU5IAML5J7DKGPZGRLKPLXJHHCE", "length": 5816, "nlines": 113, "source_domain": "www.audiobooks.com", "title": "Listen Free to Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन by Shivkrupanand Swami with a Free Trial.", "raw_content": "\nYuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन\nपूज्य गुरुदेव समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विशेष संदेश देत आले आहेत. तरूण पिढी हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. युवाशक्ती एक फार मोठी शक्ती असते जी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते, समाजात संतुलन राखून त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, एका नवयुगाची निर्मिती करू शकते. ह्यासाठी तरूण पिढीने स्वत: संतुलित असणे, आपल्या ध्येयाबद्दल सजग असणे, त्या ध्येयावर ठाम असणे आवश्यक आहे. विशेषकरून आजच्या बुद्धिवाद, भौतिकवाद तसेच तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढी भ्रमित झाल्याकारणाने होणार्‍या एकतर्फी विकासामुळे असंतुलित असा समाज निर्माण होऊ शकतो. म्हणून विकासाची योग्य दिशा दाखवणारे, योग्य तर्‍हेने विकास होण्यासाठी प्रेरणा देणारे हे संदेश बहुमूल्य सिद्ध होतील, कारण हे संदेश देणारे एक द्रष्टे आहेत जे भविष्यात उद्‌भवणार्‍या वैश्विक समस्यांना जाणून घेऊन समाजाला सावध करत आहेत.\nआम्हाला अशी आशा आहे की, वाचक ह्या संदेशांना सखोलपणे समजून घेऊन त्यांचा योग्य तो लाभ घेतील.\nYuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lakshyavedhi.com/?p=27962", "date_download": "2021-08-02T22:20:00Z", "digest": "sha1:UP46VBPDZVSXG2E26ISDEGKQE6PZ4EN4", "length": 10022, "nlines": 118, "source_domain": "lakshyavedhi.com", "title": "टास्क फोर्सची स्थापना करून केंद्राच्या नाकामीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब - Lakshyavedhi", "raw_content": "\nटास्क फोर्सची स्थापना करून केंद्राच्या नाकामीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\nटास्क फोर्सची स्थापना करून केंद्राच्या नाकामीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\nदेशातील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी, ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घालून राष्ट्रीय टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्समध्ये १२ सदस्यांचा समावेश असणार आहेत, ज्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यावरुन, शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. केंद्र सरकार अपयशी ठरल्याचं सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आलंय.\nदेशातील ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या तुटवड्याच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचं बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. यात ऑक्सिजन आणि औषधांचं सुयोग्य पद्धतीनं वितरण होणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर कोर्टानं टास्क फोर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. १२ सदस्यीय राष्ट्रीय टास्क फोर्स देशातील ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजनाचं काम करणार आहे. कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केल�� असून सर्वोच्च न्यायालयाने ‘टास्क फोर्स’ची स्थापना करून केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्कामोर्तब केलं आहे.\nमुंबईतील कोरोनाबाधितांंच्या संख्येत घट; कोरोनामुक्तीचा दर ९१ टक्यांवर\nसिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १३५ जागा\nपुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजरची पत्नी बनली लष्करात रुजू झाली\nतब्बल सहा आठवड्यानंतर देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे\nफेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार ठाम\n‘DRDO’चे अँटी-कोविड (२-डीजी) औषध लवकरच करून देण्यात येणार \nविशिष्ट कालावधीनंतर आपल्याला तिसरा डोस घेण्याची गरज पडेल- डॉ. रणदीप गुलेरिया\nआपले ड्रायविंग लायसन्स घरबसल्या ऑनलाईन रिन्यूव कसे करता येईल \nIBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण…\nन्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने नवनीत राणाची…\nनॉर्थन कोलफिल्ड्सच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या…\nआता देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे केंद्र सरकार मोफत लसीकरण…\nराष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्स यांच्या आस्थापनेवर विविध…\nहिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय…\nमहाराष्ट्रात करोनामुळे झालेल्या बळींच्या संखेने एक लाखाचा…\nभारतीय सैन्य दलात महिला पोलीस (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण…\nराष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध…\nसिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या…\nया संकेतस्थळावर प्रकाशित झालेली कुठलीही माहिती/ सामग्री वापरकर्त्याने स्वतःच्या जबाबदारीवर थेट मध्यस्थ म्हणून सार्वजनिक व्यासपीठ असलेल्या 'लक्षवेधी' संकेतस्थळावर प्रकाशित केलेली आहे, तथापि सदरील माहिती/ सामग्रीचे आम्ही पुनरावलोकन करत नाहीत किंवा आम्हाला त्याची कल्पना नसल्याने प्रसारित झालेल्या कुठल्याही माहितीची जबाबदारी आम्ही स्वीकारत नाहीत.\nप्रवेश रद्द झालेल्या जागी प्रतीक्षा यादीतील ९ उमेदवारांची…\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या…\nपुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या…\nकोविड पूर्ण बरा होण्यासाठी लागतात सुमारे तीन महिने –…\nडमी विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्यावरून चौघांविरुद्ध…\nपुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ४००…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/buddha-purnima-wishes-in-marathi/", "date_download": "2021-08-02T22:43:28Z", "digest": "sha1:SM22JA3UZXJ2Z4XDKFUJKQCQGG7JC7UZ", "length": 9671, "nlines": 112, "source_domain": "wishmarathi.com", "title": "2021 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | buddha purnima chya hardik shubhechha wishes in marathi", "raw_content": "\nbuddha purnima wishes in marathi : मित्रानो भगवान बुद्ध ज्यांना गौतम बुद्ध, महात्मा बुद्ध इत्यादि नावांनी देखील ओळखले जाते ते एक महान संन्यासी होते. दरवर्षी बुद्ध पूर्णिमा हा सण गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात गौतम बुद्ध यांना भगवान विष्णु चे नववे अवतार मानले जाते. म्हणूनच भगवान बुद्ध यांची पूजा बौद्ध धर्मियांसोबतच हिंदू धर्मीय लोक देखील करतात. भगवान विष्णुचे दहा अवतार विडियो पहा येथे\nबुद्धानी शांती, प्रेम आणि समतेचा संदेश दिल होता. आज बुद्ध पूर्णिमा निमित्त आम्ही आपल्यासाठी best buddha purnima chya hardik shubhechha संदेश घेऊन आलो आहोत. हे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आपण आपले मित्र व कुटुंबीयांना पाठवू शकतात तर चला सुरू करूया..\nहजारो शत्रूंवर विजय प्राप्त करणे सोपे आहे\nपरंतु जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजयी होय.\nबुद्धांच्या ध्यानात मगन व्हा\nहोईल प्रत्येकाच्या हृदयात भगवान बुद्धांचा वास\nम्हणूनच ही बुद्ध पूर्णिमा आहे खास.\nवेळ आली आहे शांतीची\nआला आहे प्रेमाचा सण\nज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम\nअश्या भगवान बुद्धांस माझे नमन.\nभविष्याची चिंता करू नका\nवर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.\nभगवान बुद्ध संपूर्ण मानवजातीला\nप्रेम, शांती आणि सत्याच्या\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nबुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी\nआपणास मन शांती लाभो\nप्रेम आणि श्रद्धेचे फुले\nतुमच्या मनात नेहमी वाढो..\nप्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे\nआजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो\nतुमच्या खुशाली ची आशा…\nबुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा\nचला आपण सर्व मिळून भगवान बुद्धांनी\nसांगितलेल्या प्रेम शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रबुद्ध होवूया\nबुद्ध पौर्णिमेचा सण आहे\nआनंद आणि साधनेने भरलेले घर असो\nजो पण येईल तुमच्या मनाजवळ\nतो नेहमी आनंदाने भरलेला असो\nज्यांनी दिला शां��तेचा उपदेश\nमहालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश\nनाकारले राजपुत्र असून युद्ध\nअसे होते तथागत गौतम बुद्ध\nअसत्याला सत्याने जिंकता येते\nशांती आणि अहिंसेचे दुत भगवान बुद्धांना नमन\nबुद्धपौर्णीमा च्या हार्दिक शुभेच्छा..\nमन नेहमी शुद्ध ठेवा\nबुद्ध पूर्णिमा आनंदाने साजरी करा.\nबुद्ध विचार आहे, दुराचार नाही\nबुद्ध शांती आहे, हिंसा नाही\nबुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही\nबुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही\nबुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nतुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही\nतितकी नकारात्मक विचार देतात.\nम्हणून नेहमी सकारात्मक रहा.\nबुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय\nसर्वांना साथ देत रहा\nचांगले विचार ठेवा, चांगले बोला\nप्रेमाची धारा बनून रहा.\nआपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.\nशांती चा वास व्यक्तीच्या हृदयातच असतो\nयाला बाहेर शोधून फायदा नाही.\nतर मित्रांनो ह्या होत्या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.आशा करतो की आपणास buddha purnima wishes in marathi आवडल्या असतील. ह्या buddha purnima chya hardik shubhechha आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि आज आपणही संकल्प घ्या की आपण बुद्धाच्या शिकवणीचे पालन कराल. नमो बुद्धाय धन्यवाद…\nभगवान बुद्ध संपूर्ण माहिती\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश | women’…\nमराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Marathi bhas…\nवहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | birt…\nबहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birt…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/goat-bank-initiative-women-will-benefit-from-goat-rearing/", "date_download": "2021-08-02T23:06:19Z", "digest": "sha1:3OORA4Q7MCHWS34NXKQBTXYWVSLJKIR4", "length": 11380, "nlines": 94, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "गोट बँक उपक्रम : शेळीपालनातून महिला होतील स्वावलंबी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nगोट बँक उपक्रम : शेळीपालनातून महिला होतील स्वावलंबी\nमुंबई : शेळीपालन हे पशुपालनातील कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा घटक आहे. शेळीपालन हे कमी जागेत आणि कमी मजुरांच्या मदतीने केले जाते. खर्च कमी येत असल्याने आणि उत्पन्न अधिक मिळत असल्याने शे��ीला गरिबांची गाय असं संबोधले जाते. डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी शेळीपालन करुन आपले उत्पन्न वाढवत असतात. यासाठी शासनाने गोट बँक हा उपक्रम सुरू केला आहे.\nदरम्यान माविमच्यावतीने सुरू करण्यात येत असलेला गोट बँकेचा उपक्रम अतिगरीब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. शेळीपालनातून होणाऱ्या कमाईतून चलन फिरते. या व्यवसायामुळे चलन फिरते राहिल्यामुळे उपजीविकेला हातभार लागण्यासह जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘गोट बँक’ उपक्रमासाठी राज्य शासनाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी, अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. गोट बँक हा उपक्रम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यात आला.\nयावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, गरीब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम उत्कृष्ट काम करत आहे. कोरोना महामारी हे मोठे संकट आहे. तथापि, ग्रामीण महिलांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यास कुटुंबाचे जीवनमानही उंचावले जाते. याच उद्देशाने महिलांसाठी विषेश उपजीविका प्रकल्प राबविण्यात येत आहे. माविमअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) तसेच सामूहिक उपयोगिता केंद्रे (सीएफसी) त्यासाठी काम करत आहेत. गोट बँक उपक्रमांतर्गत माविमच्या महिला बचत गट सदस्य महिलांना नाममात्र प्रक्रिया शुल्क आकारून प्रत्येकी एक शेळी वितरित करण्यात येणार आहे. या शेळीच्या पहिल्या चार वेतातून ४ पिल्ले गोट बँकेला परत केल्यानंतर ही शेळी पुर्णतः संबंधित महिलेच्या मालकीची होईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यास��ठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Parbhani%20Shakti", "date_download": "2021-08-02T20:43:35Z", "digest": "sha1:2QYLDNTZRCX6MAKA52B65FKEPREQ4PE5", "length": 5376, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Parbhani Shakti", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nदेशातील पहिल्‍या जैवसमृध्‍द खरीप ज्वारीच्‍या परभणी शक्‍ती या वाणाचे हैद्राबाद येथे प्रसारण\nशेतकामात महिलांचा वाटा महत्वपूर्ण\nपरभणी कृषी विद्यापीठात तुर, मुग व खरीप ज्‍वारीचे बियाणे जुनच्‍या पहिल्‍या आठवड्यात होणार उपलब्‍ध\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/03/blog-post_77.html", "date_download": "2021-08-02T22:01:32Z", "digest": "sha1:NVF3YZ3ZH2MI2XRCDNK33XLCYUND5AGK", "length": 24015, "nlines": 287, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: गाणी आणि वर्तमान (भाग १)", "raw_content": "\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nभाग १ | भाग २ भाग ३ \nईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागला. समाजमाध्यमांवर विविध पक्षांच्या समर्थकांच्या मतांच्या फैरी झडू लागल्या. आवडत्या पक्षाप्रमाणे किंवा पटलेल्या विचारधारेप्रमाणे कुणाला हा निकाल फॅसिस्ट हुकूमशाहीच्या आगमनाची नांदी वाटला तर कुणाला राष्ट्रवादाच्या आगमनाची नांदी वाटला. कुणाला ही लोकशाहीची मृत्युघंटा वाटली तर कुणाला छद्म धर्मनिरपेक्षतेची मृत्युघंटा वाटली. माझ्या मित्रांत विविध पक्षांचे समर्थक आणि विविध विचारधारांशी बांधिलकी असणारे सर्वजण असल्याने प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि मग या विचारांना अनुसरून कुठलं गाणं त्या मित्रांच्या मनोवस्थेसाठी योग्य ठरेल त्याच्या जोड्या माझ्या मनात लागू लागल्या.\nभाजप समर्थक मित्रांच्या पोस्टमधील ऊर्जा आणि विजयोन्माद पाहिला. या निवडणुकीत श्री सुनील देवधरांनी काय काम केलं याबद्दल कौतुकमिश्रित वर्णनं वाचली. संघ कार्यकर्ते कशाप्रकारे ईशान्येकडील राज्यांत निरलसपणे कार्य करत आहेत याबद्दलची आदरयुक्त वर्णनं वाचली. आणि मला 'वंदे मातरम' हे गीत आठवलं. रोज शाळा सुटताना म्हणतात त्या संथ लयीतील नाही तर बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात हेमंतकुमारांनी गायलेलं द्रुतलयीतलं वीरश्रीपूर्ण वंदे मातरम. बंकिमचंद्र बंगालमधील होते. आणि ईशान्य भारताच्या सध्याच्या निवडणूक क्षेत्राच्या आसपास त्यांची कादंबरी घडते. म्हणून वाटलं की हे गाणं चपखल बसतंय.\nपण थोडा विचार केला आणि जाणवलं की ते वीरश्रीपूर्ण गीत या मित्रांसाठी लागू पडत नाही. कारण वंदे मातरम मध्ये मातेला वंदन आहे. भारत माता आहे. तिच्या भूमीचे वर्णन आहे. तिच्या रिपुदमन करण्याच्या शक्तीचे वर्णन आहे. तिच्या दुर्गारूपाचा गौरव आहे. तिच्यासाठी काय करू त्याचे वर्णन नसून ती कशी आहे त्याचे वर्णन आहे. त्यामुळे ते वीरश्रीपूर्ण असले तरी मातेचे गौरवगीत आहे. आपल्याला काय करायचे आहे त्याचे योजनागीत नाही.\nमग दुसरंच गीत आठवलं. हिंदीतील प्रसिद्ध छायावादी कवी किंबहुना ज्यांना छायावादाचाया चार खांबांपैकी एक खांब मानलं जातं, ज्यांनी 'कामायनी' या महाकाव्याची रचना केली त्या जशंकर प्रसाद यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांनी स्कंदगुप्त. चंद्रगुप्त अशी ऐतिहासिक नायकांबद्दलची नाटके लिहिली. कदाचित त्यांच्या 'चंद्रगुप्त' या नाटकातील रचना असू शकेल. जुन्या चाणक्य सिरीयल मधे ही रचना चंद्रगुप्त म्हणतो आणि मग त्याचे मित्र साथ देतात असं चित्रिकरण केलं आहे.\nया रचनेत राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. भौगोलिक संदर्भ असलेला देश हा शब्द नाही, तर सांस्कृतिक संदर्भ असलेला राष्ट्र हा शब्द वापरलेला आहे. स्त्रीलिंगी जन्मभूमी किंवा मातृभूमी नाही. तर पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरलेला आहे. सुरवातीला पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरणाऱ्या या गीताच्या शेवटी मात्र स्त्रीलिंगी माँ शब्द येतो. पण ही माँ वंदे मातरम सारखी सुजलाम सुफलाम नाही, बहुबल धारिणीं रिपुदलवारिणीं नाही.\nया गाण्यात ती सर्वशक्तिमान दुर्गा नसून तिच्या पुत्रांनी तिला शत्रूंच्या रुधिराने अभिषेक केलेला होता आणि शत्रूंच्या मुंडक्याची माळ घालून तिचा शृंगार केलेला होता. पुत्रांनी दिलेल्या सांस्कृतिक सिंहासनावर बसून ती जगावर राज्य करत होती. कालचक्राच्या गतीने हे सिंहासन मोडकळीस आलेले आहे आणि तिच्या पुत्रांवर जबाबदारी आहे की आपले तन मन धन अर्पून तिला तिचा नष्ट झालेला गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणजे ती वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून; तन मन धन अर्पण करण्यास तयार असलेल्या सर्वशक्तिमान पुत्रांची ती माँ आहे.\nजुन्या चाणक्य सिरियलमध्ये या गीताचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील माझ्या मित्रांना हे गाणे आपलेसे वाटणे स्वाभाविक आहे. आणि संघविरोधकांना संघाची वैशिष्ट्ये धारण करणारे वाटणेही स्वाभाविक आहे. संघाचे विरोधक संघाला जी दूषणे देतात ती सर्व या गीतात ठळकपणे दिसून येतात. शेंडीवाल्यांचा गट. जानवेधाऱ्यांचा गट. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्यांचा गट. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्यांचा गट. भूमी पेक्षा अमूर्त राष्ट्रसंकल्पनेला महत्व देणाऱ्यांचा गट, वगैरे गोष्टी या चित्रीकरणात दिसून येतात.\nगाणे सुरु होते तेव्हा रात्रीची वेळ आहे. आश्रमात मशालींचा उजेड आहे. सर्व विद्यार्थी आणि गुरुजन आपापल्या कक्षात विश्राम करत आहेत. एकटा चंद्रगुप्त सचिंत मुद्रेत एका खांबाला टेकून शून्यात नजर लावून बसलेला आहे. आणि तो सहज संथ सुरात स्वगत असल्याप्रमाणे म्हणतो\nअन्तर से मुख से कृती से\nनिश्र्चल हो निर्मल मति से\nश्रद्धा से मस्तक नत से\nहम करें राष्ट्र अभिवादन....\nआणि आश्रमाला जाग येते. एकामागून एक विद्यार्थी आपापल्या कक्षातून बाहेर येऊ लागतात. आतापर्यंत शांत आणि संथ असलेलं स्वगत आता वीररसपूर्ण गीतात बदलतं. सस्मित आचार्यही आपल्या कक्षातून बाहेर येतात. विद्यार्थी कवायत करत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या भावना एकसुरात मांडतात. हे गाणं बघताना भावनाप्रधान प्रेक्षकांना आपोआप स्फुरण चढतं. आपण काहीतरी करावं ही ऊर्मी दाटून येते.\nहम करें राष्ट्र आराधन\nतन से मन से धन से\nतन मन धन जीवनसे\nहम करें राष्ट्र आराधन \nअन्तर से मुख से कृती से\nनिश्र्चल हो निर्मल मति से\nश्रद्धा से मस्तक नत से\nहम करें राष्ट्र अभिवादन \nअपने हंसते शैशव से\nअपने खिलते यौवन से\nप्रौढता पूर्ण जीवन से\nहम करें राष्ट्र का अर्चन \nअपने अतीत को पढकर\nहम करें राष्ट्र का चिंतन \nहै याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें\nजो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें\nहमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से\nहमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से\nहमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन\nमां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन\nअब काल चक्र की गति से वह ���ूट गया सिंहासन\nअपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन \nकम्युनिस्ट पार्टीला त्रिपुरात धूळ चारण्यात आलेल्या यशामुळे अनेक तरुण भाजप समर्थक ज्या प्रकारे व्यक्त होत होते ते पाहून मला वाटले की त्यांच्या डोक्यात वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून हम करे राष्ट्र आराधन मधील माँ आहे.\nLabels: पद्य, मुक्तचिंतन, समाजविचार\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nगाणी आणि वर्तमान (भाग ३.५)\nगाणी आणि वर्तमान (भाग ३)\nगाणी आणि वर्तमान (भाग २)\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) ���ोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/jadan%20ghadan/23086", "date_download": "2021-08-02T20:46:50Z", "digest": "sha1:TDMJAPOELVAMJPQBELV6WSHKDTIJ27CY", "length": 30063, "nlines": 276, "source_domain": "bahuvidh.com", "title": "आता शिक्षणविषयक आणीबाणीची परिस्थिती ! - डॉ. सागर देशपांडे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआता शिक्षणविषयक आणीबाणीची परिस्थिती \nजडण-घडण डॉ. सागर देशपांडे 2021-07-19 12:00:03\nअंक: जडण-घडण, जुलै २०२१\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं अखंड देशभरातच नव्हे तर जगभरात अक्षरशः हाहाःकार माजवला. गाफील राहण्याच्या आपल्या भारतीयांच्या पारंपरिक रक्तदोषामुळं तर आपल्या देशात या दुसर्‍या लाटेचा जो तडाखा बसला, तोही कल्पनेपलिकडचा त्यातच अजून आता तिसर्‍या लाटेची भीती त्यातच अजून आता तिसर्‍या लाटेची भीती या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपल्याला काही सामूहिक शहाणपण आल्याचं सार्वत्रिक चित्र दिसत नाही. सरकारातले म��त्री एका बैठकीत गर्दी करू नका असं शहाणपण लोकांना सांगतात आणि त्या बैठकीनंतर आपल्या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शेकडो कार्यकर्त्यांच्या जमावात सहभागी होतात. आपणच केलेले कायदे, आपणच जाहीर केलेले निर्बन्ध हे आपल्यासाठी नसतातच बहुधा या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपल्याला काही सामूहिक शहाणपण आल्याचं सार्वत्रिक चित्र दिसत नाही. सरकारातले मंत्री एका बैठकीत गर्दी करू नका असं शहाणपण लोकांना सांगतात आणि त्या बैठकीनंतर आपल्या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शेकडो कार्यकर्त्यांच्या जमावात सहभागी होतात. आपणच केलेले कायदे, आपणच जाहीर केलेले निर्बन्ध हे आपल्यासाठी नसतातच बहुधा ते फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात, अशीच जणू या मंडळींनी मंत्रीपदाची शपथ घेताना प्रतिज्ञा केली असावी असं चित्र देशात, महाराष्ट्रात, पुण्यात कुठंही पाहायला मिळतं. आरोग्य व्यवस्थेची धूळदाण उडावी अशी कोरोनामुळं उद्भवलेली परिस्थिती पाहता देशात आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करावी असं चित्र आहे. (तरीही पुन्हा सरकार आणि समाजाच्या पातळीवर सामूहिक शहाणपणाचा अभावच ते फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात, अशीच जणू या मंडळींनी मंत्रीपदाची शपथ घेताना प्रतिज्ञा केली असावी असं चित्र देशात, महाराष्ट्रात, पुण्यात कुठंही पाहायला मिळतं. आरोग्य व्यवस्थेची धूळदाण उडावी अशी कोरोनामुळं उद्भवलेली परिस्थिती पाहता देशात आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करावी असं चित्र आहे. (तरीही पुन्हा सरकार आणि समाजाच्या पातळीवर सामूहिक शहाणपणाचा अभावच\nअशीच आणीबाणीची परिस्थिती आता शिक्षणक्षेत्रातही दिसून येत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठसाहित्यिक, माजी प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी जाहीरपणे तसं मतही व्यक्त केलं आहे. ते प्रातिनिधीक म्हणावं लागेल. अनेकांच्या मनातल्या भावनाच त्यांनी बोलून दाखवल्यात. डॉ. लवटे हे ‘जडण-घडण’चे संपादकीय  सल्लागार आहेत. आपल्या अनेक लेखांमधून ते आपली भूमिका स्पष्टपणे आणि त्याबाबतची उदाहरणं, पुरावे आणि उपायांसह नोंदवत असतात. यावेळीही त्यांनी तशीच अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे.\nऑनलाईन शिक्षणाचा कितीही बोलबाला झाला असला (किंवा त्याला सध्या पर्याय नाही असं म्हटलं जात असलं) तरी, त्यामुळं शेतकरी संघट���ेचे संस्थापक शरद जोशी म्हणायचे त्याप्रमाणं ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही दरी तशीच राहिली आहे, वाढली आहे असं दिसून येते. ऑनलाईनच्या सुविधा आणि उपलब्धता असणारा एक वर्ग आणि त्या सुविधांचा अभाव असणारा एक वर्ग अशी ही सरळसरळ विभागणी झालेली दिसते. विशेषतः ग्रामीण भागात तर इंटरनेटची कनेटिव्हिटी पुरेशा प्रमाणात नसल्यानं, स्मार्ट फोन नसल्यानं आणि ऑनलाईन शिक्षण देण्या-घेण्याचं प्रशिक्षण नसल्यानं, मुळातच आपल्याकडं स्वाध्याय पद्धतीनं संकल्पना समजावून घेऊन शिक्षण घेण्याची पद्धतच मोडीत निघाल्यानं, शिक्षण आणि करिअर देखील ‘फास्ट फूड’ प्रमाणंच रेडिमेड मिळावं - मग त्यासाठी लागेल तो पैसा टाकावा हीच संसर्गजन्य स्थिती सार्वजनिक स्वरूपात बोकाळल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे.\nसर्वदूर तळागाळातील परिस्थितीचं पुरेसं अवलोकन करून त्यानुसार निर्णय घेण्याऐवजी प्रशासकीय अधिकार्‍यांची परिपत्रकांचे रतीब घालण्याची हौस काही कमी होत नसल्यानं या शैक्षणिक आणीबाणीची तीव्रता आणखी वाढत चालली आहे. परीक्षा घ्याव्यात की नाहीत हे वर्षभराच्या कोरोनात्तर परिस्थितीचा अनुभव पाठीशी असतानाही सरकारला पुरेसा घोळ घातल्याशिवाय ठरवता येत नसेल तर मग खात्याच्या इतर उपक्रमांची काय कथा हे वर्षभराच्या कोरोनात्तर परिस्थितीचा अनुभव पाठीशी असतानाही सरकारला पुरेसा घोळ घातल्याशिवाय ठरवता येत नसेल तर मग खात्याच्या इतर उपक्रमांची काय कथा शिक्षकांच्या नेमणुका, त्यातले घोळ आणि गैरकारभार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयीची तळमळ नसलेल्या अधिकारी मंडळींचा भरणा, बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि त्यानुसार शिक्षणक्षेत्राकडं पाहण्याचा आवाका नसलेले धोरणकर्ते आणि त्यांचे सल्लागार अधिकारी... आणि ‘आम्हाला काय त्याचे शिक्षकांच्या नेमणुका, त्यातले घोळ आणि गैरकारभार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयीची तळमळ नसलेल्या अधिकारी मंडळींचा भरणा, बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि त्यानुसार शिक्षणक्षेत्राकडं पाहण्याचा आवाका नसलेले धोरणकर्ते आणि त्यांचे सल्लागार अधिकारी... आणि ‘आम्हाला काय त्याचे आपण फक्त परिपत्रकं अमलात आणावीत’ अशीच भूमिका घेणारे बहुतांशी ‘मानडोलवे आपण फक्त परिपत्रकं अमलात आणावीत’ अशीच भूमिका घेणारे बहुतांशी ‘मानडोलवे’ त्यामुळं डॉ. लवटे म्हणतात त्याप्रमाणं खरोखरीच शैक्षणिक आणीबाणीची परिस्थिती दिसून येते. सरकार ती अधिकृतपणे जाहीर करत नाही इतकंच\nअशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत सरकार, परिपत्रकं, मंत्र्यांच्या घोषणा या सर्वांच्या पलिकडं जाऊन लक्षावधी शिक्षक, बंधू-भगिनींनीच आपापली सदसद्विवेकबुद्धी पणाला लावावी, आरोग्यविषयक सर्व नियम पाळून विद्यार्थी-हितासाठी प्राप्त परिस्थितीत आपल्याला जे जे करता येणं शय आहे ते ते सर्व करावं असं आमचं आवाहन आहे. अनेकजण तसं काम करतही आहेत. बाकीच्यांनाही परमेश्वरानं तशी सुबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना\nसध्याच्या काळात त्यासाठी काय करता येणं शक्य आहे आणि त्यापेक्षाही भविष्यात बदलत्या जागतिक परिस्थितीमुळं शिक्षणातही किती अभूतपूर्व बदल होऊ घातले आहेत - याविषयीची भविष्यवेधी मुखपृष्ठकथा आम्ही या अंकात प्रसिद्ध करत आहोत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एम. के. सी. एल. चे एक शिल्पकार, माहिती-तंत्रज्ञान आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व ‘जडण-घडण’ चे सल्लागार श्री. विवेक सावंत यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं नजिकच्या भविष्यातील शिक्षणाबाबतचे संभाव्य बदल मांडले आहेत. शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी अंतर्मुख होऊन याचा गांभीर्यानं विचार करून आपापला आराखडा तयार करावा असं वाटतं. या लेखाबाबत आपण मोकळेपणानं आपली प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना जडण-घडणकडे कळवाव्यात ही विनंती.