diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0578.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0578.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0578.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,549 @@
+{"url": "https://lokmat.news18.com/money/get-500-rs-discount-on-lpg-gas-cylinder-booking-through-paytm-app-know-how-to-avail-offer-mhjb-509334.html", "date_download": "2021-08-02T05:50:47Z", "digest": "sha1:TEMFEJOA4N4QSDMYWYP5XWHRDWOHZHTU", "length": 7016, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "700 रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ 200 रुपयात! वाचा कशी मिळवाल ऑफर– News18 Lokmat", "raw_content": "\n700 रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ 200 रुपयात वाचा कशी मिळवाल ऑफर\nLPG cylinder: एलपीजी गॅसवर मिळणाऱ्या अशा एका ऑफर बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामध्ये साधारण 700 ते 750 रुपये किंमतीला असणाऱ्या lpg gas cylinder वर तुम्ही 500 रुपयांची बचत करू शकता\nLPG cylinder: एलपीजी गॅसवर मिळणाऱ्या अशा एका ऑफर बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामध्ये साधारण 700 ते 750 रुपये किंमतीला असणाऱ्या lpg gas cylinder वर तुम्ही 500 रुपयांची बचत करू शकता\nनवी दिल्ली, 29 डिसेंबर: घरगुती गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर देशभरामध्ये शहरांपासून गावापर्यंत केला जातो. सरकारने अलीकडेच एलपीजी गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. ज्यानंतर विना-सबसिडीचा 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर 644 रुपयांवरून 694 रुपयाने मिळत आहे. सिलेंडरच्या किंमतीमध्ये डिसेंबर महिन्यात दोन वेळा बदलाव करण्यात आले. मात्र या महागाईच्या काळातही तुम्ही सिलेंडर केवळ जवळपास 200 रुपयांनी मिळवू शकता. जाणून घ्या कशी मिळवाल ही ऑफर तुम्ही पीटीएम (Paytm) वर एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगवर (LPG cylinder) 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. देशातील अधिकांश भागामध्ये साधारण 700 ते 750 रुपये या दराने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री केली जात आहे. अशावेळी या ऑफरचा फायदा घेत तुम्ही केवळ 200 ते 250 रुपयांपर्यंत HP, Indane, Bharat Gas एलपीजी सिलेंडर मिळवू शकता. Paytm वरून कशाप्रकारे बुक कराल LPG सिलेंडर -सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Paytm app डाऊनलोड करा -अॅप उघडल्यानंतर 'recharge and pay bills'वर क्लिक करा (हे वाचा-Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय -सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Paytm app डाऊनलोड करा -अॅप उघडल्यानंतर 'recharge and pay bills'वर क्लिक करा (हे वाचा-Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय नव्या वर्षापासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल) -याठिकाणी भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर प्रोव्हायडर निवडा -रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुमचा LPG ID दाखल करा -यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल -याठिकाणी पेमेंट करण्याआधी 'FIRSTLPG' हा प्रोमो कोड वापरा (हे वाचा-तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान नव्या वर्षापासून ह��णार हे 5 महत्त्वाचे बदल) -याठिकाणी भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर प्रोव्हायडर निवडा -रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुमचा LPG ID दाखल करा -यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल -याठिकाणी पेमेंट करण्याआधी 'FIRSTLPG' हा प्रोमो कोड वापरा (हे वाचा-तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान अन्यथा बुडतील सर्व पैसे) कधीपर्यंत आहे ही ऑफर अन्यथा बुडतील सर्व पैसे) कधीपर्यंत आहे ही ऑफर हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पेटीएमवरून पहिल्यांदा बुकिंग करणारे ग्राहकच 500 रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर मिळवू शकतात. Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत घेता येईल. अर्थात स्वस्तात सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 2 दिवस शिल्लक आहेत.\n700 रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ 200 रुपयात वाचा कशी मिळवाल ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/the-number-of-corona-free-patients-in-maharashtra-has-gone-up-to-15-lakh-take-care-of-these-3-things-says-doctor-mhak-493544.html", "date_download": "2021-08-02T06:47:38Z", "digest": "sha1:GF32YOHBGKVFXHSHVBKX4QVVHI4KXOKL", "length": 7153, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या गेली 15 लाख 31 हजारांवर, या 3 गोष्टींची घ्या काळजी– News18 Lokmat", "raw_content": "\nराज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या गेली 15 लाख 31 हजारांवर, या 3 गोष्टींची घ्या काळजी\nसर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे.\nकोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. नियमांचं पालन करण्यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.\nमुंबई 03 नोव्हेंबर: राज्यातल्या कोरोना रुग्णांचा उतरता आलेख कायम आहे. गेल्या महिनाभरापासून हा आलेख कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 6 हजार 973 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 115 लाख 31 हजार 277 एवढी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा 90.46 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 909 रुग्णांची भर पडली. तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.61 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 543 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या 3 गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तर कोरोना दूर राहू शकतो. यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. कैद्यांवरही होत नसेल असा कोरोनाग्रस्तांवर अत्याचार; दिला जातोय भयानक मृत्यू दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि आलेला हिवाळा यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचंही आरोग्यमंत्री राजेज टोपे यांनी सांगितलं. राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना टोपे म्हणाले, याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून घेतील. दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 26 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास करून TIFRच्या अहवालात म्हटलं आहे की मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी 80 टक्के तर सोसायट्यांमध्ये राहणारे 55 टक्के लोक हे जानेवारीपर्यंत कोरोनाबाधीत होऊ शकतात. त्याचबरोबर 3 ते 4 महिन्यांमध्ये मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.\nराज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या गेली 15 लाख 31 हजारांवर, या 3 गोष्टींची घ्या काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/suvarna-yenpure-kamthe-writes-about-cred-fintek-company-reward-419695", "date_download": "2021-08-02T05:56:41Z", "digest": "sha1:KIE73GHD4PGPX4CZG4SCGJHUMXR6JIXK", "length": 11612, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सक्सेस स्टोरी : ‘क्रेड’ देते ‘रिवॉर्ड’", "raw_content": "\nक्रेडिट कार्ड घेणे हे जोखमीचे असते, असे कित्येक तज्ज्ञांनी म्हटले असले तरी वेळेवर बिल भरणाऱ्यांसाठी मात्र ते फायदेशीर ठरू शकते. कारण, पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्याची कला त्यांच्याकडे असते.\nसक्सेस स्टोरी : ‘क्रेड’ देते ‘रिवॉर्ड’\nक्रेडिट कार्ड घेणे हे जोखमीचे असते, असे कित्येक तज्ज्ञांनी म्हटले असले तरी वेळेवर बिल भरणाऱ्यांसाठी मात्र ते फायदेशीर ठरू शकते. कारण, पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्याची कला त्यांच्याकडे असते. क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरणाऱ्यांसाठी जसा दंड असतो, तसेच बिल वेळेवर भरणाऱ्यांसाठी काही ‘रिवॉर्ड’ही असायला हवेत नाही का\nबरोबर, हीच संकल्पना उचलली ती ‘क्रेड’ या फिनटेक कंपनीने\n‘क्रेड’ची स्थापना २०१८ ���ध्ये झाली असून, त्याचे संस्थापक असलेले कुणाल शहा हे मूळचे गुजरातचे आहेत. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर लवकर आल्याने वयाच्या १६ व्या वर्षी कुणाल कमवायला लागले. त्यासाठी त्यांनी सायबर कॅफे काढण्याबरोबर अनेक उद्योग केले. ‘क्रेड’ ही कुणाल यांची पहिली कंपनी नाही, ‘फ्रीचार्ज’ या यशस्वी स्टार्टअपची सुरवातही त्यांनीच केली होती. टेक्निकल क्षेत्रातील दोन यशस्वी स्टार्टअप सुरू केलेल्या कुणाल यांचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालेले नसून, त्यांनी तत्त्वज्ञानामध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n‘फ्रीचार्ज’ची २०१५ मध्ये विक्री केल्यानंतर, कुणाल यांनी बराचसा वेळ प्रवासासाठी घालवला आणि कुतूहलापोटी त्यांनी विकसित देशांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना एक गोष्ट आढळली, ती म्हणजे तेथील कार्यक्षम प्रणाली विकसित देशांमध्ये पेट्रोल पंपावर सुविधा देण्यासाठी माणसे नसत, तर फक्त टेक्नॉलॉजी असे. कोणत्याही सुपर मार्केटमध्ये कॅशिअर नसत, तिथे ग्राहकांसाठी चेकआउट काउंटर असे. कुणाल म्हणतात, ‘तेथील लोकांनी त्या प्रणालीवर विश्वास ठेवला. कारण ती प्रणाली त्यांना, प्रामाणिकपणे बिल भरल्याबद्दल बक्षीसही देत होती. परंतु, त्यानंतर ती व्यक्ती घरी गेल्यानंतर त्यांना त्या बक्षिसाची अप्रत्यक्षरीत्या किंमत चुकवावी लागे. कारण, तुम्ही बिलापेक्षा एक रुपया रक्कम कमी दिली, तरी तुम्हाला ३० विविध शुल्क लागते, ज्यातून तुमच्या मूळ बिलापेक्षा अधिक रक्कम तुम्हाला भरावी लागल्याचे तुमच्या नंतर लक्षात येत असे. कारण त्या प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. त्यामुळे माझ्या डोक्यात कल्पना आली, की अशी प्रणाली तयार करण्याची गरज आहे, जी भारतातील विश्वासार्ह लोकांना पुरस्कृत करेल आणि इतरांनाही त्यांच्यासारखे बनण्यास प्रेरित करेल.’ आणि त्यातून, सुरवात झाली ती ‘क्रेड’ची\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n‘क्रेड’ या ऑनलाइन व्यासपीठामार्फेत क्रेडिट कार्डची बिले भरली जातात आणि तिथून बिले भरल्याबद्दल त्यांना बक्षीस दिले जाते. हे बक्षीस ‘रिवॉर्ड’च्या स्वरूपात असते. याबदल्यात आपली माहिती विकली जाण्याच्या भीतीवर कुणाल म्हणतात, ‘विश्वासार्हता हा आमच्या कंपनीचा पाय�� असल्यामुळे, ग्राहकांच्या परवानगीशिवाय आम्ही त्यांची माहिती कोणालाही कधीही देत नाही.’\n‘क्रेड’ आपल्या युझरला ‘रिवॉर्ड’ देते; कारण त्यांनी आपला ग्राहक हा विश्वासार्ह असल्याची खात्री केलेली असते. ‘क्रेड’मार्फत क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर ‘क्रेड’ तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ (सिबिल स्कोअर) तपासते. यावरून तुमची विश्वासार्हता कळते. तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ ७५० हून अधिक असल्यास तुम्हाला ‘क्रेड’चे सदस्यत्व मिळते.\n‘क्रेड’ने नुकत्याच ‘रेंट पे’ आणि ‘क्रेडिट लाईन’ अशा दोन नव्या सुविधा देण्यासही सुरवात केली आहे. सध्या ‘क्रेड’ची बुक माय शो, फ्रेश मेन्यू, अर्बन लॅडर, बॉडी क्राफ्ट अशा अनेक कंपन्यांशी भागीदारी आहे. ‘क्रेड’चे सध्या ५८ लाखांहून अधिक सदस्य असून, सुरवातीला तोट्यात असलेला हा व्यवसाय २०२० पासून नफा कमवायला लागला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://peoplesmediapune.com/educational.html", "date_download": "2021-08-02T04:50:44Z", "digest": "sha1:5KPVVWDMGPOFBO2YBWIAMDB2XGYLOCUW", "length": 8079, "nlines": 35, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Educational News", "raw_content": "\nकोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन\nकोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन\n’सोशल मिडियाचा मार्केटिंगसाठी उपयोग’ या विषयावर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांची कार्यशाळा\nसोशल मिडिया मार्केटिंगसंबंधी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रख्यात आय.टी. कन्सल्टंट व ट्रेनर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांनी केले आहे. श्री झवेरी हे गेली ३५ वर्षे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून ई.आर.पी (Enterprise Resource Planning) या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आय.बी.एम. मध्ये ते १९७५ साली कार्यरत होते. हे प्रशिक्षण शिबीर रॉयल बोट क्लब बंडगार्डन रोड पुणे येथे बुधवार दिनांक २० जुलै २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळात होईल. या शिबीरामध्ये प्रो. ज्योतिंद्र झवेरी हे प्रशिक्षार्थींना ट्विटर, यू ट्युब, फेसबुक, लिंकडइन, ब्लॉग या नेटवर्किंग साईटच्या सहाय्याने मार्केटिंग कसे करावे याची माहिती देतील.\nआयबीएस पुणेचा सिंगापुर, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स बरोबर सहकार्य करार\nबिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील पुण्यात अग्रगण्य असलेल्या आयबीएस पुणे व सिंगापुर इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात नुकत���च सहकार्य करार सिंगापुर येथे करण्यात आला. यामध्ये या दोन्ही संस्थांमध्ये चर्चासत्रे आयोजन, बैठका, कार्यशाळा याच बरोबर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच प्रशिक्षण व भेटी यांचा समावेश आहे. यामध्ये आयबीएस मधील विद्यार्थी व प्राध्यापक यांना सिंगापूर येथील इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स सदस्यांबरोबर वरील उपक्रम राबविता येतील\nसिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पालक संघटनेचे फी वाढी विरोधात खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांना निवेदन\nसिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या फीवाढी संदर्भात अन्यायकारक व पिळवणूक करणा-या निर्णयाविरूध्द पालकानीं आंदोलनाचा पवित्रा घेतला असून; त्या अंतर्गत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना निवेदने देण्यात येत असून शैक्षणिक सेवाकार्यात विशेष आवड असलेल्या खा. सौ.सुप्रियाताई सुळे यांची निसर्ग मंगल कार्यालय, मार्केटयार्ड येथे संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.\nअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप.\nरोटरीतर्फे पोलीसांच्या पाल्यांना मोफत मार्गदर्शन\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nपोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.\nरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.\nरोटरी क्लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक\n“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/2012/03/", "date_download": "2021-08-02T06:21:38Z", "digest": "sha1:VLC7ZFRFX2ZXIJEO2LPSPH6KZLAABYFQ", "length": 4826, "nlines": 89, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "मार्च | 2012 | मनगुज", "raw_content": "\nअसाच असावा शेवट सुरुवातीच्या जोडीचा….\nपावसाळ्यात आठवणा़र्या आमरसाच्य��� तोडीचा….\nअसाच असावा शेवट… कधीच न संपणारा….\nएक क्षण सावरलेला, सरणारा… सदैव उरणारा…\nशेवट म्हणजे व्हावी सुरुवात, अंतापुढल्या सुरुवातीची…\nथोडी रडवेली अन थोडी हसर्या गाली मिरवायाची\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n« फेब्रुवारी मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/2021/06/15/45604/mandatory-gold-hallmarking-be-implemented-today/", "date_download": "2021-08-02T05:22:52Z", "digest": "sha1:QKD6G3BNWEHXPDWIYP3MJUWIUNMSZPTT", "length": 10367, "nlines": 144, "source_domain": "ourakola.com", "title": "नवा नियम लागू; आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य; तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार? जाणून घ्या", "raw_content": "\nनवा नियम लागू; आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य; तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार\nमुंबई: आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंगचा अनिवार्य असेल. त्यामुळे सोनं खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात आलं आहे. या नियमाचा ढाचा दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे तो लागू करण्यात आला नव्हता. आजपासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल.\nगोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय\nगोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळेल.\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nLPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर ���ुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा\nकोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग\nसोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे विविध प्रकार पडतात. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग गरजेचं आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट असं आहे.\nनियमाचं उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा २०१६ च्या २९ कलमाखाली कारवाई केली जाऊ शकते. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १ वर्षाचा कारावास आणि १ लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे.\nफसवणूक झाल्यास कुठे कराल तक्रार\nदुकानदारानं तुमची फसवणूक केल्यास ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी बीआयएसच्या मोबाईल ऍप किंवा तक्रार नोंदणी पोर्टलचा वापर करू शकता.\nघरात असलेल्या सोन्याचं काय\nग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात.\nTags: Hall mark on goldगोल्ड हॉलमार्किंगचा अनिवार्य\nतेल्हारा- प्रभाग ६ मध्ये नाका पेक्षा मोती जड सांडपाण्याच्या गटारांची अजब परिस्थिती\nअकोला : तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nLPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर बुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा\nArogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही\nअकोला: कोषागार कार्यालयाने मागविला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा तपशिल\nकेंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; वाचा कुणाकडं आहे कोणतं खातं…\nव्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले\nअकोला : तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द\nमित्रांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास दिला नकार, तरुणाने प्रेयसीची केलेली अवस्था पाहून पोलिसही हादरले\nमहाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी विलास बेलाडकर\nपालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्���ासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/page/2/?add_to_wishlist=2733", "date_download": "2021-08-02T06:31:01Z", "digest": "sha1:NP33O42553MRWSWK3FNEHSOFGC5KIR6I", "length": 22375, "nlines": 524, "source_domain": "sanatanshop.com", "title": "हिंदु धर्म आणि संस्कार – Page 2 – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nबालकों का पोषण एवं विकास\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nसंतों के चरित्र एवं सीख\nप. पू. डॉ आठवलेजी\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\nसंतांची चरित्रे अन् शिकवण\nप. पू. डॉ आठवले\nटी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा \nगर्भधारणेची सिद्धता आणि गर्भवतीने घ्यायची काळजी\nगरोदरपणातील समस्यांवर उपाय (गरोदर स्त्रीने करायची आसने व गर्भसंस्कार यांसह)\nप्रसूतीनंतर आई आणि बाळ यांची घ्यायची काळजी\nआईचे दूध : भूलोकातील अमृत \nआईच्या दुधाशी संबंधित समस्यांवरील उपाय\nबाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)\nमुलांची प्रकृती जाणून ती सुदृढ बनवा \nमुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा \nआदर्श पालक कसे व्हावे मुलाचा विकास,शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन \nमुलांवर सुसंस्कार कसे करावेत \nकिशोरावस्था अन् वैवाहिक जीवन यांसंबंधीचे संस्कार\nश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन\nगंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)\nदेवनदी गंगेचे रक्षण करा \nगोदावरी माहात्म्य (गोदावरीची उपासना आणि पावित्र्यरक्षण यांसह)\nतीर्थक्षेत्रे आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्त्र\nसण, धार्मिक उत्सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.badebotti.ch/index.php/badefass/?lang=mr", "date_download": "2021-08-02T07:03:03Z", "digest": "sha1:V22LR3TUGHQXQJ2OYRK3GBDO2YVCG6BC", "length": 17201, "nlines": 173, "source_domain": "www.badebotti.ch", "title": "BADEFASS | BadeBOTTI.CH – स्विस स्टॉक पासून 2004", "raw_content": "BadeBOTTI.CH – स्विस स्टॉक पासून 2004\nसोना मॉडेल्स / तपशील\nलोखंडी जाळीची चौकट-Haus Modelle / किंमती\nकॅम्पिंग घाटे - झोप ड्रम युरोप\nBadefass गरम टब युरोपा\nसोना Hütte केबिन युरोप\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 1-50\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 51-100\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 101-150\nगार्डन सोना सीएच संदर्भ 1-50\nगार्डन सोना सीएच संदर्भ 51-100\nब एल ओ जी\nएस एच ओ पी\nपाहुणा चौकशी / किंमती\nखुल्या हवेत बाडेन ..\nसीडर हॉट टब पश्चिम लाल, गंधसरुचे लाकूड साफ केले जाते. लाकूड हा प���रकार कारण ढिगार्या त्याच्या प्रतिकार अद्वितीय आहे. आपल्या नैसर्गिक सुगंध अपवादात्मक आनंददायी आणि soothing. तंतुमय रचना इष्टतम पाणी घट्टपणा याची खात्री आणि जगातील सर्वोत्तम insulating लाकूड प्रजाती आहे. आमच्या हॉट टब विविध diameters उपलब्ध आहेत 4 करण्यासाठी 8 लोक एक साधी गरम टब किंवा बाथटब उच्च कार्यप्रदर्शन ओव्हन लाकूड-बर्ण आणि एक 'लाकडी व्हर्लपूल म्हणून डिझाइन’ विद्युत गरम, मालिश-जेट्स, प्रणाली फिल्टर आणि प्रकाश आराम.\nलाकडी हॉट टब – साफ करा पश्चिम लाल सीडर\nबाथटब, सोना उडी पूल किंवा Ofuro\nविद्युत गरम आणि मालिश जेट्स लाकडी गरम टब\n(12,409 अभ्यागतांना या पोस्ट पाहिले आहेत)\nकृपया बाह्य गरम लाकूड लहान आवृत्ती लाकडी वस्तू मला दस्तऐवज पाठवू.\nआपल्या चौकशी अनेक धन्यवाद. आमच्या लहान हॉट टब 150cm एक व्यास आहे आणि एक बाहेर ओव्हन उत्तम आहे 2-4 लोक. दस्तऐवज आणि किंमत सूची ई-मेल द्वारे आम्ही आपल्याला पाठविलेल्या.\nआमच्याशी संपर्क साधा करा, अशा. 052 347 37 27. आम्ही आपल्याला सल्ला होईल.\nहॅलो whirlpools बद्दल अधिक माहिती घेऊ इच्छित \nआपल्या चौकशी धन्यवाद. पाण्यातील भोवरा डिझाइनसह गरम tubs, जसे नियंत्रण म्हणून अनेक पर्याय आहेत, इलेक्ट्रिक हीटर, मालिश-जेट Pumpe, Ozonator und Filtersystem. म्हणून तुम्ही एकत्र तुमची निवड गरम tubs, स्वत: बनवू शकतात.\nआम्ही ई मेल द्वारे पाठविला आहे प्राथमिक माहिती कागदपत्रे. तो आमच्याशी संपर्क साधा सर्वोत्तम आहे, अशा 052 347 3727 किंवा ओळखली कॉलबॅक आम्हाला आपला फोन नंबर द्या.\nप्रतिक्रिया द्या\tप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nही साइट स्पॅम कमी Akismet वापर. आपली टिप्पणी डेटा प्रक्रिया कशी आहे ते जाणून घ्या.\nदर सूची विनंती – तेल येथे आम्हाला कॉल करा +41 0-52 347 3727 संध्याकाळी किंवा आठवड्याचे शेवटचे\nSibylle जर्सी - डोके निरोगीपणा बंदुकीची नळी. मी व्यक्तिशः तुम्हाला सल्ला\nटॉप पोस्ट & बाजू\nBADEFASS खुल्या हवेत बाडेन .. सीडर हॉट टब साफ केले जातात… (12,407)\nसोना Garten आपल्या स्वत: च्या बागेत एक लहान निरोगीपणा नीरस .. बंदुकीची नळी सौना परवानगी देते… (6,489)\nलाकडी गरम टब उत्तर कॅनडा Natura लाकूड स्टोव्ह क्लासिक हॉट टब आहे… (6,375)\nकॅटलॉग BADEFASS आमच्या बाथ बंदुकीची नळी बद्दल अधिक तपशील - ऑफर आमच्या कॅटलॉग आढळू शकते.… (6,058)\nपाहुणा चौकशी / किंमती येथे आम्ही आपल्यासाठी उत्तरे सर्व पाहुणा प्रश्न सूचीबद्ध आहेत. आपल्याकडे आहे का… (4,888)\nलाकडी व्हर्लपूल क्लासिक आणि ��ोमँटिक - तंत्रज्ञान वापर आंघोळीसाठी आनंद आणि सहजपणे पेअर पाठवलेले… (4,585)\nकिंमत सूची आमचे मानक किंमत सूची समाविष्टीत: पॉड सोना कॅम्पिंग हॉट टब गार्डन सोना केबिन ग्रील हाऊस बार्बेक्यू झोपडी स्टोव्ह… (4,572)\nयुरोपा-ओळ ऐवजी प्रमाण जास्त गुणवत्ता .. जे अगदी आमच्या युरोपीय ओळ स्वतः पाहतो. गुणवत्ता… (4,490)\nनमुना प्रतिमा पश्चिम लाल सीडर व्हर्लपूल शहर जपानी बाथ किंमत चौकशी कॅटलॉग दूरध्वनी क्रमांक तुर्की Primo ग्रील विक्रेता Kiefer व्हिडिओ दीर्घयुष्य दस्तऐवजीकरण Primo ग्रील जर्मनी नॉर्डिक पाइन GartenSauna Dampfkabine निरोगीपणा बॅरल संदर्भ प्रथम नेशन्स जर्मनी गार्डन शॉवर संपर्क जैव-सोना चित्र युरोप कागदपत्रांची Suisse बाहेरची सोना Badebottich सोना मॉडेल्स Badefass स्वित्झर्लंड शाश्वत विकास PrimoGRILL निरोगीपणा खरेदी केबिन स्वतः पाहुणा चौकशी शेकोटी बाहेरची सोना भागीदार बाथटब चौकशी कॅम्पिंग पॉड\nCHF पासून 1699.- विशेष स्वस्त पासून – स्विस मूळ हॉट टब सोना गार्डन मनोरा BadeBOTTI.CH – हॉट टब बाहेरची सोना जकुझी – घरी विश्रांती आणि विश्रांती – Badefass – Gartensauna – मनोरा handcrafted\nआम्ही उत्पादन जगभरातील जहाज\nSibylle वर लाकडी गरम टबहॅलो Ivana आपल्या चौकशी आणि आमची उत्पादने आपल्या व्याज खूप खूप धन्यवाद. . ...\nIvana वर लाकडी गरम टबप्रिय, उपलब्ध दर आहेत, ती उत्पादने आकार कृपया म्हणून मी खरेदी करू शकता म्हणून मी खरेदी करू शकता\nSibylle वर BADEFASSआपल्या चौकशी चांगले दिवस श्रीमती Suter धन्यवाद. आमच्या लहान हॉट टब आहे ...\nSuter 'बी.ई.ए. वर BADEFASSकृपया बाह्य गरम लाकूड लहान लाकडी वस्तू मला दस्तऐवज पाठवू ...\nSibylle वर आपले स्वागत आहेआपल्या चौकशी चांगले दिवस श्री Wenzel धन्यवाद. योग्य स्नानगृह निवडून ...\nBjörn Wenzel वर आपले स्वागत आहेकृपया मला भट्टी एक लाकूड हॉट टब किंमत यादी पाठवू.\nSibylle वर कॅटलॉग बाहेरची सोनाआपल्या चौकशी चांगले दिवस श्री Bucher धन्यवाद. आणि, आपण आमच्या सोना देखील करू शकता ...\nBucher विजय वर कॅटलॉग बाहेरची सोनाहॅलो, कृपया तुझे यादी आणि किंमत सूची पाठवा. प्रश्न: आपल्या करू शकता ...\nSibylle वर आपले स्वागत आहेआपल्या चौकशी प्रिय सर धन्यवाद. मी ई-मेल द्वारे आपण वर्तमान किंमत सूची पाठविले. ...\nSibylle वर कॅटलॉग BADEFASSचांगले दिवस श्री Kuonen आपल्या चौकशी अनेक धन्यवाद. आम्ही विविध बाथ बॅरल्स आहे ...\nBadefass गरम टब युरोपा\nकॅम्पिंग पॉड – झोप बंदुकीची नळी युरोप\nसोना Hütte केबिन युरोप\nसोना मॉडेल्स / तपशील\nलोखंडी जाळीच�� चौकट-Haus Modelle / किंमती\nपाहुणा चौकशी / किंमती\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 1-50\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 101-150\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 51-100\nगार्डन सोना सीएच संदर्भ 1-50\nगार्डन सोना सीएच संदर्भ 51-100\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता & कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून, आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nअधिक शोधण्यासाठी, कुकीज कशी नियंत्रित करावीत यासह, येथे पहा: कुकी धोरण\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस\nआता याव्यतिरिक्त लाभ ..\nविशेष ऑफर .. येथे क्लिक करा\nविशेष कृती - पर्यंत 30% सवलत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/urvade-fire-case-court-custody-to-company-owner/", "date_download": "2021-08-02T06:35:06Z", "digest": "sha1:2X3GBJCV52VVVK2SLFPNVJGXA4JTI2BB", "length": 7208, "nlines": 106, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उरवडे आग प्रकरण; कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी – Dainik Prabhat", "raw_content": "\nउरवडे आग प्रकरण; कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी\nपुणे – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी पौड पोलिसांनी अटक केलेल्या कंपनीच्या मालकाची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.\nनिकुंज शहा ( वय 39 रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याचा दुबईत असलेल्या भाव केयुर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा ( वय 68 रा .सहकारनगर) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.\n7 जून रोजी एस.व्ही अकवा कंपनीला आग लागून त्यात 17 कामगारांचा होळपळून मृत्यू झाला आणि 5 कामगार गंभीर जखमी झाले. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी निकुंज याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यास बचाव पक्षातर्फे ऍड. हर्षद निंबाळकर आणि ऍड. सत्यम निंबाळकर यांनी विरोध केला. तपास अधिकाऱ्याला तपास करण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे.\nपोलीस कोठडीस दाखविण्यात आलेली जुनीच कारणे असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nWeather Updates : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा\n करोनाच्या नवीन व्हेरियंटसंद���्भात ICMR कडून महत्त्वपूर्ण अलर्ट\nउरवडे आग प्रकरण | कंपनी मालकाच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ\nPune MIDC Fire | कंपनीच्या मालकाला चार दिवसांची पोलीस कोठडी\nMulshi Fire : ‘वेदना काय असतात ते आज कळलं’ – अभिनेता प्रविण तरडे\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nउरवडे आग प्रकरण | कंपनी मालकाच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ\nPune MIDC Fire | कंपनीच्या मालकाला चार दिवसांची पोलीस कोठडी\nMulshi Fire : ‘वेदना काय असतात ते आज कळलं’ – अभिनेता प्रविण तरडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-174573", "date_download": "2021-08-02T07:20:28Z", "digest": "sha1:5QQK4UASBQ4F5TZKTI6VY2TB4WFN224X", "length": 10400, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मिश्या-माहात्म्य! (ढिंग टांग)", "raw_content": "\nमुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्यांसारख्या (डिट्टो टु डिट्टो) मिश्या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्यांसारख्या (डिट्टो टु डिट्टो) मिश्या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने) धडपडत आहेत. आपापल्या छब्या सोशल मीडियावर झळकावीत आहेत. आम्हीही फार मागे नाही. महिना-दोन-महिन्यांत त्याचा पुरावा आम्ही देऊच गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने) धडपडत आहेत. आपापल्या छब्या सोशल मीडियावर झळकावीत आहेत. आम्हीही फार मागे नाही. महिना-दोन-महिन्यांत त्याचा पुरावा आम्ही देऊच विशिष्ट प्रकारच्या मिश्यांची अशा रीतीने एकीकडे मशागत सुरू असताना आम्ही मिश्यॉलजी ह्या विषयात पारंगतता मिळवण्याच्या मिषाने (हे वेगळे विशिष्ट प्रकारच्या मिश्यांची अशा रीतीने एकीकडे मशागत सुरू असताना आ��्ही मिश्यॉलजी ह्या विषयात पारंगतता मिळवण्याच्या मिषाने (हे वेगळे) अभ्यासाला लागलो आहो. ह्या मिशीशास्त्राचा माशीभर परिचय येथे देत आहो. (तोंडओळख म्हणणार होतो, परंतु,...राहू दे) अभ्यासाला लागलो आहो. ह्या मिशीशास्त्राचा माशीभर परिचय येथे देत आहो. (तोंडओळख म्हणणार होतो, परंतु,...राहू दे) वाचकहो, मिश्या हा अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि प्रखर पौरुषाचा आविष्कार आहे. मिश्यांमध्ये व्यक्तिमत्त्व कमालीचे उठून दिसते. जीवनातील कुठल्याही क्षेत्राला हे मिश्यातत्त्व लागू आहे.\nप्राणी गुहेत राहात असे, तेव्हाही त्याला मिश्या होत्याच. तथापि, त्या चेहराभर पसरलेल्या केसांच्या निबीड अरण्यामुळे दिसून येत नव्हत्या. कालांतराने मानवास धारदार शस्त्रांचा शोध लागला व आगीचा शोध लागल्यानंतर (वाटीभर) गरम पाणीदेखील मिळू लागले. साहजिकच तेव्हापासून दाढी घोटणे व मिश्या कोरणे, ह्या जीवनावश्यक कृतींचा प्रारंभ झाला, जो आजतागायत सुरू आहे. मिशी वाढवणे व कोरणे हे एक कौशल्य असून त्यासाठी विलक्षण एकाग्रता लागते. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’\nमिश्या ह्या साधारणत: तीन प्रकारच्या असतात. एक, दाभणकाठी. दोन, माशीकट. आणि तीन, बंदुकबाज दाभणकाठी मिशीला एक कलात्मक धार असते व ह्या टाइपची मिशी स्मितहास्यासोबत खुलते.(असे म्हंटात दाभणकाठी मिशीला एक कलात्मक धार असते व ह्या टाइपची मिशी स्मितहास्यासोबत खुलते.(असे म्हंटात) दाभणकाठी मिशी बरेच काही रोम्यांटिक बोलते. (असेही म्हंटात) दाभणकाठी मिशी बरेच काही रोम्यांटिक बोलते. (असेही म्हंटात) दाभणकाठी मिशी ही तशी बऱ्यापैकी निरुपद्रवी असून फारशी टोंचणारी नाही. तथापि, सामान्य माणसाने माशीकट मिशीपासून हमेशा दोन हात दूर राहावे, असे आमचे मत्त आहे. कां की, माशीकट मिशीचा मालक हा हिटलरी वृत्तीचा निघू शकतो, असे इतिहासात दाखले आहेत. माशीकट मिशी ही साधारणत: खड्डूस माणसास शोभून दिसते. सदर खड्डूस माणसास आपण हास्यास्पद दिसतो, हेच मुदलात ठाऊक नसते.\nआपण तूर्त बंदुकबाज मिश्यांबद्दल थोडके वैचारिक हॅंडल चालवू बंदुकबाज ऊर्फ हॅंडलबार मिशी ही एक प्रकारची अत्यंत भारदस्त मिशी असून ती व्हटांवर बाळगणारास शत्रू घाबरतो, हे उघड आहे. ह्या मिशीची लागवड सोपी नाही. व्हटांवरील आणि नाकाखालील चिंचोळ्या पट्टीतून गालावरल्या विस्तृत माळारानाच्या सर्व्हेनंबरात ती निगुतीने न्यावी लागते. त्यास तलवार, जंबिया किंवा बंदुकीच्या दस्त्याचा आकार असावा लागतो. विरुद्ध गालावरही हे संतुलन अचूक सांभाळावे लागते. थोडक्यात, बंदुकबाज मिशी बाळगणे हे येरागबाळाचे काम नोहे.\nबंदुकबाज मिश्या गाल-व्हटांवर बाळगणारा मनुष्यमात्र मराठीत कांदब्य्राच्या कांदब्य्राही लिहू शकतो, हे उदाहरणार्थ बरोबरच आहे. किंवा त्यास विनोदी काव्य प्रसवून ते पेशही करता येते वगैरे वगैरे. (मराठी साहित्यात सदर मिश्यांची उदाहरणे अमूप आहेत. पण ते असो.) बंदुकबाज मिश्यांची माणसे पराक्रम गाजवू शकतात, हे आपण पाहिलेच. आमच्या मते सफाचट बरड मैदानाची मालकी मिरवणाऱ्या पाकिस्तानच्या वझीरेआझम इम्रान खान ह्यांना ‘कांप्लेक्स’ आला नसेल तरच आश्चर्य. ते काहीही असो.\nहो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/pune-37-year-old-doctor-sharvari-inamdar-does-push-ups-deadlift-and-incline-bench-press-saree-a653/", "date_download": "2021-08-02T05:54:45Z", "digest": "sha1:AJBQBQE375KBLKSHOOETGL3QYVMAJ4M4", "length": 18881, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मराठमोळी 'बाहुबली'! 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video - Marathi News | Pune 37 year old doctor sharvari inamdar does push ups deadlift and incline bench press in saree | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार १ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video\nपुण्यातील 37 वर्षीय डॉ. शर्वरी यांचे म्हणणे आहे, की वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केले आहे.\n 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video\nपुणे- डॉक्टर शर्वरी इनामदार (doctor sharvari inamdar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओत त्या साडीवरच पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इंक्लाइन बेंच प्रेस सारखी एक्सरसाइज करताना दिसत आहेत. 37 वर्षीय डॉ. शर्वरी यांचे म्हणणे आहे, की वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केले आहे. डॉ. शर्वरी यांना इंस्टाग्रामवर 4 हजारहून अधिक लोक फॉलो करतात. (Pune 37 year old doctor sharvari inamdar does push ups deadlift and incline bench press in saree)\nसाडीवर सहजपणे केले वर्कआऊट -\nडॉ. शर्वरी यांनी हा व्हिडिओ 12 जूनला इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बातमी लिहेपर्यंत 1 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर काही लोकांनी प्रतिक्रिया देत डॉ. शर्वरी यांचा हा व्हिडिओ प्रेरक आणि ट्रेंड सेटर असल्याचेही म्हटले आहे.\nयाला म्हणतात ट्रांसफॉर्मेशन… -\nडॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदात एमडी केले आहे -\nआजतकने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदात एमडी केले आहे. त्या पती आणि दोन मोलांसह पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात गंगा धाम फेस-2 येथे राहतात. त्यांनी चार वेळा आशियन उमन वेट ट्रेनिंग अवार्ड जिंकला आहे. त्यांचा मोठा मुलगा 17 वर्षांचा, तर छोटा मुलगा 14 वर्षांचा आहे.\nडॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टर -\nयासंदर्भात डॉ. शर्वरी यांनी सांगितले, की 4 वर्षांपूर्वी त्या स्वतः फिटनेससाठी वॉकिंग, रनिंग, योगा करत होत्या. मात्र, तरीही त्यांना काही कमतरता जाणवत होती. डॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी शर्वरी यांना वेट ट्रेनिंग आणि जिम जॉइन करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या हळू-हळू वेट ट्रेनिंग करू लागल्या.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Fitness TipsPuneHealthMaharashtradoctorफिटनेस टिप्सपुणेआरोग्यमहाराष्ट्रडॉक्टर\nपुणे :पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क\nअसे जिल्ह्यात एकूण २६ पालक, बालकांच्या संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवणार ...\nमहाराष्ट्र :\"१२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी\"\nसंजय राऊतांकडून राज्यपालांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांचा विषय आहे प्रलंबित. ...\nआरोग्य :Coronavirus : कोणत्या रूग्णांना जास्त काळ त्रास देतोय कोरोना, जाणून घ्या काय-काय होतात समस्या\nगेलबर्ड म्हणाले की, या रिसर्च निष्कर्ष या महत्वपूर्ण मुद्द्यावर प्रकाश टाकतात. यान�� लॉंग कोविड रूग्णांना, विमा पॉलिसी घेणाऱ्यांना, ते विकणाऱ्यांना, त्याचे पैसे देणाऱ्यांना आणि वैज्ञानिकांना बरीच मदत होईल'. ...\nसखी :जेवल्यानंतर कधी कधी उलटीसारखं होतं मग 'या' ६ सोप्या उपायांनी समस्या होईल कायमची दूर\nHow to get relief from gas, indigestion : काहीही खाल्लं ते चाऊन बारीक करून खावे. तसे न केल्यास पोटात गॅसची समस्या होऊ शकते. काही लोक अन्न चाऊन खाण्याऐवजी गिळतात आणि त्यामुळे त्यात लाळ मिश्रित होत नाही. यामुळे पचन होत नाही. ...\nआरोग्य :व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लागू शकते 'या' ड्रग्सचे व्यसन, संधोधकांचा दावा\nआपले आयुष्य आरोग्यपुर्ण जगण्यासाठी आपले स्वास्थ उत्तम असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वे आवश्यक असतात पण एक असे जीवनसत्व आहे ज्याची कमतरता आपल्याला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाऊ शकते. ...\nपुणे :भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट\nलॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ सर्जरी, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी केली शस्त्रक्रिया ...\nमहाराष्ट्र :पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या २६ प्रमुख मागण्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\nपडझड झालेल्या घरांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. जोवर हे पुनर्वसन होत नाही, तोवर त्यांना दरम्यानच्या कालावधीतील घरभाडे देण्यात यावे. ...\nमहाराष्ट्र :महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला, पुण्यात महिलेला लागण\nZika Virus In Maharashtra: आधीच कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना आता नव्या विषाणूनं राज्यात पाऊल टाकलं आहे. ...\nमहाराष्ट्र :उपमहापौरांचं आयुक्तांसाठी उपोषण अन् विरोधकांचे खणखणीत प्रश्न; उल्हासनगर पालिकेत द्वंद्व सुरूच\nडॉ राजा दयानिधी महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त असल्याचा आरोप करून उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपोषण केले. मात्र उपोषणानंतर आयुक्ताचा स्वभाव व महापालिकेचा भोंगळ कारभार थांबणार का\nमहाराष्ट्र :गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणला ब्रिटिशकालीन कंपनीचा खोडा; महसूल मंत्र्यांना साकडे\nमीरा भाईंदर मधील गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीच्या मानीव अभिहस्तांतरणसाठी ब्रिटिशकालीन कंपनी नागरिकांची अडवणूक करत मनमानी पैसे उकळत आहे. ...\nमहाराष्ट्र :‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियानाअंतर्गत ‘सफाई म��त्रांचा’ महापालिकेकडून सन्मान\nकेंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिके कडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ...\nमहाराष्ट्र :सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस परवानगी\n५० पेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांना प्रत्यक्ष सभेची मुभा : मोठ्या संस्थांना मात्र ऑनलाइनचे बंधन कायम राहणार ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”\nपूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या २६ प्रमुख मागण्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\n“तू आमदारकीचा राजीनामा दे अन् निवडणूक लढ, शिवसैनिक तुझे थोबाड फोडतील”; शिवसेनेचा इशारा\nRatan Tata: रतन टाटांचा व्यवहार फसला; या कंपनीत पुन्हा 28 हजार कोटी गुंतवावे लागणार\nAnand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद\n'राजभवन भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजपा कार्यकर्त्यासारखं वागताहेत'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SATTARITLA-BHARAT/2882.aspx", "date_download": "2021-08-02T06:27:44Z", "digest": "sha1:DMMFGOVRGMADINKCHPNGS4V6NLIPU3XW", "length": 41222, "nlines": 191, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SATTARITLA BHARAT | ROSHEN DALAL | JOSEPH TUSKANO | INDIA @ 70", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nस्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.\n#INDIA AT70 #ROSHENDALAL #JOSEPHTUSKANO # COUNTINGOF PEOPLE #EMERGENCY #ISRO #LIBERATIONOFGOA #KHALISTAN #इंडियाअॅटसेव्हन्टी #सत्तरीतलाभारत #रोशनदलाल #जोसेफतुस्कानो #संदर्भग्रंथमाहितीपर #आणीबाणी #इस्रो #गोवामुक्ती #खलिस्तान\nसत्तरीच्या लेखाजोखा.... डॉ. रोशन दलाल या इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफीन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस���तक गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्या `INDIA AT 70` या पुस्तकाचा देखील समावेश करवा लागेल. याच नव्या पुस्तकाचा जेष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतील भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्ष भारत खंडात ज्या ज्या राजकीय सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य, व कला- क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे हि सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने सत्तरीची हि घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आलं आहे. भारतातील राजकीय पार्शवभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तदनंतर निवडक व्यक्ती आणि त्या यावर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. हि सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटीपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपना दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबोधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान ��घडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. ...Read more\nसत्तर वर्षांचा लेखाजोखा... ... डॉ. रोशन दलाल या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया`, `पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तकं गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्य `India at 70` या पुस्तकाचादेखील समावेश करावा लागेल. याच नव्या पुस्तकाचा ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतला भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षं भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य व कला-क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखादया देशाने सत्तरीची घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्ती आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. ही सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटिपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. त्या���ुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबंधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. प्रस्तुत पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, लेखक, पत्रकार, पालक, साऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच आयएएस, आपीएस, यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठीही ते मार्गदर्शक ठरू शकते. -जॉन गोन्सालविस ...Read more\nराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण इतिहासाचा आढावा १९४७ हे साल स्थित्यंतराचं ठरलं. सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारत देशाला एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व मिळाले. त्यावेळी एक प्रश्न भेडसावत होता. हा नवा भारत देश कुठल्या प्रकारचे राज्य असेल या प्रश्ाचं उत्तर हवं असेल, तर या पुस्तकाचं एकेक पान चाळत जा म्हणजे गेल्या सत्तर वर्षातला झंझावती प्रवास तुमच्या नजरेस पडेल. फाळणीपासून १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामची छापे, लोकपाल बिलापासून ते नोटबंदीचे धोरण, या सार्या आठवणी या पुस्तकातील पाना-पानांतून दर्शनास येतात. त्यातून आपल्या देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती, भिन्न भाषांतील वेगळेपण आणि उल्लेखनीय विविधता, राजकीय घडामोडी, भारदस्त व्यक्तिमत्त्वे आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होती. सत्याची कास धरून थोडक्यात मजकूरात पेश केलेली ही माहिती चित्रे आणि आलेख यांनी सजवलेली आहे व स्वतंत्र भारताची ओळख करून देण्यास ती समर्थ आहे. भारतवर्षाची ही कहाणी स्वातंत्र्योत्तर काळातली, गेल्या ७० वर्षांची कहाणी आहे. थोडक्यात काय तर, या ग्रथांत सातत्यानं नवे रूप घेत गेलेल्या आवेशपूर्ण भारतवर्षाचे रुप प्रतिबिंबीत झालेले दिसेल. ...Read more\nसत��तर वर्षांचा जोखालेखा ऐवज... डॉ. रोशन दलाल या उच्चविद्याविभूषित असून शाळांपासून ते विश्वविद्यालयापर्यंत त्यांनी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी त्यांनी ‘पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘दी पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड’, दी रिलिजन्स फ इंडिया’ ही त्यांची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मार्गदर्शक अशी गाजलेली पुस्तके नजरेआड करता येणार नाहीत. ‘India At 70’ या इंग्रजी पुस्तकाचाही त्यात समोवश करावा लागेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सत्तरीला भारत’ या नावाने विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजीच्या मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियक जॅक झेंडा जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक, ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षे भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रिडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत. या प्रत्येक क्षेत्रात भारत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे होण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची ‘सत्तरी’ पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने ‘सत्तरी’ची घोडदौड करणे हे खूप अभूतपूर्व, ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातली भव्य, दिव्य, समृद्ध, संस्कृती वैविध्यपूर्ण विविधता, विविध भाषा, ख्यातकिर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रांतली यशोगाथा यांचा मागोवा प्रामाणिकपणे व अभ्यासू मनोवृत्तीने घेतलेला दिसून येतो. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षाच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्तिमत्त्वे आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक घटना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख आहे. त्याचवेळी समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. आणि हे देत असताना तळटीप म्हणून पानोपानी संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सूज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जागृत, जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना मूलस्त्रोताकडे जाता येऊ शकते. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि कला या विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांतून आविष्कृत होत असते. त्या त्या घडलेल्या घटनांमुळे संबंधित देशाची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेली वाटचाल याचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे ‘मी एक भारतवासी’ म्हणून हे सर्व वाचून उरात अभिमान भरून येतो. भारतातील या महान विभूती व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आदर दुणावतो. या अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे काही वाचकांच्या ज्ञानाची उजळणी होईल. काही वाचकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल, काही वाचकांची जिज्ञासा अधिक जागृत होऊन अधिक जाणून घेण्याची जाणीव वृद्धिंगत होईल. या पुस्तकात विविध अंगाने परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘‘मी जर पशु-पक्ष्यांवर प्रेम करत नसेल तर मी परमेश्वरावर देखील प्रेम करत नसतो.’’ असे कळकळीने सांगणारे शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी भेटतात. ‘‘मुलांना वाचनातून प्रथम जगातील जादूई किमयेची माहिती मिळाली पाहिजे.’’ असे आवर्जून भाष्य करणारे भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन आपल्याला प्रभावित करतात. तसेच ‘मिस वर्ल्ड’’ हा किताब जिंकणारी पहिली एशियन तरुणी रिरा फारियाची त्यांच्या प्रेमकहाणीचे दर्शन घडले. ‘भारत माझा देश आहे’, ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिणारे तेलगू लेखक पी. व्ही. सुब्बाराव सोबत ‘उडणारा शीख म्हणजे मिल्खा सिंग आपल्या नजरेत भरतो. त्याचवेळी कवयित्री कमला दास यांच्या कवितेच्या ओळीही मनाला साद घालतात– ‘मी आहे लाखो मृत्युंची प्रतिनिधी सुकून गेलल्या बियांच्या झुपक्यासारखी गळून पडेल मातीत, पुन्हा रुजवण्यासाठी आणखीन कुणाच्या तरी आठवणीत’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवं ते पान उघडावे आणि त्या-त्या वर्षी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरत असताना वर्तमानकाळाच्या प्रकाशात भाविष्याचा वेध घेऊ शकतो. साध्या, सोप्या, ओघवत्या पण ललित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. सदर पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, लेखक व पालक यांना जसे उपयुक्त आहे तसेच IAS, IPS विविध स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरेल. तसेच गेला बाजार, ‘कौन बनेगा करोडपती’ विविध प्रश्नमंजूषा स्पर्धेत स���भागी होऊ इच्छिणाऱ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात गेल्या ७० वर्षांतील स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांतील ठळक घटनांचा उहापोह आहे. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्र��्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मि���ाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_20.html", "date_download": "2021-08-02T06:53:18Z", "digest": "sha1:BPAZ4B4GJMUN2Y26P6ZB4RIQJNSGBZJN", "length": 3174, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "खेळातील सत्य | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:३८ AM 0 comment\nकोण कसं खेळलं आणि\nकोणी कसं खेळायचं होतं\nन खेळणारे सांगत राहतात\nकोणी काय टाळायचं होतं\nखेळ खेळणारे थोडे मात्र\nआनंद घेणारे बहू असतात\nहार-जीत खेळात चालतेच पण\nजिंकणार्या मजबुत बाहू असतात\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/charles-harvey-career-horoscope.asp", "date_download": "2021-08-02T07:09:48Z", "digest": "sha1:UA6RUCYNBBQW7RCGUJBJWE7WXSLVLIGB", "length": 12703, "nlines": 300, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "चार्ल्स हार्वे करिअर कुंडली | चार्ल्स हार्वे व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » चार्ल्स हार्वे 2021 जन्मपत्रिका\nचार्ल्स हार्वे 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 0 E 23\nज्योतिष अक्षांश: 51 N 15\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nचार्ल्स हार्वे व्यवसाय जन्मपत्रिका\nचार्ल्स हार्वे जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nचार्ल्स हार्वे फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nचार्ल्स हार्वेच्या करिअरची कुंडली\nतुम्ही संयमी आहात आणि तुम्हाला कायमस्वरूपी कार्यक्षेत्र हवे आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करण्याचे काहीच कारण नाही. बँक, सरकारी नोकरी, विमा कंपन्या इत्यादी कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुम्ही कमी वेगाने पण निश्चित पुढे जात राहाल. भविष्यकाळात यामुळे तुम्ही नक्कीच आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल आणि त्याचबरोबर ते साध्य करण्याचा संयम आणि तुमचा स्वभा���ही तसा आहे.\nचार्ल्स हार्वेच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही एखादे क्षेत्र निवडलेत की त्यात पूर्णपणे समरसून जाल. नंतर त्यात एकसूरीपणा आला की तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि पूर्णपणे बदल करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे ज्या कामात खूप वैविध्य असेल असे क्षेत्र तुम्ही निवडले पाहिजे. तुम्हाला एका ठिकाणी बसवून ठेवणारे काम आवडणार नाही. तुमच्या कामात हालचाल आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायातील काम तुम्हाला आवडू शकेल. पण अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे तुमच्या कामाचे स्वरूप फिरतीचे असेल आणि तुम्ही रोज नव्या लोकांना भेटाल. तुमच्याकडे उत्तम कार्यकारी क्षमता आहे. त्यामुळे वयाच्या पस्तीशीनंतर तुम्ही त्या क्षमतेचा योग्य वापर करू शकाल. त्याचप्रमाणे या वयात कुणाच्याही हाताखाली काम करणे तुम्हाला फार रुचणार नाही.\nचार्ल्स हार्वेची वित्तीय कुंडली\nतुमचे व्यवसायात भागीदारांशी फार जमणार नाही. तुम्ही तुमच्या नशीबाचे शिल्पकार असाल आणि क्वचितच दुसऱ्यांकडून मदत घ्याल. असे असले तरी भविष्यात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल आणि लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आर्थिक बाबती तुमची तल्लख बुद्धी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देईल. एका वेळी तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि काही वेळा परिस्थिती एकदम उलट असेल. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही ऐषोआरामी जीवन जगाल आणि जेव्हा नसतील तेव्हा तुम्ही त्याही परिस्थितीशी जुळवून घ्याल. किंबहुना धोका हाच आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही यावर नियंत्रण ठेवलेत तर ज्या क्षेत्रात, व्यवसायात किंवा उद्योगात तुम्ही आहात, तिथे तुम्ही यशस्वी व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/570", "date_download": "2021-08-02T06:30:47Z", "digest": "sha1:DQQJTK5TSIBIOIC4HGQRVWX2ZHUKTFUB", "length": 13726, "nlines": 139, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आदिवासी संघर्ष क्रुती समितीच्या दणक्याणे मेघा धोटे यांना जाहीर झालेला “रणरागिणी” पुरस्कार रद्द ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्ष��� जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > आदिवासी संघर्ष क्रुती समितीच्या दणक्याणे मेघा धोटे यांना जाहीर झालेला “रणरागिणी” पुरस्कार रद्द \nआदिवासी संघर्ष क्रुती समितीच्या दणक्याणे मेघा धोटे यांना जाहीर झालेला “रणरागिणी” पुरस्कार रद्द \nराजुरा येथे इन्फन्ट जीजस ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मागील दोन महिन्यापासून अल्पवयीन आदिवासी मुलींच्या लैंगिक अत्त्याचार प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे. त्या शाळेची बदनामी या प्रकऱणामुळे तर झालीच शिवाय आदिवासी संघर्ष समितीने राजुरा आणि चंद्रपूर येथे मोर्चे काढून शाळा संचालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी लावून धरली आहे.असे असतांना त्याचं इन्फन्ट जिजस स्कूलच्या एका शिक्षिकेला दि. ४/६/२०१९ ला पुन्यनगरी या दैनिक वर्तमान पत्रात मेघा धोटे यांना दि. ९/६/२०१९ ला रणरागीणी पुरस्कार देण्यात येनार असल्याची बातमी प्रकाशीत झाली होती. या बातमीची दखल आदिवासी संघर्ष कृती समीतीने घेत वणी येथिल गित घोष यांनाअखिल भारतीय संविधानिक हक्क परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गित घोष यांनी वणी येथिल बेटी फाउंडेशन यांचे कडे तक्रार केली होती सदर तक्रारीची दखल घेत पुरस्कार रद्द करुन बेटी फाउंडेशन च्या अध्यक्षांनी चुक मान्य केली या बातमीची दखल आदिवासी संघर्ष कृती समीतीने घेत वणी येथिल गित घोष यांना संपर्क करुन राजुरा लैंगिक अत्याचार प्रकरण लक्षात आनुन दिले. याची दखल घेत सदर प्रकरण गित घोष यांनी बेटी फाउंडेशन यांच्या निदर्शनास हीं बाब लक्षात आनुन दिली व लेखी तक्रार सुद्धा दिली होती.मात्र या प्रकरणात मेघा धोटे यांनी खरी माहीती लपवविली असल्याचे अध्यक्षांनी सांगितले व दिलगीरी व्यक्त करत सदर पुरस्कार रद्द केला. यामुळे आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने गित घोष यांचे व रणरागीणी फाउंडेशन चे अध्यक्ष यांचे आभार मानण्यात येत आहे. यावेळी आदिवासी संघर्ष क्रुती समितीचे भारत आत्राम.महीपाल मडावी.दिपक मडावी.अभिलाष परचाके.संतोष कुळमेथे इत���यादीनीं पाठपुरावा केला.\nगरुडापासून माणसाच्या जीवनात नेत्रुत्वक्षमता व कौशल्यक्षमता कशी निर्माण होते ते बघा \nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 14 वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे सुरू \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/a-unique-initiative-to-go-home-and-vaccinate-for-the-disabled-the-elderly-and-the-bedridden-in-pune-city/", "date_download": "2021-08-02T04:47:00Z", "digest": "sha1:SXRVEAZ76NAODZQUQ4T4AF7SWGFO4TWF", "length": 11519, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Pune | ‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन – Dainik Prabhat", "raw_content": "\nPune | ‘घरात येऊ लस देऊ’ या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन\nस्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आयोजन; भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे : दिव्यांग, वयोवृध्द, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा आगळावेगळा उपक्रम पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने कसबा मतदार संघात सुरू करण्यात आला आहे. फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लस देण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.\nफिरते लसीकरण केंद्र व कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशालेच्या प्रांगणात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपक्रमाचे आयोजक व पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, दीपक पोटे, सुशील मेंगडे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, अर्चना पाटील, कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, अनिल बेलकर, विनायक आंबेकर उपस्थित होते.\nदिनांक २० जून पर्यंत सुमारे ६ हजार २०० घरांमध्ये जाऊन लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nचंद्रकांत पाटील म्हणाले, कोविड काळात आर्थिक आणि आरोग्यविषयक मदतीची समाजामध्ये मोठी गरज आहे. नगरसेवक हेमंत रासने यांच्या पुढाकाराने दिव्यांग, वयोवृध्द, रुग्णशय्येवरील व्यक्ती यां��ा घरात जाऊन लस देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.\nहेमंत रासने म्हणाले, घरात येऊ लस देऊ… या उपक्रमाअंतर्गत लसीकरण करणा-या ३ गाडया कसबा मतदार संघामध्ये फिरणार आहेत. त्यामध्ये लसीकरणाशी संबंधित सर्व साहित्य, सुविधा व डॉक्टरांची टीम असणार आहे. या उपक्रमामुळे ज्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही, अशा नागरिकांची सोय होणार आहे.\nनगरसेवक सरस्वती शेंडगे, गणेश बिडकर, राजेश येनपुरे, धीरज घाटे, अर्चना पाटील, गायत्री खडके, योगेश समेळ, अजय खेडेकर, सम्राट थोरात, स्मिता वस्ते, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, मनीषा लडकत, सुलोचना कोंढरे या भाजपा कसबा मतदार संघातील सर्व नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही हेमंत रासने यांनी केले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n ‘तुझसे नाराज़ नहीं…’ गाणं म्हणत व्हिडीओ बनवून 16 वर्षीय मुलाने घेतला गळफास\nमहापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणणार – जगताप\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिली १०० व्या वाढदिवसानिमित्त रंगावली व दीप मानवंदना\nएका क्षणात होत्याचं झालं नव्हतं. मुसळधार पावसात घर कोसळून झाला दोन बैलांचा दुर्दैवी…\nपुणे-शिरूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर – डॉ. अमोल कोल्हे\nभूसंपादनात शेतकऱ्यांचे नुकसान नको -हर्षवर्धन पाटील\nबुलेट ट्रेनला विरोध नाही; बागायती भाग वाचवा – दत्तात्रय भरणे\nनुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा – रुपाली चाकणकर\n अंगारकीला टोमॅटोच्या रूपात बाप्पाचे दर्शन\nचिकुनगुनिया, डेंग्यूचे उरुळीकरांवर सावट\ncrime news : खून प्रकरणी दहा जणांना अटक\nमंगल कार्यालये, दशक्रिया घाट बनतोय हॉटस्पॉट\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची आजपासून सुनावणी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिली १०० व्या वाढदिवसानिमित्त रंगावली व दीप मानवंदना\nएका क्षणात होत्याचं झालं नव्हतं. मुसळधार पावसात घर कोसळून झाला दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यु\nपुणे-शिरूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर – डॉ. अमोल कोल्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-sugarcane-juice-life-subhash-dhabe-115634", "date_download": "2021-08-02T06:58:44Z", "digest": "sha1:JVB2PUGJHATIVI4LAM63WEIU77TMD7HV", "length": 13868, "nlines": 138, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उसाच्या रसवंतीनेच जीवनात आणली मधुरता", "raw_content": "\nउसाच्या रसवंतीनेच जीवनात आणली मधुरता\nकंत्राटी पद्धतीने लागलेली नोकरी सोडून एका उच्चशिक्षित युवकाने शेतीतच अापले करिअर शोधले. शेती केवळ तीन एकर. मात्र रसवंती व्यवसायाच्या माध्यमातून थेट ग्राहक मिळवत ऊसशेती यशस्वी केली. त्यातून आपल्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. आता दहा गुंठ्यातील शेडनेट शेती व त्यात काकडीच्या प्रयोगाकडे वळत शेतीतील उमेद व जिद्द कायम ठेवली आहे.\nबुलडाणा जिल्ह्यात मालेगाव-मेहकर मार्गावर डोणगावजवळ नागापूर शिवारात महामार्गाला लागून ऊस रसवंती पाहायला मिळते. या रसवंती शेजारीच उसाची लागवड, त्याच्या काही अंतरावर शेडनेट अशी शेती बघायला मिळते. रसवंतीत तरुण शेतकरी व त्याची पत्नी ग्राहकांच्या सेवेत सतत व्यस्त असलेले दिसून येतात. हे धाबे दांपत्य अाहे. नागापूर (ता. मेहकर) येथील सुभाष धाबे यांच्या वाट्याला वडिलोपार्जित तीन एकर शेती अाली. गेल्या चार-पाच वर्षांपासून या शेतीची संपूर्ण सूत्रे त्यांनी हाती घेतली. खरे तर एमए बीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी नोकरीचे अनेक प्रयत्न केले. मात्र प्राप्त परिस्थितीत २००६-०७ च्या दरम्यान तहसील कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. मात्र नोकरीत मन रमत नव्हते. घरच्या शेतीतच काहीतरी केले पाहिजे या भावनेने पारंपारिक पिकांसोबतच वेगळी पिके घेण्याचे नियोजन सुरू केले.\nआपली शेती महामार्गालगत असल्याची संधी धाबे यांनी शोधली. त्यादृष्टीने रसवंतीसारखा व्यवसाय चांगले उत्पन्न देऊ शकतो, असे त्यांना वाटले.\nत्याविषयी माहिती घेतली. सन २०१३ पासून त्यात पाऊल टाकले. उसाची अर्धा एकरात लागवड होती. लावण व खोडवा असा ताजा ऊस रसासाठी उपलब्ध केला जातो.\nहा व्यवसाय साधारणतः जानेवारी ते मे व काही प्रसंगी जूनपर्यंत उत्पन्न देत राहतो.\nचार वर्षांपासून व्यवसायात सातत्य ठेवले आहे.\nमहामार्ग असल्याने ग्राहकांची सतत ये-जा सुरू असते. त्यातही उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने दिवसभरात किमान १५० ते २०० ग्राहक ताज्या रसाचा आस्वाद घेऊनच पुढे जातात.\nदिवसा��ा त्यातून सरासरी १५०० ते २००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.\nदररोज ऊस तोडायचा अाणि तो रसवंतीसाठी अाणायचा असा नित्यक्रम अाहे. ग्राहकांना शुद्ध, स्वच्छ रस देण्यावरच अधिक भर दिला जातो. त्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळण्यावर भर असतो.\nरसवंती व्यवसाय सुमारे पाच महिन्यांच्या काळात सुमारे दीड, दोन ते अगदी अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न देऊन जातो. अर्धा एकरात उसाचे २० ते २२ टन उत्पादन मिळते. कारखान्याला हा ऊस दिला असता, तर साधारण ५० हजार रुपयांपर्यंतच उत्पन्न हाती पडले असते. रसवंतीच्या माध्यमातून मात्र त्याचे मूल्यवर्धन झाल्याचे धाबे म्हणतात.\nधाबे कायम शेतीत व्यस्त असतात. रसवंतीचा हंगामी व्यवसाय संपल्यानंतर खरिपात सोयाबीन, तूर आदी पिकांकडे ते वळतात. रब्बीत मग हरभऱ्याची तयारी असते. सोयाबीनचे एकरी अाठ ते नऊ क्विंटल तर हरभऱ्याचे १२ ते १३ क्विंटल उत्पादन ते घेतात. यंदा शासनाच्या वतीने किसान कल्याण कार्यक्रम सर्वत्र झाला. मेहकरमध्ये अायोजित कार्यक्रमात तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात अाला. यासाठी धाबे यांनाही निमंत्रित करण्यात अाले होते. परंतु अापण सोहळ्याला गेलो तर दिवसभर रसवंती बंद राहील अाणि पर्यायाने अापलेच नुकसान होईल, असे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी दिवसभर रसवंती चालवित ग्राहकसेवेलाच अधिक प्राधान्य दिले.\nशेडनेट शेतीत टाकले पाऊल\nमेहकर, लोणार तालुक्यातील शेतकरी शेडनेट किंवा संरक्षित शेतीकडे वळत अाहेत. धाबे यांनीदेखील या वर्षी १० गुंठ्यांत शेडनेट उभारून त्यात काकडी घेतली अाहे. अात्तापर्यंत ७० क्विंटलहून अधिक उत्पादन मिळाले असून, सरासरी दर किलोला १५ रुपये आहे. रसवंती चालवतानादेखील काकडीसाठी थेट ग्राहक मिळवले जातात. विक्री व्यवस्थेची जबाबदारी सुभाष यांची पत्नी सांभाळतात. शेडनेट उभारणीसाठी दोन लाख १७ हजार रुपये अनुदान मिळाले आहे. कृषी पर्यवेक्षक दिनेश लंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी शेताला भेट धाबे यांना प्रोत्साहित केले आहे.\nउच्चशिक्षित असताना अाणि अंशकालीन नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करणे हे धाडस होते. हा निर्णय घेताना पत्नी मंदाकिनी यांनी समर्थ साथ दिली. त्या शेतीतील सर्व कामांमध्ये मदत करतात. रसवंतीही सांभाळतात. या हंगामी उद्योगामुळे रोजगारनिर्मिती झाली. नोकरी करण���यापेक्षा स्वतः रोजगार उपलब्ध करण्याचे समाधान मिळाल्याचे धाबे सांगतात.\nअन्य भागांप्रमाणेच नागापूर शिवारातही पाण्याची उपलब्धता कमी होत अाहे. धाबे कुटुंबाच्या विहिरीत तिघांचे हिस्से अाहेत. त्याचा विचार करीत सुभाष यांनी २०१३ मध्ये आपल्यासाठी बोअर खोदले. याद्वारे दोन ते तीन तास पाणी मिळते. या पाण्याचा काटकरीने उपयोग केला जातो. यासाठी ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर ऊस अाणि शेडनेटमधील सिंचन करता येणे शक्य झाले अाहे.\n- सुभाष धाबे, ९३०९८७३४७०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/one-teacher-and-other-two-suspended-sangli-district-318012", "date_download": "2021-08-02T07:22:03Z", "digest": "sha1:44AOCFPSA523P6AVL7DELCGVNYMHUO5S", "length": 8393, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"हाफ मर्डर', दारू पिवून पोलिसांत धिंगाणा; शिक्षकासह दोन ग्रामसेवक निलंबित", "raw_content": "\nदोन ग्रामसेवक आणि एका उपशिक्षक अशा तिघांना आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबित केले.\n\"हाफ मर्डर', दारू पिवून पोलिसांत धिंगाणा; शिक्षकासह दोन ग्रामसेवक निलंबित\nसांगली ः दोन ग्रामसेवक आणि एका उपशिक्षक अशा तिघांना आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबित केले. पैकी एक ग्रामसेवक आणि एका शिक्षकावर \"हाप मर्डर'चा गुन्हा दाखल असून एका ग्रामसेवकाने जत पोलिस ठाण्यात दारू पिवून धिंगाणा घातल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होता. या तिनही प्रकरणांची अतिशय गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली.\nजिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील धुळकरवाडी येथील राघवेंद्र अंकलगे या उपशिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अंकलगे यांच्या बहिणीने काही महिन्यांपूर्वी सांगलीत आत्महत्या केली होती. त्या रागातून त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन बहिणीच्या नवऱ्याला गंभीर मारहाण केली होती. या प्रकरणी जत पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. जत तालुक्यातीलच सोन्याळ येथे ग्रामविकास अधिकारी असलेल्या बी. एस. बुरुटे यांनी दारुच्या नशेत जत पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. शिवाय, बुरुटे यांच्��ा कामकाजात गंभीर अनियमितता असल्याचाही अहवाल आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.\nआटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील ग्रामसेवक संजय देशमुख यांच्यावर हाप मर्डरचा गुन्हा दाखल आहे. घरगुती वादातून त्यांनी मारहाण केली होती, असा गुन्हा आहे. जूनमध्ये हा प्रकार घडला. तेंव्हापासून ते कामावर आलेले नाहीत. त्यांनी रजेसाठी अर्ज केला होता, मात्र तो नामंजूर करण्यात आला आहे. त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे.\nएका शिक्षिकेने कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतले आहेत. त्यांचे ते प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार गेल्या काही काळापासून करण्यात येत होती. त्याची दखल सीईओ गुडेवार यांनी घेतली आहे. या शिक्षिकेला अपंग असल्याची पुन्हा तपासणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या तांत्रिक सुविधेच्या आधारेच ही तपासणी करून घ्यायची आहे. ज्या कुणी अपंग प्रमाणपत्र सादर केले आहे, अशा सर्वांना ही तपासणी आता बंधनकारक राहील, असेही श्री. गुडेवार यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical/dhing-tang-article-about-359997", "date_download": "2021-08-02T07:18:53Z", "digest": "sha1:KLUQVEQEWZKY7J3BVAGRSBJXFKN5OZJR", "length": 10258, "nlines": 144, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ढिंग टांग! : सुलट उलट !", "raw_content": "\nआम्ही किती छॉऽऽन ठेवला होता दौलतीचा कारभार एकदाही लाइट गेली नव्हती पाच वर्षात एकदाही लाइट गेली नव्हती पाच वर्षात नाहीतर तुमची ही राजवट नाहीतर तुमची ही राजवट देवा रे देवा बघावं तिथं नुसती कुलपं तुम्ही म्हंजे \"लॉकडाऊन सीएम'च आहात\nकमळाबाई : (दार ठोठावत) अहो, ऐक्लं का\nउधोजीराजे : (आतून) अजिबात नाही\nकमळाबाई : (पुन्हा कडी वाजवत) ईश्श नाही काय म्हंटाय\nउधोजीराजे : (आतूनच) नाही उघडणार आमच्या गडाचे दरवाजे सध्या बंद आहेत आमच्या गडाचे दरवाजे सध्या बंद आहेत लॉकडाऊनचा नियम आहे\nकमळाबाई : (मुसमुसत) इतकं निष्ठूर व्हावं का एका माणसानं नातं तुटलं म्हणून माणूस तर नाही ना गेलं नातं तुटलं म्हणून माणूस तर नाही ना गेलं\nउधोजीराजे : (क्षणभर शांतता...कानोसा घेत) तुम्ही रडताय की हसताय\nकमळाबाई : (नाक फेंदारत) कळतात बरं ही टोचून बोलणी सवय आहे म्हटलं आम्हाला सवय आहे म्हटलं आम्हाला दार उघडा, आम्ही जाब विचारायला आलो आहोत\nउधोजीराजे : (संतापून) तुम्ही आम्हाला जाब विचारणाऱ्या कोण या उधोजीला कुणीही जाब विचारत नसतो\nकमळाबाई : (कुत्सितपणानं) हुं: तरी बरं, मास्क लावू की नको, हे सुद्धा इतर दोघा जोडीदारांना विचारता तरी बरं, मास्क लावू की नको, हे सुद्धा इतर दोघा जोडीदारांना विचारता ...आम्ही जाब विचारणारच तो आमचा हक्कच आहे मुळी\nउधोजीराजे : (बेपर्वाईनं) उद्या विचारा\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकमळाबाई : (दार जोराजोरात वाजवत) आमच्या हातात जेव्हा दौलतीचा कारभार होता, तेव्हाचे दिवस विसरलात वाटतं\nउधोजीराजे : (पुन्हा क्षणभर शांतता...सुस्कारा टाकत) तेच विसरायचा प्रयत्न करतोय\nकमळाबाई : (दुर्लक्ष करत) आम्ही किती छॉऽऽन ठेवला होता दौलतीचा कारभार एकदाही लाइट गेली नव्हती पाच वर्षात एकदाही लाइट गेली नव्हती पाच वर्षात नाहीतर तुमची ही राजवट नाहीतर तुमची ही राजवट देवा रे देवा बघावं तिथं नुसती कुलपं तुम्ही म्हंजे \"लॉकडाऊन सीएम'च आहात\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nउधोजीराजे : (दातओठ खात) जातीस का बोलावू शिपायांना\nकमळाबाई : (आणखी डिवचत) आमचे सगळे निर्णय उलटे फिरवताय म्हणे\nउधोजीराजे : (खवळून) सोडतो की काय माझ्या रयतेच्या हितासाठी मी काहीही करीन\nकमळाबाई : (टोमणा मारत) रयतेच्या हितासाठी की अहंकारासाठी\nउधोजीराजे : (निक्षून सांगत) खामोश अहंकाराची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही कमळाबाई अहंकाराची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही कमळाबाई आम्ही जे काही केलं ते महाराष्ट्राच्या हितासाठीच केलं आम्ही जे काही केलं ते महाराष्ट्राच्या हितासाठीच केलं तुम्ही घेतलेले सुलट निर्णय आम्ही उलट करणार, आणि उलट घेतलेले निर्णय सुलट करणार तुम्ही घेतलेले सुलट निर्णय आम्ही उलट करणार, आणि उलट घेतलेले निर्णय सुलट करणार त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे समजून असा\nकमळाबाई : (हट्टीपणाने) वा रे वा आमचे निर्णय फिरवता तेव्हा आमच्या निर्णयाला तुमचंच पाठबळ होतं ना नाणार म्हणू नका, मेट्रो म्हणू नका, जलयुक्त शिवार म्हणू नका...आपण जोडीनं घेतलेले निर्णय तुम्ही आता फिरवताय नाणार म्हणू नका, मेट्रो म्हणू नका, जलयुक्त शिवार म्हणू नका...आपण जोडीनं घेतलेले निर्णय तुम्ही आता फिरवताय असे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येतात का कुणाला\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nउधोजीराजे : (अर्थपूर्ण पद्धतीने) आमच्या नव्या घड्याळात येतात त्या जलयुक्त शिवार योजनेची तर चौकशीच लावणार आहे मी त्या जलयुक्त शिवार योजनेची तर चौकशीच लावणार आहे मी मग बघा, कशी तंतरते ती मग बघा, कशी तंतरते ती\nकमळाबाई : (हेटाळणी करत) आहाहा करा ना वाट्टेल तेवढ्या चौकशा करा करा ना वाट्टेल तेवढ्या चौकशा करा कर नाही त्याला डर कसली कर नाही त्याला डर कसली...आणि काय हो, नातं संपलं की दुष्मनी सुरु होते का...आणि काय हो, नातं संपलं की दुष्मनी सुरु होते का आपण किती आणाभाका घेतल्या होत्या, त्या आठवा जरा\nउधोजीराजे : (कर्तव्यकठोरपणे) आठवा नाही नि नववा नाही तुमचा माझा संबंध संपला तुमचा माझा संबंध संपला फायनल तुम्ही इथून जा बरं\nकमळाबाई : (पदर खोचून) मी इथेच बसून राहीन पुतळ्यासारखी मुळीच हलणार नाही कधीतरी तुम्हाला दार उघडावं लागेलच नं लॉकडाऊन कधीतरी संपणारच आहे, तेव्हा कळेल इंगा लॉकडाऊन कधीतरी संपणारच आहे, तेव्हा कळेल इंगा (फतकल मारत) जय महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_9.html", "date_download": "2021-08-02T06:56:32Z", "digest": "sha1:VSCTCG2P7YUYCFQUAZ4WHNZNN3CSGWZF", "length": 3098, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मुलींनो | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ६:५२ AM 0 comment\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/prime-minister-narendra-modi-unveils-a-statue-of-swami-vivekananda-that-has-been-covered-for-2-years-in-jnu-127908506.html", "date_download": "2021-08-02T05:18:33Z", "digest": "sha1:FVX5SQBWLD2MHH4OVK2JO6LM34P3PQPA", "length": 5676, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prime Minister Narendra Modi unveils a statue of Swami Vivekananda that has been covered for 2 years in JNU | स्वामी विवेकानंद यांच्या 2 वर्षांपासून झाकलेल्या मुर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळव��� मोफत\nनेहरुंच्या अंगणात नरेंद्र:स्वामी विवेकानंद यांच्या 2 वर्षांपासून झाकलेल्या मुर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने बनलेल्या आणि डाव्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या JNU मध्ये गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्चुअली आल् होते. त्यांनी येथील स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे अनावरण केले. ही मुर्ती जेएनयूच्या कॅम्पसमध्ये असून, 2018 पासून झाकून ठेवण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे केलेल्या संबोधनात मोदी म्हणाले की, पोट भरलेले असेल, तर डिबेटमध्ये मजा येते. तुमच्या कल्पना, डिबेट, डिस्कशनची भूक जी, साबरमती धाब्यात भागत होती. हीच भूक आता स्वामीजींच्या प्रतिमेच्या छत्रछायेखाली भागवा.\nविवेकानंदांकडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते: मोदी\nमोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांची मूर्ती स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतात. यातून सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. स्वामी विवेकानंद यांना माहित होते की, भारत जगाला काय देऊ शकतो. एक शतकापूर्वी स्वामी विवेकानंदांनी मिशीगन यूनिव्हर्सिटीमध्ये याची घोषणा केली होती. स्वामीजींनी स्वतःची ओळख विसरत असलेल्या भारताला नवी चेतना दिली होती.\nमोदी पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद म्हणायचे की, मूर्तीमध्ये आस्था ठेवल्याने तुम्हाला त्यातून व्हिजन ऑफ इम्युनिटी मिळते. जेएनयूमधील हा पुतळा विवेकानंद प्रत्येक तरूणात पाहू इच्छित असलेली हिम्मत आणि धैर्य असावे अशी माझी इच्छा आहे. या पुतळ्यामुळे आम्हाला देशाबद्दल अपार श्रद्धा, प्रेम शिकायला मिळते. हा स्वामीजीच्या आयुष्यातील सर्वात मोठा संदेश आहे. ही मूर्ती देशाला व्हिजन ऑफ वननेससाठी प्रेरित करते. ही मूर्ती देशाला यूथ डेव्हलपमेंटसोबत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5", "date_download": "2021-08-02T07:27:54Z", "digest": "sha1:HXXZPCCHBXZYQTKUQ5K5YAFUEE2YLUN2", "length": 7630, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेव्हन स्मिथ - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव डेव्हन शेल्डन स्मिथ\nजन्म २१ ऑक्टोबर, १९८१ (1981-10-21) (वय: ३९)\nउंची ५ फु १० इं (१.७८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन\nक.सा. पदार्पण ��० एप्रिल २००३: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा क.सा. ५ डिसेंबर २०१०: वि श्रीलंका\nआं.ए.सा. पदार्पण १७ मे २००३: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा आं.ए.सा. ३० सप्टेंबर २००९: वि भारत\n१९९८–सद्य विंडवर्ड आयलँड क्रिकेट संघ\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ३२ ३२ १३० ९८\nधावा १,३७० ६८१ ८,१९३ २,६८९\nफलंदाजीची सरासरी २५.३७ २४.३२ ३७.०७ ३०.२१\nशतके/अर्धशतके १/४ ०/३ १८/३७ ४/१४\nसर्वोच्च धावसंख्या १०८ ९१ २१२ १३५\nचेंडू ६ – ४४४ ६०\nबळी ० – २ १\nगोलंदाजीची सरासरी – – १०९.०० ४४.००\nएका डावात ५ बळी ० – ० ०\nएका सामन्यात १० बळी ० – ० ०\nसर्वोत्तम गोलंदाजी ०/३ – १/२ १/१८\nझेल/यष्टीचीत २७/– १०/– १२२/– ४२/–\n७ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nवेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nवेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१ डॅरेन सॅमी(ना.) •३ डेव्हॉन थॉमस •१५ कर्क एडवर्ड्ज •९ सुलेमान बेन •१५ देवेंद्र बिशू •४ डॅरेन ब्राव्हो •१४ शिवनारायण चंदरपॉल •२ क्रिस गेल •१० निकिता मिलर •५ कीरॉन पोलार्ड •१२ रवी रामपॉल •१३ केमार रोच •११ आंद्रे रसेल •६ रामनरेश सरवण •७ डेव्हन स्मिथ •प्रशिक्षक: ऑटिस गिब्सन\nजखमी कार्ल्टन बॉ, एड्रियन बरत, ड्वेन ब्राव्हो यांच्या जागी संघात डेव्हॉन थॉमस, कर्क एडवर्ड्ज, देवेंद्र बिशू ह्यांना स्थान मिळाले.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nइ.स. १९८१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_-_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2021-08-02T07:31:46Z", "digest": "sha1:YJMNZTCYGS6542XYWMRADJBQ6S323DHA", "length": 4073, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६\nसाचे क्रिकेट विश्वचषक, १९९६\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nन वाचता येणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१७ रोजी १५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.badebotti.ch/index.php/author/administrator/?lang=mr", "date_download": "2021-08-02T05:54:48Z", "digest": "sha1:TWTD3ZMY2ZSVWK3HNAD3JCQWPZQ2RUNM", "length": 15756, "nlines": 168, "source_domain": "www.badebotti.ch", "title": "WellnessFASS | BadeBOTTI.CH – स्विस स्टॉक पासून 2004", "raw_content": "BadeBOTTI.CH – स्विस स्टॉक पासून 2004\nसोना मॉडेल्स / तपशील\nलोखंडी जाळीची चौकट-Haus Modelle / किंमती\nकॅम्पिंग घाटे - झोप ड्रम युरोप\nBadefass गरम टब युरोपा\nसोना Hütte केबिन युरोप\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 1-50\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 51-100\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 101-150\nगार्डन सोना सीएच संदर्भ 1-50\nगार्डन सोना सीएच संदर्भ 51-100\nब एल ओ जी\nएस एच ओ पी\nपाहुणा चौकशी / किंमती\nस्पा एकत्र चालण्याचे सुट्टी\n6. जून 2014 WellnessFASS\tएक टिप्पणी द्या\nसायकलिंग सुट्टी स्पा एकत्र\n6. जून 2014 WellnessFASS\tएक टिप्पणी द्या\nदुचाकी दौरा केल्यानंतर गरम टब कडून\n6. जून 2014 WellnessFASS\tएक टिप्पणी द्या\nगरम टब मध्ये दुचाकी दौर्यावर विश्रांती आणि विश्रांती केल्यानंतर\nतरण तलावात पर्यायी – आपल्या स्वत: च्या बागेत एक गरम टब\n5. जून 2014 WellnessFASS\tएक टिप्पणी द्या\nआपल्या घरामागील अंगण मध्ये एक गरम टब जलतरण करण्यासाठी आदर्श पर्याय आहे. उन्हाळा किंवा हिवाळा है, लाकूड बर्न स्टोव्ह सह गरम tubs, नेहमी मजा आहे\nदौरा हायकिंग नंतर गरम टब कडून\nगरम टब मध्ये चालणे दौर्यावर विश्रांती आणि विश्रांती केल्यानंतर\nगरम टब कडून हायकिंग नंतर\nचढाव नंतर गरम टब कडून\nगरम टब मध्ये दौरा केल्यानंतर वसूल जसे वेल\nमाउंटन मार्गदर्शक सह हॉट tubs,\nतरुण आणि वृद्ध साठी अल्पाइन झोपडी येथे गरम टब\n5. जून 2014 WellnessFASS\tएक टिप्पणी द्या\nअल्पाइन झोपडी येथे गरम tubs मध्ये पुनर्प्राप्ती\nदर सूची विनंती – तेल येथे आम्हाला कॉल करा +41 0-52 347 3727 संध्याकाळी किंवा आठवड्याचे शेवटचे\nSibylle जर्सी - डोके निरोगीपणा बंदुकीची नळी. मी व्यक्तिशः तुम्हाला सल्ला\nटॉप पोस्ट & बाजू\nBADEFASS खुल्या हवेत बाडेन .. सीडर हॉट टब साफ केले जातात… (12,407)\nसोना Garten आपल्या स्वत: च्या बागेत एक लहान निरोगीपणा नीरस .. बंदुकीची नळी सौना परवानगी देते… (6,489)\nलाकडी गरम टब उत्तर कॅनडा Natura लाकूड स्टोव्ह क्लासिक हॉट टब आहे… (6,375)\nकॅटलॉग BADEFASS आमच्या बाथ बंदुकीची नळी बद्दल अधिक तपशील - ऑफर आमच्या कॅटलॉग आढळू शकते.… (6,058)\nपाहुणा चौकशी / किंमती येथे आम्ही आपल्यासाठी उत्तरे सर्व पाहुणा प्रश्न सूचीबद्ध आहेत. आपल्याकडे आहे का… (4,888)\nलाकडी व्हर्लपूल क्लासिक आणि रोमँटिक - तंत्रज्ञान वापर आंघोळीसाठी आनंद आणि सहजपणे पेअर पाठवलेले… (4,585)\nकिंमत सूची आमचे मानक किंमत सूची समाविष्टीत: पॉड सोना कॅम्पिंग हॉट टब गार्डन सोना केबिन ग्रील हाऊस बार्बेक्यू झोपडी स्टोव्ह… (4,572)\nयुरोपा-ओळ ऐवजी प्रमाण जास्त गुणवत्ता .. जे अगदी आमच्या युरोपीय ओळ स्वतः पाहतो. गुणवत्ता… (4,490)\nनमुना प्रतिमा पश्चिम लाल सीडर व्हर्लपूल शहर जपानी बाथ किंमत चौकशी कॅटलॉग दूरध्वनी क्रमांक तुर्की Primo ग्रील विक्रेता Kiefer व्हिडिओ दीर्घयुष्य दस्तऐवजीकरण Primo ग्रील जर्मनी नॉर्डिक पाइन GartenSauna Dampfkabine निरोगीपणा बॅरल संदर्भ प्रथम नेशन्स जर्मनी गार्डन शॉवर संपर्क जैव-सोना चित्र युरोप कागदपत्रांची Suisse बाहेरची सोना Badebottich सोना मॉडेल्स Badefass स्वित्झर्लंड शाश्वत विकास PrimoGRILL निरोगीपणा खरेदी केबिन स्वतः पाहुणा चौकशी शेकोटी बाहेरची सोना भागीदार बाथटब चौकशी कॅम्पिंग पॉड\nCHF पासून 1699.- विशेष स्वस्त पासून – स्विस मूळ हॉट टब सोना गार्डन मनोरा BadeBOTTI.CH – हॉट टब बाहेरची सोना जकुझी – घरी विश्रांती आणि विश्रांती – Badefass – Gartensauna – मनोरा handcrafted\nआम्ही उत्पादन जगभरातील जहाज\nSibylle वर लाकडी गरम टबहॅलो Ivana आपल्या चौकशी आणि आमची उत्पादने आपल्या व्याज खूप खूप धन्यवाद. . ...\nIvana वर लाकडी गरम टबप्रिय, उपलब्ध दर आहेत, ती उत्पादने आकार कृपया म्हणून मी खरेदी करू शकता म्हणून मी खरेदी करू शकता\nSibylle वर BADEFASSआपल्या चौकशी चांगले दिवस श्रीमती Suter धन्यवाद. आमच्या लहान हॉट टब आहे ...\nSuter 'बी.ई.ए. वर BADEFASSकृपया बाह्य गरम लाकूड लहान लाकडी वस्तू मला दस्तऐवज पाठवू ...\nSibylle वर आपले स्वागत आहेआपल्या चौकशी चांगले दिवस श्री Wenzel धन्यवाद. योग्य स्नानगृह निवडून ...\nBjörn Wenzel वर आपले स्वागत आहेकृपया मला भट्टी एक लाकूड हॉट टब किंमत यादी पाठवू.\nSibylle वर कॅटलॉग बाहेरची सोनाआपल्या चौकशी चांगले दिवस श्री Bucher धन्यवाद. आणि, आपण आमच्या सोना देखील करू शकता ...\nBucher विजय वर कॅटलॉग बाहेरची सोनाहॅलो, कृपया तुझे यादी आणि किंमत सूची पाठवा. प्रश्न: आपल्या करू शकता ...\nSibylle वर आपले स्वागत आहेआपल्या चौकशी प्रिय सर धन्यवाद. मी ई-मेल द्वारे आपण वर्तमान किंमत सूची पाठविले. ...\nSibylle वर कॅटलॉग BADEFASSचांगले दिवस श्री Kuonen आपल्या चौकशी अनेक धन्यवाद. आम्ही विविध बाथ बॅरल्स आहे ...\nBadefass गरम टब युरोपा\nकॅम्पिंग पॉड – झोप बंदुकीची नळी युरोप\nसोना Hütte केबिन युरोप\nसोना मॉडेल्स / तपशील\nलोखंडी जाळीची चौकट-Haus Modelle / किंमती\nपाहुणा चौकशी / किंमती\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 1-50\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 101-150\nसंदर्भ बाथ बंदुकीची नळी सीएच 51-100\nगार्डन सोना सीएच संदर्भ 1-50\nगार्डन सोना सीएच संदर्भ 51-100\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता & कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून, आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nअधिक शोधण्यासाठी, कुकीज कशी नियंत्रित करावीत यासह, येथे पहा: कुकी धोरण\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस\nआता याव्यतिरिक्त लाभ ..