\n-  डॉ. सागर देशपांडे\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nजडण-घडण , जुलै २०२१ , संपादकीय\nलेख वाचायला आवडेल . बहुविध वर प्रसिद्ध करावा .\nइथे स्वार्थी मतलबी माणसे जबाबदार जागेवर असल्याने शिक्षणातील आणीबाणी कमी कशी व्हायची,\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\nवाचण्यासारखे अजून काही ...\n8 1/2 वास्तवाचा भास\nनंदू मुलमुले | 2 दिवसांपूर्वी\nइटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्थता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच\nश्रीराम शिधये | 2 दिवसांपूर्वी\nरेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते.\nशांता ज० शेळके | 2 दिवसांपूर्वी\nकुठल्या तरी उंच, दुष्प्राप्य, अतिसुंदर अशा गोष्टीमागे झेपावण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची माझ्या बाळमनाला प्रथमच ओळख पटत होती.\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशंतनुराव किर्लोस्कर | 2 दिवसांपूर्वी\nआमच्या भांडणात पेटलेली सिगरेट धुमसत राहिली आणि तिच्या धुरामुळे ब्लॅकचा श्वास कोंडला.\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\nडॉ. सागर देशपांडे | 2 दिवसांपूर्वी\nअत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\nसाधना गोरे | 2 दिवसांपूर्वी\nदोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत.\nउम्र भर स़फर में रहा\nनंदिनी आत्मसिद्ध | 2 दिवसांपूर्वी\nमुख्य संपादक : जडण-घडण मासिक\n02 Aug 2021 मौज दिवाळी २०२०\n8 1/2 वास्तवाचा भास\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\n02 Aug 2021 युगात्मा\nधुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई\nशिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर\n02 Aug 2021 मराठी प्रथम\nशब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)\n02 Aug 2021 ललित दिवाळी २०२०\nउम्र भर स़फर में रहा\n01 Aug 2021 निवडक सोशल मिडीया\nफराह बाग - अहमदनगर स्थापनेच्या निमित्ताने\n31 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nआपकी अदालत एक चहाटळकी\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nमराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे\n30 Jul 2021 ललित दिवाळी २०२०\nअसामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा\nएका लग्नाच्या कथेची व्यथा\nमुलाला झोपेत 'शू' होते\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्��ा काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर e[email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/redmi-k-40", "date_download": "2021-08-02T20:59:59Z", "digest": "sha1:J4AQVN3DLJ44HDTVYQZ6TEJHK5GHF4HQ", "length": 4807, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPoco F3 GT ची किंमत लाँचिंगआधीच लीक, २३ जुलैला भारतात होणार एन्ट्री\n जुलै महिन्यात लाँच होणार ‘हे’ ११ स्मार्टफोन्स\nRedmi लाँच करणार ‘हा’ पॉवरफूल गेमिंग स्मार्टफोन, मिळतील जबरदस्त फीचर्स\nMi Super Sale चा धमाका, १३ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे स्मार्ट टीव्ही\nजबरदस्त प्रोसेसरचे पॉवरफुल 'टॉप-५' स्मार्टफोन, किंमत-फीचर्स पाहा\nPOCO F3 GTची भारतातील लाँचिंग कन्फर्म, गेमर्ससाठी मिळणार दमदार फीचर्स\n लाँचिंगच्या आधीच Poco F3 GT चे स्पेसिफिकेशन लीक, पाहा किंमत\nफक्त ५ मिनिटात ३००००० जणांनी खरेदी केला स्मार्टफोन, पाहा फोनचे खास फीचर्स\nRedmi K40 सीरीज आज होणार लाँच, 5G कनेक्टिविटीसोबत हे मिळणार फीचर्स\nPoco F3 होणार रेडमी K40 चे रिब्रँडेड व्हर्जन, लवकरच होणार भारतात लाँच\n'या' आठवड्यात लाँच होणार शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्सचे 'हे' पाच स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nRedmi K40 सीरीजवरून फेब्रुवारीत पडदा हटणार, किंमत-फीचर्सची माहिती उघड\nरेडमीचा 'हा' स्मार्टफोन ३७ तासांपर्यंत चालणार, लाँचआधी कंपनीचा दावा\nफोन खरेदी करण्याचा विचार आहे मे महिन्यात लाँच होणार हे ५ दमदार स्मार्टफोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-08-02T21:07:06Z", "digest": "sha1:W3OC2NEGVAHJR5AJ5MKDO2V5WYCAPYTD", "length": 8093, "nlines": 141, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "व्यापार | MahaVoiceNews", "raw_content": "\ne-RUPI | आता कार्ड-बँक किंवा App शिवाय डिजिटल पेमेंट सुविधा…ई-रूपी App काय आहे\nउद्यापासून पैशाशी संबंधित हे पाच नियम बदलणार…तुमच्या खिशावर किती परिणाम होईल…जाणून घ्या\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात चढ उतार…सोने अजूनही ७८०० रुपयांनी स्वस्त\nजगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढणार…जाणून घ्या\nGold Price Today | सोन्या-चांदीचे भाव वाढले…जाणून घ्या आजचे भाव\nपश्चिम विदर्भात सोयाबीनला विक्रमी दर…जिल्हानिहाय विक्रमी दर प्रती क्विंटल पहा…\nड्रूमची १.२ अब्ज डॉलरची निधी उभारणी…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात चढउतार…आजचे भाव जाणून घ्या…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात एवढ्या रुपयांची घसरण…जाणून घ्या\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात बदलाव…जाणून घ्या आजचे दर\nGold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण…जाणून घ्या आजचे भाव\nGold Price Today | सोने ८३०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळत आहे…जाणून घ्या\nझानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच…किती स्वस्त झाले ते जाणून घ्या\nओला इलेक्ट्रिक स्कूटरची होम डिलिव्हरी…फक्त ४९९ रुपयांमध्ये बुकिंगला बम्पर प्रतिसाद…\nGold Price Today | सोन्याचे दर घसरले…जाणून घ्या आजचे दर…\nGold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरूच…नवीनतम किंमत जाणून घ्या\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_48.html", "date_download": "2021-08-02T21:18:46Z", "digest": "sha1:KKPQ65V4743NE3PNQFA36UO7DWFZ7FFV", "length": 8861, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन\nरब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८ | रविवार, ऑक्टोबर १४, २०१८\nरब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे\nमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन\nपालखेड डाव्या कालव्याची सिंचनाचे रब्बी हंगामासाठी असणारे दोन रोटेशन व चारी क्रमांक 46 ते 52 वरील सर्व बंधारे पिण्यासाठी पाण्याने भरून देण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना संयुक्तरित्या भाजपा नेते बाबा डमाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.\nना.चंद्रकांत पाटील व ना. गिरीश महाजन नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना दिंडोरी येथे बाबा डमाळे यांच्या एका शिष्टमंडळाने मंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा करत,निवेदन देत म्हटले आहे की जायकवाडी जलाशयात 30 टीएमसी पाणी शिल्लक आहे त्यांना केवळ नऊ टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते त्यामुळे त्या पाण्यावर त्यांचे नियोजन करण्यात यावे. दुष्काळ परिस्थिती असल्या कारणाने अन्य धरणातील पाणी सोडण्याचे कारणच नाही.त्याच प्रमाणे पिण्याचे आरक्षित पाणी काही महसूल अधिकारी आपले हितसंबंध जपण्यासाठी नको तिकडे आरक्षित करण्याची घाई-घिसड करत असतात. दुष्काळाच्या या गंभीर परिस्थितीत आवश्यक असणारेच पाणी आरक्षित करण्यात यावे असे डमाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.\nपालखेड डावा तट कालव्याचे सिंचनाची पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून रबी चे पहिले रोटेशन 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर व दुसरे 1ते 28 फेब्रुवारी च्या दरम्यान देण्यात यावे असे समान दोन नियोजन करण्यात यावे तसेच चारी क्रमांक 46 ते52 वरील सर्व बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात यावे असे डमाळे यांनी म्हटले आहे.या शिष्टमंडळात रामू भागवत,बाळासाहेब काळे, अण्णासाहेब ढोले यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते तर या निवेदनावर बाबा शंकर सोनवणे , अमोल सोनवणे, भगवान सोनवणे,जगदीश गायकवाड, अरुण देवरे,नाना शेळके, संतोष वलटे,स॔पत बोरणारे, दिलीप बोराडे, बाबासाहेब भुसारे, सुरेश झगळे, दत्तु बोरणारे, कृष्णा कवात, संजय सोपान भागवत, अविनाश भागवत, रावसाहेब भागवत, रामभाऊ गायकवाड,सचिन आहेर, कृष्णा पोटे, ज्ञानेश्वर मढवाई, माणिकराव दौंडे, माणिकराव रसाळ, गंगाधर शिंदे, रामभाऊ शेळके उल्हास गायकवाड, प्रकाश बजाज, कचरू गवळी, विकास कोल्हे, दीपक कोल्हे, गणेश गाडेकर ,कपिल देशमुख, शंकर गवळी, बबनराव मढवई, महेश मडवई, गंगाधर शिंदे, सचिन शिंदे,विकास गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या सह्या आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/-/articleshow/12498393.cms", "date_download": "2021-08-02T22:13:15Z", "digest": "sha1:BTEORBR3KVGYFFS7PMIMSOVEKXILVFSE", "length": 7620, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "'रिसॅट १' प्रक्षेपणाची तयारी जोरात | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'रिसॅट १' प्रक्षेपणाची तयारी जोरात\nदेशांतर्गत बनवलेल्या भारताच्या 'रिसॅट १' या पहिल्या हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तयारी जोरात सुरू असून त्यासाठी २० एप्रिलचा मुहूर्त निवडण्याचे भारतीय अंतराळ संस्थेचे (इस्त्रो) प्रयत्न सुरू आहेत.\nबेंगळुरू : देशांतर्गत बनवलेल्या भारताच्या 'रिसॅट १' या पहिल्या हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तयारी जोरात सुरू असून त्यासाठी २० एप्रिलचा मुहूर्त निवडण्याचे भारतीय अंतराळ संस्थेचे (इस्त्रो) प्रयत्न सुरू आहेत. 'रिसॅट १' हा उपग्रह सर्व ऋतूंमध्ये चोवीस तास पृथ्वीची छायाचित्रे काढून पाठवू शकतो. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nतेलंगणवाद्याची आत्महत्या महत्तवाचा लेख\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nमुंबई मुंबईत आज 'एवढ्या' करोना रुग्णांवर उपचार सुरू; पाहा, ताजी स्थिती\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nमुंबई मुंबईत आजपासून रात्री १० प��्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/marathi-films-remake-in-other-languages/photoshow/83778561.cms", "date_download": "2021-08-02T22:32:45Z", "digest": "sha1:ARY5GXJIR3TQASZVM5NQWIZZFNTSVIV3", "length": 7686, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nTop 10 मराठी सिनेमे ज्यांचे इतर भाषांमध्ये झाले रिमेक\nरिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा ब्लॉकबस्टर 'सैराट' सिनेमाचा बॉलिवूडमध्ये रिमेक करण्यात आला. 'धडक' नावाने प्रदर्शित झालेल्या या सिनेमात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका होत्या.\nरितेश देशमुखचा मराठी सिनेसृष्टीतील पदार्पणाचा सिनेमा 'लय भारी' सुपर हिट होता. ओडिया भाषेत या सिनेमाचं रिमेक करण्यात आलं होतं. 'Jaga Hatare Pagha' असं सिनेमाचं नाव होतं.\nमहेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' सिनेमाने बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली होती. २०१८ मध्ये गुजरातीमध्ये 'नटसम्राट' याच नावाने सिनेमाचा रिमेक झाला. तर तेलगूमध्ये 'रंगमर्थंडा' (rangamarthanda) या नावाने रिमेक झाला आहे.\nस्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे स्टारर 'मुंबई- पुणे- मुंबई' या सिनेमाचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला आहे. 'मुंबई- दिल्ली- मुंबई' असं या सिनेमाचं नाव होतं. तर कन्नडमध्येही या सिनेमाचा रिेमेक झाला आहे. 'Pyarge Aagbittaite'असं रिमेकचं नाव होतं तर तेलगुमध्ये करण्यात आलेल्या सिनेमाचं नाव 'मेड इन विझाग' असं होतं.\nसमीर पाटील दिग्दर्शित 'पोस्टर बॉइज' सिनेमाचा हिंदीमध्ये याच नावाने रिमेक करण्यात आला होता. यात सनी देओ, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांची मुख्य भूमिका होती.\nसंजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' सिनेमाचा २०१७ मध्ये कन्नडामध्ये रिमेक करण्यात आला होता. 'Noorondu Nenapu' असं या सिनेमाचं नाव होतं. तर याचवर्षी गुजरातीमध्येही 'दुनियादारी' याच नावाने सिनेमाचा रिमेक झाला होता.\nनिशिकांत कामत दिग्दर्शित 'डोंबिवली फास्ट' सिनेमाचा तमिळमध्ये रिमेक करण्यात आलेला. 'Evano Oruvan' नावाच्या सिनेमात आर. माधनवची मुख्य भूमिका होती.\nरवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास' हा सिनेमा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला. तेलगू भाषेत 'आंध्रा पोरी' या नावाने रिमेक करण्यात आला होता.\nसचिन कुंडलकर दिग्दर्शित 'हॅपी जर्नी' या सिनेमाचा २०१८ मध्ये मल्याळम भाषेत रिमेक करण्यात आला होता. 'कुडे' असं या सिनेमाचं नाव होतं. पृथ्वीराज सुकुमारन, नाझरिया नाझीम आणि पार्वथी थिरुवोथू यांच्या मुख्य भूमिका होत्या.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकॉटन साडी, बूट... रशियातील रस्त्यावर तापसीचा हटके लुकपुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/start-your-business-with-low-capital-earn-big-money-from-home/", "date_download": "2021-08-02T21:40:19Z", "digest": "sha1:C33DZRG4S4LY6PAXNIRQUA4GVCNSDNTZ", "length": 11059, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कमी भांडवलात सुरू करा 'हे' व्यवसाय; होईल दमदार कमाई", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकमी भांडवलात सुरू करा 'हे' व्यवसाय; होईल दमदार कमाई\nव्यवसायात अधिक नफा असतो, नोकरी पेक्षा व्यवसाय बरा असं अनेकजण म्हणत असतात. परंतु त्यांना व्यवसायाच्या कल्पना नसतात. म्हणजे कोणता व्यवसाय करायचा त्यापासून नफा कसा मिळेल. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल, याची माहिती त्यांच्याकडे नसते. यामुळे बऱ्याचवेळा व्यवसाय चालत नसतो. मोठी गुंतवणूक केल्याने आपल्याला नुकसान सोसावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का कमी गुंतवणुकीतही असे व्यवसाय आहेत जे आपल्याला चांगला नफा देतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायाची कल्पना देणार आहोत.\n1). (Dry Vegetable Shop) कोरड्या भाजीपाल्यांची दुकान\nजर आपल्याला कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा असेल तर वाळलेलेल्या म्हणजे कोरड्या भाजीपाल्याची दुकान टाकू शकतात. सध्याच्या दिवसात या ���्यवसायाची क्रेझ वाढणार असून वाळलेल्या भाज्यांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. यात आपण मशरुम, सांगरी म्हणजे शेंदुडी, याची विक्री करु शकतात.\nयासह आपण पाळणा घराची सुरुवात देखील करु शकतात. यात फार कमी गुंतवणूक लागत असते. यात आपल्या लहान मुले संभाळायची असतात. आजच्या घडीला या व्यवसायाची मागणीही वाढत आहे. कारण सध्या नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नवरा -बायको दोघेही नोकरी करतात. यामुळे त्यांच्या मुलांना घरी संभाळण्यासाठी कोणी नसते. यासाठी अशी जोडपे पाळणा घराचा शोध घेत असतात. यातून दर महिन्याला आपण चांगली कमाई करू शकतात.\nजर आपल्याला शेती आणि निसर्गाशी आणि झाडांशी प्रेम असेल तर आपण रोपांची दुकान सुरू करू शकतात. हा व्यवसायही कमी गुंतवणुकीत करता येऊ शकतो. सध्या अनेकजण पर्यावरणाविषयी जागरुक होत आहेत. यामुळे हा व्यवसायही आपल्याला नफा देणारा ठरू शकतो. हा व्यवसाय आपण आपल्या घरातून करू शकतात. फक्त आपल्याला काही रोपे विकत घ्यावी लागतील. जर घरात जागा नसेल तर तुम्ही एखादा गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nbusiness low capital business कमी भांडवलातील व्यवसाय व्यवसाय low investment business कमी गुंतवणुकीतील व्यवसाय Dry Vegetable Shop कोरड्या भाजीपाल्यांची दुकान Plant Shop Business रोपांची दुकान\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यत�� घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-festivals/ganga-dussehra-2021-date-puja-vidhi-timing-121061900019_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2021-08-02T23:13:11Z", "digest": "sha1:TGYPHLIFD6N36HGZWWUTBGH6WUJQOKCM", "length": 18889, "nlines": 165, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 3 ऑगस्ट 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी\nगंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी आई गंगा पृथ्वीवर आली, ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दशमी याला दशहरा म्हणतात. सनातन धर्मात, स्नान करणे, दान करणे हा प्रत्येक उपवास उत्सवांशी संबंधित आहे जेणेकरुन पृथ्वीवरील माणुसकी आणि एखाद्याला मदत करण्याची इच्छा व्यक्तीमध्ये कायम राहते आणि पृथ्वीवर नेहमीच सामंजस्य आणि परस्पर प्रेम राहतं आणि म्हणूनच हे व्रत सांगण्यात आले आहे. म्हणूनच उपवास ठेवून आपलं आरोग्य चांगले राहील, म्हणून स्नान, दानधर्म, आणि व्रत केले जातात. स्कंद पुराणात असे लिहिले आहे की, ज्येष्ठ शुक्ल दशमी ही संवत्सरमुखी मानली जाते, ज्यामध्ये स्नान व दान याचे विशेष महत्त्व आहे. एखाद्या पवित्र नदीवर जाऊन अर्घ्य (पुजादिक) आणि तिलोदक (तीर्थप्राप्तीसाठी तर्पण) करावं आणि त्या नदीच्या स्वच्छतेचीही काळजी घ्यावी. तरच आपली गंगा माता व्रत आणि पूजन पूर्ण होईल.\nजे असे करतात ते महापातांच्या समान दहा पापांपासून मुक्त होतात. असे म्हटले गेले आहे की आपण आपल्या सभोवतालच्या नद्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना आई गंगाप्रमाणे स्वच्छ ठेवावं, जे समाजासाठी असे कार्य करतात ते पापांपासून मुक्त होतात.वराह पुराणात असे लिहिले आहे की, ज्येष्ठ शुक्ल दशमी बुधवारी, हस्त नक्षत्रात स्वर्गातून सर्वश्रेष्ठ नदी उतरली होती, ती दहा पापांचा नाश करते. म्हणूनच त्या तारखेला दसरा असे म्हणतात. या दहा योगांमध्ये ज्येष्ठ महिना, शुक्ल पक्ष, बुधवार, हस्त नक्षत्र, गर, आनंद, व्यतिपात, कन्या चंद्र, वृषभ सूर्य, स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.\nभविष्य पुराणात असे लिहिले आहे की जो कोणी या दसर्‍याच्या दिवशी गंगाच्या पाण्यात उभे राहून दहा वेळा हे स्तोत्र पठण करतो, तो गरीब असमर्थ असो किंवा त्याला देखील प्रयत्नाने गंगाची उपासना करुन फळ प्राप्त होतं.\nगंगा दशहरा पूजा- विधि\nसकाळी लवकर उठून स्नान करावं.\nया दिवशी गंगा स्नानाचे अत्यंत महत्त्व आहे, परंतु हे शक्य नसल्यास घरीच स्नान करावं.\nअंघोळीच्या पाण्यात गंगा जल घालावं आणि देवी गंगेचं ध्यान करुन स्नान करावं.\nदेवघरात गंगा जल शिंपडावं.\nघराच्या मंदिरात दीप प्रज्वलित करावं.\nसर्व देवी-देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावं.\nया दिवशी महादेवाची आराधना केल्याने शुभ फळ प्राप्ती होते.\nया दिवशी गंगा देवीचं ध्यान करावं.\nशक्य असेल तर व्रत करावं.\nगंगेच आवाहन करावं आणि नैवेद्य दाखवावा.\nदेवाला सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.\nगंगा भक्ती मंत्र 'ओम नमो भगवती हल्ली हल्ली मिली मिली मिली गंगे मां पव्य पाव स्वाहा'\nहा गंगाजींचा मंत्र आहे.\nगंगा दसर्‍याच्या दिवशी फक्त एक उपाय करा, आपले घर संपत्तीने भरेल\nGanga Dussehra 2021: गंगा दसरा या तारखेला आहे, दान केल्याने सौभाग्य प्राप्ती होईल\nNirjala Ekadashi 2021 : निर्जला एकादशीला करा कामधेनुची पूजा, शुभ फल प्राप्त होतील\nनिर्जला एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी\nशनि जयंती 2021: शनिदेवला घाबरू नका, त्यांना समजून घ्या\nयावर अधिक वाचा :\nदुसर्‍यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा जेणेकरून आपसात परस्पर प्रेम आणि समज वाढेल. आपण आपल्या...अधिक वाचा\nआज आपण बौद्धिक सामर्थ्याने लेखन आणि निर्मितीचे कार्य पूर्ण करण्यास सक्षम असाल. आपले विचार कोणत्याही एका गोष्टीवर...अधिक वाचा\nआपली कार्य करण्याची क्षमता वाढेल आणि आपण प्रवास न केल्यास चांगले. मुलांचे प्रश्‍न चिंतेत टाकतील. आज नवीन...अधिक वाचा\nमुत्सद्दीपणा आणि बुद्धिमत्तेद्वारे आपले विरोधक कसे नियंत्रित केले जाऊ शकतात हे आपल्याला चांगलेच माहित आहे. कार्यालयामधील विरोधक...अधिक वाचा\nआपल्या समजूतदारपणामुळे आणि मुत्सद���दीपणामुळे आपण आपल्या उच्च अधिकार्‍यांच्या दृष्टीने चांगले राहू शकता. आपल्या मालमत्तेच्या देखभालीसाठी आज आपल्याला...अधिक वाचा\nकामाशी संबंधित अडथळे दूर होतील. कामाची प्रगती होईल आपण रोजगार घेत असल्यास, पदोन्नतीची शक्यता निर्माण केली जात...अधिक वाचा\nजे व्यवस्थापन परीक्षा देणार आहेत त्यांना आज त्यांच्या निकालामुळे निराश होईल. पण तुमची चिंता निराधार आहे. तुम्हाला...अधिक वाचा\nआपली सर्जनशील विचारसरणी आपल्याला व्यावसायिक क्षेत्रात कार्य करण्याच्या बर्‍याच संधी देईल. तुमच्यातील काहींना तुमच्या परिश्रमासाठी वेगळी ओळखही...अधिक वाचा\nव्यवसायाच्या क्षेत्रात केल्या जाणार्‍या नवीन संपर्कांचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तथापि, दोन्ही बाजू योग्यप्रकारे...अधिक वाचा\nआजचा दिवस चांगला जाईल. महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये मित्रांशर संवाद साधू शकता ज्याचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. कार्यालयातील कामाचे...अधिक वाचा\nधैर्य वाढेल. अपघातापासून सावध रहा. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. धार्मिक कार्य आणि स्थलांतर होऊ शकेल. कापड व्यापारी...अधिक वाचा\nआपल्या नेतृत्व कौशल्यामुळे आणि संप्रेषण कलेमुळे आपण स्वतःसाठी एक विशेष स्थान तयार करू शकाल. आपण सर्वजण एकत्र...अधिक वाचा\nदीप अमावस्या 2021 महत्व, माहिती आणि पूजा विधी\nदीप अमावस्या : या दिवशी काय करावे या दिवशी भगवान शिव, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा ...\nGatari Amavasya 2021 यंदा कधी साजरी होणार गटारी जाणून घ्या\nहिंदूंच्या आषाढ महिन्यातील अमावास्येचा दिवस महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून ओळखला ...\nकडकडिले स्तंभ गडगडिलें गगन अवनी होत आहे कंपायमान अवनी होत आहे कंपायमान तडतडलीं नक्षत्रे पडताती ...\nनाग पंचमी : जाणून घ्या सर्व पौराणिक सापांची नावे\n1. अष्टनागांची नावे आहेत- अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख. 2. ...\n||श्री भुवन सुंदराची आरती||\nआरती भुवनसुंदराची,इंदिरावरा मुकुंदाची ||धृ|| पद्मसम पाद्यू गमरंगा ओंवाळणी होती ...\nTokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...\nउद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...\nसोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...\nसोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...\nAadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...\nCOVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...\nPUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...\nBattlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-congress-search-support-415551", "date_download": "2021-08-02T20:41:18Z", "digest": "sha1:25E3F5QJVOSYXXQBX5RKUWWVGNIFZDPB", "length": 15666, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अग्रलेख : आधाराच्या शोधात कॉंग्रेस", "raw_content": "\nपाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना एकत्रितरीत्या सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्ष अनेक बाबतीत चाचपडताना दिसतो आहे. असे का होते, याचा विचार व्हायला हवा.\nअग्रलेख : आधाराच्या शोधात कॉंग्रेस\nपाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना एकत्रितरीत्या सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्ष अनेक बाबतीत चाचपडताना दिसतो आहे. असे का होते, याचा विचार व्हायला हवा.\nदेशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये जे काही घडू पाहत आहे, ते बघितले की आपली घसरलेली पत परत मिळवण्यासाठी काँग्रेस देशवासीयांना स्वत:ची नव्याने ओळख करून देऊ पाहत आहे, की अंतर्गत मतभेदांपोटी आलेल्या वैफल्याचे दर्शन घडवत आहे, ते कळावयास मार्ग नाही. राजकीय आव्हानाला भिडण्यासाठी आत्मविश्वासाने पक्ष वाटचाल करीत आहे, असे चित्र निर्माण होण्यापेक्षा तो पक्ष चाचपडतो आहे, असेच जाणवते. पश्चिम बंगालमध्ये ‘आयएसएफ’ या एका कट्टरतावादी मुस्लिम संघटनाबरोबर स्थानिक नेत्यांनी केलेल्या आघाडीस, काँग्रेसमधल्याच ‘नाराजवंतां’च्या गटाचे एक प्रमुख नेते आनंद शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nत्यामुळे प. बंगाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी आणि आनंद शर्मा यांच्या ‘तू तू मै मै’चा आखाडा रंगला आहे. त्याचवेळी डावे पक्ष, आयएसएफ आणि काँग्रेस यांच्या आघाडीची एक सभा झाली असली, तरी या आघाडीतील जागावाटपाचा तिढा पहिल्या टप्प्यातील मतदानास अवघे तीन आठवडे उरले असतानाही अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे.\nगुजरातेतून आलेल्या बातम्या या काँग्रेस नेते तसेच कार्यकर्ते यांचे मनोबल अधिकच खच्ची करणाऱ्या आहेत. गुजरातेतील प्रमुख महानगरांमधील महापालिकांबरोबरच आता जिल्हा पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या वाट्याला दारूण पराभव आला आहे. आसामात नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने तेथेही ध्रुवीकरणाचा भारतीय जनता पक्षाला हवाहवासा वाटणारा मार्ग अधिकच मोकळा करून दिला आहे. हे सारे पक्षातील वैचारिक गोंधळ अधोरेखित करणारे तर आहेच; त्याचबरोबर पक्षातील खंबीर नेतृत्वाचा अभावही ठळकपणे सामोरे आणत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘आणीबाणी लादणे ही आमची मोठीच चूक होती,’ असा जाहीर कबुलीजवाब देऊन पक्ष आता आपली नवी ओळख करून देऊ पाहत असल्याचे सूचित केले आहे. अर्थात प्रत्यक्ष मतदानास महिना-दीड महिना उरलेला असताना ही नवी ओळख जनतेच्या कितपत पचनी पडेल, हा प्रश्च आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nया साऱ्या गोंधळाची सुरुवात, गांधी कुटुंबियांच्या पक्षावरील वर्चस्वाच्या विरोधात गेल्या ऑगस्टमध्ये आवाज उठवणाऱ्या ‘जी-२३’ या गटातील एक नेते गुलाम नबी आझाद यांच्या जम्मूतील सत्काराच्या वेळी झालेल्या भाषणांतील विसंवादी सुराने झाली आणि आता बंगालमधील आघाडीस त्याच गटातील आनंद शर्मा यांनी घेतलेल्या आक्षेपाने त्यात भर पडली. त्यामुळे संतप्त झालेल्या अधिररंजन चौधरी यांनी शर्मा तसेच पक्षाचे राज्यसभेतील माजी नेते गुलाम नबी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, ते भाजपला खूश करण्यासाठी असले आक्षेप घेत असल्याचा आरोप केला. त्यास पार्श्वभूमी आहे ती गुलाम नबी यांच्या राज्यसभेतील निवृत्ती सोहळ्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची. त्यावेळी मोदी यांनी डोळ्यात अश्रू आणून, गुलाम नबी यांची काँ���्रेस करत असलेल्या अवहेलनेबद्दल खंत व्यक्त केली होती. ती अर्थातच या पाच राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर केलेली खेळी होती, हेच आता या काँग्रेसअंतर्गत आरोप-प्रत्यारोपांमुळे दिसून येऊ लागले आहे. एकीकडे दिशाहीन आणि अंतर्गत मतभेदांमुळे पोखरलेली काँग्रेस आणि त्याविरोधात सूत्रबद्ध पद्धतीने राजकीय आखणी करून मैदानात उतरलेला भाजप यांच्या या लढाईचा निकाल काय असेल, ते तर देशातील आम आदमीही सांगू शकेल.\nएक मात्र खरे की बंगाल काँग्रेसच्या नेत्यांवर आता आपणच ओढवून घेतलेल्या या ‘आयएसएफ’बरोबरच्या आघाडीचे समर्थन करणे भाग पडत आहे. हे सारे चित्र बंगालमध्ये निव्वळ ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपच्या पथ्यावरच पडणारे आहे. पण त्याचे भान काँग्रेस नेत्यांना उरलेले नाही, असेच या पक्षांतर्गत सुंदोपसुंदीमुळे म्हणावे लागते. मात्र, त्यामुळेच या गांधी घराण्याच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहणाऱ्या नेत्यांनी बंगालमधील या प्रतिगामी मुस्लिम गटाबरोबर केलेल्या आघाडीस जाणीवपूर्वक आक्षेप घेत पक्षाची एके काळची ‘सेक्युलर’ प्रतिमा उजळ करण्याचे प्रयत्न तर सुरू केले नाहीत ना, असाही मुद्दा पुढे येऊ शकते. राहूल गांधीही आणीबाणी ही आमची चूकच होती, असे सांगत नेमके तेच करू पाहत आहेत. हा वैचारिक गोंधळ आणि दिशाहीन राजकारण तसेच गुजरातेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारूण पराभव, यामुळे राजकीय बाजारपेठेतील काँग्रेसची पत दिवसेंदिवस अधिकाधिक घसरत चालली आहे. त्यामुळे बंगाल असो की तामिळनाडू येथील जागावाटपातही काँग्रेसची किंमत कमी कमी होत चालली आहे.\nतामिळनाडूत काँग्रेसने मागणी केलेल्या जागा देण्यात द्रमूक आडकाठी आणत असताना, बंगालमध्येही डावे पक्ष तेच डावपेच आखत आहेत. देशभरातील काँग्रेसच्या प्रतिमेला यामुळे आणखीनच तडे जात असताना, गेल्या ऑगस्टमध्ये नाईलाजाने हंगामी अध्यक्षपदाची कारकिर्द पुढे सुरू ठेवावी लागलेल्या सोनिया गांधी यांचे मौन हेही आश्चर्यकारक आहे. किमान या निवडणुकांच्या तोंडावर तरी त्या या ‘जी-२३’ गटाशी संवाद साधतील आणि साऱ्यांना एकत्रपणे प्रचारात उतरवतील, ही आशाही फोल ठरत आहे. त्यामुळेच सध्या तरी कॉंग्रेस पक्ष नेतृत्वाचा आधार आणि जनाधार या दोन्हींच्या शोधात असल्याचे दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/china-suspends-import-of-frozen-seafood-from-6-indian-firms-due-to-presence-of-covid-19/articleshow/83429862.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-08-02T21:30:44Z", "digest": "sha1:5JIH2OHDHQCYICBYRFSPLZCIODIM56IY", "length": 12825, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n चीनची सहा भारतीय कंपन्यांवर एक आठवड्याची बंदी\nचीनने सहा भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांच्या आयातीवर एक आठवड्याची बंदी घातली आहे. फ्रोझन फूडच्या पॅकेजिंगवर करोनाचा विषाणू आढळल्यानंतर ही बंदी घालण्यात आली.\nचीनकडून सहा भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांच्या आयातीवर एक आठवड्याची बंदी\nफ्रोझन फूडच्या पॅकेजिंगवर करोनाचा विषाणू आढळल्याचा दावा\nमागील वर्षापासून चीनकडून जगभरातून आयात होणाऱ्या फ्रोझन फूडचे परीक्षण\nबीजिंग: चीनने गुरुवारी सहा भारतीय कंपन्यांकडून फ्रोझन सीफूडची आयात एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. फ्रोझन सीफूडच्या पॅकेजिंगवर करोना विषाणूचे ट्रेसेज आढळल्याचा दावा चीनच्या सीमा शुल्क विभागाने केला आहे. मागील वर्षापासून चीनकडून जगभरातून आयात होणाऱ्या फ्रोझन फूडचे परीक्षण केले जात आहे.\nयाआधीदेखील पॅकेजिंगवर व्हायरसचे ट्रेसेज सापडल्यानंतर वेळोवेळी चीनने कंपन्यांकडून आयात बंद केली. चीनच्या सीमा शुल्क विभागाच्या सामान्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सहा भारतीय कंपन्यांच्या फ्रोझन सीफूड उत्पादनांच्या बाह्य पॅकेजेसवर करोना व्हायरसचे ट्रेसेज सापडले आहेत. या कंपन्याकडून होणारी आयात एका आठवड्यासाठी स्थगित केली असल्याचे त्यांनी म्हटले. याआधीदेखील चीनकडून आयात स्थगित करण्यात आली होती. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवल्यानंतर विषाणूचा संसर्ग परदेशातून चीनमध्ये येऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे.\nवाचा:घाबरू नका; 'या' कारणांमुळे लस घेतल्यावर जाणवतात साइड इफेक्टस\nडिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनच्या वुहान येथील मांस बाजारातून करोनाचा संसर्ग फैलावल्याचे म्हटले जाते. त्यानंतर चीनने करोनाच्या संसर्गावर वेगाने नियंत्रण मिळवले. तर, दुसरीकडे वुहान येथील प्रयोगशाळेतून करोनाचा विषाणू बाहेर पड��ा असल्याचा दावा चीनविरोधी देशांकडून करण्यात आला. अमेरिकाही या आरोपांची चौकशी करत आहे.\nवाचा: ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ७५४० बाधितांची नोंद; लॉकडाउन वाढण्याची शक्यता\nदरम्यान, करोना महासाथीच्या संकटात गरीब देशांना वाऱ्यावर सोडण्याचा आरोप अमेरिकेवर करण्यात येत होता. त्यानंतर आता अमेरिकेतील बायडन प्रशासनाने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका कोवॅक्सच्या माध्यमातून कमी उत्पन्न गटातील ९२ देशांसह आफ्रिकन महासंघाला फायजरची करोना लस देणार आहे. पुढील वर्षी अमेरिका ५० कोटी डोस खरेदी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजन्मत: हाताला १४ आणि पायाला १३ बोटं; आता चौथ्या वर्षी झाली शस्त्रक्रिया महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई राज्यातील 'या' ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन; आदेशात काय म्हटलंय पाहा...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/12/blog-post_21.html", "date_download": "2021-08-02T23:15:11Z", "digest": "sha1:OG7ZOLYZONSHQFFGYTTAQZVV5DVPDSJQ", "length": 13231, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मुस्लिमाना चेतावनी देण्याचा प्रकार | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nमुस्लिमाना चेतावनी देण्याचा प्रकार\nजेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत तेल अवीवला इस्राईलची अधिकृत राजधानी म्हणून मान्यता होती. ट्रम्प प्रशासनाने आता आपले दूतावास तेल अवीववरून जेरूसलेमला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे जगातील मुस्लिमांना चिथावणी देण्याचाच हा प्रकार आहे. संपूर्ण इस्राईल हे पॅलेस्टाईनची जमीन लष्करी बळावर बळकावून निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी मूलनिवासींना हुसकाविण्यात आले आणि त्यांच्या प्रदेशावर जगाच्या कानाकोपऱ्यातून यहुद्यांना (ज्यू लोक) आणून वसविण्यात आले. मुस्लिम राष्ट्रांची इस्राईलला मान्यता नाही.मात्र अमेरिका व त्याच्या पाश्चात्य मित्रांनी इस्राईलला मदत आहे. त्यांच्या बळावरच इस्राईल इतका फोफावला आणि शक्तिशाली झाला आहे. पॅलिस्टिीनींना जेरूसलेम त्याची राजधानी हवी आहे. गाझापट्टी आणि कोस्टबँक इतकाच प्रदेश आता पॅलेस्टाईनसाठी उरला असून बाकीच्या सर्व भागावर इस्राईलने कब्जा केलेला आहे. जेरूसलेममध्ये मुस्लिमांचे तृतीय पवित्र स्थान मस्जिदे अक्सा आहे. जेथे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मेराजच्या दिव्ययात्रेत सर्व पैगंबरांचे नेतृत्व करीत नमाजचे पठण केलेले होते. ते पवित्रस्थान सध्या इस्राईलच्या ताब्यात आहे. इस्राईलच्या या जुलमापायी व अमेरिका नि पाश्चात्यांची त्याला साथ असल्यामुळे जगात मुस्लिम बंडखोरांची संख्या वाढत आहे. आता ही बंडखोरी (तथाकथित दहशतवाद) संपणार नाही. जो कोणी इस्राईलला साथ देईल तो मुस्लिम बंडखोरीचा शत्रू गृहीत धरला जाईल. जगात तिसरे महायुद्ध यामुळेच भडकणार आहे. हा वाद जर मिटला नाही तर बंडखोरी मिटणारच नाही, हे साधे गणित अमेरिका, रशिया व पाश्चिमात्यांना कळू नये, याचे आश्चर्य वाटते\n- निसार मोमीन, पुणे.\nसरकारने ’वक्फ’कडे ध्यान द्यावे\nजेरूसलेम : अमेरिकेचे पुन्हा आगीत तेल \nअफराजुलची हत्या समस्त मानवजातीची हत्या\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र (उत्तरा...\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुस्लिमाना चेतावनी देण्याचा प्रकार\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र\nमराठी भाषेत इस्लामी साहित्याच्या निर्मितीमध्ये जमा...\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित : ज्यांनी 23 वर्षात जगाचे चित्र बदलून टाकले\nसत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\nसहा डिसेंबरची २५ वर्षे\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोपर्डीचा निकाल आला पण पुण्याच्या मोहसीन शेखचा नाही\nशासन महिला शेतकर्‍यांची तरी दखल घईल का\nकाश्मीरचे जळते खोरे विझवण्यासाठी\nलूक इन टू आइज् ऑफ मुसलमान - यू विल फाइंड देअर हिंद...\nजिव्हेचे रक्षण : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलागा वर्दी में दा़ग\nसऊदी अरब मधील यादवी शिगेला\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांतील, तत्त्वज्ञ...\n��१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/gudi-padwa-2020-significance-history-chaitra-navratri-and-helth-importance/articleshow/74725592.cms", "date_download": "2021-08-02T22:11:05Z", "digest": "sha1:XNHKHLUFXJKEMBOETYCR3WAEU2CSR5AV", "length": 18214, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता\nभारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. भारतीय संस्कृती आणि परंपरेत चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येते. चैत्र प्रतिपदेपासून ते राम नवमीपर्यंत नवरात्र साजरे करण्यात येते. चैत्र प्रतिपदा २५ मार्च रोजी आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे या नवरात्राला वासंती नवरात्र असेही म्हटले जाते. चैत्र महिना मराठी नववर्षातील पहिला महिना आहे. चैत्रापासून शक संवत्सर बदलते. शालिवाहन शके १९४१ रोजी विकारीनाम संवत्सर होते. आता शालिवाहन शके १९४२ असणारे आहे. चला तर मग जाणून घेऊया चैत्र महिन्याचे महत्त्व आणि चैत्राच्या विविध मान्यतांविषयी...\nगुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता\nभारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. भारतीय संस्कृती आणि परंपरेत चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी पहिले नवरात्र चैत्र महिन्य���त येते. चैत्र प्रतिपदेपासून ते राम नवमीपर्यंत नवरात्र साजरे करण्यात येते. चैत्र प्रतिपदा २५ मार्च रोजी आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे या नवरात्राला वासंती नवरात्र असेही म्हटले जाते. चैत्र महिना मराठी नववर्षातील पहिला महिना आहे. चैत्रापासून शक संवत्सर बदलते. शालिवाहन शके १९४१ रोजी विकारीनाम संवत्सर होते. आता शालिवाहन शके १९४२ असणारे आहे. चला तर मग जाणून घेऊया चैत्र महिन्याचे महत्त्व आणि चैत्राच्या विविध मान्यतांविषयी...\nब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. त्या दिवसापासून जीवनमान सुरू झाले. म्हणून चैत्रापासून नववर्ष मानले जाते. चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली होती आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी ज्या दिवशी सृष्टीची रचना केली. म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते, अशी मान्यता आहे. महान गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक दिवस, महिने आणि वर्ष अशी कालगणना करून पंचांग निर्माण केले, असे सांगितले जाते. म्हणूनच गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे.\nगुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार, शालिवाहन नामक एक कुंभाराचा पुत्र होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत. मात्र, एकटा असल्यामुळे तो शत्रूशी लढा देण्यास असमर्थ होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. शत्रूशी सामना करण्यासाठी त्याने मातीचे सैनिक तयार केले. पाणी शिंपडून त्यांच्यात जीव भरला. शत्रूचे आक्रमण झाले, तेव्हा हेच सैन्य लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून शालिवाहन शकाचा आरंभ झाला, अशी मान्यता आहे.\nभगवान विष्णूंनी सातवा रामवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी राम नवमी साजरी केली जाते. श्रीराम वनवासात असताना त्यांची भेट सुग्रीवाशी होते. वानरराज बालीच्या अत्याचाराचे सर्वकथन सुग्रीव श्रीरामांसमोर करतात. अखेर बालीचा वध करण्याचा निर्णय श्रीराम घेतात. बालीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगण्यात येते.\nगुढी पाडवा, चैत्र महिना हा हिंदू धर्म, संस्कृती आणि नववर्ष म्हणून साजरा केला जात असला, तरी त���याचे आरोग्याच्या दृष्टिनेही तितकेच महत्त्व आहे. गुढी पाडव्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत. आंध्र प्रदेशात या दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद वाटला जातो. या प्रसादाच्या सेवनाने मानवी शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच त्वचारोग निवारण्याची क्षमता त्यात असते, असे म्हटले जाते. आंबा सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तसेच कडुनिंबाच्या चटणी शरीरासाठी पाचक मानली जाते. उन्हाची काहिली सहन करण्यासाठी शरीर सज्ज व्हावे म्हणून अनेक विशेष आहार घेतला जातो.\nचैत्र महिन्यात वासंती नवरात्र साजरे केले जाते. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे नवरात्र मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी व्रत, पूजन आणि भजन केले जाते. पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n; जाणून घ्या चैत्राचे महत्त्व महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nमुंबई सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद; सुधारित नियमावली काय सांगते\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nसांगली ...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/video/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-08-02T20:59:09Z", "digest": "sha1:HVUXFAIBDHU22CMNWYKXB2GCJQXPAU2A", "length": 4883, "nlines": 117, "source_domain": "washim.gov.in", "title": "सर्व वेळ दस्तऐवज प्रणाली डेमो ए.टी.डी.म | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nसर्व वेळ दस्तऐवज प्रणाली डेमो ए.टी.डी.म\nसर्व वेळ दस्तऐवज प्रणाली डेमो ए.टी.डी.म\nसर्व वेळ दस्तऐवज प्रणाली डेमो\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/birthday-wishes-for-father-in-law-in-marathi/", "date_download": "2021-08-02T21:25:51Z", "digest": "sha1:DRHYJ6WRDQ5Z5OUDTFHFAYM22INDXFKA", "length": 14107, "nlines": 154, "source_domain": "wishmarathi.com", "title": "सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | birthday wishes for father in law in marathi", "raw_content": "\nसासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | birthday wishes for father in law in marathi\nलग्नानंतर मुलीच्या जीवनात वडिलांप्रमाणेच सासर्याचे महत्त्व असते. वेळोवेळी त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात योग्य निर्णय घेण्यात मदत मिळते. जास्तकरून सासरे हे आपल्या सुनेला मुलीप्रमाणेच प्रेम करतात. म्हणून सुनेचे देखील कर्तव्य आहे की सासऱ्यांच्या वाढदिवशी सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आनंदी करायला हवा. म्हणूनच आजच्या लेखात birthday wishes for father in law in marathi चा समावेश करण्यात आल�� आहे. ह्या शुभेच्छा तुम्ही सासरे वाढदिवस ला पाठवू शकतात.\nमाझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत\nअजून एक व्यक्ति दिली आहे.\nआणि ती व्यक्ति आहेत माझे सासरे…\nलग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व\nआधार देणाऱ्या सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nशिकवतात, प्रेम करतात आणि वेळप्रसंगी रागावतातही\nतुम्ही आहात माझ्या वडीलांसमान,\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा\nतुम्ही आहात संपूर्ण कुटुंबाची जान\nआपल्या अनुभवांनी जीवनाचा मार्ग दाखवतात\nन सांगताच मनातील दुःख ओळखतात\nमाहेरात जे नाते वडिलांशी असते\nतेच नाते सासरवाडीत सासऱ्यांशी असते.\nनेहमी मला धीर देतात\nकधीच नाही करीत तक्रार,\nमाझे सासरे करतात मला प्यार\nसासर्यांनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला,\nखरंच खूप नशीबवान आहे मी जो मला\nवडील आणि सासऱ्यांचा आशीर्वाद मिळाला..\nमाझ्या सर्व चुकांना माफ करणारे\nखूप रागात असतानाही प्रेम करणारे\nसासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना\nप्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो\nजेव्हा डोक्यावर वडिल आणि सासऱ्यांचा हात असतो\nसासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nनेहमी माझी काळजी घेणारे\nमाझे सासरे व सासऱ्याच्या रूपात मिळालेल्या वडिलांना\nतुम्ही जगातील सर्वात चांगले सासरे असण्यासोबतच\nमाझे एक चांगले मित्र देखील आहात.\nमला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य असण्याचा खूप आनंद आहे.\n75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा <<वाचा येथे\nप्रत्येक परिस्थितीत उचित मार्ग दाखवतात\nमग असो कडाडणारी थंडी वा तापते ऊन,\nसासरवाडीत सासरेच असतात वडिलांचे दुसरे रूप\nमाझ्या प्रिय सासऱ्यांना व\nसासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडीलांना\nमोठी नशीबवान आहे मी जो मला मिळते\nतुमच्यासारख्या सासऱ्यांचे प्रेम आणि दुलार,\nतुमच्या या वाढदिवशी तुम्हाला\nतुमच्या सूनेकडून अनेक उपहार..\nप्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखे\nसासरे द्यावेत हीच माझी इच्छा.\nसासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nप्रार्थना आहे माझी परमेश्वरास\nकोणतेच स्वप्न न राहो तुमचे अपूर्ण,\nतुम्हीच केली आहे पूर्ण \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..\nपरमेश्वर आपणास आयुष्यात चांगले आरोग्य,\nआनंद आणि सुख प्रदान करो.\nपप्पा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nमाझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती\nआणि माझा मान आहेत माझे पप्पा.\nमला नेहमी हिम्मत देणारे\nमाझा अभिमान आहेत माझे पप्पा..\nमाझे शिक्षक, अखंड प्रेरणास्थान\nआणि प्रिय मित्र असणाऱ्या महान सासऱ्यांना\nकधी न येवो तुमच्या जीवनात दुःख\nनेहमी मिळो सर्वांचा प्यार,\nहॅपी बर्थडे बोलतोय सासरेबुवा\nमाझ्यासाठी तुम्ही आहात सर्वात छान उपहार\nतुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह\nआम्हाला तुमच्या वाढत्या वयाची\nअजिबात आठवण येऊ देत नाही.\nतुम्ही नेहमी असेच निरोगी आणि आनंदी राहा हीच सदिच्छा\nज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही\nत्याच पद्धतीने तुमच्या शिवाय\nआमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.\nजगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला\nम्हणजेच माझ्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.\nपरमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य\nकायम असेच निरोगी व सुखी राहो..\nकर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि प्रेमाची आहात खाण\nनेहमी एका मित्राप्रमाणे माझ्याशी करतात गप्पा\nमाहेरी होते एक सासरी आल्यावर\nमाझे झालेत दोन पप्पा\nसासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nघराच्या प्रत्येक जवाबदारीला सांभाळतात\nचेहऱ्यावर नेहमी असते मुस्कान,\nकुटुंबातील प्रत्येकाला करतात प्रेम\nमाझे सासरे आहेत सहनभुतीची खाण\nजीवनाचा खरा अर्थ सांगते\nया जगात कोणीही नसेल\nपरमेश्वराला एकच प्रार्थना आहे की\nमी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा\nमी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू\nसासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nप्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂\nतर ह्या होत्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | birthday wishes for father in law in marathi मी आशा करतो की एव्हाना तुम्ही आपल्या सासऱ्यांसाठी योग्य वाढदिवस शुभेच्छा संदेश शोधून काढले असतील तुमच्या सासऱ्यांना हे happy birthday father in law in marathi संदेश नक्की आवडतील आणि हे संदेश तुमचे व सासऱ्यांमधील प्रेम वाढवण्यात नक्कीच उपयोगी ठरतील. धन्यवाद…\nप्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | 2021 Republic day…\n{30+} डॉ.अब्दुल कलाम यांचे मराठी विचार | Apj abdul…\nसासूबाईला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy b…\nनवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Husband bir…\n{101} सोपे शालेय सुविचार मराठी संग्रह | Best Succe…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/19-may-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-02T21:52:39Z", "digest": "sha1:MX6QXMP6L7XFHJLKBKQJUXLIRHEAICER", "length": 14961, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "19 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\n‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर\nचालू घडामोडी (19 मे 2020)\nकर्नाटकात 31 मेपर्यंत चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही :\nमहाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात 31 मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असं मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं.\nतर येडियुरप्पा यांनी असंही सांगितलं की, लॉकडाउनच्या नियमांची काटोकोर अमलबजावणी केली जाणार आहे.\nतसेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकानं बंद असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nतसंच करोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.\nलॉकडाउन 4 मध्ये राज्यातल्या बसेस आणि खासगी बसेसना संमती देण्यात आली आहे. या बसेसमध्ये एकावेळी फक्त 30 माणसं असतील. मास्क लावणं आणि डिस्टन्सिंग पाळणं हे महत्त्वाचं असेल. एकाही बसचं तिकिट वाढवलं जाणार नाही.\nऑटो किंवा टॅक्सी सेवाही सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मात्र यांना राज्याच्या सीमा ओलांडता येणार नाहीत. ऑटो किंवा टॅक्सी यामध्ये चालकासह एकूण तिघांनाच बसण्यासाठी संमती देण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं.\nतसंच लॉकडाउन चारच्या कालावाधीत राज्यातील सर्व दुकानं खुली करण्याचा निर्णय झाला आहे.\nचालू घडामोडी (18 मे 2020)\n21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम :\nकरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेज जाहीर केलं.\nतर सलग पाच दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती दिली.\nतसेच त्यानंतर आता मोदी यांनी या पॅकेजची आणि केलेल्या उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी पाच जणांची टीम तयार केली आहे.\nया पॅकेजवर एक अनौपचारिक मंत्रिगट लक्ष ठेवणार आहे. त्याचं नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. तर या मंत्रिग��ात गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि नागरी उड्डयण मंत्री हरदीप पुरी यांचा समावेश आहे.\nजर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट :\nकरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक कंपन्या आपला चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.\nतर दोन दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता.\nत्यानंतर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे.\nवॉन वेल्स ही कंपनी उत्तम आणि दर्जेदार फुटवेअर्स तयार करणारी कंपनी म्हणून परिचित आहे. कंपनीनं नुकताच चीनमधील आपला व्यवहार गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.\nतर याव्यतिरिक्त लवकरच भारतात आपलं उत्पादन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. आग्र्यामध्ये ही कंपनी आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं लॅस्टीक इंटस्ट्रीजसोबत करारही केला आहे.\n‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर :\nबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे आता सुपर चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़ त्यातील वाऱ्याचा वेग ताशी 230 किमीपर्यंत वाढला आहे़ दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरु असून सोमवारी मान्सूनने निकोबार बेटे व्यापली आहेत़.\nबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले आहे़ यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल़ यावेळी किनारपट्टीवर ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़.\nदरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ गेल्या 24 तासात पुणे आणि परभणी येथे पूर्व मोसमी पाऊस झाला. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़\n19 मे 1743 मध्ये जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.\nहॅले धुमकेतुचे शेपूट 19 मे 1910 मध्ये पृथ्वीला चाटुन गेले.\nपार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 मे 1911 मध्ये सुरु झाली.\n19 मे 1910 मध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म.\nसंत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी 19 मे 1297 मध्ये एदलाबाद येथे समाधी घेतली.\nचालू घडामोडी (20 मे 2020)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-traversals.htm-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T21:04:03Z", "digest": "sha1:FFETUF7Z3MZIHLCKD7IVLOTTYFFCMG7S", "length": 15614, "nlines": 195, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "ट्युटोरियलकप - दोन ट्रॅव्हर्सलचा वापर करून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करा", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » डायनॅमिक प्रोग्रामिंग मुलाखत प्रश्न » दोन ट्रॅव्हर्सलचा वापर करून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करा\nदोन ट्रॅव्हर्सलचा वापर करून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करा\nवारंवार विचारले ऍमेझॉन फॅब गोल्डमन Sachs Google हनिवेल संलग्न करा याहू\nटॅग्ज अरे डायनॅमिक प्रोग्रामिंग मॅट्रिक्स\nदोन ट्रॅव्हर्सलचा वापर करून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करण्यासाठी अल्गोरिदम\nदोन ट्रॅव्हर्सल समस्या वापरून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करण्यासाठी सी ++ कोड\nदोन ट्रॅव्हर्सर समस्या वापरून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करण्यासाठी जावा कोड\nआपल्याला “एनएक्सएम” आकाराचे मॅट्रिक्स दिले आहेत आणि आपल्याला सीदोन ट्रॅव्हर्सलचा वापर करून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त बिंदू निवडा. जर आपण सेल i, j वर उभे असाल तर आपल्याकडे सेल i + 1, j किंवा i + 1, j-1or i + 1, j + 1 वर जाण्यासाठी तीन पर्याय आहेत. म्हणजेच आम्ही चालू सेल वरुन खाली असलेल्या दिशेच्या पुढच्या ओळीवर आणि सद्य कॉलम वर किंवा समीप स्तंभांकडे जाऊ. आपल्याला वरच्या डाव्या कोप from्यातून प्रारंभ करणे आणि डाव्या तळाशी कोपर्यात जाण्याची आवश्यकता आहे. दुसर्‍या ट्रॅव्हर्सलसाठी, आम्हाला वरच्या उजव्या कोप from्यातून खालच्या उजव्या कोपर्यात जाण्याची आवश्यकता आहे.\nस्पष्टीकरणः प्रथम ट्रॅव्हर्शल मूव्���्स 10-> 10-> 10 वरून आहेत, एकूण 30 गुण बनतात.\nद्वितीय आक्रमक यानुसार 20-> 5-> 20 आहेत, अशा प्रकारे एकूण 20 + 5 + 20 = 45 गुण आहेत. येथे आम्ही 100 निवडत नाही तेव्हापासून आम्ही दोन्ही प्रकरणांमध्ये (प्रथम आणि द्वितीय आक्रमणे) आमच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकलो नसतो. अशाप्रकारे आम्ही गोळा करू शकलेले जास्तीत जास्त गुण 75 आहेत.\nदोन ट्रॅव्हर्सलचा वापर करून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करण्यासाठी अल्गोरिदम\nआम्ही एक वापरू शकतो रिकर्सिव अप्रोच, जिथे प्रथम आम्हाला जास्तीत जास्त बिंदू आढळतात जे प्रथम ट्रॅव्हर्सलचा वापर करून गोळा केले जाऊ शकतात. प्रथम आक्रमक असताना आम्ही प्रथम आक्रमणाकरिता पथ म्हणून वापरले गेलेले सेल चिन्हांकित केले पाहिजेत. आता जेव्हा आपण आमच्या दुसर्‍या गंतव्यस्थानावर पोहोचतो तेव्हा उजवा तळाचा कोपरा आहे. आम्ही एकूण बेरीज शोधतो आणि त्यानुसार उत्तर अद्यतनित करतो. तर, हे करत असताना आम्ही प्रथम आणि द्वितीय ट्रॅव्हर्सलच्या सर्व शक्य संयोजनांमध्ये गेलो असतो. परंतु या सोल्यूशनमध्ये घाईघाईची वेळ गुंतागुंत असल्याने ते योग्य नाही.\nआम्ही एकाच वेळी प्रथम आणि द्वितीय ट्रॅव्हर्सल चालवितो आणि वापरतो डायनॅमिक प्रोग्रामिंग. तर, आम्ही डावीकडील आणि डाव्या कोप from्यापासून सुरवात करू. आणि पुढील पंक्तीकडे खाली दिशेने जा. परंतु आता आम्ही एकाचवेळी ट्रॅव्हर्सेल्स चालवित आहोत. आमच्याकडे निवडण्यासाठी एकूण 9 संयोग आहेत (प्रथम ट्रॅव्हर्सलसाठी 3 आणि दुसर्‍या ट्रॅव्हर्सलसाठी 3, त्यास 3 * 3 = 9 संयोग बनवून).\nआता सबप्रोब्लम्स आच्छादित होत आहेत (म्हणजे आम्ही तीच सबप्रॉब्लम अनेक वेळा सोडवत आहोत). अशा प्रकारे सबप्रोब्लम्सचा निकाल संग्रहित ठेवण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे आपली बहुतेक वेळेची जटिलता बहुतेक वेळेची गुंतागुंत कमी होईल.\nसी ++ कोड दोन ट्रॅव्हर्सर समस्या वापरून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करण्यासाठी\nजावा कोड दोन ट्रॅव्हर्सर समस्या वापरून ग्रीडमध्ये जास्तीत जास्त गुण गोळा करण्यासाठी\nओ (एनएम ^ 2), एकूण एन * एम ^ 2 राज्ये असल्याने आणि जास्तीत जास्त आम्ही सर्व राज्ये प्रवास करू शकतो. आमच्याकडे या अल्गोरिदमसाठी बहु-वेळची गुंतागुंत आहे.\nओ (एनएम ^ 2), एकूण एन * एम ^ 2 राज्ये असल्याने आणि जास्तीत जास्त आम्ही सर्व राज्ये प्रवास करू शकतो. येथे डीपी अ‍ॅरेला एन ए��्स एम एक्स एम एम आकाराचे 3 परिमाण आहेत, अशा प्रकारे बहुपदी जागेची जटिलता प्राप्त केली जाते.\nश्रेणी डायनॅमिक प्रोग्रामिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, अरे, डायनॅमिक प्रोग्रामिंग, फॅब, गोल्डमन Sachs, Google, हनिवेल, संलग्न, मॅट्रिक्स, मध्यम, करा, याहूपोस्ट सुचालन\nदोन अनसॉर्टेड अ‍ॅरेस दिलेल्या जोड्या सापडतील ज्याची बेरीज x आहे\nदिलेल्या चार की वापरुन ए ची जास्तीत जास्त संख्या कशी प्रिंट करावी\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.maskmachine-st.com/product/mask-lug-spot-welder-machine/", "date_download": "2021-08-02T20:44:33Z", "digest": "sha1:LWSNQTJXZBB6FWLOV4WQL7XTTOXA6DVW", "length": 8066, "nlines": 76, "source_domain": "mr.maskmachine-st.com", "title": "मास्क लुग स्पॉट वेल्डर मशीन - स्मार्ट टेक तंत्रज्ञान", "raw_content": "\nउत्पादने मुखवटा मशीन मास्क लग स्पॉट वेल्डर मशीन\nमास्क लग स्पॉट वेल्डर मशीन\nप्लास्टिकच्या संयुक्त भागातील पारंपारिक, सेंद्रिय क्षमता पेस्टचा वापर म्हणजे केवळ उत्पादनाचा देखावाच प्रभावित होत नाही, परिणामी ग्रेडवरील उत्पादने, कमी कार्यक्षमता आणि रासायनिक सॉल्व्हेंट्समुळे पर्यावरणाला प्रदूषण होते, मानवी आरोग्यावर परिणाम होतो. अल्ट्रासोनिक वेल्डिंग तंत्रज्ञानाच्या विकास आणि वापराने वरील समस्या सोडवल्या आहेत, ऊर्जेचा वापर कमी केला आहे, वेल्डिंगला विकृतीकरण, टणक, ऑपरेट करणे सोपे नाही आणि वापरकर्त्यांसाठी आर्थिक आणि सामाजिक फायदे आणले आहेत.\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) स्पॉट वेल्डरचा वापर मुख्यत्वे दोन टोकांवर डिस्पोजेबल नॉन-विणलेले कापड, मुखवटे आणि रबर बँडच्या वेल्डिंगसाठी केला जातो.\nश्रेणी: मुखवटा मशीन, एन 95 मास्क मशीन, सर्जिकल फेस मास्क मशीन टॅग: मुखवटा मशीन\nप्लास्टिकच्या संयुक्त भागातील पारंपारिक, सेंद्रिय क्षमता पेस्टचा वापर म्हणजे केवळ उत्पादनाचा देखावाच प्रभावित होत नाही, परिणामी ग्रेडवरील उत्पादने, कमी कार्यक्षमता आणि रासायनिक सॉल्व्हेंट्समुळे पर्यावरणाला प्रदूषण होते, मानवी आरोग्यावर परिणाम होतो. अल्ट्रासोनिक वेल्डिंग तंत्रज्ञानाच्या विकास आणि वापराने वरील समस्या सोडवल्या आहेत, ऊर्जेचा वापर कमी केला आहे, वेल्डिंगला विकृतीकरण, टणक, ऑपरेट करणे सोपे नाही आणि वापरकर्त्य���ंसाठी आर्थिक आणि सामाजिक फायदे आणले आहेत.\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) स्पॉट वेल्डरचा वापर मुख्यत्वे दोन टोकांवर डिस्पोजेबल नॉन-विणलेले कापड, मुखवटे आणि रबर बँडच्या वेल्डिंगसाठी केला जातो.\nकार्यरत शक्ती 220 ± 5 व्ही 50 हर्ट्ज -60 हर्ट्ज\nफुलांच्या पॅटर्नसह विशिष्ट आवश्यकतांनुसार\nवेग चालवित आहे समायोज्य असू शकते\nप्रभावी रुंदी विशिष्ट आवश्यकतांनुसार\nवातावरणीय तापमान -10 ℃ -28 ℃\nलाकडी पेटीचा आकार 1300 मिमी (एल) × 600 मिमी (डब्ल्यू) 1200 XNUMX मिमी (एच)\nएन 95 मानक स्वयंचलित फोल्डिंग मास्क बनविणे मशीन\nस्वयंचलित सर्जिकल फेस मास्क बनविणे मशीन\nमेडिकल प्लेन डिस्पोजेबल मास्क इयर टेप लवचिक हँगिंग कान स्वयंचलित वेल्डिंग मशीन\nएन 95 मास्क मशीन\nसर्जिकल फेस मास्क मशीन\nआजच आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला मुखवटा उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात मदत करू. आमची कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार विविध उपकरणे डिझाइन आणि पुरवू शकते.\nएन 95 मास्क मशीन\nकॉपीराइट © 2021 स्मार्ट टेक तंत्रज्ञान सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA/", "date_download": "2021-08-02T22:15:01Z", "digest": "sha1:FJJFO34CL7EZZOLVB26FMSDYAMDRRIDH", "length": 5590, "nlines": 116, "source_domain": "washim.gov.in", "title": "पिक कर्ज वाटप | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nपिक कर्ज वाटप २०१८-१९ नोंदणी\nसदर संकेतस्थळ / प्रणाली शेतकरी बांधवाना सन २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात पिक कर्ज देण्यासाठी मदतनीस म्हणून तयार केलेली आहे. कर्जाची आवशकता असल्यास सदर मेनूमध्ये पिक कर्ज वाटप नोंदणी वर जावून आवश्यक माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत बँकेकडे जमा करणे अनिवार्य आहे. केवळ संकेतस्थळावर माहिती भरल्याने कर्ज मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही याची नोंद कृपया घ्यावी.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z130927045912/view", "date_download": "2021-08-02T23:17:47Z", "digest": "sha1:GC3OEYQ4AJ5253UONGXG47UWYVRJKIHI", "length": 7719, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दत्तभक्त - दिंडोरीचे मोरेदादा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|\nवि. ग. जोशी (दिगंबरदास)\nॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज\nदत्तभक्त - दिंडोरीचे मोरेदादा\nमहान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.\nपुणे येथील सारसबागेशेजारी स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्याच्याशी संबंधीत असलेले मोरेदादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांचे नाव खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा असे असून त्यांचा जन्म नाशिक येथील दिंडोरी येथे झाला. त्यांना त्यांच्या मातोश्रींनी लहानाचे मोठे केले. शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती त्यांची फार लहानपणापासून झाली. वयाच्या आठव्या वर्षी कामकोटीच्या शंकराचार्यांसमोर त्यांनी रामरक्षा, विष्णुसहस्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादींचा अभ्यास केला. घरातील शेती तेच सांभाळत होते.\nसन १९८४ साली त्यांचा संबंध स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराज यांच्याशी आला, यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. मोरे दादांनी यानंतरचे सर्व आयुष्य स्वामींच्या कार्याचा प्रचार करण्यात घालविले. अनेक ठिकाणी हिंडून त्यांनी दु:खी, पिडित लोकांना उपाय सांगून त्यांचे क्लेश दूर केले. अनेकांच्यावर संस्कार करून त्यांनी स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक विकासाची उभारणी केली. एका शुभ दिनी दिंडोरी येथे त्यांनी स्वामींच्या चरणी देह अर्पण केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3201", "date_download": "2021-08-02T21:29:32Z", "digest": "sha1:U37JV75F46FRTXSDLNGYNZ5MTXIZXLXK", "length": 10885, "nlines": 105, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फार्मा सेक्टर – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nजर का तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि फार्मा सेक्टर मधील जवळपास सर्वच शेअर्सच्या किंमती या त्यांच्या उच्चतम पा��ळीच्या तुलतेन जवळपास ४०% झालेल्या आहेत. हीच ती वेळ आहे या सेक्टरमधील शेअर्स असणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची. जर का तुमची ३ ते ४ वर्षे वाट पाहण्याची तयारी असेल तर तुम्ही SBI Pharma Fund, Reliance Pharma Fund or UTI Pharma & Healthcare Fund यापैकी कोणत्याही योजनेत किंवा तिन्ही योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकता.\nमाझ्या मते पुढील ३ ते ४ वर्षात तुम्ही गुंतवलेल्या पैशाचे मूल्य दुप्पट किंवा अगदी तिप्पट सुद्धा होऊ शकेल. मात्र अल्प काळात गुंतवणुकीचे मूल्य कमी सुद्धा होऊ शकते. सध्या ह्या सेक्टरमध्ये निगेटिव्ह ट्रेंड आहे, यु.एस. एफ.डी.ए. ने काही ऑब्जेक्शन्स काढलेली असल्यामुळे फार्मा सेक्टरमधील शेअर्सच्या किंमती कमी झालेल्या आहेत. जेव्हा हा प्रॉब्लेम सुटेल तेव्हा या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सचे भाव वाढू लागतील.\nमागील इतिहास असे सूचित करतो कि फार्मा फंड्स मधून सलग तीन वर्षे ४० ते ४५% वार्षिक चक्रवाढ दराने परतावे मिळाले कि कोणत्या न कोणत्या कारणाने या क्षेत्रातील कंपन्यांचे भाव कमी होतात व नंतर १-२ वर्षे वाईट जातात व मग परत तेजी येऊन परत पुढील ३-४ वर्षात उत्तम परतावा मिळतो. शेअरबाजाराचे एक सूत्र आहे जेव्हा मंदी असते तेव्हा खरेदी करा व तेजीत विकून टाका.\nहे एक त्रिकालाबाधित सत्य आहे कि फक्त शेअर बाजार किंवा म्युचुअल फंडातूनच सर्वाधिक फायदा मिळतो, गरज असते ते फक्त संयमाची, दीर्घ काळ नियमितपणे गुंतवणूक करत राहण्याची.\nतुम्हाला जर SBI Pharma Fund, Reliance Pharma Fund or UTI Pharma & Healthcare Fund या पैकी कोणत्याही किंवा तिन्ही फंडात गुंतवणूक करावयाची असेल तर शेरखान सावंतवाडीशी संपर्क साधा\nम्युचुअल फंडातील गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे ऑफर डाक्युमेंट वाचून घ्या व मग गुंतवणूक करा.\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nगृहकर्जाचे संबंधी हे माहिती आहे का\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/chaitra-navratri-2020-durga-puja-and-durga-vahan-prediction/articleshow/74743586.cms", "date_download": "2021-08-02T21:57:56Z", "digest": "sha1:LBP3PZWXOLQS3GMZ4VSW2ER23RNCAKLD", "length": 13733, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचैत्र नवरात्र: नौकेतून चैत्रागौरीचे आगमन; 'हा' परिणाम\nचैत्र नवरात्र देवीचे श्लोक, विविध स्तोत्रे, पूजन नियमितपणे करावे. हिंदू नववर्ष २५ मार्च २०२० पासून सुरू होत आहे. त्या दिवशी बुधवार असून, चैत्र नवरात्रारंभ होत आहे. यावर्षी देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार आहे आणि त्याचा आगामी हिंदू नववर्षावर कोणता परिणाम होईल, याचा पंडित राकेश झा यांनी घेतलेला आढावा...\nहिंदू नववर्ष असलेल्या चैत्राची चाहूल सर्वांनाच लागली आहे. भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत अनेक ठिकाणी केले जाते. अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरण या दिवशी असते. आपल्याकडे प्रतिवर्षी चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येते. चैत्र प्रतिपदेपासून ते राम नवमीपर्यंत नवरात्र साजरे करण्यात येते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चैत्र नवरात्र साजरे केले जाते. यावर्षी देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार आहे आणि त्याचा आगामी हिंदू नववर्षावर कोणता परिणाम होईल, याचा पंडित राकेश झा यांनी घेतलेला आढावा...\n'हे' आहेत मार्च महिन्यातील मुख्य सण-उत्सव\nहिंदू नववर्ष २५ मार्च २०२० पासून सुरू होत आहे. त्या दिवशी बुधवार असून, चैत्र नवरात्रारंभ होत आहे. ज्योतिषशास्त्रात चैत्र नवरात्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. चैत्र आणि अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रात देवी कोणत्या वाहनावर आरूढ होऊन येणार आहे, त्यावरून आगामी वर्षाचे आकलन केले जाते. मागील अश्विन नवरात्रात मनुष्य वाहनावरून देवीचे विसर्जन करण्यात आले होते. मनुष्य वाहन अत्यंत अशुभ मानले जाते. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येईल. लोकांमधील निराशा आणि नकारात्मकता वाढेल, असे भाकित करण्यात आले होते.\nचैत्र चाहूलः सृष्टीचा सृजनोत्सव; नववर्षाची नवलाई\nचैत्र नवरात्र २०२० मध्ये चैत्रागौरीचे आगमन बुधवारी नौका वाहनातून होणार आहे. देवी भागवत पुराणात याचा उल्लेख आढळून येतो. चैत्रागौरीचे नौकेतून आगमन होणार, याचा अर्थ यंदा भरपूर पाऊस पडेल. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत होईल. महापुरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nगुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता\n; जाणून घ्या चैत्राचे महत्त्व\nचैत्र नवरात्र २ एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. या दिवशी राम नवमी आहे. चैत्र नवरात्रात देवीचे विसर्जन हत्तीवरून करण्यात येणार आहे. हत्ती वाहन हे चांगल्या पावसाचे सूचक आहे. शेतकऱ्यांना चांगले दिवस दिसतील. चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण असेल. नवसंवत्सरात अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची चांगली संधी निर्माण होणार आहे. चैत्र नवरात्र देवीचे श्लोक, विविध स्तोत्रे, पूजन नियमितपणे करावे. शक्य असल्यास दररोज कुमारिका पूजन करावे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित ���ुणवत्ता\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nमुंबई राज्यातील 'या' ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन; आदेशात काय म्हटलंय पाहा...\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nरत्नागिरी 'या' जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेलं फेसबुक अकाऊंट फेक\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-08-02T21:03:38Z", "digest": "sha1:JQVZV3RBTETYC2M354GGDM6VC65SIEU2", "length": 4019, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नीतू सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनीतू सिंग (जन्म: ८ जुलै १९५८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६६ सालच्या दस लाख ह्या चित्रपटामध्ये बाल-कलाकार म्हणून काम केल्यानंतर नीतू सिंगने आजवर ६० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. ऋषी कपूरसोबत तिची जोडी प्रसिद्ध होती. त्याच्यासोबत १९८० साली विवाह केल्यानंतर तिने १९८३ सालापासून अभिनयाला अर्धविराम दिला. २००७ सालापासून ती पुन्हा लहान-मोठ्या भूमिकांमध्ये चमकत आहे.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील नीतू सिंगचे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:४० वाजता के���ा गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/special-article-what-exactly-is-a-sarathi/", "date_download": "2021-08-02T21:40:16Z", "digest": "sha1:Q77Z56PDUEJRJ6PMMIBDFKWTTFGC75ZC", "length": 73403, "nlines": 657, "source_domain": "thelokshakti.com", "title": "विशेष लेख : नक्की सारथी आहे काय..? - लोकशक्ती", "raw_content": "सोमवार, ०२ ऑगस्ट २०२१\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nस���कारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या...\nकोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा...\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\nविदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे\nकेंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ\nगणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स...\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य ���रकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | प्रत्येक...\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळेबाहेर पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन..\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nकाही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला....\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून ���ोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nविशेष लेख : नक्की सारथी आहे काय..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — जुलै ९, २०२० add comment\nसध्या सारथी ही संस्था चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिला ८ कोटींचा निधी देखील तात्काळ देवू केला आहे. लॉक डाऊन पूर्वी सारथी संस्थेबद्दल विविध प्रश्न घेऊन चालू असणारे उपोषण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य करून थांबवले होते. त्या मागण्यांना मूर्त स्वरूप आजच्या निर्णयाने आले आहे. तर नक्की काय आहे ही सारथी..\nसारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था.. ही संस्था पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.\n२. सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय \nसारथीची स्थापना मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी, या समुदायाला प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यासाठी सारथीची स्थापना करण्यात आली.\n३. शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना सारथी चा फायदा काय\n१. MPSC च्या विद्यार्थ���यांसाठी:\nया संस्थे अंतर्गत पुणे , दिल्ली येथे MPSC /UPSCचे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ” निःशुल्क कोचिंग”( अर्थात क्लासेसची पूर्ण फीस सारथी भरणार) ही योजना राबवली जाते. तसेच या विद्यार्थांना मासिक वेतन दिले जाते ( पुणेसाठी- ८००० प्रती महिना, दिल्ली -१३००० प्रती महिना).. २०१९ ला २२५ उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला होता. २०२० ला २५० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार होता..\n२. NET/SET च्या विद्यार्थ्यांसाठी:\nMPSC प्रमाणेच NET/SET च्या विद्यार्थ्यांना ही ” निःशुल्क कोचिंग” योजनेचा आणि मासिक वेतनाचा लाभ घेता येतो.\nP.hd /M.phil ला registration असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.या योजेअंतर्गत P.hd साठी २५००० प्रती महिना ५ वर्ष, M.phil साठी २५००० प्रती महिना २ वर्ष fellowship मिळते.\n४. मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स च्या विद्यार्थ्यांसाठी:\nमिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स मध्ये भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसठी दोन वर्षाचे निवासी निःशुल्क प्रशिक्षण.\nChief Minister Science and Technology Research Fellowship अंतर्गत पात्र उमेदवारांना ( १वर्ष – ७०००० प्रती महिना, २ वर्ष-७०००० प्रती महिना , ३ वर्ष ७५०००प्रती महिना ., ४ वर्ष ८००००प्रती महिना, ५ वर्ष ८००००प्रती महिना) Fellowship दिली जाते.\n६) या बरोबरच सारथी तर्फे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते कौशल्य पुर्ण अभ्यासक्रमाचे उपक्रम राबविण्यात येतात यातून युवकांना रोजगारास चालना मिळते महिला विकास, शेतीपूरक व्यवसाय निगडीत लघु उद्योग प्रशिक्षण दिले जाते.\nकोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले May 17, 2021\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nअजित पवार एकनाथ शिंदे मराठा समाज सारथी\nउषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 28, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 27, 2021\nपूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य स���कारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 26, 2021\nभुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nआपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 25, 2021\nमहाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 24, 2021\nडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 23, 2021\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 22, 2021\nठाणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nशाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 21, 2021\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 20, 2021\nमनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 18, 2021\nउल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 16, 2021\nपुणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमहत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 15, 2021\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 14, 2021\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 13, 2021\nअमरावती नागपूर पुणे महाराष्ट्र शहर\nजुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 12, 2021\n��हाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 10, 2021\nनाशिक लेखमाला शहर शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा शैक्षणिक\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 9, 2021\nठाणे महाराष्ट्र राजकारण शहर\nमाझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJuly 6, 2021\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nअशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..\nजि.प. शाळा हिंजवडीचे १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत…\nव्यक्तिवेध – दिलखुलास लेखक पु. ल. देशपांडे..\nऐरोली ते कल्याण-डोंबिवली हा प्रवास होणार अतिशय वेगवान, कल्याण – शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खा डॉ शिंदे करताहेत पाठपुरावा..\nछत्रपती चे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत���या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/33-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2021-08-02T21:10:55Z", "digest": "sha1:66YOCXDT4P6PDLC34ADBX2XXOKO3AWRJ", "length": 5779, "nlines": 126, "source_domain": "washim.gov.in", "title": "33-रिसोड विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 ( नमुना-1 ) निवडणुकीची सूचना | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\n33-रिसोड विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 ( नमुना-1 ) निवडणुकीची सूचना\n33-रिसोड विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 ( नमुना-1 ) निवडणुकीची सूचना\n33-रिसोड विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 ( नमुना-1 ) निवडणुकीची सूचना\n33-रिसोड विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 ( नमुना-1 ) निवडणुकीची सूचना\n33-रिसोड विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 ( नमुना-1 ) निवडणुकीची सूचना\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://divyangsathizpbeed.com/pge10.aspx", "date_download": "2021-08-02T20:43:20Z", "digest": "sha1:PZAXRWQYJR5FI5BU3QGI7L5RS246I46X", "length": 3183, "nlines": 50, "source_domain": "divyangsathizpbeed.com", "title": " बीड जिल्हा परिषद || दिव्यांगसाथी ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन नोंदणी", "raw_content": "\nदेणगीचे स्वरूप : ------- देणगी प्रकार निवडा -------- इतर वैद्यकीय मदत साहित्य आर्थिक देणगी सामान्य निधी शैक्षणिक मदत अन्नदान\nजिल्हा समाज कल्याण अधिकारी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,\nनगर रोड,बीड, महाराष्ट्र ४३१ १२२\nभ्रमणध्वनी क्रमांक: ०२४४२ २२४९०९\n6. श्री. सुहास हजारे\nकॉपीराईट © 2020 बीड जिल्हा परिषद , सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/good-news-for-orange-growers-oranges-from-the-state-will-go-to-bangladesh/", "date_download": "2021-08-02T21:47:51Z", "digest": "sha1:AFON5AD7TNDSSS4XIF5ZSLPMOLOMBF3L", "length": 11722, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "संत्रा उत्पादकांसाठी खूशखबर; राज्यातील संत्रा जाणार बांगलादेशाला", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसंत्रा उत्पादकांसाठी खूशखबर; राज्यातील संत्रा जाणार बांगलादेशाला\nराज्यातून सुरु करण्यात आलेली किसा��� रेल्वे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. ज्यातील शेतकरी आपला शेतमाल परराज्यात विकू शकत आहेत. आता तर किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत असल्याने शेततकरी अधिक आनंदी आहेत. दरम्यान एका महिन्यात किसान रेल्वेतून ११२७.६७ टन डाळिंबची वाहतूक झाली आता संत्राही परराज्यात विक्रीसाठी जाणार आहे.\nयादरम्यान पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी किसान रेल्वे अमरावतीवरुन सुरू करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहे लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.