\nविशेष ऑफर .. येथे क्लिक करा\nविशेष कृती - पर्यंत 30% सवलत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/pay-attention-kelkar-museum-culture-152828", "date_download": "2021-08-02T07:28:00Z", "digest": "sha1:ZNPRRJIQ33IRJSSESV2R3ZS3V3YU25VZ", "length": 8675, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केळकर संग्रहालय संवर्धनाकडे लक्ष द्या", "raw_content": "\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nकेळकर संग्रहालय संवर्धनाकडे लक्ष द्या\nपुणे : पुण्याच्या एक मानबिंदु, राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे. येथे संग्रहालय संवर्धनासाठी महापालिकेला काही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथे बऱ्यापैकी परदेशी पर्यटकांचा वावर दिसतो. संग्रहालयात कर्मचारी आहेत, पण परदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करणारे, स्थळाची माहिती, ऐतिहासिक माहिती सांगणारे कोणीही नाही. तसेच काही ठिकाणी भाषांतर चुकीचे केले आहे. तिसऱ्या मजल्यावरच्या दालनात ठेवलेल्या हत्यारांच्या नावाची पाटी लावली आहे. त्यावर इंग्रजीमध्ये 'अ स्पिअर युज्ड् फॉर हंटिंग अ बिअर(Bear)' या नावाचे 'डुकराची शिकार करण्याचा भाला' असे मराठीत भाषांतर केले आहे. नक्की 'अस्वल' की 'डुक्कर' येथे चुकीचे भाषांतर केले आहे. आणि या दालनात ठेवलेल्या हत्यारे तलवारी वाटतात, भाले नाही. हाच प्रकार संग्रहालयात इतर ठिकाणी दिसतो.\nसंग्रहालयातील कर्मचार्यांना विशिष्ट गणवेश दिला तर पर्यटकांना ते सोयीस्कर होईल. तिसऱ्या मजल्यावरच्या दालनात एकजण पेंगत होता तर हेडफोन्स लावून मोबाईल मध्ये व्यस्त होते. पर्यटकांसमोर तरी व्यावसायिक वागणं ठेवावे, पुण्याची प्रतिमा जपावी. आपत्कालीन ऊर्जास्त्रोत (इनव्हर्टर) हे काही कलाकृतींच्या वाटेतील दालनातच उघड्यावर ठेवले आहेत. विद्युतवाहक तारांना लहान मुले किंवा कुणाचा चुकुन हात-पाय लागला तर अपघात होऊ शकतो. कलाकृती व त्यांची सुची (कलाकृती क्रमांक) हे फार उपयुक्त आहे. काही कलाकृती ह्या क्रमांकावरच ठेवल्यामुळे क्रमांक शोधावा लागतो. कलाकृती व त्यांची सुची यांचा मेळ घालावा.\nबऱ्याच ठिकाणी संग्रहालयास जर्मनीचे भरीव सहकार्य आहे हे जाणवतं. त्या कलाकृती शेजारी जर्मन भाषेतही माहिती दिल्यास नाविन्यपुर्ण पद्धतीने मांडल्यास तेही आश्चर्यचकित होतील. काही सांस्कृतिक बाबींकडे लक्ष दिलं तर गोष्ट समजण्यास सोपे होईल. संग्रहालयातील काही खिडक्यांचे पडदे स्वच्छ करण्याची गरज आहे. काही ठिकाणी कलाकृतींच्या नावात खाडाखोड करुन हस्तलिखित नोंदपटल तसाच ठेवला आहे. नवीन प्रत प्रिंट करुन लावण्यास किती वेळ लागेल महानगरपालिकेने तरी याबाबींची नोंद घेवून त्यादृष्टीने राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संवर्धनासाठी पाऊले उचलावीत हि विनंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-dara-singh-life-in-pics---photos-3507265.html", "date_download": "2021-08-02T07:12:47Z", "digest": "sha1:VQJ6JJDKEDSNCYLXXD7IO6GJ4ZT5EFIF", "length": 2469, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dara singh life in pics - photos | PHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर\nसामान्य प्रेक्षकांना नेहमीच आपल्या लाडक्या कलाकारांचे खाजगी आयुष्य कसे आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. अभिनेता दारा सिंग यांचे चाहते कमी नाहीत. धष्टपुष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून दारा सिंगला त्यांचे चाहते ओळखतात. मात्र सध्या ८३ वर्षीय दारा सिंग यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दारा सिंग लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.\nफोटोफिचरमध्ये एक नजर टाकुया दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-konw-the-fact-when-men-walked-into-a-lingerie-store-5444660-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:11:19Z", "digest": "sha1:Q5HUP7ZKO26D5FEVFQUTY7S6YM6ZRPB7", "length": 3306, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "konw the fact when Men Walked Into A Lingerie Store | 'तो' जेव्हा 'ब्रा' खरेदीसाठी गेला, मनात काय - काय विचार आले, वाचा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'तो' जेव्हा 'ब्रा' खरेदीसाठी गेला, मनात काय - काय विचार आले, वाचा...\nएखादा पुरुष ब्रा खरेदी करण्यासाठी गेला तर त्याला काय अनुभव येतात आणि त्याच्या मनात काय काय विचार येतात या बाबत 'भास्कर'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील निवडक तरुणांचे अनुभव खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी...\nसारांश जैन याला कसा आला अनुभव...\nदिल्लीत राहणाऱ्या सारांश जैन या तरुणाने सांगितले, ''मी आतापर्यंत कधीच लॉन्जरे स्टोरमध्ये गेलो नव्हतो. पण, एकदा मला माझ्या मैत्रिणीसोबत जावे लागले. हा अनुभव माझ्यासाठी नवा होता. दुकानाजवळ पोहोचताच माझ्या काळजाचे ठोके वाढायला लागले. इतक्यात दुकानातून बाहेर पडणाऱ्या एका मध्यमवयीन महिलेने माझ्याकडे रोखून पाहिले. मला फारच अवघडल्या सारखे झाले. असे वाटले की ती बाई ��पल्यावर खूप खवळली आहे.\nपुढील स्लाइडवर वाचा, सारांशच्या मनात काय विचार आले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AE_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2021-08-02T06:03:36Z", "digest": "sha1:6SF3BSP27PZ37TGUU3LU7MUACZUYU3YT", "length": 5486, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ८ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.चे ८ वे शतक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७०० चे - ७१० चे - ७२० चे - ७३० चे - ७४० चे\n७५० चे - ७६० चे - ७७० चे - ७८० चे - ७९० चे\nस्वतःतील वर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ५० उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५० उपवर्ग आहेत.\n► इ.स. ७८८ (१ क, १ प)\n► इ.स.चे ७०० चे दशक (१ क, १ प)\n► इ.स.चे ७१० चे दशक (१ क, १ प)\n► इ.स.चे ७२० चे दशक (४ क, १ प)\n► इ.स.चे ७३० चे दशक (१० क, १ प)\n► इ.स.चे ७४० चे दशक (१ क, १ प)\n► इ.स.चे ७५० चे दशक (१ क, १ प)\n► इ.स.चे ७६० चे दशक (१ क, १ प)\n► इ.स.चे ७७० चे दशक (२ क, १ प)\n► इ.स.चे ७८० चे दशक (१ क, १ प)\n► इ.स.चे ७९० चे दशक (३ क, १ प)\n► इ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे (१०० प)\n► इ.स.च्या ८ व्या शतकातील जन्म (रिकामे)\n► इ.स.च्या ८ व्या शतकातील मृत्यू (रिकामे)\n► इ.स. ७२२ (१ प)\n► इ.स. ७२३ (१ प)\n► इ.स. ७२४ (१ प)\n► इ.स. ७२५ (१ प)\n► इ.स. ७२६ (१ प)\n► इ.स. ७२८ (५ क, १ प)\n► इ.स. ७२९ (५ क, १ प)\n► इ.स. ७३० (५ क, १ प)\n► इ.स. ७३१ (५ क, १ प)\n► इ.स. ७३२ (५ क, १ प)\n► इ.स. ७३३ (५ क, १ प)\n► इ.स. ७३४ (५ क, १ प)\n► इ.स. ७३५ (५ क, १ प)\n► इ.स. ७३६ (५ क, १ प)\n► इ.स. ७३७ (५ क, १ प)\n► इ.स. ७३८ (५ क, १ प)\n► इ.स. ७३९ (१ प)\n► इ.स. ७४० (१ प)\n► इ.स. ७४१ (१ क, १ प)\n► इ.स. ७४२ (१ प)\n► इ.स. ७४३ (१ प)\n► इ.स. ७४४ (१ प)\n► इ.स. ७४५ (१ प)\n► इ.स. ७४६ (१ प)\n► इ.स. ७४७ (१ प)\n► इ.स. ७४८ (१ प)\n► इ.स. ७४९ (१ प)\n► इ.स. ७५८ (१ प)\n► इ.स. ७६१ (१ प)\n► इ.स. ७७० (१ क, १ प)\n► इ.स. ७७४ (५ क, १ प)\n► इ.स. ७८४ (१ प)\n► इ.स. ७८५ (१ प)\n► इ.स. ७८६ (१ प)\n► इ.स. ७९३ (१ प)\n► इ.स. ७९५ (२ क, १ प)\n\"इ.स.चे ८ वे शतक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ८ वे शतक\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at २१:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी २१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या व��परण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T06:12:00Z", "digest": "sha1:TRQA6IFK2QNJLE24X5H5AMLHJQI2DACA", "length": 10313, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तातारस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nतातरस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना २३ मार्च १९१९\nक्षेत्रफळ ६८,००० चौ. किमी (२६,००० चौ. मैल)\nघनता ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)\nतातरस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Татарстан; तातर: Татарстан Республикасы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. तातरस्तान हा रशियातील आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रदेशांपैकी एक आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/cover-dangerous-valve-hole-152946", "date_download": "2021-08-02T07:16:03Z", "digest": "sha1:SHXGJVMKGGNUDVTXPXTTYYOJ5BOF3UO2", "length": 3890, "nlines": 118, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धोकादायक वॉल्वच्या खड्ड्याला झाकण बसवा", "raw_content": "\nधोकादायक वॉल्वच्या खड्ड्याला झाकण बसवा\nपुणे : कोथरूड मध्ये महाराज कॉम्प्लेक्सच्या सिग्नलच्या विरुध्द बाजूला रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्याचे वॉल्व साठीचे खड्ड्यां झाकण बसविलेले नाही. त्यामुऴे पादचारी पाय अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहे. हा वॉल्व 'झेब्रा क्रॉसिंग'ला लागून असल्यामुळे पादचारी रस्त्यावर पडून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा कृपया याची कोणीतरी दखल घ्यावी. नाहीतर हा खड्डा सिमेंट टाकून कायमचा बंद करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/husen-dalwai-press-conference-aurangabad-mahavikas-aghadi-news-254850", "date_download": "2021-08-02T07:33:46Z", "digest": "sha1:QCQDI52RNJ3IIOAX6H7URR5YEXYH57SF", "length": 8964, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाविकास आघाडीचा मार्ग माझ्या पत्रानंतरच मोकळा", "raw_content": "\nमहाविकास आघाडी सरकारसाठी सुरवातीपासून मीच पुढाकार घेतला, पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह नेत्यांना पत्र लिहून सर्व शंका दूर केल्या व सरकारचा मार्ग मोकळा झाला, असा दावा खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी (ता.22) केला.\nमहाविकास आघाडीचा मार्ग माझ्या पत्रानंतरच मोकळा\nऔरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारसाठी सुरवातीपासून मीच पुढाकार घेतला, पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह नेत्यांना पत्र लिहून सर्व शंका दूर केल्या व सरकारचा मार्ग मोकळा झाला, असा दावा खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी (ता.22) केला.\nपत्रकार परिषदेत श्री. दलवाई पुढे म्हणाले, की शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरएसएसव��� अनेकदा टीका केली आहे. अनेकदा कॉंग्रेसला मदत केलेली आहे. आणीबाणीचे समर्थन बाळासाहेबांनी केले होते. अंतुलेंच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडणुकीतही पाठिंबा दिला होता. हे सर्व मी सोनिया गांधी यांच्यासह दिल्लीतील नेत्यांना पत्र लिहून समजावून सांगितले.\n...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू\nया पत्राचा फार मोठा परिणाम झाला. शिवसेनेसोबत गेल्यास कॉंग्रेसवर काय परिणाम होतील, याबाबत सोनिया गांधी यांच्या शंका दूर झाल्या. मीच पुढाकार घेऊन, मुस्लिम समाजाचे म्हणणे ऐकले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबतचे भाष्य मी केले होते, असा दावाही श्री. दलवाई यांनी केला.\nचव्हाण का बोलले माहीत नाही\nमुस्लिमांनी सांगितल्याने आम्ही शिवसेनेबरोबर गेलो, असे अशोक चव्हाण का म्हणाले माहीत नाही. पण त्यांचे म्हणणे बरोबर नाही, असे खासदार दलवाई यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल आणि ही आघाडी 25 वर्षे टिकेल, असा दावाही दलवाई यांनी केला.\nआंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत\nशिवसेनेने 2014 मध्येच आघाडीचा प्रस्ताव दिला होता, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यावर विचारणा केली असता, शिवसेनेकडून ऑफर आली होती की नाही, हे मला माहीत नाही, परंतु, अशी ऑफर स्वीकारल्या गेली नाही, याचे मला वाईट वाटते. या ऑफरचा गांभीर्याने विचार करायला हवा होता. तेव्हाच ऑफर स्वीकारली असती, तर संपूर्ण देशभरातील चित्र वेगळे असते.\nठाकरे सरकार देईल मुसलमानांना आरक्षण\nमुस्लिम समाज शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देईल. हे सरकार राज्य पुन्हा एक नंबरवर आणेल. मुस्लिम समाजातील साडेअकरा टक्के लोकसंख्येला बाजूला ठेवून हे लक्ष्य साध्य करता येणार नाही, याची कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/mla-monika-rajales-complaint-against-shevgaon-tehsildar", "date_download": "2021-08-02T06:06:56Z", "digest": "sha1:6JF3RBTIYXC6AQ4PZATQOSSUGDKQMAOB", "length": 5145, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आमदार मोनिका राजळेंची शेवगावच्या तहसीलदारा��विरोधात तक्रार", "raw_content": "\nआमदार मोनिका राजळेंची शेवगावच्या तहसीलदारांविरोधात तक्रार\nसाम टीव्ही न्यूज नेटवर्क\nशेवगाव : तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी आढावा बैठक घेतली; मात्र तहसीलदार बैठकीस उपस्थित न राहिल्याने आमदार राजळे यांनी त्याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार केली.\nलांबलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती, तालुक्यातील आरोग्य सुविधा, लसीकरण, भविष्यातील कोरोना संदर्भातील उपाययोजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, महसूल व इतर विभागांतील प्रलंबित कामे यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती.(MLA Monika Rajales complaint against Shevgaon tehsildar)\nनेवाशात मुरकुटे झाले सक्रिय, गडाखांनी मोठा हात मारलाय\nप्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित होते. मात्र, तहसीलदार अर्चना भाकड बैठकीस अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपवून मुंबई येथून थेट बैठकीसाठी आलेल्या आमदार राजळेंचा पारा चढला. या वेळी तहसीलदार नगरला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती घेतली असता, अशी कोणतीही बैठक आयोजित केली नसल्याचे समजले.\nतालुक्याच्या प्रशासकीय प्रमुख असलेल्या तहसीलदारांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांचे काम आमदारांच्या प्रोटोकॉलपेक्षा व तालुक्यातील प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे वाटले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तहसीलदारांच्या या बेजबाबदार वर्तनाची तक्रार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूलमंत्र्यांकडे करून, योग्य ती कारवाई करण्याचे पत्र त्यांनी तत्काळ दिले. (MLA Monika Rajales complaint against Shevgaon tehsildar)\nनागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा\nबैठकीस उपस्थित नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आमदार राजळे यांच्यापुढे तहसीलदारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. प्रकरणे प्रलंबित ठेवणे, लोकांना दुरुत्तरे करणे, नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेणे, लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे प्रलंबित ठेवणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/narayan-rane-is-very-clever-politician-and-he-chose-the-right-person-chandrakant-patil-128204063.html", "date_download": "2021-08-02T06:20:37Z", "digest": "sha1:SCRPMGL536MIUYCDZDXHODZKSWAXSGYK", "length": 4438, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narayan Rane is very clever politician and he chose the right person - Chandrakant Patil | नारायण राणे अत्यंत हुशार राजकारणी, अमित शहा यांना बोलवून त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केली- चंद्रकांत पाटील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॉलेज उद्घाटन:नारायण राणे अत्यंत हुशार राजकारणी, अमित शहा यांना बोलवून त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केली- चंद्रकांत पाटील\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले\nभाजप नेते नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणेंच्या निवडीवर प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले की, 'नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली.'\nचंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 'नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे', असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A8", "date_download": "2021-08-02T06:56:37Z", "digest": "sha1:UBXIJJU4GM7VNRHBQMAQS5NDNP77EKDG", "length": 3276, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ९४२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९२० चे - ९३० चे - ९४० चे - ९५० चे - ९६० चे\nवर्षे: ९३९ - ९४० - ९४१ - ९४२ - ९४३ - ९४४ - ९४५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nगुजरातमधील चावडा घराणे पदभ्रष्ट झाले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब��ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी २०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1183732", "date_download": "2021-08-02T07:16:32Z", "digest": "sha1:GQK27W2G2DMRDGF62VVXYQMVTALK6WRI", "length": 2546, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम (संपादन)\n१०:३४, १ जून २०१३ ची आवृत्ती\n२६ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nसांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13405137\n१६:४१, २७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१०:३४, १ जून २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAddbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13405137)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-08-02T05:46:45Z", "digest": "sha1:HQAOA36RLT7WIZOOAZ3UE4Z6GWGOIYCH", "length": 10076, "nlines": 91, "source_domain": "tumchigosht.com", "title": "पुणे – Tumchi Gosht", "raw_content": "\n१५ हजार रुपये कमवणाऱ्या बापाने मुलाच्या उपचारासाठी ३ वर्षात उभे केले १ कोटी ७० लाख\nलहान मुल आपल्या आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असतो. पण आपल्याला नेहमीच आईची माया, आईचे प्रेमच दिसते. चित्रपटात पण बऱ्याच वेळा आपण तेच बघतो. वडिलांचे प्रेम तेवढेच असते, पण ते आपल्याला कधी दिसत नाही. आज आपण एका अशा माणसाची गोष्ट जाणून घेणार…\nदेशातील दोन हुशार विद्यार्थ्यांमध्ये आला पुण्याचा १५ वर्षाचा श्लोक आणि बनला केबीसीचा एक्सपर्ट\nअमिताभ बच्चन सुत्रसंचालन करत असलेला टिव्हीवरील प्रचंड लोकप्रिय आणि चर्चेतील शो म्हणजे कौन बनेगा करोडपती (केबीसी). सध्या या शोचे १२ वे सीजन सुरु आहे. हा आठवडा स्टुडंट स��पेशल वीक म्हणून साजरा केला जाणार आहे. या आठवड्यात सर्व विद्यार्थी…\nपुण्याच्या एका छोट्या बोळीत झाली होती बुधानी वेफर्सची सुरूवात, आज परदेशातही आहे मोठी मागणी\nपुण्यातील सुप्रसिद्ध बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे नुकतेच निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यानंतर पत्नी दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. बटाटा वेफर्सचे उद्योजक म्हणून ते…\nपुण्यातील या डॉक्टरला लोक म्हणतात देवदूत, यामागील कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nतुम्ही अनेक डॉक्टर बघितले असतील जे रूग्णांना लुटतात. वाढीव बील देतात. अनेक लोकांच्या तक्रारी तुम्ही पाहिल्या असतील. पण काही डॉक्टर असेही असतात जे रूग्णांसाठी वरदानच ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरांबद्दल सांगणार आहोत जे गरीबांवर…\n आजारी भिकाऱ्यांवर मोफत उपचार करणारे पुण्यातील डॉ. अभिजीत सोनावणे\nतुम्ही अनेक डॉक्टर बघितले असतील जे रूग्णांना लुटतात. वाढीव बील देतात. अनेक लोकांच्या तक्रारी तुम्ही पाहिल्या असतील. पण काही डॉक्टर असेही असतात जे रूग्णांसाठी वरदानच ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरांबद्दल सांगणार आहोत जे गरीबांवर…\nफुलांच्या व्यवसायातून ही महिला बघा कशी करतेय महिन्याला लाखोंची कमाई…\nशेती करत असताना अनेक लोक शेती सोडून वेगवेगळ्या व्यवसाय करत असतात, आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्या महिलेने शेतात फुलांची नर्सरी सुरु केली आणि आता त्या नर्सरीतून ती महिला महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.…\n ही महिला फुलं विकून वर्षाला कमवतेय ५० लाख रुपये\nशेती करत असताना अनेक लोक शेती सोडून वेगवेगळ्या व्यवसाय करत असतात, आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्या महिलेने शेतात फुलांची नर्सरी सुरु केली आणि आता त्या नर्सरीतून ती महिला महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.…\nपुण्यातील हा चहावाला महिन्याला कमावतोय १२ लाख रूपये, वाचा येवलेंचा चहा कसा झाला फेमस\nतुम्ही जर चहाप्रेमी असाल तर तुम्हाला येवले अमृततुल्य चहा माहित असेलच. पुण्यातील चहाचा सगळ्यात मोठा ब्रॅड म्हणजे येवले अमृततुल्य. कुठलाही बिझनेस लहान मोठा नसतो. जर तो उद्योग योग्य प्रकारे चालवला तर तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. याचं…\nपुणे म्हणलं की येवले अमृततुल्य चहा वाचा कशा प्रकारे येवले महिन्याला कमावतात १२ लाख\nतुम्ही जर चहाप्रेमी असाल तर तुम्हाला येवले अमृततुल्य चहा माहित असेलच. पुण्यातील चहाचा सगळ्यात मोठा ब्रॅड म्हणजे येवले अमृततुल्य. कुठलाही बिझनेस लहान मोठा नसतो. जर तो उद्योग योग्य प्रकारे चालवला तर तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. याचं…\n‘या’ मायलेकी आहेत जगातल्या पहिल्या ‘रोझ वाईन’ क्वीन, कारनामा वाचून अभिमान…\nवाईनप्रेमींसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला गुलाबाच्या वाईनची चव चाखता येणार आहे. आता तुम्ही गुलाबाच्या वाईनचा आस्वाद घेऊ शकता. कारण पुण्यातील उद्योजिका जयश्री यादव आणि त्यांची मुलगी कश्मिरा यादव यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/sports/the-player-who-scored-a-double-century-in-his-debut-was-honored-by-the-icc-award", "date_download": "2021-08-02T06:35:13Z", "digest": "sha1:WNYAZOK45LF2C76YJUM7MREYWFOTIHFY", "length": 5814, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पदार्पणात दुहेरी शतक ठोकणार्या खेळाडूला आयसीसी पुरस्कारने केले सन्मानित", "raw_content": "पदार्पणात दुहेरी शतक ठोकणार्या खेळाडूला आयसीसी पुरस्कारने केले सन्मानितSaam Tv\nपदार्पणात दुहेरी शतक ठोकणार्या खेळाडूला ICC पुरस्कारने केले सन्मानित\nकसोटी मालिकेसह सलामीवीर डेव्हन कॉनवेने किवी संघाकडून पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते.\nआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 (WTC Finals 2021) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारताविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेसह सलामीवीर डेव्हन कॉनवेने किवी संघाकडून पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते. कॅानवेने काही खेळी जूनमध्ये ही केली होती. त्यामुळेच कॅानवेला जून महिन्याच्या आयसीसी 'प्लेयर ऑफ दि मंथने सन्मानित' करण्यात आले आहे.\nडेव्हन कॉनवे व्यतिरिक्त इंग्लंड संघाची फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनला महिला गटातून जून महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्काराने गैरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक निवेदन जारी केले आहे की, “कॉनवेने भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवडल्या गेलेला सहकारी काइल जेमीसन व दक्षिण आप्रिकेच्या क्विंटन डी कॉक यांना मागे सोडत प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कार जिंकला आहे''.\nकॉनवेने कसोटी क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी बजावली होती आणि लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते. हा पुरस्कार मिळल्यानंतर कॉनवे म्हणाले, \"मला हा पुरस्कार मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. कसोटी क्रिकेटमधील माझ्या कामगिरीच्या आधारे मला हा पुरस्कार मिळाला आहे, जो माझ्यासाठी विशेष आहे\".\nदुसरीकडे महिला खेळाडूंमध्ये सोफी इक्लेस्टोनने भारताच्या शेफाली वर्मा आणि स्नेह राणाला मागे पाडत हा पुरस्कार जिंकला आहे. यासह, सोफी आयसीसीचा महिला प्लेअर ऑफ दि मंथ जिंकणारी इंग्लंडचा टॅमी ब्यूमॉन्टनंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. 2018 मध्ये आयसीसीचा इमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकणारी सोफी इक्लेस्टोन ही ब्रिस्टल येथे झालेल्या भारत विरुद्ध कसोटी सामन्यात आठ विकेट्स घेणारी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/social-justice-minister-dhananjay-munde-admitted-to-lilavati-hospital-in-mumbai-127901885.html", "date_download": "2021-08-02T07:14:15Z", "digest": "sha1:NOZTKEZ5MO6O5PEZJR3ULFRHZOH7GMWC", "length": 3838, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Social Justice Minister Dhananjay Munde admitted to Lilavati Hospital in Mumbai | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरुग्णालयात दाखल:सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीमुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचे ट्विट स्वतः धनंजय मुंडे यांनी केले आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.\nधनंजय मुंडे यांनी ट्वीट केले की, 'तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.'\nदरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय म���ंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. 11 दिवसांच्या उपचारानंतर धनजंय मुंडे यांनी कोरोनावर मात केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1473/", "date_download": "2021-08-02T05:23:28Z", "digest": "sha1:U5KLNHHMECIUF3435WN7PGUYMI5TWFJX", "length": 4892, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता- मी आणि प्रेम", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nमला जेव्हा प्रेम दिसला,\nनजर चुकवून मी जावू लागली\nतर तो वाटच माझी अडवू लागला.\nमी म्हणाली काय आहे\nवाटेत का असा आडवा येतोस,\nका मला असा त्रास देतोस.\nफक्त नाण्याची एक बाजु बघुन\nतू अख्ख नाणं खोटं ठरवतेस,\nम्हणूनच आलोय मी तुला न्यायला\nमाझ्या बाबतीतलं तुझं मत बदलायला.\nदोष मात्र नंतर त्याचा\nका असते तुला खरंच\nप्रत्येक गोष्टीत इतकी घाई,\nप्रेमात का ग पडतेस तू\nनेहमीच इतक्या लवकर बाई.\nनीट पारख त्या व्यक्तीला,\nखरंच देईल का तो शेवटपर्यंत साथ\nविचार आधी स्वत:च्या मनाला.\nएक चांगली बाजू मला,\nपण दुखं, अंश्रु आणि विरहच\nका बरं दिसतात तुला.\nमनातून काढुन टाक राणी\nचल करु पूर्वीसारखी मैत्री\nRe: मी आणि प्रेम\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: मी आणि प्रेम\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81", "date_download": "2021-08-02T07:19:00Z", "digest": "sha1:XKCCASIPD4VBUCJ6A5YGYWBMNQL33ADG", "length": 4747, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हिक्टर हानेस्कु - विकिपीडिया", "raw_content": "\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nव्हिक्टर हानेस्कु (जुलै २१, इ.स. १९८१:बुखारेस्ट, रोमेनिया - ) हा रोमेनियाचा टेनिस खेळाडू आहे.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nये��ील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://srujanswapn.blogspot.com/2011/08/", "date_download": "2021-08-02T05:34:41Z", "digest": "sha1:QRSC45JHVQAQCAV66MTPH5YLPEVB6JUN", "length": 20995, "nlines": 50, "source_domain": "srujanswapn.blogspot.com", "title": "सृजनस्वप्न: August 2011", "raw_content": "\nशाख पर जब धूप आयी हाथ छूने के लिये छांव छमसे नीचे कूदी, हंसके बोली \"आइये\" यहां सुबह से खेला करती है शाम\nगावझुला - लेखक श्याम पेठकर\nया स्पर्धेसाठी केलेलं लेखन\nलेखक : श्याम पेठकर\nकिंमत :- २५० रुपये.\nकुठलंही आखीवरेखीव, साचेबंद कथानक नाही, कसलेही ठसे मिरवणारी पात्रं नाहीत, नात्यातले ताणतणाव, वादविवाद नाहीत, ठराविक सीमांनी बांधलेली ठिकाणं नाहीत. केवळ एका बैराग्याच्या गावोगावच्या भ्रमंतीत साकारलेलं एक विलक्षण भावनाट्य म्हणजे गावझुला. ४३ लघुललितबंध मिळून झालेला हा एक दीर्घ ललितबंध. साप्ताहिक लोकप्रभामध्ये गावझुला या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखनाचा हा बंध. जरी प्रत्येक लघुललितबंधाला क्रमांक दिले आहेत, तरी प्रत्येक ललितबंध स्वतंत्र अनुभूती देणारा आहे.\nज्यांच्या पावलांचे ठसे अंतरी जपावे, त्यांच्या खुणा शोधत, मागोवा घेत जाण्याचा अयशस्वी का होईना, पण जरासा प्रयत्न करावा, आणि आपोआप सगळ्या बंद वाटा उलगडत जाव्यात, अशी काही बोटावर मोजण्याइतकी व्यक्तिमत्वं असतात, त्यातलंच एक त्या बैराग्याचं. रात्री धुरकटलेल्या कंदिलाच्या काचा सकाळी उजळत असता अवचित भेटलेल्या गुरूंच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत घरदार सोडून जगाच्या कल्याणा निघालेला हा कलावंताच्या लांब, निमुळत्या बोटांचा विलक्षण अवलिया, त्याला त्याच्या भ्रमंतीत भेटलेल्या व्यथा-वेदनांची लक्तरं आपल्या देहावरील चिंध्यांच्या झोळण्याला बांधत जातो. जिथं जातो, तिथं कुणीतरी आधीच मांडलेला दु:खाचा पसारा आवरत जातो, सुखाचे जोंधळे वाटेवरच्या पाखरांसाठी पेरत जातो. सुरेल गळ्याच्या आईच्या घुसमटून गेलेल्या गाण्याच्या शोधात तिचंच भाकरी देण्याचं व्रत स्वीकारून फिरत रहातो, ‘भंगलेल्या चित्रांच्या चौकटी, तारा तुटलेला तंबोरा अन् पाकळ्यांवर कोरलेली काही स्वप्नं’ मागं ठेवून\nगाव हा त्याचा जिव्हाळ्याचा बंध, भलेही तो कुठल्या गावाचा होऊन रहात नाही. गावक-यांनी गावाचं गावपण जपावं, मातीशी इमान राखावं, हे तो उक्तीतून नाही, तर कृतीतून सांगतो. ‘गावाचं महानगर होणं म्हणजे विकास नव्हे, ते गावाचं संपणं आहे, हे कळण्याइतपत चार शहाणी माणसं गावात असावी लागतात. गावाने आपली माती जपावी अन् आभाळाला यश द्यावं’ एवढी त्याची माफक अपेक्षा. या भ्रमंतीत कितीतरी गावं त्याच्या चरणधुळीनं पावन होतात, कुठल्याशा अघोरी, विचित्र, विक्षिप्त, अमानवी रुढी-परंपरांचा, अंधश्रद्धांचा अजगरी विळखा हिमतीनं दूर सारून याच्या पावलांचं तीर्थ घेण्यासाठी धावत येतात, पण तोवर हा दूर कुठे निघून गेलेला असतो, पुढचा गाव गाठायला. त्याला कसल्याच मायेत गुंतायचं नाहीय. ‘आपल्याला उमगले तेच सत्य या भासात जगण्यात गुरफटणं म्हणजेच माया’ हे जाणून तो गुंते सोडवीत नवनवी सत्ये शोधत पुढे निघून जातो.\nत्याच्या वाटेत येणारी गावंही आगळीवेगळी. तसे तर गावांचे चेहरेमोहरे इथून तिथून सारखेच असतात, पण तरीही आपलं वेगळेपण प्रत्येक गाव जपत असतं. पुरूष गाळणा-या स्त्रियांचं गाव, मर्यादा हे ज्यांचं अस्त्र आणि मार्दव ही ज्यांची पूजा आहे, अशा स्त्रियांचं गाव, गावप्रमुखाच्या दु:खानं अस्वथ होणारं गाव, दगडांच्या देवाला दगडानंच पूजुन, त्याच्यापुढे जनावरांचे बळी देऊन त्यांच्या रक्तामांसाचा चिखल होऊन संपणारं गाव, नवसासाठी दगडाच्या मूर्तीला सोन्याचे डोळे लावून पार आंधळं झालेलं गाव, काही मुक्यानं सोसणारी तर काही वासनांच्या जंजाळात गुरफटून माणूसपण विसरलेली, नवस-सायास, अंधश्रद्धा, भ्रष्ट, अघोरी उपायांनी माणुसकीला काळिमा फासणारी गावं, त्यांत भेटणारे संत-महंत आणि शोधूनही न भेटणारी माणसं या भ्रमंतीत पावलोपावली दिसतात. हा बैरागी भुकेच्या क्षणी कधी मिळालेल्या तर कधी न मिळालेल्या भाकरीच्या बदल्यात, कुठलीही जाहिरात न करता, कुठलाही गाजावाजा न करता केवळ कृतीतून श्रमदानाचं महत्त्व दाखवून देतो. कसल्याही चमत्काराशिवाय, कशाचंही अवडंबर न माजवता माणसातील माणूसपण जागवत रहातो. आश्रम, सत्संग, उपदेश, यांच्याविनाही अध्यात्म जगतो.\nत्याची गुरुभेट ही देखील विलक्षण सुरुवातीला त्याला प्रत्यक्ष भेटलेले त्याचे गुरू पुढे मात्र त्याला वेगवेगळया रूपात अप्रत्यक्षरीत्या भेटत रहातात, कधी केवळ वाणीतून तर कधी विचारांतून. कधी तर केवळ त्यांच्या पाउलखुणा कुठेतरी जाणवतात. पण सदोदित गुरू मनात वास करत असतात त्याच्या.\nतुका म्हणे होय मनाशी संवाद | आपलाची वाद आपणांसी\nअसे ते गुरूंचे उपदेश असतात. तोही असंख्य प्रश्न विचारत रहातो, कधी आपली निरागसता हरवत नाही, तिला जपत रहातो, कारण गुरूंनी त्याला सांगितलं आहे, ‘शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं.’ कित्येकदा असंही वाटतं, की गुरू ही संकल्पना त्याच्या मनातलीच असावी.\nमाथा ठेवू कोण्या पायी माझा गुरू माझे ठायी\n ‘आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’ ही जाण जपणारा हा बैरागी आपल्या भ्रमंतीत कुठेही न गुंतता इतरांच्या आयुष्यातला गुंता सहजी सोडवून देतो. माणसाचे पाय जमिनीवर हवेत, ही नेहमीची संकल्पना त्याला मान्य नाही, तो म्हणतो, ‘जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’ हा त्याचा विश्वास. ‘या जगातली सगळीच नाती शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधासाठी निर्माण झालेली असतात. मित्र हे एकमेव मनाचं मनाशी असलेलं नातं आहे.’ ही त्याची श्रद्धा. पुनर्जन्माची त्याची व्याख्या पुनर्जन्माच्या नेहमीच्या कल्पनेला छेद देणारी सरळ, साधी. ‘प्रत्येक श्वासाशी आपण मरतच असतो, पुढचा श्वास म्हणजे पुनर्जन्मच.’ हे असं सहज तत्वज्ञान मांडत जगणारा हा बैरागी शब्दांच्या जंजाळात अडकत नाही, कारण त्याच्या लेखी ‘शब्द म्हणजेही अखेर भावनांचा आकारच.’ म्हणून हा त्या शब्दब्रम्हाच्याही पलीकडला शब्दांत वर्णिता न येणारा, पण या ललितबंधात निराकारातून साकार झालेला. अतिशय ओघवत्या भाषेत झुलणारा हा गावझुला वाचकाला, रसिकाला खिळवून ठेवतो. एक अनोखं गारूड आहे या कहाणीत, जे कल्पनेच्याही पलिकडच्या विश्वात घेऊन जातं आपल्याला. प्रत्येकाच्या मनात वसलेलं गाव, गावाकडची माती, तिथली नातीगोती, प्रथा, व्यथा सगळ्या आपल्या होऊन जातात आणि माणुसकीचा अलख जागवीत सृजनाची शिंपण करत गावोगाव फिरणा-या त्या अवलियाच्या मागे आपणही फिरत रहातो. चि. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे, जी. ए. यांच्या साहित्यातली गावं, पात्रं जशी पिंगा घालत रहातात, अगदी तशीच या झुल्यातली निनावी पात्रं, अनोळखी गावं आपल्या स्वभाववैशिष्ट्यासह मनात रुंजी घालत झुलत आणि झुलवत रहातात.\nया विलक्षण मनोव्यापाराचे चित्रण करणारे लेखक श्री. श्याम पेठकर यांच्याशी जेव्हा या पुस्तकासंबंधी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या संबंधात ऐकलेली एक दंतकथा सांगितली, डेबू शेतात राखण करत असताना एक साधू त्याच्याकडे आला. डेबूनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी तो तिथेच ठिय्या मांडून बसला, त्यानं गरम गरम पानगे रांधून डेबूला खाऊ घातले आणि तो निघून गेला. पुढे दुस-या दिवशी डेबू काही कामानिमित्त गावाबाहेर गेला असता साधू गावात येऊन त्याची चौकशी करत होता, तर गावक-यांनी त्याला चोर-डाकू समजून हाकून लावला. डेबूला जेव्हा हे समजलं, तेव्हा तो त्या साधूच्या शोधात गाव सोडून निघून गेला. हाच डेबू म्हणजे संत गाडगेबाबा. या दंतकथेनं प्रेरित होऊन लेखकानं हे ललितबंध गुंफले. हे गाडगेबाबांचं चरित्र नाही, किंवा त्यांच्या चरित्रावर आधारित कहाणी नाही, हे बंध आहेत त्या व्यक्तिमत्वाचं अंतरंग उलगडण्याचा, त्याच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न.\nआपल्याच मनातल्या द्वंद्वाची गाथा असावी तसे हे बंध एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात. ‘त्या भिंतीमधल्या खिडक्या मात्र सौभाग्यवती जख्ख म्हातारीसारख्या हसतमुख.’ ‘अपेक्षांचा पांगुळगाडा न लावता जे काम केलं जातं ती पूजा असते.’ ‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात. म्हणून त्यांचा आकार प्रश्रचिन्हांसारखा असतो.’ अशी सहज भाषा, सुभाषितं असावीत, तशी प्रासादिक वाक्यरचना, ब्लर्बवरची म. म. देशपांडे यांची पावले ही अप्रतिम कविता, मुखपृष्ठावरचं मातीवर ठेवलेलं खापराचं वाडगं आणि बांबूच्या काठीचं रूपक ही या पुस्तकाची आणखी काही खास वैशिष्ट्ये. मनात आत खोलवर रुजत जाणारं, संग्रही असावंच असं एक अप्रतिम पुस्तक\n[अवतरण चिन्हांतली सगळी वाक्यं पुस्तकातली आहेत.]\nगावझुला - लेखक श्याम पेठकर\nमी क्रान्ति [आणि रूह सुद्धा] कविता माझा प्राण आहे. कविता माझं आयुष्य आहे. माझ्या वयाच्या १४ व्या वर्षी कविवर्य सुरेश भट यांनी गज़ल लिहिण्यासाठी मला प्रेरणा दिली, हे माझं पूर्वसंचित] कविता माझा प्राण आहे. कविता माझं आयुष्य आहे. माझ्या वयाच्या १४ व्या वर्षी कविवर्य सुरेश भट यांनी गज़ल लिहिण्यासाठी मला प्रेरणा दिली, हे माझं पूर्वसंचित मला आवडतं हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, काव्य, साहित्य. चांगुलपणा आणि देव या गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे.निसर्ग, फ़ुलं, झाडं, नद्या, सागर, आकाश आणि जगातील प्रत्येक चांगली वस्तू मला आवडते. मी मराठी, हिन्दी, उर्दू [लिपी नाही, फक्त भाषा] काव्य लिहिते. [कधीकधी इंग्रजी सुद्धा मला आवडतं हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, काव्य, साहित्य. चांगुलपणा आणि देव या गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे.निसर्ग, फ़ुलं, झाडं, नद्या, सागर, आकाश आणि जगातील प्रत्येक चांगली वस्तू मला आवडते. मी मराठी, हिन्दी, उर्दू [लिपी नाही, फक्त भाषा] काव्य लिहिते. [कधीकधी इंग्रजी सुद्धा] कधी कधी मी निराशावादी लिहिते, पण तरीही मी आशावादी आहे. जे होतं ते चांगल्यासाठी, याची मला खात्री आहे. मला आत्मशोध घ्यायला आवडतं, म्हणून माझ्या उर्दू काव्यासाठी माझं तखल्लुस [उपनाम] आहे \"रूह\" अर्थात \"आत्मा.\" तर अशी मी, आणि या माझ्या कविता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/if-not-meal-give-least-glass-water-rakhi-zomato-11537", "date_download": "2021-08-02T06:18:33Z", "digest": "sha1:J5UBQZQ67WGPGCV4N26KE64HTC6AGXQD", "length": 5214, "nlines": 38, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "जेवण नाही तर किमान एक ग्लास पाणी तरी द्या- झोमॅटोबद्दल राखी झाली हळवी", "raw_content": "\nजेवण नाही तर किमान एक ग्लास पाणी तरी द्या- झोमॅटोबद्दल राखी झाली हळवी\nमुंबई: (If not a meal give at least a glass of water Rakhi for Zomato) झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बंगळूरुमधील कंटेट क्रिएटर हितेशा चंद्राणीने केला होता. त्यासंबंधीचा तिने व्हिडिओसुध्दा सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यानंतर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली. तर काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला.\nया प्रकरणावर बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री राखी सावंतने या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. ''त्याच्यावर अन्याय झाला आहे. मला खूप वाईट वाटत आहे. मित्रांनो झोमॅटोवाले तुमच्या घरी तुमचं पोट भरावं म्हणून अन्न घेऊन येतात. त्यांचा आदर करा. त्यांना प्रेमाने वागणूक द्या. सगळीकडे कोरोनाचं सावट असताना ते नोकरी करतात. मी असं म्हणत नाही त्यांना जेवायला द्या परंतु त्यांना एक ग्लास पाणी तर देऊ शकता. आपण त्यांना आदर आणि मान तर देऊ शकतो. त्यासाठी आपणाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही,’’ असं राखीने सोशल मिडियावरील इनस्टाग्रामच्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे. आणि राखीच्या या प्रतिक्रियेला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. (If not a meal give at least a glass of water Rakhi for Zomato)\nRipped Jeans: महिलांनी जीन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं...\nयावर झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कामराजने आपली प्रतिक्रीया देत म्हटले की, ‘’महिलेकडून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. या महिलेनेच मला मारहाण केली. मारहाण करताना तिच्या हातातील अंगठी तिच्याच नाकाला लागली आणि नाकातून रक्त येऊ लागलं.’’\nतर दुसरीकडे कंटेट क्रिएटर हितेशा चंद्राणीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत याच डिलिव्हरी बॉयने मला मारहाण केली असल्याचा अरोप केला होता.\nत्यानंतर अनेक सेलिब्रेटिंनी या प्रकरणात उडी घेत आपली मते व्यक्त केली. नुकतच अभिनेत्री परिणिती चोप्रानेदेखील ट्विट करत या डिलिव्हरी बॉयची बाजू घेतली होती. यावरुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने हितेशाची बाजू घेत परिणितीला सुणावलं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_27.html", "date_download": "2021-08-02T05:39:18Z", "digest": "sha1:JINMGT57SP2QEDHPRMK3OI7QRFEYSCK7", "length": 4044, "nlines": 58, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "इंटरनेटचे जाळे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nइंटरनेटच्या जगात हरवून बसलो स्वत:ला\nवेळ काळचे भान नसे ,तत्पर असते सेवेला\nकेव्हा ,कुठेही ते उपलब्ध असते\nआपली कितीतरी महत्त्वाची कामे तेच तर करतेI\nकिती क्षेत्रांची माहिती त्यावर\nभाषा समृद्ध होते त्यावरच\nहिंदी , मराठी,इंग्रजीची रेलचेल असे\nअसे हे इंटरनेटचे जाळे जवळच असेI\nदेश,विदेशातील व्यवहारही तत्पर होत असते\nदूरदेशी आपली व्यक्ती दिसे स्काइपवर ,\nती घरात येता आई तू चिंता ना कर\nकेव्हा ,कुठेही ,कसेही त्याचा उपयोगच फार\nफक्त आहारी जाऊ नका इंटरनेटच्या\nआहार -विहार मात्र नीट सांभाळा\nयोग्य वापर ,योग्य वेळी\nयोग्य योग ,व्यायाम ,शिस्त ,संयमहि योग्य वेळी I\nठरवायची दिनचर्या आपणच आपली\nयोग्य सर्व पुढे भविष्यात कामी येईल ,\nयोग्य विचार आताच करा ,\nइंटरनेटचा वापर योग्य ठिकाणीच योग्य वेळी करा I\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/02/blog-post_9.html", "date_download": "2021-08-02T06:19:51Z", "digest": "sha1:6S73IZKOUANILW6KAKXBKRCCJMQKBMZ7", "length": 6316, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अपघात - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अपघात\nलग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अपघात\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – जळगाव |\nलग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण ठार झाल्याची माहिती आहे. डंपरच्या धडकेत क्रुझर मधील दहा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोणा गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना यावलच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.\nचिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथील चौधरी कुटुंबीय चारचाकीने मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान, हिंगोणा गावाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 55) प्रभाकर नारायण चौधरी (वय 63) यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर यावल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅन��लला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2663/Bhiwandi-Nijampur-Mahanagarpalika-Bharti-2020.html", "date_download": "2021-08-02T05:21:58Z", "digest": "sha1:6FLZHB4PEGNTM2R3YKXP4SVB4RMEQVSX", "length": 5695, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका भरती 2020\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वकील पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.\nएकूण पदसंख्या : 02\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर विभाग, 3 रा मजला, जुनी प्रशासकीय इमारत, कप आळी, बिवंडी – 421308\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल२०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/after-seeing-airport-agitation-mp-kapil-patil-was-given-the-post-of-minister-gaikwad-kss98", "date_download": "2021-08-02T06:43:43Z", "digest": "sha1:JXSRLWVSYU77JBCMJINSIVPWU6O6LNYK", "length": 5629, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "विमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाड", "raw_content": "\nविमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाड\nभमिपुत्रांनी मोठे आंदोलन केले, ही ताकत पाहूनच खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे असे मत पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.\nविमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाडप्रदीप भणगे\nडोंबिवली : पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा आज डोंबिवली मध्ये निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.लोकनेते दीबा पाटील यांचे नाव का दिले पाहिजे याची माहिती त्यांनी दिली.\nतसेच भाजप खा.कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री झाले म्हणून त्याचे अभिनंदन करत त्यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी जे भव्य आंदोलन भूमिपुत्रांनी केले त्यातील ताकत पाहूनच भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे.\nहे देखील पहा -\nवार्तालापावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी उत्तरे दिली. टोरोंटो बाबतीत त्यांनी सांगितले की पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे टोरोंटो प्रकल्प भूमिपुत्रांवर लादण्यात आला आहे. भूमीपुत्रांनी ठरवले पाहिजे यापुढे आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नाही. हे ठरवले पाहिजे तरच टोरोंटो कंपनीचा प्रकल्प येथून जाईल.\nमृतांचे आकडे राज्य सरकारने लपवले नाहीत; टोपेंचा दावा\nआमदार राजू पाटील हे आमच्या समाजाचे आमदार आहेत आणि ते पुन्हा निवडून यावे याकरीता मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा प्रचार करणार आहे. येणाऱ्या केडीएमसी निवडणुकीत आम्ही किमान आरपीआयचे पाच नगरसेवक तरी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nमाजी आमदार सुभाष भोईर यांना जर कल्याण ग्रामीण मध्ये तिकीट दिले असते तर ते पन्नास हजार मतांनी निवडून आले असते. मात्र आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. आत्ताची शिवसेना अन्यायकारक आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.लोकनेते दीबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rangmaitra.com/tag/subodh-bhave/", "date_download": "2021-08-02T06:46:56Z", "digest": "sha1:DU7BINQ4EXVY3Y4FATJYV6EH7CQ3MYPZ", "length": 6169, "nlines": 119, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "subodh bhave | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\non: September 03, 2020 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\n‘सिंगिंग स्टार’, ४-५ सप्टेंबरला फर्माईश विशेष सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या आठवड्यात...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nसमृद्धी केणी यांचे मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3607/blog-post.html", "date_download": "2021-08-02T05:24:48Z", "digest": "sha1:6ZIQVYFFKHIHGDVQUEZ62GVM5BHYGDVL", "length": 9402, "nlines": 56, "source_domain": "naukriadda.com", "title": "UPSC मुख्य परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य", "raw_content": "\nव्हाट्सएप्प ��्री जॉब्स अलर्ट\nUPSC मुख्य परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\n५० उमेदवारांना मिळणार ही आर्थिक मदत\nया योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास पाडवी यांनी व्यक्त केले आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ���या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2459/index.html", "date_download": "2021-08-02T06:27:28Z", "digest": "sha1:5SQ5QXZ3XAJUZEJLXHNHIOUB2NGVWTNI", "length": 7076, "nlines": 92, "source_domain": "naukriadda.com", "title": "ISRO URSC - भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nइसरो - यूआरएससी द्वारा प्रकाशित जाहिरातीनुसार, तंत्रज्ञान-बी, वैज्ञानिक सेवा, ग्रंथालय निरीक्षण, हिंदी टिप्सट, तंत्रज्ञान सेवा, ड्राफ्ट्समेन - बी, फायरमेन-ए, कुक, भयानक चालक 'ए' आणि लाइट चालक 'ए', कॅटरिंग ेंडटेंडंट-ए च्या 182 रिट्स ठिकाणांसाठी अर्ज आमंत्रित केले गेले आहे. अर्ज करण्याचा अंतिम तिथी 6 मार्च 2020 आहे.\nएकूण पदसंख्या : 182\nपद आणि संख्या :\nतांत्रिक सहाय्यक - 41\nग्रंथालय सहाय्यक - 04\nवैज्ञानिक सहाय्यक - 07\nकेटरिंग अटेंडंट - 05\nहलका वाहन चालक - 04\nअवजड वाहन चालक - 05\nअर्जदारांनी एसएसएलसी / आयटीआय / डिप्लोमा / मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पास केली पाहिजे.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक: 06-03-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं ���वश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://talukadapoli.com/history/dabhol-adilshahi-and-portuguese-conflict/", "date_download": "2021-08-02T06:57:53Z", "digest": "sha1:COWICFDSB6BFJOP65RUSTDUFFT2XTH4W", "length": 31531, "nlines": 261, "source_domain": "talukadapoli.com", "title": "History of Dabhol | Adilshahi and Portuguese Conflict | 16th Century", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome इतिहास दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)\nदाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)\nइ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात सुलतान महमूद बेगाडा (१४५९ ते १५११) याच्या व्यापाऱ्यांची जहाजे दाभोळ बंदरात लुटल्यामुळे बेगाडाने बहामनी सुलतान मह��ूद दुसरा याकडे तक्रार केल्यामुळे महमूदशा बहामनीने १४९४ मध्ये दाभोळ वर हल्ला करून बहादूरखान गिलानीचा पाडाव केला. काही ऐतिहासिक संदर्भानुसार बहादूर खान गिलानीचा दाभोळ मधील पाडाव महमूदशा बहामनीने न करता युसुफ आदिलशहाने केला. बहामनी राजवटीत कोतवाल बहादूर खान गिलानी हा अतिशय मुजोर झाला होता. परदेशातून येणारी व गुजरात किंवा मलबारहून मालवाहतूक करणारी जहाजे तो लुटत असे. मात्तबर व्यापाऱ्यांना तो डोईजड झाला होता. त्याचे पारिपत्य करणे आवश्यक होते. शेवटी युसुफ आदिलशहाने गिलानिविरुद्ध मोहीम उघडली व सर्व बाजूंनी त्याची कोंडी करून दाभोळच्या सागरीयुद्धात त्यास जेरीस आणले.\nबहामनी राजवट अस्तास येत असताना विजापूरच्या आदिलशाहिचा अंमल वाढू लागला. दाभोळ बंदरात उतरलेल्या युसुफ आदिलखानने गुलबर्ग्याला जाऊन बहामनी राज्याच्या पदरी राहून बिजापूरला ( विजापूर ) स्वतंत्र राज्याची उभारणी केली. दाभोळ हे सागर किनाऱ्यावरील बिजापुरचे महाद्वार होते. दाभोळला तो ‘बाब उल हिंद’ (भारताचे महाद्वार) असे म्हणित असे. आदिलशाही काळात दाभोळ आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध होते. अंजनवेलची वहिवाट या हस्तलिखितानुसार १५ व्या शतकापूर्वी मौजे गुढे तर्फ वलंबे येथे पवार नावाचा मराठा सरदार गढी बांधून या भागावर अंमल करीत होता. इ.स. १५०२ च्या सुमारास मुस्तफाखान या आदिलशाही सरदाराने पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभोळ येथे सुभा स्थापन केला. १५०२ मध्ये रत्नागिरी, राजापूर, कुडाळ व दाभोळचा समावेश करून दाभोळ तर्फची (इलाखा, जिल्हा) निर्मिती झाली. १५०२ मध्ये या प्रदेशात नवीन महसूलधारा पद्धती सुरु करण्यात आली. आदिलशाहीत दाभोळ शहर भरभरटीस आले. अनेक देशाचे व संस्कृतीचे लोक येथे स्थायिक झाले. मुस्लिम सत्ता असल्यामुळे जागोजागी सुंदर मशिदींचे बांधकाम करण्यात आले. १५०३ मध्ये दाभोळच्या धक्क्यावरील माँसाहेबांची मशीद विजापुरी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. १५०३ मध्ये भारतात आलेला इटालिअन प्रवासी वारथेमा दाभोळचे वर्णन एक सुंदर व समृध्द शहर असे करतो.\nदाभोळ संपन्नता आणि ऐन समृद्धीच्या काळात असताना व दक्षिणेत विजयानगर, बिजापूर, अहमदनगर व गोवळकोंडा येथे सत्तांतर होत असतानाच कालिकत–केरळमध्ये पोर्तुगिजांनी बाजी मारली. पश्चिम आशिया व युरोप मधील अतिशय सुसंपन्न व्यापार अरब���ंच्या हातात होता. त्यांना शह देण्याची संधी पोर्तुगिजांना मिळाली. केरळ नंतर त्यांची वक्रदृष्टी गुजरात व कोकण किनाऱ्याकडे वळली. सन १५०७ मध्ये पोर्तुगिजांनी गव्हर्नर फ्रान्सिस्को आल्मेडाचा मुलगा लोरेंझो याच्या अधिपत्त्याखाली पश्चिम किनारपट्टी व्यापारासाठी खुली करण्यास आरमार पाठवले. या आरमारविरुद्ध विजापूर, अहमदनगर, गुजरात वगैरेंच्या सुलतानांनी आघाड्या उघडल्या. इजिप्तचा सुलातनही त्यात सामील झाला. लोरेंझोची आरमारी तारवे दिवजवळ असताना तिथला सुभेदार मलिक अय्याझ याने अचानक हल्ला केला व पोर्तुगिजांना नामोहरम केले.\nया नाविक चकमकीत पोर्तुगिजांचा पराभव झाला आणि लोरेंझो मारला गेला. मुलाच्या मृत्यूचे शल्य(पीडा,दु:ख) मनात ठेऊन आल्मेडाने पुढच्याच वर्षी दि. १२ नोव्हेंबर १५०८ रोजी दाभोळवर हल्ला चढवला. एकोणिस जहाजे, तेराशे सैनिक व नौसैनिक आणि चारशे मलबार खलाशींसह तो दाभोळवर चालून आला होता. या आक्रमणात त्याचा दुहेरी उद्देश होता. एक तर भारतीय सत्तांना धडा शिकवणे आणि बिजापूरच्या आर्थिक समृद्धीचा कणा मोडणे. आल्मेडाने हे दोन्ही उद्देश पूर्ण केले. सतत तीन दिवस पद्धतशीरपणे दाभोळची जाळपोळ व लुटमार करण्यात आली. घरे-दारे, इमारती, मशिदींचा विध्वंस करण्यात आला. पोर्तुगिजांनी अनेक स्त्री-पुरुष, वृद्ध-बालकांची निर्दयतेने कत्तल केली. स्वतःचा उद्दामपणा दाखविण्याकरता अल्मेडाने येथील जामा मशिदीत वास्तव्य केले होते. त्याच्या या भयंकर आक्रमणातून जे निसटले ते दाभोळ सोडून पळाले.\nआदीलशाहीत वैभवशाली शहर असलेल्या दाभोळची त्याने राखरांगोळी करून टाकली. १५०८ मधील अल्मेडाच्या हल्ल्यापुर्वीच्या एका वर्णनात ‘दाभोळ हे मोठे दखल घेण्यासारखे किनाऱ्यावरील संपन्न शहर असून तेथून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो, येथे भव्य चिरेबंदी वाड्यासारख्या इमारती आहेत. त्यांच्या भोवताली घरे आहेत. येथे भक्कम तटबंदिचा किल्ला (castle) असून किल्ल्यात ५०० तुर्की असलेली ६००० ची शिबंदी (सैनिकांची तुकडी) आहे’ असे वर्णन आढळते.\nदाभोळ पाठोपाठ इ.स. १५१० मध्ये पोर्तुगिजांनी गोवा काबीज करून आदिलशाहीला दुसरा धक्का दिला. आदिलशहाने त्वरित तहाची बोलणी चालू केली. पोर्तुगीज जाणून होते की, आदिलशहाकडे दुसरा पर्याय नाही आणि दाभोळ गमावले तर घोड्यांचा पुरवठा होणार नाही. तसेच तो अफा���ींच्या (परदेशी मुसलमान) सेवेला मुकेल. तरी शेवट आदिलशहा व पोर्तुगीज यांच्यात करार झाला व करारानुसार गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात राहील आणि आदिलशाहीच्या इतर बंदरांवर पोर्तुगीज हल्ले करणार नाहीत, असे ठरले.\n१५०८ साली केलेल्या आल्मेडाच्या विध्वंसासातून दाभोळ शहर हळूहळू सावरले. इ. स. १५१४ मध्ये दाभोळ तटबंदी व तोफांनी संरक्षित शहर होते. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्वीसारखाच भरभराटीचा होता. इ. स. १५१८ साली पोर्तुगीज प्रवासी बारबोसा याने कोकण किनारपट्टीला भेट दिली होती. तो लिहितो, “मक्का, एडन, होर्मुझ इ. ठिकाणांहून मुस्लीम व्यापाऱ्यांची बरीच जहाजे मोठ्या संख्येने अश्व घेऊन येथे येतात. त्याचप्रमाणे खंबायत, दिव व मलबार किनारपट्टीवरून हरतर्हेच्या वस्तू घेऊन जहाजे येथे येतात. येथे बरेच व्यापारी असून काही व्यापारी अतिश्रीमंत आहेत. व्यापारी केवळ मुस्लिम नसून हिंदू धर्मीय देखील आहेत. दाभोळच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणावर तांबे, पारा आणि हिंगुल पाठविले जाते. अंतर्भागातून मोठ्या प्रमाणावर कापड नदीतून आणले जाते. निर्यातीमध्ये गहू, धान्य, तेलबिया व वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्न्यांचा समावेश होतो.” बार्बोसाने केलेल्या या वर्णनावरून दाभोळ बंदराचे महत्व लक्षात येते.\nइ. स. १५२० मध्ये इस्माईल आदिलशहा ( १५१०-१५३४ ) याने पोर्तुगिजांना त्यांनी जर दाभोळला आयात होणाऱ्या घोड्यांना संरक्षण दिले तर मैत्रीचा तह करण्यात येईल असा प्रस्ताव धाडला. हा प्रस्ताव पोर्तुगिजांनी झिडकारला व त्यानंतर दोन वर्षांनी (१५२२ मध्ये) दाभोळ पुन्हा एकदा लुटले. परंतु या लुटीनंतरही दाभोळ लवकरच सावरले आणि १५४० मध्ये जगातील एक मोठी नगरी म्हणून उदयास आले. जिच्यात संपूर्ण हिंदी महासागरास लागून असलेल्या राष्ट्रांमधील व्यापाऱ्यांनी व जगाच्या सर्व खरीदारांनी फार मोठ्या प्रमाणावर गर्द्दी, वस्तिस्थाने केली होती. त्यानंतर सातच वर्षात या नगरीचे वैभव ओसरून फक्त ४००० रहिवासी, दोन किल्ले आणि काही खंदक तेवढे उरले. त्यावर्षी (१५४७ च्या सुमारास) पोर्तुगिजांनी दाभोळ पुन्हा उध्वस्त केले. इ.स. १५४८ मध्ये बिजापूर आणि पोर्तुगिजांमध्ये तह होऊन पोर्तुगिजांनी दाभोळला गुमास्ता (Factor) पाठवून समुद्राद्वारा प्रवास करणाऱ्या व्यापारी व इतरांना परवाना (Passport) देण्याची व्यवस्था करून दाभोळची भरभराट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोर्तुगिजांनी आदिलशहास सालीना सोन्याचे २००० परदाव (सोन्याची नाणी = १५४ ब्रिटिश पौंड) देण्याचे कबुल केले. १५५४ मध्ये पोर्तुगिजांनी हा करार मोडला आणि १५५४ व १५५७ मध्ये पुन्हा दाभोळ लुटले. या लुटीनंतर दाभोळला सावरण्यास थोडा वेळ लागला. गुजराती इतिहासकार असे नमूद करतात की, इ. स. १५७० मध्ये दाभोळ हे युरोपियन बंदाराप्रमाणे होते. १५७० मध्ये अली आदिलशाह व अहमदनगरचा सुलतान मुर्तझा निजामशहा यांनी पोर्तुगिजांविरुद्ध आघाडी उघडली. कालिकतचा राजा झामोरिन हा सुद्धा त्यांना सामील झाला. पण पोर्तुगिजांच्या लष्करी डावपेचांसमोर व तोफा दारूगोळ्यासमोर आघाडी टिकू शकली नाही. शेवटी नाईलाजाने पोर्तुगिजांबरोबर आदिलशहाला डिसेंबर १९७३ मध्ये तह करावा लागला. त्यानुसार पोर्तुगिजांची एक नाविक तुकडी दाभोळला तैनात करण्यात आली. काही दिवसानंतर या तुकडीतील सोजिरांना भोजनाचे आमिष दाखवून बिजापूरच्या सैन्याने आमंत्रण दिले व त्यांची भयानक कत्तल केली. गोव्याला हे वृत्त कळताच व्हाईसरॉय डॉम दियागो द मेनेझेसने (१५७६-१५७८ ) पुन्हा सूड म्हणून दाभोळचा पुरता विध्वंस केला.\n✅ दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट\n✅ दाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार\nगेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.\nकिल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )\nमुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे\nलेख डॉ. दाऊद दळवी.\nलेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)\nलेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)\nदाभोळचा इतिहास भाग 3 - सोळावे शतक ते सतराव्या…\nदाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट\nदाभोळचा इतिहास भाग 4 - शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८\nPrevious articleदाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट\nNext articleदाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार\nटाळसुरे येथील पांडवकालीन लेणी\nदाभोळचा इतिहास भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८\nदाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार\nतालुका दापोली - July 10, 2021\nकोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/former-us-president-wrote-rahul-gandhi-does-not-have-the-ability-or-passion-to-master-the-subject-127911686.html", "date_download": "2021-08-02T05:41:46Z", "digest": "sha1:PQOSACFABG3WYPP5WAIJE53GDJWL5TIW", "length": 8349, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former US President Wrote Rahul Gandhi Does Not Have The Ability Or Passion To Master The Subject | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले - 'राहुल गांधींमध्ये विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा नाही' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nओबामांच्या नरजेत राहुल गांधी चिंताग्रस्त:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले - 'राहुल गांधींमध्ये विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा नाही'\n'गरीबीपासून ते मोदींचा पंतप्रधानपर्यंतचा त्यांचा प्रवास असा आहे ज्यामध्ये भारताचा विकासाचा जोश आणि शक्यता दिसतात'\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबाना यांनी आपल्या मेमोइर (चरित्र) मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस नेता राहुल गांधी यांचा उल्लेख केला आहे. ओबामा यांनी राहुल यांना चिंताग्रस्त असे लिहित म्हटले की, 'राहुल अशा विद्यार्थ्यासारखे आहे, जो शिक्षकाला इम्प्रेस करण्यासाठी उत्सुक असतो, पण विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा त्यांच्यात नाही. ही राहुल गांधींची कमजोरी आहे.' ओबामा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. ओबामा अखेरच्या वेळी डिसेंबर 2017 मध्ये भारतात आले होते, तेव्हा राहुल त्यांना भेटले होते. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले होते की, ओबामांसोबतची भेट शानदार राहिली.\n'मनमोहन सिंह शात आणि ईमानदार'\nमनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील UPA सरकारच्या वेळी नोव्हेंबर 2009 मध्ये ओबाना आणि त्याच्या पत्नी मिशेल या भारतात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंह आणि त्याच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी ओबामा कुटुंबासाठी डिनर ठेवले होते. बराक ओबामा, अमेरिकेचे पहिले अफ्रीकी-अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होते. ओबामा यांनी मनमोहन सिंह यांना शात आणि ईमानदार असे म्हटले आहे.\nओबामांच्या पुस्तकात सोनिया गांधींचाही उल्लेख\nओबामा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेख करत लिहिले की, 'आपण चार्ली क्रिस्ट आणि राहम इमॅनुएल सारख्या पुरुषांच्या हॅसमनेसविषयी बोललो, पण एक दोन महिला वगळता महिलांच्या सुंदरतेची चर्चा केली नाही. जसे की, सोनिया गांधी.'\nओबामा यांच्या 768 पानांच्या पुस्तकात 'ए प्रोमिस्ड लँड' 17 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने याच्या काही भागांचा रिव्ह्यू पब्लिश केला आहे. ओबामा यांनी आपल्या पुस्तकामध्ये दुसऱ्या देशांच्या नेत्यांविषयीही लिहिले आहे. रशियाचे प्रेसिडेंट ब्लादिमीर पुतिन यांना शारीरिकरित्या साधारण म्हटले आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांविषयी लिहिले की, ते सज्जन, ईमानदार आणि प्रामाणिक आहेत. बायडेन यांना जर वाटले की, त्यांना महत्त्व मिळत नाहीये, तर ते क्रोधित होऊ शकतात, ही अशी क्वालिटी आहे, जी कोणत्याही तरुणासोबत डील करताना वातावरण बिघडवू शकते.\nओबामांनी मोदींची केली स्तुती\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना टाइम मॅगझीनने 2015 मध्ये 200 सर्वात प्रभावशाली लोकांच्या लिस्टमध्ये सामिल केले होते. त्यावेळी ओबामा यांनी टाइम मॅगझीनमध्ये लिहिलेल्या आर्टिकलमध्ये मोदींना भारताचे रिफॉर्मर-इन-चीफ संबोधले होते. ओबामांनी लिहिले होते की, गरीबीपासून ते पंतप्रधानपर्यंतचा त्यांचा प्रवास असा आहे ज्यामध्ये भारताचा विकासाचा जोश आणि शक्यता दिसतात.\nकेंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले- राहुल विदेशातही अपमान करुन घेतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/three-new-rafales-fighter-jets-arrived-india-france-11971", "date_download": "2021-08-02T04:49:41Z", "digest": "sha1:7B2S2HY4I5OBVG6NQ6FQIP6A7YPX4T4V", "length": 4762, "nlines": 25, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "फ्रान्समधील आणखी तीन राफेलचे थेट भारतात आगमन", "raw_content": "\nफ्रान्समधील आणखी तीन राफेलचे थेट भारतात आगमन\nनवी दिल्ली: भारतीय हवाई दलाची ताकद आता चार पटींनी वाढली आहे. आणखी तीन नवीन राफेल फायटर जेट फ्रान्सहून भारतात दाखल झाले आहेत. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही विमाने गुजरातमधील जामनगर तळावर उतरविण्यात आले. फ्रान्स सोडल्यानंतर तिन्ही राफेल जेट न थांबता थेट भारतात पोहोचले आहेत. वाटेत, यूएईच्या मदतीने एअर-टू-एअर री-फ्यूलिंग केले गेले.\nभारतात राफेल विमानाच्या चौथ्या तुकडीच्या लँडिंगनंतर, हवाई दलाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की युफाइएच्या युफाइ एअरफोर्सच्या टँकरने राफेलमध्ये इंधन भरले होते. हे दोन्ही हवाई दलातील मजबूत नातेसंबंधातील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.\nएका प्रचार सभेत ममता बॅनर्जी यांनी आपले गोत्र सांगितले होते\nहवाई दलाकडे 14 राफेल जेट\nअंबाला येथील गोल्डन अॅरो स्क्वाड्रनमध्ये या तीन राफेल विमानांचा समावेश असणार आहे. या तीन नवीन राफेल जेटचा समावेश झाल्यानंतर, भारतीय हवाई दलासह राफेल विमानांची संख्या वाढून 14 झाली आहे. यासह एप्रिलमध्ये नऊ राफेल लढाऊ विमानांची पुढील तुकडी दाखल होईल, त्यापैकी पाच विमाने उत्तर बंगालमधील हशिमारा एअरबेसवर तैनात करण्याचे नियोजन आहे.\nकेरळमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना एका ट्विट मुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.\nगेल्या वर्षी 10 सप्टेंबरला अंबाला येथे झालेल्या कार्यक्रमात राफेल विमानास अधिकृतपणे हवाई दलात दाखल केले होते. यानंतर नोव्हेंबरमध्ये 3 राफेल विमानांची खेप भारतात आली होती जे की, आणखी तीन विमानांची तिसरी खेप 27 जानेवारीला येथे पोहोचली होती.\n36 लढाऊ विमान खरेदी\nसप्टेंबर 2016 मध्ये भारताने फ्रान्स सरकारबरोबर 59000 कोटी रुपयांमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी संरक्षण करार केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/video-purnagiri-jan-shatabdi-express-run-backward-full-speed-11500", "date_download": "2021-08-02T07:13:25Z", "digest": "sha1:7KY6S5XPKPDF5YH2VIPYMIWO4JUNG52C", "length": 3927, "nlines": 22, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Video: अचानक पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस उलट दिशेने का धावली?", "raw_content": "\nVideo: अचानक पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस उलट दिशेने का धावली\nदेहरादून : उत्तराखंड येथे काहीच दिवसांपूर्वी दिल्लीहून देहरादूनला येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना समोर आली होती. ज्यानंतर बुधवारी दिल्लीहून टनकपूरला येणाऱ्या पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेसचा (Purnagiri Jan Shatabdi Express) एक मोठा अपघात होता-होता टळला. पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस टनकपुर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी विरुद्ध दिशेने धावली. त्यानंतर ट्रेनच्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला तसेच, रेल्वे विभागातही खळबळ माजली.\nरेल्वेने घाईघाईत अलर्ट जारी करत टनकपूर ते खटिमापर्यंतचे फाटक बंद केले. ट्रेन टनकपूर ते चकरपूरपर्यंत विरुद्ध दिशेत वेगाने काही किलोमीटरपर्यंत धावली. या सर्व प्रकारात प्रवासी आणि ट्रेनला कुठल्याच प्रकारचे काही नुकसान पोहोचले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तर, या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली नॉर्दन रेल्वेने लोकोपायलट आणि गार्डला निलंबित करण्यात आले आहे.\nRajasthan: पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पॉक्सो कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा\nमिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी जवळपास चारवाजताच्या सुमारास होम सिग्नलजवळ एक गाय ट्रेनखाली आली. त्यानंतर ट्रेन थांबली आणि ट्रेनचं इंजिन आणि ब्रेकने काम करणे थांबवले आणि ट्रेन विरुद्ध दिशेने धावली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/akshat-and-ritu-tied-in-a-bond-of-seven-rounds-actress-kangana-and-family-members-were-present-127908190.html", "date_download": "2021-08-02T07:06:05Z", "digest": "sha1:6YNA4C7IPSF3KFR6NMUNPROMLIKWTHWG", "length": 4946, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akshat And Ritu Tied In A Bond Of Seven Rounds, Actress Kangana And Family Members Were Present | विवाहबंधनात अडकले अक्षत आणि रितू, अभिनेत्री कंगना आणि कुटुंबातील निवडक लोकांची उपस्थिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकंगनाच्या भावाच्या लग्नाचे फोटो:विवाहबंधनात अडकले अक्षत आणि रितू, अभिनेत्री कंगना आणि कुटुंबातील निवडक लोकांची उपस्थिती\nद लीला पॅलेस येथे होणार रिसेप्शन\nअभिनेत्री कंगना रनोटचा धाकटा भाऊ अक्षत रनोट गुरुवारी सकाळी 9.15 वाजताच्या मुहूर्तावर रितू सागवानसोबत विवाहबद्ध झाला. अक्षतचे डेस्टिनेशन वेडिंग लेक सिटी उदयपूर येथील द लीला पॅलेस येथे झाले. या लग्नाला रनोट आणि सागवान कुटुंबातील निवडक लोकांची उपस्थिती होती.\nद लीला पॅलेस येथे होणार रिसेप्शन\nआज संध्याकाळी अक्षत आणि रितूच्या लग्नाचे रिसेप्शन उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये होणार आहे. या वेडिंग रिस्पेशनमध्ये राजस्थानी पदार्थांसोबत देशी परदेशी पदार्थांची रेलचेल असेल.\nअभिनेत्री कंगना पारंपारिक दागिन्यांमध्ये दिसली.\nकंगनाने जांभळा आणि निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.\nकंगना तयार करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट मुंबईहून आले होते.\nरनोट कुटुंबीय कुल देवीच्या दर्शनाला जाणार\nअक्षत आणि रितूच्या लग्नानंतर रनोट कुटुंबातील सदस्य कुलदेवी माँ अंबिकाच्या दर्शनाला जाणार आहेत. उदयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर जगत गावात रनोट कुटुंबीयांच्या कुलदेवीचे मंदिर आहे.\nराजस्थानी थीमवर झाले लग्न\nअक्षत आणि रितू सगवान यांच्या लग्नाची थीम राजस्थानी रजवाडी होती. त्या अंतर्गत हॉटेलचा परिसर राजस्थानी थीमवर सजवण्यात आला होता. तसेच राजस्थानी कलाकारांनी सादरीकरण केले.\nनवदाम्पत्य अक्षत आणि रितू\nकंगना रनोट चिमुकल्यांसोबत रमली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/accused-shoplifting-arrested-amravati-388955", "date_download": "2021-08-02T05:55:55Z", "digest": "sha1:ZTG3YFVZEWUU2U7LQSUOEE7HGCAEJPKP", "length": 8093, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अमरावतीत दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस व मुद्देमाल जप्त", "raw_content": "\nतपासात या गुन्ह्यामध्ये अंबाडा येथीलच रहिवासी सिकंदर अली याचा हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सिकंदर अलीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.\nअमरावतीत दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस व मुद्देमाल जप्त\nअमरावती ः मध्यरात्रीच्या वेळी दुकाने फोडून लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 22) जेरबंद केले. आरोपींकडून दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस तसेच 12 लाख 83 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.\nसाजीद खान साकेर खान (वय 28, रा. लायरा, मध्य प्रदेश), सलमान वल्द अल्लाबक्ष खान (वय 25, रा. बासुदा, मध्य प्रदेश), इम्रान जमील बाबू खान (वय 33, रा. सावखेडी, मध्य प्रदेश), सय्यद अक्रम असद अली (वय 32, रा. ���ायसेन, मध्य प्रदेश) व सिकंदर अली वल्द मोहम्मद अली (वय 55, रा. अंबाडा, मोर्शी), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी (ता. 21) रात्री मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथील सराफा व टायरचे दुकान फोडून 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.\nअधिक वाचा - Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत मुथूट फायनान्सवर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह लाखो रुपये लंपास\nयाप्रकरणी मोर्शी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखाही चोरट्यांच्या मागावर होती. तपासात या गुन्ह्यामध्ये अंबाडा येथीलच रहिवासी सिकंदर अली याचा हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सिकंदर अलीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार मध्य प्रदेशातील या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले.\nत्यांच्याकडून दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस, सोन्या-चांदीचे दागिने, 17 टायर, पाच मोबाईल, रोख व एक चारचाकी वाहन, असा एकूण 12 लाख 83 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी मोर्शी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरीक्षक विजय गराड व पोलिस उपनिरीक्षक आशीष चौधरी यांच्या पथकाने केली.\nसंपादन : अतुल मांगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/epaper", "date_download": "2021-08-02T06:29:52Z", "digest": "sha1:SIA6UVFY66RS4RS4WAQ6OQMJ6WHKDCT2", "length": 7507, "nlines": 213, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "Epaper | Mumbai Manoos", "raw_content": "\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय...\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\nशरद पवारांनी मानले ठाकरे बंधूचे आभार,हे आहे कारण…\nपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ: पो���निवडणुकीत राष्ट्रवादी विरुध्द भाजप थेट लढत\nशरद पवार-अमित शहा भेट झाली नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/kolhapur-traders-declared-discount-vaccination-customers-sml80", "date_download": "2021-08-02T05:14:16Z", "digest": "sha1:QJYAIHTKOGU7FBG44BFR3PS3M3REKY5A", "length": 3623, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लस घेतलेल्यांसाठी भरघाेस सवलत; काेल्हापूरात दुकाने सुरु", "raw_content": "\nलस घेतलेल्यांसाठी भरघाेस सवलत; काेल्हापूरात दुकाने सुरु\nकोल्हापुर : कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरातील व्यापारी पेठा शंभर दिवस बंद होत्या. प्रशासनाने प्रयोग म्हणून मागील पंधरवड्यात फक्त पाच दिवस दुकान उघडण्यास परवानगी दिली. त्यानंतर पुन्हा आठवडाभर दुकानं बंद करण्यात आली. आता पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यामुळे आज (साेमवार) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरमधील दुकान सुरू होत आहेत. यामुळे कोल्हापुरातील व्यापारी kolhapur traders आनंदात आहेत. आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा दुकान उघडण्याची लगबग कोल्हापुरातील व्यापारी पेठांमध्ये दिसत आहे. (kolhapur-traders-declared-discount-vaccination-customers-sml80)\nसोशल डिस्टंसिंग पालन करून व्यवसाय करण्याचा मनोदय या व्यावसायिकांनी केला आहे. कोल्हापुरातील व्यापार आणि सर्व व्यवसाय आजपासून सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये खूप मोठा उत्साह दिसून येत आहे.\nसातारा : 29 बाधितांचा मृत्यू; महाबळेश्वरात एक रुग्ण आढळला\nकोल्हापुरमधल्या राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी आज (साेमवार) दुकान उघडताना सजवलेल्या बैलगाडीतून रॅली काढली. सनई-चौघडयाच्या गजरात सर्व बाजारपेठेत फेरफटका मारला. मास्क वापरा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुन्हा एकदा व्यापार सुरू झाल्याने उत्साहात असलेल्या व्यापाऱ्यांनी लस घेतलेल्या ग्राहकांसाठी विशेष सवलत देणार असल्याचे घोषित केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF/60a63879ab32a92da7bab6bb?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-02T06:38:01Z", "digest": "sha1:DTAPIL46MOP6LQ3SWKF44RWTBOLAQLHV", "length": 5662, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - अखेर खत दर वाढ नाही, केंद्र शासनाचा मोठा निर्णय! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nअखेर खत दर वाढ नाही, केंद्र शासनाचा मोठा निर्णय\n⚡ सरकारकडून खत दर वाढविण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. डीएपी खतावरील अनुदानात 140% ने वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रति बॅग 500 रुपयांवरून डीएपीवर 1200 रुपये प्रति बॅगचे अनुदान मिळणार आहे. 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांमध्ये डीएपीची बॅग मिळेल. खतांच्या दराबाबत अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की पहा. लेखी स्वरूपात माहितीसाठी येथेhttps://pib.gov.in/PressReleseDetailm.aspxPRID=1720020 क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfilePRID=1720020 क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकृषी वार्तामहाराष्ट्रयोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nकृषी वार्तायोजना व अनुदानकागदपत्रे/दस्तऐवजखरीप पिककृषी ज्ञान\nशेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार\n➡️पीएम किसान योजनेच्या 9 व्या हप्त्यासाठी 2000 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट-नोव्हेंबरचा पैसा लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\nहवामानकृषी वार्ताखरीप पिककापूससोयाबीनमकाकृषी ज्ञान\nराज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता\n➡️महाराष्ट्र राज्यात पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहणे शक्य असून मराठवाड्यात हलक्या स्वरूपाची अथवा अल्प प्रमाणात पाऊस...\nहवामान अपडेट | संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ\nनॅनो यूरिया उत्पादनासाठी इफ्कोबरोबर राष्ट्रीय खतांचा करार\n➡️नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांनी लिक्विड नॅनो यूरियाच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी सहकारी इफ्को बरोबर...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://globlenews24.site/category/uncategorized/page/2/", "date_download": "2021-08-02T06:18:24Z", "digest": "sha1:QS6DSDMIVQUTL2IHXHC5IFEFWMEORTZY", "length": 7339, "nlines": 67, "source_domain": "globlenews24.site", "title": "Uncategorized – Page 2 – Global Times", "raw_content": "\nशनिदेवाच्या आशीर्वादाने या 4 राशींचे नशिब बदललेले आहे, प्रगती होईल आणि खिशात भरपूर पैसा येईल.\nग्रह आणि नक्षत्रांची स्थिती सतत बदलत असते, ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात बरेच चढउतार होत असतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या …\nया 6 राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आनंद आणि भरभराटीचे दरवाजे उघडतील\nआपल्या आयुष्यात जन्मकुंडली खूप महत्वाची असते. जन्मकुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते. जन्मकुंडली ग्रहाच्या संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालीच्या आधारे तयार केली …\nचीन आणि तैवान मधील भांडण आहे , जगात वस्तू महाग होण्याचं कारण.\nस्मार्टफोन तर आपण सगळेच वापरतो. मग तो आयफोन असो किंवा अँड्रॉईड. पण त्यातल्या लहान-सहान टेक्निकल गोष्टींबाबत आपल्यातल्या अनेकांना काहीच माहित …\nअविवाहित आहात आणि ‘गर्ल फ्रेंड’ सोबत लॉज किंवा हॉटेलमध्ये राहिल्यावर पोलिसांनी त्रास दिल्यास बिनधास्त ही कायदेशीर कारवाई करा .\nएखाद्या लॉजवर गेला असताना अचानक पोलिस आले तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. अगदी अविवाहीत असले तरी. फक्त तुमचे वय 18 …\n2 बहिणींना दिली जाणार फाशीची शिक्षा, यांचे कारनामे ऐकून अंगावर काटा येईल….\nनिर्भया प्रकरणातील चार दोषींना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली असून या चार दोषींना फाशी देण्यात आली आहे. निर्भयाला न्याय मिळण्यास सुमारे …\nशबाना आजमीने मागवलेली दारू गायब… नक्की गेली कुठे \nमुंबईः बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी गुरुवारी मुंबईतील एका ऑनलाइन मद्यप्राप्ती प्लॅटफॉर्मवर फसवणूक केल्याचा आरोप केला. या अभिनेत्रीने ट्विटरवर …\nमहाराष्ट्र पोलीस : 100 क्रमांक होणार बंद पोलीस, महिला हेल्पलाइन साठी 112 हा एकच नंबर.\nमहाराष्ट्रात पोलिसांशी संपर्क साधण्याचा शंभर हा क्रमांक बंद होणार आहे त्या ऐवजी 112 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू होणार आहे. या …\nपंधरवड्यात तिसऱ्यांदा मतदान रणनीतिकार प्रशांत किशोर शरद पवार यांना भेटले.\nनवी दिल्ली – आठ विरोधी पक्षांचे नेते पवार यांच्या निवासस्थानी जमलेल्या आणि देशासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर एक दिवसानंतर राजकीय …\nटीम इंडियाने गमावली डब्ल्यूटीसी अंतिम फेरी, पण येथे एक चांगली बातमी आहे. बीसीसीआयचा महान निर्णय,आत्ता टीम इंडिया या तीन मोठ्या आयसीसी टूर्नमेंट्स जिंकू शकते.\nरविवारी, बीसीसीआयने आयसीसीच्या तीन स्पर्धांसाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत दोन विश्वचषक स्पर्धांचा समावेश आहे. 2024 पासून सुरू …\nडायनासोर या पृथ्वीवरून कसे नष्ट झाले\nशनिदेवाच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांच्या कारकीर्दीत मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत.\nगणेशजीच्या कृपेने या 3 राशींना होणार अपार संपतीचा लाभ.\nगणपती बाप्पांच्या आशीर्वादाने या 6 राशीचे दिवस बदलतील, उत्पन्न वाढेल, यशाचे दरवाजे उघडतील\nआज या पाच राशींना वाईट परिणाम भोगावे लागतील, पैशा कोठेतरी गुंतून राहू शकेल, कुंडली वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://justaaj.com/news/739", "date_download": "2021-08-02T05:42:31Z", "digest": "sha1:VL2FBZOYZIBRMSQ327D72WMTJSZ2R7R5", "length": 15697, "nlines": 200, "source_domain": "justaaj.com", "title": "पुणे पोलीस मुख्यालयाचे नुतनीकरण पोलीसांची कामे अशी छाचूगिरी पद्धतीने करतोस, ठेकेदाराची केली कान उघाडणी :- उपमुख्यमंत्री अजित पवार | THE JUSTAAJ", "raw_content": "\n\"पुणे पोलीस मुख्यालयाचे नुतनीकरण\" पोलीसांची कामे अशी छाचूगिरी पद्धतीने करतोस, ठेकेदाराची केली कान उघाडणी :- उपमुख्यमंत्री अजित पवार\n\"पुणे पोलीस मुख्यालयाचे नुतनीकरण\" पोलीसांची कामे अशी छाचूगिरी पद्धतीने करतोस, ठेकेदाराची केली कान उघाडणी :- उपमुख्यमंत्री अजित पवार\nआयुक्तासह उपस्थित अधिकार्याचे चेहरे पडले\nपुणे दि. ११ जुन\nपुणे दि. ११ जुन :- उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सकाळीच पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले. पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वास्तूचं नुतनीकरण करण्यात आलं असून, या वास्तूमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू केली जाणार आहे. या इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी अजित पवार यांनी केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. यावेळी सदोष काम करण्यात आलं असल्याचं अजित पवारांच्या निदर्शनास आलं. त्यांनी लागलीच संबंधित ठेकेदाराला बोलवण्यास सांगितलं आणि केलेल्या कामावरून कानउघाडणी केली.\nअजित पवारांच्या काम करुन घेण्याच्या शैलीचं नेहमीच चर्चा होते. विशेषतः ते सकाळपासूनच बैठका �� भेटी घेण्यास सुरुवात करतात. सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन निदर्शनास आलेल्या चुका दाखवून देत संबंधितांचा समाचारही घेतात. असाच प्रसंग आज पोलीस मुख्यालयातील कामाची पाहणी करतेवेळी सर्वांना आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील विविध कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सात वाजून तीस मिनिटांनी येणार असल्यानं अगोदर म्हणजे जवळपास सहा वाजल्यापासून सर्व अधिकाऱ्यांची तयारी सुरू होती.\nअजित पवार हे ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. गाडीतून उतरताच, त्यांनी समोर असलेल्या कौलारू बिनतारी कक्षाकडे पाहतच ‘वरच्या बाजूला गोलाकार करण्याची गरज होती का केले नाही’, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्याकडे केली. त्यावर दोघेही अधिकारी म्हणाले, ‘आम्ही करून घेतो.’ त्यावर ‘या कामासाठी कोणता निधी वापरला,’ अशी चौकशी अजित पवार यांनी केली. ‘आम्ही विनामास्क कारवाईमध्ये जमा झालेल्या दंडातून काम केले आहे,’अजित पवारांच्या काम करुन घेण्याच्या शैलीचं नेहमीच चर्चा होते. विशेषतः ते सकाळपासूनच बैठका व भेटी घेण्यास सुरुवात करतात. सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन निदर्शनास आलेल्या चुका दाखवून देत संबंधितांचा समाचारही घेतात. असाच प्रसंग आज पोलीस मुख्यालयातील कामाची पाहणी करतेवेळी सर्वांना आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील विविध कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सात वाजून तीस मिनिटांनी येणार असल्यानं अगोदर म्हणजे जवळपास सहा वाजल्यापासून सर्व अधिकाऱ्यांची तयारी सुरू होती.\nअजित पवार हे ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. गाडीतून उतरताच, त्यांनी समोर असलेल्या कौलारू बिनतारी कक्षाकडे पाहतच ‘वरच्या बाजूला गोलाकार करण्याची गरज होती का केले नाही’, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्याकडे केली. त्यावर दोघेही अधिकारी म्हणाले, ‘आम्ही करून घेतो.’ त्यावर ‘या कामासाठी कोणता निधी वापरला,’ अशी चौकशी अजित पवार यांनी केली. ‘आम्ही विनामास्क कारवाईमध्ये जमा झालेल्या दंडातून काम केले आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.त्यानंतर अजित पवार पाहणी करत पुढे गेले. थोडे पुढे जाऊन, कार्यालयाच्या छताकडे पाहून त्यांनी नाराजीचा सूर लावला. ‘अरे किती अंतर ठेवलं आहे. या कामाचा ठेकेदार कोण आहे’, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्याकडे केली. त्यावर दोघेही अधिकारी म्हणाले, ‘आम्ही करून घेतो.’ त्यावर ‘या कामासाठी कोणता निधी वापरला,’ अशी चौकशी अजित पवार यांनी केली. ‘आम्ही विनामास्क कारवाईमध्ये जमा झालेल्या दंडातून काम केले आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.त्यानंतर अजित पवार पाहणी करत पुढे गेले. थोडे पुढे जाऊन, कार्यालयाच्या छताकडे पाहून त्यांनी नाराजीचा सूर लावला. ‘अरे किती अंतर ठेवलं आहे. या कामाचा ठेकेदार कोण आहे बोलावा त्याला’, अशी विचारणा त्यांनी केली. ठेकेदार समोर येताच अरे काय काम केलं आहे… रे, अरे पोलिसांची काम अशी करतोस,’ असं त्यांनी सुनावलं. ‘कसं होणार सौरभ’, असं म्हणत त्यांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. त्यातच एका भिंतीवर प्लास्टर आणि रंगकाम व्यवस्थितपणे केलं नसल्याचं त्यांच्या नजरेस पडलं. त्यावरून ते संतापले. ‘अरे काम काय केले आहे. अजिबात योग्य केलं नाही. आमच्या भाषेत सांगायचे झाल्यास छाचूगिरी काम केलं आहे,’ असं अजित पवारांनी म्हणताच पोलीस आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांचे चेहरे पडले. या सगळ्या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी “दादा, आम्ही पुढील १५ दिवसात काम करून घेतो,’ असं सांगितलं. अधिकारी बोलत असतानाच अजित पवारांनी ठेकेदाराला छतावरील पत्रांबद्दल चौकशी केली. ‘पत्रे कोणत्या कंपनीची वापरली आहे बोलावा त्याला’, अशी विचारणा त्यांनी केली. ठेकेदार समोर येताच अरे काय काम केलं आहे… रे, अरे पोलिसांची काम अशी करतोस,’ असं त्यांनी सुनावलं. ‘कसं होणार सौरभ’, असं म्हणत त्यांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. त्यातच एका भिंतीवर प्लास्टर आणि रंगकाम व्यवस्थितपणे केलं नसल्याचं त्यांच्या नजरेस पडलं. त्यावरून ते संतापले. ‘अरे काम काय केले आहे. अजिबात योग्य केलं नाही. आमच्या भाषेत सांगायचे झाल्यास छाचूगिरी काम केलं आहे,’ असं अजित पवारांनी म्हणताच पोलीस आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांचे चेहरे पडले. या सगळ्या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी “दादा, आम्ही पुढील १५ दिवसात काम करून घेतो,’ असं सांगितलं. अधिकारी बोलत असतानाच अजित पवारांनी ठेकेदाराला छतावरील पत्रांबद्दल चौकशी केली. ‘पत्रे कोणत्या कंपनीची वापरली आहे,’ असं विचारताच ठेकेदार म्हणाला, ‘दादा, एका कंपनीचे वापरले आहे.’ त्यावर ‘टाटा सोडून कोणत्याही कंपनीचे पत्रे वापरायचे नाही,’ असा सक्त आदेश पवारांनी ठेकेदाराला दिला. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या कामाचीही खरडपट्टी काढली.\nवेदिका शिंदे..... एक मासूम जो हार गई जिंदगी की लड़ाई\nदेहूरोड वीज वितरण च्या हलगर्जीपणा पणा मुळे जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांचे एकमेव घर अंधारात.\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सप्ताह निमित्त देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम संपन्न.\nबेटी की आवाज - उम्र थी स्कूल जाने की और दिल था तितली का दीवाना एक बेटी को बर्बाद किया ये आया केसा जमाना- अलवीरा खुर्शीद\nसच्चा, निस्वार्थ जनसेवक ,परशुराम दोडमणी यांच्या कार्याचे गुणगान, धम्मभुमी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. :- के. एच. सुर्यवंशी\nरिपब्लिकन छताखाली संघटीत व्हा :- सुनिल गायकवाड\nदेहूरोड धम्म भुमीत वर्षावास धम्म प्रवचन मालिका प्रारंभ\nमहाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षपणा मुळे गृहरक्षक (होमगार्ड) यांच्या वर मानधना अभावी उपासमारीची वेळ, गृहरक्षक पगाराच्या प्रतिक्षेत.\nह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात औषध वाटप व जंतुनाशक फवारणी करून मानवतावादी कार्य\nवतन की खातिर शहीद होने वाले सभी कारगिल शहीदों को एवं उनके परिवारो को सलाम #\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/fairness-creamchi-jahirat-karnar-nahi", "date_download": "2021-08-02T06:47:03Z", "digest": "sha1:TA6GRNERNEK2FKAOMMSP4R4JEMBCJM5J", "length": 10096, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही - द वायर मराठी", "raw_content": "\nफेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही\nसौंदर्याबाबत चुकीच्या कल्पना तयार होण्यामध्ये फेअरनेस क्रीम कसे कारणीभूत ठरते याबाबत सार्वजनिकरित्या प्रश्न विचारणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या गटात पल्लवीही सामील झाली आहे. अभय देओल, कंगना राणावत, कल्की कोचलिन आणि नंदिता दास या तारेतारकांनी यापूर्वी गोऱ्या रंगाला अवास्तव महत्त्व देणाऱ्या उत्पादनांवर उघड टीका केली आहे.\nदक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवीने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्याची ऑफर नाकारली असे अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर नुकतेच तिने स्वतःही Behindwoods या तेलगू वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. एका फेअरनेस क्रीमच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी २ कोटी रुपयांचा कराराचा प्रस्ताव तिने नाकारला.\n‘अथिरन’ आणि ‘मारी २’ या चित्रपटांमध्ये काम करणारी साई पल्लवी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.\n‘बिहाइंडवुड्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने अशा जाहिरातींचा तरुण मुलामुलींवर कसा परिणाम होतो याबाबत आपले मत व्यक्त केले. ‘हफपोस्ट इंडिया‘तील बातमीनुसार पल्लवी म्हणाली, “आपला भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन त्यांना तुम्ही गोरे का, आणि अशा गोऱ्या रंगामुळे कर्करोग होतो हे तुम्हाला माहीत आहे का असे विचारता कामा नये. आपण त्यांच्याकडे पाहून असा रंग आपल्यालाही हवा असेही म्हणता कामा नये. तो त्यांचा रंग आहे आणि हा आपला आहे आफ्रिकन लोकांचा स्वतःचा वेगळा रंग आहे आणि तो रंगही सुंदर दिसतो.”\nजाहिरातीसाठी मिळणारा पैसा हा तिच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मुद्दा नव्हता. “अशा जाहिरातीतून मिळालेल्या पैशाचे मी काय करणार मी घरी जाणार, तीन चपात्या नाही तर भात खाणार, कारमधून इकडे तिकडे फिरणार. माझ्या यापेक्षा जास्त मोठ्या गरजा नाहीत. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देता येतो का एवढेच मी पाहते. आपण या ज्या आनंद उपभोगण्याच्या फूटपट्ट्या तयार केल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असे म्हणता येणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे ती म्हणाली.\nया मुलाखतीत पल्लवीने तिच्या बहिणीवर गोरेपणाच्या संकल्पनांमुळे कसा परिणाम झाला आणि ‘गोरी होशील’ असे सांगून ती तिच्या बहिणीला कशी फळे आणि भाज्या खायला लावत असे अशी लहानपणची आठवणही सांगितली.\nसौंदर्याबाबत चुकीच्या कल्पना तयार होण्यामध्ये फेअरनेस क्रीम कसे कारणीभूत ठरते याबाबत सार्वजनिकरित्या प्रश्न विचारणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या गटात पल्लवीही सामील झाली आहे. अभय देओल, कंगना राणावत, कल्की कोचलिन आणि नंदिता दास या तारेतारकांनी यापूर्वी गोऱ्या रंगाला अवास्तव महत्त्व देणाऱ्या उत्पा���नांवर उघड टीका केली आहे.\nअलिकडेच मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेतील अंतिम फेरीतील स्पर्धकांचे एक कोलाज समाजमाध्यमांवर फिरत होते. या सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धकांच्या त्वचेच्या रंगांमध्ये काहीही विविधता दिसत नाही. भारतामध्ये गोरेपणा आणि सौंदर्याबाबतच्या पारंपरिक कल्पना किती पठडीतल्या आहेत त्याचेच हे द्योतक आहे अशी अनेकांनी त्यावर टीकाही केली.\nतीव्र रक्तक्षयाच्या प्रमाणामध्ये घट\nग्रामीण मतदाराचा बदलता कौल\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T06:18:00Z", "digest": "sha1:6KT3O6PZOYWZTQFVTVUGGW4IHXMQBZFL", "length": 7892, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंटेल कॉर्पोरेशन - विकिपीडिया", "raw_content": "\nसांता क्लारा, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nपॉल ओटेलिनी (मुख्य कार्यकारी अधिकारी)\n३८.३ अब्ज USD (२००७)[१][२]\n८.२ अब्ज USD (२००७)\nटीपा: 1कॅलिफोर्नियात इ.स. १९६८ साली कंपनी म्हणून नोंदणीकृत, डेलावेरमध्ये इ.स. १९८९ साली कंपनी म्हणून पुन्हा नोंदणीकृत.[४]\nइंटेल ही अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा शहरात असलेली एक कंपनी आहे. इंटेल ही जगतील संगणकाचे प्रोसेसर बनवणार्या कंपन्यापेकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. x86 या मायक्रोचिप प्रकाराचे विकसन इंटेलने केला. ही चिप सर्वसामान्य संगणकांमध्ये वापरली जात असे.\nइंटेलची स्थापना १८ जून १९६८ रोजी झाली. ही कंपनी मायक्रोप्रोसेसरप्रमाणेच फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड, ब्लूटूथ चिपसेट यांचेही उत्पादन करते.\n^ \"INTC - इंटेल कॉर्पोरेशन कंपनी प्रोफाइल - सीएनएनमनी\". money.cnn.com. 2007-10-17 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२१ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेट���व्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/39237", "date_download": "2021-08-02T05:03:52Z", "digest": "sha1:5JNAUUSD7XCGJ3YNL6SSGW6H7O5XPQD3", "length": 2762, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम (संपादन)\n२२:२४, २ ऑक्टोबर २००६ ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n२२:२२, २ ऑक्टोबर २००६ ची आवृत्ती (संपादन)\n२२:२४, २ ऑक्टोबर २००६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/2021/06/23/45799/corona-pandemic-again-at-this-place/", "date_download": "2021-08-02T07:03:30Z", "digest": "sha1:Z6IS5QWG6OFP4PBEEXRVEMTOIRKW4AWY", "length": 10564, "nlines": 136, "source_domain": "ourakola.com", "title": "मास्क काढणे भोवले; इथे पुन्हा काेराेना महामारी - Our Akola", "raw_content": "\nमास्क काढणे भोवले; इथे पुन्हा काेराेना महामारी\nin अकोला, आंतराष्ट्रीय, कोविड १९\nकोरोनावर मात करुन मास्क सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या इस्राइलला मोठा झटका बसला आहे. इस्राइलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली असून कोरोना लस घेणारेच संक्रमित होत आहे. मागील महिन्यात इस्राइलने नागरिकांना मास्क न लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही लाट आली आहे.\nइस्राइलने आपल्या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण केले होते. त्यानंतर इस्राइलने सर्व निर्बंध उठविले होते. त्यामध्ये मास्क काढण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर एक काही दिवसांतच कोरोना संक्रमणात वाढ होत होती. हा वेग मोठा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोरोनाचे म्युटेशन वाढत असून डेल्टा व्हेरिएंट हा खतरनाक व्हायरस लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमित झाला आहे. त्यामुळे आता तरुण आणि लहान मुलांचेही लसीकरण वेगाने करावे, अशी मागणी जोर धरत आहे.\nतेल���हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nइस्राइलमध्ये या आठवड्याच्या सुरुवातील एका दिवसात १२५ नवे रूग्ण आढळले आहेत. एप्रिलनंतर ही सर्वाधिक संख्या मानली जाते. इस्राइलमध्ये सध्या १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. कोरोना संक्रमण रोखण्याठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध उठविल्यानंतर रँडम टेस्ट केल्यानंतर काही शाळांमध्ये मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. तसेच लस घेतलेल्या नऊ शिक्षकांनाही लागण झाल्याचे समोर आले.\nइस्राइलचे नवनिर्वाचित पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी वाढती रुग्णसंख्या पाहून नव्या लाटेची चिंता व्यक्त केली असून इशाराही दिला आहे. ते म्हणाले, ‘देशात पुन्हा एकदा लाट येण्याची शक्यता आहे. नवा डेल्टा व्हेरिएंट परदेशातून आलेल्या लोकांमुळे पसरत आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सक्तीने तपासणी केली जाणार आहे. सध्या संक्रमणाचा धोका असल्याने नागरिकांनी कमीत कमी प्रवास करावा.’\nकोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nघरकुलाचा तिसरा हप्त्याचा चेक काढण्यासाठी लाच घेतांना चार लाचखोरांना रंगेहाथ अटक\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nघरकुलाचा तिसरा हप्त्याचा चेक काढण्यासाठी लाच घेतांना चार लाचखोरांना रंगेहाथ अटक\nबाळापुर कृषी विभागाअंर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन,बीबीएफ पेरणी यंत्र व बीजप्रक्रिया बाबत केले मार्गदर्शन.\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nविद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे काळाची ��रज – ॲड. गजाननराव पुंडकर\nमहाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी विलास बेलाडकर\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/problem-farmers-be-presented-cm-6526", "date_download": "2021-08-02T06:41:04Z", "digest": "sha1:T2ZFE3PKPUVGALSKUHTXOVYVSIOZNQRU", "length": 4737, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘शेतकऱ्यांची समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार’", "raw_content": "\n‘शेतकऱ्यांची समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार’\nम्हापसा : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भातील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे विषय मांडणार असल्याचे आश्वासन आमदार ग्लेन टिकलो यांनी हळदोणे विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिले आहे.\nहळदोणे येथे शेतकापणी यंत्राच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या ग्लेन टिकलो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, गेल्या काही दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हळदोणे येथील शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. काही शेतकऱ्यांना शेतीची कापणी व मळणी वेळेवर करता आली नाही.\nया प्रसंगी काही शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, की त्यांना त्यांच्या शेताची कापणी करण्यासाठी पुरेसे अनुदान मिळाले नाही. कोविड-१९ रोगाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीमुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nया प्रसंगी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट केले की, यासंदर्भात शेतकऱ्यांनी घरमालकाकडून एक-चौदा उताऱ्याची प्रत सादर करावी लागेल किंवा कृषी कार्ड सादर करावे लागेल. काही जमीनमालकांनी एक-चौदा उताऱ्याची प्रत भाडेपट्टीवर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना दिली नसल्याची कैफियत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यासंदर्भात तोडगा काढणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nनुकसान झालेल्या शेता��ची छायाचित्रे विभागीय कृषी कार्यालयाला शेतकापणीपूर्वी सादर करावीत. सरकारच्या वतीने त्यासंदर्भात पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असेही कृषी अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी विभागीय कृषी कार्यालय तत्पर असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/chhabukaka-in-nakushi/", "date_download": "2021-08-02T06:56:47Z", "digest": "sha1:PPH7NM57D5YYIVDLJM4KLW5SSYVUUCO4", "length": 9373, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "छबूकाकासह बग्गीवाला चाळ करणार मृण्मयीचं कन्यादान | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome कलावंत छबूकाकासह बग्गीवाला चाळ करणार मृण्मयीचं कन्यादान\nछबूकाकासह बग्गीवाला चाळ करणार मृण्मयीचं कन्यादान\non: May 17, 2017 In: कलावंत, चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nस्टार प्रवाहवरील ‘नकुशी’त साजरा होणार लग्नसोहळा\n‘नकुशी’ या मालिकेत बग्गीवाला चाळीत एकटेच राहणाऱ्या छबूकाकांची मृण्मयी ही मानसकन्या आहे. तिचं आता सौरभशी लग्न होणार आहे. या लग्नासाठी नकुशी, रणजित आणि समस्त चाळकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.\nस्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ मालिकेतील बग्गीवाला चाळीतील साऱ्याच व्यक्तिरेखा टिपीकल चाळ संस्कृतीची आठवण करून देणाऱ्या आहेत. समस्त बग्गीवाला चाळकऱ्यांमधील छबूकाका ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. गेली अनेक वर्षं नाटक, टीव्ही, चित्रपट अशा सर्व माध्यमातून मुक्तपणे संचार केलेल्या अरूण होर्णेकर यांनी छबूकाका साकारले आहेत. बाहेर फिरताना अनेकदा छबूकाका म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं आहे.\nअरूण होर्णेकर हे मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी वेटिंग फॉर गोदो, राशोमान, एक शून्य बाजीराव अशा अनेक नाटकांतून अभिनय, दिग्दर्शन केलं आहे. अतिशय हुशार दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची अॅब्सर्ड थिएटरपासून व्यावसायिक नाटकंही गाजली आहेत. गेली चार दशकं ते मराठी रंगभूमीवर निष्ठेनं काम करत आहेत. त्याशिवाय त्यांनी चित्रपट, मालिकांतूनही काम केलं आहे.\nछबूकाका या भूमिकेविषयी होर्णेकर म्हणाले, ‘छबूकाका ही व्यक्तिरेखा बरीचशी माझ्यासारखी आहे. त्यामुळे मला भूमिकेसाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. मी प्रत्येक भूमिका आपलीशी करतो. त्यात स्वत:चं असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. छबूकाका ही भूमिका छान आहे आणि त्याच्या विविध छटा साकारताना मजा येते.’\n‘नकुशी या मालिकेचा विषय वेगळा आहे. मालिकेचं कथानक कुठेही रेंगाळत नाही. दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, उपेंद्र लिमये अशी उत्तम टीम सोबत असल्यानं काम करायलाही धमाल येते. बाहेर फिरताना लोक जेव्हा छबूकाका म्हणून ओळखतात, तेव्हा छान वाटतं,’ असं होर्णेकर यांनी सांगितलं.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/dilip-chhabria-a-man-who-proved-to-be-a-god-in-indian-car-designing-was-arrested-by-mumbai-police-sb-509539.html", "date_download": "2021-08-02T05:13:55Z", "digest": "sha1:YWDSVCR6G3ZTPEVVMLZA4M5MF6IUGRMI", "length": 9266, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकेकाळी बनवली होती जेम्स बाँडची कार, आता पोलिसांनी केलं जेरबंद, वाचा एका अवलियाची कहाणी– News18 Lokmat", "raw_content": "\nएकेकाळी बनवली होती जेम्स बाँडची कार, आता पोलिसांनी केलं जेरबंद, वाचा एका अवलियाची कहाणी\nकार डिझायनिंग (Customized car design) हे क्षेत्र भारतात आता विस्तारलं आहे. मात्र नव्या काळात या क्षेत्रात ठसा उमटवत चाकोरी मोडणारं DC एक नाव अनेकांना माहीत नाही.\nकार डिझायनिंग (Customized car design) हे क्षेत्र भारतात आता विस्तारलं आहे. मात्र नव्या काळात या क्षेत्रात ठसा ���मटवत चाकोरी मोडणारं DC एक नाव अनेकांना माहीत नाही.\nमुंबई, 30 डिसेंबर : ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा कुठल्या भारतीय माणसाला कार डिझाइन या विषयाचा अजिबातच गंध नव्हता. मात्र याला एकाच माणसाचा अपवाद होता. DC. डीसी म्हणजे दिलीप छाबडिया (Dilip Chhabria). मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जेरबंद केल्यामुळे ( 29 डिसेंबरला) छाबडिया यांचं नाव चर्चेत आलं. पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. मात्र नव्वदच्या दशकात छाबडिया यांचं नाव चर्चेत होतं ते चाकोरी मोडत कार डिझायनिंग (car designing) शिकून नाव कमावणारा तरुण म्हणून. अगदी जेम्स बॉण्डसाठी (James Bond) एस्टन मॉर्टिन डीबी - 8 या कारसह भारतातील पहिली स्पोर्ट्स कार (sports car) डिझाईन करण्याचं श्रेय या तरुणाला आहे. या क्षेत्रातील बापमाणूस म्हणवल्या जाणाऱ्या छाबडिया यांनी कधीच कार डिझायनिंगबाबत साधा विचारही केला नव्हता. कॉमर्समध्ये डिग्री घेऊन ते भविष्याचा वहिवाटीतला विचार करत होते. एके दिवशी मासिकं चाळताना त्यांची नजर पडली ती कार डिझायनिंगच्या एका कोर्सवर. त्यांनी कोर्सबाबत वाचून सरळ सामान भरलं आणि कोर्स करण्यासाठी अमेरिका गाठली. तिथल्या पासाडेना शहरातील आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाईनमध्ये छाबडिया शिकू लागले. ट्रान्सपोर्टेशन डिझाईनमधला कोर्स त्यांनी पूर्ण केला. काही काळ जनरल मोटर्ससोबत कामसुद्धा केलं. मात्र जास्त काळ तिथं मन न रमल्यानं नोकरी सोडून ते भारतात परतले. काळाच्या पुढचं काहीतरी त्यांना दिसत होतं. यानंतर स्वतःचा बिझनेस करण्यासाठी त्यांनी वडिलांना मदत मागितली. वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस चांगला सुरू होता. वडिलांनी दिलीपला आपल्या वर्कशॉपमध्ये छोटीशी जागा दिली. सोबतच तीन महिन्यासाठी काही कर्मचारी देत सांगितलं, की एका महिन्यात तू स्वतःला सिद्ध करून दाखव, नाहीतर मी मदत काढून घेईन. दिलीप यांनी एका महिन्यात कमाल करून दाखवली. दिलीप यांनी प्रीमियर पद्मिनीचा हॉर्न बदलला. या कारची त्या काळात खूप क्रेझ होती. हा हॉर्न खूप लोकप्रिय झाला. वडिलांनी वर्षभरात कमावलं नसेल इतकं दिलीपनं महिनाभरात कमावून दाखवलं. आता दिलीप यांच्याकडं स्वतःचं वर्कशॉप होतं. 1992 मध्ये त्यांनी जिप्सीचं मॉडेल बदलून आपलं टॅलेंट ठळकपणे दाखवलं. त्यानंतर आरमाडा गाडीचं रूप बदलत ठळकपणे आजच्या स्कॉर्पिओसारखं केलं. 2002 मध्ये कायनेटिकनं छाबडिया यांना एक स्कूटर डिजाईन करण्यासाठी बोलावलं. मग 2006 ला त्यांनी ईटीएस्टार ग्रुपसोबत मिळून डीसी स्टार ही कंपनी बनवली. 2011 मध्ये छाबडिया यांनी महिंद्रासाठी REVA ही इलेक्ट्रिक कार डिजाईन केली. 2015 मध्ये त्यांनी भारताची पहिली स्पोर्ट्स कार डीसी अवंती बनवली. 2003 मध्ये जेम्स बॉण्ड या कॅरेक्टरसाठी एस्टन मार्टिन डीबी - 8 डिझाईन केली. याशिवाय त्यांनी माधुरी दीक्षितसाठी इनोवा क्रिस्टा, टोयोटा फॉर्च्युनर, रेनो डस्टर अशा कार बनवल्या आहेत.\nएकेकाळी बनवली होती जेम्स बाँडची कार, आता पोलिसांनी केलं जेरबंद, वाचा एका अवलियाची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/category/technology/", "date_download": "2021-08-02T04:56:20Z", "digest": "sha1:WOGLIFELZVEHE23CXODRY7KT4SMD5LV3", "length": 9797, "nlines": 170, "source_domain": "ourakola.com", "title": "तंत्रज्ञान Archives - Our Akola", "raw_content": "\nWhatsApp चा ‘हा’ पर्याय वापरा आणि डोक्याचा ताप त्वरीत घालवा\nस्मार्टफोनमध्ये होणारं Ad Tracking असं करा ब्लॉक; ट्रॅकिंग रोखण्यासाठी पाहा सोप्या स्टेप्स\nVoter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत\n Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका\nनवी दिल्ली: जगभरात अधिकतर स्मार्टफोन (Smartphone) अँड्रॉईड सिस्टमवर (Android System) चालतात. त्यामुळे यात काही समस्या आल्यास, जगभरातील अँड्रॉईड युजर्सवर याचा...\nतुमचा WhatsApp चा DP हळूच पाहणारे ‘असे’ काढा शोधून\nआज जगभरात कोट्यवधी लोक WhatsApp वापरत आहेत. या अॅपद्वारे, आपण केवळ चॅट करून शकत नाही तर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल...\n48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nमुंबई : शाओमी इंडियाने (Xiaomi India) आज आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10 टी 5 जी (Redmi Note 10T 5G) भारतात लॉन्च केला...\nLPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर बुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा\nनवी दिल्ली, 22 जुलै : जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक (LPG Gas cylinder) करत असाल, तर तुम्हाला 900 रुपयांपर्यंतची सूट...\nTinder शिवाय ‘हे’ डेटिंग ॲप सुद्धा आहेत प्रसिद्ध\nजोडीदार शोधण्यासाठी अनेक जण विविध डेटिंग ॲपची मदत घेतात. यासाठी बरेच मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. यातील सर्वांत प्रसिद्ध ॲप म्हणजे...\nॲमेझॉन सोबत व्यवसाय करून गल्ला जमवा\nतसे ॲमेझॉन फ्रेंचाइजी घेण्यासाठी आपल्याला मोठ्या गुंतवणूकीची आ���ि मोठ्या जागेची आवश्यकता आहे, पण Amazon I have Space program यासाठी एक...\nव्हॉट्स ॲप वर आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग\nव्हॉट्स ॲप नेहमी नव नवीन बदल करते. वापरकर्त्यांना जास्तीत जास्त फिचर्स देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता व्हॉट्स ॲप च्या मल्टी...\nनॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांनी इ-इपिक डाऊनलोड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nअकोला, दि.१२- अकोला जिल्ह्यातील ४६२४ नागरिकांचे ‘नॅशनल वोटर सर्विस पोर्टल’ वर मतदार नोंदणी अर्ज ग्राह्य धरले गेले असुन त्यापैकी ३८५४...\nGoogle Pay द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतात जाणून घ्या ट्रान्सफरबाबतचा हा नियम\nनवी दिल्ली, 11 जुलै: कोरोना काळात डिजीटल व्यवहारात (Digital Transaction) मोठी वाढ झाली आहे. अनेक जण गुगल पे (Google Pay),...\nAmazon Smartphone Sale : OnePlus, Xiaomi, Oppo च्या स्मार्टफोन्सवर 7000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट\nमुंबई : अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत ग्राहक अनेक...\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nप्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल\nअतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह अनुदान; कोषागारातून ३ कोटी सहा लक्ष रुपयांचे देयक मंजूर\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/pardeshatun-karje-ghenyachi-bhartachi-yojana-dhokadayk", "date_download": "2021-08-02T05:52:20Z", "digest": "sha1:NKO37HSNAPFSUBFFJ7RRRNLWBCZAPWCP", "length": 25163, "nlines": 88, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "परदेशातून कर्जे घेण्याची भारताची योजना धोकादायक - द वायर मराठी", "raw_content": "\nपरदेशातून कर्जे घेण्याची भारताची योजना धोकादायक\nविशेषतः आरबीआयकरिता विशेष काळजीची बाब म्हणजे वित्त भांडवल आणि हॉट मनी म्हणजेच जास्त परताव्याच्या शोधात सतत एकीकडून काढून दुसरीकडे गुंतवला जाणारा पैसा यामुळे पुढच्या जागतिक संकटामधून वाट काढण्यासाठी आपल्याकडे खूप कमी पर्याय शिल्लक राहतील.\n२० व्या आणि २१ व्या शतकातील वित्तीय संकटांमधून लक्षात येणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे वित्तीय संकट आणणाऱ्या घटकांचे चक्राकार स्वरूप माहीत असूनही अर्थव्यवस्था कशा स्वतःच्याच इतिहासातून न शिकता एका संकटातून दुसऱ्या संकटाकडे जात राहतात.\nमागच्या ३०-४० वर्षांमधला अर्जेंटिनाचा वित्तीय इतिहास पाहिला तर त्यांची अर्थव्यवस्था कर्जाच्या चक्राकार सापळ्यात पुन्हा पुन्हा अडकणे टाळण्यासाठी कशी धडपड करत आहे ते लक्षात येते.\nशिवाय बहुसंख्य देशांचा हा विश्वास असतो की बहुधा आर्थिक संकटे त्यांच्या नाहीतर ‘इतर’ अर्थव्यवस्थांवर कोसळतात.\nनुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशांतर्गत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत परकीय चलनामध्ये बाहेरून कर्ज घेण्यास सुरुवात केली अशी घोषणा केली, तिचा विचार करताना हे सर्व लक्षात ठेवले पाहिजे. देशांतर्गत सार्वजनिक कर्जाच्या वाढत्या गरजांची पूर्ती करण्यासाठी बाहेरून कर्ज घेण्याच्या या निर्णयामुळे भारताचीबरीचशी स्वच्छ असलेली अर्थव्यवस्थाकर्जाचा प्रचंड भार असलेल्या, चल निधीची कमतरता असलेल्या जागतिक कर्ज बाजाराला अनावृत्त होईल.\nइथे उपस्थित होणारा एक महत्त्वाचा प्रश्न असा : पुढची जागतिक वित्तीय मंदी कशा स्वरूपात येईल असे आपल्याला वाटते आणि आपण त्यासाठी किती तयार आहोत\nदुसऱ्या प्रश्नाचे थोडक्यात आणि थेट उत्तर आहे : आपण तयार नाही.\nपहिल्या प्रश्नाकरिता अमेरिकेचा शेयर बाजार आणि जागतिक उपभोग्य वस्तूंचा बाजार यांच्या अत्यंत अस्थिर स्वरूपावर जवळून नजर टाका. चीन, भारत आणि इराणसारख्या देशांबरोबरच्या अमेरिकेच्या वाढत्या व्यापार तणावामध्ये, ट्रम्प यांनी राजकीय विरोध मोहीम उघडली तर अमेरिकेत तेल संकटाची स्थिती येऊ शकते आणि डॉलरची किंमत कोसळू शकते. स्वतःच्या ‘चल निधी समस्या’ सोडवण्याकरिता अल्पकालीन उपाय म्हणून डॉलरच्या किंमतीशी जोडलेले बाँड किंवा अन्य परकीय चलनावर आधारित अॅसेटमध्ये कर्ज घेणाऱ्या प्रत्येक अर्थव्यवस्थेकरिता यापैकी प्रत्येक समस्या प्रचंड मोठी वित्तीय असुरक्षितता ठरू शकते.\nअलीकडच्या तिमाह्यांमध्ये डॉलरचे मूल्य खूपच अस्थिर राहिले आहे आणि ट्रम्पच्या अतिरेकी राष्ट्रवादा��े पाठीराखे असणारे जेरेमी पॉवेल यांच्या देखरेखीखाली फेडरल रिझर्व्ह अमेरिकेचे नाणेधोरण कोणत्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता आहे हे पाहिले असता आणखी काही काळ अशीच परिस्थिती राहील असे दिसते.\nचीन, भारत, ब्राझिल आणि उदयोन्मुख बाजारपेठांमधील वृद्धीची सध्याची स्थिती पाहिली तर जागतिक वृद्धीचे प्रचलनही अधिकप्रमाणात ‘स्टॅगफ्लेशनरी’ स्वरूपाचे दिसत आहे, म्हणजेच एकीकडे वाढता चलनफुगवटा आणि दुसरीकडे वृद्धीचा कमी दर. त्याशिवाय, व्यापार तणावातील वाढत्या अनिश्चितता आणि तेलाच्या किंमतीत अचानक होणारी वाढ यामुळे या उदयोन्मुख बाजारपेठांना पुरवठा-बाजूने गंभीर संकटांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे एकंदर मागणीची वाढ धोक्यात येऊ शकते आणि त्याच वेळी उपभोग मागणीही कमजोर होऊ शकते (आयात शुल्क आणि इंधनाच्या किंमती यामुळे नागरिकांचे खर्चयोग्य उत्पन्न कमी होते). भारतामध्ये याचे परिणाम अगोदरच दिसू लागले आहेत. अलीकडच्या तिमाह्यांमध्ये वरच्या १०% उत्पन्न गटामध्ये उपभोग्य वस्तूंची मागणी कमी झाली आहे.\n२००८ च्या वित्तीय संकटाचे गुणवैशिष्ट्य म्हणजे म्हणजे मॉर्टगेजसंबंधित सिक्युरिटींचे जटिल जाळे आणि मालमत्तेच्या किंमती वाढवण्यासाठी केलेल्या डेरिव्हेटिवच्या युक्त्यांमधून अमेरिकन पत बाजारात निर्माण झालेला कर्जांचा फुगा. त्या वेळी बँकिंगच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी फेड आणि ट्रेझरीने पैशांचा पुरवठा करण्याचे अवलंबलेले धोरण उपयोगी पडले.\nमात्र जागतिक वित्तीय बाजारपेठांचा रंचनात्मक अपारदर्शीपणा तेव्हासारखाच आत्ताही खूपच जास्त आहे, जे धोकादायक आहे. त्याच वेळी बहुतांश उदयोन्मुख आणि प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांची आधारभूत कर्जे (किंवा लीव्हरेज) २००८ पूर्वीच्या काळात होती त्यापेक्षा जास्त आहेत.\nयाचे एक कारण म्हणजे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी उपाय म्हणून वित्तीय भांडवलात होत असलेली वाढ. मेक्सिको (१९९० च्या सुरुवातीला), ब्राझिल, अर्जेंटिना आणि चिले (१९८० दरम्यान) सारख्या लॅटिन अमेरिकन अर्थव्यवस्थांमध्ये पूर्वीही हे दिसून आले आहे, जेव्हा अधिक मुक्त भांडवलाच्या अस्थिरतेमुळे या देशांना अधिक वित्तीय भांडवल संचयित करणे भाग पडले, आणि औद्योगिक व वाणिज्य भांडवलाचे स���रोत कमी राहिले. त्याचप्रमाणे भांडवलाच्या अशा झटपट उपायांच्या नादात, विशेषतः डॉलरशी जोडलेल्या अॅसेटच्या स्वरूपातील बाह्य कर्जं घेण्याच्या उपायांमुळे भारतामध्ये वृद्धीसाठी संचयित होत असलेल्या ‘भांडवलाच्या’ नेहमीच्या स्वरूपात बदल होऊ शकतो.\nआपल्या सर्वात परिणामकारक स्वरूपात, जर ते औद्योगिक किंवा वाणिज्य भांडवलाच्या स्वरूपात संचयित झाले तर त्याचा वृद्धीकरिता सर्वोत्तम उपयोग होऊ शकते. असे भांडवल गुंतवणूक चक्रांना प्रोत्साहित करते आणि वृद्धीच्या बाबतीतली कामगिरी चांगली होते. ‘वित्तीय भांडवल’ अनेकदा “बँका आणि मोठ्या वाणिज्य आणि औद्योगिक संस्था यांच्यातील व्यक्तिगत नातेसंबंधांप्रमाणे” काम करते. या भांडवलामुळे छोटी संकटे एकत्र होऊन मोठे संकट निर्माण होऊ शकते, जसे १९९० मध्ये लॅटिन अमेरिका आणि दक्षिणपूर्व आशियामधील देशांमध्ये झाले.\nसाम्राज्यवाद – भांडवलशाहीची सर्वोच्च अवस्था, या आपल्या लेखात लेनिन यांनी हे ‘वित्त भांडवल’ जेव्हा अर्थव्यवस्थेत डोकावू लागते तेव्हा ते साम्राज्यवादी प्रवृत्तींना आकार देण्यामध्ये अधिक ‘प्रधान’ भूमिका कशी निभावू लागते त्याची व्याख्या केली आहे. मूठभर एकाधिकारी – मोनोपॉलिस्ट – भांडवलशाही समाजातील वाणिज्य आणि औद्योगिक अशी दोन्ही प्रकारची सर्व कार्ये त्यांच्या इच्छेनुसार चालवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आणि मग संकट येते.\nसंकट-व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सर्वात गंभीर बाब ही आहे की उपभोग्य वस्तूंच्या किंमतींचे संकट किंवा वित्तीय पैसा हाताळता येणार नाही इतका ‘हॉट’ झाल्यामुळे कोसळलेला डॉलर यासारख्या छोट्या आघातांमुळे निर्माण होणाऱ्या संकटाला संबोधित करण्यासाठी साधने खूपच मर्यादित आहेत.\n२००८ मध्ये, सर्व खाजगी किंवा सार्वजनिक मालकीचे वित्तीय कर्ज फेडण्याची जबाबदारी अंतिमतः सरकारची बनली (इतर बेलआऊट प्रसंगांमध्येही हेच दिसले). आणि अमेरिका समस्याग्रस्त बँकांची (किंवा कर्जदार संस्थांची) पत सुधारण्याकरिता भांडवल ओतण्यासाठी डॉलर छापण्याची चैन करू शकते, बाकीच्यांना मात्र संकटातून बाहेर पडण्यासाठी असा मुद्रीकरणाचा मार्ग अवलंबणे शक्य नाही.\nभारतासारख्या उदयोन्मुख देशांचे चलन तुलनेने कमजोर आणि अस्थिर असल्यामुळे डॉलर-अॅसेटच्या स्वरूपातील भांडवली कर्ज अशा देशांसाठी सर्वात धोकादायक असते. त्याच वेळी, जर संचयित कर्ज डॉलरमध्ये असेल आणि रुपयांमध्ये नसेल, तर संकट परिस्थितीतून बाहेर पडण्याला मदत करण्यासाठी केंद्रीय बँकेकडे (जी शेवटचा उपाय म्हणून ऋणको बनते) खूपच कमी पर्याय शिल्लक असतात. म्हणूनच अर्थमंत्र्यांच्या आत्ताच्या डॉलरमधील ऍसेटमध्ये कर्ज घेण्याच्या निर्णयाबाबत आरबीआयच्या बहुसंख्य सदस्यांना (रघुराम राजन यांच्यासारख्या माजी आरबीआय गव्हर्नरसहित) शंका आहेत. बाह्यकर्जे घेण्याची क्षमता वाढवण्याची चांगली रणनीती – जी राजन यांच्या कार्यकाळात अंमलात आणली गेली – म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय चलनावर आधारित ऍसेटची मागणी वाढवणे, ज्याचा प्रयत्न रुपी मसाला बाँडमार्फत केला गेला. याला वेळ लागू शकतो, पण त्यामुळे जागतिक मंदीचा धक्का पचवण्यासाठी आरबीआयकडे अधिक साधने उपलब्ध होऊ शकतात.\nवित्तीय भांडवलाच्या वर्चस्वामुळे – कारण हॉट मनी म्हणून ते गुंतवणूकदारांना हवे तेव्हा पैसा काढून घेता येण्याचा पर्याय देते – १९२९ चे संकट निर्माण झाले (जेव्हा स्टॉक मार्केट कोसळल्यामुळे मंदी आली), परंतु तरीही जागतिक महायुद्ध, युरोपियन नागरी युद्धे आणि ब्रेटन वुड्सनंतरचे युग (जेव्हा विनिमय दर अचल न राहता बदलते झाले) या कालावधीत प्रमुख चल भांडवल म्हणून त्याच्याकडेच पाहिले गेले.\nरघुराम राजन आणि लुइगी झिंगॅलिस यांनी आपल्या Saving Capitalism from the Capitalistsया पुस्तकात या पैलूंची तपशीलात चर्चा केली आहे. त्यासाठी त्यांनी मेक्सिको आणि अर्जेंटिनासारख्या लॅटिन अमेरिकन अर्थव्यवस्थांची उदाहरणे घेतली आहेत.\nआजकाल देशांतर्गत भांडवल गरजा भागवण्यासाठी परकीय गुंतवणूक किंवा कर्जाच्या अल्पकालीन गरजेमध्ये होणारी वाढ हा एक सामान्य अल्पकालीन उपाय झाला असला तरीही, विशेषतः जिथे देशांतर्गत बचत-गुंतवणूक गुणोत्तरे कमी असतात अशा उदयोन्मुख देशांकरिता अर्थव्यवस्थेचेपोर्टफोलिओ-आधारित कर्जांवरील उघड अवलंबित्व अशा देशांना संकटाला अधिक ग्रहणशील कसे बनवू शकते हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\n१९९१ मध्ये उदारीकरण केल्यापासून भारताने नेहमीच संकटांची तीव्रता कमी करण्यासाठीचे उपाय तयार ठेवण्याची सावधगिरी बाळगली आहे. मोठा वृद्धी दर कायम ठेवण्यासाठी मुख्यतः औद्योगिक आणि वाणिज्य भांडवलाचेच स्वागत करणे हाच मार्ग त्याने अवलंबला आहे, जो आत्ताही तसाच असला पाहिजे.दुर्दैवाने, आता हे बदलत असल्यामुळे, जागतिक मंदीचा आघात होईल तेव्हा भारत सर्वात असुरक्षित असेल.\nदीपांशू मोहन, हे ओ. पी. जिंदाल विद्यापीठात सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक्स स्टडीज येथे असोसिएट प्रोफेसर आणि डायरेक्टर आहेत. ते कॅनडा येथील कार्लटन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत.\nकुमारस्वामींचे भविष्य आज ठरण्याची शक्यता\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD-%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2021-08-02T05:47:49Z", "digest": "sha1:OWFVHC2JLZWN34HIH6TJHR2SSWIFGFH3", "length": 15717, "nlines": 282, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००७-०८ - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००७-०८\nतारीख ऑक्टोबर १ – ऑक्टोबर २९ इ.स. २००७\nसंघनायक ग्रेम स्मिथ शोएब मलिक\nसर्वात जास्त धावा जॉक कॅलिस ४२१ यूनिस खान २६५\nसर्वात जास्त बळी Paul Harris १२ अब्दुर रहेमान ११\nमालिकावीर (कसोटी) जॉक कॅलिस\nसर्वात जास्त धावा ग्रेम स्मिथ २२८ मोहम्मद युसुफ २८६\nसर्वात जास्त बळी मखाया न्तिनी १२ इफ्तिकार अंजुम १२\nमालिकावीर (एकदिवसीय) मोहम्मद युसुफ\n२.२ मर्यादित षटकांचे सामने\nशोएब मलिक (ना]]) ग्रेम स्मिथ (ना) शोएब मलिक (ना) ग्रेम स्मिथ (ना)\nकामरान अक्मल (य) मार्क बाउचर (य) कामरान अक्मल (य) मार्क बाउचर (य)\nमोहम्मद आसिफ हाशिम अमला शहीद आफ्रिदी योहान बोथा\nसलमान बट्ट ए.बी. डी व्हिलियर्स मोहम्मद आसिफ ए.बी. डी व्हिलियर्स\nउमर गुल जीन-पॉल डूमिनी सलमान बट्ट जीन-पॉल डूमिनी\nमोहम्मद हफिझ हर्शल गिब्स उमर गुल हर्शल गिब्स\nराव इफ्तिकार अंजुम पॉल हॅरिस मोहम्मद हफिझ जॉक कॅलिस\nफैसल इकबाल जॉक कॅलिस इमरान नझिर जस्टिन केम्प\nदान��श कणेरिया मोर्ने मॉर्केल राव इफ्तिकार अंजुम शार्ल लॅंगेवेल्ड्ट\nमिस्बाह-उल-हक ऑंद्रे नेल मिस्बाह-उल-हक अल्बी मॉर्केल\nअब्दुर रहेमान मखाया न्तिनी अब्दुर रहेमान ऑंद्रे नेल\nतौफिक उमर शॉन पोलॉक शोहेल तन्वीर मखाया न्तिनी\nयासिर हमीद ऍशवेल प्रिन्स यासिर हमीद वर्नॉन फिलान्डेर\nयूनिस खान डेल स्टाइन यूनिस खान शॉन पोलॉक\nमोहम्मद युसुफ मोहम्मद युसुफ\nऑक्टोबर १ - ऑक्टोबर ५\nजॉक कॅलिस १५५ (२४९)\nअब्दुर रहेमान ४/१०५ (३१ षटके)\nशोएब मलिक ७३ (१७०)\n२६४/७ (dec) (८९ षटके)\nजॉक कॅलिस १००* (२०१)\nअब्दुर रहेमान ४/१०५ (३८ षटके)\nयूनिस खान १२६ (१६०)\nदक्षिण आफ्रिका won by १६० runs\nऑक्टोबर ८ - ऑक्टोबर १२\nऍशवेल प्रिन्स ६३ (१३२)\nदानिश कणेरिया ४/११४ (४३.१ षटके)\nकामरान अक्मल ५२ (६४)\nमखाया न्तिनी ३/४२ (८ षटके)\n३०५/४ (dec) (११०.३ षटके)\nग्रेम स्मिथ १३३ (२९६)\nअब्दुर रहेमान २/११२ (४२ षटके)\nयूनिस खान १३० (२४६)\nए.बी. डी व्हिलियर्स १०३ (९५)\nशहीद आफ्रिदी १/४८ (१०)\nमोहम्मद युसुफ ५३ (७५)\nमखाया न्तिनी ४/६९ (९)\nदक्षिण आफ्रिका won by ४५ runs\nसामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स\nमोहम्मद युसुफ ११७ (१४३)\nअल्बी मॉर्केल २/४३ (९)\nग्रेम स्मिथ ६५ (९६)\nइफ्तिखार अंजुम ३/४३ (१०)\nपाकिस्तान won by २५ runs\nपंच: असद रौफ and बिली बाउडेन\nग्रेम स्मिथ ४८ (६८)\nइफ्तिखार अंजुम ३/३३ (८)\nमोहम्मद युसुफ ५८* (११३)\nअल्बी मॉर्केल २/३० (९.१)\nयूनिस खान ८२ (११०)\nशॉन पोलॉक ९० (८४)\nइफ्तिखार अंजुम २/२७ (५.४)\nदक्षिण आफ्रिका won by ७ wickets\nमुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान,\nपंच: अलिम दर and बिली बाउडेन\nजॉक कॅलिस ८६ (१३०)\nशोएब अख्तर ४/४३ (९)\nयूनिस खान ५८ (६५)\nमखाया न्तिनी ४/६१ (९)\nदक्षिण आफ्रिका won by १४ runs\nसप्टेंबर २७ - सप्टेंबर २९\nए.बी. डी व्हिलियर्स ११३ (९५)\nअल्बी मॉर्केल ३/२२ (४.३)\nदक्षिण आफ्रिका won by १७६ runs\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा\nपाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका · भारत वि. ऑस्ट्रेलिया\nश्रीलंका वि. इंग्लिश · ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका · भारत वि. पाकिस्तान · दक्षिण आफ्रिका वि. न्यू झीलँड · झिम्बाब्वे वि. वेस्ट ईंडीझ\nऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड · ऑस्ट्रेलिया वि. भारत · दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट ईंडीझ · न्यू झीलँड वि. बांगलादेश\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक · न्यू झीलँड वि. इंग्लंड · पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया · बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका · २००७-०८ बांगलादेशातील त्रिकोणी मालि���ा · २००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका\nबांगलादेश वि. भारत · भारत वि. दक्षिण आफ्रिका · वेस्ट ईंडीझ वि. श्रीलंका\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T07:35:08Z", "digest": "sha1:YYMGMI4N7RV2M6HOAMFPCXH5I7K5M37V", "length": 8388, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाचू कवडा - विकिपीडिया", "raw_content": "\n६ हे सुद्धा पहा\nपाचू कवडा हा आकाराने साधारणपणे २७ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. हा पक्षी पाठीकडून तपकिरी-गुलाबी रंगाचा त्यावर पाचू सारखी चमकदार झाक असलेला आहे. याची शेपूट गडद तपकिरी रंगाची असून याच्या डोक्यावर पांढरा-राखाडी रंग असतो. पाचू कवडा उडतांना याच्या पंखाखालचा तांबूस रंग दिसतो. नराच्या डोक्यावर आणि खांद्यावर पांढरा पट्टा असतो. हा फरक सोडून नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे एकट्याने किंवा लहान थव्याने राहणे पसंत करतात.\nभारतात हिमालयाच्या पायथ्यापासून आसाम पर्यंत, निलगिरी पर्वत रांगांसह पश्चिम घाट, मध्य भारतात विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आणि अंदमान आणि निकोबार येथील सदाहरित जंगले, पानगळीची जंगले, बांबूची जंगले येथे पाचू कवडा राहतो तसेच बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशातही याचे वास्तव्य आहे. श्रीलंका येथील Chalcophaps robinsoni ही उपजात रंगाने आणि आकाराने थोडी वेगळी आहे.\nविविध बिया, विशेषतः जमिनीवर पडलेल्या बिया खाणे या पक्ष्यांना आवडते.\nजानेवारी ते एप्रिल-मे हा काळ या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ आहे. यांचे घरटे बांबू किंवा इतर झाडात, जमिनीपासून ४ ते ५ मी. उंचीवर काटक्या वापरून बनविलेले असते. मादी एकावेळी २ ते ३ फिकट पिवळसर पांढर्या रंगाची अंडी देते. नर-मादी मिळून अंडी उबविण्यापासून पिलांचे सं��ोपन पर्यंतची सर्व कामे करतात.\nपाचू कवडा हा तमिळनाडू राज्याचा राज्य पक्षी आहे.\nपाचू कवडा मादी, गोरेगाव, मुंबई.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०२० रोजी १७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/4020/Mahanirmiti-Akola-Bharti-2021.html", "date_download": "2021-08-02T05:30:16Z", "digest": "sha1:FC5EUL2UVSV2CAWN7UQRVYJTRW3W4JHE", "length": 6395, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "महानिर्मिती अकोला भारती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमहानिर्मिती अकोला भारती 2021\nमहानिर्मिती अकोला भारती २०२१: अकोला येथील महानिर्मिती थर्मल पॉवर स्टेशन पारस Medical महिन्यांच्या कराराच्या आधारे मेडिकल प्रॅक्टिशनरच्या एका पदावर भरती करणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या पदांवर अर्जदार या पदावर अर्ज करण्यास पात्र आहेत. 2 जुलै 2021 रोजी होणा21्या वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी आवश्यक असलेल्या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार. वॉक-इन करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा हाताने पाठविणे आवश्यक आहे. ईमेलद्वारे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.\nवैद्यकीय प्रॅक्टिशनर:- 1 पदासाठी\nवैद्यकीय व्यवसायी- एमबीबीएस आणि 2 वर्षांचा अनुभव\nAddress to Apply:- मुख्य अभियंता कार्यालय, पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/all-ladakh-bodies-including-bjp-decide-to-boycott-hill-council-elections", "date_download": "2021-08-02T04:41:46Z", "digest": "sha1:NLV6L3KCZ5GSGDN63CTPYVIAHJDK7K2K", "length": 11015, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "लडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार - द वायर मराठी", "raw_content": "\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nश्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम काढून घेतल्यानंतर प्रशासकीय व राजकीय प्रश्न अधिक जटील झाले आहेत. मंगळवारी लडाखमधील भाजपसहित सर्व पक्षांनी व धार्मिक संघटनांनी १६ ऑक्टोबर रोजी होणार्या २६ जागांसाठीच्या हिल कौंन्सिलच्या निवडणुकांत आपण भाग घेणार नसल्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेश राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात आणला जावा अशीही मागणी या सर्वांनी केली आहे.\nऑक्टोबरमध्ये लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदच्या निवडणुका होणार आहेत. आसामममध्ये बोडो प्रादेशिक परिषदेचा घटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश आहे. तसाच आमचाही समावेश व्हावा अशी मागणी लडाखमधील राजकीय पक्षांची आहे.\nया सर्व राजकीय पक्षांनी व धार्मिक संघटनांनी आपल्या प्रदेशातील लोकसंख्या, जमीन व रोजगार यांच्या सुरक्षिततेबाबत घटनात्मक तरतूदी केल्या जाव्यात अशीही मागणी केली आहे.\nलडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत व चीनदरम्यान तणावाचे वातावरण असतानाच भाजपसहित सर्व राजकीय व धार्मिक पक्ष सरकारच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजपचा निवडणुकांवरचा बहिष्कार हाही महत्त्वाचा राजकीय मुद्दा तयार झाला आहे. लडाखमधील भाजपनेच ही भूमिका घेतल्याने केंद्रावर दबाव येईल, असाही एक मुद्दा आहे.\nकेंद्र सरकारने जम्मू व काश्मीरमध्ये अधिवास कायदा आणला आहे पण लडाखबाबत अजून सरकारने काही पावले उचललेली नाहीत.\nहिल कौन्सिलच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या प्रस्तावावर माजी लोकसभा खासदार थुपस्तान चेवांग, माजी राज्यसभा सदस्य स्काईबजे थिकसे खामपो, माजी मंत्री चेरिंग दोरजे लारोक, माजी मंत्री नवांग रिग्जिन जोरा व अन्य काही नेत्यांच्या स्वाक्षर्या आहेत.\nया प्रस्तावावर लडाखमधील शक्तीशाली अशा लडाख बौद्ध संघानेही स्वाक्षरी केली आहे, त्याचबरोबर अंजुमनी मोइन-उल-इस्लाम, अंजुमनी इमामी व काही ख्रिश्चन संघटनाही सरकारच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.\nलेहचे भाजपा जिल्हा अध्यक्ष नवांग समस्तन यांनीही प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून लडाखच्या जनतेच्या भावना समजून प्रस्तावावर आम्ही स्वाक्षरी केल्याचे त्यांनी सांगितले.\nया संदर्भात लडाख भाजप अध्यक्ष जामयांग सेरिंग नामग्याल यांच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले पण तो होऊ शकला नाही. पण लेहचे माजी मुख्य कार्यकारी प्रतिनिधी रिग्जिन स्पलबर यांनी द वायरला सांगितले की, लडाखमध्ये केवळ ३ लाख लोकसंख्या असून भौगोलिक प्रदेश खूप मोठा आहे. या प्रदेशाच्या लोकभावना समजून त्यांच्या मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवत आहोत. राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात आमच्या मागण्या नमूद केल्या जात नसतील तर लडाख प्रदेशाचे भगवेकरण केल्याचे मानले जाईल, असे त्यांचे म्हणणे होते.\n६ वे परिशिष्ट काय आहे\nराज्यघटनेच्या ६ व्या सूचीत जमीन अधिकारांचे संरक्षण असून आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यांमधील मूळनिवासींचे सामाजिक-सांस्कृतिक व जातीय वास्तव अधोरेखित केले गेले आहे.\nगेल्या वर्षी ६ सप्टेंबरला राष्ट्रीय अनु. जाती. जमाती आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून त्यात लडाखला ६ व्या सूचीत समाविष्ट करून हा प्रदेश आदिवासी प्रदेश म्हणून जाहीर करावा अशी सूचना केली होती. पण डिसेंबरमध्ये सरकारने लडाख हा आदिवासी प्रदेश जाहीर केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकांवर बहिष्कार घातला जात आहे.\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nरेड लाइट एरियातला हुंदका\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/gramin-matadarancha-badalta-koul", "date_download": "2021-08-02T05:17:56Z", "digest": "sha1:B2VREYP76TWGUJY6CVK6LCPVCM3GW6SU", "length": 27823, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ग्रामीण मतदाराचा बदलता कौल - द वायर मराठी", "raw_content": "\nग्रामीण मतदाराचा बदलता कौल\nगावाकडच्या मतदारांना राजकारणातलं फारसं काही कळत नाही असं आता कुणी म्हणू शकणार नाही हे जरी खरे असले तरी तो देखील शहरी मतदारांसारखा लाटेत वाहून जाऊ शकतो हे या निवडणुकीने नव्याने सिद्ध केलेय. विरोधी पक्षांना हे तथ्य उमगले तरच त्यानुसार आपल्या धोरणात त्यांना बदल करता येईल.\nसतराव्या लोकसभा निवडणूकांचे अंदाज चुकण्यास अनेक घटक कारणीभूत होते. सरकारबद्दलचा कथित असंतोष, कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या लोकांची संख्या, विविध धोरणात झालेली फसगत आणि त्यातून झालेली जनतेची फरफट, जातीय धार्मिक ध्रुवीकरणावरची नाराजी, शेतकरी वर्गाबद्दलची अनास्था, वर्तमानाचे काटे मागे फिरवून देशाला मध्ययुगाकडे नेण्यासाठी सुरू असलेली सनातनी कसरत आणि कट्टरतावाद्यांचा वाढता प्रभाव इत्यादी घटक आणि त्याविषयी समाज माध्यमात सुरू असलेली चर्चा यामुळे अनेकांचे अंदाज चुकण्यास मदतच झाली. विशेष बाब म्हणजे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येण्याआधीपासूनच्या काळात समाज माध्यमांवर पूर्णतः काँग्रेसविरोधी वातावरण होते पण मागच्या तीन वर्षात मोदीविरोधी लेखनास समाज माध्यमात बऱ्यापैकी धार चढली होती. विशेषतः मागच्या वर्षात याचं प्रमाण जाणवण्याइतकं होतं. याचा प्रभाव अंदाज वर्तवण्यात झालेल्या चुकात दिसून येतो. पण ढोबळ मानाने हे सर्व घटक शहरी, निमशहरी, नागर भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील कक्षेशी निगडीत होते, ग्रामीण भागाचं प्रतिबिंब यात नव्हतं, किंबहुना ग्रामीण जीवनाचा या घडामोडीशी फारसा संबंध नव्हता. उलट गावजीवनाशी संलग्न असलेल्या प्रश्नांवर अनेकांची नाराजी स्पष्ट दिसत होती तरीदेखील ग्रामीण भागातही निवडणूक निकालांचे तेच चित्र दिसले जे शहरी भागातल्या मतदानातून समोर आले होते. असं का घडलं असावं याची अनेक कारणे असतील. देशभरातील विविध राज्यात याची कारणे थोडीफार वेगळी असतील, पण त्यांचा पिंड एकच असणार. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास निवडणुकीआधी दोन महिनाभरच्या काळात राज्याच्या विविध ग्रामीण भागात फिरता आलं, लोकांशी मनमोकळं बोलता आलं, त्यांच्या मनात डोकावता आलं त्यातून काही गोष्टी जाणवल्या त्या काँग्रेसला उभारी घेण्यास अडवून गेल्या हे नक्की. त्याचा हा गोषवारा.\nराज्यभरात मागील दोन दशकापासून शेतकरी आत्महत्या होताहेत,त्या काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीत. आजवरची सरकारे या समस्येस किती गांभीर्याने घेताहेत हे सगळ्यांना ठाऊक आहेच. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा यंदा गवगवाच अधिक झाला. मात्र या वर्षाच्या प्रारंभापासूनच कर्जमाफीच्या यशस्वीतेची चर्चा सुरू असतानाच राज्य पुन्हा एकदा दुष्काळ आणि शेतकी कर्जाच्या उंबरठ्यावर येऊन थडकलं आहे. ग्रामीण भागातील लोकांना हे नक्कीच जाणवतेय. तरीदेखील लोकांनी मोदी सरकारला मत दिलेय. महाराष्ट्रात मागच्या चार वर्षात जितकी शेतकरी आंदोलने झाली तितकी आजवर कोणत्याही सरकारच्या कारकिर्दीत झाली नाहीत, लाखोंच्या संख्येने राज्यभरातून शेतकरी कष्टकरी बंधू मुंबईला येऊन धडकले. हेच चित्र देशभरातही दिसलेय, देशभरातून बळीराजा दिल्लीत येऊन धडका घेत राहिला. पण सरकारबद्दलचा आक्रोश,असंतोष मतपेटीत परिवर्तित झालाच नाही मात्र त्याऐवजी थेट सरकारच्या पारड्याकडं कल झुकल्यानं अनेकांच्या भुवया वर होणं साहजिक होतं.\nशेतमालाला हमीभाव मिळणं, संपूर्ण कर्जमाफी होणं, खते व बियाणे वाजवी दरात हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होणं, शेतमालास बाजारपेठ मिळणं, सरकारी विक्री केंद्रातला कारभार स्पष्ट व सुलभ होणं, जलसंधारणाच्या योजना मार्गी लागणं, प्रभावी कीटकनाशकांचा कमी दरात आणि वेळेवर पुरवठा होणं अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या. या मागण्या बऱ्याच जुन्या आणि किचकट होत आल्यात हे जरी कबूल केले तरी सरकार त्यासाठी ठोस उपायांचा आराखडा सादर करू शकले नाही आणि त्यावर प्रभावीपणे काम करू शकले नाही हे ही मान्य करावे लागेल. याचाच असं���ोष अनेक गावकऱ्यांच्या मनात जाणवला. मागील काही वर्षात जलसंधारणात आणि पावसाच्या प्रमाणात सातत्याने व्यस्त आकडेवारी समोर येतेय, त्याचा एक वाईट परिणाम असा झाला की गावोगावी एक मोठ्या संख्येतलं मनुष्यबळ रिकामटेकड्या अवस्थेत उपलब्ध झालं. त्याचा उपयोग आपल्या आंदोलनात करताना अनेक शेतकरी संघटनांनी आपली आसने बळकट करण्याचा प्रयत्न केला. पण याच दरम्यान कमालीचं स्वस्त आणि सर्वव्यापी संपर्क असलेलं इंटरनेट स्वस्त होऊन गावकुसांच्या वेशीवर धडका मारू लागलं. मोबाइलच्या किंमती देखील सामन्यांच्या आवाक्यात आल्या याचा विसर अनेकांना पडला, त्याला सत्ताधारी अपवाद होते असं त्यांच्या दूरसंचार धोरणांवरून वाटतं.\nइंटरनेटने ग्रामीण जीवन घुसळवलं\nते चित्र इंटरनेटसह स्मार्ट फोन गावागावात येऊन धडकला इतकंच मर्यादित नव्हतं तर गावजीवनाला त्याचा नाद लागतो की काय अशी भीती वाटण्याजोगी स्थिती निर्माण झालीय. या घटकाने खरं तर ग्रामजीवन बिघडवलंय. शिवाय चोवीस तास सुरू असणाऱ्या वृत्त वाहिन्यात प्रादेशिक वाहिन्यांची भर देखील मोठ्या प्रमाणात पडली; अनेक जिल्ह्यातल्या शहरी भागात यूट्यूबवरून प्रक्षेपित होणारी लघुवृत्तवाहिनी म्हणवून घेणारी खाजगी मालकीची वेबपोर्टल्स कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशी उगवत गेली, विशेष बाब म्हणजे तालुका स्तरावरदेखील याचं पिक जोमात आलं आणि लोकांना चोवीस तास राजकारणाचा अतिरंजित मंच उपलब्ध झाला. आपल्या हातातलं होतं नव्हतं ते काम टाकून चावडी पारावर लोक गप्पाष्टक झोडताना दिसू लागले. खेड्यातला माणूस विदेशातील अडचणी, समस्या यावर बोलू, ऐकू लागला. देशातील समस्यांवर व्यक्त होण्यास गावातले पार कमी पडू लागले आणि शेत शिवारात देखील अनेक विषयावरील चर्चा ऐकू येऊ लागल्या. किंबहुना हीच बाब मोदी सरकारच्या पथ्यावर पडली, जी विरोधकांना कधी कळलीच नाही. आपल्या समोरील रोजच्या जीवनातल्या समस्यांचा विसर पडायचा असेल तर त्याहून मोठ्या व्यापक परिघांच्या समस्यांचा बागुलबुवा उभा करावा लागतो या मानसशास्त्रीय गृहितकानुसार सरकारनं देशाच्या सीमा धोक्यात असल्याचा प्रश्न अधिक ठळकपणे समोर आणला, निवडणुकीच्या काही काळ आधी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सना शहरी मतदार लवकर विसरला असेल पण गावाकडच्या माणसांना याची भुरळ पडली. आपल्या शेतातल्य��, गावातल्या समस्या तर रोजच्याच आहेत पण ही समस्या त्याहून मोठी आहे आणि ती सोडवण्यासाठी मोदींचे सरकारच सर्वाधिक सक्षम असल्याचा जो भ्रम तयार केला होता त्याला ही साधीसुधी माणसं आपली रोजची लढाई विसरून भुलून गेली.\nदैनंदिन समस्या प्रचारातून गायब\nत्याच बरोबर आणखी एक मुद्दा ग्रामीण लोकांशी बोलताना जाणवला तो भारतीय लोकशाहीच्या भवितव्याचा दृष्टीने नक्कीच चांगला आहे. गावाकडच्या लोकांनाही आता विधानसभा निवडणुका ह्या राज्य पातळीवरील मुद्द्यांवर लढल्या जातात आणि लोकसभेच्या निवडणुका देश पातळीवरील मुद्द्यांवर लढल्या जातात हे मुख्य तत्व उशिरा का होईना उमजले आहे. त्यामुळे रोजच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे आपसूक बाजूला पडून देशाची सुरक्षा, राष्ट्रीयत्व या मुद्द्यांना कधी नव्हे ते महत्त्व आले, भाजपने नियोजनबद्ध यंत्रणा राबवून याला बळकटी दिली हे ही नमूद करावेच लागेल. या खेरीज जाणवलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वी सर्वच राजकीय पक्ष प्रत्येक जिल्ह्यात तालुकानिहाय जातीय गणिते मांडूनच राजकारण पुढे रेटत होते पण या निवडणुकीत ती गणिते कोलमडली. गावाकडची माणसं जातीपातीच्या रहाटगाडग्यात अजूनही गुंतून पडली असूनही यास अपवाद ठरली नाहीत. याचं कारण हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेताना ग्रामीण भागात उभं केलेलं हिंदुत्वाचं अदृश्य परंतु घट्ट जाळं होय. उदाहरणार्थ आषाढी कार्तिकी वारी. या वारीला ७०० वर्षांची परंपरा आहे परंतु मागील दोन दशकात तिचे चक्क ग्लोबलायझेशन झालेय (की केले गेलेय) वारीचा मूळ उद्देश मनी ठेवून त्यात सामील होणाऱ्या वारकरी बंधूंबद्दल संभ्रम असण्याचे कारण नाही मात्र थ्रील म्हणून वारीत येणारे, इव्हेंट म्हणून सामील होणारे आणि आपल्या धर्माची परंपरा वाढावी म्हणून येऊ घातलेले असे अनेक हौसे नवशे गवशे यात एकत्र होत गेले आणि महासागर होत गेला. या मंडळीत कडवट हिंदुत्ववादी कसे घुसले याचे बोलके उदाहरण म्हणजे वारकरी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रज्ञा ठाकूर हिची बाजू घेतली होती. आज तुकोबा असते तर त्यांनी अशांना धडा शिकवला असता. असाच बाष्कळपणा वारकरी संघटनांच्या काही लोकांनी कुंभमेळ्याला समर्थन देण्यावरून केला होता, कुंभातील साधू संन्यासी यांच्याबद्दल संतानीच लिहिले आहे त्याचा परिपाठ केला तरी बरे झाले असते. असो. खेरी��� गावा गावात सुरू झालेलं समर्थाची बैठक नावाचं प्रस्थ, उरूस जत्रांना आलेलं भडक स्वरूप, सणांचे बाजारीकरण, गावोगावी बारोमास सुरू असणारे नामसंकीर्तन सप्ताह, कीर्तन प्रवचने, बाबा बुवांचा अतिरेक, रूढीप्रियतेकडे झुकू लागलेला कल यामुळे ग्रामीण समाज अधिकाधिक धर्माभिमुख होत गेला, ज्याला धर्म धोक्यात असल्याची भीती घालणं सोपं झालं. त्यामुळेच सकल धर्मबंधू एका छताखाली आणण्याचा प्रयोग हातोहात यशस्वी झाला. याचा एक परिणाम असा झाला की जाती जातीत विभागलेला खेड्यापाड्यातला राजकीय मतदार हिंदू लेबलाखाली भाजपकडे खेचला गेला. विरोधकांना हे गणित उमजलेच नाही असं म्हणणं अनुदारपणाचं लक्षण ठरेल.\nशेवटचा मुद्दा म्हणजे मोदींना पर्याय देण्यास विरोधी पक्ष सक्षम नाहीत हा प्रचार देशपातळीवरून गाव पातळीवरही पोहोचवला गेला. शहरी समाजमानस याला आधी बळी पडले. प्रचाराच्या शेवटच्या काही महिन्यात याला बऱ्यापैकी उत्तर देण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता. परंतु गावपातळीवर हा मुद्दा अधिक लक्षणीय ठरला हे अनेकांच्या पचनी न पडणारं सत्य आहे. याचं कारण विरोधकात पडत गेलेली फुट,नेत्यांची मुले आपलं भविष्य आणि सत्ता भक्कम करण्यासाठी आपल्या वाडवडिलांनी जतन केलेल्या पक्षास लाथाडून जेव्हा सत्ताधारी पक्षात जाऊ लागले तेव्हा ग्रामीण समाजजीवन विलक्षण बेचैन झाले. या बातम्या त्या त्या प्रहरीच विनाविलंब सगळीकडे पोहोचत असल्याने त्यास आळा कसा घालायचा याचे उत्तर शोधण्यात विरोधी पक्ष भेलकांडत गेला. आपले विरोधक एकत्र नाहीत, त्यांच्यात एकजिनसीपणा नाही आणि सर्वमान्य नेतृत्व नाही हे मुद्दे बिंबवण्यात भाजप यशस्वी झाला. हेच चित्र अपवाद वगळता देशभरातल्या ग्रामीण भागास लागू होऊ शकते. भरीस भर म्हणजे राजू शेट्टींच्या सारख्या कसलेल्या आणि लढाऊ नेत्यानं केलेली जातीय विधाने,जातीय गणितांची उघड पाठराखण लोकांना आवडली नाही. राजू शेट्टी निवडून आले नाही तर शेतात ऊस लावणार नाही असं म्हणणाऱ्या एका विशिष्ट समाजाने त्यांना मत देताना हात आखडता घेण्याचे कारण हेच असावे.\nगावाकडच्या मतदारांना राजकारणातलं फारसं काही कळत नाही असं आता कुणी म्हणू शकणार नाही, हे जरी खरे असले तरी तो देखील शहरी मतदारांसारखा लाटेत वाहून जाऊ शकतो, हे या निवडणुकीने नव्याने सिद्ध केलेय. विरोधी पक्षांना हे त��्य उमगले तरच त्यानुसार आपल्या धोरणात त्यांना बदल करता येईल. पण त्यासाठी मंथन आणि आत्मचिंतन करून चुका सुधारण्याची तयारी हवी.\nसमीर गायकवाड, सामाजिक विश्लेषक असून, त्यांची लेखातील मते वैयक्तिक आहेत.\nफेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही\nलोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/stone-pelting-arson-continues-in-ghonda-police-stand-by", "date_download": "2021-08-02T06:38:57Z", "digest": "sha1:QAUU6JBER5O5IRG6DKYHTAKKQA63W3CY", "length": 12002, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत - द वायर मराठी", "raw_content": "\nदगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत\n\"हिंदूंनी गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले,” माझ्या फोनवरून जाळपोळीची छायाचित्रे पुसून टाकत एका हिंदू गटाचा सदस्य म्हणाला.\nनवी दिल्ली: उत्तरपूर्व दिल्लीमध्ये हिंदुत्ववादी गट आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने करणारे लोक यांच्यातील हिंसाचारामध्ये काल दिल्ली पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबलसह १३ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी मौजपूरजवळच्या घोंडा भागात दगडफेक आणि जाळपोळ झाली.\nवस्तीच्या पलिकडे द वायरच्या प्रतिनिधीला तोडफोड झालेली आणि जाळलेली वाहने, जाळलेली दुकाने आणि अजूनही जळत असलेली वाहने दिसली. हिंदुबहुल क्षेत्राच्या सीमेवर पोलिस उभे होते मात्र वाहने जळताना त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या म्हणण्याप्रमाणे हिंसाचार रात्रभर सुरू होता, अनेक दुकाने फोडण्यात आली होती. “आज सकाळी सुद्धा या भागात दगडफेक झाली,” एका रहिवाशाने सांगितले.\nज्या भागाच्या पलिकडे मुस्लिमबहुल गल्ल्या आहेत त्याला ‘सीमा’ म्हटले जात आहे. त्या भागाच्या जवळ अनेक तरुण मुले आणि पुरुष लोखंडी सळया, लाकूड आणि दगड घेऊन फिरताना दिसत होते. त्यांनी दोन ई-रिक्शांना आग लावली तेव्हा ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. दोन टेम्पो अगोदरच जळत होते. पोलिस लांबून पाहताना दिसत होते, पण त्यांनी जाळपोळ थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.\nजेव्हा एका गटाने मला जळत्या वाहनांची छायाचित्रे घेताना पाहिले, तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि मारहाणीची धमकी देत ती सगळी पुसून टाकायला लावली.\nएका ईरिक्शाचा चालक अश्रफ म्हणाला, “माझे स्वतःचे घर आहे तिथे, पण मी तिकडे जाऊ शकत नाही. ते जाळून टाकतील घरही. पोलिस काहीही करणार नाहीत. माझं जगणं या रिक्षेवर अवलंबून आहे, आणि तिला गमावणं मला परवडणार नाही.”\nअफसान हेअर-कटिंग सलूनमध्ये रात्री तोडफोड केली गेली. “कुणीतरी मला सकाळी ७ वाजता उठवून सांगितले की दुकान फोडलंय,” इतस्ततः पसरलेल्या काचा आणि खुर्च्यांचे अवशेष गोळा करताना दुकानाचा मालक सांगत होता.\nत्याच्या दुकानाच्याच समोर, एक मोबाईल दुकानाचा मालक एका तुटक्या खुर्चीवर बसून रडत होता. “मी १ लाख रुपये कर्ज घेऊन दुकान काढलं. आता सगळंच नष्ट झालं आहे. मी तर सीएएविरोधी निदर्शनातही सामील नव्हतो,” तो म्हणाला.\nएका चौकाच्या जवळ एका हिंदू मालकाचे कपड्यांचे दुकानही उद्ध्वस्त केले गेले. त्याची कार मारुती एर्टिगा जाळली.\nएका चहाच्या दुकानात, कपाळी टिळे लावलेल्या माणसांचा एक गट जमला होता. एक जण म्हणाला, “मी या मुसलमानांना आता सोडणार नाही. एक जरी दिसला तरी मी त्याला जिवंत जाळीन.” दुसरा म्हणाला, “पण जाळलेली सगळी दुकाने आणि ऑटो तर त्यांच्याच होत्या.” पहिला म्हणाला, “त्यांनी स्वतःचीच दुकाने जाळली आहेत, आपल्यावर नाव टाकायला आणि डोनाल्ड ट्रम्पच्या समोर भारताचं नाव खराब करायला.”\nया भागातील रहिवाशांच्या मते, काल संध्याकाळी दगडफेकीने या हिंसाचाराला सुरुवात केली. तिथले मुस्लिम सांगतात, हिंदू जमावाने हिंसाचाराला सुरुवात केली तर हिंदू म्हणतात दगडफेक मुस्लिमांनी सुरू केली आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले.\nरात्री दगडफेक थांबली, पण सकाळी पुन्हा सुरू झाली. त्यात दोन्ही बाजू सहभागी होत्या. आत्ता हिंसाचार थांबला आहे पण तो भाग खूप तणावाखाली आणि अस्वस्थ आहे. जमाव रस्त्यांवर पहारे देत आहेत आणि पोलिस अनुपस्थित आहेत.\nमेट्रो सेवा स्थगित आहे, ऑटो आणि ईरिक्शावाले त्या भागात जायला नकार देत आहेत. फोनवर कोणी छायाचित्रे तर घेत नाही ना याकडे जमाव सतर्क होऊन लक्ष ठेवत आहेत. रहिवाशांच्या म्हणण्��ानुसार या जमावांनी परवापासून अनेक सेल फोन फोडले आहेत.\n“हिंदूंनी आता गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले. तुम्ही पत्रकार असाल तर घरीच थांबायला हवे होते. आम्ही कालपासून बऱ्याच पत्रकारांना झोडपलंय,” मी घेतलेली जळत्या ऑटोंची छायाचित्रे माझ्या फोनवरून पुसून टाकत एकजण म्हणाला.\nदिल्ली हिंसाचार : १३ बळी, गोळीबार\nट्रम्प यांचा दौरा आटोपला, सीएएवर भाष्य नाही\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T07:37:48Z", "digest": "sha1:KHEWXJMQU4U3LQEDVI2IVZB6435N3PKP", "length": 3608, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अवध संस्थान - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► फैजाबाद (२ प)\n\"अवध संस्थान\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी १९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%89_%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2021-08-02T07:21:11Z", "digest": "sha1:3XKRQFDVA4HXZATGMDE4RQB2VEYRMOBR", "length": 4166, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उ गो मोहीमला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nउ गो मोहीमला जोडलेली पाने\n← उ गो मोहीम\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख उ गो मोहीम या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकोहिमाची लढाई (← दुवे | संपादन)\nउ-गो मोहीम (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nकोहिमाची लढाई (← दुवे | संपादन)\nसांग्शाकची लढाई (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/२०१९०८०५ (← दुवे | संपादन)\nऑपरेशन उ-गो (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nशांग्शाक (← दुवे | संपादन)\nजपानचे पंधरावे सैन्यदल (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/२०१९०८०५ (← दुवे | संपादन)\nजपानची ३१वी डिव्हिजन (← दुवे | संपादन)\n५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/ahmednagar-sanjeevani-covid-center-is-beneficial-for-the-victims-devendra-fadnavis/", "date_download": "2021-08-02T06:20:37Z", "digest": "sha1:FZFJCJYT4PSGZ24VJDVTF3OAPXNV6CWE", "length": 14433, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर | संजीवनी कोव्हीड सेंटर बधितांसाठी लाभदायक – देवेंद्र फडणवीस – Dainik Prabhat", "raw_content": "\nअहमदनगर | संजीवनी कोव्हीड सेंटर बधितांसाठी लाभदायक – देवेंद्र फडणवीस\nदेवेंद्र फडणवीस यांची संजीवनी कोव्हीड केअर सेंटरला भेट आणि ऑक्सिजन बेड विभागाचे उदघाटन\nकोपरगाव(प्रतिनिधी) – कोल्हे परिवाराने संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून करोना बाधित रुग्णासाठी आत्मा मालिक संस्थेच्या सहाय्याने गरजू व गरीब रुग्णांच्या सेवेसाठी संजीवनी कोव्हीड सेंटर हे सर्व सुविधांनी युक्त उत्तम व्यवस्था उभी केली ही सुविधा बधितांसाठी लाभदायक असून बाधितांना मोठी मदत होत असल्याचे समाधान देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून कोल्हे परिवाराचे कौतुक केले.\nसोमवारी(दि १७ मे) कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या संजीवनी कोव्हीड केअर सेंटरला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी तिनच्या दरम्यान भेट देऊन ऑक्सिजन बेड विभागाचे उ���घाटन केले.\nयावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी , तहसीलदार योगेश चंद्रे,भाजपचे डॉ राजेंद्र पिपाडा,शरद थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर , सचिन तांबे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,पराग संधान ,कार्यकारी संचालक शिवाजी दिवटे आदी उपस्थित होते.\nयावेळी फडणवीस यांनी संजीवनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन बेड विभागाची पहाणी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर व इतर सेवकांशी संवाद साधला.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की,करोनाच्या या संकटात राज्य सरकार आपले अपयश झाकण्याकरिता सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची सवय लागली आहे.त्यांनी कधी तरी आपले आत्मचिंतन करून अश्या काळात आपण काय केले पाहिजे असा विचार करावा. हे संकट कोणत्या एका पक्षाचे नाही. सर्वांनी मिळून काम केले पाहिजे मात्र चांगले काम झाले तर स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते, अन अडचणीत असले की केंद्राकडे बोट दाखविले जाते अशी राज्याची भूमिका योग्य नाही. सध्याचा हा काळ टीका टिप्पणी किंवा कुरघोडही करण्याचा नसून एकमेकांना संभाळून लोकांना कशी मदत करता येइल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nभाजपचे कार्यकर्ते सेवा हीच संघटन हे सूत्र बाळगून या संकट काळात नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत केंद्र व राज्य सरकार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत असले तरी त्यात भाजपचे लोक अधिक मदत करत आहे. म्हणुनच कोल्हे परिवाराने संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातून मदत करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.\nवेळेत टेंडर झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे\n२०१९ पासून पंतप्रधान पीक विमा मिळाला नाही याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले राज्य सरकारने टेंडर काढले नाही. जे काढले ते उशिरा काढले, राज्यातील अनेक जिल्ह्यातील टेंडर झलेच नाही अश्यात पिकांचे निकष बदलले. त्यामुळे तिथे टेंडर झाले नाही म्हणून अनेकांना विमा मिळाला नाही. योजना सुरू झाल्यापासून सर्वात जास्त पैसे राज्याला मिळाला. मात्र निकष बदलल्याने पैसे आपल्या खिशातून जात आहे. म्हणून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही, म्हणून वेळेत टेंडर झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.\nदरम्यान, विवेक कोल्हे यांनी संजीवनी कोविड सेंटरमध्ये करोना बाधित रूग्णांसाठी सुरू असलेल्या सुविधांची माहिती देऊन फडणवीस यांच्याकडे विविध समस्यांची मांडणी केली.\nदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची कोल्हे कारखाना स्थळावर जावून भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nPune | बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा अटकूपर्व जामीन फेटाळला\nपिंपरीत 2067 रुग्ण करोनामुक्त\nपूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना…\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\nखर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे दोन अड्डे उध्वस्त \nसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री…\n‘मी पुन्हा येईनला ‘कन्नड’ भाषेत काय म्हणतात’ काँग्रेस…\nजाधवांच्या वर्तनावरून फडणवीसांची टीका; तर महिला म्हणते ‘ते वडिलकीच्या नात्याने बोलले’\n‘महाराष्ट्रात पूर आला…बॉलिवूड सेलेब्सने मदत तर नाहीच केली पण साधं ट्विटही…\n“मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, माझ्या साथीला फडणवीस-दरेकर’- नारायण…\n“नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी”; देवेंद्र फडणवीस…\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nपूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना टोला\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/who-dates-suhana-khan-121634", "date_download": "2021-08-02T07:28:39Z", "digest": "sha1:XMQTRTADK2MM4WPANFWEZVTFQ3UVC6BH", "length": 4694, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सुहाना करतीये 'त्याच्या'सोबत डेटिंग...", "raw_content": "\nएवढे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे ‘किंग ऑफ रोमान्स’ असणाऱ्या शाहरूखची मुलगीही आता प्रेमात पडलीय म्हणे\nसुहाना करतीये 'त्याच्या'सोबत डेटिंग...\nनुकतेच आयपीएलचे सामने संपले. त्यात आपण पाहिले, की शाहरूख खान त्याच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या टीमला चिअरअप करायला नेहमीच हजर असायचा. पण जेव्हा शाहरूख थोडासा बिझी असायचा, तेव्हा त्याची मुलगी सुहाना आपल्या वडिलांची जागा घेत आपल्या आयपीएल टीमला चिअर करायची.\nएवढे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे ‘किंग ऑफ रोमान्स’ असणाऱ्या शाहरूखची मुलगीही आता प्रेमात पडलीय म्हणे कोलकाता नाईट रायडर्सचा एक खेळाडू शुभमन गिल आणि सुहाना अनेक वेळा एकत्र दिसले होते. त्यामुळे सुहाना शुभमनला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. शुभमन गिलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. सुहाना आणि त्याच्यामध्ये मैत्री वाढल्याचं कळतंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/disclose-the-financial-ties-with-the-naik-family-bjp-leader-somaiya-challenges-the-chief-minister-127911619.html", "date_download": "2021-08-02T06:29:08Z", "digest": "sha1:BRJS5YVGLEM42SSLOWQ45I57GDIC27SY", "length": 6114, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Disclose the financial ties with the Naik family, BJP leader Somaiya challenges the Chief Minister | नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधांचा खुलासा करा, भाजप नेते सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई:नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधांचा खुलासा करा, भाजप नेते सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान\nसंपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nसोमय्या म्हणाले, या दोन परिवारांमधील जमीन व्यवहाराचे २१ सातबारा उतारे समोर आले आहेत. गाव कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी २१ प्लॉट रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांना ���िकले असल्याचे कागदपत्रांवरून दिसते.\nयातील काही जमीन वन, खासगी वने असल्याचे वाटते. या जमिनीस वनेतर वापरास बंदी आहे. वनेतर वापरासाठी केंद्र शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. या जमीन व्यवहारात रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे आहेत. वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्रीही होते. मनीषा या वायकरांच्या पत्नी आहेत. रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांचे संबंध आर्थिक आहेत, व्यावसायिक आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे सोमय्या म्हणाले.\nरश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांचा या जमीन घेण्यामागचा उद्देश काय होता नाईक परिवाराचे उद्धव ठाकरे परिवाराशी घनिष्ठ व्यक्तिगत, आर्थिक की व्यावसायिक संबंध आहेत, याबाबत स्पष्टता व्हायला पाहिजे, असे सोमय्या म्हणाले. तसेच या जमिनी शेती करण्यासाठी घेण्यात आल्या, शेती व्यवसायसाठी, जमीन व्यवसायासाठी की गुंतवणुकीसाठी घेतल्या आहेत. अशा प्रकारचे आणखी किती जमीन व्यवहार ठाकरे परिवाराचे झाले आहेत नाईक परिवाराचे उद्धव ठाकरे परिवाराशी घनिष्ठ व्यक्तिगत, आर्थिक की व्यावसायिक संबंध आहेत, याबाबत स्पष्टता व्हायला पाहिजे, असे सोमय्या म्हणाले. तसेच या जमिनी शेती करण्यासाठी घेण्यात आल्या, शेती व्यवसायसाठी, जमीन व्यवसायासाठी की गुंतवणुकीसाठी घेतल्या आहेत. अशा प्रकारचे आणखी किती जमीन व्यवहार ठाकरे परिवाराचे झाले आहेत तसेच ठाकरे परिवार आणी वायकर परिवार यांचा हा एकच संयुक्तिक जमीन व्यवहार आहे की, असे अनेक गुंतवणुकीचे व्यवहार झाले आहेत, हे पुढे यावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. दरम्यान, कायदेशीरपणे जमीन खरेदी केली असेल तर त्यात वावगे काय, असा प्रश्न उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/jnu-jamia-marathi-movie-artists", "date_download": "2021-08-02T05:29:22Z", "digest": "sha1:2PNBM3BQRDT45O2S7NEHKJJXGOEO4O5S", "length": 23542, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मराठी कलाकारांसाठी विषय खोल आहे! - द वायर मराठी", "raw_content": "\nमराठी कलाकारांसाठी विषय खोल आहे\nजामिया, जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ उठले असताना मराठी कलाकार मात्र अजूनही विषय समजून घेत आहेत.\nदेशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, जामिया मिलिया, जेएनयूवरून मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरली आहे. अशा परिस्थितीत मराठी चित्रपट-नाटक कलाकार, लेखक, पटकथा ���ेखक, दिग्दर्शक नेमके कुठे आहेतम्हणजे ते इथल्या जमिनीच्या बरोबर आहेत, हवेत आहेत, भूमिगत झाले आहेत, मागे आहेत, की एकदम पुढे गेले आहेतम्हणजे ते इथल्या जमिनीच्या बरोबर आहेत, हवेत आहेत, भूमिगत झाले आहेत, मागे आहेत, की एकदम पुढे गेले आहेत की अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्रात परिषदेत जाण्यासाठी व्यस्त आहेत की अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्रात परिषदेत जाण्यासाठी व्यस्त आहेत की ही सर्व मंडळी अजूनही हाविषय समजून घेत आहेत\n५ जानेवारीला जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये चेहरे लपवून ५०-६० गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. विद्यार्थी नेत्या आयेशी घोषच्या डोक्यात लाठ्या-काठ्या मारल्या. तिला रक्तबंबाळ केलं. भूगोल विषयांत ज्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आदराने घेतले जाते त्या प्रा. सुचारिता सेन यांच्याही डोक्यात लाठ्या मारून त्यांना रक्तबंबाळ केलं. अनेक विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली गेली.\nत्यापूर्वी जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठामध्ये पोलिसांनी विद्यापीठात घुसून सापडेल त्या विद्यार्थ्याला बुकलून काढलं. पोलिस ग्रंथालयामध्येही घुसले. तेथे पुस्तकांच्या कपाटांची तोडफोड केली. अभ्यास करणारी मुले पळून जाऊ नये म्हणून त्यांना घेरून मारलं. मुलांची पुस्तकं, त्यांचे डबे, पाण्याच्या बाटल्या इतस्तत: पसरलेल्या दिसल्या. मुलींना पकडून त्यांच्या अंगाला नको तिथे हात लावले. काही मुलींना पाकिस्तानात जाऊन राहा अशी तंबी दिली. तुमचा हा देश आहे, तुम्ही येथून चालत्या व्हा, असेही पोलिस सहजपणे सांगत होते. मुलींनाही मरेतोस्तोपर्यंत ते मारहाण करत होते. अलीगड मुस्लीम विद्यापीठामध्येही तो प्रकार झाला. जाधवपूरमध्येही हेच घडलं.\nया घटनेचा इतिवृत्तांत सगळ्या जगाने ‘आखो देखाँ हाल’ पाहिला. मुलांना शिक्षणासाठी पाठवलेल्या विद्यापीठात पोलिस घुसतात व मुलांना देशद्रोही ठरवून त्यांनाच अक्कल शिकवतात हे या जगाने पाहिले. ज्या विद्यापीठांमध्ये भारतातले सर्वोत्कृष्ट शिक्षण दिले जाते, ज्या विद्यापीठामध्ये शिकायला जावं अशी भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते, ज्या विद्यापीठामध्ये अध्यापन करायची संधी मिळावी, संशोधन करायला मिळावं, देशाची एक बुद्धिवान पिढी घडावी असा आत्मसन्मान वाटावा म्हणून देशातला बुद्धिवान शिक्षक वर्ग आटापिटा करतो, त��या सर्वांनाच पोलिस सहज ठोकून काढतात. पुढचा माणूस कोण आहे, त्याची समाजातील, बौद्घिक क्षेत्रातील पत, इज्जत, वय, महिला वगैरे पोलिस काहीही पाहात नाही. वरून आदेशच असा आलेला असतो की दिसेल त्याला ठोकून काढा. त्यातल्या त्यात जो शहाणा असेल, कायदा सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पहिले शोधून ठोका, त्याच्या डोक्यात थेट काठी मारा. तो मरता कामा नये याची काळजी घ्या पण सरकारविरोधात बोलल्याबद्दल काय परिणाम होतात हे त्याला आयुष्यभर आठवेल अशी अद्दल घडवा. यातलाच एखादा पोलिस या प्राध्यापकांची पुस्तके वाचून सरकारी सेवेत आला असतो, तोही या झुंडीत सामील होतो.\nहे कुणी पाहिले नाही असेही नाही. १५-२० दिवस सगळे हे चालले आहे. सामान्य माणूस रस्त्यावर उतरला आहे. लाखोंचे मोर्चे या महाराष्ट्रात निघाले आहेत. माध्यमांच्या हेडलाइन्स विद्यार्थ्यांची आंदोलने व नागरिकत्व कायद्याच्या बातम्या या परिघात सतत लोकांपुढे येत आहेत.\nआणि हे असह्य झाल्याने बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोन, आलिया भट, सोनम कपूर, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज असे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पुढे आले आहेतआणि त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र मराठी कलाकारांना हे अजून माहीत नाहीये, की देशात काय घडत आहे आपलेच मोठे भाऊबंद कुठेतरी निदर्शने करायला जात आहेत, ते का जात आहेत याची उत्सुकताही या छोट्या भावामध्ये नाही. हे मराठी कलाकार आपल्या-आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये इतके व्यस्त आहेत, की त्यांना माहितीच नाही दिल्ली आणि मुंबईमध्ये रोज काय घडत आहे.\n‘पुन्हा निवडणूक’सारखे ट्विट अकारणपणे आणि नको त्या वेळी कसे करायचे, हे आमच्या मराठी कलाकारांना चांगले माहीत आहे, पण देशातील घटनांबद्दल आम्ही काही मत व्यक्त करू शकतो, हे त्यांना माहीत नाही, कारण ते अजून विषय समजून घेत आहेत.\nदीपिका प्रत्यक्ष जेएनयूमध्ये गेली. स्वरा भास्कर जामिया-जेएनयूमध्ये गेली. अनुराग कश्यप मुंबईत कार्टर रोडला जातो. तो दिल्लीत इंडिया गेटला मुलांसोबत निदर्शनाला बसतो. ट्विटवर तर तो आता मोदी-शहा दुकलीला देशाचे तुकडे-तुकडे करणारे गँग असेही जाहीरपण म्हणतो. सुशांतसिंग राजपूत मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला जातो. तो त्याच्या एका विधानामुळे त्याच्या मालिकेचा कराराही गमावतो पण मराठी कलाकारांना मात्र घरापासून केवळ त्यांचे स्टुडिओ कुठे आहेत, हेच माहीत आहे. आझाद मैदान कुठे आहे, हे त्यांना माहीत नाही. पुण्यातले एफटीआय त्यांना माहिती नाही.\nही मंडळी सोशल मीडियावर नाहीत असेही म्हणता येत नाही. या देशातल्या फेसबुक, ट्विटरवर गेल्या महिन्याभरात सर्वात ट्रॅफिक आहे ते CAA, NRC, JNU, JAMIA या मुद्द्यांवर आणि हे ट्रॅफिक कुठल्याच सेलेब्रिटिला सहज चुकवता येणारे नाही. तुम्ही कुठलाही रस्ता पकडा हे ट्रॅफिक तुम्हाला अध्येमध्ये लागते. तो रोखूनच धरणारे असते. कारण या ट्रॅफिकमध्ये व्हायोलन्स आहे, अक्शन आहे. कदाचित एका मोठ्या संघर्षाची स्क्रीप्ट-पटकथा दडलेली आहे. पण आपले मराठी स्टार ट्विटरवर या ट्रॅफिकमध्ये आपण अडकलोच नाही अशा आनंदात राहतात. नाहीतर देशात काय रोज कमी दंगा घडत असतो लोकशाही आहे येथे रोजच खून मारामाऱ्या, दंगे, पोलिसांची दडपशाही, नेत्यांची जहरी-विखारी वक्तव्ये घडत असतात. त्यात नवे ते काय लोकशाही आहे येथे रोजच खून मारामाऱ्या, दंगे, पोलिसांची दडपशाही, नेत्यांची जहरी-विखारी वक्तव्ये घडत असतात. त्यात नवे ते काय पण आपले जे व्यक्तिगत छानछौकी आयुष्य आहे त्याचे सेलिब्रेशन दिवसादिवसाला शेअर करून हजारो शेअर-लाइक्स कमवणे हे यांना अधिक योग्य वाटते. मनाला ऑर्ग्यझम मिळू नये असं कुणाला वाटत नाही पण आपले जे व्यक्तिगत छानछौकी आयुष्य आहे त्याचे सेलिब्रेशन दिवसादिवसाला शेअर करून हजारो शेअर-लाइक्स कमवणे हे यांना अधिक योग्य वाटते. मनाला ऑर्ग्यझम मिळू नये असं कुणाला वाटत नाही कुणी म्हणेल त्यात अयोग्य काय कुणी म्हणेल त्यात अयोग्य काय त्यांची मुले थोडीच जेएनयूत, जामियात जातात त्यांची मुले थोडीच जेएनयूत, जामियात जातात ते थोडेच जेएनयू, जामिया, अलिगड, आयआयटी मुंबईचे अल्युमनी आहेत ते थोडेच जेएनयू, जामिया, अलिगड, आयआयटी मुंबईचे अल्युमनी आहेत याचे उत्तर नाहीच असावे.\nमग बॉलीवूडमधले जे कलाकार रस्त्यावर उतरले आहेत, ते कुठे जेएनयुमध्ये शिकलेत, त्यांची मुले थेट परदेशात शिकतात, ते या मराठी कलाकारांपेक्षा लब्धप्रतिष्ठित, अप्पर अप्पर क्लासमधील, हायसोसायटीमधील आहेत. त्यांच्या उतरण्याने मोदी-शहा दबतील असेही नाही. पण हे कलाकार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पूर्वीपेक्षा अधिक टीकेला तोंड द्यावे लागत आहे. ते ती टीका झेलतही आहेत. मराठी कलाकारांना चिंता आहे, की त्यांचे चित्रपट कसे ���ालतीलत्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईलत्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल ट्विटरवर Banअमूक तमूक असे फतवे काढले जातील. आमचे खूप ट्रोलिंग होईल. कोणत्या तरी पक्षाचे समर्थक बनवले जाईल. हा कुणाला खेळ खेळायचाय ट्विटरवर Banअमूक तमूक असे फतवे काढले जातील. आमचे खूप ट्रोलिंग होईल. कोणत्या तरी पक्षाचे समर्थक बनवले जाईल. हा कुणाला खेळ खेळायचाय हो तेही खरे आहे. पण मराठी कलाकारांना असे वाटले नाही, की किशोर कदम नावाचा एक कलाकार आझाद मैदानवर काय करतोय, ते जरा जाऊनही पाहावे. तो तिकडे जाऊन कविता का म्हणतोय, हे त्याला विचारावे. रसिका आगाशे तिकडे काय करतीये, हे तिला जाऊन विचारावे. पण ते अजूनही विषय समजून घेत आहेत.\nसेटवर काय झाले, कशी मजा केली, आमची किती छान दोस्ती आहे, हे असले पाचकळ संवाद आम्ही किती दिवस ऐकायचे एखाद्या टीव्ही चॅनेलवर जाऊन, आम्ही काही बोलत नाही, म्हणजे आमचे काही मत नाही, असे नाही, असे सांगून तुम्ही छान करमणूक करता, पण तुम्ही कोणाला फसवत आहात. हा तुमचा धुरळा कधी थांबणार आहे एखाद्या टीव्ही चॅनेलवर जाऊन, आम्ही काही बोलत नाही, म्हणजे आमचे काही मत नाही, असे नाही, असे सांगून तुम्ही छान करमणूक करता, पण तुम्ही कोणाला फसवत आहात. हा तुमचा धुरळा कधी थांबणार आहे की अजूनही विषय समजून घेत आहात की अजूनही विषय समजून घेत आहात कलेला जातधर्म नसतो असली वाक्ये लोकांपुढे किती वर्षे फेकत राहाल\nतुमच्या ‘लोकल’ गोष्टी ‘ग्लोबल’ जाणीवांना भिडतात, असे तुम्हाला वाटत असते, पण त्यामध्ये ‘नॅशनल’ काहीच नाहीये का आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काहीच इंटरेस्टिंग वाटत नाही का आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काहीच इंटरेस्टिंग वाटत नाही का तुमच्या जाणीवा आहेत तरी नेमक्या कोणत्या\nमराठी समाजाचा हा स्थायीभाव आहे, का की अडचणीत येणाऱ्या विषयावर न बोलता केवळ विषय समजून घेत असल्याची बतावणी करायची फुकट पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे आणि दुर्गाबाईंचे नाव घ्यायचे. काम मात्र सतत समजून घेण्याचेच\nगेल्या पावसाळ्यात काहीजण रस्त्यातील अदृश्य दहशतवाद्यांबद्दल- खड्ड्यांबद्दल बोलले म्हणे काहीजण कचऱ्याबद्दलही बोलले म्हणे काहीजण कचऱ्याबद्दलही बोलले म्हणे ते खड्डे जिथे पडले आणि तो कचरा जिथे होता, त्या शहरातील सत्ताधारी पक्षांबद्दल ते ब��लल्याचे ऐकिवात नाही. अदृश्य दहशतवादी नेहमी अदृश्यच राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे सोपे आहे, पण अडचणीच्या विषयांचे काय, की अजूनही विषय समजूनच घेत आहात\nमेरिल स्ट्रीपपासून अनेक दिग्गज हॉलिवूड स्टार स्वत:च्या स्टारडमची तमा न बाळगता आपल्याच देशाचा अध्यक्ष ट्रम्पच्या विषारी राजकारणाविरोधात ठामपणे उभे राहतात आणि भूमिका मांडतात. बरं भूमिका कुठे मांडतात तर थेट ऑस्कर पुरस्कार घेताना.. पण आपण उगाच हॉलीवूडबद्दल बोलत राहायचे आणि काम साधे बॉलीवूडचेही नाही करायचे, कारण आपल्याला विषय अजून समजायचाय\nअर्थातच याला काही सन्माननीय अपवाद आहेत, पण ही अपवादाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. एक मात्र खरं की मराठीतील अनेक कलाकार, पटकथा लेखक आणि दिग्दर्शकांसाठी अजून तरी हे विषय खोल आहेत. ते अजून विषय समजून घेत आहेत.\nजागतिक बँक : पुढील आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर ५.८%\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यघटनेचा भंग : अमर्त्य सेन\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://tumchigosht.com/teacher-making-money-from-business/", "date_download": "2021-08-02T06:02:04Z", "digest": "sha1:JCZEY5PKDO6WJPHJ747C3FTGOWGM7OBH", "length": 9130, "nlines": 82, "source_domain": "tumchigosht.com", "title": "शिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये.. – Tumchi Gosht", "raw_content": "\nशिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये..\nशिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये..\nआयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असे आपण ठरवत असतो, पण जर तुम्हाला ध्येय गाठायचे असेल, तर त्यादिशेने धाव घेणे गरजेचे आहे. अशीच एक गोष्ट आहे, गुजरातच्या मीनाबेन शर्मा यांची. काहीतरी वेगळं करायचे म्हणून चांगली नौकरी सोडून एक व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्यांनी यश मिळवले.\nगुजरातच्या बडोदा येथे राहणाऱ्या मीनाबेन यांनी दोन वर्षांपूर्वी आपली नोकरी सोडली. त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. या नोकरीत त्यांना पगार चांगला होता, मात्र कामात त्यांचे मन लागत नव्हते, म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.\nनोकरी सोडल्यानंतर मीनाबेन यांनी पोळ्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. १०० पोळ्यांपासून सुरू होणारा व्यवसाय आज ४ हजार पोळ्यांवर गेला आहे. त्यांची वर्षाची उलाढाल जवळपास ३० लाखांपर्यंतची आहे.\nबडोदामध्ये राहणाऱ्या मीनाबेन यांनी एमडी कॉर्पोरेशन नावाने पोळ्या बनवण्यास सुरुवात केली. याआधी त्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या कामात मीनाबेन यांचे मन लागत नव्हते. मीनाबेन यांना स्वतःचे काहीतरी सुरू करायचे होते.\nमीनाबेन यांना महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये मीनाबेन यांनी जिल्हा उद्योग केंद्रापासून PMRY योजने अंतर्गत ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यांनी पोळ्या बनवण्याच्या व्यवसायाची सुरूवात केली.\nगुजरातमध्ये जेवणात पोळ्याचा उपयोग जास्त होतो. गुजरातमध्ये भात कमी आणि पोळ्या जास्त खाल्ल्या जातात. त्यामुळे मीनाबेन यांनी पोळ्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातमध्ये पोळ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. आता मीनबेन यांच्या पोळ्यापण तिथल्या कंपन्या आणि कँटीनपर्यंत पोहचल्या आहे.\nसुरवातीला १०० पोळ्यांपासून मीनाबेन यांनी सुरुवात केली होती. काही महिन्यानंतर हळूहळू त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्यांना ऑर्डर मिळत गेल्या. आज मीनाबेन दिवसाला ४ हजार पोळ्या सप्लाय करत आहे. तसेच १० महिलांना मीना यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.\nमीनाबेन यांच्या कंपनीच्या पोळ्या औद्योगिक कंपन्यांमधल्या कँटीनमध्ये मोठ्या प्रमाणात सप्लाय केल्या जातात. १ पोळीची किंमत १.७० रुपये आहे. आता मीनाबेन यांनी पोळ्यांसोबतच पराठे आणि पुरी बनवायला सुरुवात केली आहे.\nमीनाबेन यांच्याकडे सध्या २ पोळ्या बनवण्याच्या मशीन आहे. त्यांना पुढे पोळ्या बनवणाच्या आणखी मशीन घ्यायच्या आहेत. ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल आणि महिलांना रोजगारही देता येईल.\nअमन यादव: या तरुणाने स्वतःच्या बाईकचे रूपांतर केले रुग्णवाहिकेत अन देतोय रुग्णांना मोफत सेवा\n६४ वय असतानाही ‘या’ आजी देताय शेअर मार्केटच्या टिप्स; एकदा वाचाच…\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे…\nकचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…\n१२०० रुपयांची नोकरी करणारा गणेश आज करतोय कोट्यावधींची उलाढाल;वाचा कसं…\nकुरियर बॉयचे काम सोडून सुरू केला पोल्ट्री फार्म; आता महिन्याचे उत्पन्न आहे लाखांमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/teachers-teach-students-by-going-to-their-homes-abn79", "date_download": "2021-08-02T05:58:29Z", "digest": "sha1:7HSNFW62BZOCAQ77FKBKS4OMIUTPBW2O", "length": 7076, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "विद्यार्थी वर्गात येईनात म्हणून शाळाच आली घरी!", "raw_content": "शिरपूर - विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक अध्यापन करीत आहेत.