\nपश्चिम विदर्भ विकास परिषदेच्यावतीने शुक्रवारी सांयकाळी ‘जनतेशी संवाद’ कार्यक्रम आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी किसान रेल्वे सुरू करण्याची केलेली मागणी अतिशय योग्य असून नागपुरात शनिवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल. शेतकरी, व्यापारी संघटना व उपलब्ध बाजारपेठ यांची सांगड घालून किसान रेल्वेचा उद्देश यशस्वी करण्यात येईल. पश्चिम विदर्भाच्या विकासात शेतीयोग्य पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी पारंपरिक शेती बरोबरच बदलत्या काळात पीक पद्धतीतही बदल करावा.\nविदर्भातल्या संत्र्याला विविध कंपन्यांकडे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविणे शक्य आहे. त्यातून संत्र्याला उत्तम भाव मिळेल. सीताफळाला देशभरात प्रचंड मागणी असून ते वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावा. दरम्यान आता राज्यातील प्रसिद्ध संत्रा देखील किसान रेल्वेच्या माध्यमातून परराज्यात जाणार आहे. पण थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्त्याने संत्र्यांची मालवाहतूक होते. विदर्भातून बांगलादेशपर्यंत रस्त्याने मालवाहतूक करताना साधारणत: ७२ तास लागतात. जर किसान रेल्वे सुरु झाल्यास ३६ तासात शेतकऱ्यांचा माल बांगलादेशच्या बाजारात उपलब्ध होवू शकेल. तसेच निर्यातीच्या खर्चामध्ये कपात होईल आणि त्यामुळे मालाची गुणवत्ता चांगली राहील. रेल्वे विभागाने नितीन गडकरी यांच्या या प्रस्तवाला हिरवा कंदील दाखविला असून लवकरच याचा रोडमॅप तयार करण्यात येईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय व���चक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=covid%2019", "date_download": "2021-08-02T22:05:49Z", "digest": "sha1:OEDTBDYV5WINY2ZIZO4YIPQKC7Y5QPKS", "length": 18619, "nlines": 168, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "covid 19", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद\nCorona virus update : उद्या पंतप्रधान देशाला करणार संबोधित ; राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १, ९८५\n22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान जनता कर्फ्यू\nकोर��ना प्रतिबंधक उपचाराचा गोल्डन अवर सुरु\nकोरोना प्रतिबंधासाठी राज्यात 144 कलम लागू\nराज्यात करोना बाधित रुग्ण संख्या 74\nमहाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवणार\nराज्यातील कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 107\nजनतेची लढावू वृत्ती कायम ठेवणे महत्वाचे\nकोरोना.... घाबरू नका पण जागरूक रहा\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध\nज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना\nविषाणूशी लढणारे डॉक्टर योद्धेच\nरब्बी पिकांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने शेतकऱ्यांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना\nपीएम केअर्स निधीला सढळ हाताने देणगी देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल\nकोरोना विषाणूविषयी आपल्याला काय माहीत करून घेण्याची गरज आहे\nकोरोना व्हायरसची लागण होण्यापासून वाचवेल 'आरोग्य सेतू अॅप'\nराज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही\nपंतप्रधान किसान योजना : ७ हजार ३८४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - केंद्र\nपरदेशातून मागविलेले पीपीई भारतात यायला सुरवात\nकोविड-19 एन्फ्लुएन्झा सारख्या विषाणूचा फैलाव रोखणारे लेपन विकसित\nराज्य सरकारचा निर्णय : केशरी शिधापत्रिकाधारकाना मिळणार ३ रुपये दरात गहू अन् दोन रुपये किलो तांदूळ\nकोरोनाच्या माहितीसाठी महाइन्फोकोरोना संकेतस्थळ\nकोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय\nSBI बँकेकडून बचत खात्यांच्या व्याज दरात कपात ; स्वस्त झालं कर्ज\nकोरोना : शेत मजुरांना नाबार्ड पुरवणार मोफत मास्क\nकेंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यांच्या कृषी मंत्र्यांसमवेत चर्चा आणि निर्णय\nलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; 'या' योजनेतून सरकार स्थिर करणार फळ अन् भाज्यांचे दर\nउज्ज्वला योजना; लाभार्थ्यांना मिळत आहेत मोफत गॅस सिलिंडर\nखूशखबर : त्वरीत मिळणार डेअरी अन् मत्स्य पालक शेतकऱ्यांना ५ लाखांचे कर्ज\nकोरोना व्हायरस : तेलंगाणातील लोकांनी शेळ्यांनाही लावले मास्क\nमहाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन\nप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर\nलॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्���ाहन\nराज्यातील कोरोनाबाधित 229 रुग्ण बरे होऊन घरी\nCorona virus : देशभरात ३ मेपर्यंत राहणार लॉकडाऊन - पंतप्रधान मोदींची घोषणा\nकृषी मंत्रालयाकडून कृषी वाहतूक कॉल सेंटर क्रमांक 18001804200 आणि 14488 ची सुरुवात\nलॉकडाऊन दरम्यान बँक ऑफ बडौदाची ऑफर ; देत आहे कमी व्याजदरात ५ लाख रुपयांपर्यंतचे स्पेशल कर्ज\nकृषी क्षेत्राच्या निर्यातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु\nवटवाघुळांमध्येही असतो करोना व्हायरस पण संक्रमित होण्याची शक्यता कमी\nएनएफएलकडे शेतकरी बांधवांना देण्यासाठी खतांचा पुरेसा साठा\nआरोग्य आणि वाहन विमा नूतनीकरण हप्ता 15 मे पर्यंत भरता येणार\nखतांचे उत्पादन, वाहतूक आणि उपलब्धता यावर खत विभागाचे बारकाईने लक्ष\nलॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राचे उपक्रम\n२०२०-२१ साठी अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य २९८.० दशलक्ष टन\nकोरोनासाठी राज्य शासनाची कोविड मदत हेल्पलाईन\nराज्य सरकारचा निर्णय ; बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत\nलॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना\nडाळी आणि तेलबियांची थेट शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया\nकोविड-१९ ला हरविण्यासाठी लोक वळले आयुर्वेदाकडे ; वाढली औषधांची विक्री\nशेतातून सेवा देत आहेत कोरोना विषाणूचे खरे योद्धे\nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खात्यातील महिला खातेधारकांना प्रत्येकी 500 रुपये\nकेंद्राच्या आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने विविध उपाययोजना\nकोरोना रूग्णांवर प्रथमच प्लाझ्मा थेरेपी\nकेशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप\nकेंद्र सरकारकडून युरिया नसलेल्या खतांवरील अनुदानात कपात\nअन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांसाठी जी-20 देशांची बैठक\nराज्यात 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप\nरेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन\nअकोल्यातील शेतकरी गटाने थेट विपणनाचा वापर करत 8.5 कोटीचा शेतमाल विकला\nविविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा राष्ट्रीय चाचणी संस्थेने पुढे ढकलल्या\nजनौषधी केंद्र शोधण्यासाठी जनौषधी सुगम मोबाइल ॲप\nएक देश एक बाजारपेठच्या दिशेने ई-नाम ची वाटचाल\nशेतकऱ्यांना साखळी पुरवठा आणि मालवाहतूक कर��्यासाठी किसान सभा मोबाईल एप\nलॉकडाऊनच्या काळात आणखी दोन आठवड्याची वाढ\nएमएसएमईचा कृषी आधारित धोरण निर्मितीवर भर\nशेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी खतांचा पुरवठा थेट बांधावर\nमान्सूनपूर्वी कापूस खरेदी करण्याचे नियोजन करावे\nदुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट\nशेतकऱ्याना शेतमालाचा योग्य भाव मिळण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा\nलॉकडाऊनच्या कालावधीत 31 मे पर्यंत वाढ\nलॉकडाऊन 4.0 आणि मार्गदर्शक सूचना\nआत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोफत अन्नधान्य\nशिधापत्रिका नसलेल्यांना मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ\nरिझर्व बँकेकडून व्याजदरात कपात तर कर्ज हप्त्यासाठी सवलती\nकेंद्र सरकारने शेतकरी, नोकरदारांना मदत करावी - पृथ्वीराज चव्हाण\nअनलॉक 1 गृह मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nमहाराष्ट्रात जल जीवन अभियान राबवण्यासाठी 1,829 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nबांधावर तुर सापळा पिकाची लागवड करावी\nजुलै महिन्यात ५६ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप; ६ कोटी लाभार्थ्यांना मिळाला लाभ\nसाखर हंगामावर कोरोनाचं सावट ; कोविड विम्याची मागणी लटकली\nआमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आम्ही कोविड विरूद्ध लस घेणार नाही\nअहमदनगरमधील शेतकऱ्यांनी कोरोना काळातही मिळवला मोठा नफा\nकोरोनामुळे मृत्यू झाल्यास या सरकारी योजनेतुन मिळतील 2 लाख रुपये\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वा��\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenews24.in/tag/police-case-filed/", "date_download": "2021-08-02T20:59:55Z", "digest": "sha1:Y6WT7SX67QVK3746HCAH63WKW4BYLZBY", "length": 4635, "nlines": 72, "source_domain": "policenews24.in", "title": "police case-filed Archives - Police News 24.com", "raw_content": "\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\nपुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,\nकोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,\nपुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालकासहित १६ जणांवर गुन्हे दाखल,\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nवानवडी क्षेत्रीय कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी कोंढव्यातील नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल,\n(corporator sainath babar news) (corporator sainath babar news) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : रामटेकडी- वानवडी क्षेत्रीय कार्यालयात बेकायदेशीरपणे जमाव जमवून\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\n४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,\n(Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी. (Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अमली पदार्थ विक्री\nपुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,\nबैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,\nतुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,\nकॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांचा नगरसेवक पद कोर्टाने केले रद्द\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/atul-bhatkhalkar-criticizes-uddhav-thackeray-kanjurmarg-metro-car-shed-387779", "date_download": "2021-08-02T22:56:06Z", "digest": "sha1:2QTEXU5IH6EW23D6HG2BCSVIO3MLXJTL", "length": 10978, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पद वाचवायला मोदींसमोर लोटांगण! कारशेडसाठी अहंकार आड येतो का? भातखळकर यांची ठाकरेंवर जळजळीत टीका", "raw_content": "\nस्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवायला आमदारकी मिळवण्यासाठी ते पंतप्रधानांसमोर लोटांगण ���ालायला तयार आहेत, पण जनतेच्या कामासाठी मोदींशी बोलायला अहंकार आड येतो, असाच अर्थ त्यातून निघतो, अशी घणाघाती टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nपद वाचवायला मोदींसमोर लोटांगण कारशेडसाठी अहंकार आड येतो का कारशेडसाठी अहंकार आड येतो का भातखळकर यांची ठाकरेंवर जळजळीत टीका\nमुंबई ः भाजप नेत्यांनी कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीबाबत केंद्र सरकारशी बोलावं हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला आहे. स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवायला आमदारकी मिळवण्यासाठी ते पंतप्रधानांसमोर लोटांगण घालायला तयार आहेत, पण जनतेच्या कामासाठी मोदींशी बोलायला अहंकार आड येतो, असाच अर्थ त्यातून निघतो, अशी घणाघाती टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nत्यांचे हे वक्तव्य म्हणजे खोटारडेपणाचा आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचा, पुरावा असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे. जनतेच्या हिताकरिता अहंकार आणि पुत्रप्रेम बाजूला ठेवावं आणि मुंबईकरांना मेट्रो लवकरात लवकर द्यावी अशी विनंतीही त्यांनी ठाकरे यांना केली आहे.\nमुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nमुळातच कांजूरमार्गच्या जागेवर अनेक खासगी मालकांचे दावे दिवाणी न्यायालयाच प्रलंबित आहेत. हे सगळं लपवून घाईगडबडीत आणि कायदा पूर्णतः धाब्यावर बसवून ही जमीन हस्तांतरित करण्याचा खटाटोप मुख्यमंत्र्यांनी पुत्रप्रेमापोटी केला. तो उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगलट आल्यामुळेच मुख्यमंत्री असा शहाजोगपणाचा पवित्रा घेत असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.\nआज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये मेट्रो कारशेडच्या निमित्ताने केलेले दावे पूर्णतः अशास्त्रीय असून वस्तुस्थितीला सोडून आहेत. सत्तेवर आल्या आल्या आरेमधील कारशेडच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्याचवेळेला कांजूरमार्गमध्ये किंवा अन्य कुठे पर्यायी जागा मिळते का याची चाचपणी करायला सुरुवात केली. पण त्यांनीच नेमलेल्या सौनक समितीने आरेमध्येच कारशेड करणे कसे योग्य आहे हे विस्तृतपणे सांगितले. तरीही हा अहवाल कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी फेटाळला हे त्यांनी जनतेला आज किंवा किंवा विधानसभेत सांगण्याची आवश्यकता होती. पण कुठलेही योग्य उत्तर नसल्यामुळेच अहवाल जनतेपासून लपवून ठेवल्याची टीका भातखळकर यांनी केली.\nसिडकोतील कामगार नेत्यांची दलाली रडावर; दक्षता विभागाने माहिती मागवली\nआरेच्या कारशेड प्रोजेक्टमध्ये स्टॅबिलायझेशन चा विषयच नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे म्हणजे या विषयात ते किती अज्ञानी आहेत हेच यातून स्पष्ट होते. या सर्व गोष्टींचा उल्लेख सौनक समितीने आपल्या अहवालात केलेला असतानासुद्धा मुख्यमंत्री धडधडीत खोटे बोलत आहेत असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.\nस्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवण्याकरिता आणि आमदारकीकरिता ते जर पंतप्रधानांना फोन करू शकतात तर मग कांजूरमार्गच्या जागेकरिता फोन करण्यासाठी त्यांचे हात जड झाले आहेत का असा प्रश्न पडतो. जनतेच्या हिताच्या कामाच्या वेळेला मात्र अहंकार आड येतो आणि स्वतःची खुर्ची टिकवण्याकरता मात्र लोटांगण घालायला तयार असतात हाच यातून अर्थ निघतो. आरे मध्ये कारशेडचं काम झाले तरी यात भाजपाचा विजय झाला किंवा सरकारचा पराभव झाला असे आम्ही म्हणणार नाही. मुंबईकर जिंकले पाहिजेत आणि मुंबईकरांना लवकरात लवकर ट्रॅफिक जाम मधून सुटण्याकरता मेट्रो मिळाली पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असे भातखळकर यांनी संगितले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/07/blog-post_80.html", "date_download": "2021-08-02T22:26:02Z", "digest": "sha1:HJ2PEBQPCYSHZ766R6IGKLLG6X7UUWPI", "length": 24258, "nlines": 225, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शिक्षणाचे ऑनलाइन धोरण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nshahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nकोरोना महामारीचे संकट भारतासह जगभरात पसरले आहे. यात अनेकांचे संसार रस्त्यावर आले तर अनेकांनी रस्त्यावरच जगाचा निरोप घेतला. ज्यांच्याकडे आहे ते या संकटकाळात बिनधास्तपणे जीवन व्यतीत करीत आहेत तर ज्यांच्याकडे अजिबात नाही त्यांना काही का होईना सरकार व इतर सेवाभावी संस्थांकडून मदत होत आहे. मात्र हातावरचे पोट असणारे, रोजबोलीवर काम करणारे, तुटपुंज्या पगारावर मोलमजुरी करणारे तसेच मध्यमवर्गीयांवर या संकटाने चांगलाच आघात केलेला आहे. कोरोनाच्या आपातकालीन ��रिस्थितीत सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा असणे साहजिक आहे. सरकार लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्नही करीत आहे. मात्र सरकारच्या नीती व मनसुबे पाहता साशंकता निर्माण होण्यास वाव आहे. विविध समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्यादेखील जनतेसमोर आ वासून उभी आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी १४ जुलै रोजी ऑनलाइन वर्गांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात वर्गांचा कालावधी आणि सत्र यांच्यावर मर्यादा आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘प्रग्याता' असे म्हटले आहे. कोविड - १९ महामारीमुळे २४ मार्च २०२० रोजी देशभरात लॉकडाऊन पुकारला होता. सध्या देशात अनलॉकिंगची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, मात्र विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. ऑनलाइन पद्धतीमुळे देशातील २४० दशलक्ष विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जात नसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतरही बड्या शहरातील शाळादेखील आपल्या १०० टक्के विद्याथ्यांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. याची कारणे अनेक आहेत. ती जशी तांत्रिक आहेत, तशी सामाजिक आहेत, वैयक्तिक आहेत आणि आरोग्यविषयकही आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मल्लाळ येथे ऑनलाइन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाइल मिळत नसल्याने एका विद्यार्थ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात घडताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या मुलांची शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्यांनी काय करायचे असा सवाल अनेक तज्ज्ञ आणि पालक संघटनांनी केला आहे. राज्यातील अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये वीजेची सुविधा उपलब्ध नाही. मुलांकडे वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्यांना कॉम्प्युटरपेक्षा मोबाईल किंवा टॅबवरुन ऑनलाइन शिकावे लागत आहे. पण ही यंत्रणा आणि इंटरनेटसाठी मोठा खर्च परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागात मुलांची कुचंबणा झाली आहे. शिक्षणासाठी शासनाला कराव्या लागणाऱ्या खर्चात ऑनलाइनमुळे बरीच बचत होणार असेच दिसते. म्हणजे नवीन इमारती बांधणे नको की नवीन शिक्षक नको. लोक घराबाहेर पडणार नाहीत, म्हणजे कमी ट्���ॅफिक, कमी इंधन, कमी अपघात. असे कितीतरी फायदे आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक विषमता वाढेल, अशी मोठी शक्यता दिसते आहे. याचा परिणाम सामाजिक विषमता वाढण्यावर होईल. मानसिक परिणाम होत आहेत. याचे प्रमाण वाढेल अशी भीती आहे. मुलांमध्ये नैराश्य निर्माण होऊ शकते. शाळा आणि शिक्षण थांबले तर मुलींचे शिक्षण कायमचे थांबणे, लहान वयात लग्न लावून देणे अशा घटना वाढतील. मुले शाळेत न गेल्यामुळे बालमजुरी वाढण्याचा मोठा धोका आहे. ‘शालेय शिक्षणातील ऑनलाइन शिक्षण पद्धत कुचकामी आहे आणि त्यातून विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला वाव नाही,’ असे मत प्रख्यात शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले आहे. कस्तुरीरंगन हे सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. मुलांनी खेळ खेळणे हे त्यांच्या शारीरिक, मानसिक, मेंदू विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. केवळ अभ्यास आणि परीक्षा यावर अवलंबून न राहता, यापुढच्या काळात कौशल्याधारित शिक्षण अग्रक्रमाने सुरू करणे आवश्यक वाटते. यात एक धोका म्हणजे शिक्षण सरकारच्या ‘एका छत्रा’खालून बाहेर पडून अन्य खासगी संस्था, कंपन्यांच्या हातात जाण्याचा. तसे झाल्यास ‘ज्याला वाटेल त्या पद्धतीने अनेक अभ्यासक्रम’ सुरू होईल. अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, जीवन कौशल्ये, संविधानाधारित मूल्ये, बालकहक्क, मुलांच्या वयोगटानुसार शैक्षणिक तत्त्वे या सर्व समाज घडणीसाठी अति आवश्यक असणाऱ्या गोष्टी मागे पडण्याचा मोठा धोका आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शासन अशा सगळ्यांनाच आता आपल्या मानसिकतेत बदल करावा लागणार आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या गोंडस नावाखाली ग्रामीण पालकदेखील नाकीनव आलेले आहेत ऑनलाइन शिक्षण किती विद्यार्थ्यासाठी फायदेशीर ठरेल हादेखील एक प्रश्नच आहे. हे करत असताना वंचित विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे लॉकडाऊन होऊ नये म्हणजे झाले पालकांनी आता मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे सोडून तो कसा जास्तीतजास्त उत्पादक आणि सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याच्या संवेदना जागृत राहून तो येणाऱ्या नवीन जगात कसा बळकटपणे उभा राहील हे पाहावे लागेल.\nLabels: shahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा...\nशाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...\nसूरह अ��्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांभाळून घ्या म्हणजे झालं\nअपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५\nपशु कुरबानी ही नेहमी प्रतिकात्मकच \nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nआजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला...\nहवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२०\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकें...\nख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधा...\nजिंदा रहने के लिए तेरी कसम...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ४)\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुनानी पॅथी आणि मालेगावचा काढा\nसामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव\nकाँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील \nकोविडच्या बहाण्याने शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण\n२४ जुलै ते ३० जुलै २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये - (भाग ४)\nशहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – म...\nउद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्ग...\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अ...\n‘सिप्ला’तर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोट...\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पू...\nलॉकडाऊनचा फटका; १२ कोटी भारतीयांनी गमावली नोकरी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न...\nऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी ...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ३)\nयुवा नेत्यांचा स्वार्थ नडतोय\nद पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर\n१७ जुलै ते २३ जुलै २०२०\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\nचौथे खलीफा हजरत अली रजि.\nकोरोनाचा दंश हवेतही पसरतोय\nऑनलाइन शिक्षण कुठे नेऊन ठेवणार\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिध...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)\n१० जुलै ते १६ जुलै २०२०\nयूजीसी ने परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या मार्गदर्श...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानुर...\nएका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यश...\nअमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.\nधार्मिक स्वातंत्र्य : भारत कुठे उभा आहे\nचीनची घुसखोरी भ्रम आणि वास्���व\n०३ जुलै ते ०९ जुलै २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमी त्याचं बोट धरलं\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प ...\nकोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)\nकोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा\nभिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात\nशासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला ...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nया आठवड्यात जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तीसरे राष्ट्रीय धोरण असून, अनेक बाबतीत उजवे आहे. पहिले धोरण कोठारी कमिशनच्या शिफारशी...\n१५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२०\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\n-सीमा देशपांडे ‘जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश काय आहे' हे कदाचित सर्वांत महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. सर्व वयोगटांतील, तत्त्वज्ञ...\n२१ मे ते २७ मे २०२१\n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\n‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा\n– सुनीलकुमार सरनाईक महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/new-year-will-bring-12-states-with-2-days-of-cold-hail-rain-126396934.html", "date_download": "2021-08-02T21:07:41Z", "digest": "sha1:7ZVNTKFTO4CKJ7VM4W2S32ZM5OEVR22S", "length": 9297, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Year will bring 12 states with 2 days of cold, hail-rain | नवीन वर्ष 12 राज्यांत घेऊन येणार 2 दिवस कडाक्याची थंडी, गारा-पाऊस; प्रदूषणामुळे धुक्यात वाढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवीन वर्ष 12 राज्यांत घेऊन येणार 2 दिवस कडाक्याची थंडी, गारा-पाऊस; प्रदूषणामुळे धुक्यात वाढ\nनवी दिल्ली - गेल्या दाेन दिवसांपासून शिखरांवर हाेत असलेल्या बर्फवृ���्टीचा परिणाम देशातील मैदानी राज्यांत दिसू लागला आहे. थंडीच्या लाटेमुळे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. आगामी ४८ तासांत या वातावरणापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला गारांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार संपूर्ण हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, बिहारसह पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आेडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या काही भागात दाेन दिवसांत हुडहुडी भरणारी थंडी पडेल. ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत संपूर्ण पूर्व व मध्य भारतात पावसासाेबत गारा पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात २ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून राहील. त्याशिवाय आगामी तीन दिवस या भागात दाट धुकेही पसरू शकते. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम व आेडिशातही दाेन दिवस धुक्याचे साम्राज्य दिसेल. ३० डिसेंबरनंतर ४-५ दिवसांपर्यंत ईशान्येकडील भागात धुके दिसून येईल.\nकिनारी भागात पाऊस : हवामान विभागानुसार उत्तर अफगाणिस्तानच्या वरील भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. हवामानातील ही प्रणाली ३० डिसेंबरपासून पश्चिम हिमालयावर प्रभाव टाकू शकते. पूर्व आसाममध्ये वादळी वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व आेडिशाच्या किनारपट्टीवर पाऊस हाेऊ शकताे. ईशान्येकडील काही राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेऊ शकताे.\n४८ तासांत ३८ लाेकांचा मृत्यू\nप्रचंड थंडीच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात ४८ तासांत ३८ लाेकांचा मृत्यू झाला. बिहारमधील पाटणा, गया, भागलपूर, पूर्णिया जिल्ह्यात पारा घसरला आहे. त्यामुळे थंडीने अनेकांचा मृत्यू झाला.\nदिल्लीत सर्वात कमी तापमानाचा डिसेंबर\nकाश्मीर : माेसमातील गाेठवणारी रात्र, उत्तराखंडमध्ये पारा शून्याहून नीचांकी\nदिल्लीत यंदा डिसेंबर गेल्या शंभर वर्षांतील दुसरा नीचांकी महिना ठरला. १९०१ ते २०१८ पर्यंत केवळ चार वेळा डिसेंबर सामान्य तापमानाहून २० अंश सेल्सियसपेक्षा नीचांकी राहिला. यंदा २६ डिसेंबरपर्यंत १९.८५ आहे. ३१ डिसेंबरपर्यंत १९.१५ राहू शकते. शुक्रवारी दिल्लीत किमान तापमान ४.२ अंश हाेते. जम्मूत गुरुवारच्या रात्री पारा उणे-१०, श्रीनगर उणे-५.६ अंशावर हाेता. उत्तराखंडमध्ये पारा शून्याच्याही खाली हाेता.\nहवामान बदलामुळे ऋतू रंगही बदलले, प्रदूषणामुळे धुक्यात वाढ : सीसीसीआर\nपुण्याच्या सेंटर फाॅर क्लायमेट चेंज रिसर्च (सीसीसीआर) संस्थेचे संशाेधक डाॅ. भूपिंदर सिंह यांच्या मते, हवामान बदल वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या तीव्रतेवर परिणाम करू लागले आहे. त्यातूनच यंदा पारा आणखी नीचांकी जाऊ शकताे. जास्त प्रदूषणामुळे धुके वाढू शकते. हवामान विभागाच्या वैज्ञानिकांच्या मते काही वर्षांत हवामान बदलाचा अनपेक्षित पॅटर्न सुरू आहे. त्याचा ऋतूंवरही गंभीर परिणाम हाेईल.\nउत्सवकाळात साईचरणी ४ कोटी विक्रमी देणगी\nसरकारी उपायांमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत, देशातील मध्यमवर्ग सणाच्या हंगामात खर्चाच्या तयारीत\nचार आठवडे नव्हे 105 दिवसच चालेल 'बिग बॉस' चे 13 वे सीजन, ग्रँड फिनालेची तारीखदेखील झाली आहे फायनल\nमारुती सुझुकीने 10 गाड्यांच्या किंमतीत केली 5 हजार रुपयांची कपात; नवे दरही लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/indian-coast-guard-recruitment-2021-vacancies-of-indian-coast-guard-sailors-and-mechanics-10th-12th-pass-application/articleshow/83427249.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2021-08-02T21:24:17Z", "digest": "sha1:ON6YKX6YFX5EZADKDIHINZYFFZTKEMOV", "length": 13658, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIndian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती\nIndian Coast Guard Recruitment 2021 :इंडियन कोस्ट गार्ड जीडी भरती २०२१ (Indian Coast Guard GD Recruitment)साठी ऑनलाइन अर्ज २ जुलै २०२१ पासून सुरु होणार आहेत. उमेदवार १६ जुलै २०२१ किंवा त्याआधी निर्धारित स्वरुपात अर्ज करु शकतात.\nइंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती\n२ जुलै २०२१ पासून ऑनलाईन अर्ज\n१६ जुलैपर्यंत करु शकता अर्ज\nIndian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification:भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक डोमेस्टिक ब्रांच (DB) आणि यांत्रिक पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयसीजी (ICG)चे अधिकृत संकेतस्थळ joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.\nनाविक (जनरल ड्यूटी) आणि यांत्रिकसाठी अलॉटमेंट ट्रेडमध्ये निवड होणारे पात्र उमेदवारांचे बेसिक ट्रेनिंग फेब्रुवारी २०२२ पासून आयएनएस चिल्का ((INS Chilka) मध्ये सुरु होईल. एप्रिल २०२२ मध्ये नविक प्रशिक्षण सुरु आहे.\nनविक (जनरल ड्यूटी) - काऊन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्यूकेशन (COBSE)च्या मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेकडून मॅथ्स आणि फिजिक्ससह बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.\nSSC CHSL:कर्मचारी निवड आयोगाकडून CHSL निकाल जाहीर, थेट लिंक इथे पाहा\n१० वी, १२ वी निकालासाठी शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; भाजपा शिक्षक आघाडीची मागणी\nनाविक - बोर्ड ऑफ स्कूल एज्यूकेशन(COBSE) मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी पास असणे आवश्यक आहे.\nयांत्रिक - बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारा मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE)तर्फे मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (रेडियो / पॉवर) इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे.\nइंडियन कोस्ट गार्ड जीडी भरती २०२१ (Indian Coast Guard GD Recruitment)साठी २ जुलै २०२१ पासून अर्ज सुरु होतील. पात्र उमेदवारांनी १६ जुलै २०२१ किंवा त्याआधी निर्धारित अर्ज करावा. नोटिफिकेशनची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.\nभारतीय तट रक्षक जीडी भरती २०२१ मध्ये विविध पदांवर एकूण ३५० रिक्त पदे आहेत. यामध्ये नविक जनरल ड्यूटी)-२६० पद, नाविक -५० पद, यांत्रिक- २० पद, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) - १ पद आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) - ७ पदांचा समावेश आहे.\n१८ वर्षापासून २२ वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात\nनाविक जनरल ड्यूटी आणि डोमेस्टिक ब्रांच पदावर भरती होणाऱ्या उमेदवारांना पे लेवल-३ अंतर्गत २१ हजार ७०० रुपये बेसिक पगार आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळेल. यांत्रिक पदासाठी बेसिक पे २९ हजार २०० रुपये (पे लेवल-५) आणि DA सहित इतर भत्त्यांचा लाभ मिळेल.\nNIFT B.Des admissions 2021 final result:एनआयएफटीचा निकाल जाहीर,'असा' तपासा MHT CET 2021 चा पेपर पॅटर्न सीईटी कक्षाने केला जाहीर, कसा असेल पेपर... वाचा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nSSC CHSL:कर्मचारी निवड आयोगाकडून CHSL निकाल जाहीर, थेट लिंक इथे पाहा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\n फक्त ७ हजारात लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतील दमदार फीचर्स\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nदेश संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Nirmala%20Sitharaman", "date_download": "2021-08-02T22:45:09Z", "digest": "sha1:CFQRORX2OMBXV5FU2AK62KQ5ADHWVVS3", "length": 9421, "nlines": 106, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Nirmala Sitharaman", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा\nवर्ष 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर\n१६ कलमी कृती आराखड्यात शेतकऱ्याचे उत्पन्न, साठवण, नील अर्थव्यवस्था आणि पशुसंवर्धन यावर लक्ष केंद्रित\nमोदी सरकारची गरिबांना मोठी मदत; १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज अर्थमंत्र्यांकडून जाहीर\nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज\nएप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये\nविदर्भातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता\nसोलर पंपच्या व्यवसायातून होणार मोठी कमाई; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या फायदा\nकुटीर, लघू उद्योगांना मिळणार विनातारण तीन लाखांचे कर्ज\nकिसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरावर कर्ज\nशेतकऱ्याना शेतमालाचा योग्य भाव मिळण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा\nकृषी, मत्स्य व्यवसाय आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उपाययोजना जाहीर\nमोदी सरकारने दोन महिन्यात २५ लाख शेतकऱ्यांना दिले किसान क्रेडिट कार्ड\nशिशु मुद्रा लोन घेणाऱ्यांना सरकारची १५०० कोटींची मदत ; जाणून घ्या का मिळाली मदत\nमोदी सरकारची नवी योजना; शेतकरी उत्पादक संघटनेसाठी देणार १५ लाख रुपये\n७० लाख शेतकऱ्यांना मिळाले किसान क्रेडिट कार्ड\nसाखरेच्या एमएसपीत वाढ ; ऊस उत्पादकांना मिळणार राहिलेली थकबाकी\n सरकार शेतीकडे देणार अधिक लक्ष\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2021: सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडून लोकांच्या अनेक अपेक्षा\nयंदाच्या अर्थसंकल्पात शेतीविषयी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता; वाढेल पीएम किसानचा पैसा\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी भाषण\nअर्थसंकल्प २०२१ : अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा\nबँकेसाठी चांगली बातमी 2018 मध्ये एनपीए 10.36 लाख कोटी रुपये होता ,आता पहा किती आहे\nकेंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून ईशान्य प्रादेशिक शेती विपणन महामंडळास पॅकेजसह अन्य घोषणा\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nफक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्��े खोऱ्याने पैसे घ्या\nशेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार\nआजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा\nयेवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1101481", "date_download": "2021-08-02T21:49:17Z", "digest": "sha1:CHZOK76LHG62E4BKFXPZEOG5AGC4TUSS", "length": 2622, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हुमायूनची कबर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हुमायूनची कबर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:०१, ३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n७२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०१:४७, १ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nTjBot (चर्चा | योगदान)\n२३:०१, ३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSantoshBot (चर्चा | योगदान)\n{{भारतातील जागतिक वारसा स्थाने}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/front-and-back-sides-label-applicator-machine-with-correcting-mechanism.html", "date_download": "2021-08-02T21:01:45Z", "digest": "sha1:FULVKMDS6C4PDCEJ7MMHB4TH3JXQHJTK", "length": 16063, "nlines": 203, "source_domain": "mr.xernt.com", "title": "फ्रंट आणि बॅक साइड साइड लेबल Applicप्लिकेटर मशीन बरोबर दुरुस्त यंत्रणा - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nअचूक यंत्रणासह फ्रंट आणि बॅक साइड साइड लेबल atorप्लिकेटर मशीन\nअचूक यंत्रणासह फ्रंट आणि बॅक साइड साइड लेबल atorप्लिकेटर मशीन\nएकल किंवा दुहेरी बाजू\n60-200 पीसी / मिनिट\nव्यासाच्या बाहेरील लेबल रोलर:\nदुरुस्त करणारी यंत्रणा, फ्रंट आणि बॅक साइड लेबल atorप्लिकॅटर, स्वयंचलित डबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\n1. विशेष टिल्टिंग लोडिंग मटेरियल पद्धतीची रचना आणि इडलर व्हीलद्वारे संदेश पोहोचविण्यामुळे वस्तू आपोआप स्थित असल्याचे लेबल बनवतात;\n२. व्यापकपणे लागू होण्यासह, जे संपूर्ण किंवा गोल बाटल्यांच्या अर्ध्या भागावर लेबलिंग करू शकते, जर आपल्याला बाटलीचा प्रकार बदलायचा असेल तर, समायोजन अगदी सोपे आहे;\n3. लवचिक लेबलिंग अनुप्रयोगासह, लेबलिंग करताना बाटल्या उभ्या असतात, आम्ही बाटल्या वेगळ्या करण्यासाठी स्प्लिट डिव्हाइस वापरतो, मशीन स्वतंत्रपणे कार्य करू शकते, भराव किंवा कॅपिंग सारख्या इतर मशीनशी देखील कनेक्ट होऊ शकते;\nपाउच स्टँडिंग अपसाठी स्वयंचलित बाटली लेबलर डबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन सर्वात वापरकर्त्यांसाठी अनुकूल आहे. मशीनमध्ये अत्याधुनिक मायक्रो प्रोसेसर कंट्रोल लेबल डिस्पेन्सिंग सिस्टमची लेबल आणि उत्पादनासाठी वापरकर्त्यासाठी अनुकूल सेन्सिंग सिस्टम समाविष्ट आहे. मशीन स्क्वेअर बाटली, जार किंवा दुहेरी पाउच वर लेबलिंगसाठी योग्य आहे. उत्पादनांचा व्यास आणि लेबलच्या आकारानुसार प्रति मिनिट 250 पर्यंत उत्पादनांची लेबल लावण्यास ते सक्षम आहे.\nनाही भाग ब्रँड प्रमाण\n1 पीएलसी मित्सुबिशी (जपान) 1\n2 मुख्य कनव्हर्टर डॅनफॉस (डेन्मार्क) 1\n3 बाटली विभक्त वारंवारता कनवर्टर डेल्टा (तैवान) 1\n4 एचएमआय WEINVIEW (तैवान) 1\n5 सर्वो लेबलिंग मोटर डेल्टा (तैवान) 2\n6 सर्वो लेबलिंग मोटर ड्राइव्हर डेल्टा (तैवान) 2\n7 कन्व्हेयर मोटर एचवाय (तैवान) 1\n8 कन्व्हेयर मोटर गिअरबॉक्स एचवाय (तैवान) 1\n9 स्पोक मोटर जीपीजी (तैवान) 1\n10 मोटार गिअरबॉक्स बोलला जीपीजी (तैवान) 1\n11 बाटली विभक्त मोटर जीपीजी (तैवान) 2\n12 बाटली विभक्त मोटर गियर बॉक्स जीपीजी (तैवान) 2\n13 ऑब्जेक्ट जादू डोळा शोधू ओमरॉन (जपान) 1\n14 ऑप्टिकल फायबर ओमरॉन (जपान) 1\n15 पावडर डेल्टा (तैवान) 1\n16 लेबल गजर नाही जादू डोळा ओमरॉन (���पान) 2\n17 लेबल आउटिंग जादू डोळा शोधते ल्यूझ (जर्मनी) 2\nदोन बाजूंच्या लेबलिंग मशीनचे उदाहरणः\nअ. 250 ग्रॅम 195 मिमी (एल) x 125 मिमी (डब्ल्यू)\nबी. 500 ग्रॅम 265 मिमी (एल) x 135 मिमी (डब्ल्यू)\nसी. 1 किलो 335 मिमी (एल) x 145 मिमी (प)\nचौरस पाउचचा आकार: 100-110 मिमी\nलेबलिंगची गती: 200 पीसी / मिनिट\nटॅग: बाटली स्टिकर लेबलिंग मशीन, स्वयंचलित लेबल atorप्लिकेटर मशीन\nस्वयंचलित बाटली लेबलर डबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली स्टिकर लेबलिंग मशीनची उच्च स्वयंचलित प्रकारची उच्च कार्यक्षमता\nस्वयंचलित फ्लॅट बाटली ग्लास बाटली लेबलिंग मशीन, स्टिकर लेबल मशीन\nसमोर / मागे नॉन-गोल किंवा सपाट बाटली लेबलिंग उपकरणे\nप्लॅस्टिक जारसाठी स्वयंचलित डबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन लेबल अनुप्रयोगकर्ता\nसानुकूलित वॉटर बॉटल लेबलिंग मशीन, स्वयंचलित बेंच लेबलर मशीन\nसेल्फ hesडझिव्ह स्टीकर लेबलिंग मशीन कप लेबलिंग मशीन\nबिअर बाटली स्पोक मोटरसाठी स्वयंचलित गोल बाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nस्क्वेअर / गोल / सपाट बाटलीसाठी हाय स्पीड डबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nसिंगल किंवा डबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीनस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन, जारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन, पाउच लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/fire-broke-out-in-uran-ongc-gas-plant-three-people-injured.html", "date_download": "2021-08-02T23:03:48Z", "digest": "sha1:OT2RDTD62PSLZMCDQATXSLVNOX53XWKJ", "length": 3923, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये अग्नितांडव; पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती", "raw_content": "\nउरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये अग्नितांडव; पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nउरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nलिक्विड गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, या आगीत होरपळल्याने तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, प्लँटमध्ये काही कामगार अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमी कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्लँटमधून धूराचे लोळ बाहेर पडत असून परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर ओएनजीसीच्या या प्रकल्पासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/farmtrac-60-43322/52150/", "date_download": "2021-08-02T20:37:59Z", "digest": "sha1:RKX46VMSZXUKNMQIVHA4ZAJY7LA3DPEO", "length": 23161, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक 60 ट्रॅक्टर, 2010 मॉडेल (टीजेएन52150) विक्रीसाठी येथे रतलाम, मध्य प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री कर��\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nविक्रेता नाव Swadesh Meena\nरतलाम , मध्य प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nरतलाम , मध्य प्रदेश\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा फार्मट्रॅक 60 @ रु. 3,60,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2010, रतलाम मध्य प्रदेश.\nजॉन डियर 5310 4WD\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nमहिंद्रा 475 डीआय एक्सपी प्लस\nमॅसी फर्ग्युसन 9500 2WD\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T20:52:30Z", "digest": "sha1:G32I3CFE5VJXWW2UJO3GXORHGPSLHWQ5", "length": 15436, "nlines": 231, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "अ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधा ज्यात% b = k - ट्यूटोरियलअप", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » हॅशिंग मुलाखत प्रश्न » अ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधा ज्यात% b = k\nअ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधा ज्यात% b = k\nवारंवार विचारले ऍमेझॉन आर्सेसियम किल्ला डायरेक्टि फ्रीचार्ज याहू\nटॅग्ज अरे हॅश मॉड्यूलर अंकगणित\nअ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधण्यासाठी सी ++ मध्ये अंमलबजावणी जसे की% बी = के\nअ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधण्यासाठी जावा कोड जसे की% b = k\nअ‍ॅरेमधील सर्व जोड्या (अ, बी) शोधा जसे की% b = k ”असे म्हणतात की आपल्याला पूर्णांकांची अ‍ॅरे आणि पूर्णांक मूल्य म्हणतात. k. अडचणी स्टेटमेंटमध्ये अ‍ॅरे मध्ये x% y = k (दिलेली व्हॅल्यू) अशा प्रकारे जोडी शोधण्यास सांगितले जाते.\n% B = k सत्य असल्यास या 4 जोडांची पुष्टी केली गेली आहे.\n% B = k सत्य असल्यास या 3 जोडांची पुष्टी केली गेली आहे.\nघोषित ए नकाशा आणि त्यातील एक युक्तिवाद म्हणून निवडा बुलियन.\nमूळ ओलांडणे अॅरे आणि अ‍ॅरेची सर्व व्हॅल्यूज खरी बुलियन व्हॅल्यू मॅप मध्ये संचित करा.\nबोलण्यासाठी कोणतेही बुलियन व्हेरिएबल सेट करा जोडीचेक खोटे.\n0 ते n-1 (n अ‍ॅरेची लांबी आहे) पर्यंत अ‍ॅरेचा आढावा घ्या.\nदिलेले के व्हॅल्यूचा नकाशामध्ये एन्ट्री आहे की नाही हे वर्तमान अ‍ॅरे एलिमेंटपेक्षा कमी आहे का ते तपासा. खरे असल्यास, व्हॅल्यू k आणि त्या अ‍ॅरे एलिमेंटची प्रिंट करून ती बुलियन व्हॅल्यू true वर सेट करा.\nके सध्याच्या अ‍ॅरे घटकापेक्षा कमी किंवा समान आहे का ते तपासा.\nखरे असल्यास एक वेक्टर तयार करा आणि अरर [i] -k व्हॅल्यूचे सर्व भाग शोधून त्यास वेक्टरमध्ये साठवा.\nत्या वेक्टरला मागे टाका आणि वेक्टर आणि अ‍ॅरे घटकांचा तो घटक जोडी आहे की नाही हे तपासा जे मोड्युलो झाल्यावर कंडिशन पूर्ण करते.\nवेक्टर आणि वर्तमान अ‍ॅरे घटक प्रिंट करा आणि बुलियन मूल्य सत्य वर सेट करा.\nपूर्णांकांची अ‍ॅरे आणि पूर्णांक मूल्य दिले. ही जोडी अशा प्रकारे शोधा की जेव्हा आपण जोडी (x, y) अशा x% y = k वर मॉड्यूलो ऑपरेशन करतो, तेव्हा आपल्याला ती जोडी प्रिंट करणे आवश्यक असते, हे पूर्ण पूर्णांक अ‍ॅरेसह करावे लागेल. जेव्हा आपण x% y क्रमांकावर मॉड्यूलो ऑपरेशन करतो तेव्हा त्या सर्व जोड्या शोधा जे के मूल्य देतात. त्यासाठी आम्ही संकलन किंवा एसटीएल नावाचा एक व्हॅक्टर आणि नकाशा वापरणार आहोत.\nअ‍ॅरेचे सर्व घटक नकाशामध्ये ठेवा आणि त्या सर्वांना “ख ”्या” बुलियन मूल्यासह चिन्हांकित करा. आपल्याला बुलियन व्हेरिएबल नावाची इनिशियलाइज करणे आवश्यक आहे जोडीचेक खोटे. जेव्हा आम्हाला योग्य जोडी सापडेल तेव्हा आम्ही ती अद्यतनित करणार आहोत. तर आपण अ‍ॅरे आता पुढे करणार आहोत. आणि दिलेले के व्हॅल्यू नकाशामध्ये उपलब्ध आहेत की नाही ते तपासा. जर के सध्याच्या अ‍ॅरे एलिमेंटपेक्षा कमी असेल तर. मग आम्ही फक्त ती जोडी प्रिंट करतो. कारण जेव्हा आपण लहान संख्येला मोठ्या संख्येने विभाजित करतो तेव्हा उर्वरित लहान संख्येने सोडले जातील.\nजर वरील स्थिती चुकीची ठरली तर सद्य घटक के पेक्षा जास्त आहे का ते तपासू. खरे असल्यास, आम्हाला सद्य अ‍ॅरे एलिमें��� आणि केचा फरक दिलेले वेक्टर घोषित करणे आवश्यक आहे, जे जोड्या संभाव्य मूल्ये परत केल्याने वेक्टर परत करेल. आम्ही प्रत्येक मूल्य निवडणार आहोत आणि सद्य अ‍ॅरे एलिमेंट मॉड्यूलूने वेक्टरमधील रिटर्न मूल्य उर्वरित के दिले की नाही ते तपासणार आहोत. जर ते सत्य असेल तर ही जोडी प्रिंट करा आणि जोडीचेक व्हॅल्यू खरे म्हणून चिन्हांकित करा, म्हणजे आपल्याला कमीतकमी एक जोड सापडली. त्याच चरणांसह पुढील मूल्यासह पुढे जा आणि सर्व संभाव्य परिणाम मुद्रित करा.\nअ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधण्यासाठी सी ++ मध्ये अंमलबजावणी जसे की% बी = के\nअ‍ॅरेमध्ये सर्व जोड्या (अ, बी) शोधण्यासाठी जावा कोड जसे की% b = k\nओ (एन * वर्गमीटर (कमाल)) जेथे “कमाल” अ‍ॅरे मधील जास्तीत जास्त घटक आहे. यावेळी वापरल्यामुळे जटिलता प्राप्त झाली\nO (n) जेथे “एन” अ‍ॅरे मधील घटकांची संख्या. नकाशामध्ये घटक साठवण्यासाठी ही जागा आवश्यक आहे.\nश्रेणी हॅशिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, आर्सेसियम, अरे, किल्ला, डायरेक्टि, फ्रीचार्ज, हार्ड, हॅश, मॉड्यूलर अंकगणित, याहूपोस्ट सुचालन\nदोन सेटची नॉन-आच्छादित बेरीज\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/the-d-list-in-the-gharkul-scheme-was-prepared-by-the-government/", "date_download": "2021-08-02T21:42:28Z", "digest": "sha1:XTUBN3IB66XDU2QQY74CUAMZCCYMZSH2", "length": 11747, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "शासनाकडून घरकुल योजनेतील 'ड' यादी तयार करण्यात आली होती...", "raw_content": "\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nरामटेक – राजु कापसे\nपरंतु सदर यादीमधुन घरकुल योजनेकरिता पात्र लाभार्थी यांचे नाव वळण्यात आलेले आहेत. तरी नव्याने रीतसर सर्वे करून पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात यावे, याकरिता रामटेक विधानसभा प्रमुख मा.उदयसिंग उर्फ गज्जूभाऊ यादव यांचा मार्गदर्शनात पंचायत समिति सदस्य भूषण होलगीरे यांचा नेतृत्वात तहसीलदार श्री. मस्के साहेब व खंड विकास अधिकारी श्री. बमनोटे साहेब पंचायत समिति रामटेक यांना निवेदन देण्यात आले सोबत विजय बुरे,\nसरपंच ग्राम पंचायत शिवनी (भो.) नरेंद्र सहारे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाति विभाग, शरद डडुरे तालुका उपाध्यक्ष कॉँग्रेस कमेटी रामटेक ग्रामीण,गुणवंता मडकवार, प्रफुल पानतावणे, सुशील राहाटे,महेंद्र दिवटे, राजेंद्र सोमनाथ, मोनू ठाकुर,दुलिचन आंबेकर, आशीष गयगये, मंगेश लिल्हारे,प्रल्हाद मसुरके, मोरेश्वर माहुली, शेखर सनतापे, शरद बोरकर उपस्थित होते.\nPrevious articleDRDO ची 2DG औषध | कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी…किंमत जाणून घ्या…\nNext articleमाजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख पुन्हा काँग्रेस मध्ये..\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\n१६ कोटींच्या इंजेक्शन्स देवूनही त्या चिमुकल्या वेदिका शिंदेचा मृत्यू…\nखगोलीय घटना | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nनिंबा फाटा परिसरातील आजचा दिवस शेतकऱ्यांना लाभलेल्या हवामान अंदाजका सोबत…\nमदनुर में शाहिर आणाभाऊ साठे कि जंयती धुम- धाम से मनाये गये…\nपेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिनाचे उत्साहात आयोजन…\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्रधान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी…\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\nपूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्��ा ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-veera-fame-actress-faints-on-the-sets-of-her-new-tv-show-5605005-PHO.html", "date_download": "2021-08-02T22:07:30Z", "digest": "sha1:55NTQUQWR5CA5RU2NJ7XJO3P4CVEHNDK", "length": 3632, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Veera Fame Actress Faints On The Sets Of Her New Tv Show | शुटिंगदरम्यान सेटवरच बेशुद्ध झाली 'वीरा' मधील ही अॅक्ट्रेस, कॉस्च्युमचे वजन 20 किलो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशुटिंगदरम्यान सेटवरच बेशुद्ध झाली 'वीरा' मधील ही अॅक्ट्रेस, कॉस्च्युमचे वजन 20 किलो\nमुंबई - टिवी अॅक्ट्रेस स्नेहा वाघ हिला नुकतीच सेटवर शुटिंगदरम्यान चक्कर आली होती. एक वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार स्नेहाने सांगितले की, उन्हाळ्यात एवढे हेवी कॉस्च्युम परिधान करून शुटिंग करणे अत्यंत कठिण असते. त्यामुले मी बेशुद्ध झाले होते. तसेच मला अन्नातूनही विषबाधा झाली होती. त्यामुळे माझी अवस्था आणखी खराब झाली. पण त्यादरम्यान मला टीमचे संपूर्ण कोऑपरेशन मिळाले. लगेचच डॉक्टरला बोलावण्यात आले. तसेच मधून मधून मला लिक्विडही देण्यात येत होते.\nस्नेहा सध्या हिस्टॉरिकल ड्रामा 'शेर-ए-पंजाब महाराजा रंजित सिंह'मध्ये राज कौरची भूमिका करत आहे. या शोमध्ये फिमेल लीड असल्याने स्न��हाला बराचवेळ शूट करावे लागते. त्यात ती जे कॉस्च्युम परिधान करते त्याचे वजन जवळपास 20 किलो असते. स्नेहा 'एक वीर की अरदास...वीरा' द्वारे प्रसिद्ध झाली होती.\nपुढील स्लाइड्वर पाहा, स्नेहाच्या शुटिंगचे 2 फोटोज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-all-about-chitale-committee-4311801-NOR.html", "date_download": "2021-08-02T22:47:33Z", "digest": "sha1:RMAEBJEJBUU3KEUJQYLSW5SYQF5B25NS", "length": 16539, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "All About Chitale Committee | ‘बारमाही’ चितळे समितीबद्दल बरेच काही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘बारमाही’ चितळे समितीबद्दल बरेच काही\nजलक्षेत्रातील (वॉटर सेक्टर) सिंचन घोटाळा उघडकीला आल्याने वाट्टेल त्या मार्गाने आपापल्या भागात प्रकल्प (पाणी नव्हे) खेचून आणणा-या तथाकथित विकासपुरुषांचे खरे स्वरूप स्पष्ट झाले. सिंचन घोटाळ्यापाठोपाठ राज्यात पडलेल्या दुष्काळाने सिंचन घोटाळ्याचे दुष्परिणाम जणू अधोरेखितच केले. धादांत खोटी श्वेतपत्रिका काढूनही गदारोळ कमी न झाल्यामुळे शासनाला शेवटी 31 डिसेंबर 2012 रोजी ‘विशेष चौकशी समिती’ नेमावी लागली. समितीने आपला अहवाल सहा महिन्यांत म्हणजे 30 जून 2013 पर्यंत देणे अपेक्षित होते. तो अहवाल अर्थातच अद्याप शासनास सादर झालेला नाही. उलट माधवराव चितळे समितीने अजून सहा महिने मुदतवाढ मागितली व शासनाने ती त्वरित दिली. या अर्थाने चितळे समिती आता ‘बारमाही’ झाली) खेचून आणणा-या तथाकथित विकासपुरुषांचे खरे स्वरूप स्पष्ट झाले. सिंचन घोटाळ्यापाठोपाठ राज्यात पडलेल्या दुष्काळाने सिंचन घोटाळ्याचे दुष्परिणाम जणू अधोरेखितच केले. धादांत खोटी श्वेतपत्रिका काढूनही गदारोळ कमी न झाल्यामुळे शासनाला शेवटी 31 डिसेंबर 2012 रोजी ‘विशेष चौकशी समिती’ नेमावी लागली. समितीने आपला अहवाल सहा महिन्यांत म्हणजे 30 जून 2013 पर्यंत देणे अपेक्षित होते. तो अहवाल अर्थातच अद्याप शासनास सादर झालेला नाही. उलट माधवराव चितळे समितीने अजून सहा महिने मुदतवाढ मागितली व शासनाने ती त्वरित दिली. या अर्थाने चितळे समिती आता ‘बारमाही’ झाली समिती स्थापनेमागचा खरा हेतू आणि समितीतील सदस्य पाहता चितळे समिती ‘आडसाली’ झाल्यास व तिने ‘खोडवा’ही ठेवल्यास आश्चर्य वाटायला नको. समितीच्या सदस्यांचे मानधन व भत्ते पाहता समितीची वाटचाल तिच्या ‘शाश्वत’ विकासाकडेही होऊ शकते\n‘सिंचन सहयोग’ या माधवराव चितळेंशी संबंधित संस्थेस फार मोठा राजाश्रय प्रथमपासून लाभला आहे. शासकीय अधिका-यांना सिंचन सहयोगच्या कार्यक्रमात सहभागी होता यावे, म्हणून विशेष शासन निर्णय काढले आहे. संस्थेचे कार्यालय औरंगाबाद येथे शासकीय जागेत आहे. संस्थेचा पत्रव्यवहार गोदावरी खोरेच्या ई-मेल खात्याद्वारे होतो. शासकीय अधिकारी संस्थेचे पदाधिकारी व क्रियाशील सदस्य आहेत. सिंचन सहयोगच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यालयीन सुविधा व वाहने वापरली जातात का विविध सिंचन घोटाळ्यांतील अधिकारी सिंचन सहयोगचे सदस्य व पदाधिकारी आहेत / होते का विविध सिंचन घोटाळ्यांतील अधिकारी सिंचन सहयोगचे सदस्य व पदाधिकारी आहेत / होते का तसेच सिंचन सहयोग संस्थेस शासकीय अनुदान मिळते का तसेच सिंचन सहयोग संस्थेस शासकीय अनुदान मिळते का हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.