\nविद्यार्थी वर्गात येईनात म्हणून शाळाच आली घरी\nगोंदिया ः कोरोनाच्या दोन्ही लाटेत महाराष्ट्राची वाताहत झाली. लॉकडाउनमध्ये बाजारपेठेसोबत शाळाही बंद कराव्या लागल्या. दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. जेथे कोरोनाचे अॅक्टीव्ह रूग्ण कमी आहेत, तेथे प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी पालकांमधील भीतीचे वातावरण कमी झालेले नाही. त्यामुळे ते पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळाच घरी आलीय. गोंदिया जिल्ह्यात हे अनोखे अध्यापन सुरू आहे.\nगोंदिया जिल्ह्यातील शिरपूर गावात अशी शाळा भरते आहे. गावातील 7 घरांमध्ये वर्ग भरतात. तेथे थोडथिडके नव्हे तब्बल 131 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन करीत आहेत. शिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. Teachers teach students by going to their homes\nशिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार\nगोंदिया जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यात आता मोजकेच अॅक्टीव्ह (क्रियाशील) रुग्ण उरले आहेत. नियंत्रणात असलेली ही स्थिती बघता शासनाकडून आता शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने पालक आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाहीत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर मात्र, गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकां���ी तोडगा काढला आहे.\nशिक्षक गावातील 7 घरांमध्ये ते शाळा भरवित आहेत. विशेष म्हणजे 1 जुलैपासून नियमितपणे 131 विद्यार्थी उपस्थिती नोंदवित आहेत. गावातील मुलांचा अभ्यास बुडू नये व त्यांची सुरक्षितता बघता गावकरीही आपल्या घरांत मुलांना शिकविण्यासाठी सहकार्य करीत आहेत.Teachers teach students by going to their homes\nअन्य गावांतही होतेय मागणी\nघरातील शाळा या उपक्रमांतर्गत एका घरात 21 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वच विषयांचा अभ्यास करवून घेतात. आम्हालाही खूप आनंद येत असल्याचे विद्यार्थी बोलून दाखवित आहेत. खास बाब म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित असल्यामुळे पालकही संकोच न करता आपल्या पाल्यांना या अनोख्या शाळेत पाठवित आहेत. शिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. अन्य गावांतील नागरिकही असाच उपक्रम राबविण्याची मागणी करीत आहेत.\nअनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. मोबाईल असले तरी रेंजचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी मिळून घरीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे, असे शिक्षिका अनिता फब्यानी सांगतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_50.html", "date_download": "2021-08-02T06:53:44Z", "digest": "sha1:GJSYYLAAO7E3QFPYX4G5E2SSCQR3EO3I", "length": 17289, "nlines": 59, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "म्हसा यात्रा म्हणजे सुरक्षेतेचा आभाव आणि लुटारूची जत्रा...( स्टोरी लेखक : नामदेव शेलार,संपादक) - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Slide / म्हसा यात्रा म्हणजे सुरक्षेतेचा आभाव आणि लुटारूची जत्रा...( स्टोरी लेखक : नामदेव शेलार,संपादक)\nम्हसा यात्रा म्हणजे सुरक्षेतेचा आभाव आणि लुटारूची जत्रा...( स्टोरी लेखक : नामदेव शेलार,संपादक)\nदेशात परदेशात नावजलेली म्हसा यात्रा आता हळुहळु लोभ पावत चालली आहे.पुर्वीची जत्रा पारंपारिक महिनाभर चालणारी जत्रा होती मात्र आता जत्रेचा ओग कमी होऊ लागला आहे.जत्रेचा क्षेत्र कमी होऊन जत्रा आठवडा बाजारासारखी बनली आहे.दोन दिवसाची जत्रा म्हणुन नावारूपाला उरली आहे.खांबलिंगेश्वर जत्रेचा महिमा नवसाला पावणारा म्हसोबा असा आहे.परंन्तु पुर्वीच्या आणि आजच्या म्हसा यात्रेत प्रचंड फरक पडला आहे.\nपुर्वी जनावरांचा बाजार 15 दिवस चालायाचा आज हाच बैलबाजार दोन दिवसावर आला आहे.पुर्वी म्हसा परिसरात रानमाळात जत्रेचा स्वरूप होते आज जत्रा रस्त्यावरील दुकांनावरच उठुन दिसत आहे.पुर्वी रानमाळात अपुर्या सुरक्षेत जत्रा यशस्वी होत होती आज असुरक्षेतेत आणि लुटारूच्या जत्रा सापडली आहे.राजकारणी अधिकारी कर्मचारी यांचा लुटारू भ्रष्टावली अडडा बनली आहे.जत्रेच्या नावाखाली पैशाची लुट चालली आहे.कुठे नियतीचा खेळ पहाण्यास मिळतोतर कुठे जत्रेतील व्यापारी दुकानदार यांना लुटमारी टोळी कार्यरत असताना दिसत आहे.म्हणुन म्हसा यात्रेकडे लाखो भाविकानी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.रस्ता मोठा झाला मात्र रस्त्याच्या मध्योमध्य असलेली दुकाने असुरक्षेतेची हमी देवु शकत नाहीत पुर्वी जनावराना माणसाना लस टोचुन आरोग्याची काळजी घेतली जात होती आज जनावरे माणसं यांची आरोग्य धोक्यात आले आहे.धुळीचे रस्ते मुरबाड म्हसा रस्ता आपघाताला आमंत्रण ट्रॉफिक जाम दुर्षीतपाणी आरोग्य सुविधा सौचालयाच्या आभाव आणि विद्युत पुरवठयात लाखोची चोरी त्यातुन विद्युत मंडळाच्या अधिकार्यांनी उभे केलेले राजकीय दलाल याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष म्हणजे सुरक्षेतेचा अबाव आणि लुटारूची जत्रा.\nम्हणे लोकप्रतिनिधीसह तहसिलदारानी मिटींगवर मिटींगी घेतल्या कशासाठी त्यातुन काय उपयोजना आखली म्हसा तलाठी सजाचे तलाठी म्हणाला आम्ही आपत्तीचे रक्षक कोण मेला गेला काय झालं तर पंचनामा करतो संगळा निधी ग्रामपंचायत जमा करते विजचोरी विद्युत मंडळाच्या आत्यारिक्त येते अशा प्रतिक्रिया देताना आपत्तीआल्यावर पंचनामा मात्र आपत्ती येणार नाही म्हणुन उपयोजना नाही ही खेदाची बाब आहे.म्हसा यात्रेत 10 हजाराच्यावर दुकाने असतात त्यांना विद्युत लार्इन देवुन एका बलपचे पाचशे ते एक हजार रूपये घेतले जातात.मनोरंजन पाळणेवाला यांना मिटर देताना लाख रूपयाच्यावर पैसे घेतले जातात.शिवाय विद्युत मिटरचे बिल दिले जाते हे सर्व कागदोपत्री नाही विद्युत मंडळाचे अधिकारी लार्इट देण्यासाठी राजकीय विद्युत ठेकेदाराला दलाली म्हणुन उभे करून शासनाच्या लाखो रूपायाची विद्युत चोरी करतात इकडे मात्र विद्युत मंडळाचे अधिकारी गरीबाचे आकडे पकडल्यावर हजारो रूपये दंड ठोकुन गुन्हें दाखल करतात अशा ��िकासाच्या गप्पा नेत्याच्या म्हसा यात्रेत चाललेला लुटारूपणा केव्हा थांबणार\nसरकार कोणाचाही असो भ्रष्टाचाराला मर्यादा हवी सुरक्षेतील प्राधान्य हवे आरोग्याच्या सोयी हव्यात आपत्त्कालीन यंत्रणेचा धाक हवा नियोजन हवे मात्र तसं म्हसा यात्रेत नाहीत म्हणे म्हसा यात्रेची मिटींग संपन्न शौचालयापासुन पैसे खाणारे पाण्यापर्यंत जातात देवाच्या नावाने बाजार मांडला जातो अशी म्हसा यात्रा सुरू झाली मात्र तिचा ओग ओसरला....\nचोर्या हाणामार्या पॉकीटमारी दरवर्षी असते दारू मटका गुटखा जुगार दरवर्षी असतो ट्रॉफिक जाम दरवर्षी रस्त्यात चालण्यासाठी जागा नाही मात्र पोलिसाचं पाळण्याला संरक्षण जास्त असते राजकारण्याच्या गाडया अवैधप्रवाशी वाहातुक वाहाने आत सोडतात मात्र पत्रकाराच्या वाहानाना बंदी असते ही बेबंदशाही थांबली पाहिजे दरवर्षी आपली नाचकी मिडियात होत असताना त्यामध्ये दरवर्षी सुधारणा होत नाहीत याला जत्रेचं नियोजन म्हणावे की जत्रेत लुटमारी असा सवाल यात्रेकरूना पडला आहे.\nम्हसा यात्रेत हजारो वाहाने येतात त्यांना नियोजीत पार्कींग सोय नाही पार्कींगला हवे तसे पैसे दयावे लागतात रस्ते धुळवडीवर पाणी टाकले जात नाही म्हणे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात मात्र आंधळ दळतयं कुत्र पिठ खातंय हे सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद होत नाही अशीच म्हणावी का यात्रा\nअन्न औषधे अधिकार्यांची हप्तेगिरी\nआज आरोग्याची साथ सुरू आहे.त्याचं जतन करताना म्हसा यात्रेत रस्त्यावरील गल्लीबोलातील मिठार्इ दुकानदार हॉटेल थंडपेय यांची तपासणी होत नाही काहीही कसही यात्रेकरूना खावं लागतं खरेदी करावं लागतं आरोग्याच्या साथीला सामोरे जावं लागतं याकडे पुर्णता दुर्लक्ष\nएका मिठार्इ दुकानदार सुनिल घुले याचा गेली 40 वर्षे वडिर्लोपौर्जित दुकान होतं त्यांच्या दुकानाची जागाच ग्रामपंचायतीने दुसर्या दुकानदाराला पैशापोटी दिली त्याच संतापलेल्या दुकानदार महिलेने ग्रामपंचायतीच्या त्या कोणी माझी जागा पैशाच्या हव्याशीपोटी दुसर्या दुकानदाराला दिली त्याचा वाटोळा होर्इल अशी शिवीगाळ शाप दिला मुलाबाळाला शाप दिला अशी म्हसोबाची जत्रा खरचं म्हसोबा पावल का\nमिठार्इ दुकानदाराच्या अस्वच्छता खाणावळीची अस्वच्छता घाणीचे साम्राज्य याकडे अन्न औषधे आरोग्य विभागााने लक्ष वेधले पाहिजे मोठया गप्पा मारून विकास होत नाही आणि आरोग्य रस्ते असुरक्षतेने यात्रा यशस्वी होत नाही याचा अनुभव गप्पा धारकाना आला असेलच मात्र म्हसा यात्रेत सर्वात जास्त विजचोरीतुन होणारा भ्रष्टाचारावर कारवार्इ झाली पाहिजे यात्रेचे नियोजन यशस्वी जेव्हा होर्इल तेव्हा सार्या सुविधा सुरक्षा यात्रेकरूना मिळतील म्हसा यात्रेत दारू येतेच गुटखा येतोच पिणारे पितात मग सारं कुठुन येतयं….. (रोज वाचा म्हसा मालिका)\nम्हसा यात्रा म्हणजे सुरक्षेतेचा आभाव आणि लुटारूची जत्रा...( स्टोरी लेखक : नामदेव शेलार,संपादक) Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 09:21:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-08-02T07:21:09Z", "digest": "sha1:MEYOXKBAVVX2DUPPOFIWNHLGD7KSHRPJ", "length": 3596, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अरब संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअरब संघ (अरबी: جامعة الدول العربية , इंग्लिश: League of Arab States) ही अरब राष्ट्रांची एक संस्था आहे. अरब संघाची स्थापना २२ मार्च १९४५ रोजी ६ अरब देशांनी कैरो येथे केली. अरब संघात सध्या २२ सदस्य राष्ट्रे आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१३ रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापर��्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/category/akola/akola-jilha/", "date_download": "2021-08-02T04:59:08Z", "digest": "sha1:N2N2ZDX4HSUQC4XGUMVNEMIX7ZHTAV4Y", "length": 11010, "nlines": 170, "source_domain": "ourakola.com", "title": "अकोला जिल्हा Archives - Our Akola", "raw_content": "\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nइसापूर येथील नदीपात्रातून अवैद्य वाळू वाहतूक जोरात सुरू महसूल पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज\nआजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा\nबार्शीटाकली खडकी येथे संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे रेस्क्यू,१७ नागरिकांना दिले जीवनदान\nHome Category अकोला अकोला जिल्हा\nभाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथे वृक्षारोपण\nमूर्तिजापूर(सुमित सोनोने)- मुर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा राज्याचे उपमुख्य मंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा...\nशिवसंपर्क अभीयानास उस्पुर्त प्रतिसाद, चार सर्कल मध्ये राबविले अभियान\nतेल्हारा- पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तेल्हारा तालुक्यातील बेलखेड.दानापुर. अडगाव. तळेगाव बाजार या चार सर्कल मध्ये शिवसेना...\nग्रंथालयांच्या थकीत अनुदानाकरिता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन…\nअकोला(आनंद बोदडे)- संगणकाच्या युगात वाचन संस्कृतीचं जतन करणारे केंद्रे म्हणजे ग्रंथालयेच आहेत,ग्रंथांनिच महापुरुष घडविले हे सिध्द झालेल आहे,परंतु आज शासनाच्या...\nअकोला ते वाडेगाव या रस्त्यासाठी उमेश इंगळे यांचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पत्र\nअकोला (प्रतीनिधी)- अकोला जिल्ह्यातील अकोला शहरापासून वाडेगाव हे शहर ३० किलोमीटर अंतर आहे हा रस्ता गेल्या बऱ्याच वर्षापासून मोठमोठे खड्डे...\nपुलाच्या बांधकामामुळे शेत रस्ता झाला बंद,शेतकऱ्यांचे नुकसान\nतेल्हारा(प्रतिनिधी)- तळेगाव पातुर्डा येथील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम चालू असताना शेत रस्त्याची मोरी (रापटे ) बांधकाम वाल्यानी फोडली, तेव्हा शेतकऱयांनी...\nसेठ बन्सीधर विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम,मुलींनी मारली बाजी\nतेल्हारा :- इयत्ता दहावी परीक्ष���चा निकाल शुक्रवारी अमरावती बोर्डाने ऑनलाइन घोषित केला आहे. स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालय यांनी आपल्या यशाची...\nनागझरी नदीवरील रपटा खचल्याने वाडी ईसापुर गावचा संपर्क तुटला,जि.प.बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष\nतेल्हारा (प्रतिनिधि)- वाडी अदमपुर ते ईसापुर ला जोडला जाणारा नागझरी नदीवरील रपटा खचल्याने ईसापुर गावचा संपर्क तुटला असुन संमधीत विभागाने...\nतेल्हारा येथे शिवसेना महिला आघाडी च्या वतीने शिवसंपर्क अभीयान तेल्हारा प्रतिनिधी\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब,यांच्या आदेशानुसार जिल्हा संघटक प्रा सौ मायाताई म्हैसनेयांच्या प्रमुख उपस्थिती मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी च्या वतीने...\n“नाम फाउंडेशन” तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत\nअकोला- तालुक्यातील अन्वी मिर्झापुर येथील विशाल महादेव राऊत (32) या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व लोकडाऊन मधील रोजगार बंद...\nवाढत्या महागाई वीरोधात कॉग्रेस चा सायकल मोर्चा वाढत्या महागाई बद्दल जनतेला काय उत्तर द्याल \nइंधनाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे, भाजपा सरकारने तेल काढणे बंद करावे. आपल्या उद्योगपती मित्रांना करामधून सूट देण्यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी...\nआजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न\nप्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल\nSSC बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार सावरकर अग्रवाल यांचा भाजपातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://satymevjayate.com/?p=18039", "date_download": "2021-08-02T05:01:41Z", "digest": "sha1:R3CQTCAD4V4RHRFHZFUM4OUDVMCWXA32", "length": 16192, "nlines": 93, "source_domain": "satymevjayate.com", "title": "प्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न - सत्यमेव जयते", "raw_content": "\nप्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न\nविद्यापीठ व एसीटीचा विद्यार्थी हितासाठी आदर्श उपक्रम-प्रा.डॉ.बाळू पी.कापडणीस, सेट परीक्षा, समन्वयक पुणे\nजळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सने “प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस” कार्यशाळा हा व्यापक विद्यार्थी हितासाठी राबवलेला आदर्श उपक्रम आहे असे प्रतिपादन सेट परीक्षा समन्वयक प्रा.डॉ.बाळू पी.कापडणीस यांनी केले.\nदि.19 जुलै 2021 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स (ACT) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना नेट/सेट परीक्षांच्या तयारी साठी लागणारे मार्गदर्शन करण्यासाठी “प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस” या ऑनलाइन राष्ट्रीय कार्य शाळेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.डॉ.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली सेट परीक्षा, पुणे समन्वयक प्रा.डॉ.बाळू पी.कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी डॉकापडणीस बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.बी.व्ही.पवार, कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर, माजी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर रसायनशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक प्रा.डॉ.डी. एच.मोरे प्रमुख आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन उपस्थित होते तर देशभारतून 918 विद्यार्थी याप्रसंगी सहभाग नोंदवला.\nकार्यक्रमाचे उदघाटक माननीय प्रा.डॉ.बाळू पी.कापडणीस यांनी सदर ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन झाले असे घोषित करुन मार्गदर्शन करतांना नेट /सेट परीक्षा यामध्ये काय फरक आहे, अभ्यासक्रम, पायाभूत मूल्ये काय आहे, पात्रता, सेट परीक्षेचे स्वरूप, नेट परीक्षेचे स्वरूप, अटी आणि निकालाचे निकष नमूद करतांना या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करून या राष्ट्रीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.\nअध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचे मा.कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सने विद्यार्थ्यांना नेट-सेट परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी नावीन्यपूर्ण अशा राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सहभागींना या कार्यशाळेचे कसे फायदे होतील याबद्दल मार्गदर्शन केले आणि भविष्यात अशा कार्यक्रमाचे नियोजन परिणामकारक कसे करता येईल याबद्दल विश्वास व्यक्त केला. त्यांनी संयोजन समिती, तंत्रज्ञ समिती आणि एसिटी सदस्यांचे कौतुक केले.\nविद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू, एसीटीचे आधारस्तंभ आणि कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पी.पी.माहुलीकर सर यांनी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सचे महत्व, कार्य, उद्दिष्टे, कॉन्फरन्सचे संयोजन, संशोधन शिष्यवृत्ती साठी भविष्यात केली जाणारी व्यवस्था, सहा महिन्याने पुन्हा राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले जाईल आणि या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.\nविद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी नेट-सेट परीक्षेबाबत माहिती देताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे आयोजन, स्टडी मटेरियल, फायदे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवणे हे परीक्षेच्या अगोदर करणे गरजेचे आहे आणि परीक्षा देतांना आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि उत्साहीअसला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.\nअसोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स चे अध्यक्ष प्रा.डॉ.एस. एस.राजपूत यांनी एसीटीचे महत्व, विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करत राहू असे स्पष्ट केले. त्यानंतर रसायानशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक डॉ.डी. एच.मोरे सरांनी विद्यापीठातील प्रशाळा बद्दल माहिती वर्णित केली.\nया राष्ट्रीय कार्यशाळेत पुढील विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.\nउदघाटन समारंभाचे प्रास्ताविक करतांना या राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक डॉ.दीपक एस.दलाल यांनी सदर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन, प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर असेल याविषयी माहिती दिली. कार्यशाळेचे सुत्रसंचालन सहसमन्वयक प्रा. के.एम.बोरसे यांनी तर एसीटीचे सचिव डॉ.गुणवंत सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी\nACT चे उपाध्यक्ष प्रा.ए.एम.नेमाडे, उपाध्यक्ष डॉ.एम.के.पटेल, श्री.एम.टी.चौधरी, डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.सी.व्ही.नांद्रे, डॉ.एच.ए.महाजन, एसीटीचे प्रसिध्दी विभाग प्रमुख डॉ.पी.एस.गिरासे,डॉ.प्रियांका सिसोदे, डॉ.भरत.एन.पाटील व डॉ.मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले.\nकीटकनाशक दुष्परिणामांवर उपचारासाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न\nपंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा ; संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना\nपंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा ; संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअॅपवर मिळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T05:12:33Z", "digest": "sha1:JD5WJ7AYX22NW2OWHKY4OAVDB6RQMKUV", "length": 15750, "nlines": 138, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "मागणी – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nआंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.\nऑटो रिक्षा चालक मालक य��ंच्या विविध मागण्याकरिता जिल्हा काँग्रेस असंघटित. कामगार विभाग यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत धरणे आंदोलन... वरोरा:- ऑटो चालक मालक यांच्या विविध मागण्या घेवून दिनांक 28/72020 रोजी सकाळी 11 वाजता शहीद योगेश डाहुले(नागपूर नाका) चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर.येथे, सदर आंदोलन हे .प्रदेशाध्यक्ष बद्री जामाभाई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार व.खासदार बाळु भाऊ धानोरकर .आमदार प्रतिभाताई धानोरकर .आमदार सुभाष भाऊ धोटे. जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे .यांच्या मार्गदर्शनात , काँग्रेस असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष तथा सभापती. शेख जैरूउद्दीन (छोटू भाई)वरोरा नगर परिषद यांच्या नेतृत्वात वरोरा विभागीय कोरोना महामारी लाकडाऊन मुळे महाराष्ट्रातील नागरीक सम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विभाग. बेजार झालेल्या ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन चे आयोजन करण्यात आले\nधक्कादायक :- दलित असलेल्या पत्नीस आई वडिलांनी विरोध केल्यामुळे सूरज चौबे यांनी दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, गुन्हा दाखल होउन सुद्धा आरोपी मिळेना \nमाझ्या सुरज चौबे या पतीला अटक करण्यास असमर्थ पोलीसांची जबाबदारी माझेवर दया. पिडीत रुची चौबे या महिलेचे पत्रकार परिषदेतून पोलीसाना आवाहन. चंद्रपूर प्रतिनिधी :- बल्लारपूर येथील साईबाबा वांडत राहणाऱ्या रूची कुडवे या मुलीचा ब्राम्हण समाजातील सुरज चौबे या मुलाशी प्रेम विवाह सन २०१५ ला झाला व त्यानंतर नोंदणीकृत विवाह २०१८ ला झाला. पण मुलगी ही दैलीत समाजाची असल्याने सुरज चौके या ब्राह्मण परिवाराने मुलीला घरात घेण्यास मनाई केली व ती मुलगी दलीत समाजाची व निच आहे तिला घरात घेशील तर तुला सुध्दा घरातुन हाकलुन देईल अशा प्रकारच्या धमक्या पती सुरज चौबेला मिळायचा. त्यामुळे तो मुलीच्या माहेरी येवूनच राहायचा व स्वतःच्या घरी सुध्दा येत जात राहायचा या दरम्यान सुरज चौबे हा आपल्या सासुला कामधंदयासाठी पैसे मागायचा त्यामुळे मुलीच्या आईने आपला जावई म्हणून जवळपास\nचिंताजनक :- बुरड समाजाचा व्यवसाय डबघाईस आल्याने उपाशी मरण्याची वेळ \nवंशपरंपरागत धंदा लॉक डाऊन मधे चौपट झाला असल्याने ते आपली व्यथा मांडणार ते कुणाकडे प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- संध्या देशात कोरोना या विशाणुने थैमान माजवीला आहे. मार्च महीन्यापासून देशात व राज्यात लॉक डाउन सुरू आहे. लॉक डाऊनच्या काळात हातावर पोट भरनारे छोटे-मोटे सर्वच व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळें बुरड समाजाचा वंश परंपरा पासून व्यवसाय आज घड़ी ला अडचनीत आला आहे. त्या मुळे परिवारच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रशन निर्माण झाला आहे. शिबले , बेदे इत्यादि साहित्य बनवणे व विक्री करने हा समाज अनुसूचित जाति (एस सी) प्रवर्गात येतो. पण त्यांना सुविधा त्यांच्या पर्यत पोहचत नसल्याची खंत समाजातील नागरिक व्यक्त करत आहे. वन विभागा कड्डन कुठल्याही बांबू उपलब्ध होत नसल्यामुळे त्याना शेतातील बांबु विकत घेऊन त्याच्या उदर निर्वाह करावा लागतो. सध्या लॉक डाउन\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.natutrust.org/about-usmar", "date_download": "2021-08-02T04:47:41Z", "digest": "sha1:73J2VQBOHAUHMWTDXAYAYW654VD62NFL", "length": 26480, "nlines": 93, "source_domain": "www.natutrust.org", "title": "प्रतिष्ठान विषयी | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nतात्यासाहेब नातू प्रतिष्ठान विषयी\nसंस्था आणि संस्थेच्या इतर उपक्रमांची संक्षेपाने माहिती\nप्रतिष्ठानव्दारे आयोजिण्यात येणारे उपक्रम\nप्रेमजीभाई आसर विद्यार्थी वसतिगृह -\nग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया मागासलेल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा लाभ होत आहे. हे वसतिगृह चिपळूण-गुहागर रस्त्यावरील रामपूर या गावापासून सुमारे 4 कि. मी. अंतरावरील देवखेरकी या गावी चालविले जाते. सध्या या वसतिगृहामध्ये 43 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nशैक्षणिक उपक्रम माध्यमिक विद्यालये \n1) वसंत जयराम भागवत विद्यामंदिर बोरगाव , ता. चिपळूण\n2) डॉ. सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता. चिपळूण\n3) श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर\n4) ग.ज. तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरीआगर, ता. गुहागर\n5) दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल, ता. गुहागर\n6) भागिर्थीबाई सुदाम पाटील कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) अंजनवेल, ता.गुहागर\n7) वसंतराव आणि शांताताई पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य (संयुक्त) बोरगाव,ता. चिपळूण\n8) इंग्लिश मिडीयम स्कूल मार्गताम्हाने, ता. चिपळूण\n9) प्रेमजीभाई आसर छात्रालय देवखेरकी, ता. चि���ळूण\n10) श्रीधर ग्रंथालय मार्गताम्हाने, ता. चिपळूण\nवरील सर्व शैक्षणिक उपक्रम अत्यंत ग्रामीण आणि डोंगराळ भागात असून त्या परीसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिकेचे आयोजन, निवासी शिबीरे,गणित व इंग्रजीसाठी मान्यवर प्रशिक्षकांच्या कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत चालवले जातात.\nश्री. शेखर गाडगीळ यानी शिक्षक प्रबोधिनी करिता रूपये 25 लक्षची भव्य आर्थिक मदत प्रतिष्ठानला दिली सदर देणगीतून शिक्षक प्रबोधिनी व छंद कार्यशाळेसाठी प्रशस्त हॉलसहित दुस-या मजल्याचे काम श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर करण्यात आले. शिक्षक प्रबोधिनी हॉलमध्ये शिक्षण विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. प्रतिष्ठान विविध विषयातील मान्यवराना या प्रशिक्षण शिबीरासाठी आमंत्रित करते. गुहागर व शेजारील तालुक्यामधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना या प्रशिक्षणाचा फायदा होतो.\nगरीब विद्यार्थ्यांच्या घरामध्ये अभ्यासासाठी वेगळी जागा व विज उपलब्ध नसल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत रात्री एका शिक्षकाच्या देखरेखीखाली अभ्यासाची सोय करून दिली जाते.रात्र अभ्यासिका उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन शाळेचा निकाल वाढनेस मदत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता सदर उपक्रम फक्त संस्थेच्या शाळांमध्ये राबविला जातो.\nव्यक्तिमत्व विकास शिबीर -\nसंस्थेव्दारे चालविण्यात येणा-या शाळांमधील इ. 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान मार्गताम्हाने व क्रिडा भारती महाराष्ट्र प्रांत यांचे संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या कालावधीची दोन व्यक्तिमत्व विकास शिबीरे आयोजित करण्यात आली होती. या शिबीरांमध्ये शारीरिक क्षमता कसोट्या, लेझिम या सहित सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.\nविद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व समजावे तसेच शारिरीक तंदुरूस्तीसाठी विविध क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यात येतात. क्रीडा प्रशिक्षक विद्यार्थ्यांची आवड व योग्यता यांचा विचार करून क्रीडा प्रशिक्षण देतात.तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिष्ठानचे ���ुले व मुली सहभागी होतात. श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर या विद्यालयाची विद्यार्थींनीचा कब्बडी संघ सलग तीन वर्षे जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी पात्र ठरला. कुमारी सपना भगवाण म्हादे ही विद्यार्थीनी क्रीडा प्रशिक्षांच्या योग्य मार्गदर्शनामुळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान तिला मिळाला. डॉ. सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता. चिपळूण या विद्यालयातील कुमारी अंकीता चंद्रकांत कदम ही विद्यार्थीनी राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी पात्र ठरली.\nविद्यार्थी बक्षिस योजना -\nप्रतिष्ठानने काही रक्कम बॅंकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंतवली आहे. या रक्कमेच्या येणा-या व्याजामधुन शैक्षणिक सहशालेय उपक्रमामध्ये प्राविण्य मिळवना-या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. सदर उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन अधिक प्राविण्य मिळवण्याची प्रेरणा निर्माण होते.\nशिक्षक बक्षिस योजना -\nशिक्षकांना प्रोत्साहन देणेसाठी ही बक्षिस योजना राबविली जाते. जे शिक्षक शालेय व सहशालेय उपक्रमाध्ये चांगली कामगिरी नोंदवतात त्याना संस्थेकडुन विशेष बक्षिसे दिली जातात.\nगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत योजना -\nसंस्थेच्या सर्व शाळा ग्रामीण व डोंगराळ भागात आहेत. बहुतांश पालक हे गरीब शेतकरी आहेत. अतिशय गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्था गणवेश व शालेय साहित्य मिळवुन देणेसाठी प्रयत्न करते. सदर उपक्रमासाठी संस्था इतर स्वंयसेवी संस्थाकडे अर्ज करून मदत मिळवण्याचा प्रयत्न करते.\nसर्वोंत्तम विद्यार्थी पुरस्कार -\nचतुरंग प्रतिष्ठान मुंबई या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आग्रगण्य संस्थेमार्फत सर्वोंत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार दर वर्षी दिला जातो. कोकणातील दर वर्षी सुमारे 50 शाळा हा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांचे शालेय व सहशालेय उपक्रम यांमधील कामगिरी तपासली जाते विद्यार्थ्याला मिळेलेली पदके, प्रमाणपत्रे यांची छाननी केली जाते. विद्यार्थ्याला या पुरस्कारासाठी निवड होण्यापूर्वी एका तज्ज्ञ समिती मुलाखत घेते. 2018 पर्यंत संस्थेच्या पाच शाळांमधील 30 विद्यार्थ्याना हा पुरस्कार मिळाला आहे.\nप्रतिष्ठानव्दारे चालविल्या जाण���-या माध्यमिक विद्यालयांमधून मकरसंक्रात ते रथसप्तमी या कालावधीत सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये प्रथम आणि व्दितीय क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांनाᅠ रोख रक्कमेचे पारीतोषिक देण्यात येते.\nएक मुल, एक झाड -\nविद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड स्वत: लाऊन त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली जाते. सदर उपक्रम श्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर व दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल, ता. गुहागर येथे सुरू करणेत आले.\nदहावीची परीक्षा पास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाकरीता जातीचे प्रणाणपत्र महत्वाचे आहे. जातीचे प्रमाणपत्र तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयातुल मिळवताना विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. यासाठी प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ वाचण्याकरीता तालुकास्तरीय व ग्रामपंचयतीतील शासकीय अधिका-याना शाळेत समोरासमोर बसवुन प्रत्यक्ष जात पडताळणी करून जाती प्रमाणपत्र देण्यात आले. सदर उपक्रम हा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये राबविला जातो.\nदिव्यांग विद्यार्थी मदत योजना -\n2006-2007 मध्ये राजेश गणपत धनावडे हा विद्यार्थी संस्थेच्या प्रेमजीभाई आसर विद्यार्थी वसतिगृहामध्ये रहायला व डॉ. सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी, ता. चिपळूण शिक्षण घेत होता. सदर विद्यार्थी 50 टक्के दिव्यांग होता. संस्थेने जिल्हा शल्यचिकीत्सक व माध्यमिक शालांत महामंडळाकडे अर्ज करून शालांत परीक्षेमध्ये पेपर सोडविणेसाठी अर्धा तास जास्त वेळ मिळणेसाठी अर्ज करून यशस्वी पाठपुरावा केला. सन 2010-2011 मध्येही वरीलप्रमाणेच विद्यार्थ्याला मदत करणेत आली.\nसन 1995 साली शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरादरम्यान अत्याधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शनही आयोजित केले होते. या शिबीराचा शेतक-यांना चांगला लाभ झाला.\nभारत लोकसंख्या प्रकल्प - 7\nसन 1996-1997 या वर्षात भारत लोकसंख्या प्रकल्प - 7 अंतर्गत छोटे कुटुंब व लोक संख्या नियंत्रण, पाळणा लांबविण्याच्या पध्दती व नसबंदी हा कार्यक्रम एक वर्षाच्या कालावधीसाठी आयोजिला होता.\nरक्तगट तपासणी शिबीर -\nरक्तगट त���ासणी शिबीराचे आयोजन करुन गरजू रूग्णांना रक्तपुरवठा उपलब्ध होणेच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येतो.\nहेपॅटायटीस बी लसीकरण -\nग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यावश्यक असणारा हा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2000 ते 22 एप्रिल 2001 या कालावधीत राबविण्यात आला. त्यानंतर पुन्हा 15 डिसेंबर 2002 ते 22 जून 2003 आणि 12 जानेवारी 2003\nते 20 जुलै 2003 या कालावधीमध्ये अनुक्रमे तळवली, ता. गुहागर, आणि आबलोली ता. गुहागर या दोन ठिकाणी राबविण्यात आला होता. यासाठी आवश्यक असणारी लस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली होती.\nमत्स प्रक्रिया प्रशिक्षण शिबीर -\nखाडी किनारी राहणा-या मच्छिमारीचा व्यवसाय करणा-या महिलांसाठी डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान मार्गताम्हाने व कृषी विज्ञान केंद्र शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य प्रक्रिया प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. मत्स्योत्पादनापासून विविध प्रकारच्या टिकाऊ वस्तूंचे उत्पादन सुरू करुन त्यांच्या व्यापारात अग्रेसर होणेच्या दृष्टीने या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.\nमोफत बालरूग्ण तपासणी -\nदुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयीच्या सेवा मिळणे अत्यंत त्रासाचे आणि खर्चाचे ठरते याकरीता प्रतिष्ठानव्दारे अशा भागातील बालरूग्णांची विनामूल्य तपासणी करण्यात येते. तसेच त्यांना औषधांचाही पुरवठा विनामूल्य करण्यात येतो.\nशालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी -\nप्रतिष्ठानव्दारे पाच माध्यमिक विद्यालये चालविण्यात येतात. या पाचही शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येते. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या व जंताच्या गोळ्यांचे विनामूल्य वाटप केले जाते.\nअपारंपारीक उर्जेची आवश्यकता लक्षात घेऊन प्रतिष्ठानने सौरउर्जा या विषयावर दि. 16 ते 17 डिसेंबर 2005 व 03 जानेवारी 2009 ते 04 जानेवारी 2009 या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी सौरउर्जेतील श्रेष्ठ संशोधक श्री. निळकंठ ढेरे - फ्लोरीडा अमेरीका व त्यांच्या दोन सहकारी उपस्थित होत्या. या कार्यशाळेसाठी चिपळूण- गुहागर तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.\nग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार युवक - युवती व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देणे -\nश्री. सिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर येथे शिक्षक प्रबोधिनी व छंद कार्यशाळेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील होतकरु बेरोजगार युवक- युवती व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रतिष्ठानने बॅंक ऑफ इंडियाच्या स्टार स्वयंरोजगार योजनेच्या मदतीने व पुढाकाराने दि. 14 एप्रिल 2015 ते 15 मे 2015 या कालावधीत मुलांसाठी टु - व्हिलर दुरुस्ती व देखभाल आणि मुलींसाठी ड्रेस डिझायनिंग असे एक महिन्याचे दोन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ 42 प्रशिक्षणार्थीना झाला आहे.\nतसेच दिनांक 12 एप्रिल 2016 ते 26 एप्रिल 2016 या कालावधीत मसाला बनविणे हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी 38 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. दिनांक 12 एप्रिल 2016 ते 02 मे 2016 या कालावधीत मोबाईल दुरुस्ती व देखभाल हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी एकूण 78 प्रशिक्षणार्थीनी लाभ घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/08/blog-post_5.html", "date_download": "2021-08-02T05:37:47Z", "digest": "sha1:734RRC5D47JIAWD2YWYGLDLZJIJKANIU", "length": 3202, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कृत्रिमतेत | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ७:३७ AM 0 comment\nजस-जशी गरज भासु लागेल\nतसा निसर्ग झुलवु लागतील\nमाणसं निसर्ग चालवु लागतील\nनैसर्गिक नाही झाले तरीही\nमाणसं कृत्रिम ओले होतील\nढगांचे सिझर केले जातील\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/nanded-youth-arrested-with-pistol-gun-action-taken-by-local-crime-branch", "date_download": "2021-08-02T05:11:14Z", "digest": "sha1:SYFRBF4XLC3M3C5K4QFPY3VTP4RQD2ZU", "length": 4865, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नांदेड : पिस्तूल, बंदूकीसह युवकास अटक- स्थानिक ग���न्हे शाखेची कारवाई", "raw_content": "\nनांदेड : पिस्तूल, बंदूकीसह युवकास अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनांदेड शहर व परिसरात अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार सक्रिय झाल्याने ते शांतता भंग करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत.\nस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनांदेड : हातात घातक शस्त्र वापरुन परिसरात दहशत बसविणाऱ्या एका युवकास अटक करुन त्याच्याकडून पिस्तूल, एअर गन ( बंदूक ) आणि दोन जीवंत काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई देगलूर नाका परिसरात गुरुवारी ( ता.15 ) जुलै रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अटक आरोपीविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड शहर व परिसरात अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार सक्रिय झाल्याने ते शांतता भंग करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. अशा गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी नांदेड पोलिस सक्रिय झाले आहेत.\nहेही वाचा - रत्नागिरीत भाती शेती धाेक्यात; पुढचे 18 तास महत्वाचे\nगुरुवारी दुपारी साडेचारच्या सूमारास देगलूरनाका नांदेड येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरुन अस्लमखान आगाखान पठाण (वय २८) रा. अदनान कॅालनी, धनेगाव, नांदेड याला ताब्यात घेतले. त्याचेकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस आणि एक एअर गन जप्त केली. त्याच्याविरुध्द इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन गून्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक फौजदार जसवंतसिंह शाहू, शंकर म्हैसनवाड, तानाजी येळगे, दशरथ जांभळीकर, बालाजी तेलंग यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी कौतूक केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/10-408.html", "date_download": "2021-08-02T06:41:21Z", "digest": "sha1:UAU27UCJFQ3IYGTUP5UOORFNYPW734N7", "length": 6566, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "हज यात्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / हज य��त्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड\nहज यात्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड\nBY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |\nसन 2020 च्या हज यात्रेसाठीची संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर झाली असून या सोडतीत राज्यातील 10 हजार 408 जणांची हज यात्रेसाठी निवड झाली आहे. केंद्रीय हज समितीच्या हॉलमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आज या सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला.हज 2020 करिता राज्यातून एकूण 28 हजार 712 इतक्या हज यात्रेकरूंनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याला एकूण 12 हजार 349 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यामध्ये 70 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1 हजार 910 ज्येष्ठ इच्छुक यात्रेकरुंनी अर्ज केले आहेत. महिला राखीव प्रवर्ग (मेहरम शिवाय जाणाऱ्या स्त्रिया) 31 आहेत व खुला प्रवर्ग 10 हजार 408 असा आहे. राखीव प्रवर्ग संख्या 1 हजार 941 जागा वगळता उर्वरित एकूण 10 हजार 408 हज यात्रेकरुंकरिता आज संगणकीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली.\nहज यात्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 10:50:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://shekru.org/events/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F/", "date_download": "2021-08-02T06:40:55Z", "digest": "sha1:CZR5EAZ22VTSXPWLATJ3ZV4LGKVDOG5Z", "length": 2731, "nlines": 66, "source_domain": "shekru.org", "title": "आयएसआय नॉन आयएसआय आणि आयएसओ ठिबक सिंचन (ड्रिप सिस्टम) मधील फरक / श्री. योगेश राऊत – Shekru", "raw_content": "\nआयएसआय नॉन आयएसआय आणि आयएसओ ठिबक सिंचन (ड्रिप सिस्टम) मधील फरक / श्री. योगेश राऊत\nआयएसआय नॉन आयएसआय आणि आयएसओ ठिबक सिंचन (ड्रिप सिस्टम) मधील फरक\nठिबक सिंचन मधील विविध दर्जा मानके त्यांची विस्तृत माहिती तसेच आयएसओ मानांकन म्हणजे काय आणि या सर्वांमधील फरक, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.\n(भागधारक, स्काय अॅग्रो, बारामती)\nवेळ: सायं ७ वा.\nशेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nशेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "http://suvarnarasayan.com/category/blogs/", "date_download": "2021-08-02T05:38:46Z", "digest": "sha1:6MS7UPNSM2GPDDA4SGIQZBH6UEHFSR3J", "length": 8643, "nlines": 96, "source_domain": "suvarnarasayan.com", "title": "Blogs Archives - Suvarna Rasayan", "raw_content": "\nकेसांचे विकार आणि सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा\nकेसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोटाचे आरोग्य चांगले राहणे फार गरजेचे असते कडकडीत भूक लागणे, पोट व्यवस्थित साफ होणे यासारख्या साध्या मूलभूत गोष्टी शरीराच्या व्यवस्थित चालू असतील तर पोटाची अवस्था व्यवस्थित राहते आणि पर्यायाने आपल्या शरीरातील सप्त धातु आहेत, (रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र) हे चांगले राहतात. आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार केसांची निर्मिती ही अस्थी […]\nनिद्रा (Sleep) – आयुर्वेदातील विचार\n निद्रा / झोपेविषयी (Sleep) आयुर्वेदातील विचार आयुर्वेदामध्ये आहार ,निद्रा व ब्रह्मचर्य हे तीन उपस्तंभ सांगितले आहेत . शरिर व मन दोन्ही स्वस्थ –निर्विकार –रोगरहित ठेवायचे असल्यास या तिन्हींचा योग्य समन्वय हवा. या लेखात आपण निद्रा ( झोप ) या विषयाची आयुर्वेदातील माहिती घेऊ. मनुष्य कधी झोपतो “यदा तु मनसि क्लान्ते कर्मात्मानः […]\nMale Infertility – पुरुष वंध्यत्व (आयुर्वेदिक उपचार, लक्षणे, कारणे)\nपुरुष वंध्यत्व (Male sexual Disorders) प्रकृति (स्त्री) व पुरुष यांचे सहजीवन ही गर्भनिर्मितीसाठी मुख्य प्रक्रिया आहे. सध्याच्या काळात स्त्रियांमधील बीज दोषांप्रमाणेच पुरुषांमधील बीजदोष /शुक्रदोष सुद्धा वंध्यत्वासाठी कारणीभुत असतो. पुरुष वंध्यत्वाची कारणे (Reasons) अनियमित व रासायनिक आहार ( Irregular & Inorganic Dietary Food Habbits) अमर्याद व्यसने ( Various Addictions) जीर्ण आजार ( Chronic Diseases & their […]\nमुतखडा व मुत्रपिंड विकार आणि आयुर्वेदिक उपचार, लक्षणे\nमुत्रपिंड (Kidney) – संस्कृतमध्ये “वृक्क” हा शरिरातील एक महत्वाचा अवयव आहे. आयुर्वेद विचारानुसार मुत्रपिंड हे शरिरातील महत्वाचे मर्मस्थान असुन मेदोवह स्रोतसाचे मुलस्थान आहे. त्याची गर्भावस्थेत निर्मिती ही …“कफमेदःप्रसादात् वृक्कौ ” अशी सांगितलेली आहे. कफ दोष व मेद धातु या दोघांच्या प्रसादाने म्हणजेच पोषणतत्वाने मुत्रपिंडाची उत्पत्ती होते. परिणामी मुत्रपिंड्विकारांचा विचार तसेच उपचार करत असताना या दोन […]\nकामोठे – श्री विश्वतेज आयुर्वेद चिकित्सालय, शाँप नं 5, शिव आरती सोसायटी, प्लाँट नं 78, सेक्टर-12, क्रूष्णा हाँटेलशेजारी. वेळ- दररोज स. 10-1/सायं. 6-9.\nवाशी – आरती पाँलीक्लिनीक,वाशी बस डेपोसमोर, RBL बँकेच्यावर, सेक्टर-2. वेळ- मंगळ/गुरू/रवि-दु. 2-4.\nदादर(पुर्व) – स्पेन्टा मेडीकेअर क्लिनिक, चित्रा टाँकीजजवळ. वेळ- प्रत्येक शनिवारी स. 10-2.\nपुणे – श्री विश्वनिरंजन आयुर्वेद नेत्रालय, वेदांत अपार्टमेंट, पहिला मजला, येवले चहाच्या वर, ज्ञानप्रबोधीनी समोर, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे-३०. प्रत्येक महिन्याच्या १ल्या रविवारी व ३ -या सोमवारी सकाळी १० ते ४ पर्यंत.\nकोल्हापुर – श्री विश्ववती आयुर्वेद संशोधन संस्था, विश्वपंढरी, आय.टी.पार्क समोर, रेस कोर्स शेजारी, कोल्हापुर. प्रत्येक महिन्याच्या ३ -या मंगळवारी स. १० ते २ पर्यंत.\nऔरंगाबाद – प्रत्येक महिन्याच्या तिस-या शुक्रवारी स.१० ते दु.४ पर्यंत. पत्ता- भारतीया हॉस्पीटल, आकाशवाणी चौक, जालना रोड, औरंगाबाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2021-08-02T04:58:00Z", "digest": "sha1:M4U77PK5ZVYEZBO6TKB5LSIRHBV5JJZV", "length": 27442, "nlines": 233, "source_domain": "mazespandan.com", "title": "स्पंदन – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nघरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More\nblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यआवडती मुलगीकॉलेज प्रेममराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमी मराठीरसिक��्पंदन 1 Comment on आनंद कोठे घ्यावा\nआध्यात्मिक कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nउपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More\nbeautifulblogsmarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathiblogswhatsappआध्यात्मिकआपली जपमाळकरंगळीतेजाच्या लहरी स्पंदनेबासरीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी कवितामराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनरसिकलेखलेखनविषम तत्वशक्तीस्वरुपशाळीग्रामसात्विक लहरीस्पंदन Comment on आध्यात्मिक: उपयुक्त माहिती\nLife आध्यात्मिक प्रेम विनोदी\nमे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More\n'नट'खटपौर्णिमाblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यआवडती मुलगीकॉलेज प्रेमप्रेमविवाहमराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमी मराठीरसिकवटपौर्णिमास्पंदन Comment on ‘नट’खटपौर्णिमा\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nसर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More\nblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअटळ कठोर सत्यअवांतरआनंदी जीवनआयुष्यआवडती मुलगीकर्मकॉलेज प्रेमजीवनातील सर्वात क्रूर सत्यतीव्र मंदीनिसर्गपुढारीप्रेमविवाहमराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमानसी मंदार पाटीलमी मराठीरसिकसुरक्षिततास्पंदन 1 Comment on जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nमॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More\nmazespandanpopular marathi blogsspandanwhatsappwordpressअवांतरआजोबाआयुष्यमराठीमराठी कथामराठी कवितामराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनस्पंदन Comment on तरूणाई\n“रोमान्स” हा शब्दच इतका रोमांचक आहे त्याचा उच्चार जरी केला नुसता तरी ��ंगावर रोमांच उभे राहतात. सहसा याचा उल्लेख प्रियकर प्रेयसी किंवा हल्लीच्या भाषेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या संदर्भात केला जातो. लग्न … Read More\nblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यकँडल लाईट डिनरकॉलेज प्रेममराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमी मराठीरोमान्सविवाहितस्पंदन Comment on रोमान्स\nआठवणीतले पुलं – गणगोत\nपु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेबांवरील लेखाला पुन्हा उजाळा- मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून … Read More\ngangotmarathiblogsmazespandanpopular marathi blogspu la deshapandeआसेतुहिमाचलइतिहासकारबळवंत मोरेश्वर पुरंदरेबाबासाहेब पुरंदरेमराठी अवांतर वाचनमहाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडेमाझे स्पंदनमी मराठीरसिकरायगडशिवचरित्रस्पंदनहिंदवी स्वराज्य Comment on आठवणीतले पुलं – गणगोत\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेम\nआज कॉलेजला सुट्टी होती.. बायको मुलांसोबत बाहेर गेली होती.. मी गच्चीत बसून पावसाचा आनंद घेत होतो… आणि मला ते दिवस आठवायला सुरू झाले… पावसाळ्याचे दिवस होते मी नुकताच कोल्हापूर ला … Read More\nblogsmarathimarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यआवडती मुलगीकॉलेज प्रेमप्रेमविवाहमराठीमराठी अवांतर वाचनमराठी विचारमानसी मंदार पाटीलमी मराठीरसिकस्पंदन Comment on Last Name\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nबघा तुम्हालाच कसं वाटतंय…\nनक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा … Read More\nमराठीमराठी कथामराठी कवितामराठी मुलगीमाझे स्पंदनरसिकवर्तमानपत्रस्पंदन 1 Comment on बघा तुम्हालाच कसं वाटतंय…\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More\nआपडी- थापडीइथं इथं नाच रे मोराइरिंग मिरिंगच्याऊ म्याऊदिन दिन दिवाळीबगळ्या बगळ्याबगळ्या बगळ्या नाच रेमराठीमराठी अवांतर वाचनमराठी भाषायेरे येरे पावसालेखनस्पंदन 2 Comments on आपडी-थापडी\nआज घरी ‘ती’ आहे म्हणून..\nघरी निघालो भरभर,डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलच मग कडेच्याच भाजीवल्याकडून सुकलेली वांगी अन नको असलेलं पडवळ घेतलं तरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी वर … Read More\nअवांतरआनंदी जीवनआयुष्यआवडती मुलगीकुटुंब प्रमुखकॉलेज प्रेमगृहिणीप्रेमविवाहमराठीमराठी अवांतर वाचनमराठी गृहिणीमराठी विचारमानसी मंदार पाटीलमी मराठीरसिकस्पंदनस्वयंपाकगृह Comment on आज घरी ‘ती’ आहे म्हणून..\nLife जरा हटके प्रेम\nएकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते आणि मी एकटा राहात होतो. मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सर्वत्र वावर करत होतो. मग मी लग्न केले. … Read More\nmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यमी मराठीरसिकलग्नलग्नाआधीचे जीवनलग्नानंतरचे जीवनवैवाहिक आयुष्यस्पंदन 2 Comments on लग्न\nकुठेतरी वाचलेले.. जरा हटके मराठी सण\nकोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर… काय आहे ही जिलेबी.. काय आहे ही जिलेबी..जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या … Read More\n१५ ऑगस्ट२६ जानेवारीकोल्हापूरजिलेबीपश्चिम महाराष्ट्ररंकाळारसिकस्पंदन 1 Comment on जिलेबी 😋\nLife Whatsapp कुठेतरी वाचलेले..\nआपणच आपला करावा विचार\nआपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More\nआयुष्यतंत्रज्ञानबौद्धिक वारसामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनलेखनसाक्षरतासुलेखनस्पंदन 2 Comments on आपणच आपला करावा विचार\nLife Uncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nझोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी … Read More\nवयाच्या 44 व्या वर्षी सोशल मीडियामुळे तिची 38 वर्षाच्या त्याच्याशी घट्ट मैत्री झाली. जोडीदार, 2 मुले, सुखी संसार असे समान धागे दोघांत होते तरीदेखील एकमेकांबद्दल अशी ओढ का वाटत होती\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nउंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका\nतीन-तीन व��्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत … Read More\nmazespandanwhatsappआयुष्यकाॅस्मेटिक्सनाईट लाईफपरदेशी सहलीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनरेडिमेडलेखनवाढदिवसशहाणपणश्रीमंतसुशिक्षितस्पंदन Comment on उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका\n स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More\nखरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध … Read More\nandroidappapplicationmarathi blog kattamarathi blog kavitamarathi blogsअवांतरआयुष्यआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचंकथामंत्रपुष्पांजलीमंत्रपुष्पांजली अर्थमंत्रपुष्पांजली मराठीमंत्रपुष्पांजली मराठी अर्थमंत्रपुष्पांजली श्लोक आणि मराठी अर्थमरठी कथामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीस्पंदन 2 Comments on मंत्रपुष्पांजली\nटर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nकंपनी जेंव्हा राजीनामा देण्यास दबाव टाकते त्यावेळी टर्मिनेशन लेटर घ्यायचं कि राजीनामा द्यायचा याबाबतचा संपूर्ण तपशील जाणून घ्या. प्रत्येक नोकरदाराच्या जीवनात नोकरी / जॉब ही महत्वाची गोष्ट आहे. कारण नोकरी … Read More\nAiMeaFull Back Wagesmarathi blogsmarathi readingmazespandanmi marathiReceived Under Protestअवांतरआयुष्यग्रॅच्युइटीजॉबटर्मिनेशननोकरीपीएफमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी भाषामी मराठीरसिकराजीनामालीगल टर्मिनेशनलेखनस्पंदन Comment on टर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2021-08-02T06:24:20Z", "digest": "sha1:YINJI2OGDIRNINVZPYMUBEFEWORNWD5Z", "length": 2905, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आयर्लंडच्या प्रजासत्ताकाचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआयर्लंडच्या प्रजासत्ताकाचा ध्वज हिरवा, पांढरा व केशरी ह्या तीन रंगांच्या उभ्या पट्ट्यांपासून बनला आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/jarahatke/jabalpur-miyazaki-mangoes-sell-about-3-lakh-kg-4-guards-6-dogs-protect-a584/", "date_download": "2021-08-02T06:32:38Z", "digest": "sha1:W3RURYQLCROZ5OPV4XZC5VK6I56Q3OIT", "length": 18351, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत? किंमत ऐकून चक्रावून जाल - Marathi News | jabalpur miyazaki mangoes sell for about 3 lakh per kg 4 guards 6 dogs to protect | Latest jarahatke News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\n७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत किंमत ऐकून चक्रावून जाल\nजपानी मातीत पिकणारा आंबा भारतीय मातीत पिकवून दाखवला; आंतररराष्ट्रीय बाजारात जबरदस्त भाव मिळणार\n७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत किंमत ऐकून चक्रावून जाल\nजबलपूर: व्हीव्हीआयपींना मिळणारी झेड प्लस सुरक्षा तुम्ही पाहिली असेल. अनेकदा तुम्ही या सुरक्षेबद्दल ऐकलंदेखील असेल. पण आंब्यांना मिळणारी कडेकोट सुरक्षा तुम्ही कधी पाहिलीय मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधील ७ आंब्यांना २४ तास सुरक्षा दिली जात आहे. आंबे बागायतदारानं सुरक्षेसाठी ४ रखवालदार आणि ६ कुत्रे तैनात केले आहेत. आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी रखवालदार दिवसरात्र डोळ्यात तैल घाऊन पहारा देत आहेत. या अनोख्या व्हीव्हीआयपी संरक्षणाची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.\n एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार\nजबलपूरमध्ये २४ तास कडेकोट बंदोबस्तात असलेल्या आंब्यांची किंमत शेकडो, हजारो नव्हे, तर लाखोंच्या घरात आहे. या आंब्याचं नाव टायगो नो टमैंगोश असं आहे. हा आंबा प्रामुख्यानं जपानमध्ये आढळून येतो. या एका आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख ७० हजार रुपये इतका दर मिळतो अशी माहिती बगिच्याचे मालक संकल्प सिंह परिहार यांनी दिली.\nपरिहार यांच्या बागेत एकूण १४ प्रजातींचे आंबे आहेत. बगिच्यात टायगो नो टमैंगोश प्रजातीचे केवळ सातच आंबे आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ४ रखवालदार आणि ६ कुत्रे तैनात केले गेले आहेत. या आंब्यांना एग ऑफ सन असंही म्हटलं जातं. कारण हा आंबा पिकल्यावर लाल आणि पिवळ्या रंगाचा दिसतो. एका आंब्याचं वजन जवळपास ९०० ग्रॅम असतं. चवीला तो अतिशय गोड असतो.\nही आहे फळांची 'महाराणी' एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'\nजपानमध्ये टायगो नो टमैंगोश आंब्याचं उत्पादन संरक्षक वातावरणात घेतलं जातं. मात्र परिहार यांनी त्यांच्या ओसाड जमिनीवर खुल्या वातावरणात या आंब्याचं उत्पादन घेतलं. लाखो रुपये किंमत असलेल्या आंब्याची बातमी जबलपूरमध्ये चौफेर पसरली. त्यामुळे परिहार यांना नुकसान सहन करावं लागलं. बगिच्यामध्ये चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे आता परिहार यांनी आंब्याच्या संरक्षणासाठी कुत्रे आणि रखवालदार ठेवले आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्यांच्याकडून दिवसरात्र पहारा दिला जात आहे.\nमहाराष्ट्र :Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा\nमहाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या. ...\nआंतरराष्ट्रीय :Mango: हापूस, केशर नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, अशी आहेत खास वैशिष्ट्ये\nMango: मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि के���र या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे. ...\nसखी :लोणच्याचा खार उरला असेल, तर या चटपटीत रेसिपीज लगेच ट्राय करून बघा...\nआतापर्यंत बऱ्याच जणींचे कैरीचे टेस्टी- टेस्टी, यम्मी लोणचे करून झाले असेलच. लोणच्याच्या खारामध्ये मुरत आलेल्या कच्च्या पक्क्या फोडी खाऊन तोंडाला अधिकच पाणी सुटले असणार. कारण लवंग, हिंग, मोहरीची डाळ, विलायची, बडीशेप, जीरे या पदार्थांपासून बनवलेला लोण ...\nआंतरराष्ट्रीय :Pakistan Mango Diplomacy: पाकिस्तानची जागतिक नाचक्की अमेरिका, चीननं परत पाठवले भेट दिलेले आंबे\nUS China Declined to Receive Pakistan’s Mango: कोरोना महामारीमुळे आर्थिक तंगीत सापडलेल्या पाकिस्ताननं जागतिक महासत्ता देशांचं मन जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. ...\n एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार\nतामागो प्रजातीचा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खातोय भाव ...\nराष्ट्रीय :ही आहे फळांची 'महाराणी' एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'\nया व्हरायटीच्या एका आंब्याची किंमत 1,000 रुपयांपर्यंत आहे. या आंब्याचे उत्पादन मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागातच होते. ...\nजरा हटके अधिक बातम्या\nजरा हटके :तुम्ही जगातील सर्वात महागडं आइसक्रीम खाल्लंय का एका स्कूपची किंमत सोन्यापेक्षाही महाग, पाहा...\nजगातील सर्वात महागडं आइसक्रीम कोणतं असा जरा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ...\nजरा हटके :या आईसक्रिमची किंमतच पाहुन तुम्हाला भरेल हुडहुडी, खायचं राहेल दूर\nदुबई हे पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन आहे. येथे जगातील महागड्या वस्तू पाहायला मिळतात. अशाच एक दुबईची माहगडी खासियत सध्या प्रचंड चर्चेत आहे ती एका ट्रॅव्हलर सेलिब्रिटीच्या पोस्टमुळे.... ...\n रस्त्यावर मलबा...बाजूला खोल दरी...खांद्यावर बाइक घेऊन 'बाहुबली'ने रस्ता केला पार...\nएका 'बाहुबली'चा व्हिडीओ व्हायरल झालाय. चंबाच्या तिस्सामध्ये रस्त्यावर मलबा आल्याने एक व्यक्ती चक्क खांद्यावर बाइक उचलून नेताना दिसत आहे. ...\nजरा हटके :चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video\nViral Video : चिमुक��्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील. ...\n बुरका घालून फ्लाइटमध्ये शिरला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आणि घरीही पोहोचला...\nही घटना इंडोनेशियाच्या जकार्तामधील आहे. भारतानंतर आता इंडोनेशियामध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. ...\nजरा हटके :बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय\nजिलेबी खाऊशी वाटणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला बायकोचा भन्नाट रिप्लाय ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे\n“बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा\nCorona oxygen : होय, ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू, गडकरींचा व्हिडिओ व्हायरल\nप्रसिद्ध महिला डॉक्टरची दिरानेच केली हातोडा, कैचीने वार करून हत्या, समोर आलं धक्कादायक कारण\n सिलिंडर बुकिंगवर तब्बल 900 रुपये कॅशबॅक; जाणून घ्या 'ही' जबरदस्त ऑफर\nमुलींना ‘रेट’ विचारणं पडलं महागात, सोशल मीडियावर Video व्हायरल झाल्यानंतर टवाळखोरांची गोची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/india-vs-australia-how-one-sms-changed-ajinkya-rahanes-life-od-508832.html", "date_download": "2021-08-02T04:55:29Z", "digest": "sha1:P44UN7FQTRV7GA5LZF63TFTNDY2EVOTM", "length": 8094, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs AUS : एका SMS मुळे बदललं अजिंक्य रहाणेचं आयुष्य!– News18 Lokmat", "raw_content": "\nIND vs AUS : एका SMS मुळे बदललं अजिंक्य रहाणेचं आयुष्य\nअजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आजही 29 डिसेंबर 2013 हा दिवस विसरु शकत नाही. त्या दिवशी डरबनमध्ये (Durban) असलेल्या रहाणेच्या मोबाईलवर डरबनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतून एक SMS आला\nअजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आजही 29 डिसेंबर 2013 हा दिवस विसरु शकत नाही. त्या दिवशी डरबनमध्ये (Durban) असलेल्या रहाणेच्या मोबाईलवर डरबनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतून एक SMS आला\nमेलबर्न, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये ठसा उमटवला. पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या शतकानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही नाबाद खेळी करत रहाणेने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. फक्त बॅटिंगच नाही तर रहाणेने मैदानात त्याचे नेतृत्व गूणही दाखवले. रहाणेनं पहिल्या दिवशी उत्तम कॅप्टनसी करत ऑस्ट्रेलियाला 195 रन्सवर रोखले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक झळकावले. ऑस्ट्रेलियात ‘बॉक्सिंग डे टेस्ट’मध्ये शतक झळकावणारा रहाणे हा सचिन तेंडुलकरनंतरचा (Sachin Tendulkar) दुसरा भारतीय आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय परिवारातून पुढे आलेल्या रहाणेचं करियर एका SMS मुळे बदललं. खूप कमी लोकांना रहाणेच्या आयुष्यातील ही गोष्ट माहिती आहे. सात वर्षांपूर्वी बदललं आयुष्य अजिंक्य रहाणे आजही 29 डिसेंबर 2013 हा दिवस विसरु शकत नाही. रहाणेनं त्या दिवशी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध डरबन टेस्टमध्ये चांगली बॅटिंग केली. दुर्दैवाने त्याचं शतक फक्त 4 रननं हुकलं. हाता तोंडाशी आलेला शतकाचा घास गिळता आला नाही म्हणून राहणे त्या दिवशी अस्वस्थ होता. त्याचवेळी रहाणेच्या मोबाईलवर डरबनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतून एक SMS आला. ‘टेस्ट क्रिकेट काय आहे, शतकाचं मोल काय असतं याची जाणीव आता तुला झाली असेल’, असा तो SMS होता. रहाणेचं आयुष्य त्या SMS नंतर बदललं. ‘सर, मी तुम्हाला शतकासाठी फार वाट पाहायला लावणार नाही.’ असं उत्तर त्याने त्या SMS ला लगेच पाठवलं. रहाणेनं तो शब्द त्याच्या क्रिकेटमधून पाळला. लॉर्ड्स ते मेलबर्न अशा जगातल्या सर्व भागातील स्टेडियमवर त्याने शतक झळकावलं आहे. डरबन टेस्टमध्ये रहाणेचं शतक हुकलं, मात्र त्यानंतर त्याचा खेळ अधिक फोकस झाला. रहाणेला मुंबईमधून तो SMS इतर कुणी नाही तर क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू सचिन तेंडुलकरनं पाठवला होता. अजिंक्य रहाणेनं मेलबर्नमध्ये त्याच्या टेस्ट करियमधलं 12 वं शतक झळकावलं. मेलबर्नच्या मैदानावर त्याचं हे दुसरं शतक आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे उर्वरित टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करत आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला आणि अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरु टेस्टमध्ये कॅप्टनसी केली होती. यानंतर मेलबर्न टेस्ट जिंकत रहाणेने त्याचं विजयाचं रेकॉर्ड 100 टक्के कायम ठेवलं आहे.\nIND vs AUS : एका SMS मुळे बदललं अजिंक्य रहाणेचं आयुष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/fc-goas-entertaining-style-continue-3040", "date_download": "2021-08-02T05:18:15Z", "digest": "sha1:4TBI2BEFXHLZK4DHTBWJ5KKNXNIV2DCV", "length": 7206, "nlines": 29, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "एफसी गोवाची मनोरंजक शैली कायम असेल : फेरॅन्डो", "raw_content": "\nएफसी गोवाची मनोरंजक शैली कायम असेल : फेरॅन्डो\nएफसी गोवाने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मागील सहा मोसमात मनोरंजक शैलीने खेळत चाहत्यांची वाहव्वा मिळविली आहे. आता संघाचे नवे प्रशिक्षक ३९ वर्षीय स्पॅनिश ह्वआन फेरॅन्डो यांनीही हीच शैली कायम राखण्याची ग्वाही देताना, आगामी एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्टही बाळगले आहे.\nएफसी गोवा संघाने २०२०-२१ मोसमासाठी बार्सिलोना येथील फेरॅन्डो यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांची जागा घेतील. गोव्यातील संघाशी करार करण्यापूर्वी फेरॅन्डो ग्रीसमधील व्होलोस एफसी संघाचे प्रशिक्षक होते. स्पेनमधून संवाद साधताना त्यांनी आगामी मोसम आणि नियोजनाबाबत मनोगत व्यक्त केले.\nखेळाचा आनंद लुटणे महत्त्वाचे\nएफसी गोवाच्या शैलीविषयी फेरॅन्डो यांनी सांगितले, की ‘‘शैली बदलणे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. खेळाडूंनी त्यांच्या खेळाचा आनंद लुटणे आणि पाठिराख्यांनी खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या शैलीनुसार संघबांधणी करणे हे खूपच गरजेचे आहे. आम्ही ज्याप्रकारे फुटबॉल खेळतो, तसेच आमची कार्यपद्धती आणि तत्वज्ञान जाणणारे योग्य खेळाडू हवे आहेत.’’\nएफसी गोवाचा प्रशिक्षक या नात्याने अनुभव पूर्णतः नवा असेल, असे स्पष्ट करून फेरॅन्डो यांनी आपली कार्यपद्धती केवळ स्पेन किंवा युरोपपुरती मर्यातील नसल्याचेही नमूद केले. कोविड-१९ महामारीमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळावे लागत असले, तरी सध्याच्या परिस्थितीबाबत आम्ही काहीच करू शकत नाही, पण खूप वाईट वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.\nवयाच्या १८व्या वर्षी फेरॅन्डो यांनी प्रशिक्षक या नात्याने कारकिर्दीस सुरवात केली. दुखापतीमुळे आपण खेळणे कायम राखू शकलो नाही, मी फुटबॉलवर प्रेम करत होतो, त्यामुळेच प्रशिक्षणाकडे वळलो, असे त्यांनी सांगितले.\nप्रगती कायम राखण्यावर भर\n‘‘सर्जिओ (लोबेरा) यांनी उत्तम काम केले आहे. संघाने छान खेळ केला आणि आयएसएल लीग शिल्ड जिंकली. संघाची प्रगती कायम राखणे, चांगले फुटबॉल खेळणे आणि एएफसी चँपियन्स लीगमध्ये प्रभावी कामगिरी करणे हा पुढील टप्पा आहे,’’ असे ��ेरॅन्डो यांनी भविष्याबाबत नमूद केले.\nएएफसी चँपियन्स लीग स्पर्धा केवळ एफसी गोवासाठीच नाही, तर भारतीय फुटबॉलसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या सामन्यांसाठी आम्हाला तयार राहणे गरजेचे आहे. त्याबाबत काही मुद्दे आहेत, ज्यात बदल आवश्यक आहे. ते अतिशय महत्त्वाचे आहेत, असे फेरॅन्डो यांनी नियोजनाबाबत सांगितले. गतमोसमात आयएसएलच्या साखळी फेरीत अव्वल राहत एफसी गोवाने एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेस पात्र ठरण्याचा मान मिळविला आहे.\n‘‘सध्या कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मी लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. गोव्यातील माझ्या क्लबसोबतच्या भविष्याबाबत विचार करत आहे. सामान्य कालखंडाप्रमाणे मोसमपूर्व तयारी आणि संघाची बांधणी, तसेच वेळापत्रकाचे नियोजन यावर माझा भर आहे.’’\nएफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/post-rohman-shawl-sushmita-sen-said-uff-jaan-commenting-11939", "date_download": "2021-08-02T06:43:57Z", "digest": "sha1:EAV74LHZCD76RT772P5BPRKPMWYK5BIC", "length": 3550, "nlines": 36, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "रोहमन शॉलने सुष्मिता सेनला केली कमेंट म्हणाला, 'सुसंगततेचा प्रभाव'", "raw_content": "\nरोहमन शॉलने सुष्मिता सेनला केली कमेंट म्हणाला, 'सुसंगततेचा प्रभाव'\nनवी दिल्ली : सुष्मिता सेन सोशल मीडियावर बर्याचदा गंभीर कोट शेअर करता दिसते. सुष्मिताला शेरो-शायरीची आवड आहे. पण आता तीच्या या आवडीचा परिणाम तीचा प्रियकर रोहमन शालवरही होताना दिसत आहे. रोहमन शालने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर झाडाचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्यासोबत एक सुंदर शायरी देखील शेअर केली आहे. पण मजेची गोष्ट अशी की जेव्हा सुष्मिता सेनने यावर भाष्य केले तेव्हा रोहमननेही त्याला एक मजेदार उत्तर दिले.\n'उस वक्त, उस जगह, जहां मुझे लगा मैं अकेला हूं, वहां मुझे इस पेड़ का साथ मिला इसे अब मैंने कैद कर लिया है, और अकेलपन से रिश्ता गैर कर लिया है.' अशी शायरी लिहीत रोहमन शालने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.\nगोव्यातली टॅटूची दुनिया; जाणून घ्या कलंगुटमधील पाच फेमस टॅटू स्टुडिओ\nरोहमन शालच्या या पोस्टवर सुष्मिता सेनने, 'उफ डार्लिंग असं म्हणत कमेंट केली. सुष्मिता सेनच्या या टिप्पणीला रोहमन शॉल यांनीही त्वरित प्रत्युत्तर दिले. 'सुसंगततेचा प्रभाव आहे.' असा रीप्लाय त्याने तीच्या कमेंटला दिलाय. अशाप्रकारे रोहमन शाल शायरीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच वाचली जात असून या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/VIDNYANATIL-RANJAKATA/1883.aspx", "date_download": "2021-08-02T06:19:06Z", "digest": "sha1:4YQTQ3YMQY4SZM6I6Q3A2XRFCXQ2IVNW", "length": 19094, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "VIDNYANATIL RANJAKATA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकाही मुलांना विज्ञान हा कंटाळवाणा किंवा रुक्ष विषय वाटतो; पण अशा मुलांना सोप्या भाषेत, सप्रयोग विज्ञानातील गमती सांगितल्या तर त्यांनाही विज्ञान आवडू लागेल आणि जी मुलं विज्ञानप्रेमी आहेत त्यांनाही आवडतील अशा प्रयोगांची सचित्र माहिती देणारं पुस्तक आहे ‘विज्ञानातील रंजकता.’ विज्ञानातील रंजक प्रयोगांची माहिती देणारं हे पुस्तक आहे. डोलणारा ससा, जादूची चकती, डोलणारा विदूषक, लपणारा उंदीर, उडणारे बूच, अखंड फिरणारे चुंबक असे मुलांना आवडणारे प्रयोग या पुस्तकात अंतर्भूत केले आहेत. खरं साबणाचे कार्यसारखा प्रयोग असो किंवा चुंबकसुईचा, विद्युत जनरेटरचा प्रयोग असो किंवा आद्र्रतामापक यंत्राचा, हे सगळे प्रयोग मुलांना आवडणारे आणि सहज करण्यासारखे आहेत. या प्रयोगांमध्ये वैविध्य आहे. पालकांनी मुलांना हे पुस्तक वाचायला उद्युक्त करावे. यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.\nमुलांसाठी वैज्ञानिक खेळणी... विज्ञानातील रंजकता या प्रस्तुत पुस्तकाचे लेखक डी. एस. इटोकर हे चित्रकला, संशोधन, कळसुत्री बाहुली, नाट्यलेखन, कृती संशोधन अशा विविध विषयांमध्ये पारंगत सर्जक वृत्तीने चित्रकला शिक्षक आहेत. विज्ञानातील रंजकता या पुस्तकात त्ांनी मुलांना सहज बनविता येतील अशा चाळीस खेळणी व उपकरणे बनविण्याची कृती सहज सोप्या शब्दांत देऊन, प्रत्येक उपकरण कशा पद्धतीने काम करते हेही सांगितले आहे. विज्ञानाच्या पुस्तकातील अभ्यासाचा दैनंदिन जीवनातील उपयोग समजला की नक्कीच मुलांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होईल हे लक्षात घेऊन दैनंदिन जीवनातील सौरऊर्जा, रंग, दाब, गती, दोन रंगांचे मिश्रण, जलविद्युत, विमानाचा पंखा, पुली, चुंबक, आर्द्रतामापक यंत्र इ. साधने कशी निर्माण करतात व कशी काम करतात हे दाखविले आहे. पुस्तकाची उपयुक्तता सचित्र असल्यामुळे वाढली आहे. मुलांनी घरच्या घरी एकट्याने एकमेकांच्या मदतीने करून पाहावे असे हे छोटे प्रयोग उपकरणे व खेळणी आहेत. पालकांनीही त्यात रस घेतल्यास सर्जकतेचा निखळ आनंद मिळेल. स्वत: वाचावे व मुलांना आवर्जून भेट द्यावे असे हे पुस्तक आहे. – नमिता श्रीकांत दामले ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्���क्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajhansprakashan.com/team/sadanand-borse/", "date_download": "2021-08-02T06:51:57Z", "digest": "sha1:P52XJHLL5NLO5TDLRVPLFMU5PNCBKPSI", "length": 3125, "nlines": 85, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nडॉ. सदानंद बोरसे - राजहंस प्रकाशन\nएम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)\n1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.\n1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय काम.\n‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.\nअन्य वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.\nसाहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस असल्याने त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन.\nरोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स\nदेश माझा, मी देशाचा (लालकृष्ण आडवाणी यांच्या आत्मचरित्राचा काही भाग)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://www.prasadsjoshi.in/2019/02/blog-post_25.html", "date_download": "2021-08-02T06:00:03Z", "digest": "sha1:BGTBSFF3S2H5QZEVZDZBECDCZY2ZQZMJ", "length": 14318, "nlines": 64, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "भारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तान - दर्पण", "raw_content": "\nभारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तान\nविविध माध्यमातून नित्य कुरापती काढणारे, चार युद्धे हरुनही खुमखुमी कायम असणारे कांगावाखोर राष्ट्र अन सर्वात महत्वाचे म्हणजे भिकेकंगाल असूनही काश्मिरात फुटीरतावादी चळवळीना प्रोत्साहन देणारे अपयशी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसारख्या डोकेदुखीने आतापार्यात हजारो जवानांचा बळी घेतला. स्थानिक पोलिसांवर, अर्धसैनिक बलावर सहजतेने दगडफेक करून जखमी केले जाते. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिम्मत येते कुठून \nभारताजवळ अनलिमिटेड माणुसकी तर आहेच शिवाय भारत पुरुषार्थही विसरलेला आहे यावर पाकिस्तानचा ठाम विश्वास असल्याने पाकिस्तानकडून अशा प्रकारचे कार्य बिनबोभाट केले जाते. तीव्र शब्दात निषेध यापलीकडे भारताकडून काहीही होणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. अन्यथा हातात बंदुका असलेल्या जवानावर शेकडोंचा जमाव हातात दगड घेऊन चाल करण्याच्या घटनाना प्रोत्साहन देणे पाकिस्तानला कधीही शक्य झ��ले नसते.\nशास्त्र आणि शस्त्र हाच भारताचा पुरुषार्थ\nयाच भारतभूमीवर अन्याय, अत्याचाराला संपवण्यासाठी हातात शस्त्रे घेऊन युद्धे झाली आहेत. त्यात सत्य,सदाचार व नैतिक मूल्यांचा विजय झाला आहे. किबहुना त्यांच्या रक्षणासाठीच तत्कालीन योध्यानी हाती शस्त्र घेतले होते. श्रीराम- रावण युद्ध, श्रीकृष्ण- कंस युद्ध, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चौहान, शीख संप्रदायातील शूरवीर योद्धे आणि स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारी योद्धे भारताचा देदीप्यमान पुरुषार्थाची जाज्वल्य उदाहरणे आहेत. शस्त्र सज्जता असेल तर आणि तरच तुमचे म्हणणे ऐकले जाईल. अन्यथा तुमच्या बोलण्याला काडीचीही किमत मिळत नाही. हाच इतिहासपुरुषाचा संदेश आहे. वरील उल्लेखित शूरवीरांपैकी एकानेही केवळ अहिंसा आणि चर्चा हे सूत्र अंगिकारले असते तर वर्तमानकाळात एका भीषण अंधकाराला सामोरे जावे लागले असते.\nपुरुषार्थ जाणीवपूर्वक पुसला जातोय\nअनलिमिटेड माणुसकीच्या नावाखाली भारताचा देदीप्यमान पुरुषार्थ जाणीवपुर्वक पुसला जातोय. भारताने आजपर्यंत एकाही देशावर स्वतः:हून आक्रमण केलेले नाही. याउलट पुलवामा हल्ला होईपर्यंत पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन चा दर्जा दिलेला होता. तरीही पाकिस्तानकडून कुरापती चालूच आहेत. याचे कारण देशातील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व काही बुद्धिवंत दर्जा प्राप्त असलेली उपद्रवी जमात. लोकशाहीचा गैरवापर कसा करावा ते यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. देशाच्या राजधानीत काश्मीर : फ्रीडम द ओन्ली वे यासारखे जाहीर कार्यक्रम होतात. विद्यापीठातून भारत तेरे टुकडे होंगे सारख्या घोषणा दिल्या जातात. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुला श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित केला जातो. विविध एनजीओ च्या माध्यमातून परदेशी निधीच्या मार्गे अशा कार्यक्रमाना प्रायोजित केले जात असल्याचे आता लपून राहिलेले नाही. हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे भारताकडे मुबलक प्रमाणात असणारी माणुसकी. याच्या हट्टापायी देशाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी होत असल्याचेही भान आपणास राहिले नाही. माणुसकीच्याच अतिरेकापायी आपले कित्येक जवान शहीद झाले. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. माणुसकी अन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत भारताचा पुरुषार्थ नष्ट करण्याचे प्रयत्न जोमाने होत आ��ेत.\nकुरुक्षेत्रातील रणसंग्रमात जेव्हा आपलेच सगेसोयरे आपल्या विरुद्ध, आपल्याला मारण्यासाठी हातात शस्त्र घेऊन उभे आहेत हे पाहताक्षणी अर्जुन गलितगात्र झाला व त्याने युद्ध करण्यास नकार दिला. तेव्हा योगेश्वर श्रीकृष्णानी त्याला भगवद्गीतेचा उपदेश केला. हे युद्ध दोन भावंडामधील नसून धर्म व अधर्म म्हणजेच न्याय- अन्याय, सदाचार- अत्याचार, सत्य-असत्य अशा नैतिक मुल्यांची आहे व यामुळे तु युद्ध करण्यास तयार हो असेच सांगितले. याचे कारण असे होते की, चर्चा, समजूत अशा सर्व प्रकारचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. अशा प्रसंगी केवळ युद्ध हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. पुलवामा हल्ल्यानंतर यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. चर्चा, वाटाघाटी, परिषदा अशा सर्व प्रकारचे मार्ग बंद झाले आहेत. आणि यापुढेही जर भारताचे शांततेचे प्रस्ताव पाकिस्तानने स्वीकारावेत असे अशी अपेक्षा असेल तर भारताला एकवेळ पुरुषार्थ सिद्ध करावाच लागेल. हे पाउल याअगोदर उचलले गेले असते तर पाकिस्तानने आपला शांती प्रस्ताव आनंदाने स्वीकारला असता व कित्येक जवानांची कुटुंबे अनाथ होण्यापासून वाचली असती. तेव्हा राज्यकर्त्यानी भारताचा देदीप्यमान पुरुषार्थ पुनः एकवेळ जागृत करावा ही अपेक्षा.\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://checkamoljoshi.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2021-08-02T04:52:08Z", "digest": "sha1:27XKPDGHYZQFDPECDOQI4BJQQYD7A4GR", "length": 12502, "nlines": 128, "source_domain": "checkamoljoshi.blogspot.com", "title": "असं काही नसतं...: कधी येणार 'नोटा' चॅनल?", "raw_content": "\nकधी येणार 'नोटा' चॅनल\nअँकर – चर्चेच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची चर्चा ही काही टेलिव्हिजनची चर्चा नाही. त्यामुळं कुणीही ती लाईटली घेऊ नये. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे नोटा (NONE OF THE ABOVE). आणि हा विषय घेण्यासाठी निमित्त ठरलाय एक सामान्य माणूस. निवडणुकांसाठी कोर्टानं जसा नोटा मान्य केला, तसाच अधिकार टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना का मिळू नये सवाल तसा थेट, लॉजिकल आणि विचार करायला लावणारा आहे. या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत एक सामान्य माणूस, XY चॅनलचे संपादक आणि मंत्री. सो मिस्टर कॉमन मॅन, आपली नेमकी मागणी काय आहे\nमाणूस – मतदारांचा मूलभूत अधिकार त्यांना मिळाला, तसाच मूलभूत अधिकार टीव्हीच्या प्रेक्षकांनादेखील मिळायला हवा.\nसंपादक – प्रेक्षकांचा कसला मूलभूत अधिकार\nमाणूस – तुम्ही संपादक वाटतं\nसंपादक – हो. का\nमाणूस – असुद्या. असुद्या. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आवडला नाही तर आम्हाला आता नोटा नावाचे बटन दाबता येणार आहे. अशीच सोय चॅनल्सच्या बाबतीत असायला हवी.\nमंत्री – बरोबर. कॉमन मॅनला काय वाटतं हे महत्वाचं.\nअँकर – मतदानासाठी व्होटिंग मशीनवर बटनाची सोय होईल. पण चॅनलच्या बाबतीत हे कसं करणार मागणी प्रॅक्टिकल वाटते तुम्हाला\nमाणूस – ज्यानं ही मागणी केलीय त्यालाच ती प्रॅक्टिकल आहे का, असं विचारणं हे फक्त तुम्हीच करू शकता. हे काम फार कठीण नाही. नोटा नावाचं नवं न्यूज चॅनल सरकारनं सुरू करावं.\nसंपादक – आणि त्यावर काय दाखवणार\nमाणूस – काहीच नाही.\nमाणूस – त्यावर काहीच दाखवायचं नाही. ब्लॅक असेल ते. फार फार तर सात रंगाचे पट्टे लावून ठेवा उभे. प्रेक्षकांना कुठलंच चॅनल आवडलं नाही तर नोटा चॅनल लावून ठेवतील घरात.\nसंपादक – तुम्हाला चॅनल्स आवडत नसतील तर टीव्ही बंद करा ना. रिमोट तुमच्याच हातात आहे.\nमाणूस – नाही. उमेदवार आवडले नाहीत तर मतदानाला येऊच नका असे म्हटल्यासारखे झाले हे. मतदानाप्रमाणेच टीव्ही पाहणे हादेखील आमचा अधिकार आहे.\nमंत्री – बरोबर आहे तुमचं. पण नोटा चॅनल लावून तुमचा हेतू कसा साध्य होणार\nमाणूस – नोटा बटनातून जसा साध्य होणार तसाच.\nमंत्री – नोटातून काहीच होणार नाही.\nसंपादक – होणार नाही असं कसं ज्या ठिकाणी नोटाची मतं उमेदवारांना पडणाऱ्या एकूण मतांपेक्षा जास्त होतील, तिथं काय लाज राहिल हो उमेदवारांची\nमाणूस – जर नोटा चॅनलला इतर चॅनल्सपेक्षा जास्त टीआरपी आला, तर इतर काय होईल हो इतर सर्व चॅनल्सचं\nसंपादक – जे मतदार उमेदवार न आवडल्यामुळं मतदानाला येत नाहीत, त्यांना यायला प्रवृत्त करणं हा नोटाचा हेतू आहे. त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढेल.\nमाणूस – जे प्रेक्षक सर्व चॅनल्स बकवास म्हणून टीव्ही पाहत नाहीत, त्यांना आपली नापसंती व्यक्त करण्यासाठी नोटा चॅनल हे हक्काचं ठिकाण ठरेल. टेलिव्हिनज व्ह्युअरशिप वाढवणं, हादेखील नोटा चॅनलचा हेतू असेलच की.\nमंत्री – कॉमन मॅनचा आवाज हाच आमचा आवाज.\nसंपादक – पण लोक हे चॅनल का लावतील त्यातून त्यांना काय मिळणार आहे\nमाणूस – नोटा बटन दाबून तरी त्यांना काय मिळणार आहे\nमंत्री – बरोबर आहे.\nसंपादक – चॅनल्स आणि पॉलिटिक्समध्ये फरक आहे हो. इथं फायद्या तोट्याची गणितं पाहावी लागतात.\nमंत्री – आणि आम्ही काय फक्त टीव्ही बघत बसतो नोटा चॅनलला आपला फुल्ल सपोर्ट आहे.\nसंपादक – चॅनल्स समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. त्यामुळं पुरोगामी समाजमन...\nअँकर – सर, सर.. ऑन एअर वाली चर्चा नाहीए.\nसंपादक – हां... पण तरीही आपलं...\nमंत्री – असुद्या. असुद्या.\nसंपादक – मी सांगतो शून्य टीआरपी येईल या चॅनलला.\nमाणूस – ज्या दिवशी या चॅनलला शून्य टीआरपी येईल आणि ज्या दिवशी नोटा बटन एकही मतदार दाबणार नाही, तोच लोकशाहीचा सुदिन असेल.\nअँकर – थोडक्यात, ह्या नोटाची मागणी जितकी तर्कसंगत आहे, तितकीच नोटा चॅनलचीदेखील. आता बघुया काहीच न दाखवल्या जाणाऱ्या या चॅनलची जबाबदारी पेलण्यासाठी अँकर आणि संपादक म्हणून कुणाची नियुक्ती होते.\nसंपादक – चॅनल्स समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. त्यामुळं पुरोगामी समाजमन...\nअँकर – सर, सर.. ऑन एअर वाली चर्चा नाहीए....best..\nसंपादक – चॅनल्स समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. त्यामुळं पुरोगामी समाजमन...\nअँकर – सर, सर.. ऑन एअर वाली चर्चा नाहीए...Great idea...\n'नोटा' सर्वांनाच प्रिय आहेत....मग बटणाला नाव द्या की एखाद्या चॅनेलला \nबडी विरुद्ध लंबी जिंदगी\nकधी येणार 'नोटा' चॅनल\nस्वांड्या - एक किस्सा\nआज मयऱ्यानं अबिदा परवीनची एक गझल पाठवली. व्हॉट्स ऍपवर. तेरे आनेका धोखा सा रहा है, दिया सा रातभर जलता रहा है. ऑफिस...\nमी गावात राहतो . जन्मापासून . गावातल्या शाळेत शिकलो . कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो . ग्रॅज्युएट झालो . सेकंड क्लास मिळाला . घरची परिस्थ...\nडोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्...\nअवकाश पर्यटनाचा मार्ग मोकळा….\nआवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा\nचहाच्या पेल्यातलं (पहिलं) वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-lockdown-again-no-plan-yet-in-maharashtra-as-night-curfew-starts-from-friday-in-ahmedabad-498203.html", "date_download": "2021-08-02T05:31:02Z", "digest": "sha1:C7IZVSKQS3UTZ7T7P7DGRM52QERCDKPD", "length": 9468, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अहमदाबादमध्ये उद्यापासून कर्फ्यू; महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown?– News18 Lokmat", "raw_content": "\nअहमदाबादमध्ये उद्यापासून कर्फ्यू; महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown\nCovid रुग्ण वाढू लागल्याने शुक्रवारपासून अहमदाबाद शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे.\nCovid रुग्ण वाढू लागल्याने शुक्रवारपासून अहमदाबाद शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे.\nमुंंबई, 19 नोव्हेंबर: Coronavirus च्या नव्या रुग्णांचा आलेख गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्याने घसरत होता. त्यामुळे दिलासा मिळत असतानाच गेल्या दोन दिवसात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. Covid-19 चे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले आहेत. कोरोना मृत्यूंची संख्याही वाढते आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा कर्फ्यू लागू केला, तसा महाराष्ट्रातही करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद (Ahmadabad city) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. महाराष्ट्रातही दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एका लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भातली कुठलीही घोषणा केलेली नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. उलट महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होण��र आहेत. पण दिवाळीपूर्वीच्या गर्दीमुळे शहरात वाढलेला कोरोनाचा धोका कसा हाताळायचा याबाबत काही माहिती सरकारने दिलेली नाही. गुरुवारी (19 नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या 5000 वर गेली आहे. दिवसभरात 5,535 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 5,860 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 154 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात 21 दिवसांनंतर बुधवारी कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंच झाला. 21 दिवस सातत्याने कमी होणारी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. गुरुवारीसुद्धा पुण्यात नव्याने दाखल झालेले कोरोना रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणि चाचण्यांमुळे नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा पसरणार का असा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 3 हजार 055 वर गेली आहे. त्यातल्या एकूण 16 लाख 35 हजार 971 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 46,356 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं लक्षात आल्यावर रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदाबादमध्ये कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nPublished by:अरुंधती रानडे जोशी\nअहमदाबादमध्ये उद्यापासून कर्फ्यू; महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/category/banks-jobs/", "date_download": "2021-08-02T05:41:47Z", "digest": "sha1:UXLP6F3XWK43X3VEUVI2S6SOJA45WVBJ", "length": 4355, "nlines": 91, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nश्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लिमिटेड भरती 2021 | Shiveshwar Sahakari…\nRBI मध्ये नोकरीची संधी – त्वरित अर्ज करा\nRBI अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI प्रोबेशनरी ऑफिसर अंतिम निकाल\nई-मेल वर जॉब अप��ेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/education-jobs/solapur-idbi-bank-will-fill-various-posts-including-chief-data-officer", "date_download": "2021-08-02T07:31:10Z", "digest": "sha1:YGFKNM5JBFDJRD7WUYIK3GJ2ZUOC7XBN", "length": 6067, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आयडीबीआय बॅंक भरणार मुख्य डेटा ऑफिसरसह विविध पदे ! जाणून घ्या सविस्तर", "raw_content": "\nआयडीबीआय बॅंक भरणार मुख्य डेटा ऑफिसरसह विविध पदे \nसोलापूर : आयडीबीआय बॅंकेने विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. त्याअंतर्गत चीफ डेटा ऑफिसरसह हेड प्रोग्राम मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी कम्प्लायन्स, डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर व हेड डिजिटल बॅंकिंग ही पदे भरली जाणार आहेत. त्याअंतर्गत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल idbibank.in वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी लक्षात ठेवावे, की या पदावर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 आहे.\nचीफ डेटा ऑफिसर : 1 पद\nहेड प्रोग्राम मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी : 1 पद\nडेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर : 1 पद\nडेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर : 1 पद\nचीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर : 1 पद\nहेड डिजिटल बॅंकिंग : 1 पद\nआयडीबीआय बॅंकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार चीफ डेटा ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 18 ते 20 वर्षांचा आयटी अनुभव असावा. डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील आयटी क्षेत्रात 18 ते 20 वर्षांचा अनुभव असावा.\nही आहे वयाची अट\nहेड-डिजिटल बॅंकिंग आणि सीआयएसओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 45 वर्षे व जास्तीत जास्त 55 वर्षे असणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/sharad-pawar-visits-matoshree-meet-cm-uddhav-thackeray-both-leaders-spoke-90-minutes-297989", "date_download": "2021-08-02T05:00:55Z", "digest": "sha1:A354RGFSEZ35XXE5LLDIWXIZOIFOCX6K", "length": 7983, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...", "raw_content": "\nशरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. - संजय राऊत\nमहाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...\nमुंबई - कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. अशात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचाली होतायत. वरवर सर्व आलबेल आहे असं दिसत जरी असलं तरीही पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार का महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का याबद्दल आता कुजबुज सुरु झालीये.\nयाला कारण ठरतंय ते म्हणजे राजभवनावर सातत्याने होणाऱ्या बड्या नेत्यांच्या बैठका. यामध्ये राजभवनावर विरोधकांनी लावलेला सपाटा असेल. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी दिलेलं आमंत्रण. स्वतः शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांची आणि राज्यपालांची भेट. त्यानंतर शरद पवारांची राजभवनावरील हजेरी आणि लगेचच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राजभवनावरील भेट.\nमात्र भेटीगाठी यावरच थांबल्या नाहीत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक झाली मातोश्रीवर.\nBIG NEWS - तासाभरात करता येणार कोरोनाचे निदान, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या 'टेस्ट'ची निर्मिती\nमातोश्रीवरील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलंय. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, \" मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र \n \"...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो\"; बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ\nशरद पवार आणि उद���धव ठाकरे यांची बैठक यासाठी महत्त्वाची मानली जातेय कारण विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. यावेळी ३६ दिवसांच्या सत्ता संघर्षात शरद पवार एकदाही मातोश्रीवर गेले नव्हते. अशात शरद पवार त्यांचं स्वतः मातोश्रीवर जाणं अनेक प्रश्न निर्माण करणारं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/DR-dt-AJEY-HARDIKAR.aspx", "date_download": "2021-08-02T06:29:54Z", "digest": "sha1:XPHVHOTQYH55LGSBQKAZ26S6OULKRFKI", "length": 10558, "nlines": 123, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध ���्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cyber-experts-found-more-than-1-lakhs-suspicious-twitter-accounts-against-maharashtra-government-and-mumbai-police-mhak-493571.html", "date_download": "2021-08-02T06:01:50Z", "digest": "sha1:NFDSGRJ6VNQ4YPPWCRMZPXCWT4FGN7V2", "length": 6587, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'विदेशातून ऑपरेट झाली ठाकरे सरकारची बदनामी करणारे ती दीड लाख Twitter अकाउंट्स'– News18 Lokmat", "raw_content": "\n'विदेशातून ऑपरेट झाली ठाकरे सरकारची बदनामी करणारे ती दीड लाख Twitter अकाउंट्स'\nआक्षेपार्ह माहिती कुठून पसरविली गेली याचा शोध लागू नये यासाठी अशा प्रकारची अकाउंट्स निर्माण केली जातात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.\nआक्षेपार्ह माहिती कुठून पसरविली गेली याचा शोध लागू नये यासाठी अशा प्रकारची अकाउंट्स निर्माण केली जातात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.\nमुंबई 03 नोव्हेंबर: सुशांतसिंह राजपूत (sushant singh Rajput) याच्या मृत्यू नंतर राज्यातल्या ठाकरे सरकारविरुद्ध आरोपांची राळ उठली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली गेली. त्याबद्दल आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) धक्कादायक खुलासा केला आहे. राज्य सरकारची बदनामी करणारी, चुकीची, खोटी, बदनामीकारक माहिती पसरविणारी तब्बल दीड लाख Twitter अकाउंट्स आहेत असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. या अकाउंट्सवरून मुंबई पोलिसांनावरही चिखलफेक करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. विविध देशांमधून हे अकाउंट्स ऑपरेट केले गेले आहेत. आक्षेपार्ह माहिती कुठून पसरविली गेली याचा शोध लागू नये यासाठी अशा प्रकारची अकाउंट्स निर्माण केली जातात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या सायबर सेलने केलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. यातली 80 टक्के अकाउंट्स ही संशयास्पद आहेत. या अकाउंट्सवरून अत्यंत आक्षेपार्ह ट्विट्स केल्या गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. बोट्सच्या माध्यमातून हे ट्विट्स केल्या गेल्याचही आढळून आलं आहे. विविध देशांमधून हे अकाउंट्स ऑपरेट केल्या केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आह���. याबद्दल पोलिसांनी या आधाही माहिती दिली होती.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत पद्धतशीरपणे बदनामी करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनेही केला होता. महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस यांच्या विरुद्ध या माध्यमातून बदनामी करणारी माहिती पसरविण्यात आली आल्याचं शिवसेनेने म्हटलं होतं.\n'विदेशातून ऑपरेट झाली ठाकरे सरकारची बदनामी करणारे ती दीड लाख Twitter अकाउंट्स'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/4076/SBI-Recruitment-2021.html", "date_download": "2021-08-02T05:09:34Z", "digest": "sha1:AY7PQ7GTBKOGARIH5K3SM234WO256HI5", "length": 5276, "nlines": 70, "source_domain": "naukriadda.com", "title": "SBI अंतर्गत 6100 पदांकरिता मेगा भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nSBI अंतर्गत 6100 पदांकरिता मेगा भरती\nभारतीय स्टेट बैंक द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “अपरेंटिस)” की 6100 रिक्त जगहों के लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 26 जुलाई 2021 है\nएकूण पदसंख्या : 6100\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअधिकृत वेबसाईट : www.sbi.co.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 26th July 2021\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nएकूण पदसंख्या : 6100\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअधिकृत वेबसाईट : www.sbi.co.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 26th July 2021\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/coronavirus-only-option-lockdown-13069", "date_download": "2021-08-02T06:14:52Z", "digest": "sha1:P5CCIXZ6L5C4JDBYOOK7N5H7QZXNTKGE", "length": 4517, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Coronavirus: ‘’लॉकडाऊन एकमेव पर्याय’’", "raw_content": "\nCoronavirus: ‘’लॉकडाऊन एकमेव पर्याय’’\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अशातच आता कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला (Modi Government) सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन मोदी सरकारला देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.\nराहुल गांधी यांनी आपल्या ट्विट म्हटले की, भारत सरकारच्या लक्षात येत नाही का, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) हा एकमेव उपाय आहे. मात्र समाजातील काही घटकांना न्याय योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे. (Coronavirus The only option to lockdown)\nराहुल गांधी यांनी आत्तापर्यंत देशात लॉकडाऊन लावण्यास विरोध केला होता. गेल्या वर्षी जेव्हा देशात मोदी सरकारने लॉकडाऊन लावला होता त्यावेळी राहुल गांधींनी सरकारवर जोरदार टिका केली होती. राहुल गांधी यांनी याआगोदर बऱ्याचदा सांगितलं होतं की, लॉकडाऊनमुळे कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होतो मात्र कोरोनाचा नायनाट होणार नाही. मात्र राहुल गांधी यांनी आपली भूमिका बदलत देशात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.\nकेेद्राचा राज्यांना सल्ला; संसर्गग्रस्त भागात 14 दिवसासाठी लॉकडाउन लावा\nदेश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून देशात दररोज तीन लाखांच्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशामधील अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहे. महाराष्ट्र, ओडिशा, दिल्ली उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांनी विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-mine-many-natural-beauties-situated-foothills-sahyadri-7529", "date_download": "2021-08-02T04:42:03Z", "digest": "sha1:KC5SJZJOTICHWT5TG5XBRGHDIJJIQK2I", "length": 6921, "nlines": 18, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "''माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे''", "raw_content": "\n''माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे''\nबोरकरांच्या ह्या कवितेत गोव्याच�� संपूर्ण स्वरूप दिसते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माझ्या गोव्यात अनेक निसर्ग सौंदर्याची खाण आहे. अनेक संतांनी इथे जन्म घेतला, वावरले. भक्तांच्या हाकेला धावणारी अनेक जागृत देवस्थाने इथे आहेत. नयनरम्य समुद्रकिनारे, सायंकाळची शोभा, डोळे दिपवून टाकणारा सभोवतालचा निसर्ग.\nसंत सोहीरोबानाथ आंबीये सारखे संत ज्यांनी संपूर्ण विश्वाला ''अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे'' हा मंत्र दिला. विठ्ठल केरीकर, कृष्णदास शामा ह्यांसारख्या अनेक संतांची ही भुमी. फा. स्टिफन्सनी मराठीची महती गायली, परप्रांतीय, परभाषिक असूनही त्यांनी मराठी भाषेत बायबलची रचना केली. संतांची ही भूमी. लोककलेची खाण असलेली ही भूमी. एकच भाषा पण वेगवेगळ्या प्रांतात तिला वेगळे स्वरुप येते. पेडणे पासून ते काणकोण पर्यंत एकमेकांना बांधून ठेवणारी ही भूमी. वेगवेगळे सण उत्सवाची इथे जणू मेजवानीच. सत्तरी सारख्या प्रदेशात निसर्गाच्या एका वेगळ्याच कलाकृतीचे दर्शन होते.\nवेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या प्रांतातील लोकांचा इथे वास्तव. त्यांचे सणवार, त्यांच्या लोककला इथे जोपासल्या जातात. एकमेकांना सांभाळून एकमेकांच्या सणवारांना सांभाळून गुण्यागोविंदाने इथे सगळेच वावरतात.वेगवेगळे सण उत्सव हल्लीच झालेला पेडणेचा दसरोत्सव, बोडगेश्वराची जत्रा, कवळेच्या शांतादुर्गा देवीची जायेच्या फुलाची जत्रा, शिरगावच्या लयराईची देवीची मोगऱ्याची जत्रा, मालीनी पुनव, शिमगोत्सवातील गडे, ओल्डगोवाचे फेस्त ह्या सारख्या वेगवेगळ्या प्रांतातील सण उत्सव साजरे करताना सगळे गोवेकर एकत्र येऊन साजरे करतात.\nगणेशचतुर्थी, दिवाळी, शिमगोत्सव, नाताळ, हे मुख्य सण. ह्याच्यामध्येंपण वेगळेपण. एका प्रांतात साजरा केलेला सण दुसऱ्या प्रांतात अगदी तस्साच साजरा होत नाही. धालो, फुगडी, सरवणचा मोरूलो, मुसळनृत्य, धनगरनृत्य, कुणबीनृत्य, कट्ट्यांचेनृत्य, गोफ, समईनृत्य ह्या सारख्या ना ना प्रकारची लोकनृत्ये प्रत्येक सणांना सादर होतात. दीपोत्सवामध्ये संपूर्ण भूमी वेगवेगळ्या दिव्यांनी प्रज्वलित होऊन एक दिव्यांचा उत्सव साजरा होतो. भूमिका, राष्ट्रोळी, भूतनाथ, माऊली, शांतादुर्गा, मोरजाई ह्या मुख्यदेवदेवतांची पूजा केली जाते. वेगवेगळी शेती इथे पिकवली जाते. भात, मिरची, केळी, माड, पोफळी, उडीद, कुळीथ ह्यांसारख्या ना ना प्रकारची शेती केली जाते. पेडणे पासून काणकोण पर्यंत समुद्र किनारे, नयनरम्य दृश्ये, सुर्यास्त. डोंगर कपारी, धबधबे, अन् बरंच काही जे मन तृप्त करून सोडतात. एवढं सगळं असुनही जेव्हा कुठेही गोव्याचा उल्लेख होतो तेव्हा फक्त दारू पिऊन पडणे किंवा समुद्र किनारे, छोटे-छोटे कपडे घालून फिरणारे लोक दाखवतात जे पाहून मनात एक विचित्र विचार सुरू होतात. गोव्यातील लोक म्हणजे काहीही उपयोग नसलेले असे उदगार काढतात ''सूशागात'' लोक म्हणजे गोयकार असेही म्हटले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/young-indian-cricketers-are-fond-expensive-cars-12628", "date_download": "2021-08-02T04:51:11Z", "digest": "sha1:AXWUYNEWE2N2JLO4NFBRN3VB7LWPYDLI", "length": 6998, "nlines": 27, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत भारतीय युवा क्रिकेटर", "raw_content": "\nमहागड्या गाड्यांचे शौकीन आहेत भारतीय युवा क्रिकेटर\nभारतातील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजे इंडियन प्रीमियर लीग सुरू झाला आहे. इंग्लंडमधून मालिका जिंकून भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य आयपीएलच्या संघाचा भाग बनले आहेत आणि उत्तम प्रदर्शन करत आहेत. युवा क्रिकेटपटूंबद्दल बोललो तर प्रत्येक खेळाडूंच्या कामगिरीवर नजर असते. प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न असते. तसेच भारतीय युवा क्रिकेटपटू महागड्या गाड्यांचे देखील शौकीन आहे. बरेच क्रिकेटपटू आपल्या कष्टाच्या बळावर पैशाने त्वरित महागड्या कार खरेदी करतात. चला तर मग त्या क्रिकेटपटूंची नावे आणि त्यांच्या वाहनांची किंमती जाणून घेऊया. (Young Indian cricketers are fond of expensive cars)\nIPL 2021 CSK vs RR: वानखेडेवर कोण ठरणार किंग\nभारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण केले. पदार्पणातच सिराजने उत्कृष्ट गोलांगाजी करत आपली जागा संघात बनवली. या सिरीजमध्ये तीन सामन्यात सिराजने एकूण 13 बळी घेतले. मोहम्मद सिराज बीएमडब्ल्यू 520 (BMW 520d) डी सेडान या गाडीचा मालक आहे. या कारची किंमत 61 लाख रुपये आहे. त्याचबरोबर आनंद महिंद्रा यांनी त्याला नवीन थारही भेट म्हणून दिली आहे.\nआयपीएलमधील कामगिरीने सूर्यकुमार यादवने सर्वांनाच चकित केले आहे. नुकताच त्याने भारत आणि इंग्लंड मालिकेत पदार्पण केले. त्याच वेळी, त्याने अलीकडेच सेकंड हाँड लँड रोव्हर रेंज रोव्हर वेलार (Range rover land rovar) विकत घेतली आहे. जगातील सर्वोत्तम कारपैकी ही एक आह��. त्या कारची किंमत 75 लाख रुपये आहे. सूर्यकुमार सध्या मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज आहे.\nकोण सिक्सर किंग युवराजसिंगला ओळखत नाही. युवराजला वाहनांची खूप आवड आहे. त्याच्याकडे मिनी कूपर कंट्रीमन गाडी आहे. ती गाडी त्याची पत्नी हेजलने त्याला दिली आहे. या वाहनात स्पॉयलर विंग, कीलेस एन्ट्री सिस्टम, हेड अप डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टम, वायरलेस चार्जिंग अशी वैशिष्ट्ये आहेत. युवराज सिंगने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.\nIPL 2021: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अस काहीतरी घडलं\nरिषभ पंतला पुढील धोनी म्हटले जात आहे. रिषभ पंत सध्या आयपीएलमधील दिल्ली संघाचा कर्णधार आहे. रिषभकडे फोर्ड मस्टंग जीटी आहे ज्याची किंमत 65 ते 70 लाख रुपयांपर्यंत आहे. रिषभ पंतकडे आणखी एक कार आहे जी मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही (GLC SUV) आहे. त्याची किंमत सुमारे 60 लाख आहे. रिषभ पंत सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावत आहे.\nईशान किशनला इंग्लंडविरुद्ध टीम इंडियामध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने संधी सोडली नाही आणि आपल्या कामगिरीने त्याने संघात आपले स्थान निश्चित केले. अलीकडेच ईशान किशनने बीएमडब्ल्यू एक्स 5 (BMW X5) गाडी घेतली आहे. या गाड्यांची किंमत 75 ते 80 लाख रुपये आहे. ईशान सध्या मुंबई इंडियन्स कडून आयपीएलमध्ये खेळतो. तो संघातला आघाडीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_93.html", "date_download": "2021-08-02T04:46:24Z", "digest": "sha1:6UBQOLQKBJ24HDTTPPRXI7GQZY2M4MDZ", "length": 3195, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "अवकाळी डरकाळी | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ७:४३ PM 0 comment\nजेव्हा-जेव्हा तो हवा तेव्हा\nनिसर्ग सारा तरसतो आहे\nत्याची टायमिंग विसरला तो\nभलत्या वेळी बरसतो आहे\nहि बाबही जणू बंकस आहे\nअन् डरकाळी हि अवकाळी\nहल्ली सुखाची विध्वंसक आहे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/ssc.html", "date_download": "2021-08-02T06:49:57Z", "digest": "sha1:NYBJE6MN4FNNJAHGVVVA4YH3PVGIU5VE", "length": 3213, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "SSC मित्रांनो | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:१७ AM 0 comment\nहि SSC परिक्षा म्हणजे\nप्रयत्न केल्यास यश मिळते\nहे तर साधे-सुधे तंत्र असते\nमनी आत्मविश्वास भरून घ्या\nयश ही तुम्हाला शरण येईल\nतुम्हा शुभेच्छा भरभरून या\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/08/blog-post_74.html", "date_download": "2021-08-02T06:15:28Z", "digest": "sha1:WNAF6D3ASZGM6RBVYCBWBJDS6K3OFH5U", "length": 7935, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करावा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करावा\nगणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करावा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |\nगणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज महावितरणच्या फोर्ट स्थित कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तसेच कोकण विभा���ातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोकण विभागात गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी येथेही वीज कपात न करता चोवीस तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.याचबरोबर, रोहा येथे २२ केव्ही स्वीचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात २८०० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भोगोलिक दृष्ट्या मोठ्या शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यासंदर्भातही कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश मंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी दिले.\nगणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करावा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 18:32:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/editorial/devendra-fadnavis-visits-sharad-pawar-sparks-speculation-maharashtra-political-circles-a309/", "date_download": "2021-08-02T04:53:53Z", "digest": "sha1:K2ANYNUE6A64FQD2T5MYS4NUEA2R6I3W", "length": 22126, "nlines": 152, "source_domain": "www.lokmat.com", "title": "थोरले काका अन् देवेंद्रांच्या खुर्चीमागे नारद मुनी - Marathi News | Devendra Fadnavis visits Sharad Pawar, sparks speculation in Maharashtra political circles | Latest editorial News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२��\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nथोरले काका अन् देवेंद्रांच्या खुर्चीमागे नारद मुनी\nएकमेकींशी कट्टी घेतलेल्या रंभा-उर्वशीला समजावायला नारद मुनी गेले न् म्हणाले, ऐका बारामतीकर न नागपूरकर काय- काय बोलले ते\nथोरले काका अन् देवेंद्रांच्या खुर्चीमागे नारद मुनी\n(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)\nइंद्र दरबारात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. काही नर्तिकांमध्ये रुसवेफुगवे झाले होते. रंभा-उर्वशीला बऱ्याच वेळा समजून सांगूनही त्या दोघी एकमेकींशी बोलायला बिलकुल तयार नव्हत्या. ही बाब कानावर गेली, तेव्हा इंद्र महाराजांनी आदेश दिला, ‘जर भूतलावर बारामतीकर अन् नागपूरकर एकमेकांशी बोलू शकत असतील, तर या दोघींना काय अडचण’ हे ऐकून दचकलेल्या दोघींनी झटक्यात मौन सोडले.\nएकमेकींकडे बघून दिलखुलास हसल्या. मग मात्र, त्यांनी नारद मुनींकडे गळ घातली, ‘पण मुनी, थोरले काका अन् देवेंद्र नेमकं काय काय बोलले, हे आम्हालाही सांगा ना.’ - मग काय... मुनींनी हळूच वीणा झंकारत त्या दोघांमधला मधुर संवाद स्टार्ट टू एंड ऐकवला, तो असा...\nदेवेंद्र : तुमच्या तब्येतीला शुभेच्छा द्यायला आलो होतो.\nकाका : तुमच्या शुभेच्छा तर दीड वर्षापूर्वीच पावसाळ्यात मिळाल्या, म्हणून तर साताऱ्यात चिंब भिजूनही मी ठणठणीत राहिलो, सरकारही खणखणीत आलं.\nदेवेंद्र (लगेच विषय बदलत) : पण तुम्हाला मानसिक त्रास खूप होतो म्हणे अलीकडं वर्षभरापासून. तुमच्याकडं रिमोट एकच; पण टीव्ही खूप झालेत ना. कुणा कुणावर कंट्रोल ठेवणार तुम्ही\nकाका (अगदी सहजपणे) : त्यात काय विशेष कुणाचा आवाज कधी बारीक करायचा, याची बटनं आहेत माझ्याकडं. घ्याऽऽ पाणी घ्याऽऽ.\nदेवेंद्र (ग्लास उचलत) : पण तुमचे ते ‘संजयराव’ सरकारच्या तोंडचं पाणी पळवताहेत म्हणे. खेडमध्ये येऊन तुमच्या दादांनाही त्यांनी दम दिलाय\nकाका : पाहुण्यांच्या धाकानं घरातलं लेकरू शांत बसत असेल, तर काय प्रॉब्लेम म्हटलं तुम्हाला पाहुण्यांचा राग येतोय की, लेकराची काळजी वाटतेय तुम्हाला पाहुण्यांचा राग येतोय की, लेकराची काळजी वाटतेय घ्या... चहा घ्या ऽऽ.\nदेवेंद्र (कपात दूध ओतत) : नाथाभाऊंसारखी मंडळी सांभाळणंही तुमच्यासाठी थोडं अवघडच की... कधी दुधात मिठाचा खडा पडेल, सांगता येत नाही.\nकाका (गालातल्या गालात हसत) : नारायण मालवणकरांसारख्यांनाही आम्ही पूर्वी सहजपणे हँडल केलंय. उलट तुम्ही जळगावला जाऊन या. किती शांत झालेत ते... बघून याच.\nदेवेंद्र (कपात हळूच चमच्यानं ढवळत) : पण ‘वडेट्टीवार’सारखी मंडळी कधी शांत होणार सीएम नेमकं कोण, तेच समजत नसेल तुम्हालाही.\nकाका (शांतपणे रोखून बघत) : आमच्या दादांना भेटलात की नाही चक्कर मारून या त्यांच्याकडं.\nदेवेंद्र (गरमागरम चहाचा सावधपणे घोट घेत) : नको. नको. एकदा दूधानं तोंड पोळलं की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.\nकाका (मिश्कीलपणे) : तेव्हा मला विश्वासात घेतलं असतं, तर कदाचित दूधच काय... मलई अन् पनीरही मिळालं असतं की तुम्हा दोघांना. घाई नडली तुमची.\nदेवेंद्र (रिकामा कप खाली ठेवून हळूच कोपऱ्यातल्या ड्राॅवरकडे बघत ) : होय. चूक कळली आम्हाला. आम्ही तुमची भरलेली किटलीच घ्यायला हवी होती. दादांचा रिकामा कप हुडकत बसलो उगाच.\nकाका (नोकर ट्रे घेऊन गेल्यानंतर) : आता तरी कुठं वेळ निघून गेलीय मी तेव्हाही दिल्लीत भेटून आलो होतोच की तुमच्या अमितभाईंना... पण त्यांनीच इंटरेस्ट दाखवला नाही, मग मी तरी काय करणार\nदेवेंद्र (अस्वस्थपणे रुमालानं तोंड पुसत) : त्यांनी इंटरेस्ट सत्तेत दाखवला नव्हता की मी सीएम होण्यात\nकाका (झटकन विषय बदलत) : बाकी काय.. बडीशेप घ्या. खास गुजरातहून आणलीय. मध्यंतरी अहमदाबादला गेलो होतो ना, तेव्हा घेतली.\nदेवेंद्र (पुन्हा जुन्या विषयाचा धागा पकडून) : तुम्ही तर म्हणत होता की, अजूनही वेळ गेलेली नाही. मग सांगा कधी आपल्या संवादाचं दळणवळण ठेवूया व्यवस्थित.\n(एवढ्यात सुप्रियाताई काकांना मोबाइल आणून देतात.)\nताई : दिल्लीच्या मिनिस्ट्रीमधून कॉल आलाय. नितीनभाऊ बोलणार आहेत.\nदेवेंद्र (पटकन उठत) : चलाऽऽ येतो मी. तुमच्या तब्येतीला अन् तुमच्या सरकारला शुभेच्छाऽऽ.\nनारदांनी सांगितलेला जस्साच्या तसा संवाद ऐकल्यानंतर अप्सरेनं विचारलं; ‘पण मुनी, पुढं काहीच न बोलता नागपूरकर का निघून गेले नव्या समीकरणाची चाचपणी करण्याची चांगली संधी मिळाली होती की त्यांना.’ गालातल्या गालात हसत नारद उत्तरले, ‘आता नवा राजकीय जुगाड केवळ ‘ताईं’साठीच होऊ शकतो, हे त्या कॉलवरून कळतं ना... म्हणूनच गुजराती बडीशेप न खाता ते परत पावली फिरले. नारायणऽऽ नारायणऽऽ.’\nटॅग्स :Sharad PawarDevendra FadnavisPoliticsशरद ���वारदेवेंद्र फडणवीसराजकारण\nराजकारण :CoronaVirus News : \"लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली\"\nCorona Vaccine And Modi Government : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि त्या ...\nराष्ट्रीय :‘नमामि गंगे’अभियानाच्या पोस्टरवरील मोदी-शहा यांची छायाचित्रे हटविली\nModi-Shah : उत्तर प्रदेश सरकारने या पोस्टरवरून मोदी आणि शहा यांची छायाचित्रे हटविण्याची ही पहिलीची वेळ आहे. ...\nपुणे :तन्मय फडणवीसांनी 'हेल्थ वर्कर' म्हणून लस घेतली, माहिती अधिकारात उघड\nतन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु आहेत.काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. ...\nमहाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार : बाळासाहेब थोरात\nमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट. कृषी कायदे, सहकारी बँक, आणि पीक विमा या विषयांवर करण्यात आली चर्चा. ...\nपुणे :मोदीजींनी सांगितलं तर वाघाशीही दोस्ती करू, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला थेट 'ऑफर'\nउद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले.. ...\nकोल्हापूर :पावडर राज्य व केंद्र सरकारने खरेदी करावी -शरद पवार\nGokul Milk Kolhapur : राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होत असून, बटर व पावडरमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने बटर व पावडर खरेदी करून विक्री करावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मा ...\nसंपादकीय :BLOG: ....असे गणपतराव पुन्हा होणे नाही\nग्रामीण अर्थकारण, समाजकारणाशी असणारी बांधिलकी जपत ते संयमाने पण निर्धाराने एकाकीपणानं लढत राहिले. ...\nसंपादकीय :सोलापूर टू दिल्ली.. व्हाया मुंबई \nसंपादकीय :Tokyo olympics: पदक नाही, तरी सिमॉन जिंकली; ती कशी\nTokyo olympics Live Updates:यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली हा तणाव खेळाडूंना असह्य झाला. ...\nसंपादकीय :आजचा अग्रलेख: केंद्र सरकारच��या या निर्णयामुळे ओबीसींच्या वेदनेवर फुंकर\nOBC reservation: एमबीबीएस ही पदवी तसेच एमडी, एमएस या पदव्युत्तर पदव्या आणि विविध प्रकारच्या विशेष उपचाराच्या पदविका, त्याचप्रमाणे दंतरोग चिकित्सा विषयाची बीडीएस ही पदवी व एमडीएस ही पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये हे नवे आरक्षण अंमलात येणार आहे. ...\nसंपादकीय :प्राच्यविद्या क्षेत्रातील बहुमुखी विद्वत्तेचा सन्मान\nshrikant bahulkar: डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती- संशोधन केंद्राचा ग.मा. माजगावकर स्मृती पुरस्कार उद्या, दि. १ ऑगस्ट रोजी प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त.. ...\nसंपादकीय :Population: पृथ्वीच्या पाठीवर कुणाचे किती ओझे\nPopulation: अवघ्या पृथ्वीचा विचार केला तर हे साधारण ७ अब्ज लोकांचे घर आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या एका मोठ्या वर्तुळात मांडली तर कसे दिसेल ते चित्र\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/julale-nat.html", "date_download": "2021-08-02T05:49:58Z", "digest": "sha1:WUBACSWNEQ5X652MTR7NOLCR3ZFULZF3", "length": 3600, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "जाणता अजाणता जुळले नातं | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nजाणता अजाणता जुळले नातं\nजाणता अजाणता जुळले नातं\nजसं दवबिंदु अन् गवताचं पात\nसहवास क्षणभराचा एवढीच खंत\nपण तरीही विचार कोण करतं\nदवबिंदुच प्रेम पात्यापात्यावर ओघळतं\nकधी अश्रुं तर कधी मोती होउन बरसतं\nअलगदपणे येउन मातीत मिसळतं\nबघुन हे पात्याचं मन करपतं\nजीवापाड जपलेलं नाते असे तुटतं\nतेव्हा काय अन् कसे वाटतं\nआठवणींच्या वेदनांनी मन कस झुरतं\nहे ज्याने प्रेम केलंय त्यालाच कळतं\nविसरायचं म्हटले तरी कोण विसरतं\nनाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा आठवतं\nकारण प्रेमाच नातं हे असच असतं\nप्रेम तर नाही,आयुष्य माञ संपत...\nमराठी प्रेम कविता मराठी कविता\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://shekru.org/", "date_download": "2021-08-02T06:45:26Z", "digest": "sha1:YQOD3NIK4C4ATRHFBQPBK2DIGLGFASHT", "length": 10865, "nlines": 207, "source_domain": "shekru.org", "title": "Shekru", "raw_content": "\nपावसाळ्यात जनावरांना होणारे आजार व उपाययोजना / डॉ. विष्णु नरवडे\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nपावसाळ्यात जनावरांना होणारे आजार व उपाययोजना\nजनावरांमधील प्रमुख आजारांची ओळख, आजार होण्याची कारणे, लक्षणे, उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरण इत्यादी.\nकार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे\nसहयोगी प्राध्यापक, गो संशोधन व विकास प्रकल्प, पशुसंवर्धन व दुग्धशात्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी\nवेळ: सकाळी ११ वा.\nकृषी विज्ञान केंद्र, धुळे:\nकृषी विज्ञान केंद्र, धुळे:\nभात पिक संरक्षण (भाग-२) / प्रा. उत्तम सहाणे\nकृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nभात पिक संरक्षण (भाग-२)\nभात पिक नुकसान करणारे खेकडे, उंदीर त्यांची ओळख व व्यवस्थापन. भातावर येणारे रोग, ओळख व व्यवस्थापन. करपा, कडा करपा, शेंडे करपा, पर्ण कोश करपा, आभासमय काजळी या रोगांची ओळख व व्यवस्थापन इत्यादी.\nपिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर\nवेळ: सायं ७ वा.\nकृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:\nकृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:\nट्रॅक्टरचलित अवजारांचे व्यवस्थापन / इंजि. वैभव सूर्यवंशी\nमहात्मा ���ुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nविविध ट्रॅक्टरचलित सुधारित अवजारे जोडणी, देखभाल व दुरुस्ती इत्यादी.\nविषय विशेषज्ञ, कृषि शक्ती व अवजारे अभियांत्रिकी, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव\nवेळ: सकाळी ११.०० वा.\nकृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:\nकृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:\nमासे व आधारित उत्पादनांसाठी किरकोळ विक्री नियोजन व मांडणी / लीना निंबाळकर\nशेकरू.फाउंडेशन आणि असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया) मुंबई चॅप्टर व चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nएक जिल्हा एक उत्पादन मालिका / मुंबई, रायगड / मासे आणि कोळंबी\nमासे व आधारित उत्पादनांसाठी किरकोळ विक्री नियोजन व मांडणी\nमासे किरकोळ विक्रीसाठी, दुकाने/स्टॉल, होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या पुरवठ्यासाठी बाजारपेठेचे मॉडेल. उभारणीसाठीचा दृष्टीकोन आणि सामग्री, आपल्या ग्राहकांना जाणून घेणे, नियोजन, उपलब्धतेचा स्त्रोत, सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे, आवक जावक माहिती आणि गुणवत्ता व्यवस्थापन इत्यादी.\nगुणवत्ता नियंत्रण सल्लागार, समुद्री खाद्य निर्यात, किरकोळ विक्री, प्रमाणीकरण आणि लेखापरीक्षण\nवेळ: सायं ७ वा.\nअसोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया):\nचेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:\nचेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:\nप्रत्येकजण या सत्राला उपस्थित राहू शकतो, हे सत्र विनामूल्य आहे आणि सर्वांसाठी सर्व ठिकाणी खुले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-janhvi-kapoor-khushi-kapoor-boney-kapoor-tirumala-temple-video-5912580-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:05:00Z", "digest": "sha1:A6FXD2TJOL4VNSQQLGQX5EB7YSYGUUVT", "length": 3365, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Janhvi Kapoor Khushi Kapoor Boney Kapoor Tirumala Temple Video | \\'Dhadak\\' चित्रपटाच्या यशासाठी वडील आणि बहिणीसोबत तिरुपतीला पोहोचली जान्हवी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'Dhadak\\' चित्रपटाच्या यशासाठी वडील आणि बहिणीसोबत तिरुपतीला पोहोचली जान्हवी\nएन्टटेन्मेंट डेस्क: श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर, वडील बोनी कपूर आणि लहान बहीण खुशीसोबत तिरुपतीच्या मंदित पोहोचली. तिथे तिघांनी तिरुपतीचे दर्शन केले आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ जान्हवीच्या फॅन क्लबने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दर्शनाच्यावेळी जान्हवी-खुशी साडीमध्ये दिसल्या. जान्हवीने ब्लू-पिंक साडी नेसली होती तर खुशीने मरुन-ग्रीन साडी नेसली आहे. जान्हवी कपूरचा 'धडक' चित्रपट 20 जुलैला रिलीज होत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर स्क्रीन शेअर करतोय. चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतान आहेत. हा चित्रपट मराठी चित्रपट 'सैराट'चा रीमेक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2211/", "date_download": "2021-08-02T07:02:45Z", "digest": "sha1:EANFCHOUDUBWRKY7N3KSYQR7XHMJLNJX", "length": 8288, "nlines": 199, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आहे बरेच काही सांगायला मला-1", "raw_content": "\nआहे बरेच काही सांगायला मला\nआहे बरेच काही सांगायला मला\nआहे बरेच काही सांगायला मला\nकाळीज ठेव तूही ऐकायला मला\nठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती\n(झाला उशीर थोडा वाचायला मला)\nअसतो कधी इथे मी, असतो कधी तिथे\nजावे कुण्या दिशेने शोधायला मला\nका रात्र मी अमेची जागून काढली\nयेणार चंद्र नव्हता भेटायला मला\nभेटायला हवे ते, का भेटले कधी\nआले नको नको ते बिलगायला मला\nहलकेच हात मीही हातात घेतला\nहोतेच शब्द कोठे बोलायला मला\nनेहमी असंच घडणार आहे\n'ते' न बोलताच संपणार आहे\nतरी अजून काय ठरणार आहे\nबोलायचं पटकन पण वेडं मन\nत्याचाही मुहुर्त पाहणार आहे \nभेटतो तेव्हाच माहित असतं\nनिघायची वेळ येणार आहे\nपटकन विचारावा प्रश्न हवासा\nतर शब्द ओठीच अडणार आहे \nमी न विचारताच तू काय\nहवं ते उत्तर देणार आहे\nहे पुरतं कळतंय तरीही\nतोंड माझं का बोलणार आहे\nन बोलता बोललेले शब्द\nतुला वेड्याला कळणार आहे\nमी बोलले/न बोलले तरी गप्पच\nनेहमीसारखा तू राहणार आहे \nउष्ट्या कुल्फीची चव मात्र\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nआहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nन बोलता बोललेले शब्द\nतुला वेड्याला कळणार आहे\nमी बोलले/न बोलले तरी गप्पच\nनेहमीसारखा तू राहणार आहे \nउष्ट्या कुल्फीची चव मात्र\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसल�� तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nनेहमी असंच घडणार आहे\n'ते' न बोलताच संपणार आहे\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nतरी अजून काय ठरणार आहे\nबोलायचं पटकन पण वेडं मन\nत्याचाही मुहुर्त पाहणार आहे \nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nस्वप्न माझं हे संपलं तरीही\nमनात तूच उरणार आहे\nतुझ्यात मी नसले तरी\nमाझ्यात तूच सापडणार आहे \nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nRe: आहे बरेच काही सांगायला मला\nठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती\n(झाला उशीर थोडा वाचायला मला)\nआहे बरेच काही सांगायला मला\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3643", "date_download": "2021-08-02T04:45:05Z", "digest": "sha1:2GMRFQQZHMVO7QWOPVUAN6ZUXMG3IZFH", "length": 19150, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक :- दलित असलेल्या पत्नीस आई वडिलांनी विरोध केल्यामुळे सूरज चौबे यांनी दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, गुन्हा दाखल होउन सुद्धा आरोपी मिळेना ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > धक्कादायक :- दलित असलेल्या पत्नीस आई वडिलांनी विरोध केल्यामुळे सूरज चौबे यांनी दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, गुन्हा दाखल होउन सुद्धा आरोपी मिळेना \nधक्कादायक :- दलित असलेल्या पत्नीस आई वडिलांनी विरोध केल्यामुळे सूरज चौबे यांनी दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, गुन्हा दाखल होउन सुद्धा आरोपी मिळेना \nमाझ्या सुरज चौबे या पतीला अटक करण्यास असमर्थ पोलीसांची जबाबदारी माझेवर दया. पिडीत रुची चौबे या महिलेचे पत्रकार परिषदेतून पोलीसाना आवाहन.\nबल्लारपूर येथील साईबाबा वांडत राहणाऱ्या रूची कुडवे या मुलीचा ब्राम्हण समाजातील सुर��� चौबे या मुलाशी प्रेम विवाह सन २०१५ ला झाला व त्यानंतर नोंदणीकृत विवाह २०१८ ला झाला. पण मुलगी ही दैलीत समाजाची असल्याने सुरज चौके या ब्राह्मण परिवाराने मुलीला घरात घेण्यास मनाई केली व ती मुलगी दलीत समाजाची व निच आहे तिला घरात घेशील तर तुला सुध्दा घरातुन हाकलुन देईल अशा प्रकारच्या धमक्या पती सुरज चौबेला मिळायचा. त्यामुळे तो मुलीच्या माहेरी येवूनच राहायचा व स्वतःच्या घरी सुध्दा येत जात राहायचा या दरम्यान सुरज चौबे हा आपल्या सासुला कामधंदयासाठी पैसे मागायचा त्यामुळे मुलीच्या आईने आपला जावई म्हणून जवळपास रू. ५,००,०००/- त्याला टप्या टप्प्याने कधी सोने विकुन तर कधी नातेवाईकांना मागून त्याला दिले. पण जेव्हा मुलीच्या आईने नंतर पैसे देण्यास नकार दिल्याने सुरज चौबे ने सासुला व बायकोला जातीवाचक शिवीगाळ करणे सुरू केले. त्यामुळे सन २०१९ ला त्याचे विरोधात पत्नी रूची ने जातीवाचक शिवीगाळ केल्याने बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये तकार दिली व गुन्हा दाखल केला. आता आपल्याला पतीशी संसार करावयाचा नाही म्हणून ती यु ए ई ला नौकरी शोधण्याकरीता गेली पण सुरज चौबे हा सासुला विनंती करायचा व रुचीला सुध्दा व्हॉट्सअप द्वारे कॉल करायचा आणि समजवायचा की, मी यानंतर तुला जातीवाचक शिवीगाळ करणार नाही, तुला बायको सारखे प्रमाणे वागवील व वेळ पडल्यास ड्रायव्हर बनून सुध्दा राहील पण तु आली नाहीस तर मी आत्महत्या करील अशील धमकी दयायचा. असाच एके दिवशी तो राजुरा नदीवर जावून रूचीला व्हिडीओ कॉल केला व मी आता नदीत बुडून आत्महत्या करील अशी धमकी दिल्याने रूचीने बल्लारपूर मध्ये येण्यास होकार दिला परंतु तिथे आल्यानंतर तिर-या दिवसापासूनच रूचीला मानसिक त्रास देणे सुरू केले. शिवाय आपल्याला एक बाळ झाल तर माझे आई-वडील सुध्दा तुला स्विकारेल असे म्हणून रूचीला गरोदर केले. ही वार्ता जेव्हा चौबे परिवाराला माहित झाली. तेव्हा त्यांनी रूचीला गर्भपात करण्याकरीता दबाव आणण्यास सुरूवात केली व पती सुरज चौबे यांनी गर्भपाताच्या गोळया जबरदस्तीने चारण्याचा प्रयत्न केला.\nआरोपी चौबे यांनी रूची हिला गर्भपात करण्याच्या गोळ्या आणून सुरज यांनी दिल्या त्या नेमक्या कुठुन आणल्या याबद्दल अन्न औषधी प्रशासनाकडे रूची हिने तकार दाखल केली असून महाराष्ट्रात गर्भपाताच्या गोळयांवर प्रतिबंध असतांना संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे पण अजुन पर्यंत या संदर्भात कुठलीही कार्यवाही प्रशासनाने केली नाही. शिवाय रूचीच्या गर्भात मुलगी असल्याबाबत त्यांच्या चार पंडीताकडून लिंग निर्धारीत करण्याबाबत मॅसेज रूचीला पाठविण्यात आलेला आहे त्याबद्दल सुध्दा पो.स्टे. बल्लारपूर येथे तकार केली होती पंरतु त्यावर सुध्दा सुरज चौबे यावर अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही.\nपरंतु रूचीला गर्भपात करायचा नव्हता त्यामुळे तीने बल्लारपूर पो.स्टे. मध्ये सुरज चौबे विरोधात तकार दाखल केली. त्या तकारीवरून पती सुरज चौबे यांचे सह परिवारातील सासु सासरे, दोन्ही ननदा, तसेच त्यांचा जावई यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्हयामध्ये आरोपी सुरज याला तात्पुरता जामीन मिळाला असून आता न्यायालयाने त्याचे विरोधात अटक वारंट काढलेला आहे. परंतु पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून आरोपी सुरज याला पकडण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मला पोलीसांची जबाबदारी दया मी त्याला पकडतो कारण मला ९ वा महिणा सुरू असून जर या दरम्यान आरोपीने माझेवर हमला केल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार हा सवाल करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पिडीत महिला रूची चौबे यांनी पत्रकार परिषदेत घेवून पोलीस प्रशासनाकडे केली.\nस्तुत्य उपक्रम :- फाऊंडेशनच्या माध्यमातून पाचवी ते नववी मध्ये शिकणार्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना नोट्सबुक वितरण.\nआंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याब��्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/weather-updates-heavy-rain-warning-for-next-five-days-in-the-state/", "date_download": "2021-08-02T06:03:25Z", "digest": "sha1:AAJMHUTCL7G7TSZRK7JKPBE6NWNZT47J", "length": 8590, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Weather Updates : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा – Dainik Prabhat", "raw_content": "\nWeather Updates : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई – आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यावत आली आहे.\nआज (दि. 15) पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.\nत्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.\nदरम्यान, उद्या (16 जून) रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यपालांसोबतच्या बैठकीला भाजपच्या 24 आमदारांची दांडी; ‘तृणमूल’प्रवेशाच्या चर्चांना उधाण\nउरवडे आग प्रकरण; कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी\nपूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये\nकोल्हापूर : शिवाजी पूल आणि कुंभार गल्ली परिसराची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी\nRain Alert : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\nRain Alert : 29 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा\nउभ्या ऊस पिकांसह शेतीच गेली वाहून…, तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने फटका…\nअहवाल आल्यावर दोन दिवसांत सर्वंकष मदत – उद्धव ठाकरे\nराज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी\nमुळशीतून कोकणात जाणारा रस्ता दोन दिवस बंद\n मुंबईतील गोवंडीत घर कोसळून 3 ठार\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nपूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये\nकोल्हापूर : शिवाजी पूल आणि कुंभार गल्ली परिसराची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी\nRain Alert : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/z-plus-security/", "date_download": "2021-08-02T06:24:24Z", "digest": "sha1:LVS64W3FWRCSVMGJCR7L4DBN72CVVD6Z", "length": 2235, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Z plus security Archives | InMarathi", "raw_content": "\nझेड, वाय, झेड प्लस… VIP लोकांना दिल्या जाणाऱ्या सिक्युरिटींचे प्रकार जाणून घ्या\n९ सप्टेंबरला कंगनाच्या मुंबईत येण्याच्या वादावरून तिच्यावर होणाऱ्या घातपाताची शक्यता बघता केंद्राने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिलेली आहे.\nजाणून घ्या VIP Security कोणाला मिळते आणि त्याचे महत्त्व काय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === तुम्ही मोठमोठे नेते, राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ति यांच्या भोवती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/04/blog-post_6.html", "date_download": "2021-08-02T05:12:36Z", "digest": "sha1:7QJRPE4Q3KBYRKP2UAIQ2JOBTMQZDL24", "length": 3211, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - गाड्या | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:४१ PM 0 comment\nया गाड्याच गाड्या चहूकडे\nवाढल्या इतक्या गाड्या की\nयापुढ्यात भरले लोक थोडे\nहि माणसां पेक्षा संख्या बघा\nगाड्यांचीच तर वाढली आहे\nआता गाड्यांनीच वेढली आहे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/02/blog-post_16.html", "date_download": "2021-08-02T05:25:23Z", "digest": "sha1:XAAH7Y7EL4ILRDIEVJ6LJUEWE64MSTWF", "length": 9533, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित\nवरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nपेण तालुक्यातील वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आकस्मिक मृत्यूची गंभीर दखल आदिवासी विकास विभागाने घेतली असून या प्रकरणी पेण प्रकल्प अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करत दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांना कर्तव्यात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा केल्याबद्दल निलंबित केले आहे.\nया प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत विद्यार्थिनीच्या पालकांना दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आहे.तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असून आश्रमशाळेत सध्या उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीबरोबरच वाढीव सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.वरसई आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 4 फेब्रुवारी रोजी तिचे पालक भेटण्यास आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 फेब्रुवारीला सकाळी आश्रमशाळेत इतर विद्यार्थिनी तसेच शिक्षकांना काहीही न सांगता ही मुलगी आश्रमशाळेच्या बाहेर पडली. हे आश्रमशाळेतील सीसीटीव्ही फुटेजद्वारे निदर्शनास आले. या मुलीचा शोध घेण्यासाठी आश्रमशाळेकडून त्वरित प्रयत्न करण्यात आले. तिच्या पालकांशी आश्रमशाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक संपर्कात होते. मात्र रात्री उशीरापर्यंत ही विद्यार्थिनी सापडली नाही. अखेर 6 फेब्रुवारीला दुपारी आश्रमशाळेपासून तीन ते चार किमी लांब असलेल्या जंगलात या विद्यार्थिनीने एका झाडाच्या फांदीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात कोणतीही चिट्ठी लिहिलेली सापडलेली नाही. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेण प्रकल्प अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करत आश्रमशाळेच्या दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांचा शासकीय कामात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने त्यांना निलंबित केले आहे. तसेच भविष्यात आश्रमशाळेची सुरक्षा अधिक वाढविण्यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही आश्रमशाळेत लावण्याचा निर्णय घेतला आहे.\nवरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्���ूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:20:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/maharashtra-elections-ncp-ahead", "date_download": "2021-08-02T06:59:41Z", "digest": "sha1:BDDV2XXGZTBRLZWZ5OKTH7UG6NCWXX4G", "length": 16410, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भाजपला राष्ट्रवादीने रोखले - द वायर मराठी", "raw_content": "\n२२० ते २५० जागांवर विजय मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप-शिवसेनेला राष्ट्रवादी-काँग्रेसने रोखल्याचे आत्ताचे चित्र असून, काही निकाल धक्कादायक लागले आहेत.\nभाजप आणि शिवसेना महायुती राज्यामध्ये सत्ता स्थापन करणार असली तरी भाजपचे आकडे कमी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला रोखल्याचे चित्र आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या कल आणि निवडणुकीच्या निकालावरून भाजप १०० ते १०५ जागांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. शिवसेना ५५ ते ६० जागांच्या आसपास राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ४३ ते ४५ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे.\nभाजप-सेना महायुतीला २२० ते २५० जागा मिळतील असा भाजपचा कयास होता. आज सकाळीही इतक्याच जागा मिळतील असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी व्यक्त केला होता. पण संध्याकाळपर्यंत निकाल जसजसे येऊ लागले तसे राज्याचे चित्र बदलत गेले.\nपश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०१४ च्या निवडणुकीमध्ये गेलेले आपले बहुतांशी मतदारसंघ परत मिळविले आहेत. राष्ट्रवादीने पुणे, कोल्हापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे विजय मिळविले. विशेषतः साताऱ्यामध्ये भाजपचे उद्यनराजे भोसले पराभूत झाले. तेथे लोकसभेसाठी पोट निवडणूक झाली. त्या ठीकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी मोठा विजय मिळविला.\nराष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून, परळीमधून धनंजय मुंडे, बारामतीमधून अजित पवार, नाशिकमध्ये छगन भुजबळ, श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे या विजयी झाल्या.\nपंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, राम शिंदे, मुक्ताईनगर मधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचे पराभव झाल्याने भाजपला धक्का बसला आहे.\nभोकरमधून ८७ हजार मतांनी अशोक चव्हाण विजयी झाले तर ८ हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण कराड मधून जिंकले. काँग्रेससाठी हे विजय मोठे होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये १५ हजार मतांनी विजयी झाले, आशिष शेलार २५ हजार मतांनी विजयी झाले तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील २१ हजार मतांनी कोथरूडमधून विजयी झाले.\nकल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे प्रमोद पाटील यांचा विजय झाल्याने मनसेला एक जागा मिळाली. .\nठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य आदित्य ठाकरे ६२ हजार मतांनी वरळीतून विजयी झाले. तर कणकवली येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे २३ हजार मतांनी विजयी झाले आहेत.\nदुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.\nसंध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भाजपचा स्ट्राईकरेट वाढला आहे. ते म्हणाले, “यावेळी आम्ही केवळ १६४ जागा लढवल्या, त्या तुलनेत आमच्या चांगल्या जागा आल्या आहेत. आमचा स्ट्राईकरेट ७० टक्के आहे. पण विरोधकांच्या जागा फार काही वाढलेल्या नाहीत. आम्हाला उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा धक्का आहे. आमचे काही मंत्री पराभूत झाले आहेत, त्याचं आम्ही विश्लेषण करू, दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली, त्याचा फटका आम्हाला बसला.” फडणवीस म्हणाले, की अपक्ष निवडून आलेल्या १५ जणांनी आपल्याशी संपर्क साधला आहे.\nते म्हणाले, “२२० जागा मिळविण्याचे जे चित्र उभे करण्यात आले होते, ते महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. सत्तेमध्ये ग���ल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्तेचा दुरुपयोग करायचा नसतो. डोके ताळ्यावर ठेऊन निर्णय घ्यायचे असतात. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ला करण्याचा जो प्रकार झाला, त्याला जनतेने नाकारले आहे. हे शासन आणि मुख्यमंत्री याना लोकांनी नाकारले आहे” मात्र आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल मिळाला असल्याचेने सहकारी काँग्रेस आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nपवार म्हणले, की आम्ही सगळे मित्रपक्ष बहुमताच्या आसपास जाऊ ही अपेक्षा होती, पण अधिक प्रयत्न करायला हवे होते.\nते म्हणाले, “जे यश मिळाले त्याचा आनंद आहे. तरुणांचा आम्हाला खूप मोठा पाठींबा मिळाला. बदलाची प्रक्रिया सुरु झाली आहे. जनमत पाहता पक्ष पुन्हा जोमाने उभा करणार आहे. नवे नेतृत्त्व उभे करणार आणि ही लढाई पुढे नेणार.”\nमहाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कलम ३७० चा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग- कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आणि कलम ३७० जे संसदेने रद्द केले आहे. ते परत आणण्याचा प्रश्नच नाही, तरी पंतप्रधान आव्हान देत होते.\nपवार म्हणले, “देशाचा पंतप्रधान विरोधी पक्षाच्या नेत्यांना, ‘डूब मरो’, असे जे म्हणतात ते त्यांना त्यांच्या पदाला शोभा देत नाही.”\nसाताऱ्यामध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मोठ्या फरकाने पराभव होत असल्याचे चित्र आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, “गादीची प्रतिष्ठा न ठेवण्याची काही जणांची भूमिका असेल, तर लोक काय करतात याचे सातारा, हे उत्तम उदाहरण आहे. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या प्रमाणावर जनतेने पाठींबा दिला.” पवार म्हणाले, की काही अपवाद वगळता, पक्षांतराला लोकांनी पाठींबा दिला नाही. पक्ष सोडून गेलेल्या लोकांविषयी जनतेची प्रतिक्रिया नकारात्मक होती.\nपवारांचे राजकारण आता संपेल, असे जे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा म्हणत होते, त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की त्यांचे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान किती आहे, याची मला कल्पना नव्हती. पण पंतप्रधान आणि गृहमंत्री आता महाराष्ट्राला सहकार्य करतील, अशी आशा आहे.\nभा���पच्या जागा कमी झाल्याने शिवसेनेचा आवाज वाढला आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की जनतेने सगळ्यांचेच डोळे उघडले आहेत. ते म्हणाले, “जी काही भाजप बरोबर चर्चा होईल, ती पारदर्शकपणे केली जाईल.” सत्ता एकत्रितपणे राबविण्यासाठी ५०-५० टक्के सहभाग ठरविला जाईल.\n‘निक्काल’ लागलेलाच नाही, पुढे काय\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-tips-what-should-be-included-in-diet-to-overcome-thyroid-disease-sb-528178.html", "date_download": "2021-08-02T05:49:18Z", "digest": "sha1:NDIBH2SHNDUTNYZBARTKMXX2DPA4EEY6", "length": 7635, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Health tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून खा, नक्की दिसेल परिणाम– News18 Lokmat", "raw_content": "\nHealth tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून खा, नक्की दिसेल परिणाम\nथायरॉइड आरोग्यावर अनेक घातक परिणाम करतात. त्याला रोखण्यासाठी या काही सोप्या टिप्स.\nथायरॉइड आरोग्यावर अनेक घातक परिणाम करतात. त्याला रोखण्यासाठी या काही सोप्या टिप्स.\nमुंबई, 7 मार्च : आजकाल थायरॉईडची समस्या अतिशय सामान्य झालेली आहे. हा आजार गळ्यात असलेल्या थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होतो. (health tips) यात अचानक वजन वाढणं किंवा वजन कमी होणं, गळ्यात सूज येणं, केस गळणं, आवाज बदलणं अशा गोष्टी होतात. थायरॉईड दोन प्रकारचा असतो. हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड. यापासून वाचण्यासाठी डायटवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी तुमच्या रोजच्या आहारात घ्या. (how to deal with thyroid) आयोडीनयुक्त गोष्टी ज्या गोष्टीत आयोडीन जास्त आहे त्या आहारात घ्या कारण आयोडीन थायरॉईडच्या दुष्परिणामांना रोखत या आजारापासून वाचवतं. यासाठी मनुका, बटाटा, दूध, दही, ब्राऊन राईस आणि लसूण अशा गोष्टी खा. (ways to handle thyroid) फळं आणि ज्यूस डाळिंब, सफरचंद, केळी, द्राक्ष, टरबूज अशा गोष्टी नक्की खा. फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. फळं खाल्ल्यानं रोगप्रतिकारकक्षमता वाढते. फळं थायरॉईडच नाही तर इतर अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतात. (diet for thyroid problem) डेअरी प्रॉडक्ट्स डेअरी प्रॉडक्ट्स आहारात नक्की घ्या. यात खूप जास्त जीवनसत्व, मिनरल्स, कॅल्शिअम असतं. याशिवाय रोगप्रतिकार यंत्रणेला बळ मिळतं. विविध रोगांपासून बचाव होतो. दूध (फूल क्रीम, टोन्ड, स्किम्ड, लो-फॅट), दही, लोणी, चीज, पनीर, क्रीम आणि कस्टर्डसारख्या गोष्टी सतत खा. (what to eat in thyroid) हेही वाचा धक्कादायक अहमदनगरमध्ये व्यापाऱ्याचं अपहरण, गावकऱ्यांनी उचललं हे पाऊल सी फूड थायरॉईडपासून बचाव व्हावा यासाठी आहारात सी-फूड नक्की घ्या. शेलफिश, झिंगे आणि सागरी मासे नक्की खा. यात असलेलं ओमेगा - ३ फॅटी ऍसिड थायरॉईडपासून वाचण्यासाठी उपयोगी असू शकतं. (diet to have in thyroid) हेही वाचा घोड्याला खांद्यावर घेतो, अंगावरून कार गेली तरी सहीसलामत,पाहा या ताकदवानाचे VIDEO लोह आणि कॉपरयुक्त आहार थायरॉईडपासून वाचण्यासाठी अशा गोष्टी खा ज्यात लोह आणि तांबं अर्थात कॉपर जास्त प्रमाणात असेल. यासाठी पालक, विविध शेंगा, ब्रोकोली, लाल मांस, भोपळ्याच्या बिया, बदाम, टोफू, काजू, सूर्यफुलाच्या बिया यांचा आहारात समावेश करा. (Disclaimer - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)\nHealth tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून खा, नक्की दिसेल परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-08-02T07:21:27Z", "digest": "sha1:6GJVJU5YBHKWXT67LCXR7VOWA7GUWC3C", "length": 3103, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९७० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. १९७० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nइश्क पर जोर नहीं (१९७० हिंदी चित्रपट)\nकंकन दे ओले (१९७० हिंदी चित्रपट)\nजीवन मृत्यू (१९७० हिंदी चित्रपट)\nतुम हसीन मैं जवाँ (१९७० हिंदी चित्रपट)\nशराफत (१९७० हिंदी चित्रपट)\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१६, at १९:४२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1003450", "date_download": "2021-08-02T07:23:31Z", "digest": "sha1:KDISRKCCLDURUOE4VBPHCQ3TQ6DYLHCA", "length": 2194, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सोल बांबा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सोल बांबा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:१५, ११ जून २०१२ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: tr:Sol Bamba\n१९:५१, २३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sv:Sol Bamba)\n१९:१५, ११ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: tr:Sol Bamba)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T07:32:11Z", "digest": "sha1:CTMBHKP2DWMS4QV5Q3SS6JNU5RQFT3EL", "length": 4606, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योहान तिसरा, स्वीडन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीडनचा राजा योहान तिसरा (डिसेंबर २३, इ.स. १५३७ - नोव्हेंबर २७, इ.स. १५९२ याने स्वीडन वर इ.स. १५६८पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. हेर्टिग योहान (ड्यूक योहान) या नात्या/नावाने त्याने फिनलंडवरही राज्य केले.\nइ.स. १५३७ मधील जन्म\nइ.स. १५९२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/maayecaa-mnodiip/287y09oi", "date_download": "2021-08-02T06:46:07Z", "digest": "sha1:MDKNGLMOV72YOM3DAC6HS2Z7DKRJTGMU", "length": 32939, "nlines": 341, "source_domain": "storymirror.com", "title": "मायेचा मनोदीप | Marathi Inspirational Story | Anuja Dhariya-Sheth", "raw_content": "\nकथा मराठी मदत प्रतीक आजी पणती दिवाळी आकाशकंदिल मराठीकथा मनोदीप\n\"सहवास सोसायटी\" नावाप्रमाणेच होती. सगळे एकमेकांच्या सहवासात गुण्यागोविंदाने राहायचे. सर्व जाती समभाव याप्रमाणे सगळे सण मोठ्या उत्साहात करायचे. सोसायटी मधले सर्वच रहिवासी एकोप्याने सर्व करत होते. त्यांच्यात कधी भांडणतंटा, वाद-विवाद असे काही नव्हतेच. रोज रात्री सर्व एकत्र जमायचे, दिवसभरच्या गप्पा गोष्टी चालत असत, मुले खेळत असत. प्रत्येक सण आला की त्याची तयारी करणे त्या निमित्ताने एखादा कार्यक्रम अरेंज करणे, त्यात तेवढ्याच उत्साहाने भाग घेणे... वर्षभर काहीना काही सुरू असायचेच.\nबच्चे कंपनी पण हौशी होती. त्यांच्यामध्ये चिन्मय म्हणजेच चिकु. खूप हुशार मुलगा होता. वय असेल फक्त १०-१२ पण कायम दुसऱ्यांना मदत करणे आणि सतत कसले ना कसले प्रयोग करणे चालूच असायचे. त्याची आई आरती खूप काळजी करायची, कारण ह्या प्रयोगाच्या भानगडीत तो नेहमीच काहीतरी उपद्व्याप करून ठेवत असे. त्यामुळे रोज कोणी ना कोणी तिच्याकडे काही ना काही तक्रार करत असत. पण हा चिकू म्हणजे जणू त्या गोकुळातील कृष्णच होता. सतत खोड्या काढणे, काहीतरी करणे. पण त्याचे बोलणे असे होते की कोणाचाच राग जास्त राहात नसे.\nतर अशी ही सहवास सोसायटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नावारूपाला यायची. कारण त्यांच्यामध्ये खूपच एकी होती. व्यक्ती तितक्या प्रकॄती याप्रमाणे मतभेद झाले तरी मनभेद मात्र ते होऊ देत नसत. दिवाळी आल्यामुळे सर्वजण एकत्र जमले, काय तयारी करायची कसे करायचे प्रत्येक जण वेग वेगळ्या कल्पना देत होते. सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. चिकूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते. त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या मंदाताई अगदी सहज बोलून गेल्या, \"ताई यंदाची आमची दिवाळी काय खरी नाय बगा..\" नवऱ्याला काय कामधंदा नाय दोन महिनं व्हायला आल्यात. मी एकटी कुठंकुठं पुरी पडू... तेव्हापासून त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असे चिकूने ठरवले होते आणि त्याचाच तो विचार करत होता.\nआईला सांगितलं त्यांनी, पण आई म्हणाली असे खूप मुले आहेत तिथे तू कोणाला पुरा पडणा�� आहेस, सगळ्यांना देण्याएवढे आपल्याला नाही जमणार... बाबांनी पण असेच बोलून दाखवले, आजीला खूप कौतुक वाटले.. पण तिच्या वयाच्या मानाने तिला ते काही जमणार नव्हते. चिकूने लगेच आपले मित्र मंडळ गोळा केले, प्रत्येकानी आपल्या घरून दोन पुड्या, आणि आपले चांगले कपडे जे आपल्याला आता होत नाहीत असे आणायचे ठरले. हळूहळू सर्व मुले तयारीला लागली. कोणाच्याही नकळत हे सर्व सुरू होते. दिवाळीच्या खरेदीसाठी चिकू जात असताना त्याचे लक्ष मातीच्या पणत्या विकणाऱ्या काही लोकांकडे गेले, काही लहान मुले तर काही आजी होत्या. त्याला ते बघून वाईट वाटले. पण त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी त्याच्या पिग्गी बॅंकमधून थोडे पैसे काढले आणि काही पणत्या विकत घेतल्या. ताई चिडली त्याच्यावर, कारण रांगोळी सोबत ठेवायला तिला मस्त डिझाईनच्या पणत्या हव्या होत्या. चिकूने तिला एक दिवस गप्प राहायला सांगितले आणि स्वतः त्या सर्व पणत्या रंगाने रंगवून छान सजवल्या. ताई ते बघून खुश झाली. पण चिकूचे डोके मात्र वेगळ्या ट्रॅकवर गेले होते.\nइकडे सर्व बच्चेकंपनी तयार असलेला फराळ आणि सोबत स्वतःचे एक-दोन जुने पण चांगले ड्रेस घेऊन ठरल्या ठिकाणी आले आणि ही सर्व टोळी मंदाताईकडे निघाली. हा प्लॅन तर सक्सेस झाला आता. पणत्या काही त्याच्या डोक्यातून जात नव्हत्या. ह्या मुलांना आलेले पाहून मंदाताईंना आश्चर्य वाटले आणि त्यांनी आपल्या मुलांसाठी तसेच आजूबाजूला ज्या बायका त्या सोसायटीमध्ये काम करत होत्या त्या सर्वांसाठी आणलेल्या ह्या वस्तू पाहून त्यांना भरून आले. काही मुलांनी तर आपली आई जी साडी जास्त घालत नाही पडून आहे अशी साडीसुद्धा आईला गोडी लावून आणली होती. तिथल्या सर्व मुलांना आनंद झाला. तिथून बाहेर पडल्यावर जवळच हे पणती विकणारे बसायचे आता त्यांच्यासाठी काही करायचे तर वेळ कमी होता. पण चिकूचे डोके मात्र सुपरफास्ट धावत होते. तो सर्व मुलांना म्हणाला, एक प्लॅन तर झाला. लगेच सर्व म्हणू लागले हो ना त्यांना किती आनंद झाला नाही. आपल्याला सर्व मागितलं की मिळते म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. आता खरंच आपण असे हट्ट नाही करायचे. गरज नसेल तर वस्तू घ्यायच्या नाहीत. सर्व मुलांनी एक मताने ठरवलं.\nचिकू मात्र हरवला होता कुठेतरी... सगळ्यांनी चिकूला हलवले... काय रे तसा तो म्हणाला तुम्ही साथ दिलीत तर अजून एक प्लॅन डोक्यात आहे... काही मुले घाबरून म्हणाली, नको रे बाबा आई ओरडेल आता... तसे हे महाशय म्हणतात, अरे आता दुसरे काही आणायचं नाही फक्त आपल्या पिग्गी बॅंकमधून थोडे पैसे काढायचे, आपले जुने वॉटर कलर, ब्रश... शाळेत क्राफ्टसाठी आणतो तें पेपर, टिकली अशा वस्तू घेऊन या लगेच पुढे काय करायचे ते मी सांगतो.\nसर्व मुलांनी एकमेकांकडे बघितले आणि सर्व तयार झाले. लगेच सर्व सेना घरी आली. सगळ्यांच्याच आई बिझी होत्या दिवाळीच्या तयारीत. त्यामुळे मुले काय करतायत त्याच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. खावून जा रे खेळायला. असे सांगून त्या परत आवराआवर करत होत्या. इकडे सर्व सेना जमली. आपापल्या सायकली घेतल्या आणि निघाले. एक आजीबाई आणि त्याच बाजूला थोड्या अंतरावर एक मुलगा ह्या मातीच्या पणत्या विकत होते. मुलाचे आई-बाबा नसतात, आजीचे वय झाल्यामुळे तिला आता जास्त काम होत नसते. मुलगा अगदी हिरमुसून गेलेला असतो, रडवेला होऊन आजीला म्हणतो आपली दिवाळी कशी होईल कोणीच ह्या पणत्या घेत नाही. हे सर्व या चिकूने कालच लांबून ऐकले असते. म्हणूनच तो त्यांची मदत करायला आज आलेला असतो. आपल्या मित्र मैत्रिणींना घेऊन...\nतो त्या आजीबाईला आणि त्या मुलाला त्याने सजवलेल्या पणत्या दाखवत बोलतो, आम्ही सर्व जण तुम्हाला मदत करू... तुमच्याकडच्या पणत्यांना सजवायला... मला माहित आहे आजी, वेळ कमी आहे परवा दिवाळी आहे... पण आपण प्रयत्न करू.... आजीच्या डोळ्यात पाणी येते... त्याच्या चेहेऱ्यावर हात फिरवून बोट मोडते, आणि म्हणते देव अजून ह्या जगात हाय... सर्व मुले तिथेच कोपर्यात बसून कामगिरी सुरु करतात... आणि आजीबाईच्या सर्व पणत्या विविध रंगानी सजून जातात... तिला खूप आनंद होतो... दुसऱ्या दिवशी काही मुले राहिलेल्या पणत्या सजवत होते तर काही जवळ असलेल्या सोसायटीमध्ये विकायला जात होते... चिकूचा मित्र टिनूने एका घराची बेल वाजवली तर ती काकू नेमकी त्याच्या आईची ओळखीची निघाली... तिने सर्व उलटतपासणी केली... टीनूला घाम फुटला...\nथोड्याच वेळात सर्व बातमी फोन करून टिनूच्या आईला गेली... सहवास सोसायटीमध्ये लगेच एकमेकांना फोन झाले, खळबळ उडाली... हे ना त्या गोडबोलेेंच्या चिकूचे काम दिसतय... माने काकू रागातच बोलल्या... सगळ्या बायकांचा मोर्चा गोडबोलेंच्या घराकडे वळला... आरतीला म्हणजे चिकूच्या आईला सर्व बायकांनी फैलावर घेतले... बिचारी रडवेली झाली.. तुमचा चिकूच सर्व मुलांना काहीबाही शिकवत असतो... मागच्या काही दिवसात मुलांनी फराळ, कपडे आणि अजून बऱ्याच गोष्टी घरातून नेल्या आहेत... कसले रस्त्यावर जाऊन हे असे काम करायचे आरती म्हणाली, अहो मला खरंच काही माहिती नाही... चिकूनेसुद्धा बऱ्याच वस्तू नेल्या आहेत... तेवढ्यात त्याची आजी मध्ये पडली आणि म्हणाली माझा \"माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे.. आरती म्हणाली, अहो मला खरंच काही माहिती नाही... चिकूनेसुद्धा बऱ्याच वस्तू नेल्या आहेत... तेवढ्यात त्याची आजी मध्ये पडली आणि म्हणाली माझा \"माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे.. तो असे काहीबाही करणार नाही... मुलांना येऊ दे... तोपर्यंत उगाच काही निष्कर्ष काढू नका... सगळ्यांना आजीचे म्हणणे पटले... सर्वांनी लगेच आरतीची माफी मागितली... अगं एकदम असे ऐकायला आले त्यामुळे आम्ही घाबरून गेलो गं... आजीला सर्वजणी म्हणाल्या, आजी तुम्ही सर्व मुलांच्या लाडक्या आहात... तुम्हीच त्यांच्याशी बोला...\nमुले आली तेव्हा अख्खी सोसायटी त्यांच्या स्वागताला उभी होती... आजीने सर्वांना गेटवरच अडवले, आणि सांगितलं, मला सर्व प्रश्नांची खरी उत्तरं हवी आहेत नाहीतर तुम्हाला इथेच उभे राहावे लागेल... मुले म्हणाली आम्ही सर्व खर सांगूं.. एकेक जण पुढे येऊन बोलू लागला... आपल्या इथे कामाला येणाऱ्या ताई आणि त्यांच्या काही मैत्रिणी यांच्या मुलांना आम्ही फराळ, आणि आम्हाला होत नसलेले पण चांगले कपडे दिले... आईच्या साड्यापण दिल्या... तिथून येताना कोपऱ्यावर आजीबाई होत्या... त्यांचा एक नातू होता... मातीच्या पणत्या विकत होते.. पण कोणीच त्या साध्या पणत्या घेत नव्हते.. मग चिकूने त्या घेतल्या त्याला सजवले आणि त्यांना दाखवले आम्ही तुम्हाला असे बनवून देऊ का आजींना आनंद झाला त्या हो म्हणाल्या मग आम्ही त्यांना मदत केली आणि तिथल्या जवळच्या परिसरात विकल्या... तेव्हाच ह्या टिनूला त्या काळे काकूंनी विचारले.. आणि आम्ही घाबरलो.. आम्हाला माफ करा... आम्ही परत तुम्हाला न विचारता काही करणार नाही...\nसर्व सोसायटीने टाळ्या वाजवून मुलांचे कौतुक केले. सगळ्यांना मुलांचा अभिमान वाटत होता. मुले म्हणाली, आम्ही आता खरंच कुठलाच हट्ट करणार नाही. काही मुलांना जे हवे ते मिळत नाही आणि आम्हाला मागितले की लगेच मिळते त्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत आम्हाला आता कळाली आहे. सर्व पालक वर्गाचे डोळे भरून आले. ���ुलांनी खूप चांगले काम तर केलेच पण चांगली शिकवण त्यांनी घेतली. तेवढ्यात दुरून एक आजी बाई येताना दिसली, मुलांनी तिला ओळखले... तिने सर्वांचे आभार मानले आणि त्यांना खाऊ दिला... आणि जे जास्त पैसे मिळाले त्यातून तिने सर्वांसाठी आकाशकंदिल आणले होते... थरथरत्या आवाजात ती म्हणाली, \"ह्या पोरांनी मला केलेल्या मदतीपुढं हे लय छोट हाय... म्या दुसर काय बी आणू शकत नाय पोरांनु...\" हे नक्की वापरा...\nचिकूची आजी लगेच त्यांना म्हणाली, नक्कीच लावू आम्ही... हा आकाशकंदिल नसून तुमच्या मायेचे प्रतीक आहे आणि हा मायेचा मनोदीप नेहमीच झळकत राहील. दिवाळी संपल्यावर सोसायटीकडून सर्व मुलांचा ह्या चांगल्या कामासाठी सत्कार केला गेला आणि दरवर्षी मातीच्या पणत्या सजवून विकणे या शिवाय या गरजूंना प्रत्येक सणाला मदत करण्यासाठी एक ठराविक रक्कम आणि आपल्या घरात असलेल्या जास्तीच्या चांगल्या वस्तू जमा करणे यासाठी सोसायटीने \"मायेचा मनोदीप\" म्हणून एक छोटी संस्था निर्माण केली.\nसगळ्यांच्याच मनात ही दिवाळी मात्र वेगळ्याच आदर्शाचा मनोदीप झळकून गेली आणि सर्वांची दिवाळी ही सारखी नसते याची जाणीव सुद्धा...\nबाबा - एक कल्...\nबाबा - एक कल्...\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पान�� तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Shatakanchya_Yadnyatun", "date_download": "2021-08-02T04:53:11Z", "digest": "sha1:BXTLVMSYD34P2QECZ4P6HTJ5M232537K", "length": 4016, "nlines": 50, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "शतकांच्या यज्ञांतून उठली | Shatakanchya Yadnyatun | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nशतकांच्या यज्ञांतून उठली एक केशरी ज्वाला\nदहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला\nशिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा\nदिशा दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा\nहे वादळ उग्र विजांचे\nकाळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला\nकडेकपारी घुमू लागले विजयाचे गान\nजळल्या रानांतुनी उमलले पुन्हा नवे प्राण\nरायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे\nशिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे\nहा तेजाचा झोत उफाळुन सृष्टीतून आला\nशिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या\nधिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार\nअधीर हृदयांतुनी उमटला हर्षे जयजयकार\nसिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज\n'या भरतभूमीचा जय हो \nजयजयकारांतुनी उजळल्या शतकांच्या माला\nगीत - शंकर वैद्य\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर - लता मंगेशकर\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा\nअरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.\nचिरा - बांधकामाचा दगड.\nदाद द्या अन् शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/discussion-govt-football-camp-3836", "date_download": "2021-08-02T06:01:00Z", "digest": "sha1:CHYGHLOHVPIQ4YFFLOGVPPNGUW2Y467U", "length": 5707, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "फुटबॉल शिबिरासाठी राज्य सरकारशी चर्चा", "raw_content": "\nफुटबॉल शिबिरासाठी राज्य सरकारशी चर्चा\nअखिल भारतीय फुटबॉल महासंघ आपल्या विविध संघासाठी शिबिरे सुरू लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नरत आहे, त्या दृष्टीने वेगवेगळ्या राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती महासंघाचे सचिव कुशल दास यांनी दिली.\nकुशल दास यांनी ‘एआयएफएफ टीव्ही’शी संवाद साधताना, १६ वर्षांखालील मुलगे आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघासाठी शिबिराची गरज प्रतिपादली. ‘‘एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धा सुमारे तीन महिने दूर आहे, त्यामुळे १६ वर्षांखालील मुलांच्या शिबिरास प्रथम प्राधान्य असेल. १७ वर्षांखालील मुलींचे शिबिरही लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक असल्याची आम्हाला जाणीव आहे,’’ असे दास यांनी नमूद केले. नोव्हेंबरमध्ये बहारीन येथे होणाऱ्या एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताचे मुलगे खेळणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या विश्वकरंडक स्पर्धेत यजमान संघाचा सहभाग असेल.\nशिबिरे सुरू करण्याच्या उद्देशाने महासंघ वेगवेगळ्या राज्य सरकारशी, तसेच साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) यांच्याशी चर्चा करत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. ‘‘कोविड-१९ महामारी परिस्थितीशी लढा देताना प्रत्येक सरकारचे पालन करण्यासाठी शिष्टाचार आहेत. आशा आहे, की दोन्ही शिबिरे आम्ही लवकरच सुरू करू, त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहे,’’ असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सचिवांनी स्पष्ट केले. काही राज्य सरकारचे शिष्टाचार खूपच कठोर असल्याने त्या कारणास्तव शिबिर दुसऱ्या राज्यात हलविणे भाग पडू शकते, अशी माहिती दास यांनी दिली.\n‘‘ही अतिशय अवघड परिस्थिती असली, तरी परिस्थितीनुसार आम्हाला सर्वोत्तम उपाय शोधावा लागेल,’’ असे दास म्हणाले. सध्याची परिस्थिती सर्वांसाठी अतिशय निराशाजनक असल्याचे सांगून सारे नियोजन खंडित झाल्याबद्दल दास यांनी खंत व्यक्त केली.\nभारताच्या सीनियर राष्ट्रीय फुटबॉल संघाचे शिबिर सप्टेंबरमध्ये ओडिशातील भुवनेश्वर येथे घेण्यास महासंघ उत्सुक असल्याचेही दास यांनी नमूद केले. विश्वकरंडक पात्रता फेरीतील सामना भारतीय संघ कतारविरुद्ध भुवनेश्वर येथे ८ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यादृष्टीने महासंघ ओडिशा सरकार आणि साई यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा असल्याचे दास यांनी सांगितले.\nसंपादन - अवित बगळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SARMISAL/332.aspx", "date_download": "2021-08-02T06:38:42Z", "digest": "sha1:OZXAZZBPEHDJBR4L6U6TRQ4LPVUGYGBG", "length": 16456, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SARMISAL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते; तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव वेगळी, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.\nरोजच्या पाऊण तासाच्या S. T. प्रवासात आठवडाभरात वाचून संपवले. ग्रामिण निमशहरी कथांचा विनोदी ठेचाच जणू, वाचन सुरवात करणाऱयांसाठी छान हलकं फुलक पुस्तक आहे. आयुष्यातील क्षणांना विनोदी कथांमधून ठळक करणारे लेखन . वाचताना खूप मज्जा आली जरूर वाचावे अनखळखळून हसावे असे सरमिसळ .... ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्��कांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐक��े होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-governor-praised-the-naval-officers-saved-hundreds-of-lives-nrkk-158472/", "date_download": "2021-08-02T06:30:56Z", "digest": "sha1:ETBQ42NOPJZ2SVTN2OEFBLH3DNICPTXM", "length": 11104, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव | Navarashtra (नव���ाष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमुंबईशेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव\nआयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले.\nमुंबईत मे महिन्यात आलेल्या तौते वादळात बॉम्बे हाय येथे पी-३६५ तराफ्याला भीषण अपघात झाला असताना शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि.२०) राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.\nआयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले.\nराज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी केली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्याने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाही.\nदरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळं ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात ‘पापा ३०५’ ही बार्ज समुद्रात बुडाली होती. ही इंधनविहीर ओएनजीसीची होती, तर बार्जचे परिचालक अॅफकॉन्स या कंपनीचे होते. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. त्यातील १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात नौदलाच्या बचावपथकांना यश आलं. मात्र, या दुर्घटनेत ६६ जणांचा मृत्यू झाला तर ९ जणं बेपत्ता आहेत. चक्रीवादळात जलसमाधी घेतलेल्या पी ३०५ या बार्जवरील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी येलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.\nTokyo Olympic ऑलम्���िकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/karnataka-video-showing-mass-burial-of-covid-19-victims-triggers-outrage", "date_download": "2021-08-02T06:08:50Z", "digest": "sha1:4S4QEHPWU6RF7JNCGNSI47AD3RSEIPHX", "length": 7506, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बेल्लारीत कोरोनाबाधितांचे मृतदेह खड्ड्यात फेकले - द वायर मराठी", "raw_content": "\nबेल्लारीत कोरोनाबाधितांचे मृतदेह खड्ड्यात फेकले\nबंगळुरूः बेल्लारी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह आरोग्यसेवकांकडून एका खड्ड्यात टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी संबंधित आरोग्य सेवकांना निलंबित केले असून या पुढे मृतांची विल्हेवाट लावण्याची जी मार्गदर्शक तत्वे सरकारने जारी केली आहेत, त्यांचे सक्त पालन करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीमालू यांनी दिले आहेत.\nहा व्हिडिओ ज्या व्यक्तीने यू ट्यूबवर प्रसिद्ध केला आहे, त्याने घडलेली घटना बेल्लारीतली असल्याचा दावा केला आहे. काही आरोग्यसेवक पीपीई कीट घालून काळ्या प्लॅस्टिकमध्ये बांधलेले अनेक मृतदेह उचलून एका मोठ्या खड्यात टाकत असून तो खड्डा नंतर अर्थमूव्हरने बुजवला जात असल्याचे या व्हिडिओतले दृश्य आहे.\nया घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने दावा केला की, आठ मृतदेह खड्ड्यात टाकण्यात आले.\nमुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या आरोग्यसेवकांचे मृतदेहांशी असलेले वर्तन अमानवीय व वेदनादायक असल्याचे ते म्हणाले.\nयेडियुरप्पा यांनी कोरोनाने बाधित मृतांवर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार केले जावेत, मानवतेपेक्षा अन्य कोणताही धर्म सर्वश्रेष्ठ नाही असेही ट्विट केले आहे.\nबेल्लारीचे उपायुक्त एस. एस. नकुल यांनीही आपण हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्याचे सांगितले. या प्रकरणी सरकारी कर्मचार्यांकडून जे वर्तन झाले ते मान खाली घालायला लावणारे असून मृतांच्या कुटुंबियांची मी माफी मागत असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nया घटनेला जबाबदार असणार्या सर्व पथकाला निलंबित करून तेथे नवे पथक आणल्याची माहिती त्यांनी दिली.\nदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.\nअर्णववरच्या दोन फिर्यादींवरील कारवाई रोखली\nकोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/710022", "date_download": "2021-08-02T07:21:21Z", "digest": "sha1:7AWYNMLMTLW5Z55J2OS4F7KVSVABO6MC", "length": 2159, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:३२, १९ मार्च २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n०५:४८, ८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tet:1882)\n१३:३२, १९ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://tumchigosht.com/farmer-making-money-from-dates-farming/", "date_download": "2021-08-02T07:02:32Z", "digest": "sha1:F3YIMFGUAM3CWO4MXS6LY2PO2DSIS2CK", "length": 9233, "nlines": 84, "source_domain": "tumchigosht.com", "title": "नोकरीनंतर केली खजूराची शेती, आता खजूराच्या शेतीतून घेतोय ८ लाखांचे उत्पन्न – Tumchi Gosht", "raw_content": "\nनोकरीनंतर केली खजूराची शेती, आता खजूराच्या शेतीतून घेतोय ८ लाखांचे उत्पन्न\nनोकरीनंतर केली खजूराची शेती, आता खजूराच्या शेतीतून घेतोय ८ लाखांचे उत्पन्न\nकोरोनामुळे पुर्ण देश लॉकडाऊन होता पण फक्त एकच माणूस या लॉकडाऊनमध्येही राबत होता तो म्हणजे आपला बळीराजा. त्यामुळे लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांना अन्नाची कमतरता पडत नव्हती.\nत्यांना भाज्या, दुध सहज मिळत होते. अशाच एका फळउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची आज आम्ही तुम्हाला यशोगाथा सांगणार आहोत. त्या शेतकऱ्याचे नाव आहे सेवी थंगवेल. निराशेच्या वातावरणात त्यांनी खजूराची शेती करून आपल्या जीवनाची नवीन सुरूवात केली होती आणि आज ते लाखो रूपये कमवत आहेत.\nकोरोनाच्या काळात लाखो शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनीही शेतात खुप कष्ट केले. आता त्यांच्या खजुराच्या पिकाला मोठा भाव मिळण्याची शक्यता आहे. दोन एकरात ८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना आशा आहे.\nमहाराष्ट्रातील ही पहिलीच खजूराची शेती आहे. सेवी थंगवेल यांनी २००९ मध्ये दीड एकरात खजूरांच्या १३० झाडांची लागवड केली होती. त्यांना चार वर्षांनंतर खजूराचे उत्पादन मिळू लागले. दरवर्षी ८ ते १० लाखांचे उत्पन्न मिळवून देणारे हे पिक असून हे पिक ७० वर्षे शेतकऱ्याला नफा देणारे आहे.\nहवामानातला बदल, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी शेतीचे योग्य नियोजन केले होते. त्यांनी नागपूरात अशक्य होणारी गोष्ट करून दाखवली. गेल्या वर्षापासून त्यांनी या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.\nत्यांनी नागपूरपासून १५ किलोमीटर असलेल्या मोहगाव झिल्पी या गावात साधारण १० वर्षांपुर्वी खजूराची लागवड केली होती. ही शेती पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात. त्यांनी तामिळनाडू येथे जाऊन खजूर शेतीचे प्रशिक्षण घेतले होते.\nत्यांनी तेथूनच रोपे मागवली आणि दिड एकरात या रोपांची लागवड केली होती. त्यातल्या खजूर पिकाला कमी पाणी लागते आणि उष्ण हवामान पोषक असते. त्यामुळे त्यांना विदर्भातील वातावरणाचा फायदा झाला.\nठिबक सिंचनाने त्यांनी शेतीला पाणी पुरवले आणि शेणखत दिले. सातव्या वर्षी त्यांना उत्पादन मिळण्यास सुरूवात झाली. सेवी थंगवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खजूराच्या एका झाडा��ासून त्यांना ३०० किलोपर्यंतचे उत्पादन मिळते.\nसध्याचा भाव जर बघितला तर ओल्या खजूराचा प्रतिकिलोचा दर ७०० ते १००० रुपये किलो आहे. त्यावरून तुम्ही त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज लावू शकता. लागवड करताना त्यांनी २५ बाय २५ अंतरावर ३ बाय ३ चा खड्डा खणला होता.\nत्यामध्ये शेणखत आणि माती टाकून रोपांची लागवड केली होती. दोन झाडांच्या मध्ये तुम्ही दुसरी पिकेही लावू शकता असे सेवी थंगवेल यांनी सांगितले आहे. सध्या सगळीकडे त्यांच्या या खजूर शेतीचीच चर्चा आहे.\nfarmer newslatest articlemarathi articletumchi goshtखजूरतुमची गोष्टमराठी माहितीशेतीविषयक माहिती\nपतीच्या साहाय्याने डोंगर फोडून तयार केली विहिर, ओसाड शेतजमीन केली हिरवीगार\n मातीविना हा शेतकरी शेती करुन कमवतोय लाखो रुपये\nनोकरीनंतर केली खजूराची शेती, आता खजूराच्या शेतीतून घेतोय ८ लाखांचे उत्पन्न\nकाळ्या मिरचीने खुलले शेतकऱ्याचे नशीब, १० हजाराच्या गुंतवणूकीत एका वर्षात कमावले १९…\nकाळ्या मिरचीने खुलले शेतकऱ्याचे नशीब, १० हजाराच्या गुंतवणूकीत एका वर्षात कमावले १९…\n१० हजारात पेरली काळी मिरची, आता वर्षाला कमावतोय १९ लाख रूपये, वाचा यशोगाथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/301", "date_download": "2021-08-02T06:39:10Z", "digest": "sha1:B7TPN5YP7VV4QRUADFNAUNETAGQCGRKX", "length": 10033, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "‘Fast & Furious 7′ Will Retire (Not Kill) Paul Walker’s Brian O’Connor – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या ��ाजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_24.html", "date_download": "2021-08-02T06:05:08Z", "digest": "sha1:RV5JDSUETKPWJIUNJFDQ2RKJ2ZJWEMLI", "length": 11002, "nlines": 53, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "माहिती आणि जनसंपर्कमधील \"पोलिस राज\" संपले दिलीप पांढरपट्टे नवे महासंचालक - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / माहिती आणि जनसंपर्कमधील \"पोलिस राज\" संपले दिलीप पां��रपट्टे नवे महासंचालक\nमाहिती आणि जनसंपर्कमधील \"पोलिस राज\" संपले दिलीप पांढरपट्टे नवे महासंचालक\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nमाहिती आणि जनसंपर्क विभागातील \"पोलीस राज\" अखेर आज संपुष्टात आले.महासंचालक ब्रिेजेशसिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागेवर सिधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक हे आयपीएस अधिकारी नकोत ते पुर्वी प्रमाणेच आयएएस अधिकारीच असावेत अशी विनंती पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे विभागाची सूत्रे सोपविली आहेत. सरकारच्या या निर्णयाचे पत्रकार संघटनांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याचेही आभार मानले आहेत.\nराज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी नियुक्त करण्याचा \"प्रयोग\" देशात प्रथमच केला होता. मराठी अनेक पत्रकार संघटनांनी तेव्हाच या निर्णयास विरोध केला होता. तसे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते.मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. याची मोठी किंमत विभागाला मोजावी लागली.अत्यंत संवेदनशील असलेल्या या विभागाचा कारभार गेली पाच वर्षे हडेलहप्पी पध्दतीनं सुरू होता.त्यामुळं बहुसंख्य पत्रकारांनी माहिती आणि जनसंपर्कमध्ये जाणेच बंद केले होते. पत्रकार,समाज आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणार्या माहिती आणि जनसंपर्कचा संपर्क पत्रकारांशीही राहिला नाही आणि जनतेशी संपर्क साधण्यातही हा विभाग पूर्णतः अपयशी ठरला.त्याचा जबर फटका देवेंद्र फडणवीस यांना बसला. देवेेंद्र फडणवीस यांचे सरकारचे पतन होण्यात तत्कालिन सीएमओचा जेवढा वाटा होता तेवढाच वाटा माहिती आणि जनसंपर्कचा होता. पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात एक नकारात्मकता विभागात निर्माण झाली होती. छोटी वृत्तपत्रे तर बंदच पडली पाहिजेत अशा पध्दतीनं सारं कामकाज सुरू होतं. महासंचालक पोलीस अधिकारी असल्यानं त्यांच्यातला पोलीस खालपर्यंत झिरपला होता त्यामुळं सर्वांपासूनच हा महत्वाचा विभाग जवळपास तुटला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकर�� यांनी सूत्रे हाती घेताच त्यांना पत्र पाठवून महासंचालक हा आयएएस अधिकारीच असला पाहिजे असा आग्रह धरला होता.