\nवलयांकित अभियंते असलेले चितळे भ्रष्टाचार व पदांच्या गैरवापराबद्दल कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि वलय प्राप्त नसलेल्या पण तितकेच समर्थ अभियंते असलेल्या मेंढेगिरी, कुलकर्णी, वडनेरे व उपासे यांनी त्यांच्या अहवालांतून अभियांत्रिकी सत्य अगोदरच मांडले आहे. मग विशेष चौकशी समिती वेगळे करणार तरी काय, असा प्रश्न पडतो. वेळकाढूपणा करणे आणि शेवटी श्वेतपत्रिकेवर शिक्कामोर्तब करणे, हीच त्या समितीची मुख्य कार्यकक्षा राहील, असे दिसते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी चितळे समितीकडे केलेली मागणी आणि ‘कोणत्याही आरोपांची शहानिशा करणे हे या समितीच्या कार्यकक्षेत येत नाही,’ हे चितळेंनी त्यांना दिलेले उत्तर खूप बोलके आहे. पराकोटीचा भ्रष्टाचार, हेतुत: केलेला अनियमितपणा आणि अधिकारपदांचा जाणीवपूर्वक झालेला गैरवापर, यांचा एकत्रित परिणाम सिंचन घोटाळ्यात स्पष्टपणे जाणवतो. आरोप गंभीर आहेत. केवळ अभियांत्रिकी त्रुटी असे त्यांचे स्वरूप नाही. जलविकास व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता, लोकसहभाग व जबाबदारी यांचा अभाव आहे. सर्वसमावेशकतेला जाणीवपूर्वक नकार दिलाय.\nपराकोटीचे अभियांत्रिकी औद्धत्य त्यात आहे. काहीही करू पण विकास खेचून आणू, या आततायी वृत्तीमुळे आणि व्यवहारवादाच्या अतिरेकामुळे जलक्षेत्रात आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. प्रकल्प रेटून नेण्यासाठी विकासपुरुषांनी केलेले पराक्रम व स्वीकारलेल्या तडजोडी अंगलट येत आहेत. येनकेन प्रकारेण सतत पाण्याची उपलब्धता वाढवा, हा ‘सप्लाय साइड मॅनेजमेंटचा’ दुराग्रह आणि उपलब्ध पाण्याच्या समन्यायी वाटप व कार्यक्षम वापराकडे म्हणजेच ‘डिमांड साइड मॅनेजमेंटकडे’ मात्र गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष, ही आपल्या जलविकास व व्यवस्थापनाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. परिणाम भोगताहोत. सप्लाय साइड मॅनेजमेंटच्या दुराग्रहाची तार्किक परिणती म्हणजे सिंचन घोटाळा आणि चितळे हे तर सप्लाय साइड मॅनेजमेंटचे खंदे पुरस्कर्ते आहेत. ते काय चौकशी करणार\n‘जलसंपदा खाते पाण्याच्या बिलांच्या आधारे नोंद करते. (महसूल, कृषी व जलसंपदा) या तीन खात्यांची तुलना करता जलसंपदा खात्याकडून केली जाणारी नोंद अधिक योग्य असते,’ असे मत चितळे यांनी एका दैनिकाशी बोलताना व्यक्त केले होते आणि त्या विधानास मी लगेच आक्षेपही घेतला होता. निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र तसेच बिगर सिंचन पाणी वापर याची तपासणी करणे, प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रापैकी विहिरीद्वारे, शेततळ्यांद्वारे, जलसंधारण विभागामार्फत व जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र कमी असण्याची कारणे तपासणे, हे चितळे समितीच्या कार्यकक्षेतील पहिले कलम आहे. समितीचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे ही तपासणी अजून अर्थातच झाली नसणार, हे उघड आहे. (अंतरिम अहवालसुद्धा तयार नाही) पण प्रादेशिक समतोलाचा अभ्यास करणा-या केळकर समितीस त्या समितीचेही एक सदस्य म्हणून याबाबत चितळेंनी नेमकी कोणती आकडेवारी दिली व त्या संदर्भात काय मते व्यक्त केली, हे पाहणे उद्बोधक ठरेल. जी वादग्रस्त माहिती चितळे समितीने तपासायची ती माहिती बरोबर आहे, असे गृहीत धरून केळकर समितीला दिली गेली असे तर झाले नाही ना, हे स्पष्ट होणे दोन्ही समित्यांसाठी महत्त्वाचे ठरावे. मार्च 2011मध्ये 2009-10 चा जललेखा प्रकाशित करण्यात आला. त्यास मी 17 ऑगस्ट 2011 रोजी आक्षेप घेतला व त्यातील आकडेवारीबद्दल गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्याला जलसंपदा विभागाने अर्थातच उत्तर दिले नाही. पण त्यानंतर जललेखा, बेंचर्माकिंग व सिंचन स्थितिदर्शक अहवाल प्रकाशित झालेले नाहीत) पण प्रादेशिक समतोलाचा अभ्यास करणा-या केळकर समितीस त्या समितीचेही एक सदस्य म्हणून याबाबत चितळेंनी नेमकी कोणती आकडे���ारी दिली व त्या संदर्भात काय मते व्यक्त केली, हे पाहणे उद्बोधक ठरेल. जी वादग्रस्त माहिती चितळे समितीने तपासायची ती माहिती बरोबर आहे, असे गृहीत धरून केळकर समितीला दिली गेली असे तर झाले नाही ना, हे स्पष्ट होणे दोन्ही समित्यांसाठी महत्त्वाचे ठरावे. मार्च 2011मध्ये 2009-10 चा जललेखा प्रकाशित करण्यात आला. त्यास मी 17 ऑगस्ट 2011 रोजी आक्षेप घेतला व त्यातील आकडेवारीबद्दल गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्याला जलसंपदा विभागाने अर्थातच उत्तर दिले नाही. पण त्यानंतर जललेखा, बेंचर्माकिंग व सिंचन स्थितिदर्शक अहवाल प्रकाशित झालेले नाहीत\nमहाराष्‍ट्र जलसंपत्ती विकास केंद्र (MWRDC) चितळे समितीला दैनंदिन तांत्रिक मदत करत आहे. पाणी व भिजलेले क्षेत्र प्रत्यक्ष न मोजता जललेखा व बेंचमार्किंगचे दिव्य अहवाल याच केंद्राने वर्षानुवर्षे तयार केले. गोदावरीवरील बंधा-यांची चौकशी करणा-या कुलकर्णी समितीला याच केंद्राने सहकार्य केले नाही, असे काही जाणकार खासगीत सांगतात. कुलकर्णी समितीच्या अहवालात तसा स्पष्ट उल्लेख आहे, असे बोलले जात आहे. चितळे प्रथमपासून एका विशिष्ट विचारप्रणालीचे समर्थक आहेत. ती बाब त्यांनी कधीही लपवलेली नाही. त्यांची मते व कृती याला काही खास अर्थ असतो. किंबहुना त्यांच्या मातृसंस्थेच्या एखाद्या सुनियोजित रणनीतीप्रमाणे ते वागत असतात, असे म्हणणेच जास्त योग्य होईल.\nया पार्श्वभूमीवर विरोधी विचारसरणी व पक्ष यांच्याशी नाळ कायम राखत त्यांचे नेहमी सत्ताधारी वर्गाबरोबर असणे व सत्ताधारी वर्गाच्या जलनीतीला त्यांनी आकार देणे, याचे जास्त सखोल राजकीय विश्लेषण होणे आवश्यक आहे. पाणी ही आर्थिक वस्तू (इकॉनॉमिक गुड) मानणे आणि शेतीचा उल्लेख कृष्णछाया म्हणून करणे, या गोष्टी राज्यातील शेती व शेतक-यांसाठी घातक आहेत. चितळे समिती कोणती कार्यकक्षा मानते, हे त्यावरून स्पष्ट होते. सिंचन प्रकल्प अपूर्ण ठेवणे आणि पाणी शेतीकडून उद्योगाकडे वळवणे, हा घोटाळा नाही. ते धोरण आहे. आणि म्हणून चितळे समिती (व संभाव्यत: केळकर समितीही) जास्त गांभीर्याने घ्यायला हवी. प्रकरण भ्रष्टाचाराच्या पलीकडे जाणारे आहे. त्याचे चिल्लरीकरण होऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-jalgaon-city-toilet-issue-4311330-NOR.html", "date_download": "2021-08-02T22:56:32Z", "digest": "sha1:UCVMLF372LVLICOBGZNKJQJKQZ3FNDDG", "length": 5046, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon City Toilet issue | जळगावातील स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र निधीची तरतूदच नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगावातील स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र निधीची तरतूदच नाही\nजळगाव- महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या तुटपुंज्या तरतुदीअभावी स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली असून, खासगी शाळांचे अनुदान बंद केल्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न अधांतरी लटकला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळत नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.\nपालिकेकडून स्वतंत्र तरतूदच नाही\nमहापालिका शाळांमधील स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी एकदाच दोन युनिटसाठी निधीची तरतूद केली जाते. सन 2003पासून आवश्यकतेनुसार निधी दिला जात आहे; पण महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र तरतूद केलेली नाही. तथापि, शाळांच्या बांधकामासाठी 2013-14 या वर्षाकरिता 34 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nबांधकामासाठी निधी; पण देखभाल वार्‍यावर\nजिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सन 2012-13मध्ये मुलींच्या 106 व मुलांच्या 28 स्वच्छतागृहांच्या बांधकामाला मान्यता देण्यात आली होती. तसेच 2011-12मध्ये मुलींची 22 व मुलांची पाच स्वच्छतागृहे मंजूर करण्यात आली. एका स्वच्छतागृहासाठी एक लाख रुपयांप्रमाणे निधी मंजूर झाला आहे; पण त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात केलेली नाही.\nमहापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद नाही; पण इमारतीच्या देखभाल- दुरुस्तीसाठी मिळणार्‍या निधीतून अत्यावश्यक दुरुस्ती केली जाते. स्वच्छतागृहांची स्वच्छता महापालिकेच्या तिजोरीतून केली जात आहे. तथापि, यासंदर्भात शिक्षण मंडळाने आयुक्तांकडे निधीची मागणी केली आहे.\n-अशोक पानसरे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-personal-life-of-19-yr-old-rishabh-panth-who-purchased-mercedes-by-his-own-5623797-PHO.html", "date_download": "2021-08-02T22:36:25Z", "digest": "sha1:OZFX6LBKCOFDEG2NWLJYWA2FJ3JA7YFI", "length": 3883, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Personal Life Of 19 Yr Old Rishabh Panth Who Purchased Mercedes By His Own | 19 वर्षे वयातच विकत घेतली मर्सिडीझ, अशी आहे या भारतीय क्रिकेटपटूची LIFE... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ता���्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n19 वर्षे वयातच विकत घेतली मर्सिडीझ, अशी आहे या भारतीय क्रिकेटपटूची LIFE...\nस्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होणाऱ्या टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. 23 जूनपासून सुरू होणाऱ्या या टूरसाठी आयपीएलमध्ये जबरदस्त परफॉर्म करणाऱ्या 19वर्षीय ऋषभ पंतला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. ऋषभ पंतच्या खासगी आयुष्यातील काही इंटरेस्टिंग बाबी आणि फोटोज divyamarathi.com खास क्रिकेट चाहत्यांसाठी शेअर करत आहे.\nवयाच्या 19व्या वर्षात मर्सिडीझ विकत घेतली...\n- अवघ्या 19 वर्षे वयातच मर्सिडीझ विकत घेणाऱ्या ऋषभच्या उज्ज्वल क्रिकेट करिअरचा अंदाज कुणालाही लावता येईल. या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे. आयपीएल 2016 मध्ये 10 लाख बेस प्राइस असलेल्या ऋषभला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1.9 कोटी रुपयांत संघात घेतले होते.\n-ऋषभनेही दिल्लीला निराश नाही केले. शानदार यष्टिरक्षणसह त्याने दोन्ही मोसमांतील 24 सामन्यांत तब्बल 564 धावा केल्या. यात त्याचा टॉप स्कोअर 97 धावांचा आहे.\nपुढच्या स्लाइड्समध्ये पाहा ऋषभ पंतच्या खासगी आयुष्यातील काही फोटोज आणि काही फॅक्ट्स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2021-08-02T22:57:02Z", "digest": "sha1:RZPHGZCQ25HSTXWCXDPNYBU2B3BJLJQZ", "length": 4340, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७० - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ७०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/intelligent-automatic-labeler-machine-for-battery-label-applicator-equipment.html", "date_download": "2021-08-02T22:31:29Z", "digest": "sha1:WPZ7TMDQAC323F25FHDWVWWWQI3ENC5C", "length": 15059, "nlines": 185, "source_domain": "mr.xernt.com", "title": "बॅटरी लेबल atorप्लिकेशनर उपकरणासाठी इंटेलिजेंट ऑटोमॅटिक ल���बलर मशीन - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nबॅटरी लेबल अनुप्रयोगकर्ता उपकरणासाठी इंटेलिजेंट ऑटोमॅटिक लेबलर मशीन\nबॅटरी लेबल अनुप्रयोगकर्ता उपकरणासाठी इंटेलिजेंट ऑटोमॅटिक लेबलर मशीन\nसानुकूलित केले जाऊ शकते\nस्वयंचलित लेबलिंग मशीन बॅटरी लेबलिंग सानुकूलित केली जाऊ शकते\nLex लवचिकता: स्वयंचलित लेबलिंग सानुकूलित केले जाऊ शकते क्लायंट प्रिंटर आणि कोड मशीन जोडण्यासाठी निवडले जाऊ शकते; कन्व्हेअरशी कनेक्ट होण्याचे किंवा नाही निवडणे निवडू शकते.\n♦ ऑपरेशन: पीएलसी कंट्रोल सिस्टम लेबलिंग मशीन ऑपरेट करणे सोपे करते.\n♦ साहित्य: लेबलिंग मशीनचे मुख्य शरीर एसयूएस 304 स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहे.\n♦ कॉन्फिगरेशनः आमची लेबलिंग मशीन्स जपानी, जर्मन, अमेरिकन, कोरियन किंवा तैवान ब्रँड भाग ओळखतात.\nहे लहान बाटली क्षैतिज लेबलिंग मशीन अशा सर्व प्रकारच्या लहान गोल बाटल्यांचे लेबल तयार केले आहे जे स्थिर उभे राहू शकत नाहीत, जसे मिल्क बाटली, औषधी बाटली, रस बाटली आणि काचेच्या बाटली. हे सर्वो मोटर इकॉनॉमी स्वयंचलित पेनिसिलिन बाटली लेबलिंग मशीन सर्व प्रकारच्या सपाट वस्तूंसाठी लागू आहे. अन्न, रसायन, औषधी, सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी, सीडी डिस्क, पुठ्ठा, बॉक्स आणि विविध तेल केटल इ.\nनाव स्वयंचलित लेबलिंग मशीन\nव्यासाच्या आत लेबल रोलर 76 मिमी\nव्यासाच्या बाहेरील लेबल रोलर 350 मिमी\nवीजपुरवठा 220 व्ही 50/60 एचझेड 2 केडब्ल्यू\nलेबलिंग गती 60-300 पीसी / मिनि���\nऑब्जेक्टची उंची 25-95 मिमी\nऑब्जेक्टची जाडी 12-25 मिमी\nलेबलची उंची 20-90 मिमी\nलेबलची लांबी 25-80 मिमी\nलेबलिंग मशीनचे वजन 150 किलो\n1. आमची यंत्रणा पीव्हीसी, पीईटी, ओबीएस लेबलांसाठी योग्य आहे, हे ग्राहकांच्या निवडीवर अवलंबून आहे.\n२. लेबल वितरण यंत्रणा 8 आयामी समायोजित केली जाऊ शकते, उत्पादनाच्या आकार बदलांसाठी समायोजन करणे हे सोपे आणि द्रुत आहे.\nCustomers. ग्राहकांच्या विशेष विनंतीनुसार आम्ही मशीनरीमध्ये स्वयंचलित आहार सुविधा देखील जोडू शकतो.\n4. शक्तीशाली मऊ रोलर्स लेबलिंग गुणवत्ता सुनिश्चित करतात. केअर सिलेंडर यंत्रणा लेबलिंगची अचूकता सुनिश्चित करतात.\nटॅग: ऑटो लेबलिंग मशीन, स्टिकर लेबल मशीन\n10 एमएल छोट्या फेरीच्या बाटलीसाठी स्वयंचलित च्युइंगगम व्हायल लेबलिंग मशीन\nअंडी ट्रेसाठी स्वयंचलित लेबल अनुप्रयोगकर्ता मशीन फ्लॅट पृष्ठभाग\nहँग टॅग / कार्ड / बॅग 200 केजीसाठी सेल्फ अ‍ॅडझिव्ह लेबलिंग मशीन पेजिंग\nस्वयंचलित चिकट स्क्वेअर बाटली लेबलिंग मशीन डबल साइड\n10 एमएल लहान गोल बाटली स्वयंचलित सेल्फ hesडझिव्ह स्टिकर लेबलिंग मशीन\nसीआर प्रमाणपत्रासह सर्व्हो सुस 304 बॉक्स स्वयंचलित स्टिकर लेबलिंग मशीन\nप्रतिकार स्वयंचलित सेल्फ hesडझिव्ह स्टिकर लेबलिंग मशीन घाला\nओम्रॉन डिटेक्ट मॅजिक आई स्वयंचलित फ्लॅट पृष्ठभाग लेबल Applicप्लिकेटर मशीन\nकॅप्स, बॉक्स, मासिके, कार्टनसाठी शीर्ष लेबलिंग मशीन\nकोडिंग मशीनसह सर्व प्रकारच्या गोल बाटली स्वयंचलित लेबलिंग मशीन\nस्वयंचलित लेबलिंग मशीनस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन, बॉक्स लेबलिंग मशीन, पुठ्ठा लेबलिंग मशीन, लहान बाटली लेबल अर्जकर्ता\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबल���ंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/category/biography/chatrapati-shahu-maharaj/", "date_download": "2021-08-02T23:03:58Z", "digest": "sha1:7MMMEX3HMRW2QGSLUH4KKHNTIICSZ3HD", "length": 12413, "nlines": 160, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपती शाहू महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nमराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस\nपारगड किल्ला (Pargad Fort)\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nHome » शिवचरित्र » छत्रपती शाहू महाराज\nछत्रपती शाहूंचा जन्म रायगड जिल्ह्यातील, माणगाव तालुक्यात असलेल्या गांगवली या गावी १८ मे १६८२ रोजी झाला.छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे रायगड मोघलांच्या ताब्यात गेला. त्यावेळी गडावर असलेले लहानगे छत्रपती शाहू, महाराणी येसूबाई हे मोघलांच्या हाती पडले. आयुष्याची सतरा वर्ष त्यांना मोघलांच्या ताब्यात राहावे लागले.\n१८ मे १६८२ रोजी उत्तर कोकणात रायगड किल्ल्याच्या जवळच गांगवली, माणगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्या पोटी शाहू राजांचा जन्म झाला, जन्मनाव ठेवले होते ‘शिवाजी’. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून बालशिवाजी व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर स्त्री-पुरुष सेवक बालशिवाजीसोबत कैद झाले होते. पुढे औरंगजेबाने बालशिवाजीना राजा म्हणून मान्यता आणि ७ हजारांची मनसबही ...\nमराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस\nपारगड किल्ला (Pargad Fort)\nसागर बाळासाहेब धनवडे, नृसिंहवाडी. on छत्रपती राजर्षी शाहू महाराज\nVishal bhadane on काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nसागर कोल्हे on छत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nVasundhara on छत्रपती राजाराम महाराज\nReveal the facts bpsolanki on सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nगनिमी कावा ��� युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nमराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस\nपारगड किल्ला (Pargad Fort)\nसागर बाळासाहेब धनवडे, नृसिंहवाडी.: नृसिंहवाडी येथे छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशाने जागा व धर्...\n मला छत्रपती शिवरायांच्या शेती विषयक आणि व्याप...\nVasundhara: संभाजी महाराजांना मुकर्रबखान याने कैद केले होते....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nसागर बाळासाहेब धनवडे, नृसिंहवाडी.: नृसिंहवाडी येथे छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशाने जागा व धर्...\n मला छत्रपती शिवरायांच्या शेती विषयक आणि व्याप...\nVasundhara: संभाजी महाराजांना मुकर्रबखान याने कैद केले होते....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A4%B3/", "date_download": "2021-08-02T22:45:35Z", "digest": "sha1:BMEF3R5GEBWRZRGA2JATFRWMJNFCIIWJ", "length": 11058, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "मराठा घोडदळ – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nमराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस\nपारगड किल्ला (Pargad Fort)\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: मराठा घोडदळ\n|| सरनौबतस्तु सेनानी: || अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे ...\nमराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस\nपारगड किल्ला (Pargad Fort)\nसागर बाळासाहेब धनवडे, नृसिंहवाडी. on छत्रपती राजर्षी शाहू महाराज\nVishal bhadane on काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nसागर कोल्हे on छत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nVasundhara on छत्रपती राजाराम महाराज\nReveal the facts bpsolanki on सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nमराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस\nपारगड किल्ला (Pargad Fort)\nसागर बाळासाहेब धनवडे, नृसिंहवाडी.: नृसिंहवाडी येथे छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशाने जागा व धर्...\n मला छत्रपती शिवरायांच्या शेती विषयक आणि व्याप...\nVasundhara: संभाजी महाराजांना मुकर्रबखान याने कैद केले होते....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nसागर बाळासाहेब धनवडे, नृसिंहवाडी.: नृसिंहवाडी येथे छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशाने जागा व धर्...\n मला छत्रपती शिवरायांच्या शेती विषयक आणि व्याप...\nVasundhara: संभाजी महाराजांना मुकर्रबखान याने कैद केले होते....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/page/2/", "date_download": "2021-08-02T22:12:30Z", "digest": "sha1:KYMJJ5ZMQE7E2DVHDPLPWDUSPUZZRJ4R", "length": 12942, "nlines": 66, "source_domain": "wishmarathi.com", "title": "Marathi Wishes", "raw_content": "\nfathers day wishes in marathi : मित्रांनो, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्या महान व्यक्तीला ‘वडील’ म्हटले जाते. वडील आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस एक करतात. प्रत्येकाच्या जीवनातील वडिलांचे महत्व अनण्यासाधारण असते. तसे पाहता आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा वाडिलांमुळेच असतो परंतु तरीही वडिलांच्या समर्पणाला धन्यवाद म्हणून दरवर्षी 20 जून हा दिवस पितृदिन अर्थात fathers …\nचांगले, सुंदर, प्रेरणादायी विचार स्टेटस मराठी | good thoughts marathi status\ngood thoughts marathi status : मित्रांनो, सदविचारी मनुष्य हा स्वतः सोबत समजाचेही कल्याण करतो. सुंदर आणि चांगले विचार स्टेटस व्यक्तीच्या जीवनात एक नवीन ऊर्जा संचारीत करतात. आणि जर हे प्रेरणादायी, श्रेष्ठ विचार मराठी आपण आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळींना पाठवणार तर त्यांचाही दिवस चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच पुढील ह्या लेखात काही सुंदर विचार स्टेटस …\nचांगले, सुंदर, प्रेरणादायी विचार स्टेटस मराठी | good thoughts marathi status Read More »\nभावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | birthday wishes for brother in marathi\nbirthday wishes for brother in marathi : मित्रांनो भाऊ लहान असो वा मोठा त्याच्याशी असलेले नाते सर्वात वेगळे असते. भावाचे आपल्या जीवनातील योगदान महत्वाचे असते. जरी आपण तोंडावर एकमेकाशी असलेले प्रेम दाखवीत नसलो तरी मनातून मात्र भावांचे एकमेकांवर घट्ट प्रेम असते. आजच्या या लेखात आम्ही भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहो��. ह्या happy birthday …\nभावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | birthday wishes for brother in marathi Read More »\nनवऱ्याला / पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \nmarriage anniversary wishes for husband in marathi : नमस्कार, आजच्या या लेखात आम्ही नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश / पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलो आहोत. हे marathi marriage anniversary status quotes, wishes, message, thought for husband तुमच्या पतीला फार आवडतील. जेव्हा पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा त्यांचा आंनद गगनात मावेनासा असतो. कारण …\nनवऱ्याला / पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \nवहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for sister in law in marathi | birthday wishes for vahini in marathi : मित्रांनो आपल्या संस्कृतीत वहिनी आणि दीराचे नाते अत्यंत पवित्र आणि मैत्रीचे मानले जाते. जेव्हा एखादी मुलगी लग्न करुन सासरी जाते तेव्हा सर्वात जास्त तिला गरज असते ती एखाद्या विश्वासातल्या आणि आपुलकीने वागणा-या व्यक्तीची किंवा …\nbuddha purnima wishes in marathi : मित्रानो भगवान बुद्ध ज्यांना गौतम बुद्ध, महात्मा बुद्ध इत्यादि नावांनी देखील ओळखले जाते ते एक महान संन्यासी होते. दरवर्षी बुद्ध पूर्णिमा हा सण गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात गौतम बुद्ध यांना भगवान विष्णु चे नववे अवतार मानले जाते. म्हणूनच भगवान बुद्ध यांची पूजा बौद्ध धर्मियांसोबतच …\nमामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for mama in marathi\nbirthday wishes for mama in marathi : नाते हे आयुष्यातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मावसा-मावशी, मामा-मामी इत्यादि नातेवाईक तर प्रत्येकाला असतातच. परंतु आईचे भाऊ अर्थात मामा हे कोणत्याही मुलाचे प्रिय व्यक्ति मधून एक असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मामा आपल्या भाच्याला घ्यायला येतो. मग मामाच्या गावी जाऊन दिवसभर खेळणे, स्वादिष्ट पदार्थ खाणे …\n31+ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश फोटो | marriage anniversary wishes in marathi\nmarriage anniversary wishes in marathi : पती पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासाने भरलेले असते. लग्न हे दोन जिवांचे एक होणे असते. दरवर्षी साजरी केली जाणारी लग्नाची सलगिराह अर्थात लग्नाचा वाढदिवस हा पती पत्नी मधील प्रेम वाढवीत असतो. अश्या या शुभ दिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपणही त्यांना संदेश पाठवू शकतात. ह्या लेखात आम्ह��� काही …\n31+ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश फोटो | marriage anniversary wishes in marathi Read More »\nमराठी कोडी | ओळखा पाहू कोडी मराठी व उत्तरे | riddles in marathi with answers\nriddles in marathi with answers : मित्रहो आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी ओळखा पाहू मराठी कोडी घेऊन आलो आहोत. कोडीचा खेळ खेळल्याने आपापसातील संवाद तर वाढतोच परंतु विचार क्षमतेत वृद्धी होऊन बुद्धी देखील तल्लख होते. आजकाल मोबाइल व इंटरनेट च्या युगात मराठी कोडी खेळण्याचा खेळ खूप कमी झाला आहे. म्हणूनच या लेखातील ओळखा पाहू कोडी …\nआईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday …\n{1st} पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | …\nजिजाजी साठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश\nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Daughte…\nसेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी | Best Retiremen…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/07/blog-post_18.html", "date_download": "2021-08-02T22:08:58Z", "digest": "sha1:SCJ7XVKVI2BD6BEKKNWGPUHA4CAQ5PED", "length": 21605, "nlines": 253, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: पुनः त्वम् मूषक: भव", "raw_content": "\nपुनः त्वम् मूषक: भव\nआज तीन घटना घडल्या.\nएका जिवलग मित्राने माझ्या पोस्टवर चर्चा सुरु करून लगेच स्वतः थांबवली.\nएका मैत्रिणीच्या पोस्टवर मी दंगा करत असताना अजून एका मित्राने मी आऊट ऑफ लीग आहे असे मला बजावले.\n(स्वतःच्या) कारमधून (स्वतःच्या) बायकोबरोबर (स्वतःच्या) घरी येत येतो. एफ एम वर अमिताभ बच्चन झीनत अमानला आरडीच्या आवाजात पटवून देत होता की बाई गं ‘समुद्रात न्हायल्यामुळे तू चविष्ट झाली आहेस.’ ‘नमकीन हो गयी हो’ चं भाषांतर मी, ‘चविष्ट झाली आहेस’ असं केल्यामुळे बायको हसू लागली. मग मला स्फुरण चढलं. ‘माझ्या नजरेची तू ही आता शौकीन झाली आहेस’, हे सध्याच्या काळात, ‘माझ्या व्हॉट्सअप किंवा मेसेंजर किंवा अजून कुठल्यातरी मेसेजची तू पण वाट बघत असतेस’ असं रूपांतर झालेलं आहे असा सिद्धांत मांडून मी गाण्यावर, प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या बदलत्या रूपावर, शारीर स्वरूपावर निरूपण करत गेलो. थोड्या वेळाने बायकोकडे वळून पाहिलं तर कळलं की ती पेंगत होती.\nआणि या तीन घटनांचा परिपाक म्हणून एकदम शाळेतल्या संस्कृत विषयाच्या पुस्तकातील एका धड्याचं शीर्षक, एखादा जटा कमंडलूधारी ऋषी हातात अभिमंत्रित जल घेऊन माझ्या दिशेने भिरकावत शापवाणी उच्चारल्याप्रमाणे म्हणतोय “पुनः त्वम् मूषक: ���व’; असंच वाटलं.