त्याप्रमाणे आता पांढरपट्टे यांची महासंचाालकपदी नियुक्ती झाली आहे.\nदिलीप पाढरपट्टे हे अगोदर धुळे आणि सध्या सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चांगले लेखक, साहित्यिक असलेले पांढरपट्टे गझलकार म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या गझलेची काही पुस्तकं प्रसिध्द आहेत . त्यांच्या नियुक्तीमुळे माहिती आणि जनसंपर्कमधील वातावरण बदलेल असा विश्वास आहे. एक चांगला अधिकारी म्हणून पांढरपट्टे ओळखले जातात.\nमाहिती आणि जनसंपर्कमधील \"पोलिस राज\" संपले दिलीप पांढरपट्टे नवे महासंचालक Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:58:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/4003/ONGC-Mumbai-Bharti-2021.html", "date_download": "2021-08-02T06:09:01Z", "digest": "sha1:M3NEJ44TX4DGRKQLJXTZDBSBD4V75PTE", "length": 5395, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "ONGC मुंबई भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nONGC मुंबई भरती 2021\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फील्ड मेडिकल ऑफिसर, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसरm स्पेशलिस्ट पदांच्या एकूण 12 रिक्तजागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 जुन 2021 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 12\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: Online\nअर्ज करण्याची शेवटची तारी�� – 06 जुन 2021 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3646", "date_download": "2021-08-02T06:23:22Z", "digest": "sha1:4ZFDTEWKZFMXG6ZWKLSMZEVU7L3AENX2", "length": 18714, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > वरोरा > आंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.\nआंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.\nऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता जिल्हा काँग्रेस असंघटि���. कामगार विभाग यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत धरणे आंदोलन…\nऑटो चालक मालक यांच्या विविध मागण्या घेवून दिनांक 28/72020 रोजी सकाळी 11 वाजता शहीद योगेश डाहुले(नागपूर नाका) चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर.येथे, सदर आंदोलन हे .प्रदेशाध्यक्ष बद्री जामाभाई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार व.खासदार बाळु भाऊ धानोरकर .आमदार प्रतिभाताई धानोरकर .आमदार सुभाष भाऊ धोटे. जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे .यांच्या मार्गदर्शनात , काँग्रेस असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष तथा सभापती. शेख जैरूउद्दीन (छोटू भाई)वरोरा नगर परिषद यांच्या नेतृत्वात वरोरा विभागीय कोरोना महामारी लाकडाऊन मुळे महाराष्ट्रातील नागरीक सम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विभाग. बेजार झालेल्या ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन चे आयोजन करण्यात आले होते. या धरणे आंदोलनात शंभर ते दीडशे चालकानी सक्रिय सहभाग दर्शवून सहकार्य केले. व आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा धारकांना आरटीओ द्वारा आकारण्यात येणारी वार्षिक नूतनीकरण सह अन्य शुल्क व नोंदणीकरन शुल्क एक वर्षाकरिता माफ करण्यात यावे, ऑटोरिक्षा व्यवसाय करिता कर्ज घेतलेला ऑटो चालकांना सहा महिन्याकरिता मासिक हप्ते व मासिक हप्त्या वरील लागणारे व्याज माफ करण्यात यावे असे आदेश सर्व बँक फायनान्स कंपनीनां देण्यात यावी, तसेच ऑटो रिक्षा चालकांसाठी इतर कल्याणकारी महामंडळ याप्रमाणे ऑटो रिक्षा चालकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे.\nमहाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालक यांना न्याय योजनेअंतर्गत अंतर्भूत करून 7500 रुपये प्रति महिना राज्य शासनाने लागू करावा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ठरविण्यासाठी सरकारी यंत्रणा हटविण्यात आल्यावर किमतीमध्ये वाढ होते त्याप्रमाणे कच्च्या तेलाच्या ठरलेल्या भावानुसार प्रवासी वाहतूक भाडे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये केंद्रीय समिती गठीत करण्यात यावी.महाराष्ट्र राज्यात /१० ऑटो चालकांनी आत्महत्या केली आहे, या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य द्यावे. या लॉक डाऊन काळातील आलेले भरमसाठ वीजबिल माफ करण्यात यावे.सुरु असल��ल्या लाकडाऊन काळात ऑटो रिक्षा चालक मालक यांना शासकीय योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात यावा व त्यांची मुले खासगी शाळेत इंग्रजी माध्यमात शिकत आहे त्यांची फीस माफ करण्यात यावी यासह विविध मागण्याचे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांचेकडे उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब यांच्यामार्फत पाठविण्यात आले तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्हा, बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर जिल्हा आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांना पाठविण्यात आले.यावेळी धरणे आंदोलनात व निवेदन देताना काँग्रेस कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा सभापती नगर परिषद वरोरा शेख जैरुद्दिन छोटूभाई, वसंतराव विधाते जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूर, सौ सुनंदा जिवतोडे, जिल्हा परिषद सदस्य. मेहबूब हसन जिल्हा उपाध्यक्ष, गिरधर कष्टी तालुका खरेदी-विक्री संस्थाध्यक्ष, तसेच विदर्भ फेडरेशन चालक-मालक ऑटो संघटनेचे अध्यक्ष अरवींद तिखट, प्रमोद धोपटे, उपाध्यक्ष.मधुकर राऊत, सचिव बाबा खंडाळकर. विलास पेंदे, मधु चिकनकर तसेच युवा ग्रामीण प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष.दादाराव काकडे, सचिव, राकेश सोनानी. रवींद्र पावडे, रविंद्र रंगारी, सतीश वाटकर, मधुसूदन चिकनकर, राजू खुटारकर, उमेश पेंदोर, रवी सहारे, आदी आॅटो चालक-मालक बहुसंख्येने उपस्थित होते.\nधक्कादायक :- दलित असलेल्या पत्नीस आई वडिलांनी विरोध केल्यामुळे सूरज चौबे यांनी दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, गुन्हा दाखल होउन सुद्धा आरोपी मिळेना \nक्राईम :- ब्रम्हपुरी क्षेत्रातील नदी पात्रातून रेती माफीयांची वाळू चोरी जोरात , मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T06:41:14Z", "digest": "sha1:4TS7QL5W7EZXFUHQAUMCXHTPY34GVFFB", "length": 9550, "nlines": 130, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "देवेंद्र फडणवीस – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nपालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nराज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ���ी बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/ntagi-scientists-claim-not-supported-doubling-of-vaccine-dose-gap/", "date_download": "2021-08-02T05:58:56Z", "digest": "sha1:QVHT5EK4SVEVAZ7CX7FDIUOZ72JSYNSC", "length": 9618, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याबाबत भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा – Dainik Prabhat", "raw_content": "\nदोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याबाबत भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा\nनवी दिल्ली – देशभरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र लसीकरणाबाबत सावळा गोंधळ बघायला मिळत आहे. लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, याबाबत शिफारस आम्ही केलीच नव्हती असा खुलासा तज्ज्ञ गटातील तीन सदस्यांनी केला आहे.\n१३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केले होते. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचे केंद्र सकरकाडून सांगण्यात आले होते.\n”NTAGI च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील याचा सल्ला दिला आहे. पण १२ ते १६ आठवडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधलं अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर १२ आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही डाटा NTAGI कडे नाही.” नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी माहिती देताना सांगितले आहे.\nजे. पी. मुलीयिल NTAGI मधील सदस्य यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. ”या तज्ज्ञांच्या गटामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत चर्चा तर झाली. पण आम्ही कधीही ते १२ ते १६ आठवडे करावे असे म्हणालो नाहीत. नेमके आकडे सांगितलेच गेले नव्हते”\nदरम्यान, लसींच्या तुटवड्यामुळे असा निर्णय घेतल्याचा आरोप केंद्रावर झाला होता. मात्र, हा निर्णय लसींच्या तुटवड्यमुळे नसून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे, असे केंद्रा सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यभरातील जिल्हा परिषदांत लवकरच “मेगा भरती’\nशिक्षणाधिकाऱ्यांची शाळांना अचानक भेट\nलसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा : गृहमंत्री वळसे पाटील\nआज 6 कोटी नोकरदारांच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 1 ऑगस्ट मुस्लीम महिला हक्क दिवस म्हणून पाळणार\nपुणे शहरात आज फक्त “कोवॅक्सिन’\nपुण्यात आज कोविशील्डचे प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध\nपुण्यात दिवसभरात सुमारे 42 हजार जणांचे लसीकरण\nजगातील सर्वांत मोठा अभ्यास; लसीमुळे संसर्ग, मृत्यूदर लक्षणीय घटला\nPune : कोविशील्डचे डोस वाढवले, प्रत्येक केंद्रावर 200 जणांना लस\nCorona Update : देशातील करोना निर्बंधांसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकेंद्र सरकारने गुजरातला दिल्याप्रमाणेच पूरग्रस्त महाराष्ट्रालाही तातडीने मदती द्यावी…\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nलसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा : गृहमंत्री वळसे पाटील\nआज 6 कोटी नोकरदारांच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 1 ऑगस्ट मुस्लीम महिला हक्क दिवस म्हणून पाळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/maneka-gandhi/", "date_download": "2021-08-02T05:23:38Z", "digest": "sha1:IWNMJJT3M7J6GFHPIEIK3XLWFP24ZXMF", "length": 2302, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Maneka Gandhi Archives | InMarathi", "raw_content": "\nम्हणून गांधी परिवारातल्या या सदस्याला जाणून बुजून राजकारणापासून लांब ठेवलं गेलं\nकाँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.\nइंदिरा सरकारच्या काळात झालेल्या एका खटल्यामुळे आज भारतात हुकूमशाही नाहीये\nवर्ष होतं, १९७७ आणि संबंधित व्यक्ती होती मनेका गांधी, म्हणजे स्व. इंदिरा गांधींची सून. जुलै महिन्यात मनेका गांधींना एक पत्र मिळतं, प्रादेशिक..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_2.html", "date_download": "2021-08-02T06:51:59Z", "digest": "sha1:LWXED42FAJE2M6RXZRW3ZPDPCDPHNENQ", "length": 3115, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "रहा औकातीत | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ७:०२ AM 0 comment\nहि संस्कृती आपली नाही\nभ्रमात राहू नये की त्यांनी\nतुमची औकात मापली नाही\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/muramba-50/", "date_download": "2021-08-02T06:05:54Z", "digest": "sha1:KHU3C2QAO7V2OEUWLQFPLGTC4XQW3GX4", "length": 7978, "nlines": 106, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "गोल्डन ज्युबिली मुरांबा | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी गोल्डन ज्युबिली मुरांबा\non: July 22, 2017 In: चालू घडामोडी, चित्रपट, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\n५० व्या दिवशीसुद्धा गोडवा कायम\nपूर्वी मनोरंजनाची साधनेच कमी असल्यामुळे, एकपडदा चित्रपटगृह असल्यामुळे मराठी चित्रपटांची ‘गोल्डन ज्युबिली’, ‘सिल्व्हर ज्युबिली’ साजरी व्हायची पण आता मनोरंजनाची साधने वाढली, मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपटांसोबतच इंग्रजी, इतर प्रादेशिक चित्रपटांची स्पर्धा करायला लागत आहे आणि अशातच ‘मुरांबासारखा’ चित्रपट ५० दिवस यशस्वीरीत्या चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे.\nहल्ली होणाऱ्या मोठ्या रिलीजमुळे जुन्या काळातला पन्नास आठवड्यांचा गोल्डन ज्युबिली आता पन्नास दिवसांचा झाला आहे. गेल्या काही वर्षात फक्त कॉर्पोरेट स्टुडिओने मार्केटिंग केलेले मराठी चित्रपट म्हणजे चालणारच अशी धारणा होत चालली होती, परंतु प्रत्येक जण रीलेट करू शकेल अशी वरुण नार्वेकरची कथा, आणि तितकेच परफेक्ट दिग्दर्शन, अमेय मिथिलाची केमिस्ट्री आणि सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित यांनी साकारलेले कूल ‘आई-बाबा’ आणि दशमी स्टुडिओ च्या नितीन वैद्य, अपर्णा पाडगावकर, निनाद वैद्य, प्रतिसादचे अनिश जोग आणि ह्युज प्रोडक्शनचे रणजित गुगळे या निर्मात्यांनी केलेल्या अफलातून मार्केटिंग यामुळे ‘मुरांबा’ या चित्रपटाची गोडी सलग ५० दिवस प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_34.html", "date_download": "2021-08-02T06:24:54Z", "digest": "sha1:5TKNBTOHIIFYVCRVXMK3JFOM6UBZV3DZ", "length": 19431, "nlines": 53, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "इमामवाडा, भेंडीबाजार येथील साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह पडल��� पार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / manoranjan / Slide / इमामवाडा, भेंडीबाजार येथील साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह पडला पार\nइमामवाडा, भेंडीबाजार येथील साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह पडला पार\nBY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |\nइमामवाडा, भेंडीबाजार येथील साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह पार पडला. थोर समाजसुधारक व शामची आई या लोकप्रिय मराठी पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांची २४ डिसेंबर, २०१९ रोजी १२० वी जयंती व ५१ वा मातृदिन सप्ताह साजरा झाला. दरवर्षी २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर हा सप्ताह साने गुरुजींच्या जयंतीचे औचित्य साधून मातृदिन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ह्या सप्ताहात दर दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व परिसरातील लहान थोरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक वर्षी ह्या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातील मान्यवर आपली उपस्थिती आनंदाने दाखवतात.\nह्या वर्षी सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध व्याख्याता प्रा. प्रज्ञा मराठे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी लहान मुलांसमोर साने गुरुजींचं आयुष्य व त्यांच्यातील सद्गुण गोष्टी रूपाने आणि विविध उदाहरणे सांगून उलगडून दाखवले. उद्याचा भारत घडविणाऱ्या आजच्या लहान मुलांवर व तरुणांवर योग्य संस्कार कसे व का करावेत याबाबतही त्यांनी उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत उपस्थित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री. अरविंद इनामदार साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छबिलदास हाय स्कूल, उरण तेथील श्री. श्रीधर मुळ्ये सर यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात जिद्दीने कसे पुढे जावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ श्री दिपक सोनवणे MBBS DCS, जगजीवन राम हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी मुलांनी आपल्या आरोग्याची काळजी पालकांच्या मदतीने कशी घ्यावी हे समजावले.\nदिनांक २५ डिसेंबर, २०१९ रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धांच्या उदघाटनासाठी श्री चौधरी (पोलीस उपनिरीक्षक) सर ज. जी. मार्ग पोलीस स्टेशन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली व पूज्य साने गुरुजींचे चित्र रेखाटत मुलांसह दिलखुलास गप्पा मारल्या. दिनांक २६ डिसेंबर, २०१९ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धांमध्ये लहान मुलांसाठी बडबडगीते व श्लोक असे विषय नेमून दिले होते तर शालेय मुलांना साने गुरुजींच्या आयुष्यातील कथांवर प्रकाशझोत टाकायचा होता. खुल्या गटासाठी मी निसर्ग बोलत आहे व माझ्या कल्पनेतील इमाम वाडा असे विषय देण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला श्री शेखर नार्वेकर , चिंचबंदर – डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा समिती प्रमुख आणि सहचिटणीस त्याचबरोबर श्रीमती पल्लवी घरटे सावळे ह्यांनी परिक्षणाची जबाबदारी सांभाळली.दिनांक २७ डिसेंबर रोजी आनंद जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या जत्रेत परिसरातील रहिवाश्यांनी आपापले स्टॉल्स लावले होते. ज्यात त्यांनी विविध खाद्यपदार्थ, कपडे व दागिने ह्यांचे प्रदर्शन भरवले होते. याचबरोबर विविध खेळही आयोजित करण्यात आले होते. अबालवृध्दानी आनंदजत्रेचा मनमुराद आनंद लुटला.दिनांक २८ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या दिवशी नृत्य, गायन व अभिनय कलांची बहारदार अभिव्यक्ती झाली. सदर नृत्यांच्या दिग्दर्शनासाठी कार्यकर्ते श्री दिनेश चोरगे यांचे सहकार्य लाभले. उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना मानवंदना देणारे व भारतील सैन्य दलाची गौरवगाथा गाणारे एक नृत्य सादरीकरण ह्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले. दिनांक २९ डिसेंबर रोजी साभिनय वेशभूषा या नाविन्यपूर्ण संकल्पनेसह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत लहान व मोठा असे दोन गट होते. सर्वच स्पर्धकांनी विविध वस्तूंचा उपयोग करत विविध शैलीची वेशभूषा केली होती. हीही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. या स्पर्धेस पत्रकार व सिने-नाट्य दिग्दर्शक श्री महेश्वर तेटाबे, चित्रपट निर्माते श्री सुरेश डाळे-पाटील व सुर्वे मॅडम जे .जे. स्कूल ऑफ फाईन आर्टस् यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. सप्ताहातील अखेरचा दिवस ,३० डिसेंबर रोजी संपूर्ण सप्ताहात ज्या स्पर्धा पार पडल्या त्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. ह्या समारंभास माननीय महापौर मुंबई सौं किशोरीताई पेडणेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखविली. त्यांच्यासोबत मराठी सिनेकलाकार श्री मिलिंद दस्ताने उर्फ आबा (तुझ्यात जीव रंगला झी मराठी), श्री यशवंत क्षीरसागर संस्थापक अध्यक्ष साने गुरुजी कथामाला, श्री केशव मुळे अध्यक्ष मनसे दक्षिण मुंबई मुंबादेवी विभाग, श्री पांडुरंग सकपाळ विभागप्रमुख दक्षिण मुंबई, श्री सत्यवान जावकर माजी नगरसेवक उमरखाडी विभाग तसेच कथामालेचे आजीवन सभासद यांच्या बरोबर कुमारी केतकी खानविलकर धनुर्विद्या सुवर्णपदक मानकरी , मुंबई जिल्हा २०१९-२० यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. इमारतीतील रहिवासी श्रीमती जयश्री महाजन यांनी मुलांसाठी स्वतः केक बनवून आणला. याच दिवशी पाहुण्यांसोबत सर्व मुलांचा व थोरा - मोठ्यांचाही सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी मातृदिन सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सामुदायिक वाढदिवस व बक्षीस समारंभ पार पडतो. सामुदायिक वाढदिवस ही प्रथा सामाजिक भान व बांधिलकी जपणारी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. इमाम वाडा साने गुरुजी कथामाला जेव्हा १९६९ साली सुरू करण्यात आली तेव्हा येथील परिसर हा लहान मुलांच्या संस्कारक्षम जडणघडणी साठी तर पोषक नव्हताच पण आपल्या पाल्यांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याची बऱ्याच पालकांची आर्थिक क्षमताही नव्हती. त्यामुळे मुलांना स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागे. तेव्हा आपल्या परिसरातील मुलांचे एकाच दिवशी वाढदिवस एकत्रितपणे म्हणजे सामुदायिकरित्या साजरे करण्याची प्रथा सुरू झाली व जी आज ५१ वर्षे चालू आहे. इमाम वाडा साने गुरुजी कथामाला ही अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संघटनेशी संलग्न असून ह्या कथामालेला सर्वोत्कृष्ट कथामाला म्हणून तत्कालीन लोकसभा अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. कोणत्याही बहिर्गत आर्थिक पाठबळा शिवाय गेली ५१ वर्षे लहान मुलांवर संस्कार घडविण्याचे अविरतपणे काम करणारी इमाम वाडा साने गुरुजी कथामाला ही मुंबई तील एकमेव कथामाला आहे. सदर सप्ताहाचे आयोजन व नियोजन कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री निवृत्ती तारी , श्री मंगेश डिचवलकर यांच्यासमवेत सर्व आजी माजी सभासद व श्री लक्ष्मी नारायण सोसायटी रहिवासी यांच्या सहकार्याने करण्यात आले.\nइमामवाडा, भेंडीबाजार येथील साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह पडला पार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 20:22:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.prasadsjoshi.in/2013/07/blog-post_18.html", "date_download": "2021-08-02T06:51:14Z", "digest": "sha1:7C56DH4JY7D5GICOLXKB422I2I4VMAWM", "length": 15053, "nlines": 62, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "विद्यार्थी निवडणुकांचे खरे लाभार्थी कोण ? - दर्पण", "raw_content": "\nविद्यार्थी निवडणुकांचे खरे लाभार्थी कोण \nकुठलाही सार्वजनिक निर्णय घेत असताना विशेषत : ज्याचा खोलवर परिणाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर पडणार असल्यास असा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे हि निर्णय कर्त्यांची जबाबदारी असते.सध्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरु करण्याचा विचार होत आहे.निवडणुकीने खरच विद्यार्थ्यांना लाभ होईल कि कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या पक्षांना तयार कार्यकर्ते मिळतील हा खरा प्रश्न आहे.\nविद्यार्थी चळवळीने या देशाला अनेक महत्वाचे नेते दिले आहेत. सध्या राजकारणात शीर्षस्थानी असलेल्या अनेकांचे राजकीय करियर या विद्यार्थी चळवळीने बनवले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक महत्वाचे निर्णय,ध्येयधोरणे यात विद्यार्थी चळवळीचे योगदान परिणामकारक असायचे किंबहुना सध्या निवडणुका नसतानाही ते आहे. एका विलक्षण ध्येयवादाने भारलेला तो काळ होता. वैयक्तिक स्वार्थापेक्षा देश,समाज हित अग्रक्रमाने विचार होत होता. त्या तुलनेत सध्याची परिस्थिती एकदम वेगळी आहे. लोकशाहीचे शिक्षण या गोंडस नावाखाली या निर्णयाचे समर्थन केले जात आहे पण हि शुद्ध बनवेगिरी आहे.सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी आघाडी आहेत. प्रत्येकाला आपले वर्चस्व हवे आहे. त्यामुळे हि सत्ता स्पर्धा अक्षरश: गुंडगिरी मध्ये परिवर्तित होते. विद्यार्थी निवडणुका दहशत, हाणामाऱ्या यांनीच गाजतात. १ ९ ९ २ मधील विद्यार्थी निवडणुकांमध्ये NSUI या कॉंग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेच्या डिसुझा नावाच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. तेव्हापासून या निवडणुकांवर बंदी आहे. बंदी असूनही राजकीय नेते चालवत असलेल्या विद्यार्थी संघटना आजही धुमाकूळ घालतच आहेत. कुलगरूना धक्काबुक्की पर्यंत मजल जाते. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात तर विद्यार्थी संघटनांच्या दररोज होणाऱ्या त्रासामुळे विद्यापीठ परिसरात विद्यार्थी संघटनांना बंदी घालावी लागली.तेव्हा विद्यार्थी निवडणुकांचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होईल या दाव्यात फार काही तथ्य नाही.देशात इतर काही ठिकाणी विद्यार्थी निवडणुका होतात तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खूप मोठे हित साधले गेले असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही.\nदुसरे असे कि, सध्या राजकीय पक्षांना तरुण उत्साही, दिलेला आदेश निमुटपणे पाळणारे, मोबदल्याची अपेक्षा न करता राबणारे, राजकीय महत्वाकांक्षा नसणारे कार्यकर्ते मिळत नाहीत. हे सर्वच पक्षांचे दुखणे आहे. असा कार्यकर्ता हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कणा समजला जातो.अलीकडे अनेक कारणानी हा कणा मोडकळीस आला आहे. विद्यार्थी आघाडीचा कार्यकर्ता हा या अर्थाने तयार कार्यकर्ता.महाविद्यालयीन काळात नैसर्गिकरित्या काहीतरी भव्य दिव्य करावेसे वाटते. नवी उमेद असते.दिलेले काम बेधडकपणे पार पाडण्याची भारीच हौस असते. तेव्हा या अर्थाने विद्यार्थी आघाडी हि सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटल्यास आश्चर्य वाटायला नको.मग काय मोर्चा असो कि सभा विद्यार्थी कार्यकर्ता जोरदार प्रचार करतो. वरीष्टांच्या पाठीवरील एका कौतुकाच्या एका थापेने काहीतरी जबरदस्त केल्याचा आभास निर्माण होतो. परंतु निवडणुका बंद झाल्याने असे कार्यकर्ते निर्माण होण्याचा प्रवाह थांबला.म्हणून निवडणुका पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय कार्यकर्ते मिळवण्याच्या हेतूने असल्याचा संशय निर्माण होण्यास भरपूर वाव आहे.\nविद्यार्थी मात्र याकडे आपले प्रश्न सोडविण्या���े व्यासपीठ असे जरी पाहत असले तरी याचा खरा लाभ राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळवण्यासाठीच होणार आहे. कारण विद्यार्थी आघाडी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरता काही ठोस उपक्रम राबवताना दिसत नाही. फी वाढ, जाचक अटी नियम यासारखे प्रश्न राजकीय विद्यार्थी संघटनेशिवाय सुध्दा सोडवले जाऊ शकतात. त्यासाठी निवडणुकांची फार काही आवश्यकता निश्चितच नाही.\nविद्यार्थ्यांना खरी गरज आहे ती परवडणाऱ्या शुल्कामध्ये उच्च शिक्षणाची. शिक्षणानंतर नोकरीच्या संधीची . यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करून त्यांना प्रशिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण संशोधनाकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. राष्ट्राविकासात संशोधक विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याऐवजी केवळ लोकसभा -विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्ते मिळवण्यासाठी विद्यार्थी निवडणुका घेण्याचा घाट घातला जात असेल तर त्याहून मोठे दुर्दैव कोणतेही नसेल. विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करत स्वत:चा व पर्यायाने देशाचा विकास करायचा कि विद्यार्थी नेते बनून आपल्या शैक्षणिक भवितव्याचे वाटोळे करून घ्यायचे हा चिंतेचा विषय आहे.तेव्हा विद्यार्थी निवडणुकांचे खरे लाभार्थी हे विद्यार्थी नसून कार्यकर्ते मिळवण्यासाठी आसुसलेले राजकीय पक्ष आहेत असे म्हणावेसे वाटते.\n( हा लेख दैनिक दिव्य मराठी मध्ये प्रसिध्द झालेला आहे.)\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावन��. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/bengal-goli-maro-slogan-before-amit-shah-s-rally-three-arrested", "date_download": "2021-08-02T05:08:23Z", "digest": "sha1:T4Z2EQR4RZQ5NWDID476QZBXDUMLKSBV", "length": 8271, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक - द वायर मराठी", "raw_content": "\n‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक\nकोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी येथे झालेल्या रॅलीत देश के गद्दारों को…गोली मारों सालों को..अशा घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चिथावणीखोर घोषणा देणे हा गुन्हा असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.\nरविवारी अमित शहा यांची रॅली शहीद मिनार मैदानावर आयोजित करण्यात आली होती व भाजपचे कार्यकर्ते एस्प्लेनेड मार्गावरून मैदान बाजारकडे जात असताना या चिथावणीखोर घोषणा दिल्या जात होत्या. एका व्यक्तीने अशा घोषणा दिल्या जात असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवल्यानंतर भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.\nया घोषणांसंदर्भातील एक व्हीडिओ माकप नेते एमडी सलीम यांनी ट्विटरवर टाकला होता. या व्हिडिओवर भाष्य करताना सलीम यांनी गोडसे समर्थक गोळीने प्रभावित होत असतील पण बंगाल ही विवेकानंद, काजी नजरूल इस्लाम व टागोरांची भूमी आहे, असा मजकूर लिहिला होता.\nदरम्यान, अमित शहा यांच्या रॅलीत रविवारी झालेल्या आरोपांना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोलकात्याच्या रस्त्यावर गोली मारोच्या घोषणांचा मी निषेध करत असून कोलकाता ही दिल्ली नव्हे व असले प्रकार बंगालमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांना दिला. कायदा आपले काम करेल असेही त्या म्हणाल्या.\nवाचकांच्या माहितीसाठी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोलकाता येथील जाहीर सभेत वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर ‘गोली मारो..’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणांमुळेच दिल्लीमध्ये वातावरण तंग होऊन नंतर दंगल पेटली होती. अमित शहा यांनी सीएएच्या समर्थनात आपली भूमिका मांड��ाना प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराला राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले होते. या दरम्यान सभेत उपस्थित असणाऱ्या भगवे रंगाचे कपडे व भाजपचे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांकडून गोली मारो.. सालो को..च्या घोषणा देण्यात आल्या. काही समर्थक ‘उन सभी को गोली मार दो जो देश को धोखा दे रहे हैं’, असे म्हणताना दिसत होते.\nभारतात कोरोनाचे २ रुग्ण, जगभरात ८८ हजारांना लागण\nमहाराष्ट्र काँग्रेसला अटक करा…\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2019/08/15/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2021-08-02T05:03:37Z", "digest": "sha1:FOQKLCFYMUMUM4V3G3E3VV2HF2ORLLDY", "length": 19829, "nlines": 201, "source_domain": "mazespandan.com", "title": "काश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nWhatsapp ऐतिहासिक कुठेतरी वाचलेले.. जागतिक राजकारण\nकाश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग\nमहाराज हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे राजा होते. त्यांच्या आधी ह्या संस्थानाचे राजेपद प्रताप सिंग नावाच्या त्यांच्या काकांकडे होते. पण त्यांना वारस नसल्यामुळे हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे १९२५ मध्ये राजे बनले.\nहरी सिंग ह्यांचे शिक्षण\nवयाच्या १३ व्या वर्षी त्यांना ‘मेयो कॉलेज ऑफ प्रिन्सेस’ मध्ये शिकण्यासाठी दाखल करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत त्यांचे वडील अमर सिंग ह्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूपश्चात ब्रिटिश सरकारने त्यांचे शिक्षण आणि संगोपन ह्यामध्ये विशेष लक्ष घातले. हरी सिंग एक चांगले राजा म्हणून उदयास यावेत, तसेच त्यांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी सरकारने एका ब्रिटिश अधिकाऱ्याची त्यांचा सहाय्य्क म्हणून तेव���हा नेमणूक केली. मेयो कॉलेजमधील त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सैनिकी कला आणि युद्धकौशल्य ह्यामध्ये पारंगत होण्यासाठी डेहराडून येथील ‘इम्पीरियल कॅडेट कोर्प्स’ मध्ये भरती करण्यात आले.\nहरी सिंग ह्यांनी जम्मू आणि काश्मीर संस्थानात काय बदल घडवून आणले\nइ.स. १९१५ मध्ये हरी सिंग २० वर्षांचे असताना त्यांना जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे सरसेनापती बनविण्यात आले. सैन्याची कमान स्वीकारल्यानंतर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण आणि सैनिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा ह्यामध्ये चांगले बदल घडवून आणले. आधी सैनिकांना स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खावे लागत असे हे बघून त्यांनी सैनिकांसाठी खाणावळींची सोय केली.\nहरी सिंग ह्यांच्या आधीच्या काळामध्ये जम्मू आणि काश्मीर संस्थानामध्ये ब्रिटिशांचा झेंडा सगळीकडे फडकविला जायचा. त्यांनी ह्या झेंड्यावर बंदी आणली. ब्रिटिशव्हॉइसरॉयच्या विनंतीवरून त्यांनी काही मोजक्या इमारतींवर ब्रिटिश झेंडा लावायची परवानगी दिली.\nअनेक ब्रिटिश इतिहासकारांनी राजा हरी सिंग ह्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्रशासन आणि न्यायव्यवस्था ह्या क्षेत्रांमध्ये घडवून आणलेल्या अनेक सुधारणांसाठी प्रशंसा केली आहे. त्यांनी नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच राहणीमान सुधारण्यासाठी काही महत्वाची पाऊले उचलली.\nसंस्थानामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकासाठी (स्त्री आणि पुरुष दोघांसाठी) मूलभूत शिक्षण सक्तीचे केले.\nधार्मिक स्थळे समाजातील सर्व घटकांसाठी खुली करण्यात आली.\nशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये ह्यांची स्थापना करण्यात आली.\nत्यांनी संस्थांनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, तसेच भ्रष्टाचाऱ्याना पकडून त्यांना शासन करण्यासाठी अनेक पद्धती राबविल्या. असे बोलले जाते कि त्यांच्या काळामध्ये कोणीच लाच घ्यायचा किंवा द्यायचा प्रयत्न करत नसे.\nत्यांनी भीक मागण्यांवर बंदी आणली.\nहरी सिंग ह्यांची राजकीय कारकीर्द\nत्यांच्या काळामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये राजकीय उलथापालथी खूपदा घडल्याचे दिसून येते. हरी सिंग ह्यांच्या शासनाविरुद्ध शेख अब्दुल्ला ह्यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये बंडखोरी करण्याचे खूपदा प्रयत्न झाले.\nराजा हरी सिंग हे मुस्लिम लीग आणि मोहम्मद जिन्नाह ह्यांच्या ���र्मानुसार देशाचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाच्या कायम विरोधात असल्याचे दिसून येते.\nपंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला ह्यांचे घनिष्ट संबंध असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या रोषाला कायम सामोरे जावे लागले.\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि पाकिस्तान देशाच्या निर्मितीनंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या संस्थानामध्ये भीषण जातीय दंगली वाढायला लागल्या.\nथोड्याच दिवसांत पाकिस्तानी फौजांनी जम्मू आणि काश्मीर संस्थानामध्ये घुसखोरी केली. तेव्हा राजा हरी सिंग ह्यांनी भारताबरोबर करार करून त्यांचे संस्थान भारतामध्ये विलीन केले.\nमहाराज हरी सिंग हे दूरदृष्टी असलेले तसेच पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे भविष्यात समोर काय वाढून ठेवले आहे ह्याचा त्यांना आधीच अंदाज आला होता. भारत स्वतंत्र होण्याआधी लंडन मध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी आधीच स्पष्ट केले होते कि त्यांना भारताबरोबर राहणे जास्त पसंद आहे. ह्यामुळे त्यांना ब्रिटिशांच्या रोषाला पण सामोरे जावे लागले आणि तद्नंतर ब्रिटिश त्यांच्याकडे कायम संशयाने बघू लागले.\nत्यांना आधीच समजून चुकले होते कि संस्थानाचे आणि संस्थानिकांचे दिवस भरलेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला भविष्यात लोकशाही विचारांशी जुळवून घेण्याचे शिक्षण दिले.\nजुने १९४७ मध्ये लॉर्ड माउंटबॅटन ह्यांनी राजा हरी सिंग ह्यांची भेट घेतली आणि त्यांचे संस्थान पाकिस्तानला देण्याचा सल्ला (हुकूम) दिला. पण हरी सिंग ह्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. कारण त्यांना माहिती होते कि पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला ह्यांना पण जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतामध्येच हवे होते.\nभारत पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर हरी सिंग ह्यांच्याकडे ३ पर्याय होते.\nजम्मू आणि काश्मीर वेगळे ठेवणे\nराजा हरी सिंग ह्यांना तिन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे माहिती होते. म्हणून त्यांनी भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्टँडस्टील अग्रीमेंट (स्थिरता करार) करण्याचा प्रस्ताव दिला. पंडित नेहरू ह्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे पुढच्या पूर्ण इतिहासावर झाला. जर भारतने तो प्रस्ताव स्वीकारला असता तर विचार करण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी मिळालाअसता आणि ह्या कालावधीमध्ये भारताला योजना बनविता आली अस���ी. कदाचित पुढे पाकिस्तानने जो जम्मू आणि काश्मीर संस्थानांवर हल्ला केला त्यासाठी आधीच तयार राहता आले असते.\n२६ ऑक्टोबर १९४७ ला राजा हरी सिंग ह्यांनी भारतबरोबर करार केला आणि काही अटी घालून जम्मू, काश्मीर, उत्तरी भाग, लडाख, ट्रान्स काराकोरम ट्रॅक्ट, सध्याचा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि अक्साई चिन एवढे भाग भारताच्या स्वाधीन केले.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nअक्साई चिनकारगिलकाराकोरमकाश्मीरजम्मू आणि काश्मीरपरमवीर चक्रपराक्रमप्रेरणाब्रिटिशभारतभारतीयमहाराज हरी सिंगमुस्लिम लीगयुद्धराजकारणलॉर्ड माउंटबॅटनशौर्यसेनासैनिक\nवेडी ही बहीणीची माया..\nटर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2021-08-02T07:18:24Z", "digest": "sha1:CJLJHLZD3NXM2AOW4K2SLUHRV67BM77S", "length": 10642, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कुमार गंधर्व - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n[१]शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व (जन्म : सुळेभावी-बेळगाव (भारत), एप्रिल ८, इ.स. १९२४; मृत्यू : देवास (भारत), जानेवारी १२, इ.स. १९९२; ) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.\nराजन, टी एन कृष्णन व कुमार गंधर्व.(कुमार गंधर्व- सगळ्यात उजवीकडे)\nएप्रिल ८, इ.स. १९२४\nजानेवारी १२, इ.स. १९९२\nभानुमती कंस (m. १९४७–१९६१)\nवसुंधरा कोमकली (m. १९६२)\nकुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्या��चे अधिकृत नाव झाले.\nअलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी इ.स.१९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. १९४७ साली त्यांचे मराठी गायिका भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले. भानुमती कोमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले. त्यांचा मुकुल नावाचा पुत्र इ.स. १९५५ साली जन्मला. इ.स. १९६१मध्ये भानुमती वारल्या आणि कुमारांनी १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले.\nकुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वतः बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांच्या सर्जनतेची साक्ष देतात. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे.\nकुमार गंधर्व हे शेवटपर्यंत नवी मुंबई येथील वाशीतल्या पं. विष्णू दिगंबर स्मारक योजनेचे अध्यक्ष होते.\nत्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.\nकुमार गंधर्व यांच्यासंबंधी आणि त्यांच्या गायकीसंबंधी लिहिली गेलेली पुस्तकेसंपादन करा\nआमचे कुमारजी (संपादिका - वसुंधरा कोमकली)\nकालजयी कुमार गंधर्व (खंड १ -मराठी, खंड २ -इंग्रजी-हिंदी, संपादन : रेखा इनामदार साने आणि कलापिनी कोमकली)\nकुमार गंधर्व : मुककाम वाशी (संकलन आणि संस्करण : मो.वि. भाटवडेकर) : १२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १९९० या काळात कुमार गंधर्वांनी द��लेल्या मुलाखती आणि संगीत मैफिली यांचे शब्दांकन)\nतरी एकाकीच : कुमार गंधर्वांसाठी निरोपाची गाणी (कवितासंग्रह, मूळ हिंदी कवी अशोक वाजपेयी, मराठी अनुवाद : चंद्रकांत पाटील)\nकुमारजींवरील एक माहितीपूर्ण संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nदेवासचे कुमारजी... (मराठी मजकूर)\n^ गन्धर्व, कुमार. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश.\nLast edited on १६ एप्रिल २०२१, at २२:१५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२१ रोजी २२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T07:31:59Z", "digest": "sha1:PORGQWXUROVU6HIHLYFQBV4CMTVRLQ5O", "length": 5828, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बफेतिम्बी गोमिस - विकिपीडिया", "raw_content": "\n६ ऑगस्ट, १९८५ (1985-08-06) (वय: ३५)\n१.८४ मी (६ फु +१⁄२ इं)\n→त्रॉइस (loan) १०५ 0(३०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १५:२६, १ मार्च २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:००, ९ जून २००८ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८५ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2459", "date_download": "2021-08-02T06:29:13Z", "digest": "sha1:L7CAHL25IAFLVAJRUU4BB5GCNX6JEM4Z", "length": 13193, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "कोरोना अपडेट :-भिडे गुरुजीचा पुन्हा एक जावईशोध? म्हणे गोमूत्र पिल्याने कोरोना जाईल ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > राष्ट्रीय > कोरोना अपडेट :-भिडे गुरुजीचा पुन्हा एक जावईशोध म्हणे गोमूत्र पिल्याने कोरोना जाईल \nकोरोना अपडेट :-भिडे गुरुजीचा पुन्हा एक जावईशोध म्हणे गोमूत्र पिल्याने कोरोना जाईल \nभिडे गुरुजींच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुले होतात या शोधानंतर कोरोनावर भिडे गुरुजींचा गोमूत्र उपाय \nभारतात कोरोनाचा आकडा वाढला असून जनतेत चिंता व्यक्त केली जात असतांना व सगळे देव धर्म आपआपल्या बिळात लपलेले असतांना भिडे गुरुजी सायन्स सोडून अध्यात्मात घुसले आहे आणि तेच गाय, शेण, व गोमूत्र यामधे अडकून गोमूत्र व गाईचे तूप हे तीव्र जंतूनाशक असून ते पिल्यास कोरोना होणार नाही असा जावईशोध लावला आहे. व सरकारने संचारबंदी हटवावी अशी मागणी केली आहे. या अगोदर आपल्या बागेतील आंबा खाल्ला तर मुले होतात असे अकलेचे तारे ह्याच भिडे गुरुजी यांनी तोडले होते आणि आता कोरोनाच्या व्हायरस वर गोमूत्र आणि गाईचे तूप जालीम उपाय असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.\nते पुढे म्हणाले की कोरोना बाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्यानं नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं मी आयुर्वेदिक वाचलंय. या जंतूंचा नाश करण्याचं सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचं बोट लावावं. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावं, असे उपाय त्यांनी सुचवले.\nकेंद्र आणि राज्य सरकार भगवंतानं दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास कोरोना हा भारतातून हद्दपार होईल असेही अकलेचे तारे त्यांनी तोडले.\nमनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी घेतला कोरोना COVID-19 सर्वेचा आढावा \nआनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, कुटुंबात गेल्याचा मजुरांना आनंद \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची ह���कद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/bollywood-actress/", "date_download": "2021-08-02T06:16:41Z", "digest": "sha1:2OAYTAVKUSCFDYDW67CJO5S5HGAAR6BB", "length": 15685, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bollywood Actress Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग..;तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा\nरेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विसमध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; करा अर्ज\n 27 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार Gmail, YouTube आणि Google\nबलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत मैत्री, मग भेटायला बोलवलं; महिला पोलिसानी केली अटक\nसिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग..;तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा\nCBSE 10th Result 2021: आज जाहीर होणार CBSE दहावीचा निकाल\nCAT 2021: परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार अप्लिकेशन्स\nगणपती- दिवाळी यंदाही कोरोनाच्या सावटाखाली; ऑक्टोबरमध्ये असेल भयंकर स्थिती\nशाळेत असताना प्रियंका चोप्राने BFला लपूनछपून आणलं घरी; मावशीने पकडताच...\nएका Kiss साठी काय काय केलं अखेर अश्लेषाने 'त्या' सीनमागील कहाणी केली शेअर\nPHOTOS: वानी कपूरचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटो ठरतायत हीट\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nपहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं इंग्लंडचा 'तो' प्लॅन उघड\nअनू मलिकवर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप वाचा काय आहे प्रकरण\n भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय\nइंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, टीमचा मुख्य प्रशिक्षक पॉझिटिव्ह\nपुढील 48 तासांत PPF खात्यात पैसे जमा केल्यास मिळेल अधिक फायदा,अन्यथा होईल नुकसान\nजुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये बंपर वाढ 1.16लाख कोटींपेक्षा जास्त GST Collection\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\nICICI बँकेच्या ग्राहकांना झटका आजपासून ��ा सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क\nना डाग पडणार, ना ओरखडे; अशा पद्धतीने साफ करा तुमचा चष्मा\nहेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...\nरोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे\nVastu Tips : तुमच्या घरातील 'नको त्या वस्तू' ठरतायेत तुमच्या अपयशाचं कारण\nवाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nगणपती- दिवाळी यंदाही कोरोनाच्या सावटाखाली; ऑक्टोबरमध्ये असेल भयंकर स्थिती\n खासगी रुग्णालयांकडे साठा पडून, सरकारी केंद्रांवर मात्र खडखडाट\nकोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती\nVIDEO : सोलापूरकरांना नाही कोरोनाची भीती; धार्मिक कार्यक्रमात मोठी गर्दी\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\nगावकऱ्यांचा संपर्क तुटला; एकमेव आधार असलेला लाकडी पूल गेला वाहून,पाहा LIVE VIDEO\nबायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nमहिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; सांगितलं विचित्र कारण\nजबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO\nअफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO\nलग्नात नवरीची धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'\nशाळेत असताना प्रियंका चोप्राने BFला लपूनछपून आणलं घरी; मावशीने पकडताच...\nप्रियंका चोप्राला तिच्या मावशीने बॉयफ्रेंडसोबत पकडल्यानंतर कपाटत लपवण्याची वेळ आली होती. पण त्यानंतर मात्र... पाहा प्रियंकासोबत काय घडलं होतं.\nशिल्पा शेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll\nमलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट; Bold अदांनी चाहत्यांना पुन्हा केलं घायाळ\nट्रोलर्सनी लिसाच्या मुलांनाही नाही सोडलं; अभिनेत्रीने सणसणीत उत्तर देत केली...\n'लव्ह आज कल'ची 12 वर्षे पूर्ण; 'विश्वास बसत नाहीय..' म्हणत दीपिका झाली भावुक\nHBD: छोट्या पडद्यावर मिळवली प्रसिद्धी; मराठमोळी मृणाल ठाकूर अशी झाली बॉलिवूड....\nHBD:'लिहून देते, कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही' तापसीने घेतला हा निर्णय\nकंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ..\nमराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अवतार; नव्या फोटोंमध्ये दिसली सुपरहॉट\nगौहरला जैदने लग्न कॅन्सल करण्याची दिली होती धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा\n'तू एक वाईट आई आहेस...' 9 वर्षांपूर्वीची जखम अजूनही ताजी; 'त्या' कमेंटबाबत...\nदिशा पाटनी अन् राणी मुखर्जीनं मुंबईत खरेदी केले फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क\n श्रद्धा कपूरचे व्हॉट्सॲप chats लीक; युझर्सचा उडाला भडका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग..;तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा\nरेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विसमध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; करा अर्ज\n 27 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार Gmail, YouTube आणि Google\nअफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO\nना डाग पडणार, ना ओरखडे; अशा पद्धतीने साफ करा तुमचा चष्मा\nहेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...\nVastu Tips : तुमच्या घरातील 'नको त्या वस्तू' ठरतायेत तुमच्या अपयशाचं कारण\nतुमची छोटीशी चूक आणि बाथरूम, टॉयलेटमध्येच येईल Heart attack\n'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना\nप्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन\nTokyo Olympic : ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने का खाल्लं केळं\nBank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/435003", "date_download": "2021-08-02T06:12:51Z", "digest": "sha1:55EIZURJC6FRAJZJAFRWDTDI2A3IW4A5", "length": 2123, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:५८, १३ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n१५:५५, ९ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1882)\n१३:५८, १३ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: jbo:1882moi)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3934/-ESIC-Recruitment-2021.html", "date_download": "2021-08-02T04:54:24Z", "digest": "sha1:XXBSBQZU2RM3D6HI3PNBHXJ5BDJWYJVM", "length": 5918, "nlines": 73, "source_domain": "naukriadda.com", "title": "ESIC मध्ये 6552 पदांवर भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nESIC मध्ये 6552 पदांवर भरती 2021\nकर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण 6552 रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच पूर्ण जाहिरात उपलब्ध होणार आहे.\nएकूण पदसंख्या : 6552\nपद आणि संख्या : -\nजाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे.\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in\nवयमर्यादा: 18 ते 27 वर्ष\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउ���लोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/2021/06/18/45684/avail-the-benefits-of-agricultural-schemes/", "date_download": "2021-08-02T04:53:29Z", "digest": "sha1:QFJ7O37SNKXEWELHV743DENTSJT262GJ", "length": 9100, "nlines": 137, "source_domain": "ourakola.com", "title": "मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा - Our Akola", "raw_content": "\nमनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा\nअकोला: मनरेगाअंतर्गत कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबवल्या जातात. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांनी केले आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, फुलशेती, नाडेप कंपोस्ट, गांडुळ खत, विहीर पुनर्भरण या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nफळबाग लागवडीसाठी संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू आदी, तर बांधावर लागवडीसाठी साग, बांबू, शेवगा, कडूलिंब, सोनचाफा, बोर, सीताफळ, आवळा, आंबा आदींसाठी अनुदान देय आहे. फुलपीकांमध्ये निशिगंध, गुलाब व मोगरा फुलपीकांसाठी अनुदान देय आहे. नाडेप कंपोस्टसाठी, तसेच गांडुळ खत युनिटसाठी प्रत्येकी 11 हजार, तर विहिर पुनर्भरणासाठी 14 हजार रुपये अनुदान मिळते.\nजॉबकार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अत्यल्प व अल्प लाभार्थी भाग घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी आपल्या गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nउमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित\nAkola Corona Cases: 19 पॉझिटीव्ह,92 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nAkola Corona Cases: 19 पॉझिटीव्ह,92 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू\nसोमवारपासून (दि.२१) निर्बंधात आणखी शिथिलता: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला निर्णय\nपालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप\nप्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल\nअकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान; पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ashwini_Ye_Na", "date_download": "2021-08-02T07:17:03Z", "digest": "sha1:AVJHA557GL6H72HVZ4T6TBTLRTPGL3NA", "length": 3011, "nlines": 47, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अश्विनी ये ना | Ashwini Ye Na | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nप्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग\nकशी ही जिंदगीत आणीबाणी ग\nमी तर प्रेम दिवाणा रसिला\nदे प्यार जरासा नशिला\nप्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे\nतुला छळून मी जळून गेले रे\nविसर झाले गेले सख्या रे\nशरण आले राया तुला रे\nमंद धुंद ही गुलाबी हवा\nप्रीतगंध हा शराबी नवा\nहात हा तुझाच हाती हवा\nझोंबतो तनूस हा गारवा\nतुझीमाझी प्रीती अशी फुले मधुराणी\nफुलातुनी उमलती जशी गोड गाणी\nतू ये ना, तू ये ना\nये अशी मिठीत ये साजणी\nस्वप्न आज जागले लोचनी\nअंग अंग मोहरे लाजुनी\nजाऊ नको दूर आता मन फुलवुनी\nतूच माझा राजा अन् मीच तुझी राणी\nतू ये ना, तू ये ना\nतू ये ये ये\nगीत - शांताराम नांदगावकर\nसंगीत - अरुण पौडवाल\nस्वर - अनुराधा पौडवाल, किशोर कुमार\nचित्रपट - गंमत जंमत\nगीत प्रकार - चित्रगीत, युगुलगीत\nदाद द्या अन् शुद्ध व्हा \nउठा उठा हो सकळीक\nअनुराधा पौडवाल, किशोर कुमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/jaspreet-bumrahs-wedding-finally-sealed-11387", "date_download": "2021-08-02T06:22:57Z", "digest": "sha1:DQKLBLXGMQ755ES2XFKGESMDOFWKLNXE", "length": 3452, "nlines": 36, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "जसप्रीत बुमराहच्या लग्नचर्चेवर अखेर शिक्कामोर्तब", "raw_content": "\nजसप्रीत बुमराहच्या लग्नचर्चेवर अखेर शिक्कामोर्तब\nटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशनशी लग्न करणार आहे. मात्र जसप्रीत आणि संजना या दोघांनीही अद्याप तरी मौण बाळगले आहे. अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मिडियावर एक पोस्ट करत लग्नाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब केला आहे.\nतारा शर्मा सलुजाने तिच्या इन्टाग्राम आकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्य़े जसप्रीत, तारा, आणि तिचं मुलं दिसत आहेत. ताराने या पोस्टखाली दिलेल्या कॅप्शनमुळे जसप्रीत बुमराह आणि संजनाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. जसप्रीत आणि संजना तुम्हाला तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. तारा शर्मा तुझ्या शोमधल्य़ा तुझ्या सहभागाबद्द्ल धन्यवाद. आणि तुम्हाला दोघांनाही एकत्र 6 व्या पर्वात पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा.’’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.\nINDVsENG T20 Series : भारत विरूद्ध इंग्लंड पहिला T20 सामना आज\nजसप्रीत बुमराह आणि संजना 14-15 मार्चला गोव्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोरोनाच्या संकटामुळे विवाहसाठी काही मोजक्याच लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_12.html", "date_download": "2021-08-02T05:00:52Z", "digest": "sha1:N3KBY35MNAPPYCPP5WMMW7RYGLSP2L5K", "length": 7948, "nlines": 47, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "दत्ताजी शिंदे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nसंक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.\nदत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ\" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,\n\" क्यूं पाटील, और लढोगेऽऽ\nआपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,\n बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ\nकुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.\nत्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.\nरात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.\nसणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता \nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो ��राठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/author/ashutosh-potdar", "date_download": "2021-08-02T05:36:26Z", "digest": "sha1:RFYIMA3WMTXOZ7F3RYN7TVFQ4P2YTDRR", "length": 3717, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आशुतोष पोतदार, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nनिलेश निमकर १९९४ पासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. ‘क्वेस्ट’ -Quality Education Support Trust (QUEST), या संस्थेच्या माध्यमातून ते सरकारी शाळेतील श ...\nअज्ञात आहे पण ही पोकळी नाही\nसकाळच्या वर्गासाठी नेहमीप्रमाणे लॉग इन केले. अजून मुले यायची होती. कुणी आताच नुकतीच उठली असेल. ब्रश करून हातात कॉफीचा मग घेऊन बसली असेल. कुणी आळोखे-पि ...\nडिजीटलकरणातले नाटक : कोरोनाकाळ आणि नंतर\nकोरोना महासाथीच्या काळात डिजीटलकरणाच्या माध्यमातून जगभरातला नाट्यव्यवहार खुला होत आहे पण याकडे आपण एक संधी आणि स्वतंत्र कलामाध्यम म्हणून पाहतोय की सध् ...\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2020-will-net-run-rate-hamper-play-off-spot-of-kkr-once-again-gh-493526.html", "date_download": "2021-08-02T04:46:40Z", "digest": "sha1:ME3W3PXBMFUFPTIXJM3V5ZMDDHYTMVIC", "length": 6509, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 : नेट रनरेट यावर्षीही KKR चा घात करणार?– News18 Lokmat", "raw_content": "\nIPL 2020 : नेट रनरेट यावर्षीही KKR चा घात करणार\nआयपीएल (IPL 2020) चा यंदाच्या मोसमातला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (SRH)यांच्यात होत आहे. या मॅचवरच कोलकाता (KKR) आणि हैदराबादचं प्ले-ऑफचं भवितव्य अवलंबून आहे.\nआयपीएल (IPL 2020) चा यंदाच्या मोसमातला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (SRH)यांच्यात होत आहे. या मॅचवरच कोलकाता (KKR) आणि हैदराबादचं प्ले-ऑफचं भवितव्य अवलंबून आहे.\nशारजाह, 3 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) चा यंदाच्या मोसमातला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (SRH)यांच्��ात होत आहे. लीग स्टेजमधली ही शेवटची मॅच असली तरी प्ले-ऑफसाठीची शेवटची टीम अजूनही निश्चित झाली नाही. प्ले-ऑफसाठी हैदराबाद आणि कोलकाता यांचं भवितव्य मुंबईच्या हातात आहे. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर कोलकाता प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, तर दुसरीकडे हैदराबादने विजय मिळवला, तर त्यांना प्ले-ऑफचं स्थान मिळेल. आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने बँगलोरचा पराभव केला. पण दिल्लीने मॅच जिंकण्यासाठी 17.2 ओव्हरपेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळे बँगलोर आणि दिल्ली या दोन्ही टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या. हैदराबादने या मोसमात 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. मुंबईविरुद्धची मॅच जर जिंकला आली तर हैदराबाद 7 पैकी 7 मॅच जिंकेल. तर कोलकात्यानेही त्यांच्या 7 पैकी 7 मॅच जिंकल्या असून उरलेल्या 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकाता आणि हैदराबादचे 14 पॉइंट्स समान झाले तर नेट रनरेटमुळे हैदराबाद प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल आणि कोलकात्याचं स्वप्न भंगेल. मागच्यावर्षीही नेट रनरेटनेच कोलकात्याचा घात केला होता. 2019 साली 56 मॅचनंतर मुंबई आणि चेन्नईचे 18 पॉइंट्स होते. तसंच हैदराबादने मागच्यावेळी 12 पॉइंट्ससह प्ले-ऑफ गाठली होती. मुख्य म्हणजे हैदराबादप्रमाणेच कोलकात्याचेही 12 पॉइंट्स होते, पण हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे कोलकात्याला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता. यावेली कोलकात्याचा नेट रनरेट - 0.214 आहे, तर हैदराबादचा नेट रनरेट 0.555 इतका आहे.\nIPL 2020 : नेट रनरेट यावर्षीही KKR चा घात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/305", "date_download": "2021-08-02T05:03:49Z", "digest": "sha1:NF2XC5XHZHAWW3LGVXCJ5WN5TOBFAZN4", "length": 15254, "nlines": 147, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "न्यायालयीन प्रकरणातील आवश्यक माहिती प्राथमिकतेने द्या – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपा��ा नोटीस \nHome > नागपूर > न्यायालयीन प्रकरणातील आवश्यक माहिती प्राथमिकतेने द्या\nन्यायालयीन प्रकरणातील आवश्यक माहिती प्राथमिकतेने द्या\nवी : ॲड. धर्मपाल मेश्राम\nमनपा पॅनलवरील वकिलांच्या आढावा बैठकीत विधी समिती सभापतींचे निर्देश\nनागपूर : नागपूर महानगरपालिकेतील न्यायालयीन प्रकरणांमध्ये मनपातील संबंधित अधिका-यांच्या असहकार्यामुळे प्रकरणात अडणची निर्माण होतात. विशेषत: उच्च न्यायालयातील प्रकरणांमध्ये अधिका-यांच्या असहकार्याने न्यायालयीन अडथळे येतात. अधिका-यांच्या असहकार्याने येणा-या न्यायालयीन अडथळ्यांची गांभीर्याने दखल घेत अधिका-यांनी आवश्यक माहिती मनपा वकिलांना प्राथमिकतेने पुरविण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीत दिले.\nमनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.१३) आयोजित मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीत विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह विधी अधिकारी ॲड.व्यंकटेश कपले, ॲड.सुधीर पुराणीक, ॲड.ए.एम.काझी, ॲड.जैमिनी कासट, ॲड. मेहाडीया, ॲड.अमित प्रसाद, ॲड.रोहन छाबरा, ॲड.सचिन अग्रवाल, ॲड.अमित कुकडे, ॲड.डी.एस. देशपांडे, ॲड.सचिन नारळे, ॲड. सुषमा ढोणे, ॲड. अपूर्वा अजंठीवाले, ॲड.कांचन निंबुळकर, ॲड.दंडवते, ॲड.नंदेश देशपांडे, ॲड.एस.जी.हारोडे, सहायक विधी अधिकारी अजय माटे, प्रकाश बरडे, आनंद शेंडे, सुरज पारोचे आदी उपस्थित होते.\nअनुपस्थितीत वकिलांना कारणे दाखवा नोटीस\nमनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीला अनुपस्थितीत वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व कामगार व औद्योगिक न्यायालयातील प्रकरणांचा आढावा घेतला. प्रकरणांमध्ये येणा-या अडचणी जाणून घेत त्याबाबतीतच्या सुचनांचाही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी स्वीकार केला.\nमनपाच्या न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा होण्यासाठी प्रकरणाशी संबंधित अधिका-यांनी संबंधित अधिवक्त्यांशी योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. तसेच प्रकरणासंदर्भात आवश्यक माहितीबाबत सहकार्य करणेही आवश्यक आहे. मात्र बहुतांशी प्रकरणांमध्ये अधिका-यांकडून योग्य सहकार्य न मि���ाल्याने प्रकरणांच्या निकालात अडसर निर्माण होतो. पॅनलमधील वकिलांच्या तक्रारीवर दखल घेत अधिका-यांनी प्रत्येक प्रकरणात प्राथमिकतेने माहिती पुरवून आवश्यक ते सहकार्य करण्याचेही निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.\nयाशिवाय वकिलांना येणा-या अडचणींसदर्भात आवश्यक त्या सुचना मागवून त्याबाबत मनपा आयुक्तांनी दिशानिर्देश देणारे परिपत्रक प्रशासनातील अधिका-यांना निर्गमीत करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.\nआणि 72 वर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या…….\nचंद्रपुरात उत्साहात साजरा झाला गणपती विसर्जन सोहळा\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आण�� वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/demand-goan-footballer-isl-2142", "date_download": "2021-08-02T05:15:13Z", "digest": "sha1:WOYEA55VMPQGI3MXMDSPLX7VXXSXTR65", "length": 4027, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोमंतकीय फुटबॉलपटूंना आयएसएलमध्ये मागणी", "raw_content": "\nगोमंतकीय फुटबॉलपटूंना आयएसएलमध्ये मागणी\nइंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गोमंतकीय फुटबॉलपटूंना मागणी आहे. करारबद्ध खेळाडूंत आता स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचा बचावपटू जॉर्ज डिसोझा याची भर पडली आहे.\nआयएसएल स्पर्धेतील विविध क्लबनी आतापर्यंत १९ गोमंतकीय फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. जॉर्ज डिसोझा हे त्यापैकी एकदम नवे नाव आहे.\nकळंगुटच्या २६ वर्षीय लेफ्ट-बॅक खेळाडूस नव्या आयएसएल मोसमासाठी ओडिशा एफसी संघाने करारबद्ध केले आहे. त्याचा हा नवा करार दोन वर्षांचा आहे. येत्या १ जूनपासून तो ओडिशा एफसी संघात रुजू होईल. बचावफळीत खेळणारा जॉर्ज डाव्या पायाच्या सणसणीत फ्रीकिक फटक्यांसाठी परिचित आहे. त्याच्या फुटबॉलची सुरवात २०१० मध्ये सेझा फुटबॉल अकादमीतून झाली. त्यानंतर त्याने गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुट असोसिएशनचे प्रतिनिधित्व केले. या संघातून खेळताना चमकदार खेळ केलेल्या जॉर्जने नंतर स्पोर्टिंग क्लबला आकर्षित केले. २०१६-१७ मोसमापासून तो स्पोर्टिंग क्लब संघात आहे. गतमोसमातील प्रो-लीग स्पर्धेत त्याने स्पोर्टिंगचे खेळलेल्या सर्व २० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. जॉर्जने यंदाच्या प्रो-लीग स्पर्धेत चार गोलही नोंदविले आहेत, तसेच सहा असिस्टही नोंदविले.\nजॉर्जने गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत २०१६-१७ मोसमात उपविजेता ठरलेल्या गोव्���ाच्या संघात जॉर्जचा समावेश होता. २०१४ साली गोव्यात झालेल्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेत फुटबॉलचे सुवर्णपदक जिंकलेल्या गोवा-भारत संघाचेही त्याने प्रतिनिधित्व केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/the-life-of-the-painter/", "date_download": "2021-08-02T05:21:01Z", "digest": "sha1:FMDAK633TCPAB4KU5CDBRXKBZ5UXCW3Z", "length": 17166, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चित्रकाराचे प्राण – Dainik Prabhat", "raw_content": "\nमाणूस माणसाला जिवंतपणी आनंद देत नाही. परंतु एखादा माणूस आजारी पडल्यावर त्याच्या मागे धाव घेतो. एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तेव्हा तिच्यासाठी फळफळावर घेऊन जातो. एखाद्याची अंतिम यात्रा निघाली असेल तर हातातली सगळी कामे बाजूला टाकून, सुट्टी काढून, वेळात वेळ काढून उपस्थित राहतो. आपल्या अंत्ययात्रेला कोण उपस्थित आहे, कोण उपस्थित नाही हे इहलोकीची यात्रा सोडून जाणाऱ्या माणसाला कळत नसतंच. चार मित्र आपल्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिले म्हणून मृत माणसाला आनंद वाटत नाही. दोन सगेसोयरे आले नाहीत म्हणून दुःख वाटत नाही. इहलोकीच्या यात्रेला निघालेला माणूस या अशा सगळ्या जाणिवांच्या पलीकडे पोहचलेला असतो.\n“अचेतन देहाला कोणत्याही जाणिवा उरलेल्या नसतात’, याची जित्याजागत्या माणसाला पूर्ण जाणीव असते. तरीही जिवंतपणी एखाद्याच्या सुखाची पर्वा न करणारा माणूस अशा ठिकाणी का उपस्थित राहत असेल मला वाटतं त्याला त्याच्या कर्तव्यपूर्तीच्या सुखाची अनुभूती घ्यायची असते. अल्फ्रेड हा एक अमेरिकन चित्रकार. तो अप्रतिम चित्रे काढायचा. एकदा त्याच्या मनात आलं. प्रदर्शनात आपल्या कलेची वाहवा करणारे रसिक आपलं चित्र विकत घेतील का मला वाटतं त्याला त्याच्या कर्तव्यपूर्तीच्या सुखाची अनुभूती घ्यायची असते. अल्फ्रेड हा एक अमेरिकन चित्रकार. तो अप्रतिम चित्रे काढायचा. एकदा त्याच्या मनात आलं. प्रदर्शनात आपल्या कलेची वाहवा करणारे रसिक आपलं चित्र विकत घेतील का त्याने परीक्षा घ्यायची ठरवलं. एक अप्रतिम चित्र घेऊन तो शहराच्या मध्यवर्ती भागात विकायला बसला. चित्राची किंमत केवळ दोन डॉलर ठेवली. लोक यायचे. थांबायचे. बघायचे. छान, सुंदर, अप्रतिम अशा शब्दात कौतुक करायचे. सुखावल्या डोळ्यांनी, तृप्त मनाने पुढे जायचे. चित्रकार मोठ्या आशेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे बघत होता. पण कोणीही ते चि���्र विकत घेईना.\nअसेच चार दिवस गेले. चित्रकार रोज तिथे यायचा. तासन्तास बसायचा. कोणीतरी आपलं चित्रं विकत घेईल म्हणून वाट बघायचा. पण खिशातून पैसे काढून ते चित्रं विकत घेण्याचा मोठेपणा कोणी दाखवत नव्हतं. अनेकजण चित्र पाहून पुढे जायचे. शेजारच्या बारमध्ये जायचे. झिंगत बाहेर यायचे. सिगारेटच्या धुराची वलये सोडत चित्रकाराच्या समोरून डुलत डुलत पुढे जायचे. कोणी सहकुटुंब यायचे, चित्रं पाहायचे. त्यांचे डोळे तृप्त व्हायचे. चित्रकाराचं कौतुक करताना त्यांच्या मुखातून शब्द ओसंडून वाहायचे. पण खिशात हात न घालता ते कुटुंब पुढे निघून जायचं. कोपऱ्यावरील रेस्टोरंटमध्ये शिरायचं. तिथल्या गल्ल्यावर खिसा रिकामा करायचं. जातना, चित्रं अजूनही विकलं गेलं नाही म्हणून दुःखी झालेला चित्रकार त्यांना दिसायचा. पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे.\nआठ दिवस गेले. खरंतर ज्याने चित्रं विकत घेतलं असतं त्याला चित्रकाराच्या चित्राने आनंदच दिला असता. त्या व्यक्तीच्या संग्रही ते चित्र राहिलं असतं. पण कोणीही ते चित्र विकत घेत नव्हतं. कारण त्यातून फारसा फायदा नव्हता. कौतुक करताना शब्द विकत घ्यावे लागत नव्हते. चित्रकाराला वाटलं आपल्या चित्रातच काहीतरी उणीव असावी. म्हणून मग त्याने त्याचे कपडे फाडले. त्या चित्रावर चिटकवले. जाणाऱ्या येणाऱ्यांनी वाहवा केली. चित्रातील खरेपणा बघून हरखून गेले. चित्रकाराला वाटलं चित्राच्या डोक्यावरील केस वास्तववादी वाटत नसावेत. म्हणून मग त्याने स्वतःचे केस उपटले. त्या चित्रावर चिटकवले. चित्रकाराला टक्कल पडलं. जाणारे येणारे चित्राचं कौतुक करत राहिले. पण चित्र विकत घेण्याची दानत कोणी दाखवेना. आता तर उन्हामुळे चित्रकाराचा चेहरा काळवंडू लागला होता. आणि चित्रातले रंगदेखील उडू लागले होते. चित्र बघणाऱ्यांच्या नजरेतलं कौतुकदेखील गढूळ झालं होतं. एकदिवस चित्रकाराने त्याची कातडी सोलली आणि त्या चित्रावर चिटकवली. चित्र बघणारे चित्रातली वास्तवता बघून अचंबित झाले. चित्रकाराशी हस्तांदोलन करू लागले. त्यांची नजर चित्राच्या कौतुकात हरवून गेलेली असायची. पण चित्रकाराच्या हातावरच्या जख्मा त्यांना दिसत नव्हत्या. तर चित्र विकलं जात नसल्यामुळे चित्रकाराला मनाला होणाऱ्या जख्मा कोणाला दिसणार\nदिवस जात होते. कौतुकाच्या पलीकडे चित्रकाराच्��ा ओंजळीत काहीही पडत नव्हतं. चित्रं आणखी खरंखुरं वाटावं यासाठी काय करावं हे चित्रकाराला कळत नव्हतं. चित्रकाराने त्याच्या अंगावरच्या कपड्यांची लक्तरं करून चित्रं सजवलं होतं. आपल्याला टक्कल पडेल याची पर्वा न करता स्वतःचे केस उपसून चित्राला चिटकवले होते. कर्णाने कवचकुंडल दान करावीत तशी त्याने त्याची त्वचा सोलून चित्रावर चिटकवली होती. आणखी काय उणीव उरली आहे चित्रात. दोष चित्रात आहे की बघणाऱ्याच्या दृष्टीत.\nअल्फ्रेड स्वतःशीच विचार करत होता. रसिकांच्या दृष्टीला दोष देणे त्याला पटेना. दृष्टी आणि दोष या दोन्ही शब्दांचा तोल सांभाळताना त्याला वाटलं, “आपल्या चित्रातले डोळे हूबेहूब दिसत नसावेत.’ परंतु डोळे हुबेहूब दिसावेत म्हणून काय करावं हे अल्फ्रेडला कळत नव्हतं. अल्फ्रेड वैतागून गेला. आपल्या चित्राकडे आपण बघूच नये असं त्याला वाटलं. हे डोळे काढून फेकून द्यावेत.’ असे विचार चित्रकाराच्या मनात आले. त्या विचारसरशी चित्रकाराचे डोळे चमकले. त्याने स्वतःचे डोळे काढले. चित्रात चिटकवले.\nएका हातात काठी आणि दुसऱ्या हातात चित्र घेऊन चित्रकार चित्र विकण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उभा राहिला. जाणारे येणारे कौतुक करत होते. डोळे तर अगदीच खरेखुरे वाटत आहेत ना, असे म्हणत होते. चित्रातल्या डोळ्यांचा खरेपणा बघणाऱ्याला जाणवत होता पण अल्फ्रेडचं अंधत्वाची कोणीही दखल घेत नव्हतं. अल्फ्रेड निराश झाला. “शब्दांचे बुडबुडे हीच का कलेची किंमत’ अशा विचाराने मनोमन खंगू लागला. आजारी पडला. चित्रकार आजारी पडल्याची आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची बातमी गावात पसरली. चित्रकाराची गरिबी बघून मदतीचा ओघ सुरू झाला. पण ती मदत कमी आली नाही. शेवटचा श्वास घेताना चित्रकार एवढंच म्हणाला, “मला वाचविण्याचा प्रयत्न करू नका. माझे प्राण माझ्या कलाकृतीत ओतले आहे. ती कलाकृती तेवढी विकत घ्या.’\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#रेसिपी : ५ मिनिटात बनवा झटपट चीझ पराठा\nरूपगंध: भाषेचे विविध रूपं\nरूपगंध: लिटमस पेपरचा रंग बदलला\nरूपगंध: हिरा विरुद्ध ऑक्सिजन\nरूपगंध: मोफत विजेच्या चिंताजनक गर्जना\nरूपगंध : डॉक्टर्स एके डॉक्टर्स\nरूपगंध : करोनाग्रस्तांना भरपाईचा मुद्दा रास्त\nरूपगंध: व्रतबंधातून जुळले नातेसंबंध\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\nरूपगंध: भाषेचे विविध रूपं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-active-number-of-patients-is-close-to-three-thousand-punekars-must-follow-rules-nrab-152991/", "date_download": "2021-08-02T05:30:07Z", "digest": "sha1:UPFYV4I6XPQSFWJDPD7ZW4YHEWOEJD5Z", "length": 9854, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | सक्रीय रुग्णसंख्या तीन हजाराच्याजवळ ; पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nपुणेसक्रीय रुग्णसंख्या तीन हजाराच्याजवळ ; पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक\nशहरात गेल्या चोवीस तासात ३३१ नवीन रुग्ण\nपुणे : शहरातील काेराेनाच्या सक्रीय रुग्णसंख्या तीन हजाराच्याजवळ पाेचली आहे. यामुळे गर्दी करणाऱ्या पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गेल्या चाेवीस तासांत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत काेराेनाबाधित रुग्णांची संख्या आढळून येण्याचे प्रमाण टिकून राहीले आहे.\nगेल्या चाेवीस तासांत ६ हजार ९९ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये ३३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २५३ रुग्ण हे काेराेनामुक्त झाले आहे. शहरातील आठ जणांसह एकुण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर पुणेकर रस्त्यावर गर्दी करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत काेराेना बाधित जास्त आढळून येत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या हळू हळू वाढत २ हजार ९४१ पर्यंत पाेचली आहे. सक्रीय रुग्णांपैकी २४४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत शहरात ४ लाख ८० हजार ९१३ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६९ हजार ३३६ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ���३६ जणांचा मृत्यू झाला आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_125.html", "date_download": "2021-08-02T05:52:52Z", "digest": "sha1:4PBS5YMOZW4OO3RGA6AJTXZPF44USNZV", "length": 8219, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "छावा लीग फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ शाळा अव्वल ...! - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / krida / Maharashtra / Slide / छावा लीग फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ शाळा अव्वल ...\nछावा लीग फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ शाळा अव्वल ...\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या छावां फुटबॉल स्पर्धेत आठ वर्ष खालील वयोगटात प्रथम क्रमांक साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल लालबाग परळ, मुंबई एज्यूको इंडिया या शाळेने पटकाविला.\nअंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे क्रीडा संकुल येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. मुंबई महानगर पालिका १७ विभागातून विजयी झालेल्या संघांचा समावेश करण्यात आला होता. ८ वर्ष खालील वयोगटात साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल शाळेने विजय मिळवला व छावा कप २०१९-२०२० पटकाविला. फायनल मध्ये जी.अम.रफी.स्कूल वर २-० ने मात करून विजय मिळवला. या विजयात दक्ष सावंत , अक्षर पुजारी , श्रेयस , गीता यानी चांगली खेळी केली. प्लेअर ऑफ द मॅच दक्ष सावंत यांची निवड ��ाली. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मुंबई महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून, मुंबई शिक्षण समिती अध्यक्ष अंजली ताई नाईक , शिक्षण अधिकारी पालकर सर ,दिनेश नायर सर उपस्थित होते. ही स्पर्धा शारीरिक शिक्षण विभाग वरिष्ठ पर्यवेक्षक प्रमुख श्री रामेश्वर लोहे सर , घाडगे सर , कनिष्ठ पर्यवेक्षक दत्तू लवटे सर यानी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आहे शाळेच्या विजयात फुटबॉल कोच छगन चौहान सर तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक श्री योगेश साळवी सर यानी खूप मेहनत घेतल्याने हा विजय मिळवला. मुख्याध्यापक गजभिये सर मुख्याध्यापिका श्रीमती मांजरेकर मॅडम, पालक , शाळा व्यवस्थापन समिती . लालबाग परळ मुंबई येथील विभागातून सर्वत्र मुलांचे कौतुक केले जात आहे.\nछावा लीग फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ शाळा अव्वल ...\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/60c6f0ab31d2dc7be7726862?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-02T05:33:25Z", "digest": "sha1:XC3JDDCO337M3PTUCNBKJ2CE3SQAXHDV", "length": 10335, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जमीन सपाटीकरण करणासाठी उपयुक्त यंत्र! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nजमीन सपाटीकरण करणासाठी उपयुक्त यंत्र\nलेझर लँड लेव्हलर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. विशेषत ज्या शेतकऱ्यांची शेती पूर्ण रूपाने समतल किंवा सपाट नाही अशांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. जमीन सपाट नसल्याकारणाने बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड करताना, पिकांना खते किंवा पाणी देताना बर्याच प्रकारच्या समस्या उद्भवतात. अशा उतार-चढाव असलेल्या शेताला शेती करणे युक्त बनवण्यासाठी लेझर लँड लेव्हलर मशीनचा उपयोग होतो. काय आहे लेझर लँड लेव्हलर मशीन ➡️ हे यंत्र एक विशेष प्रकारचे कृषी यंत्र आहे. या मशिनची निर्मिती ही परंपरागत पद्धतीन पेक्षा एकदम वेगळी अशा आधुनिक तंत्रज्ञानाने केलेली आहे. या यंत्राला ट्रॅक्टरच्या साहाय्याने जोडून चालवले जाते. या यंत्राचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जमिनीचे सपाटीकरण करणे हे होय. या यंत्राच्या साहाय्याने निर्माण स्थळ, रस्ते आणि ड्रेनेज सिस्टमचे सुद्धा सपाटीकरण केले जाऊ शकते. लेझर लँड लेव्हलर मशीनची डिझाईन- ➡️ लेझर लँड लेव्हलर, लेझर ट्रान्समीटर, लेझर रिसिवर, विद्युत नियंत्रण पॅनेल, हायड्रोलिक नियंत्रण वाल्व, जमीन सपाटीकरण यासाठी लागणारे आवश्यक बकेट इत्यादी भागांनी मिळून यंत्राची निर्मिती केली गेली आहे. यंत्राचे फायदे • या यंत्राद्वारा जमीन सपाटीकरण करण्यामुळे पाण्याचा अधिक उपयोग होतो म्हणजे पाणी वाया जात नाही. जवळजवळ 40 टक्के पाण्याची बचत होते. • भाताची पेरणी करत असताना आदिवास्याचा तयार करत असताना सपाटी करण्यासाठी उपयुक्त असे यंत्र आहे. • पूर्ण शेतामध्ये पाण्याच्या समान वितरण व्यवस्था योग्यप्रकारे केली जाऊ शकते. • जल संसाधनांचा सुलभतेने कुशल उपयोग केला जाऊ शकतो. • जमिनी सगळ्या बाजूने सपाट आणि सारख्या आकारात झाल्याने पीक लागवडीचे काम सुलभतेने आणि जलद गतीने करता येते. • सपाट असलेल्या जमिनीमध्ये बियाण्याची लागवड व्यवस्थित पद्धतीने झाल्याने उगवण चांगली होते. त्यामुळे येणारे उत्पादनही चांगले येते. • वेगळ्या प्रकारची पोषणतत्वे, रासायनिक खते एकसमान पद्धतीने आणि व्यवस्थित देता येतात. लेझर लँड लेव्हलर मशीनची किंमत आणि सबसिडी- ➡️ वेगवेगळ्या राज्यानुसार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारा सबसिडी दिली जाते. सबसिडीचा दर हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा असू शकतो. सर्वसाधारणपणे लघु/ सीमांत आणि महिला शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. या यंत्राची साधारणपणे क��ंमत आहे अंदाजे तीन लाख पन्नास हजार पर्यंत आहे. प्रतिष्ठित कंपनीच्या लेझर लँड लेव्हलर मशीनची किंमत यापेक्षा जास्त असू शकते. लेझर लँड लेव्हलर यंत्राच्या निर्माण करणाऱ्या कंपन्या- ➡️ दशमेश, जॉन डियर, फिल्ड किंग, केएस ग्रुप, सोईल मास्टर, लँड फोर्स, महिंद्रा. संदर्भ:- कृषी जागरण हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषी यांत्रिकीकरणकृषी यंत्रेऊसहार्डवेअरआलेकांदाकृषी ज्ञान\nकृषी यंत्रेकृषी यांत्रिकीकरणयोजना व अनुदानहार्डवेअरव्हिडिओकृषी ज्ञान\nराज्य कृषी यांत्रिकीकरण योजना माहिती\nशेतकरी बंधुनो, राज्यात कृषी यंत्रकिकरण योजना सूर केली आहे, या योजनेसाठी काय आहे पात्रता, अटी व ऑनलाईनअर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत...\nकृषी यांत्रिकीकरणसल्लागार लेखट्रॅक्टरकांदाहार्डवेअरपूर्वमशागतकृषी ज्ञान\nसोलर पंप अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु\nशेतकरी बंधुनो, सौर ऊर्जा चलीत पंप साठी अनुदान दिले जाणार आहे.यासाठी महा डी बी टी पोर्टल अर्ज सुरू झाले आहेत.या विषयी अधिक माहितीसाठी विडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nट्रॅक्टरसल्लागार लेखहार्डवेअरकृषी यांत्रिकीकरणकृषी ज्ञान\nया अवजारांच्या वापर, करेल कमी उत्पादन खर्च\n➡️ जर आपण शेती उत्पादनाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा शेती मशागत, आंतर मशागत, कापणी आणि मळणी यावर होतो. म्हणजेच 30 ते 40 टक्के लागणारा खर्च आपण यंत्राचा वापर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ascloud.astrosage.com/cloud/home.asp?LanguageType=marathi", "date_download": "2021-08-02T05:17:48Z", "digest": "sha1:F3IQMZ2M2RSBVH63MXXDMFN5KJYVOAKR", "length": 25240, "nlines": 410, "source_domain": "ascloud.astrosage.com", "title": "Home", "raw_content": "\nतुम्हाला नवीन ऍस्ट्रोसेज क्लाउड आवडला का अधिक जाणून घ्या, प्रतिक्रिया पाठवा, Older version\n आलेख संपादित करा\nfile_upload पैसे भरून सल्लामसलत\n आलेख शेर करा\n आलेख सेव करा\n जतन करून शेअर करा\n योजना अद्ययावत करा\n आलेख संपादित करा\nजन्म आलेख / जीवन अहवाल छापा\n तपशीलवार कुंडली व अहवाल - पीडीएफ छापा\n आलेख प्रतिमारुपात छापा\"\n स्वागत पृष्ठ - मेन मेनु\n लग्न आणी चंद्र आलेख\n चलित कोष्टक व आलेख\n अष्टक वर्ग कोष्टक\n ग्रह ते ग्रह दृष्टी (पाश्चात्य)\n भाव मध्याचे अंग\n के पी गाठबिंदू चे अंग\n षड्ब���ा आणी भावबला\n फोर्मेट १ छापा - पीडीएफ\n फोर्मेट २ छापा - Low\n शोदशावर्ग छापा - पीडीएफ\n सर्वतोभद्र चक्र छापा\n जेमिनी कर्कांश आणि स्वांश\n उपग्रह कुंडली (बीटा)\n माझा आजचा दिवस\n लाल किताब वर्षफळ अनुमान (बीटा)\n लाल किताब अनुमान\n शनी साडेसाती (बीटा)\n कालसर्प दोष/ योग\n कालसर्प दोष/ योग - पीडीएफ\n बाळांसाठी सुचविलेली नावे (बीटा)\n ग्रहांचा विचार - पीडीएफ\n चालू संक्रमण अनुमान\n तुमचा लग्न अहवाल\n तुमचा लग्न अहवाल - पीडीएफ\n तुमची चंद्र रास\n तुमची चंद्र रास (शास्त्रीय)\n शुभ स्थान & वेळ\n आरोग्य & कारकीर्द\n उपवास & उपाय\n विमशोत्तरी दशा छापा - Low\n लाल किताब दशा\n लाल किताब आलेख आणी ग्रहांची घरे\n लाल किताब कर्ज\n लाल किताब तेवा\n लाल किताब दशा\n लाल किताब वर्कशीट\n लाल किताब वर्षफळ\n लाल किताब मासिक आलेख\n लाल किताब वर्षफळ आलेख\n लाल किताब अनुमान\n लाल किताब वर्षफळ अनुमान (बीटा)\n लाल किताब पृष्ठ छापा - पीडीएफ\n के पी पद्धति ग्रह आणी गाठबिंदू\n ग्रह ते ग्रह दृष्टी (पाश्चात्य)\n के पी गाठबिंदुंचे अंग\n के पी पद्धतीचे कार्येष ग्रह आणी आर पी\n माझा आजचा के पी\n के पी अहवाल (पी डी एफ) छापा\n चार स्तरीय कार्येश गृह\n कस्पल मधील अंतरदुवे (उप)\n कस्पमधील आंतर दुवे (उप उप)\n ग्रह अभिप्राय/ आशय (नक्षत्र नाडी)\n ग्रह संकेत (दृश्य २)\n मुला/मुलीच्या जन्म तप्शीलांबरोबर जुळवा\n सेव केलेल्या आलेखाबरोबर जुळवा\n शेर केलेल्या आलेखाबरोबर जुळवा\nतुम्हाला नवीन ऍस्ट्रोसेज क्लाउड आवडला का अधिक जाणून घ्या, प्रतिक्रिया पाठवा\nग्रहांची स्थाने व तुमचा आलेख..\nपत्रिका जुळवा (आपल्या जोडीदाराबरोबर गुणमिलन)\nज्योतिषींसोबत बोला, फक्त ₹1 मध्ये आणि त्वरित समाधान मिळावा\nजाणा आपले स्वभाव प्रेम आणी पेशा.\nगोचर फळ (संक्रमण अहवाल)\nगोचर फळ (संक्रमण अहवाल)\nसध्या ग्रहांची स्थाने तुमच्यावर कसा परिणाम करतील\nजाणा लाल किताब भाकिते, उपाय व उपचार आपल्या अडचणींवर.\nतुम्हाला मंगल दोष आहे का त्यावर उपाय काय त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो\nमिळवा विशेषज्ञ ज्योतिषी द्वारे आपला व्यक्तिगत रिपोर्ट\nतुमची द्विज नक्षत्र आणी चंद्र रास तुमच्याबद्दल सांगते.\nतुमच्यासाठी कोणते रत्न योग्य आहे तुम्ही कोणते रत्न वापरले पाहिजे तुम्ही कोणते रत्न वापरले पाहिजे\n250+ पानांची रंगीत कुंडली\n2021 चा आपली व्याक्तीधार्मी कुंडली मिळवा.\nतुमच्या जन्म अहवालावर आधारित आजचे भाकित जाणा\nवर्षफळ (वार्षिक अनुमान) तपशील\nवर्षफळ (वार्षिक अनुमान) तपशील\n2021 तुमच्यासाठी कसे असेल साल 2021 तुम्ही कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी अपेक्षित करू शकता\nसाडे साती जीवन अहवाल\nसाडे साती जीवन अहवाल\nशनि साडेसातीचा तुमच्या अक्ख्या आयुष्यावरचा परिणाम जाणून घ्या.\nकाळ सर्प दोषाचा तुमच्या अक्ख्या आयुष्यावरचा परिणाम जाणून घ्या.\nआधीच आयुष्यातील उतार चढाव, चांगले वाईट योग व काळ याबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या आपला भाग्यशाली अंक\nआपल्या प्रतिरोधक क्षमतेची चाचणी करा\nमागणी नोंदवा - ($5)\nअॅस्ट्रोसेज हे ज्योतिष मार्गदर्शनासाठी एक विश्वासर्ह ठिकाण आहे. ज्यांना ज्योतिषविषयक मार्गदर्शन हवे आहे आणि ज्यांना व्यापक प्रमाणावर उच्च पातळीवरील ज्योतिष संशोधन व विकास करायचा आहे त्यांच्यासाठी अॅस्ट्रोसेज अत्यंत उपयुक्त आहे. प्रापंचिक प्रश्नांपासून ते विशेष शंकांपर्यंत सर्व प्रश्नांचे समाधान प्राप्त करण्याचा हा एक विस्तृत स्रोत आहे.... Read more\nऑर्डर करा बृहत कुंडली\nवर्ष पत्रिका ऑर्डर करा\nशनी रिपोर्ट ऑर्डर करा\nमॅरेज रिपोर्ट ऑर्डर करा\nकरिअर/ नोकरी रिपोर्ट ऑर्डर करा\nप्रथम चॅट/ कॉल ₹ 1 मध्ये करा\nसूचना * उरलेली अक्षरे (500)\nप्रतिक्रिया पाठवा रद्द करा\nआलेख शेर करा सेट्टिंग close\nआलेखाची दृश्यता: खाजगी शेर केलेला\n(आलेखाचे नाव केवळ अक्षर, अंक व जोड चिन्ह यांचे मिश्रण असू शकते)\nटिपण: हा आलेख इथे मिळेल\nहा युआरएल इतरांबरोबर शेर करा\n(भरा ईमेल पत्ते ज्यांच्याशी तुम्हाला वरील यु आर एल शेर करायचा आहे, हवे तेवढे ईमेल आई डी भरा, मध्ये विराम चिन्हे घालून)\nआलेख शेर करा रद्द करा पूर्ण\nकृपया आधी आलेखाचे नाव भरा.\nआलेखाचे नाव उपलब्ध आहे.\nआलेखाचे नाव उपलब्ध नाही.\nआलेख नाव अंक किंवा जोड्चीन्हाने (-) सुरु होऊ शकत नाही\nआलेख नाव जोड्चीन्हाने (-) संपू शकत नाही\nकृपया वैध आलेख नाव भरा\nआलेख सेव करा close\n(आलेख नाव फक्त अक्षरे, अंक व जोड्चीन्हांच्या (-) मिश्रणानेच तयार करावे)\nआलेख सेव करा रद्द करा\ncloseतुमचा आलेख यशस्वीपणे सेव झाला आहे.\nन वाचविलेला आलेख close\nतुम्ही अजून तुमची कुंडली सुरक्षित केलेली नाही. काय आता तुम्ही कुंडली सुरक्षित करू इच्छिता\nहो नाही बंद करा\n₹ आत्ता भुगतान करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/bhandara-hospital-fire-approved-funding-for-fire-prevention-scheme-after-death-of-11-children-128210603.html", "date_download": "2021-08-02T07:17:53Z", "digest": "sha1:KNC7JWXGGORX7EDBOWO5FAHGQKN32L5C", "length": 11261, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bhandara hospital fire Approved funding for fire prevention scheme after death of 11 children | 11 बालकांच्या मृत्यूनंतर मिळाला अग्निप्रतिबंध याेजनेचा मंजूर निधी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभंडारा जळीतकांडास 1 महिना पूर्ण:11 बालकांच्या मृत्यूनंतर मिळाला अग्निप्रतिबंध याेजनेचा मंजूर निधी\nभंडारा | दीप्ती राऊत/ प्रशांत देसाई6 महिन्यांपूर्वी\nनवीन आलेले 5 इन्क्युबेटरही वादाच्या भोवऱ्यात, ८8 वर्षांपासून बालरोगतज्ञ इन्चार्जची पदे रिक्त\nसरकारी रुग्णालयांची गरज गोरगरिबांनाच लागते आणि हीच सरकारी रुग्णालये गरिबांचाच बळी घेतात याची वेदना भंडारा शहरातील सोनजारी टोळीत राहणाऱ्या विश्वनाथ बेहरेंच्या डोळ्यात दिसत होती. तीस वर्षांच्या विश्वनाथच्या पहिल्या पत्नीचा - कुंतीचा दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाला आणि आता त्याच्या दुसऱ्या पत्नीची - गीताची चिमुकली जन्मानंतर घरी येण्यापूर्वीच स्मशानात पोहोचली. भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडात दगावलेल्या १० निरागसांमध्ये ती एक होती. या ११ निष्पापांचा बळी गेल्यावर आरोग्य संचालनालयाने दोन वर्षे प्रतीक्षेत असलेले १ कोटी ५३ लाख रुपये भंडारा जिल्हा रुग्णालयास पाठवले आहेत.\nलोकांत भीती, सेवेवर संशय\nभंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दररोज सरासरी ३० ते ४० बालके उपचारासाठी दाखल होतात. दुर्घटना घडली त्या दिवशी सुदैवाने केवळ १७ बालके होती. मात्र त्या दुर्घटनेनंतर लोकांच्या मनात भीती व अविश्वास निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरात फक्त ७ बालके उपचारासाठी आली. विशेष म्हणजे या कक्षाच्या येथील बालरोगतज्ञ इन्चार्जसाठी परिसेविकांची मंजूर\nभंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दररोज सरासरी ३० ते ४० बालके उपचारासाठी दाखल होतात. दुर्घटना घडली त्या दिवशी सुदैवाने केवळ १७ बालके होती. मात्र त्या दुर्घटनेनंतर लोकांच्या मनात भीती व अविश्वास निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरात फक्त ७ बालके उपचारासाठी आली. विशेष म्हणजे या कक्षाच्या येथील बालरोगतज्ञ इन्चार्जसाठी परिसेविकांची मंजूर आगीत इन बोर्न आणि आऊट बोर्न या दोन्ही कक्षातील उपकरणे जळाल्यावर जिल्हा रुग्णालयात तात्पुरता कक्ष तयार करण्यात आला आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयातून इन्क्युबेटर ‘लोन’ म्हणून घेण्यात आले आहेत. ताब्यात घेताना चालू स्थितीत दिसणारी ही इन्क्युबेटर्स प्रत्यक्ष कामात ड्रीप होऊ लागल्याने ते बाजूला ठेवण्यात आले आहेत.\nअसलेली तीन पदे गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहेत. येथे कार्यरत बालरोगतज्ञ परिसेविका २०१२ मध्ये निवृत्त झाल्यापासून हा चार्ज जनरल परिसेविकेस देण्यात आला होता. दुर्घटनेच्या वेळी ड्यूटीवर नसताना तसेच माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन ७ बालकांना सुरक्षित बाहेर काढल्यावरही निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागल्याने या कक्षाचा चार्ज स्वीकारण्यासाठी अन्य परिसेविका आता तयार होत नाहीत.\nसीएम फंड, राज्यपालांकडून मदत मिळाली, पीएमकडून अद्याप नाही : दुर्घटनेनंतर भंडारा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेहरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून ५ लाख आणि शिवसेनेकडून १ लाख अशी ६ लाखांची मदत तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत या महिनाभरात पीडित कुटुंबांना मिळाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनची मदत अद्याप पोहोचलेली नाही.\nदोन वर्षे दडवलेले १ कोटी ५३ लाख मंजूर\nभंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निप्रतिबंध उपाययोजनेसाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडे पाठवलेला १ कोटी ५३ लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मंजुरी दिली असून ही रक्कम भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या खात्यावर वर्गही झाली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांच्या तपासासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले सील काढल्यावर या रकमेतून बालकांच्या अतिदक्षता विभागाची पुढील दुरुस्ती व उपाययोजनांचे काम सुरू होणार आहे. मात्र, यासाठी ११ बालकांना आपला जीव गमवावा लागला.\nहॉस्पिटलमधला एकमेव फोटो हीच लेकीची आठवण\n‘ती झाली तेव्हा कमी वजनाची होती. जन्मल्यापासून ती हॉस्पिटलमध्येच होती. घरी आणलेच नाही.. नावही ठेवलं नव्हतं तिचं ...’ विश्वनाथ सांगत होते. हॉस्पिटलमधला एकमेव फोटो एवढीच त्यांच्या निनावी लेकीची एकम��त्र आठवण राहिली आहे. रडून रडून कोरड्या झालेल्या डोळ्यांनी तिचा तो एकमेव फोटो बघणं एवढंच त्यांच्या हातात राहिलंय.\n96 लाख उपकरणे खरेदीसाठी\n13 लाख बांधकाम व दुरुस्तीसाठी\n44 लाख फायर, इलेक्ट्रिक वर्कसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/ozar-has-the-lowest-temperature-in-the-state-with-mercury-at-76-degrees-celsius-127911608.html", "date_download": "2021-08-02T07:01:57Z", "digest": "sha1:PAMMKQHI77MJP3Q7ACSURAPJRKZWEOGN", "length": 3933, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ozar has the lowest temperature in the state, with mercury at 7.6 degrees Celsius | ओझरला राज्यातील नीचांकी तापमान, पारा 7.6 वर, नाशकात 10.4 वर, यंदा नोव्हेंबरातच थंडीत वाढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nथंडी:ओझरला राज्यातील नीचांकी तापमान, पारा 7.6 वर, नाशकात 10.4 वर, यंदा नोव्हेंबरातच थंडीत वाढ\nदरवर्षी साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीत नीचांकी तापमानाची नोंद होते\nउत्तरेकडील शीत लहरींमुळे जिल्ह्यातील पारा गेल्या आठवड्यापासून घसरला असून गुरुवारी (दि. १२) सलग तिसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील ओझर मिग येथे ७.६ एवढे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकातही पारा १०.४ तर निफाडला ८.५ तर मनमाडला ११.९ वर घसरल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. दरवर्षी साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीत नीचांकी तापमानाची नोंद होते. परंतु, वातावरणातील बदलामुळे यंदा नोव्हेंबरमध्येच पारा अधिक घसरला आहे.\nराज्यात जेव्हा जेव्हा थंडीची लाट येते तेव्हा निफाड परिसरातले तापमान सर्वात अधिक घसरते. निफाड हे समुद्रसपाटीपासून ५५१ मीटर उंचीवर आहे. नाशिकची समुद्रसपाटीपासूनची उंची ५८४ मीटर आहे. नाशिकच्या तुलनेत निफाडची उंची ३३ मीटरने म्हणजेच सुमारे शंभर फुटांनी कमी आहे. नाशिक, सिन्नर, चांदवड आदी गावांपेक्षा निफाड नेहमीच जास्त गारठण्याचे मुख्य कारण हा उंचीतला फरका आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.natutrust.org/pacheri-agar-contactmar", "date_download": "2021-08-02T05:35:27Z", "digest": "sha1:GL2WOQUE5QPV5F6GJAYWA2HM3MOOABS6", "length": 1542, "nlines": 26, "source_domain": "www.natutrust.org", "title": "पाचेरी आगर संपर्क | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nग. ज.तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरी आगर, ता. गुहागर जि. रत्नागिरी\nशाळेची स्थापना - 22-जुलै -1997 यु डायस नं. - 27320311404 शाळा सांकेतांक - 25.03.020\nग.ज . तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरीआगर,\nशाळेचा पत्ता - मु. पो. पाचेरी आगर, ता- गुहागर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/dhule-news-not-in-administrative-service-even-after-passing-the-exam-rds84", "date_download": "2021-08-02T07:11:50Z", "digest": "sha1:JUETNRTNS77COWLHHGBWLRU6ZBNXB3Z7", "length": 4134, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रशासकिय सेवेत नाही; २५४ कर्मचाऱ्यांचा प्रश्न", "raw_content": "\nपरीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रशासकिय सेवेत नाही; २५४ कर्मचाऱ्यांचा प्रश्न\nभरती प्रक्रियेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २५४ कर्मचाऱ्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उत्तीर्ण झालेल्या चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी केली\nधुळे : धुळे जिल्हा परिवहन विभागात २०१९ मध्ये चालक या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. या भरती प्रक्रियेदरम्यान उत्तीर्ण झालेल्यांची ट्रेनिंग देखील झाले. परंतु ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अद्यापही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्यात आले नाही. (dhule-news-Not-in-administrative-service-even-after-passing-the-exam)\nउत्तीर्ण झालेल्या या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून त्यांच्या कुटुंबीयांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच या भरती प्रक्रियेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २५४ कर्मचाऱ्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उत्तीर्ण झालेल्या चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी केली आहे.\n‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल..’ म्हणत महागाईविरोधात आंदोलन\nयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नियुक्त न झालेल्या या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली. तसेच पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने व परिवहन विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास नियुक्ती रखडलेल्या या कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/02/blog-post_2.html", "date_download": "2021-08-02T06:03:37Z", "digest": "sha1:TPGLGV2UV4Z5Y75DDD3YOQRQXGZF76VG", "length": 14417, "nlines": 53, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "‘‘ स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या बातमीचा इफे���्ट ’’ अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांची जोरदार सुरूवात ; अखेर मुरबाडच्या गुटखा विक्रीवर धाडसत्र सुरू; परंतू गुटखा डिलर मोकाटच - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Slide / ‘‘ स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या बातमीचा इफेक्ट ’’ अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांची जोरदार सुरूवात ; अखेर मुरबाडच्या गुटखा विक्रीवर धाडसत्र सुरू; परंतू गुटखा डिलर मोकाटच\n‘‘ स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या बातमीचा इफेक्ट ’’ अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांची जोरदार सुरूवात ; अखेर मुरबाडच्या गुटखा विक्रीवर धाडसत्र सुरू; परंतू गुटखा डिलर मोकाटच\nBY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |\nगेल्या काही महिण्यांपासून मुरबाड तालुक्यात गुटखा विक्री सत्र जोमाने चालू असताना मुरबाड पोलिसांना ते दिसून आले नाही.गुटखा डिलर हा युवकांच्या जिवनाचा किलर बनला असून त्या गुटखा डिलरवर आजपर्यंत पकड बसविण्यात आली नव्हती.गुटखा विक्री संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असताना छुप्या पध्दतीने गुटखा डिलर गुटख्याची विक्री जोमाने करित असलाने गुटखा विक्रीवर '' स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने '' लेखणी चालून करून प्रशासनास सदरचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.वारंवार बातम्या येत असताना मुरबाड पोलिसांनी याकडे गांभिर्यतेने लक्ष वेधले नाही अखेर आमच्या बातमीची दखल अन्न व औषध विभागाने घेऊन मुरबाड तालुक्यात सापळा रचत गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणार्याचा छडा लावला.अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांनी आपल्या पथकासह गुटखा विक्री करणार्यावर छापा टाकला.या छाप्यात त्यांच्याकडून 11 हजारांचा मुद्देमाल आढळून आला.त्या मुद्देमाला हस्तगत करून त्या गुटखा विक्री करणार्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना अटक करून मुरबाड पोलिसांकडे त्या चौघांना सुपुर्त करण्यात आले.या ठिकाणी मुरबाड तालुक्यातच नव्हे तर मुरबाड शहरात मोठया प्रमाणात गुटखा,मटका,जुगार असे अवैध धंदे होत असताना मुरबाड पोलिसांना का नाही दिसत.नेहमी तक��रार करणे महत्वाचे आहे काय मग आपली कामे कोणती असा सवाल नागरिकांनी केला आहे.\nअन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांना ही अवैध गंभिर बाब लक्षात आली परंतू मुरबाड पोलिसांना ही बाब का लक्ष आली नाही असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.गुटखा डिलरचा मुख्य व्यक्ती आजही मोकाटच आहे.त्या चौघांकडे अखेर तो मुद्देमाल आला कुठून कोणी दिला यामागील मुख्य गुटखा विक्री करणारा अद्दयाप जेरबंद का नाही काल पर्यंत दुकानावर गुटखा होता आता छुप्या पध्दतीने गुटखा मिळत असूनही चोकशी का केली जात नाही.गुटखा डिल याच्या मागे कोणत्या राजकीय नेत्याचा पाठबळ तर नाही ना असा सवाल संशयित निर्माण होत आहे.मुख्य गुटखा डिलर अजूनही मोकाटच आहे.त्यावर पकड केव्हा बसेल याच्या प्रतिक्षेत सर्व जनता आहे.गुटखा डिलर किलर बनला असून राजरोस पणे गुटखा विक्रीचा धंदा थाटून मोठया प्रमाणात हप्तेबाजी करत असून त्या हप्तेबाजी घेणार्यावरही लाचलूचपत प्रतिबंधक विभाग कारवार्इ करेल याच प्रतिक्षेत आता जनता आहे.हप्तेबाजी घेणार्यांला थोडं बिचकून राहावे लागेल कारण कदाचित पुढिल छापा गुटखा डिलरवर नसून गुटखा विक्रीचा हप्ता घेण्यावर पडेल.\nअन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांनी मुरबाड तालुक्यातील बेकायदेशीर गुटखा विक्री करणार्यांना अटक करून दाखवून दिले आहे कि प्रशासक अजूनही ज्वलंत आहे आणि पत्रकारांच्या लेखणीला जागृत ठेऊन त्या वृत्तांची दखल घेतली जाते. अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांच्या निर्भिड कार्याची पोहोच पावती त्यांच्या टाकलेल्या गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकत अटक केली यातून दिसून आली.परंतू आजही त्यांना मुद्देमाल देणारा गुटखा डिलर मोकाटच आहे त्याच्यावरही आपली पकड होऊन त्यालाही अटक करावी जेणे करून युवकांचे फुफ्फुसे खराब होऊन कोणताही व्यक्ती मृत्युच्या सावक्यात जाऊ शकणार नाही.मुरबाडमध्ये असेच 5 ते 6 गुटखा डिलर असून त्यांचा मुख्य सुत्रधार हा एका राजकीय पुढार्याचा मित्र,भाऊ,नातेवार्इक असू शकतो अशी शंका नाकारता येणार नाही.\n‘‘ स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या बातमीचा इफेक्ट ’’ अन्न व औषध विभागाचे पोलिस निरिक्षक भरत वसावे यांची जोरदार सुरूवात ; अखेर मुरबाडच्या गुटखा विक्रीवर धाडसत्र सुरू; परंतू गुटखा डिलर मोकाटच Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 10:49:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/manasu-mamata-serial-actress-sravani-commits-suicide-mhjb-478342.html", "date_download": "2021-08-02T06:17:24Z", "digest": "sha1:SM7QULRVLJ4YPGBKPGIUMTVWRV57M67D", "length": 8174, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने संपवले जीवन, गळफास घेऊन केली आत्महत्या– News18 Lokmat", "raw_content": "\nआणखी एका टीव्ही अभिनेत्रीने संपवले जीवन, गळफास घेऊन केली आत्महत्या\nमनोरंजन विश्वामध्ये 2020 या सालात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. 'मनसू ममता' या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने आत्महत्या करून तिचे जीवन संपवले आहे.\nमनोरंजन विश्वामध्ये 2020 या सालात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. 'मनसू ममता' या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने आत्महत्या करून तिचे जीवन संपवले आहे.\nमुंबई, 09 सप्टेंबर : मनोरंजन विश्वामध्ये 2020 या सालात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. 'मनसू ममता' या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने आत्महत्या करून तिचे जीवन संपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयशस्वी प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केलाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी रात्री तिने तिच्या एस्सार नगरमध्ये असणाऱ्या मथुरा नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी देवराजा रेड्डी नावाच्या व्य��्तीवर काही आरोप केले आहेत. तो काही दिवसांपासून तिला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी श्रावणीच्या भावाने केली आहे. एस्सार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. टीव्ही9 तेलुगूने यासंदर्भात वृत्त दिले आहे. Osmania हॉस्पीटलमध्ये तिचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी नेण्यात आला आहे. (हे वाचा-एकता कपूरने मागितली माफी, अहिल्याबाईंचे नाव वापरून भावना दुखावल्याचा आरोप) श्रावणीने मनसू ममता आणि मौनारागम सीरियलमध्ये अशा काही प्रसिद्ध मालिंकांमध्ये काम केले आहे. ती गेली 8 वर्षे मालिकांमध्ये काम करत होती. श्रावणीच्या आत्महत्येमागील ठोस कारण काय असावे, याबाबत शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सर्वतोपरी शोध सुरू आहे. पोलीस अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही आहे. संशयास्पद मृत्यू अशी या घटनेची नोंद करण्यात आली असून पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार आहे. (हे वाचा-कंगनासाठी गुंडांचा उच्छाद, हिमाचल प्रदेशमधून गृहमंत्र्यांना फोन करून दिली धमकी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले होते. त्याचे पडसाद अद्यापही संपूर्ण इंडस्ट्रीवर दिसून येत आहेत आणि याप्रकरणी रोज नव्या घटना देखील घडत आहेत. काही दिवसांनी 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काही दिवसांनी राजस्थानमधील अलवर या शहरातून पुढे आलेली गायिका रेणू नागरच्या बॉयफ्रेंडने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते.\nआणखी एका टीव्ही अभिनेत्रीने संपवले जीवन, गळफास घेऊन केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/megabharti-mpsc-paper-196/", "date_download": "2021-08-02T06:15:43Z", "digest": "sha1:4XEEYVXJ4SEIGWALJYEEAEQGCQRZZH2K", "length": 17189, "nlines": 462, "source_domain": "mahabharti.in", "title": "MegaBharti & MPSC Paper 196 - महाभरती आणि MPSC सराव पेपर १९६", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १९६\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १९६\nMegaBharti & MPSC Paper 196 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आह��त. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nवाराणसी येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्त्र वसाहतीचे स्वराज्य मिळविणे काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे असे उद्गार कोणी काढले होते\nपुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा लागू कुणी केला\nसंत रामदास यांचा जन्म कोठे झाला\nखालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते\nदुस-या महायुद्धात भारताकडून सहकार्य मिळविणे\nप्रांतिक सरकारे स्थापन करणे\nघटना समिति नेमण्या बाबत चर्चा करणे\nस्वातंत्र्य देण्याच्या मुद्यावर चर्चा करणे\nमराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठयांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले\nरिव्हाल्युशनरी हे पत्रक कोणी सुरु केले\nभारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते\nहिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे\nकोणत्या उद्योगातील जपानची भारताबरोबरची स्पर्धा कमी होत आहे\nमहाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरीता प्रसिद्ध आहे\nभारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते\nनॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते\n8. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते\nभारतात आंतरराष्ट्रीय विमान सेवा हवार्इसेवेचे नियोजन कोण करते\n२०% वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर २ वर्षातील चक्रवाढ व्याजात व साधारण व्याजातील अंतर ४० रुपये आहे तर ति रक्कमे कोणती\nसीतापूर ते पालोरा हे ५१० किमी अंतर परस्परांच्या विरुध्द दिशेने अनुक्रमे ताशी ८०, ९० किमी वेगाने जाणा-या रेल्वे परस्परांना किती वेळाने भेटतील\nएका विशिष्ट रक्कमेवर ६% वार्षिक चक्रवाढ व्याजाने २ वर्षात २४७२ रु. चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती कोणती\nरिनू ही पिंकीपेक्षा वर्षानी लहान आहे तर त्यांच्या गुणाकार असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा.\nएका कापड विक्रेत्याने सुरवातीला कपड्याच्या किंमतीत २० % वाढ केली नंतर २५ % वाढ केली ��र त्याने एकूण किती % वाढ केली\nएक काम १५ मानसे ३ तास काम करून १२ दिवसात संपवतात तर तेच काम किती मानसे २ तास काम करून ६ दिवसात संपवतील\nअक्षय आपल्या मासीक पगाराच्या १३%, १२%, १५% खर्च करतो व १८००० ची बचत करतो तर त्याचा मासीक पगार किती\nराजेश अकरा दिवसांपुर्वी चित्रपटाला गेला होता तो फक्त शुक्रवारीच चित्रपटाला जातो तर आज कोणता\nरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा\nसावळा वर बरा गौर वधुला (अलंकार ओळखा.)\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/897996", "date_download": "2021-08-02T07:17:37Z", "digest": "sha1:QWS3RSLO4OFJKC2DKD72P5TLCNQJPQEF", "length": 2577, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जॉन एल. हॉल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जॉन एल. हॉल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nजॉन एल. हॉल (संपादन)\n१४:२३, ३१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n९२ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nCFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB\n०४:०२, २७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१४:२३, ३१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB)\n[[वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|हॉल, जॉन एल.]]\n[[वर्ग:भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते|हॉल, जॉन एल.]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T07:32:05Z", "digest": "sha1:NJCM4ZL34HJYMGGHHW7QYHJ2VEXOGQKY", "length": 4796, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओटॅगो वोल्ट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nओटॅगो वोल्ट्स न्यू झीलंड मधील प्रथम श्रेणी क्रिकेट संघ आहे.\n२००५-०६ • २००६-०७ • २००७-०८ • २००८-०९ • २००९-१० • २०१०-११ • २०११-१२\nऑकलंड एसेस • सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स • कँटरबरी विझार्ड्स • ओटॅगो वोल्ट्स • नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स • वेलिंग्टन फायरबर्ड्स\n२०-२० चँपियन्स लीग • आयकॉन खेळाडू\nन्यू झीलँड मधील क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F_%E2%80%8D%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T04:57:21Z", "digest": "sha1:IBXL3SLVBTD7BEH4IRARXIXR6SCSWLSI", "length": 14529, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॉगवॉर्ट्ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री - विकिपीडिया", "raw_content": "हॉगवॉर्ट्ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री\nजादूटोणा आणि जादूगिरीचे हॉगवॉर्ट्ज विद्यालय\nसार्वजनिक विद्यालय; माध्यमिक विद्यालय; निवासी विद्यालय\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन(१९९७ )\nफँटॅस्टिक बीस्ट्स :द क्राइम्स ऑफ ग्रीनडेलवाल्ड(२०१८)\nइसवी सन ९वे ते १०वे शतक\nपहिले मुख्याध्यापक (११वं शतक)\nफिनएअर एन. ब्लॅक(१९वं शतक ते १९२५)\nमिनर्व्हा मॅकडोनाल्ड (१९९३; १९९८- विद्यमान)\n(ज्या जन्माच्यावेळी आल्या असतील आणि घुबडाच्या संदेशाद्वारे वयाच्या अकराव्या वर्षी स्वीकारल्या असतील) अश्या चमत्कारी क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण\nलॅटिन: ड्रॅको डोर्मियन्स नन्क्वाम् टिटिलँडस्.\n(Latin: Draco dormiens nunquam titillandus) अर्थ: \"झो���लेल्या ड्रॅगनला कधीही गुदगुल्या करू नयेत.\"\nहॉगवॉर्ट्ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री हे हॅरी पॉटरच्या कथानकातील जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या निवासी शाळेचे नाव आहे. हे विद्यालय जे. के. रोलिंग यांच्या हॅॅॅॅरी पॉटर कथानकातील पहिल्या सहा भागात महत्त्वाचे आहे.\nजे. के. रोलिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हॉगवॉर्ट्ज हे नाव त्यांनी अनवधानाने हॉगवॉर्ट्ज या झाडाच्या नावावरून घेतले. कारण कथानक लिहिण्यापूर्वी त्यांनी कीव बागेत हे झाड पाहिले होते.\nविद्यालयाचे स्थान व माहिती[संपादन]\nजे.के.रोलिंग हॉगवॉर्ट्ज विद्यालयाची कल्पना अशा प्रकारे करतात :\nएक प्रकारचा प्रचंड, भरकटवणारा, थोडासा भीतिदायक असा मिनारांनी आणि तटरक्षक भिंतींनी घेरलेला व जो मगलूूंना (जादू न येणाााऱ्याांना) बांधता येणार नाही, अर्थात जो जादूने निर्मिलेला असेल असा भव्य किल्ला.\nकथानकात हॉगवॉर्ट्ज विद्यालय स्कॉटलँडमध्ये कुठे तरी आहे. ह्यात असे भासवण्यात आले आहे की हॉगवॉर्ट्जवर व त्याच्या सभोवताली अनेक चमत्कारिक चकव्यांचा आणि मंत्रांचा प्रभाव आहे जेणेकरून मगलूूंना हे स्थान सापडू नये. मगलूंना दिसलेच तर केवळ भग्नावशेष व धोक्याच्या सूचना दिसतात. किल्ल्याच्या परिसरात प्रशस्त मैदान, पुष्पवाटिका, भाज्यांचा मळा, काळे सरोवर, (फॉरबिडन नावाचे) घनदाट जंगल, काही हरितगृहे आणि इतर इमारती, आणि पूर्णाकृती क्वीडिच खेळपट्टी अशा गोष्टी आहेत. तसेच एक घुबडालय (घुबडांचे निवासस्थान) आहे, जिथे विद्यालयाची व विद्यार्थ्यांची घुबडे राहतात. शाळेतील काही खोल्या व जिने हे सतत जागा बदलत असतात. विद्यालयातील जादूगार व जादूगरणींना शाळेच्या परिसरातून \"उडन छू करण्यास\"(म्हणजे जादूद्वारे एका जागेहूून दुुसऱ्या जाागी गायब होण्याची) सक्त मनाई आहे, मात्र प्राचार्यच या नियमात हस्तक्षेप करू शकतात. वीज किंवा व विद्युत उपकरणे हॉगवॉर्ट्ज विद्यालयात आढळत नाहीत.\nहॉगवॉर्ट्जझ काळ्या सरोवराच्या(ब्लॅक लेक) तटावर वसले आहे. या सरोवरात जलनर, जलपरी, ग्रिन्डाय्लो आणि मोठे स्क्विड्स राहतात. हे मोठे स्क्विड्स माणसांवर हल्ले करत नाहीत तर याउलट विद्यार्थी जेव्हा पाण्यात असतात तेव्हा त्यांचे रक्षण करतात.\nहॉगवॉर्ट्जमध्ये अकरा ते अठरा वर्षांचे विद्यार्थी असून ही सहशिक्षण देणारी निवासी शाळा आहे. रोल��ंग यांनी म्हंटल्याप्रमाणेच हॉगवॉर्ट्जमध्ये एकूण १००० विद्यार्थी आहेत. नंतर त्यांनी सुचविल्याप्रमाणे ६०००च्या आसपास विद्यार्थी हॉगवॉर्ट्जमध्ये असल्याचे सांगितले, तसेच ही संख्या सुद्धा अनियमित असल्याचेही सांगितले. ह्याचमुळे हॅरीसह शिकणाऱ्या केवळ ४०पात्रांचीच निर्मिती झाली.\nकथानकानुसार, हॉगवॉर्ट्जमध्ये प्रवेश हा निवडकांनाच आहे. ज्या मुलांमध्ये उपजतच जादूई क्षमता आहेत त्यांना हॉग्वार्ट्झमध्ये आपोआपच प्रवेश मिळतो. मात्र स्क्वीब (अशी मुले ज्यांचे पालक जादूगार असूनही त्यांच्यात कोणत्याही जादूई क्षमता नाहीत) असलेल्यांना येथे प्रवेश मिळत नाही. हॉगवॉर्ट्जमधील चमत्कारी लेखणी ज्या कुठल्या जादूई क्षमता असणाऱ्या मुलाचा जन्म शोधते आणि त्यांची नावं एका मोठ्या चर्मपत्रांच्या वहीत लिहून ठेवते. मात्र इथे कोणतीही प्रवेशपरीक्षा नसते, कारण 'एकतर तुम्ही जादूई आहात किंवा नाही' हीच प्रवेशाकरताची अट आहे. दरवर्षी शिक्षक ही वही तपासतात आणि जी मुले अकरा वर्षांची झाली असतात त्यांना पत्र पाठवतात.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०२० रोजी ११:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3870/Will-schools-in-Mumbai-start-Meeting-in-the-Mayors-Hall-today.html", "date_download": "2021-08-02T06:23:43Z", "digest": "sha1:KMRMTVWU2LJV2KNKT7PKHLXHICE4LQRB", "length": 8703, "nlines": 56, "source_domain": "naukriadda.com", "title": "मुंबईतील शाळा सुरू होणार? आज महापौर दालनात बैठक", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमुंबईतील शाळा सुरू होणार आज महापौर दालनात बैठक\nमुंबईत करोना लसीकरण सुरू झाले असतानाच बंद असलेल्या शाळांचे दरवाजे किंचित तरी उघडतील का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. करोना संसर्ग कमी झाला असला तरीही मुंबईत शाळा सुरू करण्याविषयी आज, सोमवारी मुंबई महापौरांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली आहे.\nलसीकरण मोहिमेला सुरूवात होताच त्यात अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे रविवार, सोमवारी त्यात खंड पडला आहे. मात्र, त्यानंतर ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यात मुलांना लस दिली जाणार नसल्याने शाळांबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला आहे. यापूर्वी शाळा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले असले तरी ते नंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू होण्याबाबतच्या निर्णयाकडे हजारो पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात मुंबई पालिका शिक्षण विभाग, आरोग्य खात्याची सोमवारी, विशेष बैठक घेण्यात आली आहे. त्यात पालिकेप्रमाणेच अन्य अनुदानित, विना अनुदानित शाळा सुरू करण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात बैठकीत चर्चा होणार आहे. त्यात शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे.\nकोवीन अॅपमध्ये बिघाड झाल्याने लसीकरणात दोन दिवसांचा खंड निर्माण झाला असला तरीही ते तात्कालिक आहे. लसीकरण सुरू राहणार असून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लसीकरणाची ऑफलाइन नोंदणी करता येणार नाही. तर, अॅपमधील तांत्रिक अडचणी संपुष्टात आल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू होणार असल्याचे पेडणेकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने याबाबत सर्व प्रकारे विचार करुनच बायोटेक लसीला मान्यता दिली असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाही���; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Haat_Tujha_Hatatun", "date_download": "2021-08-02T05:03:26Z", "digest": "sha1:YGD63ETJPGEWPSTQKBYOC6NMWT5TGYHI", "length": 2600, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "हात तुझा हातातून | Haat Tujha Hatatun | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nहात तुझा हातातून धुंद ही हवा\nरोजचाच चंद्र आज भासतो नवा\nरोजचेच हे वारे, रोजचेच तारे\nभासते परि नवीन विश्व आज सारे\nही किमया स्पर्शाची भारिते जीवा\nया हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया\nमोहरले हृदय तसे मोहरली काया\nचांदण्यात थरथरतो मधुर गारवा\nजन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो\nस्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो\nबिलगताच जाईचा उमलतो थवा\nक्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे\nविरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे\nआज फुले प्राणातून केशरी दिवा\nगीत - मंगेश पाडगांवकर\nसंगीत - श्रीनिवास खळे\nस्वर - अरुण दाते, सुधा मलहोत्रा\nगीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे, युगुलगीत, भावगीत\nदाद द्या अन् शुद्ध व्हा \nअक्रुरा नेऊ नको माधवा\nअरुण दाते, सुधा मलहोत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/congress-offers-to-nitish-kumar-digvijay-singh-tweet-127904881.html", "date_download": "2021-08-02T07:00:41Z", "digest": "sha1:6YV5PHZHP4CI3224O5IIOGG3WMGXVWZ4", "length": 7183, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress offers to Nitish Kumar, Digvijay singh tweet | NDA ला 125 आणि महाआघाडीला 110 सीट, नितीश यांना दिग्विजय म्हणाले - 'संघाला सोडून तेजस्वीला आशीर्वाद द्या' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर:NDA ला 125 आणि महाआघाडीला 110 सीट, नितीश यांना दिग्विजय म्हणाले - 'संघाला सोडून तेजस्वीला आशीर्वाद द्या'\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे\nमंगळवारी जवळपास 18 तासांच्या काउंटिंग नंतर बिहारमध्ये निकाल स्पष्ट झाले आहेत. NDA 125 जागांसह सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र सर्वात जास्त नुकसान झालेला पक्ष हा नितीश कुमार यांचा जदयूच आहे. गेल्या वेळपेक्षा जदयूचे 28 सीट कमी झाले आहे आणि जदयू केवळ 43 सीटवर आली आहे. तसेच भ��जप 21 जागांच्या फायद्यासह 74 जागांवर पोहोचली आहे. राजद सर्वात मोठा पक्ष बना आहे. त्यांना 75 सीट मिळाले आहेत. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत.\nदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत नितीश कुमारांना तेजस्वी यादवला आशीर्वाद द्या असे म्हटले आहे. दिग्विजय सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करत म्हणाले की, 'भाजप आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर ती वेल त्यावर त्यावर कब्जा मिळवते. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये तुम्ही सोबतच तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडून देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.' असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.\nपुढे दिग्विजय सिंह म्हणाले की, 'नितीश जी, बिहार तुमच्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली 'फोडा, झोडा आणि राज्य करा' ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.'\nतसेच दिग्विजय म्हणाले की, 'हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्ही त्यांच्याच वारशामधून समोर आलेले राजकारणी आहात आता तिथेच या. तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. आता भाजप आणि संघाची साथ सोडा आणि देशाचा विनाश होण्यापासून वाचवा' असे दिग्विजय सिंह म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/28-tourists-including-indians-killed-over-30-injured-in-two-road-accidents-in-egypt-126404253.html", "date_download": "2021-08-02T07:12:17Z", "digest": "sha1:BSSFNXAW27LHWMK5NK6SSXQC5K6FLUWT", "length": 5080, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "28 tourists including Indians killed, over 30 injured in two road accidents in egypt | दोन रस्ते अपघातात भारतीयांसह 28 पर्यटकांचा मृत्यू, 30 पेक्षा अधिक जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदोन रस्ते अपघातात भारतीयांसह 28 पर्यटकांचा मृत्यू, 30 पेक्षा अधिक जखमी\nपहिल्या अपघातात दक्षिण इजिप्तमध्ये बस-कारची जोरदार टक्कर, बसमध्ये 16 भारतीय होते\nदुसऱ्या अपघातात पूर्व काहिरामध्ये 2 बसची टक्कर; एक भारतीयासह 6 जणांचा मृत्यू\nकाहिरा- इजिप्तमध्ये शनिवारी दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतेक लोक भारतीय होते. पहिला अपघात दक्षिण इजिप्तमधील पोर्ट सईद आणि दमित्ता शहरादरम्यान झाला. येथील एक कपडा फॅक्टरीच्या बसची कारसोबत टक्कर झाली. यात 22 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 16 भारतीय प्रवासी होते. याची माहिती भारतीय दुतावासने ट्वीट करुन दिली आहे. दरम्यान भारतीय मृतांचा आकडा अद्याप समोर आला नाही.\nदुसरा अपघात पूर्व काहिरामध्ये झाला. येथे दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. अपघातात एक भारतीय आणि दोन मलेशियन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे.\nदुतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केले\nभारतीय दुतावासाने ट्विटरवर हेल्पलाइन नंबर + 20-1211299905 आणि + 20-1283487779 शेयर केला आहे. पोस्टमध्ये लिहीले की, दुतावासाचे अधिकारी स्वेज शहर आणि काहिराच्या रुग्णालयात उपस्थित आहेत.\nमध्यप्रदेशात कारचा भीषण अपघात; चार राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, तीन जण गंभीर\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडींगदरम्यान चिखलात चाके रुतली\nकऱ्हे घाट, चास परिसरात दोन अपघातांत सहा ठार\nकंटेनरच्या धडकेत एका पोलिस कर्मचाऱ्यासह गृहरक्षक दलाचा जवान ठार; एक गंभीर जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-corporation-odit-issue-3527871.html", "date_download": "2021-08-02T07:15:32Z", "digest": "sha1:NMZXEVJWKTYUGS2GJTLV7P4RW2NQBIBE", "length": 3562, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nashik corporation odit issue | ‘मनपाचे दहा वर्षांचे ऑडीटच नाही’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘मनपाचे दहा वर्षांचे ऑडीटच नाही’\nनाशिक - माहितीच्या आधिकारात मागितलेल्या माहितीनुसार नाशिक महापालिकेचे गेल्या दहा वर्षापासून लेखा परीक्षण झाले नसून, या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रामसिंग बावरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमान 1949 नुसार नाशिक मनपाचे 2001 ते 2010 या कालावधीत लेखापरीक्षण झालेले नाही. त्यामुळे जनतेच्या हक्काच्या करोडो रुपयांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. तसेच अनेक घोटाळे बाहेर काढणार्या कॅग संस्थेनेही 2006 च्या पहिल्या लेखापरीक्षण अहवालाबाबत शंका उपस्थित केली आहे.\n2007 , 2008, आणि 2010 या तिन्ही वर्षाचे प्रसिध्द झालेल्या अहवालात महापालिकेच्या प्रलंबित लेखापरीक्षणासंदर्भात राज्य शासनाला निर्देश देण्यात आले. तरीही त्यावर कुठलीही दखल महापालिकेने घेतली नसल्याचे बावरी यांचे म्हणणे आहे. या कालावधीतील आयुक्त, महापौर , स्थायी समितीचे सभापती लेखापरीक्षण विभाग, यांच्यावर आरोप करत, गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-army-trained-local-police-to-fight-naxals-5609577-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:15:55Z", "digest": "sha1:RXMXUBAPRUZFEOCDOXH2YIJIF6FRKVFY", "length": 6103, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Army Trained Local Police To Fight Naxals | काश्मिरात होणार 10 हजार पोलिस अधिकाऱ्यांची भरती; युवकांचा विश्वास जिंकणार मोदी सरकार -गृहमंत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाश्मिरात होणार 10 हजार पोलिस अधिकाऱ्यांची भरती; युवकांचा विश्वास जिंकणार मोदी सरकार -गृहमंत्री\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने काश्मिरी युवकांना विश्वासात घेण्यासाठी आणि फुटिरतावाद्यांपासून दूर ठेवण्यासाठी एक मोहिम छेडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सरकार काश्मिरात 10 हजार विशेष पोलिस अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. यामुळे, सैनिकांना दहशतवाद्यांवर अंकुश ठेवण्यात सुद्धा मदत मिळेल. यासोबतच, नक्षलग्रस्त भागांमध्ये सुद्धा मोदी सरकार स्थानिक पोलिसांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली.\nमोदी सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका अनौपचारिक पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या धोरणांबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सरकार काश्मिर प्रश्नावर कायमचा तोडगा काढणार आहे. सरकारने याच दिशेने काम सुरू केले आहे. काश्मिरात येत्या काही दिवसांत 10 हज���र विशेष पोलिस अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये स्थानिक युवकांनाच प्राधान्य दिले जाईल. यामुळे, दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी लष्कराला मदत होणारच, यासोबतच काश्मिरी युवक फुटिरतावाद्यांपासून दूर राहतील.\nकाश्मिरात अशांततेसाठी कट्टरवाद जबाबदार\nकाश्मिरी युवकांच्या मनावर कट्टरवाद बिंबवण्यासाठी दिल्या जाणारी भडकाऊ भाषणे आणि त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न ह्याच गोष्टी प्रामुख्याने राज्यातील अस्थिरतेसाठी जबाबदार आहे. जगभरात कट्टरतावाद वाढत असला तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतात कट्टरवादाचा तेवढा परिणाम झालेला नाही.\nनक्षलग्रस्त राज्यांमध्ये स्थानिक पोलिसांना मोदी सरकार लष्करी प्रशिक्षण देत आहे. जेणेकरून स्थानिक पोलिसांना नक्षल्यांचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल. याच मोहिमेत छत्तिसगड पोलिस दलातील 1500 कर्मचाऱ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच आणखी 3000 पोलिसांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/gary-sobers-wealthy-all-rounder-and-finest-strokeplayer-202816", "date_download": "2021-08-02T07:18:42Z", "digest": "sha1:3MEYCPAUGC5AUM57HTG4ZF6OZPOV23M3", "length": 9958, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गॅरी सोबर्स : श्रीमंत अष्टपैलू अन् गर्भश्रीमंत स्ट्रोकप्लेयर", "raw_content": "\nसोबर्स यांच्याकडे तब्बल पाच प्रकारची कौशल्य होती. फलंदाज-क्षेत्ररक्षक-स्पीन-मनगटाच्या जोरावर स्पीन आणि जलद-मध्यमगती मारा अशा पाच प्रकारची कौशल्य त्यांना अवगत होती.\nगॅरी सोबर्स : श्रीमंत अष्टपैलू अन् गर्भश्रीमंत स्ट्रोकप्लेयर\nक्रिकेटच्या इतिहासातील आद्य आणि आजवरचे सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ज्यांचे स्थान वादातीत आहे, अशा गॅरी सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी झाला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनला जन्मलेले सोबर्स हे युटीलीटी क्रिकेटर्सच्या परंपरेचे संस्थापक होत. त्यांनी डॉन ब्रॅडमन यांची शाबासकी कमावली. एका डावात एका फलंदाजाने 365 धावा काढणे आणि एका फलंदाजाने एका षटकात सहा षटकार खेचणे असे त्यावेळी अशक्यप्राय वाटणारे आणि आजही चकित करणारे पराक्रम त्यांनी केले.\nसोबर्स यांच्याकडे तब्बल पाच प्रकारची कौशल्य होती. फलंदाज-क्षेत्ररक्षक-स्पीन-मनगटाच्या जोरावर स्पीन आणि जलद-मध्यमगती मारा अशा पाच प्रकारची कौशल्य त्यांना अवगत होती. प्रामुख्य��ने विकेटजवळ किंवा कुठेही ते चपळाईने क्षेत्ररक्षण करायचे.\nसोबर्स यांनी कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक धडाक्यात साजरे केले. पाकिस्तानविरुद्ध किंगस्टनमधील सबीना पार्कवर त्यांनी 365 धावांची खेळी केली. त्यांनी लेन हटनचा 1938 मधील 264 धावांचा उच्चांक एका धावेने मोडला. पुढे सोबर्स यांचा उच्चांक 1994 पर्यंत अबाधित राहिला.\nत्या इनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांचे पहिलेवहिले शतक होते. त्याआधी त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती 80. दहा तास 14 मिनिटांच्या खेळीत त्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले. 27 फेब्रुवारी 1958 रोजी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ते 20 धावांवर नाबाद होते. तिसऱ्या दिवसअखेर 28 फेब्रुवारी रोजी त्यांनी 228 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 1 मार्च रोजी त्यांनी हटनचा उच्चांक मोडल्यानंतर विंडीजचा डाव घोषित करण्यात आला. 38 चौकारांसह त्यांनी नाबाद 365 धावांची खेळी केली.\nएका षटकात सहा षटकार\n31 ऑगस्ट 1968 रोजी सोबर्स यांनी इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत नॉर्दम्प्टनशायरचे प्रतिनिधीत्व करताना स्वान्सीमध्ये ग्लॅमॉर्गनविरुद्ध एका षटकात सहा षटकार खेचले. प्रथमेणी क्रिकेटमध्ये असा पराक्रम केलेले ते पहिले फलंदाज ठरले. डावखुरा वेगवान गोलंदाज माल्कम नॅश हा दुर्दैवी गोलंदाज ठरला. अनुक्रमे डिप मिड-विकेट, डीप स्क्वेअर-लेग, स्ट्रेट, डीप फाईन-लेग, लाँग-ऑफ व डीप स्क्वेअर-लेग अशा ठिकाणी त्यांनी षटकार खेचले. त्यावेळी ते 76 धावांवर नाबाद राहिले. पाचव्या चेंडूवर रॉजर डेव्हिसने झेल पकडूनही तोल गेल्याने सीमारेषा ओलांली आणि षटकार मिळाला होता.\nसोबर्स यांच्या कारकिर्दीचे आकडे थक्क करणारे आहेत. त्यांच्यावेळी क्रमवारीची पद्धत नव्हती. नंतर विस्डेनने ती लागू केली. त्यावेळी सोबर्स यांना तब्बल आठ वेळा मोसमातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. अशा सोबर्स यांच्याच नावाने हा पुरस्कार आज दिला जातो, जो त्यांचा नव्हे तर क्रिकेट खेळाचाच सन्मान होय.\nदृष्टिक्षेपात कारकिर्द (कालावधी 1954-74)\nसर्वोच्च : नाबाद 365\nइकॉनॉमी रेट : 2.22\nस्ट्राईक रेट : 91.9\nडावात 5 विकेट : 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/caught-camera-man-picked-vegetable-thrown-bin-and-sold-shivadi-290323", "date_download": "2021-08-02T07:21:07Z", "digest": "sha1:VPT3AKWU3O3LVSZEETLWNDBWAB5MEZA5", "length": 7444, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | या वर्षातला अत्यंत किळ��वाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...", "raw_content": "\nया वर्षातला अत्यंत किळसवाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...\nमुंबई: लॉकडाऊनच्या काळात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचा तुटवडा जाणवू लागलाय. शिवाय भाज्या महाग देखील झाल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीत लोकं मिळेल त्या ठिकाणावरून भाज्या, फळे खरेदी करतात. मात्र शिवडी कोळीवाड्यातील एक भाजी विक्रेता हा चक्क कचरा कुंडीत फेकलेली भाजी विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. एका तरुणाने व्हिडीओ तयार करून हा प्रकार समोर आणला आहे. या प्रकारामुळे लॉकडाऊनच्या नावावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून भाज्या किंवा खाद्यपदार्थ विकत घेताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.\n...तर मुंबईत आक्रमक पावले उचलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा\nशिवडी कोळीवाड्यात राहणाऱ्या रुपेश ढेरंगे या तरुणाने शिवडी कोळीवाड्यातील एका इसमाला कचऱ्यातील भाज्यांच्या पिशव्या आपल्या हातागाडीवर ठेवताना पाहिले. मात्र तो नेमका कशासाठी या भाज्या हातागाडीवर ठेवत आहे ते काही काळ त्यांना समजले नाही. त्यानंतर यांनी या हातागाडीवर लक्ष ठेवले. आणि नेमके ही भाजी कुठे घेऊन जात आहे ते पाहिलं. पुढे गेल्यावर या विक्रेत्याने आपल्या हातगाडीवरच्या भाज्या विक्रीसाठी काढल्या. त्यानंतर ढेरंगे यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली.\nठाणे जिल्ह्यातील संकट आणखी गडद 24 तासांत 142 नवे रूग्ण; वाचा सविस्तर आकडेवारी\nया भाजी विक्रेत्याकडे भाजीबद्दल विचारणा केली असता या भाज्या मी खरेदी करून आणल्या आहेत असे त्याने सांगितले. त्यानंतर पहिल्यापासून हा प्रकार मी पाहिला असल्याचे ढेरंगे यांनी त्याला सांगितले असता, त्याची पाचावर धारण बसली. आणि त्याने ही भाजी कचरा कुंडीतून घेतली असल्याचे कबूल केले. त्यानंतर ढेरंगे यांनी ती हातगाडी पुन्हा कचरा कुंडीजवळ घेण्यास सांगून त्या सर्व भाज्या कचराकुंडीत फेकण्यास सांगितल्या. तसेच आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी भाज्या घेताना दक्ष राहावे असा ढेरंगे यांनी सल्ला दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/nagpur/approval-issue-work-orders-six-oxygen-projects-high-court-decision-a513/", "date_download": "2021-08-02T06:31:15Z", "digest": "sha1:SWFK2AYSSQWJZHABEK6C4YH4OZYPCP6G", "length": 20194, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सहा ऑक्सिजन प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्यास मान्यता : उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Approval to issue work orders for six oxygen projects: High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nसहा ऑक्सिजन प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्यास मान्यता : उच्च न्यायालयाचा निर्णय\nApproval to issue work orders for six oxygen projects मेडिकलमध्ये ३, मेयोमध्ये २ आणि एम्समध्ये १ असे एकूण ६ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मान्यता प्रदान केली. तसेच, सदर ऑक्सिजन प्रकल्प कार्यादेश जारी केल्याच्या तारखेपासून १६ आठवड्यांत उभारून कार्यान्वित करा, असे निर्देश दिले.\nसहा ऑक्सिजन प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्यास मान्यता : उच्च न्यायालयाचा निर्णय\nठळक मुद्दे मेडिकल, मेयो, एम्समध्ये उभारले जातील प्रकल्प\nनागपूर : मेडिकलमध्ये ३, मेयोमध्ये २ आणि एम्समध्ये १ असे एकूण ६ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मान्यता प्रदान केली. तसेच, सदर ऑक्सिजन प्रकल्प कार्यादेश जारी केल्याच्या तारखेपासून १६ आठवड्यांत उभारून कार्यान्वित करा, असे निर्देश दिले.\nयासंदर्भात न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज सादर करून सदर प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्याची मान्यता मागितली. संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार आढळून आल्यामुळे न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची विनंती मान्य केली. या प्रकल्पांवर एकूण १४ कोटी ९६ लाख २४ हजार रुपये खर्च येणार असून ही रक्कम कोल इंडिया, वेकोलि व मॉईल यांनी मिळून दिलेल्या १५ कोटी ३८ लाख रुपयांच्या सीएसआर निधीतून दिली जाणार आहे.\nयाशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला विविध कंपन्यांनी सीएसआर निधीतून ९ कोटी रुपये दिले असून काही कंपन्यांकडून पुन्हा ९ कोटी रुपये मिळणार आहेत. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, यासंदर्भात कंपन्यांच्या नाव���सह माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.\nदोन ऑक्सिजन प्रकल्पांचे प्रस्ताव थांबविले\nवानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालय व हिंगणा रोडवरील लता मंगेशकर ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश जारी करण्याचे प्रस्ताव उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत थांबवून ठेवले. सदर दोन्ही रुग्णालये खासगी असल्याची बाब लक्षात घेता, हे पाऊल उचलण्यात आले. तसेच, सदर रुग्णालयांनी ते स्वत:च्या खर्चाने ऑक्सिजन प्रकल्प उभारू शकतात काय, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. या रुग्णालयांना याकरिता काही आर्थिक मदत लागल्यास न्यायालय त्यावर गांभीर्याने विचार करेल, असेदेखील आदेशात स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पांवर प्रत्येकी १ कोटी ७४ लाख ६४ हजार रुपये खर्च होणार आहेत.\nम्यूकरमायकोसिसवरील औषधाचा तुटवडा दूर करा\nम्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) आजारावर वापरल्या जाणाऱ्या अॅम्फोटेरिसीन औषधाचा तुटवडा दूर करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशा विनंतीसह अॅड्. एम. अनिलकुमार यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक माहिती रेकॉर्डवर नसल्याची बाब लक्षात घेता, या आजारावर उपचारासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रोटोकॉल लागू केला आहे का आणि या आजारावर कोणते औषध प्रभावी आहे, अशी विचारणा केली. तसेच, यावर राज्य सरकार व इतर पक्षकारांनी माहिती सादर करावी, असे निर्देश दिले.\nटॅग्स :High Courtcorona virusउच्च न्यायालयकोरोना वायरस बातम्या\nमहाराष्ट्र :'म्युकरमायकोसिस'च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nAjit Pawar : ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...\nमुंबई :मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा\nThree Covid Centres Audit And Aaditya Thackeray : तौत्के या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. ...\nपुणे :Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद\nराज्य सरकारकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोहचलीच नाही. ...\nनागपूर :विनाकारण फिरणाऱ्या ७९१४ नागरिकांची कोरोना टेस्ट\nCorona test of wandering citizens कोरोना संक्रमणाला आळा बसावा, यासाठी शहर पोलीस आणि मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना एंटीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. या संयुक्त मोहिमेत महिनाभरात ७९१४ नागरिकांची ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' लक्षणं दिसली, तर अजिबात दुर्लक्ष करू नका; सरकारनं सांगितला मोठा धोका\nCorona Vaccination: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना ...\nराजकारण :CoronaVirus Live Updates : \"विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण...\"; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप\nCorona Virus And Yogi Adityanath : कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...\nनागपूर :साखर व्यवसायाच्या नावावर ४० कोटीने फसविले\nNagpur News साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ४० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीविरोधात आर्थिक शाखेत गुन्ह्याची नोंद झाली आहे. ...\nनागपूर :पाच वर्षांखालील मुलांमध्ये अतिसार मृत्यूचे मुख्य कारण\nनागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील ... ...\nनागपूर :डेंग्यूच्या बंदाेबस्तासाठी तरुणांची घराेघरी फवारणी ()\nनागपूर : पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांना डेंग्यू, मलेरियाने विळखा घातला आहे. या आजारांचा बंदाेबस्त करण्यासाठी स्थानिक तरुणांनीच पुढाकार घेत ... ...\nनागपूर :हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बँक वसुलीवाला\nनागपूर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार हिरावल्या गेले असून, यातील बहुतांश जणांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ... ...\nनागपूर :सेवानिवृत्त ४० कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे गौरव\nनागपूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही बाब अटळ असून सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाविषयक जनजागृती करून लसीकरण मोहिमेस प्रोत्साहन देण्याचे आवाहन ... ...\nनागपूर :स्थायी समितीची भाजप संघटनेकडे तक्रार\nकामकाजावर सत्तापक्षातील नगरसेवक नाराज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प असल्याने सत्तापक्षातील नगरसेवकांत नाराजी ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...\n आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ\nमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS\nCoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय\n तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.natutrust.org/hostelmar", "date_download": "2021-08-02T06:53:47Z", "digest": "sha1:QP4JNG75AXMN25E7E4RSFH3JF46CMUPK", "length": 9170, "nlines": 44, "source_domain": "www.natutrust.org", "title": "वसतीगृह | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nकै. प्रेमजीभाई आसर छात्रालय, देवखेरकी, ता.चिपळूण,जिल्हा-रत्नागिरी\nवस्तीगृह स्थापना : 7 जून 1987\nतालुकास्तरीय विज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ\nतालुकास्तरीय विज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ\nवसतिगृहात कोणतेही शुल्क नाही.प्रवेश पूर्णपणे मोफत.\nराहण्याची व जेवणाची मोफत सोय.\nआंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा.\nवसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता मोफत वैद्यकीय उपचार व आरोग्य तपासणी.\nगरीब,गरजू विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.\nचतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत दोन वेळा प्राप्त.\nकर्मचारी वृंद - 3\nअधिक्षक - १, स्वयंपाकी - १, चौकीदार - १\nकै.प्रेमजीभाई आसर छात्रालय देवखेरकी वसतीगृहाविषयी\nचिपळूण तालुक्यामध्ये पूर्वी रामपूर आणि मार्गताम्हाने येथेच माध्यमिक विद्यालये सुरु होती. सन 1965 मध्ये मार्गताम्हाने येथे हे वसतिगृह सुरु करण्यात आले. त्यावेळी वसतिगृहासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान उपलब्ध नव्हते. केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी व शाळेकरिता विद्यार्थी मिळावेत म्हणून कै.डॉ.तात्यासाहेब नातू यांनी स्वतःच्या खर्चाने वसतिगृह सुरु ठेवले होते. अशा प्रकारे सन 1965 ते 1972 पर्यंत वसतिगृह चालू होते. नंतर हे वसतिगृह बंद पडले.\nकै.वसंतराव भागवत यांच्या आग्रहाने सन 7 जून 1985 पासून प्रेमजीभाई आसर छात्रालय या नावाने पुन्हा वसतिगृह सुरु केले गेले. त्यानंतर मागवर्गीय विद्यार्थी वसतिगृह या शासकीय योजनेंतर्गत 30 विद्यार्थ्यांची वसतिगृहास मान्यता मिळाली. नंतर सन 1998 पासून हे वसतिगृह मौजे देवखेरकी, ता.चिपळूण येथे स्थलांतरीत करण्यात आले. तेथे एका भाड्याच्या इमारतीमध्ये सन 1998 ते 2001 असे वसतिगृह चालविण्यात आले. 2001 मध्ये संस्थेने शाळेसाठी इमारत बांधली त्या इमारतीमधील दोन खोल्यांमध्ये हे वसतिगृह चालविले जात होते. मा.खासदार श्री.वेदप्रकाशजी गोयल यांच्या खासदार निधीतून वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. आता या इमारतीमध्ये वसतिगृह सुरु आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेले व मागासवर्गीय विद्यार्थी या वसतिगृहात राहून आपले शिक्षण घेत आहेत.\nवसतिगृहाची मान्य संख्या 30 असून प्रतिवर्षी 40 ते 45 गरीब,गरजू मागासवर्गीय विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेत आहेत. प्रवेशित कोणत्याही विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क किंवा कोणत्याही प्रकारची देणगी घेतली जात नाही. या वसतिगृहात आतापर्यंत 435 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. वसतिगृहाचा इयत्ता 10 वीचा निकाल सलग 5 वर्षे 100 टक्के लागलेला आहे. व सरासरी 90 टक्केच्या पुढेच असतो. चतुरंग प्रतिष्ठान मुंबई या संस्थेमार्फत दिला जाणारा एस.वाय.गोडबोले पुरस्कार आतापर्यंत 2 विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. क्रीडा क्षेत्रातीलही कामगिरी उत्तम आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. इतर वसतीगृहांपेक्षा या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची जेवण खाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे असते असे म्हटले जाते. या वसतिगृहाला शासनाकडून 30 विद्यार्थ्यांचे अनुदान मिळते परंतु प्रतिवर्षी 40 ते 45 विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ करीत असतो. जर जादा विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ केले नाही तर हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. या जादा प्रवेशित केलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च ही संस्था व हितचिंतक करीत असतात. शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्��ाच्या दृष्टीने व्यायामशाळा लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nआंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/farmers-protest-news-and-updates-10-feb-kisan-andolan-delhi-burari-live-update-iqbal-singh-arrested-haryana-punjab-farmers-delhi-chalo-march-latest-news-128214434.html", "date_download": "2021-08-02T06:07:25Z", "digest": "sha1:MAZ4QJMBSAPPGUNVLOD5Y4NO5IKFNHN4", "length": 5637, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmers Protest news and updates 10 feb: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update; Iqbal Singh Arrested | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News | दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर हिंसेप्रकरणी इक्बाल सिंहला घेतले ताब्यात, दोन दिवसात दुसरी अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nट्रॅक्टर परेड हिंसाचारावर अॅक्शन:दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर हिंसेप्रकरणी इक्बाल सिंहला घेतले ताब्यात, दोन दिवसात दुसरी अटक\n26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी बुधवारी पोलिसांनी दुसऱ्या एका आरोपीला तब्यात घेले आहे. इक्बाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याची माहिती सांगण्याऱ्याला पोलिसांनी 50 हजार रुपये बक्षीसाची घोषणा केली होती. इक्बालला पंजाबमधील होशियारपूरमधून अटक केले. यापूर्वी पोलिसांनी पंजाबी सिंगर दीप सिद्धूला अटक केले आहे.\nदीप सिद्धूला पोलिसांनी करनाल बायपासवरुन ताब्यात घेतले. सिद्धूवर लाल किल्यात आंदोलकांना भडकावण्याचा आरोप आहे. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा भडकावून लोडफोड केली होती.\nसिद्धू अमेरिकेतून व्हिडिओ अपलोड करायचा\nसिद्धू लाल किल्ल्यातील घटनेनंतर फरार होता, पण त्याच्या फेसबुक अकाउंटवर सतत व्हिडिओ अपलोड हात असायचे. वृत्तसंस्थेच्या सुत्रांनी सांगितले की, सिद्धू कॅलिफॉर्नियामधून आपल्या एका मैत्रिणीकडून हे सर्व व्हिडिओ अपलोड करायचा. तसेच, पोलिसांना चकवा देण्यासाठी तो नेहमी आपली लोकेशन पदलत होता. त्यामुळेच सिद्धूची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. अटक झाल्यानंतर पोलिसांनी सिद्धूला कोर्टात हजर केले. तेथे कोर्टाने त्याला 7 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.\nशेतकरी आंदोलनात 77 दिवसांत 70 मृत्यू झाले\nसिंघु बॉर्डरवर मंगळवारी अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हरिंदर(50) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यासोबतच कृषी कायद्याविरोधात मागील 77 दिव��ांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 70 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यातील काहींनी आत्महत्या केली, तर काहींचा आजारपणामुळे मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/606", "date_download": "2021-08-02T06:17:33Z", "digest": "sha1:XH4JLI7AE6WX7WMHMDOY5DCZCZYYF2Q7", "length": 16666, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश! अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांवर फौजदारी करवाईचे शिक्षणाधिकारी यांचे पत्र ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांवर फौजदारी करवाईचे शिक्षणाधिकारी यांचे पत्र \nमनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांवर फौजदारी करवाईचे शिक्षणाधिकारी यांचे पत्र \n.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी. शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून काही संस्थाचालक बेकायदेशीर अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवीत असल्याने त्या बंद करून त्या संस्थाचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसेतर्फे लावून धरण्यात आली होती व पत्रकार परिषध घेवून शिक्षण विभागला याची माहिती आहे आहे. मात्र कुंपणच शेत खातं या उक्ती प्रमाणे शिक्षण विभागातील काही अधिकारी अशा अनधिकृत शाळा संचालकांना पाठबळ देत असल्याचा आरोप करून त्या अनधिकृत शाळा त्यांच्याच मूक संमतीने राजरोसपणे सुरू आहे. असा आरोप सुद्धा मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषदेतील शिक्षण खात्याच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसतं असल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी या प्रकरणी तब्बल जिल्ह्यातील 13 अनधिकृत ���ंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांवर एक लाखाचा दंड आणि त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास प्रत्तेक दिवसाला 10 हज़ार रुपये दंड भरण्याचे सक्तीचे आदेश दिले एवढेच नव्हे तर त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना दिनांक 11 जूनला काढलेल्या पत्रातून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला आता नवे यश मिळाले असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदने देवून त्या शाळा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी वरील आदेश देवून लहान मुलांचं शैक्षणिक भविष्य खराब करणाऱ्या व शिक्षणाच्या हक्काचा अधिकार कायद्याचा भंग करणाऱ्या संस्था चालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होत असल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रांत मोठी खळबळ माजली आहे त्यामुळे चिन्चाला येथील डिलाईट कॉन्व्हेंट.कोरपना तालुक्यातील ग्लोबल माऊंट पब्लिक स्कूल. व गोल्डन क्रिडस अकादमी स्कूल. बल्लारपूर येथील के.जी.एन पब्लिक स्कूल.ब्रम्हपुरी येथील शरद विद्यामंदिर.सरकार नगर चंद्रपूर येथील नाईस इंग्रजी कॉन्व्हेंट.विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथील शांती निकेतन आणि सनराईज कानव्हेन्ट कॉन्व्हेंट.विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथील शांती निकेतन आणि सनराईज कॉन्व्हेंट. गडचांदुर येथील राज इंग्लिश मिडीयम स्कूल. पोंभूर्णा येथील पोंभूर्णा पब्लिक स्कूल इत्यादी शाळा शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा म्हणून घोषित केल्या असल्या तरी कोरपणा येथील इमिनन्स इंटरनेशनल स्कूल तर गडचांदुर येथील गोल्डन क्रिडस अकादमी इत्यादी अनधिकृत शाळाची यादी शिक्षण विभागाकडे नव्हती मात्र मनसेने दिलेल्या तक्रारी मधे नमूद वरील शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन\nप्रा.महेश पानसे यांचा राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात”महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मान\nपावसाचे पाणी छतावर थांबल्याने सिलींग कोसळल्याचा खुलासा\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्क��दायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/gorgeous-mallika-sherawat-on-instagram/", "date_download": "2021-08-02T05:13:29Z", "digest": "sha1:ESHII7YLKIJIIAFWCUDBWI4XCCDV6Z5C", "length": 8564, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मल्लिकाचा गॉर्जियस अवतार बनला इन्स्टावर सेन्सेशनल – Dainik Prabhat", "raw_content": "\nमल्लिकाचा गॉर्जियस अवतार बनला इन्स्टावर सेन्सेशनल\nबॉलिवूडच्या मेनस्ट्रीमपासून दूर असलेली आणि लॉस एंजेलिसमध्ये स्थिरावलेली “मर्डर’ची हॉट क्वीन मल्लिका शेरावत सोशल मिडीयामध्ये मात्र सतत ऍक्टीव्ह असते. आपले जुने नवे फोटोग्राफ्स आणि व्हिडीओ शेअर करुन ती फॅन्सचे लक्ष वेधून घेत असते.\nआताही इन्स्टाग्रामवर मल्लिकाने आपले फॅन्सी कलरमधल्या ड्रेसमधील काही फोटोज अपलोड केले आहेत. या फोटोजना फॅन्सचा उदंड प्रतिसाद लाभत असून आपण लॉकडाऊन उठल्यानंतरच्या निसर्गाचा आनंद घेत असल्याचे मल्लिकाने सांगितले आहे.\nवर्ष 2004 मध्ये आलेल्या “मर्डर’ या सेक्सी थ्रिलरमधल्या मल्लिकाच्या बोल्ड सीन्सनी सिनेरसिक घायाळ झाले होते. “भिगे होंठ तेरे…’ या गाण्यने तर तहलका माजवला होता. मात्र, अनेकांना माहिती नसेल की, “मर्डर’ मल्लिकाचा पहिला सिनेमा नव्हता.\n“ख्वाहिश’ या अकबर अरबियांच्या सिनेमाद्वारे मल्लिकाने नायिका म्हणून पदार्पण केले होते. गोविंद मेननच्या दिग्दर्शनातल्या या सिनेमात हिमांशु मलिक तिचा नायक होता. या सिनेमात मल्लिकाने लेखा खोरजुवेकर हे पात्र रंगवले होते आणि विटा-खानापूरच्या परिसरात सांगली जिल्ह्यात या सिनेमाचे शूटींग झाले होते.\nविशेष म्हणजे, महाराष्ट्रीय साडी नेसून, सतार वादन करणारी मल्लिका कुणाला पहायची असेल, तर त्यांनी हा सिनेमा अवश्य पहावा.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nतापसी पन्नूचा आणखी एक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर\n उठसूट सॅनिटायझर वापरू नका…\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा…\n‘ब्युटी इन ब्लॅक’, ब्लॅक ड्रेसमध्ये ‘सारा अली खान’ दिसते खूपच…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nश्रद्धा कपूरचा पर्सनल चॅट झाला लीक; चॅट पाहून फॅन्स म्हणाले….\nमहाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्चर – चंद्रशेखर बावनकुळे\nBirthday Special : सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ला…\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली स्वरा भास्कर; केले ���हे’…\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/assembly-elections-in-five-states-ec-announces-poll-schedule-for-west-bengal-kerala-tamil-nadu-assam-puducherry.html", "date_download": "2021-08-02T06:13:32Z", "digest": "sha1:V6TZXPNQ7EMPZ2RENETP4O2UYUAPWQO6", "length": 13047, "nlines": 211, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "Assembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; वाचा एका क्लिकवर | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome देश Assembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; वाचा एका क्लिकवर\nAssembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; वाचा एका क्लिकवर\nनवी दिल्ली: निवडणूक आयोगाने शुक्रवारी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश (पुदुचेरी) मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात तर आसाममध्ये तीन फेजमध्ये मतदान होईल. मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल. तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी जाहीर होतील.\n“एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक २९४, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुदुचेरीत ३० विधानसभा जागांसाठी मतदान होईल. नोव्हेंबर २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता करोनाकाळात या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे.\nपश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम ( एकूण २९४ जागा)\nपश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदान होणार आहे.\nया पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चा असलेली व अवघ्या देशाचे लक्ष लागलेली पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.\nआसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल.\nपहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर एक एप्रिल आणि सहा एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल.\nपुदुचेरी निवडणूक कार्यक्रम (३० जागा)\nकेंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल.\nअधिसूचना जारी होणार – १२ मार्चला\nउमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च\nउमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च\nउमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च\nकेरळमध्ये मतदान – सहा एप्रिल\nमतमोजणी – दोन मे\nतामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम (२३४ जागा)\nतामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.\nअधिसूचना जारी होणार – १२ मार्चला\nउमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च\nउमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च\nउमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च\nकेरळमध्ये मतदान – सहा एप्रिल\nमतमोजणी – दोन मे\nकेरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा)\nअधिसूचना जारी होणार – १२ मार्चला\nउमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च\nउमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च\nकेरळमध्ये मतदान – सहा एप्रिल\nमतमोजणी – दोन मे\nकोरोनाकाळात या निवडणुका होत असल्याने प्रचारासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे आखण्यात आली आहेत.\nदारोदार प्रचाराची उमेदवारासह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.\nरोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.\nसंशयित कोविड रुग्णासाठी स्वतंत्र नियम असतील.\nनिवडणूक अधिकार्यांचे लसीकरण झालेले असेल.\nख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा\nPrevious articleयुसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा\nNext articleSoorarai-pottru : ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा; सूर्याच्या ‘सोहराई पोटरू’ची निवड\nVideo : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…\nतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य\nसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – म��ंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/trending/samsung-galaxy-m21-with-6000mah-battery-gets-rs-1000-price-cut-in-india-check-price.html", "date_download": "2021-08-02T06:43:28Z", "digest": "sha1:ACIAKCCJF4ZVC5T2QVHMLBVXXASF2LN2", "length": 9750, "nlines": 180, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "Samsung Galaxy M21 झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome ट्रेंडिंग Samsung Galaxy M21 झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत\nSamsung Galaxy M21 झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत\nSamsung Galaxy M21 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने Galaxy M21 हा फोन गेल्या वर्षी मार्च महिन्यात लाँच केला होता. तेव्हापासून आता दुसऱ्यांदा या फोनची किंमत कमी झालीय आहे. Samsung Galaxy M21 या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात झाली आहे. किंमतीतील ही कपात फोनच्या दोन्ही व्हेरिअंटसाठी आहे.\nट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेला Galaxy M21 चा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 123 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससोबत 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा सेंसर आहे. सेल्फी कॅमऱ्यात AIबेस्ड फीचर्स असून फेस अनलॉक पर्यायही उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅमचा पर्याय असून यात कंपनीने इन्फिनिटी यू डिस्प्ले दिलाय.\nफास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 वर कार्यरत असून यामध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) इन्फिनिटी यू सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असलेल्या या फोनमध्ये Mali-G72 MP3 GPU सोबत ऑक्टा-कोर अॅक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 चे इनबिल्ट स्टोरेज 128 जीबीपर्यंत असून कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.\nकिंमतीत एक हजार रुपयांची कपात झाल्याने आता सॅमसंग गॅलेक्सी एम21 (4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट) ची किंमत 11 हजार 999 रुपये झाली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 13 हजार 999 रुपये झाली आहे. हा ���ोन मिडनाइट ब्लू आणि रेवन ब्लॅक अशा दोन रंगात उपलब्ध आहे.\nPrevious article“…तेव्हा इंधन दरवाढीवर ट्विट करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का\nNext articleराज्यात २४ तासांत ४ हजार ७८७ कोरोनाचे रुग्ण सापडले; ४० मृत्यू\nOppo चा ‘प्रीमियम स्मार्टफोन 7,000 रुपयांनी झाला स्वस्त,पाहा फिचर्स\nVideo: लग्नाविषयी विचारताच श्रद्धा कपूरने दिले हे उत्तर, म्हणाली…\nFAU-G ची लोकप्रियता घटली फक्त 10 दिवसांमध्ये गुगल प्ले-स्टोअरवर रेटिंग 4.7 वरुन थेट 3.0\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/maintenance-of-rs-4-crore-for-st-in-bhandara-division-abn79", "date_download": "2021-08-02T07:03:24Z", "digest": "sha1:4KECCIC3Q6JDKVIMDDPC2XAF6SNPCVDH", "length": 5034, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "एसटी आगारात तरी मेंटेनन्सचे मीटर सुसाट! खर्च तब्बल 4 कोटी", "raw_content": "\nएसटी आगारात तरी मेंटेनन्सचे मीटर सुसाट खर्च तब्बल 4 कोटी\nभंडारा ः कोरोनामुळे राज्य दोनदा लॉकडाउन करावे लागले. परिणामी एसटी बस सेवाही ठप्प झाली होती. राज्यात सर्वत्र बस आगारातच थप्पीला लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले. एसटीचे चाक थांबले असताना मेंटेनन्सचे मीटर मात्र जोरात सुरू आहे. त्यापोटी तब्बल 4 कोटी रूपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.\nदुसऱ्या लॉकडाउनमध्ये भंडारा आगाराची ST बस सेवा बंद होती. एकही बस रस्त्यावर धावली नाही. तरीही सर्व बसेसचा मेन्टेनन्स खर्च तब्बल 4 कोटी रूपये आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. \"खाया पिया कुछ नही गिलास तोड़ा 12 आना\" या खर्चामुळे ही हिंदी कहावत लोकांच्या तोंडी येत आहे.\nनवी मुंबईत सीबीडी बेलापूर सेक्टर 8 परिसरात पर्यटकांना वाचवण्यात यश\nराज्यात अव्वल स्थान पटकविलेल्या भंडारा एस टी आगारात तब्बल 367 बसेस आहेत. 19 मालवाहतूक बस आहेत. जिल्ह्यात 277 बसेस सुरु असून तब्बल 90 बसेस आजही आगारात उभ्या आहेत. शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता फैलाव बघता एप्रिल महिन्यात लॉक डाउन घोषित केले.\nराज्यात लॉकडाउन लागले की लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एसटीचे चाके थांबते. गाड्या आग���रात उभ्या असल्या तरी त्या नादुरुस्त होऊ नये. यासाठी इंजिन सुरू ठेवावे लागते. त्या थोड्याफार फिरवल्याही जातात. त्यासाठी आणि इतर खर्च तब्बल चार कोटी आला आहे. एकंदरीत एस टी महामंडळाला 15 एप्रिल तर 7 जूनपर्यतचा मेंटेनन्स खर्च तब्बल 4 कोटी रुपये आला आहे.\nलॉकडाउनमध्ये एक रूपयाचे उत्पन्न नसताना भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तब्बल चार कोटी रूपये मेंटेनन्स येत असेल तर एसटी किती घाट्यात जाते, याचाही सरकारने विचार करण्याची गरज आहे.\nबस बंद असल्या तरी त्यांना फिरवून आणा लागत होते. अॉईलचा खर्च, टायरचा खर्च तसेच इतरही अनुषंगिक खर्च दरमहा येत होता. त्यामुळे प्रत्येक महिन्याला दोन कोटी रूपये खर्च करावे लागले.\n- चंद्रकांत वडस्कर बाइट, विभागीय नियंत्रक,भंडारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://checkamoljoshi.blogspot.com/2011/01/", "date_download": "2021-08-02T05:07:35Z", "digest": "sha1:HGQYAVDKXLHOV7K25RZHMQRVW5DC6Q23", "length": 15953, "nlines": 72, "source_domain": "checkamoljoshi.blogspot.com", "title": "असं काही नसतं...: January 2011", "raw_content": "\nगेल्या आठवड्यात एका सरकारी कार्यक्रमाला गेलो होतो. सूत्रसंचालक म्हणून. तसा चॅनलच्या डेस्कवर काम करत असल्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांशी हल्ली फारसा संबंध येत नाही. (अर्थात एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला राजीनामा देण्याची वेळ यावी वगैरे इतकं महान रिपोर्टिंग फिल्डवर असतानादेखील घडलं नाहीच). तर गेल्या आठवड्यात एक फोन आला. \"अमोल जोशी बोलताय ना... मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बदलापूर ऑफिसमधून बोलतोय. आमचा शनिवारी अमूक अमूक कार्यक्रम आहे... त्याचं सूत्रसंचालन करायचं आहे...तुमचं मित्र अमूक अमूक यांनी तुमचा रेफरन्स दिला...(असे रेफरन्स देणाऱ्यांना मी नेहमी पार्टी देतो.) तर तुम्हाला जमेल का\" योगायोगाने त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं मला काहीच अडचण नव्हती... मग कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पुन्हा फोन आला... कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी विचारलं, \"कशासाठी\"\" योगायोगाने त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं मला काहीच अडचण नव्हती... मग कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पुन्हा फोन आला... कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी विचारलं, \"कशासाठी\" पलिकडून उत्तर - \"साहेबांना महत्वाचं बोलायचं आहे.\" आता कार्यक्रमापूर्वी संयोजकांशी किंवा ज्याची मुलाखत घ्यायची असेल त्य���ला अगोदर भेटून पूर्वतयारी करावी असे सुप्रसिद्ध सूत्रसंचालकांनी लिहिलेले, सांगितलेले किस्से लक्षात होतेच. मी म्हटलं, \"ठीक आहे. येतो उद्या.\" \"स्टेशनवर आलात की फोन करा.. गाडी पाठवतो..\"- प्राधिकरण. माझ्यासाठी गाडी पाठवणार म्हटल्यावर नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार, असं वाटलं.\nगेलो दुसऱ्यादिवशी... आदल्या स्टेशनवरून फोन केला... \"पाच मिनिटांत पोचतोय.\" \"ठीक आहे. मी स्टेशनवरच आहे. वेस्टला बाहेर या. मी उभा आहे. तुम्ही कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय\" \"निळ्या रंगाचा\". स्टेशनच्या बाहेर गेलो... पांढरा शर्ट, काळी पँट आणि काळा गॉगल घातलेल्या व्यक्तीनं हात केला. ओळखपाळख झाली. मी अमूक अमूक... मी तमूक तमूक... \"अच्छा तुम्ही टिव्हीवर असता का... बरं बरं.. कधी बघितल्यासारखं वाटत नाही... हल्ली बातम्या बघायला वेळच मिळत नाही.... अच्छा अच्छा.. हं हं हं... चला मग निघुया..\" \"निळ्या रंगाचा\". स्टेशनच्या बाहेर गेलो... पांढरा शर्ट, काळी पँट आणि काळा गॉगल घातलेल्या व्यक्तीनं हात केला. ओळखपाळख झाली. मी अमूक अमूक... मी तमूक तमूक... \"अच्छा तुम्ही टिव्हीवर असता का... बरं बरं.. कधी बघितल्यासारखं वाटत नाही... हल्ली बातम्या बघायला वेळच मिळत नाही.... अच्छा अच्छा.. हं हं हं... चला मग निघुया..\" आजूबाजूला गाडी तर दिसत नव्हती. त्यानं खिशातनं किल्ली काढली आणि शेजारी उभ्या असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडरला लावली.\nऑफिसमध्ये गेलो... साहेबांच्या केबीनमध्ये गेलो. आता मोजून पाच मिनीटांपूर्वीच मला टिव्हीवर कधीही न बघितल्याचं सांगणाऱ्या त्यानं, त्याची आणि माझी साताजन्माची ओळख असल्याप्रमाणं बॉसशी ओळख करून दिली. \"हे अमोल जोशी... साम टिव्हीवर असतात... त्याआधी झी टिव्हीला होते... एकदम फेमस फेस आहे... आपले उद्याचे अँकर...\" साहेबांनी चहा मागवला... आता 'महत्वाचं' काम. साहेबांनी कार्यक्रम पत्रिका पुढं ठेवली... बघून घ्या म्हणाले... मी पूर्ण वाचली. मग साहेबांनी एकएक करून महत्वाची कामं सांगितली. \"नंबर एक - उद्याचा कार्यक्रम कडक व्हायला पाहिजे. नंबर दोन - कार्यक्रम बरोबर दहाला सुरू होणार... पत्रिकेत छापलेल्यांपैकी काहीजण आले नाहीत, तर त्यांची नावं घेऊ नका. कार्यक्रम पलिकडे आहे. म्हणजे ईस्टला.. मैदानावर.. तुम्ही यांच्यासोबत(हिरो होंडा) जाऊन ठिकाण बघून या. म्हणजे 'अंदाज' येईल. म्हटलं हे सगळं उद्या बोलता येणार नाही. म्हणून आजच सगळं क्लियर असलेलं बरं\". मग हिरो होंडावाल्यानं साहेबांच्या देखत आणखी एका महत्वाच्या कामाची आठवण करून दिली. \"प्रत्येक भाषणानंतर आणि सत्कारानंतर सारखं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं म्हणायचं.\" मी म्हटलं, \"बरं. म्हणतो.\" मग हिरो होंडावरून मैदानात जाऊन कार्यक्रमाचा 'अंदाज' घेतला\nदिवस दुसरा.. कार्यक्रमाचा... कार्यक्रम होता दोनच तासांचा. पण मूळ कार्यक्रम पत्रिकेतला आणि आदल्या दिवशी ठरवलेला क्रम आणि प्रत्यक्षात पार पडलेल्या कार्यक्रमाचा क्रम यात केवळ दीपप्रज्वलन आणि आभार हे दोनच कार्यक्रम ठरलेल्या नंबरावर पार पडले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच हिरो होंडा किंवा साहेब सोडून तिसऱ्याच एका अधिकाऱ्यानं माझा ताबा घेतला.... त्याच्या मते प्रमुख पाहुण्यांचा केवळ सत्कार करण्याऐवजी त्यांना अगोदर भाषण करायला लावायच, मग सत्कार करायचा आणि नंतर स्टेजवर बसायला सांगायचं... असं एकएक करून सगळे पाहुणे भाषण करून, सत्कार स्विकारून मग स्टेजवर येतील. मी म्हणालो की काल असं ठरलं नव्हतं आणि हे विचित्र वाटेल. त्यापेक्षा साहेबांना विचारा. थोड्या वेळानंतर साहेब माझ्याकडं आले आणि म्हणाले, \"कुणी काही नवं सांगितलं, तर हो हो म्हणायचं. आणि आपलं ठरलंय तसंच करायचं. कुणाला दुखवायचं नाही.\" आता ठरलंय तसंच करायचं आणि दुखवायचंही नाही, अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी त्यांनी माझ्याकडे दिल्या. तोपर्यंत सव्वादहा वाजले होते.\nमग हिरोहोंडावाले माझ्याकडे आले आणि म्हणाले की माईक ऑन करा आणि सूचना द्या की कार्यक्रम सूरू होतोय. सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्यावं. मी माईकवरून तशा सूचना दिल्या. मग म्हणाले सारखं साऱखं सूचना देत राहायचं. माझ्या सूचनांना कुणीच भीक घालत नव्हतं. तळ्याशेजारी गवत चरणारी म्हैस जशी तळ्यात दगड मारल्यावर फक्त एकदा मान वळवून तिकडं बघते आणि आपलं काम सुरू ठेवते, तितकाच प्रतिसाद मिळत होता. तेवढ्या अर्ध्या तासाच्या काळात आदल्या दिवशी प्लॅन न झालेल्या एक एक गोष्टी मला कळत गेल्या.... उदाहरणार्थ, पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर एका शाळेची टीम लेझीम सादर करणार आहे. निम्मे अधिकारी मैदानाच्या गेटवर उभे आहेत. त्यांच्यासोबतही एक लेझीम पथक आहे. हे पथक प्रमुख पाहुण्यांना वाजतगाजत स्टेजपर्यंत घेऊन येणार आहे. त्याची 'लाईव्ह कॉमेन्ट्री' करायची आहे. प्र��ुख पाहुणे बदलले आहेत. इत्यादी. त्यानंतर हिरोहोंडावाले आणि नियोजनात सहभागी असणाऱा प्रत्येक अधिकारी स्टेजच्या बाजूला येऊन मला विचारत होता,\"आपलं नाव आहे ना तुमच्याकडं असेलच म्हणा... पण नंतर घोळ नको म्हणून लिहून घ्या... अ.ब.क.\" भाषणांची आणि सत्कारांची सोडून इतर नावं कुठंही येण्याची शक्यता नव्हती. पण दुखवायचं नव्हतं. लिहून घेतली नावं. अखेर पाहुणे आले.. लेझीम पथक राहिलं मागे आणि पाहुणे स्टेजवर पोचलेसुद्धा... मग स्वागत झालं. मग लेझीम झालं. सत्कार झाले. भाषणं झाली... सगळं झालं. कार्यक्रम संपला.\nनिघताना हिरो होंडाला भेटलो. म्हणाला, \"पुढच्या वेळी जरा अजून तयारी करून या\nस्वांड्या - एक किस्सा\nआज मयऱ्यानं अबिदा परवीनची एक गझल पाठवली. व्हॉट्स ऍपवर. तेरे आनेका धोखा सा रहा है, दिया सा रातभर जलता रहा है. ऑफिस...\nमी गावात राहतो . जन्मापासून . गावातल्या शाळेत शिकलो . कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो . ग्रॅज्युएट झालो . सेकंड क्लास मिळाला . घरची परिस्थ...\nडोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्...\nअवकाश पर्यटनाचा मार्ग मोकळा….\nआवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा\nचहाच्या पेल्यातलं (पहिलं) वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/113457/is-it-advisable-to-invest-in-lic-ipo/", "date_download": "2021-08-02T06:50:19Z", "digest": "sha1:GLEIS4XLCG7FPNZCASUC62H7K3RIPWFR", "length": 14848, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' \"जिंदगी के साथ और बाद भी\" असं म्हणणाऱ्या LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का?", "raw_content": "\n“जिंदगी के साथ और बाद भी” असं म्हणणाऱ्या LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nयावर्षीचं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केले. बँकेचे विलीनीकरण आणि एलआयसीचं आयपीओ या दोन गोष्टींवर मार्केट, संसद भवन आणि कट्टे यावरचे वातावरण गरम झालं.\nया दोन बातम्या जाहीर होताच दोन अफवा उडाल्या. एक म्हणजे बँका विकल्या जाणार आणि दुसरं म्हणजे एलआयसीचं खाजगीकरण होणार. आता अफवा त्या अफवा. त्यामध्ये खात्रीलायक अस काहीच नसतं\nमध्ये जास्त चर्चिले गेले ते तथाकथित एलआयसीचं खाजगीकरण. आयपीओ काढणे म्हणजे खाजगीकरण करणे अशी अफवा उडाली आणि सरकार वर ताशेरे ओढायला सुरुवात झाली\nमात्र आयपीओ म्हणजे नेमकं काय कळल्यावर लोकं आयपीओ विकत कसे घेतात हे गुगल वर शोधायला लागले.\nतर आयपीओ म्हणजे नेमकं काय आणि एलआयसी चा आयपीओ घेणे नेमकं किती फायदेशीर आहे याबाबत आपण आज बघणार आहोत.\nदेशातली सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी कोणती, हे विचारल्यावर कोणीही डोळे बंद करून उत्तर देईल भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-एलआयसी.\nहे ही वाचा – शेअर मार्केटमधून नफा मिळवण्यासाठी या अत्यंत महत्वाच्या टिप्स तुम्ही वाचायलाच हव्यात\nइन्शुरन्स मार्केटमध्ये एलआयसीचा तब्बल ७०% पेक्षा जास्त वाटा आहे. ही कंपनी एवढी मोठी आहे की हिच्या व्हॅल्यूएशनच्या जवळ दुसरी कोणती कंपनी फिरकू पण शकत नाही.\nतब्बल १५ लाख करोड एवढं व्हॅल्यूएशन आहे एलआयसीचं. एलआयसी काम कसं करतं ते थोडक्यात जाणून घेऊ\nइन्शुरन्सच्या प्रिमियमच्या नावाखाली लोकांकडून घेतलेले पैसे मार्केट मध्ये लावून, कर्ज देऊन एलआयसी बक्कळ पैसा छापते आणि त्याच्यातून मिळालेल्या फायद्यातून लोकांना त्यांचे पैसे रिटर्न करते.\nसरकारी आस्थापन असल्या कारणाने लोक पैसा बुडणार नाही या खात्रीने एलआयसी मध्ये डोळे बंद करून पैसा गुंतवतात हे आपल्याला माहीतच आहे.\nआता हीच एलआयसी पब्लिक होणार आहे. लिस्टिंग नंतर एलआयसीचं व्हॅल्यूएशन हे दुप्पट होण्याची शक्यता मार्केट एक्स्पर्ट सांगत आहेत.\n१५ लाख करोडचे दुप्पट अर्थात तीस लाख करोड एलआयसीच्या आताच्या व्हॅल्यूएशनच्या जवळपास देशातली कोणतीच कंपनी फिरकू शकत नाही आयपीओ नंतर तर मग एलआयसी सातव्या आसमानावर असेल हे ग्राह्य धरून चालले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही.\nतर, या एलआयसीच्या ३०% भाग हे पब्लिक होणार आहे. अर्थात सामान्य माणूस सुद्धा या कंपनीत आता भागीदार होऊ शकतो.\nमार्केट मध्ये एलआयसी :\n२०२० या आर्थिक वर्षात एलआयसीचं क्रमांक एक ची कंपनी होती जिने मार्केट मध्ये सर्वाधिक पैसा गुंतवला होता. ७२००० करोड एवढी मोठी गुंतवणूक एलआयसीने मार्केट मध्ये केली होती.