\nगोष्ट अशी होती की एक ऋषी असतो. त्याला एक उंदीर सापडतो. मग त्या उंदराला तो सांभाळतो. एकदा उंदीर म्हणतो की मला मांजराची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या उंदराला मांजर करतो. काही दिवसांनी मांजर म्हणते की मला कुत्र्याची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या मांजराला कुत्रा करतो. मग काही दिवसांनी कुत्रा म्हणतो की मला वाघाची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या कुत्र्याला वाघ करतो. वाघ झाल्यावर तो ऋषीकडे बघून गुरगुरतो आणि ऋषीवर झेप घेतो. ऋषी कमंडलूतील पाणी हातात घेतो, त्याला अभिमंत्रित करून वाघावर फेकतो आणि शापवाणी उच्चारतो की, ‘वाघा रे, पुनः त्वम् मूषक: भव’ आणि वाघाचा पुन्हा उंदीर होतो.\nमी गाणी बिणी म्हणायचो. सुलटी आणि उलटीही. मी भरपूर पुस्तकं वाचायचो. पण मित्र फार नव्हते. त्यामुळे स्वतःशीच गप्पा मारायचो. शाळेच्या नाटकांत काम करायचो. त्यातही मला सालस मुलगा, पांढरा रंग अश्या भूमिका मिळायच्या. मग डोक्यात येणारे विचार धाकट्या भावाला, आईला आणि बाबांना ऐकवायचो. त्याचे महत्व जाणून किंवा मग त्याचा कंटाळा येऊन त्यांनी मला ‘तू हे सगळं लिहून ठेव’ असा सल्ला द्यायला सुरवात केली.\nपण तोपर्यंत माझी प्रेयसी आयुष्यात आली. डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट करत ती ज्याप्रमाणे माझ्याकडे बघत होती त्यामुळे तिला माझे विचार आवडतात असा माझा समज बळकट व्हायला सुरवात झाली. म्हणून मी घरच्यांशी बोलण्याऐवजी तिच्याशी भरपूर बोलू लागलो. कदाचित त्याचमुळे आई बाबा आणि धाकटा भाऊ या तिघांना ती फार चटकन आवडली असावी. मग तिच्याशी लग्न झालं. ती घरकाम करते आहे आणि मी बडबड करतो आहे असं आमच्याकडचं कायमचं दृश्य असायचं. कधी कधी मी बोलण्यात इतका गुंग होऊन जायचो की ती काम संपवून झोपी गेली आहे हे मला कळायचं सुद्धा नाही. शेवटी ती आमच्या घरात पूर्णपणे एकजीव झाली आणि तिनेही तोच सल्ला द्यायला सुरवात केली की, ‘अहो, नुसतं बोलून वाया घालवू नका. तुम्ही हे सगळं लिहून ठेवा’\nतसा मी आज्ञाधारक नवरा असल्याने मी फेसबुकवर लिहू लागलो. इथे अनेक मित्र आहेत. त्यांच्या भिंती बघत होतो. त्यावर कमेंट करू लागलो. मग स्वतःच्या भिंतीवरही लिहू लागलो. आता बघतो तर मला जाणवतं आहे की इतरांच्याच काय पण माझ्या पोस्टवरील कमेंटमध्येही भरपूर दंगामस्ती करणारा मी, पोस्टचे विषय मात्र बहुतेकदा गंभीर नि��डतो. मग अजून एक गंमत जाणवली की शाळेत भरपूर उपक्रमात भाग घेऊनही माझा मित्रपरिवार फार छोटा होता. इथे फेसबुकवरही भरपूर बडबड करूनही माझा मित्रपरिवार फार मर्यादित आहे. शाळेतील नाटकात माझ्या वाटेला सोज्वळ माणूस, पांढरा रंग अश्याच भूमिका यायच्या. आणि माझा मित्र सुयश म्हणतो त्याप्रमाणे फेसबुकवरही माझी प्रतिमा सोज्वळ माणसाचीच आहे. आणि या सर्वावर चेरी ऑन द केक असावी तशीच माझी इथली ओळखही माझ्या #आपुला_संवाद_आपणाशी या सिरीजमुळेच आहे.\nम्हणजे शाळेत असो वा घरी वा प्रेयसीबरोबर वा बायकोबरोबर वा आता इथे समाजमाध्यमांवर प्रत्येक नवीन चक्राचा शेवट स्वतःशीच बोलण्यात होतो आहे. जणू प्रत्येक वेळी ऋषी सांगतोय की कुठल्याही गटात, नात्यात तू कितीही मोठं वर्तुळ तयार केलंस तरी शेवटी तू शेवटी स्वसंवाद करण्याच्या लायकीचा आहेस.\nसगळी वर्तुळं अशीच पूर्ण होताना बघून एकदम चपराक बसल्यासारखं झालं. म्हणून गुपचुपपणे अमेझॉन प्राईमवर मिस्टर रोबोट ही इंटरनेट हॅकिंगवर असलेली सिरीयल मुलांबरोबर बघायला बसलो. एपिसोड संपला. आणि मुलांना टीसीपी आयपी मधील थ्री वे हॅन्डशेक, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक वगैरे संकल्पना समजावून सांगू लागलो. मुलांचे डोळे कुतूहलाने आणि नवीन काहीतरी कळतंय या आनंदाने भरलेले दिसत होते. त्यामुळे स्फुरण चढून अजून रंगवून रंगवून सांगू लागलो. आणि एकाएकी मला जाणवलं की नवीन वर्तुळ चालू झालं आहे. कदाचित याचा शेवटही स्वसंवादात होईल. कदाचित इथेही मुलं चर्चा सुरु करून मधेच मागे सरतील. कदाचित त्यांनाही झोप लागेल. कदाचित तेही मला सांगतील, ‘बाबा, तू हे सगळं लिहून ठेव.’ आणि मग मला नवनवीन वर्तुळात टाकणारा अदृश्य ऋषी मंद स्मितहास्य करत असेल. कारण त्याला आता मंतरलेलं पाणी माझ्यावर फेकून शापवाणी उच्चारायची गरज पडणार नाही. कारण आता मला शेवट माहिती आहे.\nशेवटी मी स्वसंवादासाठी बनलो आहे.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nपुनः त्वम् मूषक: भव\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्र���डक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(���ाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.syshowvalve.com/mr/certificate/", "date_download": "2021-08-02T22:08:16Z", "digest": "sha1:ZAVVGAXHQWVND5JHUA5W33NDQXO2B554", "length": 3298, "nlines": 150, "source_domain": "www.syshowvalve.com", "title": "प्रमाणपत्र - तायझो शांगी वाल्व कं, लि.", "raw_content": "\nतणाव कमी करण्याची व्हॅल्यू\nUMल्युमिनियम प्लॅस्टिक पाईप फिटिंग्ज\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. वैशिष्ट्यीकृत उत्पादने , साइट मॅप, मोबाइल साइट\nब्रास चेक वाल्व , मिक्सर ब्लेंडर वॉटर वाल्व , अपोलो ब्रास बॉल वाल्व , ब्रास एअर व्हेंट वाल्व , ब्रास एअर रीलिझ वाल्व्ह , ब्रास मिनी बॉल वाल्व , सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/andheri-subway-to-remain-shut-at-night-till-september-30/articleshow/83768343.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-08-02T21:14:26Z", "digest": "sha1:OANYR2DTIUAOVAZB6DTYBRQ4V2EAEZIC", "length": 10607, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n... म्हणून अंधेरी सब वे रात्रीच्या वेळी बंद\nसखल भाग असलेल्या अंधेरी सबवेमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास पाणी साचते. यामुळे अपघात तसेच अन्य दुर्घटना घडू नये यासाठी अंधेरी सबवे २१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळेस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी अंधेरी : सखल भाग असलेल्या अंधेरी सबवेमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास पाणी साचते. यामुळे अपघात तसेच अन्य दुर्घटना घडू नये यासाठी अंधेरी सबवे २१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळेस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.\nमुंबईत अतिवृष्टी झाल्यास अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून दोन ते तीन वेळा या ठिकाणी पाणी साचले. अपघात अथवा दुर्घटना घडू नये यासाठी येथे पोलिस तैनात करण्यात येतात. मात्र रात्रीच्या वेळेस साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. म्हणून २१ जून ते ३० सप्टेंबर या का���ावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. वाहनचालकांनी या वेळी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल, मीलन सबवे, अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले उड्डाण पूल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतीगृहे सज्ज; लवकरच होणार उद्घाटन\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून 'हे' निर्बंध शिथील\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज जिनं हरवलं ती 'ताई'च झाली सिंधूची फॅन; म्हणाली, सिंधूमुळेच मला...\nLive भारताच्या कमलप्रीत कौरने पटकावला सहावा क्रमांक, पदक थोडक्यात हुकले...\nक्रिकेट न्यूज IND VS ENG : रोहित शर्मानं टीम इंडियासाठी बनवला अफलातून गेम; व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही खूष व्हालं...\nठाणे राज ठाकरे कास्टिंग काऊच प्रकरणी भडकले; म्हणाले, 'त्यांना तत्काळ अटक करा'\nदेश बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ....'\nमुंबई महाराष्ट्राचे अनलॉकच्या दिशेने मोठे पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nरिलेशनशिप ‘आता मी सगळं स्वीकारलंय’ आयुष्यभर नवऱ्यासाठी हेमा मालिनी यांना सहन करावी लागली ‘ही’ गोष्ट\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nधार्मिक ही रत्ने परिधान करणे मानतात अशुभ, लगेच सावध व्हा\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-uddhav-thackeray-met-sharad-pawar-ahead-of-meeting-with-pm-narendra-modi/articleshow/83329412.cms", "date_download": "2021-08-02T21:09:45Z", "digest": "sha1:ZD676YGWS32HW2LEPGFUWFIAORYNKTA7", "length": 13300, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक\nUddhav Thackeray Met Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आजच्या नियोजित भेटीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा शरद पवार यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांशी चर्चा\nमोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर झाली महत्त्वाची बैठक\nमराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरही चर्चा\nमुंबई: करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या व आरक्षणाच्या प्रश्नावर आव्हानांचा सामना करणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत करोना स्थितीबरोबरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याचं समजतं. अत्यंत महत्त्वाच्या अशा या भेटीच्या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. (uddhav thackeray met sharad pawar ahead of meeting with pm narendra modi)\nवाचा:'अजितदादा पत्र चोरत असताना टॉर्च मारण्यासाठी भाजपचे कोण लोक होते\nमुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी या भेटीच्या चर्चेला दुजोरा दिला. मराठा आरक्षणासोबत राज्याशी संबंधित अन्य मुद्द्यांवरही पवार व ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा समावेश असेल, असं एकनाथ शिंदे यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.\nराज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सत्ताधारी व भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. विरोधक राज्य सरकारला प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, राज्य सरकारमधील नेते व मंत्री केंद्राच्या असहकार्याकड��� बोट दाखवून विरोधकांच्या टीकेला उत्तर देत आहेत. करोनाची स्थिती व मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारमुळंच किचकट झाल्याचा स्पष्ट आरोप राज्य सरकारनं केला आहे. राज्याला देय असलेली जीएसटीची भरपाई देखील केंद्र सरकारनं रोखून धरल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे.\nवाचा: मनसुख हिरेन प्रकरणातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणही एनआयएकडे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n...अन् पुन्हा धावली लाल परी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबईत उद्यापासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; 'असा' आहे आदेश\nन्यूज MCX IPF सादर करत आहे मानांकित गुणवत्ता\nमुंबई BDD पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू; दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे साइटवर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nअर्थवृत्त 'IRCTC'च्या शेअरची भरारी; आज गाठला रेकॉर्ड स्तर, हे आहे त्यामागचे कारण\nन्यूज खुब लढी मर्दानी... फक्त तीन स्थानांनी हुकले भारताचे पदक, कमलप्रीत कौर भन्नाट कामगिरीनंतरही अपयशी\nमुंबई सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स\nकोल्हापूर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, पण... संवादाचा पूल 'असा' तुटला\nन्यूज भारत, चीन,अमेरिका नाही तर हे छोटे देश देतात ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सर्वाधिक रक्कम, जाणून घ्या...\nदेश PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा\nकार-बाइक Maruti ची 'स्वस्त' कार याच महिन्यात लाँच होणार किंमत ५ लाखांपेक्षा कमी, ५ हजारांत बुकिंग सुरू\nहेल्थ वेट लॉससाठी रोजच्या जेवणातील 'हे' 4 पदार्थ केले पूर्ण बाद, जबरदस्त बदलामागील हे टॉप सिक्रेट\nमोबाइल तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत कारणीभूत\nकरिअर न्यूज HSC Result Date: राज्याचा बारावीचा निकाल ३ ऑगस्टला; निकालाच्या थेट लिंक 'येथे'\nमोबाइल ५ दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Oneplus फोनमध्ये ब्लास्ट, स्फोटामुळे पत्नीला जबर धक्का, पाहा कंपनीने काय म्हटले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/google-to-set-up-80-oxygen-plants-in-india-rs-113-crore-grant-given/", "date_download": "2021-08-02T21:26:22Z", "digest": "sha1:52S2IMKFIALPOMFUJ7EQIITZLWX6NVA4", "length": 14187, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "गुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार - दिले ११३ कोटी चे अनुदान", "raw_content": "\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nन्युज डेस्क – आता गुगल भारतातील ८० ऑक्सिजन वनस्पतींना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. तंत्रज्ञान प्रमुख गुगलने आज म्हटले आहे की आपली परोपकारी संस्था गूगल डॉट ऑर्ग (Google.org) विविध संस्थांच्या सहकार्याने देशात ८० ऑक्सिजन वनस्पती खरेदी करेल आणि स्थापित करेल. आरोग्य कर्मचार्‍यांच्या कौशल्य विकासासाठी, विशेषत: ग्रामीण भागात मदत करण्यासाठी कंपनी ११३ कोटी रुपयांचे अनुदान (१.५५ दशलक्ष) देईल.\nया घोषणे अंतर्गत गुगल.ऑर्ग गीव्हइंडियाला सुमारे ८० कोटी तर ९० ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी पाथला सुमारे १८.५ कोटी प्रदान करेल. त्याशिवाय ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी अपोलो मेडस्किल्सच्या माध्यमातून कोरोना व्यवस्थापनात २०,००० अग्रवर्ती आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल. यासाठी Google.org अरमानला भारतातील १५ राज्यांत १८०,००० आशा कामगार आणि ४०,००० एएनएमच्या कौशल्य विकासासाठी ३.६ कोटी (पांच लाख अमरीकी डॉलर) चे अनुदान देईल.\nकॉल सेंटर सुरू केले जातील – अहवालानुसार, गुगलकडून अरमानला देण्यात आलेल्या या अनुदानाचा वापर करून, आशा आणि एएनएमला अतिरिक्त पाठिंबा आणि सल्ला देण्यासाठी कॉल सेंटर सुरू केले जाईल. गुगल इंडियाचे कंट्री हेड व उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले की, सुरक्षित राहण्यासाठी गुगलकडे लोकांकडे आवश्यक माहिती व साधने असणे आवश्यक आहे.\nयापूर्वी युनिसेफनेही ९ ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. – आपल्याला सांगूया की गुगलच्या आधी युनिसेफने जागतिक सहकार्याने भारतात नऊ ऑक्सिजन वनस्पती स्थापनेची घोषणा देखील केली आहे. यासह युनिसेफने भारताला ४,५०० हून अधिक ऑक्सिजन केंद्रे आणि २०० आरटी-पीसीआर चाचणी यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. हे नऊ ऑक्सिजन वनस्पती गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामधील रुग्णालयांमध्ये स्थापित केले जात आहेत.\nPrevious articleलॉजिस्टिक कंपनी ‘पिकर’ची सेवा १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध…\nNext articleएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nखगोलीय घटना | शनि ग्रह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार…जाणून घ्या\nतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान स्वतः तुमच्या दारात येतील…पंतप्रधान यांचे बंधू प्रल्हाद मोदी याचं वक्तव्य\nया भाजप नेत्याला शेतकर्यांनी केली मारहाण…\nनोकार्कने देशातील ५०० रुग्णालयांत ३००० हून अधिक व्हेंटिलेटर यशस्वीरित्या लावले…\nEPFO | साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना मोठी बातमी…जाणून घ्या\nदर्यापूरात बिहारीबाबूची दादागिरी, महिला ग्राहकांला दिली अपमानास्पद वागणूक…\nपूरग्रस्त भागातील तत्काळ पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…मुख्यमंत्र्यांचे निर्देश…\nमाधुरी दीक्षितने ‘कजरा मोहब्बत वाला’ गाण्यावर डान्स करीत लाखो चाहत्यांची धडकन वाढविली…व्हिडीओ व्हायरल\nबॉलिवूड मधील ‘या’ स्टार्सनी कारगिल विजय दिनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली…काय म्हणाले पाहूया…\nपोटावरची वाढलेली चरबी सहजपणे दूर करा…जीवनशैलीमध्ये करा हे छोटे बदल…\nTokyo Olympics | मीराबाई चानूने रचला इतिहास… ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले पदक…\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nसिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती… देवलापार - पुरुषोत्तम डडमल पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत...\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nमूर्तिजापूर | धम्मपाल उर्फ आदेश आटोटे यांची हत्या \nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला निकाल…\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आ���ेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य फेरीत स्थान…तीन गोल्ड जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमविले…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nपेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…\nअखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर…असा चेक करा आपला...\nरात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल…मुख्यमंत्री\nआईनेच केली चिमुकलीची हत्या \nTokyo Olympics | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास…प्रथमच मिळाले उपांत्य...\nराज कुंद्राच्या अटकेबाबत पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने दिली प्रतिक्रिया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.xernt.com/vial-labeling-machine-with-collection-worktable-for-ampoule-bottle.html", "date_download": "2021-08-02T22:06:47Z", "digest": "sha1:Z3GVM35FMVZOVODCUQGKGCYJKNT3QYJS", "length": 18646, "nlines": 218, "source_domain": "mr.xernt.com", "title": "एम्पॉले बाटलीसाठी कलेक्शन वर्कटेबलसह शीश लेबलिंग मशीन - एक्सर्ट डॉट कॉम", "raw_content": "\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nMpम्पूल बॉटलसाठी कलेक्शन वर्कटेबलसह शीश लेबलिंग मशीन\nMpम्पूल बॉटलसाठी कलेक्शन वर्कटेबलसह शीश लेबलिंग मशीन\nMpम्पूलच्या ���ाटलीसाठी कलेक्शन वर्कटेबलसह रेझिस्टन्स वियल लेबलिंग मशीन घाला\nनियमित आणि अनियमित कंटेनरच्या सर्व प्रकारांसाठी\n60-200 पीसी / मिनिट\nस्वयंचलित स्क्वेअर आणि गोल बाटल्या लेबलिंग मशीन सानुकूलित केले जाऊ शकते\nMpम्पूलच्या बाटलीसाठी कलेक्शन वर्कटेबलसह रेझिस्टन्स वियल लेबलिंग मशीन घाला\nबाटली शरीराचा लागू व्यास:\nलेबलिंग मशीन लहान बाटली सानुकूलित केली जाऊ शकते\nएम्पौल बाटलीसाठी कलेक्शन वर्कटेबलसह प्रतिरोधक कुपी लेबलिंग मशीन घाला\nएम्पौल बाटलीसाठी हे वेअर रेझिस्टन्स वायल लेबलिंग मशीन व्हेक, केमिकल, फार्मास्युटिकल, कॉस्मेटिक इत्यादी उद्योगातील सर्व प्रकारच्या गोल सिलेंडर शेप ऑब्जेक्टसाठी लागू आहे.\nऑपरेशन पीएलसी कंट्रोल सिस्टम लेबलिंग उपकरणे ऑपरेट करणे सोपे करते\nसाहित्य लेबलिंग उपकरणांचे मुख्य शरीर एसयूएस 304 स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहे\nकॉन्फिगरेशन आमची लेबलिंग उपकरणे सुप्रसिद्ध जपानी, जर्मन, अमेरिकन, कोरियन किंवा तैवान ब्रँड भाग स्वीकारतात\nलवचिकता क्लायंट प्रिंटर आणि कोड उपकरणे जोडण्यासाठी निवडू शकतो; कन्व्हेअरशी कनेक्ट होण्याचे किंवा नाही निवडणे निवडू शकते.\nनाव शंघाई वॉटर लेबलिंग मशीन निर्मात्यांसाठी\nलेबलिंग गती 60-300 पीसी / मिनिट\nऑब्जेक्टची उंची 25-95 मिमी\nऑब्जेक्टची जाडी 12-25 मिमी\nलेबलची उंची 20-90 मिमी\nलेबलची लांबी 25-80 मिमी\nव्यासाच्या आत लेबल रोलर 76 मिमी\nव्यासाच्या बाहेरील लेबल रोलर 350 मिमी\nलेबलिंगची अचूकता . 0.5 मिमी\nवीजपुरवठा 220 व्ही 50/60 एचझेड 2 केडब्ल्यू\nप्रिंटरचा गॅस वापर 5 किलो / एम 2 (कोडिंग उपकरणे जोडल्यास)\nलेबलिंग उपकरणे आकार 2500 (एल) × 1250 (डब्ल्यू) × 1750 (एच) मिमी\nलेबलिंग उपकरणाचे वजन 150 किलो\nपॅकेजिंग तपशील: लाकडी केस निर्यात पॅकिंग\nवितरण तपशील: पेमेंट मिळाल्यानंतर साधारणपणे 12-15 दिवस\n1. आपल्याकडे कोणत्या प्रकारचे लेबलिंग उपकरणे आहेत\nप्रिय ग्राहक, आमच्याकडे गोल कंटेनर आणि सपाट पृष्ठभागासाठी स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित लेबलिंग उपकरणे आहेत.\nएका लेबलसाठी काही मॉडेल तर काही दोन लेबलांसाठी किंवा त्याही अधिक. आणि आम्ही आपल्या विशिष्ट लेबलिंग परिस्थितीनुसार उपकरणे डिझाइन करू शकतो.\nअशाप्रकारे, आम्हाला आपल्या लेबलिंग आवश्यकता पाठविण्यासाठी pls मोकळे झाले, आम्ही आपल्याला समाधानकारक लेबलिंग समाधान प्रदान करू.\n२. आम्ही तारीख आणि लॉट नंबर छापण्यासाठी कोडिंग उपकरणे जोडू शकतो का\nहोय, आपण इच्छित अक्षरे आणि क्रमांक छापण्यासाठी कोडींग उपकरणे जोडणे निवडू शकता.\nहा हॉट स्टँप आहे आणि जास्तीत जास्त तीन ओळी छापू शकतो.\nThe. योग्य मॉडेल तपासण्यासाठी कोणती माहिती पुरविली पाहिजे\nकृपया आपले कंटेनर आणि लेबल तसेच कंटेनर आणि लेबलचे आकार आम्हाला पाठवा.\nकृपया शक्य असल्यास आपण कोणत्या प्रकारचे लेबल वापरता ते देखील आम्हाला सांगा. (उदाहरणार्थ, स्वत: ची चिकटवणारे, लेबल रोलमध्ये किंवा तुकड्यात असले तरीही गोंद, गरम गोंद इ.\nमग आम्ही आपल्याला योग्य मॉडेल तपासू.\nव्ही.के.पी.ए.के. तुम्हाला निश्चिंत आणि निश्चिंत आणि सहजतेने प्रक्रिया करण्यासाठी खाली दिलेल्या सेवा प्रदान करतात.\n1. तांत्रिक डिझाइन आणि संशोधन\n२. विक्री व ग्राहक सेवा\nEx. निर्यात व शिपिंग\nTraining. प्रशिक्षण व कार्यान्वयन\n5. विक्री सेवा नंतर\n♦ आपल्या विशिष्ट लेबलिंग आवश्यकतांनुसार आपल्याला व्यावसायिक लेबलिंग सल्शन ऑफर करा.\n♦ ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला उच्च दर्जाचे लेबलिंग उपकरणे पुरवतात.\n♦ आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रसूतीसाठी वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा.\n♦ आपण आमची उपकरणे प्राप्त केल्यानंतर आपल्याला आजीवन विनामूल्य तांत्रिक सहाय्य प्रदान करा.\nटॅग: कुपी स्टिकर लेबलिंग मशीन, लहान बाटली लेबलिंग मशीन\nपेनिसिलिन बाटलीसाठी स्वयंचलित अ‍ॅमपूल स्टिकर लेबलिंग मशीन\nकॉस्मेटिक्ससाठी स्वयंचलित शीशी लेबलिंग मशीन नेल पॉलिश लेबल स्टिकर मशीन\nऔषधी उद्योगासाठी व्हायल राऊंड बॉटल लेबलिंग मशीन\nतोंडी बाटली वायल स्टीकर लेबलिंग मशीन स्टेनलेस स्टील सानुकूलित फार्मास्युटिकल\nएम्पौल्स / ओरल लिक्विड बॉटलसाठी स्टेनलेस स्टील शीशी स्टीकर लेबलिंग मशीन\nक्षैतिज बॉल-पॉइंट पेन व्हियल स्टिकर लेबलिंग मशीन\nफार्मास्युटिकल वायल स्टिकर लेबलिंग मशीन 10-30 मिमी बाटल्यांचा व्यास\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन जेल पॉलिश आणि नेल पॉलिश स्टिकर्स\nपीएलसी टच स्क्रीन कंट्रोल लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन 500 पीसी / मिनिट वेग\nओरल लिक्विड बॉटल वायल स्टिकर लेबलिंग मशीन, सेल्फ hesडझिव्ह लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीनअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड लेबलिंग मशीन\nफ्लॅट बाटली लेबलिंग मशीन\nग्लास बाटली लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबलिंग मशीन\nओव्हल बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बाटली लेबलिंग मशीन\nरोटरी स्टिकर लेबलिंग मशीन\nगोल बाटली लेबलिंग मशीन\nसेल्फ hesडसिव्ह लेबलिंग मशीन\nस्लीव्ह लेबलिंग मशीन संकुचित करा\nचौरस बाटली लेबलिंग मशीन\nशीर्ष साइड लेबलिंग मशीन\nव्हायल स्टिकर लेबलिंग मशीन\nवाइन बाटली लेबलिंग मशीन\nशांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी लि.\nअ‍ॅमपौल स्टिकर लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॅग लेबलिंग मशीन\nस्वयंचलित बॉक्स लेबलिंग मशीन\nबिअर बाटली लेबलिंग मशीन\nबाटली मॅटिक लेबल अर्जकर्ता\nबाटली स्टिकर लेबलिंग मशीन\nडबल साइड स्टिकर लेबलिंग मशीन\nफ्रंट आणि बॅक लेबलिंग मशीन\nहाय स्पीड लेबल अर्जकर्ता\nलाइन लेबलिंग उपकरणे मध्ये\nबॉक्ससाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nजारसाठी लेबल अ‍ॅप्लिकेटर मशीन\nपाळीव बाटली लेबलिंग मशीन\nप्लास्टिक बॅग लेबलिंग मशीन\nदबाव संवेदनशील लेबल अर्जकर्ता\nगोल बाटली लेबल अर्जकर्ता\nलहान बाटली लेबल अर्जकर्ता\nटॅपर्ड बाटली लेबलिंग मशीन\nकॉपीराइट © शांघाय व्हीकेपाक मशिनरी कंपनी. सर्व हक्क राखीव.\nद्वारा समर्थित: हांगेन्ग. सीसी | एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/stolen-ten-lakh-bridegroom-father-nashik-marathi-news-383870", "date_download": "2021-08-02T20:45:50Z", "digest": "sha1:IUKXGOMQNUM62RQ2RS7BAAZAKYEMAY3K", "length": 7765, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण", "raw_content": "\nमुंबई-आग्रा महामार्गावरील ज्यूपिटर हॉटेलमध्ये विवाहाचा सोहळा सोहळा सुरू होता. सर्वजण आनंदात होते. पण अचानक या आनंदात विरजण पडले. कारण विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले. काय घडले नेमके\nमुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले\nनाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील ज्यूपिटर हॉटेलमध्ये विवाहाचा सोहळा सोहळा सुरू होता. सर्वजण आनंदात होते. पण अचानक या आनंदात विरजण पडले. कारण विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले. काय घडले नेमके\nसुरेश बजाज यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह सुरू असताना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास चोरट्याने दोन लाख दहा हजारांचा सोन्याचा हार, ७० ग्रॅमचे कानातील झुमके, सहा ग्रॅमचे झुमके, पाच लाखांचा हिऱ्याचा हार, दीड लाखांची पाच सोन्याची नाणी, ११० ग्रॅमचे ११ चांदीचे शिक्के, ३५ ग्रॅमचा सोन्याचा हार, एक लाख रुपयांची रोकड, असा सुमारे द���ा लाख ८३ हजारांचा ऐवज असलेली बॅगच चोरट्याने लंपास केली.\nहेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO\nपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nमुंबई-आग्रा महामार्गावरील ज्यूपिटर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या विवाहात चोरट्याने सोन्या चांदीचा ऐवज असलेला सुमारे १० लाख ८२ हजारांचा ऐवज असलेली वधूपित्याची बॅग लांबविली. या प्रकरणी सुरेश मदनलाल बजाज (वय ५५, मिरची गल्ली, बालाजी मंदिर, शहापूर, जि. ठाणे) यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nहेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच\" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न\nदुसरी घटना -रिक्षा आडवी लावून युवकांना लुटले\nनाशिक : जत्रा नांदूर लिंक मार्गावर रिक्षातून आलेल्या चौघांनी दुचाकीवरून चाललेल्या दोघांच्या गाडीला रस्त्यात रिक्षा (६४५४) आडवी लावून मारहाण करीत, त्यांच्याकडील पाच हजार ७०० रुपये, १६ हजारांचे दोन मोबाईल, अडीच तोळ्यांचा चांदीचा गोफ, बँकेचे एटीएम, आधारकार्ड, पॅनकार्ड असा सुमारे २३ हजार २०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटला. या प्रकरणी रोशन रमेश निमसे (वय १९, निमसे मळा, नांदूर) याच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154385.24/wet/CC-MAIN-20210802203434-20210802233434-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}