\n२०१९ या आर्थिक वर्षातील स्वतःच्याच गुंतवणुकीचा रेकॉर्ड तोडत एलआयसीने ही गुंतवणूक केली होती. २०१९ मध्ये ६८,६२० करोड एवढी गुंतवणूक एलआयसी ने केली होती.\nयातून मिळणारा नफा बघितला तर २०१९ मध्ये एलआयसी ने २३६०० करोड एवढा निव्वळ नफा मिळवला होता तोच २०२० मध्ये २५६५० करोड एवढा होता.\nएलआयसीची गुंतवणूक आणि मिळणारा नफा बघता मार्केट मधली ‘बिग बुल’ कंपनी जर कोणती असेल तर ती एलआयसी.\nआता मार्केट व्हॅल्यूएशन, मार्केटमध्ये असलेली गुंतवणूक आणि मिळणारा नफा बघता एलआयसी मध्ये केलेली गुंतवणूक ही नक्कीच फायद्याची ठरणार यात दुमत नाही.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीचं २.१ लाख कोटींचं उद्दिष्टं ठेवलं आहे. हे आजवरचं सगळ्यांत मोठं उद्दिष्टं आहे. एलआयसी आणि आयडीबीआयच्या माध्यमातून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा बेत आहे.\nविशेष म्हणजे आयडीबीआय जेव्हा बुडीत निघाली होती तेव्हा तिला सावरायला एलआयसीच पुढे आली होती.\nनिर्मला सीतारामन एलआयसीचं लिस्टिंग बद्दल बोलताना सांगतात, शेअर मार्केट मध्ये एखादी कंपनी लिस्टेड झाल्यावर कंपनीला एक शिस्त लागते आणि त्यामुळेच कंपनी वित्तीय बाजारपेठेत पोहोचू शकते.\nकंपनी समोर पैसा उभा करायला अनेक पर्याय उपलब्ध होतात. शिवाय लहान लहान गुंतवणूकदारांना सुद्धा कंपनीच्या कमाईत भागीदार होऊ शकतात.\nमाझगाव डॉक, बर्गर किंग, इंडिगो पेंट यांच्या आयपीओला मिळालेला प्रतिसाद बघता एलआयसीला सुद्धा तेवढाच चांगला प्रतिसाद किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळायची शक्यता आहे.\nएलआयसीची मार्केटमध्ये असलेली उपलब्धता. मोठा ग्राहक वर्ग, गुंतवणूक केलेल्या कंपन्या याचा एकूण आढावा बघता एलआयसीमध्ये गुंतवणूक ही कोणत्याच बाजूने धोकादायक वाटत नाही.\nएलआयसीचा भूतकाळच एवढा ब्राईट होता की, जिने स्वतः नुकसान झेलले पण आपल्या ग्राहकांना नुकसान होऊ दिल नव्हतं. शिवाय सरकारला जेव्हा जेव्हा पैसा लागला आहे तेव्हा एलआयसी एकहाती मोठी मदत करायला वेळोवेळी उभी राहिली आहे.\nआणि मुख्य म्हणजे ग्राहकांचा असलेला विश्वास यामुळे एलआयसी इतर कंपन्यांपेक्षा वेगळी ठरते.जी त्यांची जमेची सगळ्यात मोठी बाजू आहे.\nहे ही वाचा – म्युच्युअल फंडमध्ये अवश्य गुंतवणूक करा..पण या गोष्टी कटाक्षाने पाळा\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉ��न करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← काळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती\nस्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’\nगुन्हेगारांना पकडण्यात तरबेज असलेले दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”\nमिडलक्लास वर्गाला परवडणारी कार बनवण्यात संजय गांधी यांचा सिंहाचा वाटा होता\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/detail-reviews.aspx?ProductId=561&keepThis=true&TB_iframe=true&height=400&width=600", "date_download": "2021-08-02T06:20:31Z", "digest": "sha1:E25S7GDDG3I4J35FGVM25VWYZKEAH5GP", "length": 44104, "nlines": 12, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "All Reviews", "raw_content": "\nमनाला सावरणाऱ्या गोष्टी… गेल्या काही वर्षांमध्ये अनुवादीत साहित्याला मराठी रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विविध विषयांवरील अन्य भाषातील पुस्तके मराठी अनुवादित झाली आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला, विशेषत: इंग्रजी भाषेतील अनुवादित पुस्तकांनी मराठीत मोठी बाजारपेठ काबीज केली. अशाच तीन अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊनसने नुकतेच केले आहे. ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रंजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल.’ ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं या विषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आईपण जागवणाऱ्या कथा आहेत. वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देण���ऱ्या अशा या कथा आहेत. मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’पणा भोवती गुंफलेल्या आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकातून आदर्श जात, सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. ‘चिकन सूप’ मालिका… जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे ‘चिकन सूप’ या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी ‘चिकन सूप’ या मालिकेंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली. किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ या दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मालिका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकाची नोंद झालेली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आतापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षीयामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे. चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. ‘वपुर्झा’ हे व. पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होते. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत��यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो. ‘चिकन सूप’च्या ‘लज्जत’दार कथा… इंग्रजी साहित्यविश्वात ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही पुस्तकांची मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना छोट्या छोट्या कथांमधून मार्गदर्शन करणारी ही पुस्तकं जगभर प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ ही पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहेत. धकाधकीच्या आयुष्याचा प्रवास करताना प्रत्येकालाच स्वत:ची अशी एक ‘स्पेस’ हवी असते. ती मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. संवाद, शेअरींग ही प्रत्येक जीवमात्राची नैसर्गिक गरज आज बदलत्या जीवनशैलीत पूर्णत्वास जातेच असं नाही. वेगवेगळ्या विषयांवर, स्वत:च्या समस्यांबद्दल कोणाशी तरी बोलावं, असं वाटत असलं तरी प्रत्येकवेळी ते शक्य होतंच असं नाही. किंबहुंना एखाद्याचे प्रश्न ऐकण्यामध्ये दुसऱ्या व्यक्तिला क्वचितच रस असतो. त्यामुळे बहुतेकवेळा मनातले प्रश्न मनातच राहतात. दबून ठेवलेले हे प्रश्न मग कधी अन्य मार्गाने डोकं वर काढतात. मनातल्या या विचारांना मोकळी वाट मिळावी, यासाठी आवश्यक असणारं ‘आउटलेट’ मिळण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे ग्रंथांना गुरू मानलं जातं. ते खरंही आहे. वेगवेगळ्या विषयांवरही पुस्तकं आपली संवादाची, ज्ञानवृद्धीची भूक भागवत असतात. यातून आपल्या मनातील भावनांना वाटही मिळत असते आणि माहिती-ज्ञानाच्या कक्षाही रुंदावत असतात. एका नव्या जगाची ओळख यातून आपल्याला होते आणि आपण स्वत:कडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. यातून स्वत:मधील गुण, अवगुण, व्यक्तिमत्त्वातील दोष यांचीही जाणीव होते. ते दूर करण्यासाठी काय करता येईल, याचं मार्गदर्शन पुस्तकातून होतं. त्यामुळेच ग्रंथ हे गुरु असतात तसेच ते मागर्दशक मित्रही असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, वेगवेगळ्या नात्यांची जबाबदारी पार पाडताना, वेगवेगळ्या भूमिका निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. या प्रत्येक घटकाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरलेली ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. जॅन कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन यांनी ही मालिका लिहिली असून त्यामध्ये प्रेरणा देणाऱ्या, वेगवेगळ्या प्रसंगातून यशाचा मंत्र सांगणाऱ्या छोट्या छोट्या कथा आहेत. या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. ‘चिकन सूप फॉर द प्रिझनर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द व्हॉलेंटिअर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द ओशन लव्हर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द हॉर्स लव्हर्स सोल’ अशी वेगवेगळी पुस्तकं याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहेत. जगभरातील विविध भाषांमध्ये या पुस्तकांचे अनुवाद करण्यात आले असून त्यांनाही ही चांगली लोकप्रियता लाभली आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे ती प्रकाशित करण्यात आली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं याविषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आई’पण जागवणाऱ्या कथा आहेत. जॉन कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे चिकन सूप मालिकेचे निर्माते आणि संस्थापक आहेत. या दोघांनी लेखन आणि संकलन केलेल्या ‘चिकन सूप’ मालिकेची सध्या दोनशे शीर्षकं आहेत आणि जगभरातील चाळीस भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोहोचली आहेत. आता मराठीतही ही पुस्तकं आल्याने मराठी वाचकांना त्याचा आनंद घेता येईल. छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाची मूल्य सांगणं हे मालिकेचं वैशिष्ट्य. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात, डोळ्यात नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तवही समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या ��ुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’ पणाभोवती गुंफलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ‘आईपण’ सारखंच असतं. या कथांमधून स्थळ, काळ या साऱ्या भेदाच्या पलीकडे जाऊन आईच्या वात्सल्याचा स्पर्श घडतो. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’या पुस्तकातून आदर्श कार्यपद्धती उलगडत जाते. माणसं काम करताना पाट्या टाकतात, असं म्हटलं जात असलं तर सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणापूर्वक सेवावृत्तीने काम करतो. त्या कामाचं कार्यात रुपांतर होतं. त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीने करणं ही उदात्त कार्यसंस्कृती आहे. या पुस्तकातून याच संस्कृतीची ओळख होते. या तिनही पुस्तकातून जीवनविषयक आगळी मूल्यं प्रत्ययास येतात. सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचे अनुभव वेगवेगळे असतात, त्याचबरोबर त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचं काम या मालिकेतील पुस्तकांनी केलं आहे. शाळकरी मुलं, नुकताच कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेले विद्यार्थी, वयात येणाऱ्या मुली, कॉलेज शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर ही पुस्तकं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी तारांबळ, आई, वडील, पती, भाऊ, बहीण अशा भूमिका पार पाडताना होणारी कसरत, कामावरचे ताण-तणाव, सहकाऱ्यांशी असणारं वर्तन, वेगवेगळ्या कारणाने सतावणारी असुरक्षितता अशा वळणांवर ‘चिकन सूप’ मालिकेतील पुस्तकं प्रेरणादायी ठरतात. छोट्या छोट्या कथांमधून मिळणारी उर्जा वाचकाला एक नवी दृष्टी देते. या पुस्तकांचे अनुवाद आता प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकांना त्याची खुमारी अनुभवता येणार आहे.\nजॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे `चिकन सूप` या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी `चिकन सूप` या मालिकेअंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली. किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ या दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मा��िका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकांची नोंद झालेली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आत्तापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षी यामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे. चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. `वपुर्झा` हे व.पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आलेली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होतो. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत्यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो.\nचिकन सूपच्या मालिकेतले आणखी एक पुस्तक मध्यंतरी वाचले. याचं शीर्षक होतं ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ काम करणं काही जणांसाठी कंटाळवाणं, पाट्या टाकण्याचं काम असतं, तर काही जणांसाठी जास्तीत जास्त स्वत्त्व ओतून उत्तम परिणाम साधणे हे असतं. काही सामान्य लोक सामान्य आणि रोजच्या कामकाजातून अलौकिक अशी कामगिरी पार पाडतात की ज्यामुळे कंपनीचं, संस्थेचं हित जपलं तर जातंच पण त्याबरोबर तो माणूस सगळ्यांच्या माणूसपणाच्या जाणिवा समृध्द करून जातो. चिकन सूप मालिकेच्या लेखक मंडळाने सतत कार्यरत असणाऱ्या माणसांना, त्यांच्या मेहनतीला, सेवाभावी वृत्तीला, उच्च उद्दिष्टांना सलाम किंवा मानाचा मुजरा म्हणूनच या गोष्टी लिहिल्या. जगभरातल्या काम करणाऱ्या लोकांना हे पुस्तक ���र्पण केलंय गोष्टी वाचताना पुन्हा एकदा आपण भावनाविभोर होतो हे नक्की. त्यांच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी महत्त्वाचे विचार मांडून त्यावर स्पष्टीकरणाची उदाहरणे दिली आहेत; उदा. खऱ्याखुऱ्या सेवाभावनेने केलेले कोणतेही काम म्हणजेच खरी ईश्वरभक्ती किंवा विन्स्टन चर्चिल यांच्या मते, ‘तुम्हाला जे मिळतं त्यावर तुमचा उदरनिर्वाह होऊ शकतो; पण तुम्ही जे देता, त्यामुळे एकूण जीवन सफल होते.’ खलील जिब्रान म्हणतात की, ‘आपल्या कामातूनच आपण इतरांचे प्रेम (मन) जिंकू शकतो.’ या पुस्तकात नऊ विभागांतून लघुकथांची विभागणी केलेली आहे. काही कथा तर डोळ्यात पाणी आणि मनाला उभारी देणाऱ्या आहेत. दोन पिकलेली केळी, उंबरठ्यावरील देवदूत, हेटाळणीतून यशप्राप्ती, अपेक्षेच्या पलीकडे, गिऱ्हाईकांची भाषा या आणि अशाच प्रकारच्या दाखल्यातून लोकांच्या कामाप्रती असलेलय निष्ठेचा प्रत्यय येतो. ज्या क्षणी आपल्याला वाटतं सगळं संपलं त्या वेळेसही एखाद्या पानासारख्या क्षीण भासणाऱ्या गोष्टीमुळे पुनर्जन्म होऊ शकतो. इच्छाशक्ती पणाला लावली तर काहीही अशक्य नाही. वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. मनाला तरतरी येते. या पुस्तकात दिलेल्या घटना परकीय भाषेत किंवा जमिनीवर घडल्या असल्या तरीही मानवी हृदय सगळीकडे एक आहे, भावना एक आहेत. म्हणून चटकन हृदयाला भिडतात श्यामल घारपुरे यांनी भाषेच्या सोप्या, ओघवत्या शैलीत त्या आपल्यापुढे मांडल्या आहेत. चिकन सूप मालिकेची आजपर्यंत ६८ विषयांवरची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहे. सगळीच वाचण्यासारखी आहेत.\n‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर एक स्वतंत्र लेख आहे. कार्यसंस्कृतीची उदात्तता सर्वसामान्यांना शिकविण्यासाठी जगभर अनेक पुस्तके लिहिले गेली आहेत. सध्या अशा पुस्तकांना वाढती मागणी आहे. व्यवस्थापनकौशल्य शिकविणाऱ्या संस्थाही सध्या दैनंदिन जीवनातील विविध पैलूंचा बारकाईने विचार करतात. अशा पुस्तकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबतचे विवेचन समाविष्ट होणे हे आधुनिक माणूस सर्वांगीण व्यवस्थापनाकडे निघाल्याचे निदर्शक आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या अनुवादित पुस्तकात कामाच्या ठिकाणाचे धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. जॅक कॅनाफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मार्टीन रूट, मायदा रॉजरसन व टीम क्लूस यांनी लिहिलेल्या व संकलित केलेल्या या कथांचा मराठी अनुवाद श्यामल घारपुरे यांनी केला आहे. या पुस्तकातील ‘कचरा व्यवस्थापन’ या लेखात ब्राझीलमधली एक गोष्ट सांगितलेली आहे. वास्तुतज्ज्ञ जॅमी लेर्नर ब्राझिलच्या क्यूरीटोबाचा नगराध्यक्ष झाला. प्रथम छोटासा कसबा असलेले ते गाव हळूहळू पाच लाखांची वस्ती वाढलेल्या शहरात परिवर्तित झाले होते. तेथे सुका कचरा शहरात आणण्यासाठी बसचा प्रवास फुकटात होता. त्यामुळे शहरात उद्योगधंद्यांसाठी येणे त्यांना सोपे झाले. उद्योग नसलेले शहरात येऊन रोजगार मिळवू शकत होते. ओल्या कचऱ्यापासून खत तयार होऊ लागले.’ हे वर्णन मुळातून वाचण्याजोगे आहे.\n‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील कथा कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता या गुणांनी परिपूर्ण आहे. त्याचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला आहे. ‘चिकन सूप’ मालिकेची सध्या दोनशे शीर्षके आहेत आणि जगभरातील चाळीस भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोचली आहेत. चिकन सूप मालिकेत दरवर्षी भर पडते आहे. या मालिकेतील कथांमध्ये जगभरातील कवी, विचारवंत, कलावंत, तसेच प्रसिद्ध व्यक्तींनी मांडलेले सुविचार, अवतरणे यांचा उपयोग केला आहे. माणसाचे यश म्हणजे त्याची आर्थिक बाजू नसून, त्याची सेवावृत्तीशी असलेली बांधिलकी हे विचार मार्टिन ल्यूथर किंग यांचे आहेत. मदर तेरेसा म्हणतात. ‘प्रेम हे सदाबहार ऋतूतील फळ आहे आणि ते प्रत्येकाच्या हाताच्या आवाक्यात आहे’. ‘प्रेमळपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारा प्रत्येक जण अधिकाधिक अवघड लढ्यांना तोंड देत असतो’. हे प्लेटोचे विचार. जॉर्ज अॅडम्स यांच्या मते, ‘माणसाच्या जीवनात काही उत्तुंग बिंदू असतात आणि त्यापैकी बहुतेकसे कुणीतरी दिलेल्या प्रोत्साहनामुळे घडलेले असतात.’ असे या मालिकेतील सुविचार आणि त्यानंतर अनुभवकथन वाचल्यानंतर वाचक म्हणून आपल्या मनात काही प्रतिक्रिया उमटतात. थोरामोठ्यांच्या विचारांची अवतरणे, सुविचार आपल्याला काय देतात एक चांगला विचार एक आदर्श जग दाखवितो. बोध करून देतो. आदर्श जग/जगणे कसे असावे, असे मनोवांछित जग सुविचार निर्माण करतात. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यापासून मिळतो. आवडलेले सुविचार आपण डायरीत लिहून ठेवतो किंवा हल्ली ‘एसएमएस’च्या रूपाने इतरांना पाठ��तो. हळूहळू जगताना वेगवेगळे अनुभव येतात. मग कळतं, सुविचार वेगळंच सांगतात आणि अनुभव काही वेगळाच आहे. आपला भाबडेपणा संपतो आणि सुविचारांचा संगत सुटते. आपली दुनिया आणि सुविचारांचे जग वेगवेगळे आहे, हे पटते. ‘चिकन सूप’मधील अनुभवकथने, कविता, सुरुवातीचे सुविचार आपल्या जगण्याशी ताडून पाहता येत नाहीत. जगताना होणारे निरनिराळे व्यवहार, त्यातून दिसणारे माणूसपण ‘चिकन सूप’मधून व्यक्त होत नाही. ‘चिकन सूप’ वाचून आपण एका भाबड्या सुरक्षित कोशात जगत असल्याची सुखद गुंगी मात्र जरूर येते. योग्य सादरीकरण, ग्राहकपसंत, मोकळ्या वेळाची पोकळी भरून काढण्यासाठी अशी पुस्तके उपयुक्त असतात.\nआता माणसांचं जीवन आणखी यांत्रिक बनलं आहे. स्पर्धा जीवघेणी बनली आहे. त्यामुळे ‘डिप्रेशन’सारखे मनोविकार अतोनात वाढले आहेत. अशा काळात नव्या पिढीच्या वाचकांना नवा आत्मविश्वास, नवा उत्साह देण्यासाठी यशाची नवी गुरुकिल्ली घेऊन पुढे सरसावलेत जॅक कॅनफिल्ड व मार्क व्हिक्टर हॅन्सन, नोकरदार लोक, महिला, मुलं, तरुण, माता अशा वेगवेगळ्या गटांच्या समस्या ध्यानी घेऊन त्यांनी त्या समस्यांवर मात करण्याचे मार्ग सुचविलेत. या गुरुकिल्ली मालेला त्यांनी नाव दिलंय चिकन सूप माला. मग ‘चिकन सूप फॉर मदर्स’, ‘चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द टीन्स’ अशा पुस्तकांमधून प्रत्यक्ष घटना, घडलेले प्रसंग यांच्या वर्णनाद्वारे त्यांनी वाचकांसमोर समस्यांची उत्तरं मांडली आहेत. प्रस्तुत ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात त्यांनी नोकरदार लोकांच्या समस्यांची गुरुकिल्ली दिलीय. नोकरीच्या ठिकाणी कसं तरी काम एकदाचं उरकून टाकणं, डोक्यावरचा भार खांद्यांवर करणे इत्यादी प्रकार कमी - अधिक प्रमाणात सर्वत्र आहेतच. लेखकांनी इथे अशा घटना सांगितल्यात की जिथे सामान्य माणसांनी प्राणपणाला लावून आपलं काम केलं. एकदाच नव्हे, तर सातत्यानं. मग त्याचं काम साधं न राहता त्याचं महान कार्यात रूपातंर झालं. या पुस्तकातल्या घटना अर्थातच अमेरिकेतल्या आहेत. पण त्यातली प्रेरणा, उत्साह देण्याची शक्ती या नक्कीच सार्वदेशिक, जागतिक आहेत. चिकन सूप पुस्तकांची संपूर्ण मालाच अतिशय प्रेरक आहे, अशी पुस्तकं मराठीत यायलाच हवीत. श्यामला घारपुरे यांचा मराठी अनुवाद व मेहता प्रकाशनाची निर्मिती, मांडणी, मुखपृष्ठ दर्जेदार.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/gulabjaam-teaser/", "date_download": "2021-08-02T05:35:13Z", "digest": "sha1:SURTEJGK6Q7FPOQHMQCUTW5DFMIVH5WF", "length": 9040, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘गुलाबजाम’चा लक्षवेधी टीझर | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘गुलाबजाम’चा लक्षवेधी टीझर\non: February 03, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, ट्रेलर, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nझी स्टुडिओजचा नववर्षातील पहिला चित्रपट\nझी स्टुडिओजचा नववर्षातील पहिला चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘गुलाबजाम’ची रेसिपी चविष्ट होणार आहे.\nचौकटीबाहेरच्या चित्रपटांना हाताळणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा त्यांचं दिग्दर्शन कौशल्य पणाला लावल्याचं टीझरवरून पाहायला मिळत आहे. ‘चांगल्या पदार्थाची पहिली खूणअसते त्याचा वास…’ याच ओळीने सुरुवात होणाऱ्या या टीझरमध्ये स्वयंपाकघरात असणारी पदार्थांची रेलचेल आहे. स्वयंपाक करताना एखाद्याच्या मनात कोणत्या भावना असतात, मुळात त्याविषयी प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा असतो, याची झलक या टीझरमधून पाहायला मिळतेय. या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलला नाहीये. पण, तरीही सोनालीच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आलेला ‘गुलाबजाम’चा टीझर लक्षवेधी ठरतोय.\nकथेतील नाविन्य हे कुंडलकर यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. गुलाबजाम टीझर निमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय.\n‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारतभेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट.\nसोनाली, सिद्धार्थ यांच्या साथीने सचिन कुंडलकर यांच्या ‘गुलाबजाम’ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-city-development-planing-5434846-NOR.html", "date_download": "2021-08-02T05:56:27Z", "digest": "sha1:KIY54645XTQ3WU6ORCVD67K3I2WEAJJ3", "length": 11193, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "City Development planing | शहरासाठी १०० काेटी रुपये देऊ, विकास अाराखड्याच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशहरासाठी १०० काेटी रुपये देऊ, विकास अाराखड्याच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करा\nअकाेला - विकास अाराखड्याच्या धर्तीवर प्रस्ताव सादर केल्यास शहरातील रस्त्यांसाठी १०० काेटी रुपये देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अकाेल्यात दिली. ते अतिविशेषाेपचार सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजनप्रसंगी बाेलत हाेते.\nविधानसभा निवडणुकीत अकाेल्यात प्रचारासाठी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता अाल्यास शहराच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली हाेती. सध्या शहरातील चार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण सुरू असले तरी काही ठिकाणी नवीन रस्ते अावश्यक अाहेत. ही बाब पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या लक्षात आणून देत अकोल्याच्या विकासासाठी निधीची मागणी केली. हाच धागा धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी र���्त्यांबाबत अकाेलेकारांना दिलासा दिला. मात्र, रस्त्यांच्या अाराखड्यामध्ये गल्लीतील रस्त्यांपेक्षा मुख्य रस्त्यांवर भर द्या. असेही ते म्हणाले. मनपाच्या हद्दवाढीमुळे शहरात २४ गावांचा समावेश अाहे. त्यामुळे महानगर विकासासाठी जास्त निधी देण्याची मागणी अामदार रणधीर सावरकर यांनी केली. निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nअाकृतिबंधासही मंजुरी : अकाेलायेथील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलच्या निमित्ताने अकाेला वैद्यकीय, रुग्णसेवेत एका विशिष्ट उंचीवर पाेहाेचले अाहे. हाॅस्पिटलसाठी केवळ इमारत, यंत्र सामग्रीसाठी निधी मंजूर केला नसून, हजार ७६ पदांचा अाकृतीबंधही मंजूर केला अाहे, असेही मुख्यमंत्र्यांंनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून, ही संख्या २० पर्यंत नेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी प्रास्ताविकात सांगितले. याकामांचे झाले लाेकार्पण : १००क्षमता असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहासाठी कोटी ७८ लाखांचे बांधकाम, ६० क्षमता असलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे कोटी २१ लाखांचे बांधकाम, १०० क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे कोटी १५ लाखांचे बांधकाम, परीक्षा कक्ष प्रयोगशाळेचे कोटी ९३ लाखांचे बांधकाम ,केंद्रीय प्रयोगशाळा व्याख्यानालय सभागृह कोटी १४ लाखांचे बांधकाम ,मुख्य ओटी-२ चे कोटी ११ लाखांचे बांधकाम २१० खाटा असलेल्या वाॅर्डासाठी कोटी १३ लाखांचे बांधकाम अशा एकूण कामांसाठी शासनाकडून ३८ काेटी ४९ लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली अाहे. या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.\n१. अकोलामहानगरपालिकेच्या विकासाची वचनपूर्ती या पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते केले. दाेन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुस्तिकेचे प्रकाशन केले. मात्र, नेमका विकास कुठे झाला, हेच कळत नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली हाेती.\n२.भूमिपूजनलाेकार्पण साेहळा केवळ शासकीय असल्याचे दिसून अाले. कार्यक्रमाला वैद्यकीय, परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी-िवद्यार्थिनी, कर्मचारीच बहुसंख्येने उपस्थित हाेते. तज्ज्ञांच्या मते एकूण उपस्थिती हजारांपेक्षा जास्त नव्हती.\n३.मुख्यमंत्रीअकाेल्यात दाखल झाल्यानंतरही मंडपातील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच हाेत्या. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांनी लावलेल्या स्टाॅल्सवरील अनावश्यक कर्मचाऱ्यांना खुर्च्यांवर बसण्याचे अावाहन करण्यात येत हाेते.\n४.कार्यक्रमसुरु हाेण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी व्यासपीठावरच ‘फाेटाेसेशन’ही केले.\nप्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनंतर्गत फेज -३ अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी १५० कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी १२० कोटी केंद्र तर ३० कोटी राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. हॉस्पिटलमध्ये कार्डीओलॉजी,कार्डीओ व्हॅस्क्युलर थोरॅसीक सर्जरी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी,प्लास्टिक सर्जरी बर्नस हे विभाग राहणार आहेत. हॉस्पिटलमध्ये १६० बेडची व्यवस्था राहणार आहे. या व्यतिरिक्त डायलिसिस युनिट १४ बेड, आय सीयु ४४ बेड, एनआयसीयु २० बेड, अति विशेषसेवेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इमारतीचे बांधकाम १२ हजार ६८० चौ.मी. असून, रुग्णालयालगतच्या ४.५ एकर जागेमध्ये या सुपरस्पेशालिटीचे निर्माण होणार आहे.\nइमारतीसाठी ८२ काेटी ५४ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. अद्यावत यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी ६५ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rbi-may-cut-interest-rates-on-increased-inflation-125907972.html", "date_download": "2021-08-02T07:04:19Z", "digest": "sha1:KR5EGMCN3ZXNK3GDFRNQCOHXDFO2UK4G", "length": 4355, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "RBI may cut interest rates on increased inflation | वाढलेल्या महागाई दरात व्याज दरात कपात करू शकते रिझर्व्ह बँक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाढलेल्या महागाई दरात व्याज दरात कपात करू शकते रिझर्व्ह बँक\nनवी दिल्ली - देशात महागाई दर वाढलेला असतानादेखील रिझर्व्ह बँक डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या आढावा बैठकीमध्ये व्याजदरात कपात करू शकते, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. काही तज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या सद्य:स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महागाई दर जास्त आणि विकास दर कमी, अशा स्थितीत अर्थव्यवस्था जाणार नाही ना, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात महागाई दर ३.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ३.३ टक्के ह��ता. रिझर्व्ह बँकेने ४ टक्के महागाई दराचे लक्ष्य ठेवले आहे. या धोरणानुसार सध्याचा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. यामुळे व्याज दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, खाद्यपदार्थ आणि विशेषत: कांद्याचे भाव वाढल्यामुळे महागाई दर वाढला आहे. फक्त कांद्यामुळे महागाई दरात ०.४३ % वाढ झालेली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचमधील अर्थशास्त्रज्ञांनी याबाबत मतप्रदर्शन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महागाई दरात अचानक झालेली वाढ ही तात्पुरत्या स्वरूपातील आहे. हा दर ऑक्टोबरमध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा दर कमी होऊ शकतो. यामुळे रिझर्व्ह बँक दरकपात कायम ठेवू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/technology/yahoo-new-smat-phone-in-usa-zte-blade-a3y-mhaa-493187.html", "date_download": "2021-08-02T06:00:18Z", "digest": "sha1:35XHE6E66W7E3L3OBVJAFBZQ74KIKCFK", "length": 6730, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Yahoo कंपनीची स्मार्टफोन क्षेत्रात एन्ट्री; 4 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार हा मोबाईल– News18 Lokmat", "raw_content": "\nYahoo कंपनीची स्मार्टफोन क्षेत्रात एन्ट्री; 4 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार हा मोबाईल\nYahoo कंपनीचा पहिला स्मार्टफोन लाँच झाला आहे. त्यामुळे तुम्ही नेहमीच्याच स्मार्टफोन कंपन्यांचे मोबाईल वापरुन कंटाळला असाल तर ZTE Blade A3Y हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे 4 हजारांपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल मिळणार आहे.\nYahoo कंपनीचा पहिला स्मार्टफोन लाँच झाला आहे. त्यामुळे तुम्ही नेहमीच्याच स्मार्टफोन कंपन्यांचे मोबाईल वापरुन कंटाळला असाल तर ZTE Blade A3Y हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे 4 हजारांपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल मिळणार आहे.\nमुंबई, 02 नोव्हेंबर: Yahoo Moblieने नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. या फोनचं नाव ZTE Blade A3Y असं आहे. हा स्मार्टफोन ZTE या कंपनीने बनवला आहे. पण Yahoo कंपनीच्या नावावर या कंपनीने स्मार्ट फोन्स विकले जाणार आहेत. ZTE Blade A3Y हा या कंपनीचा पहिलाच स्मार्ट फोन आहे. विशेष म्हणजे कंपनीचा पहिलाच फोन अतिशय कमी किंमतीत विकला जाणार आहे. ZTE Blade A3Y चे फिचर्स या फोनमध्ये 5.45 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ZTE Blade A3Y मध्ये 2 जीबी रैम आणि 32 जीबी स्टोरेज मिळतं. फोनचं स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढवण्यात येतं. या स्मार्टफोनला स्क्रीन रेजोल्यूशन 720x1440 पिक��सल आणि 18:9 चा आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर काम करतो. फोनचा रंग अतिशय सुंदर आहे. हा फोन ग्रेप्स जेली कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनला क्वाड कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे. किती आहे किंमत ZTE Blade A3Y हा स्मार्टफोन नुकताच यूएस मार्केटमध्ये लाँच झाला आहे. या फोनाची यूएसमधील किंमत $50 आहे. भारतामध्ये हा स्मार्टफोन 3,700 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये युझर्सना अनलिमिटेड टॉकटाइम आणि 4G LTE डेटाची सुविधा मिळणार आहे. सध्या हा फोन यूएस मार्केटमध्ये लाँच झाला आहे. पण इतर देशात हा फोन कधी लाँच होणार आहे याबद्दल ठोस माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला बजेटफ्रेंडली आणि याहूसारख्या ब्रँडचा फोन वापरयचा असेल तर थोडी वाट पाहावी लागेल.\nYahoo कंपनीची स्मार्टफोन क्षेत्रात एन्ट्री; 4 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार हा मोबाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1384/", "date_download": "2021-08-02T07:00:00Z", "digest": "sha1:3SLPPJMQCQJRCGRFSXABMAZCTT76TVO5", "length": 5729, "nlines": 145, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी तिला असं दुःखवायला नको होतं...-1", "raw_content": "\nमी तिला असं दुःखवायला नको होतं...\nमी तिला असं दुःखवायला नको होतं...\nकधी कधी माझं मन मला खायला उठतं,\nमी तिला असं दुःखवायला नको होतं...\nहां, झालं असेल काही उलटं सुलटं,\nकदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..\nमी कधी याचा विचारच का केला नाही\nआत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..\nपण तरीही ती माझीच होती,\nकमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..\nझालं गेलं विसरून जां असं म्हणायला पाहिजे होतं,\n, मी नाही म्हटलं... तिनं तरी\nतिला काय वाटत असेल आत्ता\nजे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...\nशेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,\n ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का\nमी काहीच बोललो नाही.\nबोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..\nबस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,\nपण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..\nमी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nRe: मी तिला असं दुःखवायला नको होतं...\nमी तिला असं दुःखवायला नको होतं...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T06:15:01Z", "digest": "sha1:3ASYH2RHLYHFBQBKXCTHAB4C2P7SCB6F", "length": 16442, "nlines": 109, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दालन:वनस्पती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज् सृष्टीतील सजीव:(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, धरून ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.' अशी करावी. वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो.\nआंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाड व फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा fossils चा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[१]\nदक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमधे आंब्याला विशेष महत्व आहे. आंबा हे फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.\n^ www.fao.org अध्याय २०, आंबा\nतुम्ही काय करू शकता\n(संपादीत/अद्ययावत आणि रचना नेटकी करण्यास सहाय्य करा)\n१. लेख आणि मजकुरात भर\nवनस्पती यादीत नसलेल्या नावांची भर टाका\nवनस्पती यादीतील नावांना [[ ]] चिन्ह लावून नवीन पान तयार करण्यास दुवे द्या.\nदोन (किंवा अधिक) नावांच्या वनस्पती आणि एकच नाव असलेल्या दोन (किंवा अधिक) वनस्पतीं,किंवा सारखे नांव असलेल्या परंतु, वेगवेगळे गुण असलेल्या वनस्पतींचे नि:संदिग्धीकरण करा.\nशास्त्रिय नाव माहित असलेल्या वनस्पतीस मराठी/स्थानिक नाव व मराठी/स्थानिक नाव माहीत असलेल्या वनस्पतीस शास्त्रिय नाव द्या.\nविकिपीडिया सहप्रकल्प इंग्लिश विक्शनरी, मराठी विक्शनरी वनस्पती विषयक इंग्रजी-मराठी शब्द संग्रहाने अद्ययावत करणे\nविकिपीडिया सहप्रकल्प विकिबूक्स येथे वनस्पती विषयक मुक्त पाठ्यपुस्तक आणि हे कसे करावे पुस्तिकांची निर्मिती.\nस्थानिक नांव नमुद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/ बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.)हे शक्यतोवर कराच. याने,ते वनस्पतींच्या शास्त्रीय आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळण्यास मदत होईल.जेथे शक्य असेल तेथे, वनस्पतीचे इतर भारतिय भाषांमधील नावही द्या.\nअडचण आल्यास-विकिपिडिया मदतचमु आहेच आपल्या पाठीशी.\nविकिपीडिया:वनस्पती प्रकल्पांतर्गत समन्वयात सहकार्य करा\nFlora naming conventions[मराठी शब्द सुचवा] बद्दल मराठी विकिपीडियावर लेख बनवा/भाषांतरीत करा आणिमराठी भाषेस अनुरूप शीर्षक लेखन संकेतांबद्दल चर्चा/ मार्गदर्शन करा.\nवनस्पती विषय लेखात काय असावे , काय नसावे या बद्दल चर्चा करा.\nआराखडे वापरून(अथवा न वापरता) नवे लेख तयार करा.\nज्या लेखात जीवचौकट नाही त्यांना जीवचौकट जोडा आणि त्या भरा, तपासा, सुधारा.\nउपलब्ध लेखांना तपासा,मुल्यांकन करा किंवा नवी भर घाला.\nलेखातील वाक्यात अनावश्यक विशेषणे आली असल्यास ती विशेषणे काढून पुर्नलेखन करा.\nलेखात पुस्तकातील संदर्भ देता येतील तेथे संदर्भ द्या.\nआवश्यक तेथे- {{संदर्भ हवा}}, {{चित्र हवे}}, {{व्यक्तिगत मत}}, '{{शुद्धलेखन}}', {{क्लिष्टभाषा}}{{meaning}}, '{{विकिकरण}}', '{{विस्तार}}' - इत्यादी साचे जागोजागी लावा किंवा असे साचे जेथे लावलेले आढळतील तेथील दुरूस्त्या करा.\n३दालन:वनस्पती अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\n४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्प उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\nविकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण वापरनावात चुक झाल्या मुळे -(लेख पानाचे तळाशी संबधीत वर्गातील लेखातून मार्गक्रमण करत जाता यावे याकरिता मार्गक्रमण साचे वापरतो तर, प्रकल्प आणि त्यांची प्रकल्प उपपाने यातील संवाद सु��ालन साचे करतात)- त्यातील माहिती विकिपीडिया:वनस्पती/सुचालन मध्ये टाकणे\n{{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} मधील {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} आणि {{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} उप पानाचे दुवे सुधारणे\nप्रकल्पातील प्रत्येक उपपानावर {{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} ऐवजी {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} वापरणे.\nविकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण या जागी वनस्पती विषयक लेख तळाशी लावण्याकरिता साचा बनवणे.विकिपीडिया चर्चा:वनस्पती/मार्गक्रमण साचा प्रमाणेच दिसणारा पण लेखांच्या तळाशी लावण्याचा साचा बनवणे.\nसध्या विकिपीडिया चर्चा:वनस्पती/मार्गक्रमण येथील साचा विकिपीडिया चर्चा:वनस्पती/सुचालन येथे हलवणे\nविकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त चे संपादन\n४.१ वनस्पती प्रकल्प अंतर्गत तंत्र आणि साचे अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\n५. वनस्पती प्रकल्प करिता सदस्यवृद्धी सदस्यवृत्तने इतरत्र करावयाचे संपर्क कामे\nवनस्पती प्रकल्प विशेष गूगल एस एम एस चॅनलची स्थापना.\nऊपलब्ध ऑनलाईन इमेल लिस्ट/ग्रूप कम्यूनिटीजची यादी बनवणे. शक्य असल्यास त्यापैकीच एका इमेल लिस्टचे प्रकल्प इमेल लीस्ट म्हणून निवडकरणे\nइमेल लीस्ट व एस एम एस चॅनलचा दुवा विकिपीडिया व इमेलवरील निमंत्रणात अंतर्भूत करणे.\nऊपलब्ध ऑनलाईन इमेल लिस्ट/ग्रूप कम्यूनिटीजची यादीं सदस्यांना विकिपीडिया वनस्पती प्रकल्पात सहभागी होण्याचे आमंत्रण देणे. शक्य असल्यास त्यापैकीच एका इमेल लिस्टचे प्रकल्प इमेल लीस्ट म्हणून निवड करणे\nविकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त चे इमेल लीस्ट व इतर माध्यमातून वितरण\n६. इंटरनेटवर न येणार्या त़ज्ज्ञांशी संपर्क करून सामुग्री,प्रताधिकार व लेख तपासणी कामे\nहेसुद्धा पाहा वनस्पती यादी,\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २००९ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3910/Coronation-hit-eighth-classes-in-municipal-schools.html", "date_download": "2021-08-02T06:10:38Z", "digest": "sha1:LO22KRFC2PZX7NFZZLXKYA4VQATICN4K", "length": 8970, "nlines": 58, "source_domain": "naukriadda.com", "title": "पालिका शाळांमधील 'आठवी'च्या वर्गांना करोनाचा फटका", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपालिका शाळांमधील 'आठवी'च्या वर्गांना करोनाचा फटका\nमुंबई : सन २०१९मध्ये महापालिकेच्या १२ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र करोनामुळे २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात फक्त चार शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यात यश आले आहे. यात एक मराठी आणि तीन उर्दू शाळांचा समावेश आहे.\nशिक्षण समितीच्या मंजुरीनंतर पालिकेने हे नवीन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी माध्यमाच्या एका वर्गात २८ विद्यार्थ्यांनी तर तीन उर्दू शाळांमध्ये ७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये धारावी काळा किल्ला शाळा तर वाडीबंदर, बापूराव जगताप मार्ग व माहीम येथील मोरी रोड शाळा क्रमांक-१ या तीन उर्दू शाळांचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, गुजराती व कन्नड या माध्यमांच्या शाळांमध्ये नव्याने आठवीचा एकही वर्ग सुरू करता आलेला नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nबालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९अन्वये सहा ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाची आहे. १३ फेब्रुवारी, २०१३ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या १०० प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग उघडण्यात आले आहेत. सन २०१५-१६मध्ये ११६ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे १५२ नवीन वर्ग उघडण्यात आले. सन २०१६-१७मध्ये ३७ शाळांमध्ये पाचवीचे व १५३ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग उघडण्यात आले.\nसन २०१७-१८मध्ये सहा शाळांमध्ये पाचवीचे व २४ शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग उघडण्यात मंजुरी प्राप्त झाली आहे. सन २०१८-१९मध्ये सात प्राथमिक शाळांमध्ये पाचवीचे व १०३ शाळांमध्ये आठवीचे नवीन उघडण्यास मंजुरी मिळाली होती.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2509/12th-Pass-Security-Guard-Recruitment-for-7000-posts-2020.html", "date_download": "2021-08-02T06:47:33Z", "digest": "sha1:GMFOFXFHDIJ3TA2H7ET22YA2LGLJEB5U", "length": 5333, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "12 वी पास सुरक्षा रक्षक 7000 पदांसाठी भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n12 वी पास सुरक्षा रक्षक 7000 पदांसाठी भरती 2020\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर पुरूष सुरक्षा रक्षक पदांसाठी महाराष्ट्रात कोठेही कर्तव्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या पात्र पुरूष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जकरण्याची शेवटची ताखीख 10 मार्च 2020 आहे.\nएकूण पदसंख्या : 7000\nपद आणि संख्या : -\nशैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण\nवय - 18 ते 28 वर्ष\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्जप्रक्रिया दि. 25/02/2020 रोजी सकाळी 11.00 वा.\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:10/03/2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ���यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_93.html", "date_download": "2021-08-02T06:38:20Z", "digest": "sha1:CR7BCYRIHS56QAFV5G2ZD3FO5AAUVHLX", "length": 3163, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - दांडी | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के २:५७ PM 0 comment\nयाला वयाचेही बंधन नाही\nकोणत्याही वयात घडत आहे\nदांडी मारण्याची सवय बघा\nकधी-कधी ही मुद्दामहून तर\nकधी अचानकही घडू शकते\nहि दांडी महागात पडू शकते\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/entertainment/khatron-ke-khiladi-11-starts-fom-today-spg97", "date_download": "2021-08-02T06:19:45Z", "digest": "sha1:HNJSJMHIIDUJRCDVYMWITDJMWWBMIPFI", "length": 4665, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Khatron Ke Khiladi 11: थरारक स्टंट्सने भरलेला शो आजपासून सुरू", "raw_content": "\nKhatron Ke Khiladi 11: थरारक स्टंट्सने भरलेला शो आजपासून सुरू\nथरारक स्टंट्सने भरलेला हा शो आजपासून सुरू होत आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nपुणे : बहुप्रतिक्षित टीव्ही रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीचा 11 वा सीझन बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा शो आज टीव्हीवर येणार आहे.\nखतरों के खिलाडी 11' आजपासून अर्थात शनिवारी (17 जुलै) सुरू होत आहे. रात्री 9.30 वाजता कलर्स चॅनेलवर हा शो पाहू शकता. आम्हाला सांगू की आपण दर शनिवार व रविवार 11 पाहण्यास सक्षम असाल, म्हणजेच शनिवार व रविवारी रात्री 9.30 वाजता कलर्सवर. यासह, आपण व्हूट अॅपवर हा शो ऑनलाइन देखील पाहू शकता.\nप्रोमो व्हिडिओ पाहून चाहते उत्साहित :\nतसेच या शोचे काही प्रोमो व्हिडिओही समोर आले होते. हे पाहून चाहते उत्सुकतेने या शोची वाट पाहत आहेत. या व्हिडिओंमध्ये स्पर्धकांचे उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे त्यांच्या भीती व किंचाळ्याचे फुटेजही पाहायला मिळत आहेत.\nदक्षिण आफ्रिकेत पार पडलं चित्रीकरण:\nकोविडमुळे या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये खतरों के खिलाडी 11 चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. यावेळी शोमध्ये 13 स्पर्धक दिसणार आहेत ज्यात श्वेता तिवारी, दिव्यंका त्रिपाठी, निक्की तांबोळी, आस्था गिल, मेहक चहल, सना मकबूल, अभिनव शुक्ला हे आहेत. त्याचबरोबर रोहित शेट्टी सातव्या वेळी या शोचे होस्ट करीत आहेत.\nTokyo 2020 : टोकियो ऑलिम्पिकवर करोनाचं सावट; आढळला पहिला रुग्ण\nमीडिया रिपोर्टनुसार शोच्या फायनलिस्टची नावे समोर आली आहेत. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर राहुल वैद्य, वरुण सूद आणि विशाल आदित्य सिंह हे या कार्यक्रमाचे फायनलिस्ट आहेत. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शोमध्ये अभिनव शुक्लाकडून लोकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/fear-of-a-second-corona-wave-in-january-february-127911606.html", "date_download": "2021-08-02T06:39:52Z", "digest": "sha1:V6RJKR3L76H4L5GJAGR2PQVYEJTVGGIR", "length": 9478, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Fear of a second corona wave in January-February | जानेवारी-फेब्रुवारीत दुसऱ्या कोरोना लाटेची भीती, आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर तयारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलाेकहाे... दिवाळीच्या खरेदीला घाला आवर:जानेवारी-फेब्रुवारीत दुसऱ्या कोरोना लाटेची भीती, आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर तयारी\n10 लाखांमागे दररोज 140 तपासण्या करण्याची जागतिक आरोग्य संघटनेची सूचना\nयुरोपातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची भीती राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने व्यक्त केली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी राज्यातील प्रत्येक शहर-गावांमध्ये खरेदीसाठी उसळलेली गर्दी पाहता या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग सध्या युद्धपातळीवर पूर्वतयारी करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे दररोज १४० तपासण्या करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केले आहेत.\nसध्या आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण जागतिक स्तरावरील कोविडच्या उद्रेकाचे प्रमाण लक्षात घेता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आलेली दिसून येते. युरोपियन देशांच्या उदाहरणावरून राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यासाठी नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. सुपरस्प्रेडर्स माध्यमातून कोविडचा प्रसार अधिक होतो. दुसरी लाट येण्यासाठीही हे सुपरस्प्रेडर्स कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे सर्वेक्षण प्राधान्याने करण्याच्या सूचना आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत.\nऔषधे व आॅक्सिजन पुरवठा : महापालिका दवाखाने, खासगी छोटी रुग्णालये, छोटे क्लिनिक व रुग्णालयात आॅक्सिजन काॅन्सेट्रेटर यंत्रे उपलब्ध ठेवावी. पुढील पंधरा दिवसांचा औषधांचा साठा हा बफर स्टाॅक म्हणून तयार ठेवण्याच्या सूचना.\nफटाकेमुक्त साजरी करा दिवाळी : फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांचा, श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्य संचालनालयाने केले.\nकोविड रुग्णांचे प्रमाण ७ ते १० टक्के असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक प्रभाग-तालुक्यात एक कोविड समर्पित रुग्णालय म्हणून करावे. { रुग्णांचे प्रमाण ११ ते १५ टक्के असल्यास आणखी वीस टक्के कोविड रुग्णालये कार्यान्वित करावी. { रुग्णांचे प्रमाण १६ ते २० टक्के असल्यास सर्व मल्टिस्पेशालिटी रुग्णालये कोविडसाठी करावी. {रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक असल्यास सर्व रुग्णालये सज्ज ठेवा.\nआरोग्य विभागाचा असा आहे आराखडा : { लॅबमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ७ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्णसंख्येनुसार जि���्हा आणि पालिका स्तरावर किमान पाच ते सात रुग्णालये समर्पित कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवण्याच्या सूचना.\nहे असू शकतात सुपरस्प्रेडर्स\nकिराणा दुकानदार, भाजीवाले, फुटपाथवरील विक्रेते, हाॅटेल मालक, वेटर्स, घरकाम करणाऱ्या महिला, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, लाँड्री, इस्त्रीवाले, पुरोहित, ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पोचालक, रिक्षाचालक, हमाल, रंगकाम व बांधकाम करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कंडक्टर व इतर कर्मचारी, हाउसिंग सोसायटीचे सुरक्षा रक्षक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलिस, होमगार्ड हे सुपरस्प्रेडर्स असू शकतात, असे आरोग्य संचालनालयाने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A3/", "date_download": "2021-08-02T06:36:07Z", "digest": "sha1:2F5CEVW2NL3MCHDJLTTCXL5IQYOQCQTC", "length": 6707, "nlines": 141, "source_domain": "mazespandan.com", "title": "मराठी सण – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nगुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nगुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼 🚩हे नवीनवर्ष सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो.\nगुढीपाडवानूतन वर्षमराठी नूतन वर्षमराठी सण Comment on गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nकुठेतरी वाचलेले.. जरा हटके मराठी सण\nकोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर… काय आहे ही जिलेबी.. काय आहे ही जिलेबी..जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या … Read More\n१५ ऑगस्ट२६ जानेवारीकोल्हापूरजिलेबीपश्चिम महाराष्ट्ररंकाळारसिकस्पंदन 1 Comment on जिलेबी 😋\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t1971/", "date_download": "2021-08-02T06:37:33Z", "digest": "sha1:ZNTFU6HKOW2XUGSDVTTAK2MK5Q2IMCW6", "length": 7215, "nlines": 159, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-लव्हलेटर.......-1", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं\nसरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं\nगोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं\nघुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं\nलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं\nज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं\nसुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं\nआणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं\nपटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं\nलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं\nवरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं\nशक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं\nनुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं\nहोपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं\nलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं\n५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं\nऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं\nसगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं\nहार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं\nलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं\nलाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं\nअर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं\nतिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं\nपटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर :'( असतं\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं\nज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं\nसुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं\nआणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं\nपटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं\nपटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर :'( असतं\nही संदीप खरेंचीच कविता आहे. कवितासंग्रह \"मौनांची भाषांतरे\" संदीपची कविता म्हणजे प्रश्नच नाही. अप्रतिमच. त्याच्या तोंडून ऐकायची म्हणजे तर पर्वणीच.\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/job/1/jobs.html", "date_download": "2021-08-02T05:48:34Z", "digest": "sha1:ODZIDLR2SVQ5NU47GXHKM66BO6H3SXEV", "length": 4341, "nlines": 61, "source_domain": "naukriadda.com", "title": "Naukri Adda -No.1 job portal in maharashtra-2019-20 Recruitment Bharti Result majhi naukri Govnokri ZP Police ST Mahamandal", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021.\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी.\nसीमा सुरक्षा बल भरती 2021.\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021.\nनाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक भरती 2021.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती 2021.\nबँक ऑफ बडोदा भरती 2021.\nजिल्हा रुग्णालय रत्नागिरी भरती 2021.\nबृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत भरती २०२१.\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१..\nअर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात नोकरीची संधी; या पदांसाठी जागा रिक्त.\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021.\nSSC कॉन्स्टेबल जीडी पदाकरिता मेगा भरती - 25,271 जागा.\nराष्ट्रीय फलोत्पादन मंडळ भरती 2021.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_18.html", "date_download": "2021-08-02T05:45:15Z", "digest": "sha1:FULIUVNMWLN3V6SXOFDKGFSK5K5LILZY", "length": 16433, "nlines": 54, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "शेतकरी, उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / शेतकरी, उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशेतकरी, उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY – य��वा महाराष्ट्र लाइव – सांगली |\nअर्थव्यवस्था अडचणीत आली असताना ती बाहेर काढणे आवश्यक आहे, यासाठी शेतकरी - उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूर येथे दिली.वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयंत पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील,गृहराज्यमंत्री (ग्रामीण)शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर,आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्राला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून शेवटच्या शेतकऱ्याला याचा लाभ पोहोचविणार .याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला तसेच दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार दिलासादायक निर्णय लवकरच घेईल.वाळवा तहसील कार्यालयाची नूतन इमारत अत्यंत देखणी आणि सुंदर असून या इमारतीतून शेतकऱ्याला व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ही इमारत महाराष्ट्रात आपल्या कामाने लौकिकाची व कौतुकाची व्हावी, असेही ते यावेळी म्हणाले. देशातील अद्ययावत व सुसज्ज अशा या तहसील कार्यालयाच्या नूतन वास्तूतून इतिहास घडावा, सुलभ व पारदरर्शक काम या ठिकाणी व्हावे, येथे काम करणाऱ्या यंत्रणेने लोकांचे आशीर्वाद घ्यावेत, असा सल्लाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. महापूर व अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार यासाठीची मदत देतच आहे, याकामी केंद्र सरकारनेही मदतीची जोड द्यावी,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.\nवाळवा तालुकावासियांच्या सेवेसा���ी आज अत्यंत सुंदर व भव्य अशी इमारत आज समर्पित होत आहे, याचा आनंद मला होत असून या इमारतीतून प्रशासन उत्तम चालावे, लोकांची कामे तात्काळ व्हावीत, सामान्य माणसासाठी याठिकाणी आश्वासक पोषक वातावरण निर्माण व्हावे, गावातील कामे गावातच व्हावीत, सरकारी कार्यालयांमधील गर्दी कमी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या इमारतीत बसणाऱ्या विविध यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पारदर्शीपणे व सुलभतेने लोकांची कामे करावीत. यावेळी वाळवा तालुक्याची क्रांतीकारकांची, समाजसेवकांची आणि साहित्यिकांची परंपरा व वारसा विशद करून महाराष्ट्राला उत्तमोत्तम देणग्या देण्याची तालुक्याची परंपरा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्याच्या तिजोरीत तूट असतानाही नव्या सरकारने कर्जमाफीचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, याबरोबरच महाराष्ट्रात व देशात असणाऱ्या मंदीच्या वातावरणातून राज्याला बाहेर काढण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी उद्योजकांनी अधिकाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात करावी,यासाठी विविधांगी प्रयत्न होत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुसज्ज अशा या इमारतीतून लोकांना जलद व विनम्र तसेच लोकाभिमूख सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात सांगितले की, वाळवा तालुक्यात 95 महसूली गावे तर 12 सर्कल आहेत. ब्रिटीश काळापासूनच्या तहसिल कार्यालयाच्या आवाराशी जोडलेल्या जनभावनांमुळे पुन्हा त्याच ठिकाणी तहसिल कार्यालय व्हावे अशी आग्रही मागणी जनतेतून होत होती. त्यामुळे त्याच जागेवर तहसिल कार्यालयाची नवीन इमारत करण्यात आली. सदर इमारतीत तहसिल कार्यालयाबरोबरच नगरभूमापन व दुय्यम निबंधक अशी लोकांशी निगडीत अन्य कार्यालयेही आहेत. त्यामुळे विविध विभागांशी निगडीत कामे एकाच छताखाली होणार आहेत.तहसिल कार्यालयाच्या इमारतीतून महाराष्ट्र शासनाला अभिप्रेत लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.\nया कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, अधीक्षक अभियंता संजय माने, सुरेंद्र काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासा��ेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. वाळवा तहसिल कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनी दिली. नगरपरिषद आणि पंचायत समितीच्यावतीनेही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ही सुसज्ज वास्तु निर्माण करण्याऱ्या अभियंत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये काढण्यात आलेल दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी मानले.\nशेतकरी, उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:31:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/loot-of-rs-3-crore-including-gold-in-gujarat-127904715.html", "date_download": "2021-08-02T07:16:07Z", "digest": "sha1:36X2NVMF4EQSE77Z5RMHX55WBLC3DW76", "length": 5582, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Loot of Rs 3 crore including gold in Gujarat | 11 मिनिटांत 668 तोळे सोने लंपास, 1.79 कोटी रोखही लांबवली; चोरट्यांचा शोध घेण्यासाठी राज्यांत अॅलर्ट जारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोन्यासह साडेतीन कोटींची लूट:11 मिनिटांत 668 तोळे सोने लंपास, 1.79 कोटी रोखही लांबवली; चोरट्यांचा शोध घेण्यासाठी राज्यांत अॅलर्ट जारी\nइंडिया इन्फोलाइन फायनान्स लि. मध्ये घडली घटना,\nभरुचजवळील अंकलेश्वर येथील फायनान्स कंपनी इं��िया इन्फोलाइन फायनान्स लि.च्या शाखेत मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी सोमवारी दरोडा टाकला. फक्त ११ मिनिटांत या चाेरट्यांनी आधी ओटीपी व पासवर्ड मागवून स्ट्राँग रुम उघडले. तेथे असलेले ६६८ तोळे सोने आणि सुमारे १.७९ कोटी रुपये रोख रक्कम त्यांनी लांबवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३.३१ कोटी रुपयाची लूट झाली. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी राज्यांत अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.\nही घटना इंडिया इन्फोलाइन फायनान्स लि. मध्ये घडली. चोरट्यांनी सोमवारी सकाळी फायनान्स ऑफिस उघडण्याच्या ४५ मिनिटे आधी प्रवेश केला होता. ठरलेल्या वेळेनुसार कर्मचारी कामावर आले तेव्हाच पहिला चोरटा घुसला. त्याच्या पाठोपाठ अन्य चोरटेही शिरले. बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी ३ महिलांसह ५ कर्मचाऱ्यांना बंधक बनवले. नंतर मुख्य शाखेतून ओटीपी व पासवर्ड मागवून स्ट्राँग रूम उघडली. तेथे ठेवलेले सोने आणि चांदीची दागिने व रोख रक्कम घेऊन ते पळून गेले. शाखाधिकारी धर्मेंद्र पढियार यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दरोड्याचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजद्वारे डीएसपी राजेंद्रसिंग चुडासामा यांनी मुंबईची टोळी असल्याचा दावा केला.\n३ कर्मचारी असले तरच उघडते कार्यालयाचे गेट\nसुरक्षा उपाययोजनेनुसार तीन कर्मचारी एकत्र आले तरच कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडते. साेमवारी सकाळी ९.१७ वाजता कर्मचारी आले. तेवढ्यात चोरटेही दाखल झाले. त्यांनी दोन महिलांसह अन्य कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवले. त्यानंतर स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडून घेतला आणि तेथील ६६८ तोळे सोने आणि १.७९ कोटी रुपये रोख रक्कम पळवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/shivsena-saamna-editorial-on-bihar-vidhansabha-election-result-127904797.html", "date_download": "2021-08-02T07:13:16Z", "digest": "sha1:HSZE5JWBGW4YEZLMDSKH3KQGIVV5NT7Z", "length": 13817, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shivsena Saamna Editorial On Bihar vidhansabha Election result | 'बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे', तसेच तेजस्वी यादवांवर उधळली स्तुती सुमने - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिहार निवडणूक निकालांवर शिवसेना:'बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे', तसेच तेजस्वी यादवांवर उधळली स्तुती सुमने\nबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीला बहुमत मिळाले आहे.\nबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच समोर आले. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाष्य करण्यात आले आहे. 'नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल.' असे म्हणत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.\nबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीला बहुमत मिळाले आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी एनडीएला जोरदार लढत दिली. यावरुन शिवसेनेने तेजस्वी यादव यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. तसेच तेजस्वी यादव हरले हे मानण्यास आम्ही तयार नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.\nबिहारची निवडणूक रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादवने केले. पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील. बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. त्याच्या लढय़ाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.\nबिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेच होते. मतदानानंतर जे ‘एक्झिट’ पोल वगैरे दाखवण्यात आले त्यानुसार अटीतटीची लढत होईल असे चित्र दिसले. साधारण निकाल तसेच आले आहेत. अटीतटीच्या लढतीत ‘एनडीए’ म्हणजे भाजप-नितीशकुमारांची आघाडी पुढे गेली आहे, पण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जदयु’ची पीछेहाट झाली आहे. हेसुद्धा अपेक्षेप्रमाणेच घडले आहे.\nबिहारवर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य आले आहे, पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील काय, हा प्रश्न अधांतरी आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास पन्नास जागांचा टप्पा गाठता आला नाही व भाजपने सत्तरी पार केली. नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल.\nबिहारात नेमके काय होईल ते पुढच्या 72 तासांत स्पष्ट होईल. बिहारच्या निवडणुकीत ‘एनडीए’ने आघाडी घेतलीच आहे, पण तेथील राजकारणात नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात झाली. तेजस्वी यादव हा नवा तरुण दमाचा चेहरा उदयास आला. त्याने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, अमित शहा, नड्डा व संपूर्ण सत्तामंडळाशी एकहाती लढत दिली. तेजस्वी यादवने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर दमदार आव्हान उभे केले.\nबिहार निवडणुकीत मोदी यांचा करिश्मा कामास आला असे ज्यांना वाटते ते तेजस्वी यादववर अन्याय करीत आहेत. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची झाली ती फक्त तेजस्वी यादव यांनी निर्माण केलेल्या तुफानी प्रचार सभांमुळे. तेजस्वी यांनी एक महागठबंधन बनवले. त्यात काँग्रेससह डावे वगैरे पक्ष आले, पण काँग्रेस पक्षाची घसरगुंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचा फटका तेजस्वी यादवांना बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही.\nबिहारचे राजकारण हे अनेक वर्षे लालू यादव किंवा नितीशकुमार यांच्याच भोवती फिरत राहिले. हे सत्य असले तरी सध्या लालू यादव तुरुंगात आहेत व गेल्या 15 वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टरवर लालू यादवांचे साधे चित्रही नव्हते. तेजस्वी यादव हाच महागठबंधनचा मुख्य चेहरा होता. तेजस्वीच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला व सभेत कमालीचा जिवंतपणा होता. त्यामुळे निकालात तेजस्वीच मुसंडी मारतील हा सगळय़ांचाच अंदाज होता.\nमतदानानंतर भाजप व जदयुच्या गोटात एक प्रकारे सन्नाटा पसरला होता. लढाई हरत असल्याच्या खात्रीने आलेले हे नैराश्य होते, पण निकालानंतर निराश चेहरे उजळले आहेत. बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो.\nतेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढय़ सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱयांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले.\nनितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागले. पंधरा वर्षे बिहारवर एकछत्री राज्य करणाऱया नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली. कारण या तरुण मुलाने निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे आणले जे आधी साफ हरवले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/moderna-coronavirus-vaccine", "date_download": "2021-08-02T06:24:25Z", "digest": "sha1:DWTBHNTRODGCR5GZ2KREKV67GYF55CBP", "length": 7689, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक - द वायर मराठी", "raw_content": "\n‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक\nशिकागोः अमेरिकेतल्या मॉडर्ना या कंपनीकडून कोविड-१९वर सध्या सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष आशादायक व सुरक्षित असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nकोविड-१९ची लागण झालेल्या काही रुग्णांना मॉडर्नाने आपल्या विकसित केलेल्या लसीचे दोन डोस दिले. त्यानंतर या रुग्णांमध्ये अँटिबॉडीजची टक्केवारी अपेक्षेनुसार अधिक वाढल्याचे दिसून आले. ही टक्केवारी कोविड-१९मधून बरे झालेल्या रुग्णांमधील अँटिबॉडिजच्या तुलनेत अधिक असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.\nया चाचण्यांना सामोरे गेलेल्या रुग्णांमध्ये लसीचे कोणतेही वाईट परिणाम दिसले नाहीत. पण चाचण्यांमध्ये भाग घेतलेल्या एकूण रुग्णांमधील अर्ध्याअधिक रुग्णांना थकवा, डोकेदुखी, थंडी, स्नायूदुखी जाणवली. हे परिणाम लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर आढळून आले. या डोसचे प्रमाण सर्वाधिक होते.\nमॉडर्नाने कोरोना विषाणूचा जेनेटिक सिक्वेन्स बाहेर आल्यानंतर ६६ दिवसानंतर, १६ मार्चला मानवी चाचण्या घेण्यास सुरूवात केली होती.\nसध्या मॉडर्नाने आपल्या लसीच्या चाचण्या ४५ कोविड-१९ रुग्णांवर घेतल्या असून लस शरीरात सोडल्यानंतर ती पेशींना प्रोटीन बनवण्यास उद्युक्त करते आणि कोरोना विषाणूचा प्रतिरोध करते. पण सध्या हातात आलेल्या निष्कर्षावर शास्त्रज्ञ समाधानी नाहीत. या लसीच्या तिसर्या टप्प्यातल्या ३० हजार कोविड-१९ रुग्णांवरील चाचण्या येत्या दोन आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. यांचे निष्कर्ष समाधानकारक आल्यास कंपनी दरवर्षी सुमारे ५०० कोटी डोसचे उत्पादन करणार असून २०२१पर्यंत हे उद्दिष्ट्य १ अब्ज लसींचे असणार आहे.\nमॉडर्नाने गेल्या एप्रिलमध्ये मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू केला होता. या टप्प्यांमध्ये ५५ वर्ष वयावरील १२० कोरोना बाधित रुग्णांवर लसीचे उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यात मॉडर्नाने मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू केला. आता तिसरा टप्पा २७ जुलैला सुरू होण्याची चिन्हे आहेत.\nअग्रिमा जोशुआच्या ट्रोलिंगमध्ये वाढ\nलघुउद्योगांपुढील आव्हाने आणि उपाययोजना\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/wardha-bhashan-kaydyache-ullanghan", "date_download": "2021-08-02T06:10:19Z", "digest": "sha1:CHFXEMJWD6NQYE2AIIZI3S6ENW4TECBI", "length": 25054, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वर्धा येथील मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच ! - द वायर मराठी", "raw_content": "\nवर्धा येथील मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच \nवायनाडमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणूनच राहुल गांधी यांनी त्या मतदारसंघाची निवड केली असा आरोप त्यांनी केला. ‘हिंदू दहशतवाद’असे शब्द वापरणाऱ्या काँग्रेसला हिंदूंनी शिक्षा केली पाहिजे असा आग्रहही त्यांनी केला. हे सर्व ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियमाचे (Representation of People Act)’ उल्लंघन करणारे आहे.\n२०१९ लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील आपल्या प्रचारमोहिमेतील पहिल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केल्याबद्दल भारतातील हिंदू काँग्रेसला धडा शिकवतील.\nविदर्भातील वर्धा येथे एका सभेमध्ये त्यांनी विचारले, “हिंदूंचा जगापुढे असा अपमान करणाऱ्या काँग्रेसला क्षमा कशी केली जाऊ शकते ‘हिंदू दहशतवाद’ शब्द ऐकला तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या नाहीत का ‘हिंदू दहशतवाद’ शब्द ऐकला तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या नाहीत का” लक्षणीय प्रमाणात अल्पसंख्यांक समुदायांचे मतदार असलेल्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले, “हिंदू समुदाय आता जागरूक झाला आहे. म्हणूनच यांना जिथे अल्पसंख्यांक समुदाय बहुसंख्य आहे अशा ठिकाणाहून निवडणूक लढवावी लागते.”\nलोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १२३ अंतर्गत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग स्वतःहून या भाषणाची कायद्याच्या उल्लंघनाकरिता तपासणी करेल का ही गोष्ट अलाहिदा, परंतु, दिनांक २ जानेवारी २०१७ ला अभिराम सिंग वि. सी. डी. कोम्माचेन (मृत)या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने लावलेल्या अर्थानुसार हे अगदी स्पष्ट आहे की या तरतुदीनुसार उमेदवार किंवा मतदारांच्या धर्माच्या आधारे मतदारांना उमेदवाराच्या पक्षाला मतदान करण्याचे किंवा विरुद्ध पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन करणे हा भ्रष्टाचार ठरतो.\nआरपीए कलम १२३(३) अंतर्गत एखाद्या उमेदवाराने त्याच्या (किंवा मतदारांच्या) धर्माच्या आधारे मतदारांना त्याला मतदान करण्याचे आवाहन करणे हा, त्याच्या विरुद्ध उमेदवारही त्याच धर्माचा असला तरीही, भ्रष्टाचार ठरतो.\nकुल्तार सिंग वि. मुख्तियार सिंग, प्रकरणामध्ये १९६४ मध्ये, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की, जर एखाद्या शीख उमेदवाराने तो स्वतः शीख आहे आणि त्याच्या विरोधी उमेदवार जरी नावाने शीख असला तरी त्याचे आचार-विचार शीख धर्मानुसार नाहीत किंवा तो धर्मभ्रष्ट असल्यामुळे खरा शीख नाही असे म्हणून स्वतःला मते देण्याचे आवाहन केले, तर तो कलम १२३(३) नुसार भ्रष्टाचार ठरेल. म्हणून निवडणुकीच्या प्रकरणी वादी आणि प्रतिवादी असे दोघेही शीख असल्यामुळे कलम १२३(३) लागू होत नाही हा तर्क न्यायालयाने मान्य केला नाही.\n१९६४ मधील प्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात असे म्हटले की निवडणुकांसाठीच्या सभांमधील वादविवादाचा विषय असणाऱ्या राजकीय मुद्द्यांमध्ये भाषा किंवा धर्माबाबतचा विचार अप्रत्यक्षपणे आणि प्रसंगवश येऊ शकतात. पण कलम १२३(३) अंतर्गत भ्रष्ट���चार झाला आहे की नाही हे ठरवताना वादग्रस्त भाषण किंवा आवाहनाचा काळजीपूर्वक आणि नेहमीच संबंधित राजकीय विवादाच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे.\nकुलतार सिंग प्रकरणामध्ये, एक पत्रक वितरित करण्यात आले होते व तो भ्रष्टाचार असल्याचा आरोप होता. त्या पत्रकाच्या संदर्भात ‘पंथ’ या शब्दाचा काय अर्थ होतो असा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रतिवादीच्या अनुसार, जाहिरातफलकामध्ये मतदारांना केलेले आवाहन हे अगदी सरळपणे आणि स्पष्टपणे पंथाचा मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी वादीला मत द्या असे होते. या संदर्भात पंथ याचा अर्थ शीख धर्म असाच होता, असा युक्तिवादही केला गेला.\nसर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात असे म्हटले की वादीचा पक्ष, अकाली दल हा पंजाबी सुबाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत होता. वादग्रस्त फलकामध्ये हा मतदारांनी अकाली दलाच्या उमेदवाराला पुन्हा निवडून दिले तर अकाली दलाचा मान आणि प्रतिष्ठा राखली जाईल आणि पंजाबी सुबाची कल्पना पूर्णत्वाला जाईल असे आवाहन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पंजाबी सुबासाठी हा जो दावा करण्यात आला त्याची योग्यता, तर्कसंगती किंवा इष्टता याचा विचार करणे त्यांना आवश्यक वाटत नाही. तो एक राजकीय मुद्दा आहे आणि अशा राजकीय मुद्द्याच्या बाबतीत राजकीय पक्षांची वेगवेगळी आणि एकमेकांच्या विरोधी मते असणे हे अगदी उचित आहे. वादग्रस्त फलकामधील पंजाबी सुबाच्या संदर्भाचे महत्त्व हे या गोष्टीमुळे आहे की तो संदर्भ दिल्याने पोस्टरमध्ये ‘पंथ’ या शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे त्याकडे संकेत केला जातो. म्हणून तो फलक वितरित केल्यामुळे वादीने त्याच्या मतदारांना त्याच्या धर्माच्या आधारावर त्याला मते देण्याचे आवाहन केले हा दृष्टिकोन स्वीकारणे शक्य नाही.\nअभिराम सिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षांची पुष्टी केली, परंतु या तरतुदीची व्याप्ती आणखी विस्तृत केली. कलम १२३(३) असे आहे: एखादा उमेदवार किंवा त्याचा हस्तक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने उमेदवाराच्या किंवा त्याच्या हस्तकाच्या संमतीने कोणालाही त्याचा धर्म, वंश, जात, समुदाय किंवा भाषा यांच्या आधारे मतदान करण्याचे किंवा मतदान न करण्याचे केलेले आवाहन, किंवा त्या उमेदवाराच्या निवडणुकीतील विजयाची शक्यता वाढवण्यासाठी किंवा कोणत्���ाही उमेदवाराच्या निवडणुकीवर पूर्वग्रहामुळे परिणाम करण्यासाठी केलेला धार्मिक चिन्हांचा वापर किंवा त्यांचे आवाहन, किंवा राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीत यासारख्या राष्ट्रीय चिन्हांचा वापर किंवा त्यांचे आवाहन: या अटीवर की या अधिनियमाच्या अंतर्गत उमेदवाराला निर्धारित केलेले कोणतेही चिन्ह हे या कलमाच्या उद्देशाकरिता धार्मिक चिन्ह किंवा राष्ट्रीय चिन्ह मानले जाणार नाही.\nअभिराम सिंग प्रकरणात या तरतुदीमध्ये “त्याचा” या शब्दाचा वापर हा खंडपीठाकडे अर्थबोध करण्यासाठी आला. १९९५ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक मोहिमांच्या दरम्यान हिंदुत्व या शब्दाच्या वापराला मंजुरी देताना कलम १२३(३) मधील ‘त्याच्या’ या शब्दाचा अर्थ मनाई केवळ उमेदवाराच्या धर्मापुरतीच मर्यादित आहे असा लावला. त्यामुळे मतदारांच्या धर्म, जात आणि समुदाय यांच्या आधारे त्यांना आवाहन करण्याला परवानगी मिळाली.\nआता अभिराम सिंग प्रकरणामध्ये ते उलट झाले. मात्र निवडणूक मोहिमेमध्ये ‘हिंदुत्व’ या शब्दाचा वापर तो ज्या संदर्भात वापरला आहे त्याचा विचार न करता भ्रष्टाचार असू शकतो का या प्रश्नाचा न्यायालयाने विचार केला नाही. काहीही झाले तरीही, वक्ता त्याच आवाहनात उमेदवाराच्या धर्माबद्दलही बोलला असला अथवा नसला तरीही, हिंदू धर्माच्या नावाने मतदारांना मतांसाठी आवाहन करणे हा कलम १२३(३) अंतर्गत गुन्हा आहे.\nअभिराम सिंग प्रकरणात सात न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे असलेला मुद्दा तसा साधा होता: निवडणुकीमधील उमेदवार मतदारांच्या धर्माच्या आधारे मतांसाठी आवाहन करू शकतो का, आणि तसे करूनही आरपीए, १९५१ च्या अपात्रता कलमापासून वाचू शकतो का\nमुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव अशा चार न्यायाधीशांचे उत्तर होते, नाही. खंडपीठामधील इतर तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, आदर्श कुमार गोयल, उदय उमेश ललित, यांचे उत्तर होय असे होते.\nबहुमताने असा निर्णय झाला की “त्याचा” या शब्दाचा अर्थ मतदात्याचा धर्म (किंवा वंश, जात, समुदाय किंवा भाषा) असा लावला पाहिजे. विरोधी मत असणाऱ्या न्यायाधीशांचे म्हणणे असे होते की जर उमेदवार त्याला मत द्या असे आवाहन करत असेल तर त्याचा अर्थ उमेदवाराचा धर्म असा लावला पाहिजे, आणि जर विरोधी उमेदवाराला मत देऊ नका असे आवाहन करत असेल तर त्याचा अर्थ त्या विरोधी उमेदवाराचा धर्म असा लावला पाहिजे. जर यापैकी दोन्ही गोष्टी होत नसतील, तर धर्म (किंवा वंश, समुदाय किंवा भाषा) यांच्या आधारे केले जाणारे तथाकथित आवाहन हा भ्रष्टाचार नाही असा त्यांचा तर्क होता.\nकुलतार सिंग प्रकरणात वादीला उपलब्ध असलेला बचाव असा होता की धर्माच्या आधारे केले गेलेले आवाहन हे राजकीय ध्येय (पंजाबी सुबाची निर्मिती) गाठण्यासाठी प्रसंगवश केले गेले होते. हा बचाव मोदींना उपलब्ध असेलच असे नाही. मोदींनी हिंदू मतदारांना एका राजकीय पक्षाला नाकारण्याचे आवाहन केले, जो ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करून त्यांच्या हिताच्या विरोधात गेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.\n‘हिंदू दहशतवादा’चा मुद्दा हा कधीच ‘पंजाबी सुबा’ सारखे राजकीय उद्दिष्ट नव्हते. म्हणूनच निवडणूकपूर्व प्रचारामध्ये ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केल्याबद्दल काँग्रेसला नाकारा असे हिंदू मतदारांना आवाहन करणे हे आरपीएच्या कलम १२३(३) चे उल्लंघन करणारेच आहे असे दिसते.\nजरी मोदींच्या वकिलांनी प्रयत्नपूर्वक ‘हिंदू दहशतवाद’ हा मुद्दा ‘धार्मिक’ नसून ‘राजकीय’ आहे असे सिद्ध करण्यात यश मिळवले, तरीही राहुल गांधींनी वायनाडमध्ये ‘बहुसंख्य हेच अल्पसंख्य आहेत’ म्हणून त्या मतदारसंघाची निवड केली असा दावा करणे हे मतदारांच्या धर्माच्या आधारे केलेले स्पष्ट आवाहन आहे आणि म्हणून कलम १२३(३) चे स्पष्ट उल्लंघन आहे.\nदुसरे असे की, पंतप्रधानांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या किंवा भाजपच्या उमेदवाराच्या किंवा विरोधी उमेदवारा(रां)च्या धर्माच्या आधारे आवाहन केले नाही असा बचाव करता येणार नाही. अभिराम सिंग प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांच्या धर्माच्या आधारे एखाद्या विरोधी राजकीय पक्षाला मत न देण्याचे आवाहन करणे हेसुद्धा या तरतुदीचे तितकेच उल्लंघन करते, मग वक्त्याने त्यात त्याच्या स्वतःच्या किंवा उमेदवाराच्या धर्माचा संदर्भ दिला असो वा नसो.\nराजकारण 1005 2019 1 BJP 405 campaign speech 2 general election 1 Maharashtra 136 Narendra Modi 266 wardha 2 अभिराम सिंग प्रकरण 1 कलम १२३(३) 1 कुलतार सिंग प्रकरण 1 नरेंद्र मोदी 59 पंतप्रधान 10 भाषण 5 हिंदुत्व 1 हिंदू दहशतवाद 3\nआरोग्य क्षेत्रामधल्या हितसंबंधांचा संघर्ष\nउद्धव वाकले पण मोडले नाहीत…\n१० सेकंदांची “शो के�� रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/315618", "date_download": "2021-08-02T07:03:43Z", "digest": "sha1:T53HHAMB652JXQBYMM4PNDAVXXNPSHK3", "length": 2143, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:५३, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२१:३२, २५ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: yo:1882)\n१५:५३, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lv:1882)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3165/Breaking-MPSC-will-announce-the-revised-schedule-of-examinations-on-this-day.html", "date_download": "2021-08-02T06:00:46Z", "digest": "sha1:XQZYOJBBMKB5Z5QVRYVOACA6T7ZNDA4X", "length": 11101, "nlines": 66, "source_domain": "naukriadda.com", "title": "ब्रेकिंग! 'एमपीएससी' परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक 'या' दिवशी करणार जाहीर", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n 'एमपीएससी' परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक 'या' दिवशी करणार जाहीर\nसोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत तीनवेळा राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 26) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी संतापले असून त्यांनी ट्विटर वॉर सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोग सुधारित वेळापत्रक उद्या (गुरुवारी) जाहीर करणार आहे.\nराज्य सेवा परीक्षेची शेवटची संधी असलेल्या परीक्षार्थींची संख्या लक्षणीय\nमार्च 2020 मध्ये आयोगाने तयार केल्या आहेत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nसंदर्भ बदलणार नाहीत, याची घेतली जातेय खबरदारी; उद्या (गुरुवारी) जाहीर होणार नवे वेळापत्रक\nआतापर्यंत तीनवेळा पुढे ढकलल्या परीक्षा; पूर्व परीक्षा याच वर्षी घेण्याचे आयोगाचे नियोजन\nपरीक्षा पुढे ढकलल्याने बहुतांश विद्यार्थी संतापले; काहींना मिळाला दिलासा\nपुढील वर्षीपासून परीक्षार्थींना ऍपच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड, शंका निरसन, कॉल सेंटर होणार उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवेची पूर्व परीक्षा घेण्यासाठी मार्च 2020 मध्ये उत्तरपत्रिका तयार केल्या आहेत. मात्र, परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने त्यातील काही प्रश्नांचे संदर्भ बदलतील, असा पेच आयोगासमोर निर्माण झाला आहे. तर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुधारीत वेळापत्रक तत्काळ जाहीर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, काहींना वाटू लागले आहे की यंदा परीक्षाच होणार नाहीत, काहींना वय संपुष्टात येण्याची चिंता लागली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय अंगलट येऊ नये म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने सावध पवित्रा घेतल्याचीही चर्चा आहे. आता आयोगाने सुधारीत वेळापत्रक तयार करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तत्पूर्वी, आयोगाने परीक्षा केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी सॅनिटायझिंगसह अन्य कामांसाठी निवीदाही काढली आहे. परीक्षा सर्व नियमांचे काटेकोर पालन करुनच होतील, असेही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्र�� असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/former-union-minister-yashwant-sinha-joins-trinamool-congress-11384", "date_download": "2021-08-02T05:53:30Z", "digest": "sha1:KRHZJAJ5DHBSAFKF2FGAFOOPU7UYMKI6", "length": 4755, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश", "raw_content": "\nमाजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nकोलकाता:आगामी काळात पाच राज्यांमध्ये पुढील महिन्याभरात निवडणूका होणार आहेत. मात्र मोठ्या राजकीय घडामोडी या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक होताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये बंगालमध्ये स्टार कॅम्पनर्सची यादी तृणमुल कॉंग्रेस, मग भाजप आणि नंतर कॉंग्रेस यांनी जाहीर करुन पुढील महिन्याभरात प्रचाराचा रणसंग्राम कसा असणार याची झलक दाखवून दिली. आता पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड झाली आहे. एकेकाळी भाजपमधील कोअर कमिटीमध्ये राहिलेला आणि जेष्ठ राजकीय नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमुल कॉंग्रेसमध्य़े प्रवेश केला आहे. त्यामुळे यामागे तृणमुल पक्षाची कोणती राजकीय चाल आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे.\nमिथुन चक्रवर्ती यांच्या सुरक्षेत वाढ; केंद्राने दिली ‘वाय प्लस’ सुरक्षा\nयशवंत सिन्हा यांचा भाजपच्या थिंक टॅंकमध्ये समावेश होता. मात्र भाजप अंतर्गत निर्माण झालेल्या मतभेदामुळे यशवंत सिन्हा यांनी 2018 मधून भाजपमधून बाहेर पडले होते. परंतु त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे अजूनही भाजपमध्ये कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये जयंत सिन्हा हवाई वाहतूक मंत्री राज्यमंत्री होते.\nयशवंत सिन्हा यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर राजकीय जीवनावासून विलग झाले होते. मात्र पश्चिम बंगालच्या निवडणूका महिन्यावर आल्या असतानाच तृणमुल कॉंग्रेसमध्ये सिन्हा यांनी प्रवेश केला आहे. तसेच तृणमुल कॉंग्रेसमधून अनेक जेष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आ��े. त्यामुळेच निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या तृणमुल कॉंग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे कितपत फायदा होणार यासंबंधी तर्क वितर्क लढवले जात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/singer-mita-shahs-helping-hand-to-those-who-are-in-trouble-due-to-corona/", "date_download": "2021-08-02T05:53:11Z", "digest": "sha1:FUBZEEOYMOI2EXEW3FFG2SNLLU47CSWW", "length": 7176, "nlines": 111, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात – Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात\nपुणे – भजन गायिका आणि क्रिप्स फांऊडेशनच्या महिला विंगच्या प्रमुख मिता शहा यांनी गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शहा यांनी डॉन बॉस्को येथे गरिब, स्थलांतरित लोकांना रेशन किट वाटप केले. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या लोकांना मिता शहांनी मदत केली आहे.\nमिता शहा म्हणाल्या की, आपण आमच्याकडून जे धान्य स्वीकारले त्याबद्दल धन्यवाद. लॉकडाऊनमध्ये लोकांचे हाल होऊ नये यासाठी आम्ही धान्य वाटप करत आहोत. यावेळी त्यांनी उपस्थितांसाठी भजनही गायले.\nहा कार्यक्रम डॉन बॉस्को युथ सेंटर कोरेगाव पार्क पुणे येथे पार पडला. यावेळी संस्थेचे रेक्टार फादर ईयन डॉल्टन यांनी मिता शहा यांचे आभार मानले. फादर डॉल्टन म्हणाले की, डॉन बॉस्को ही संस्था स्थलांतरित लोकांसाठी काम करत आहे. कोविडच्या काळात मिता शहा यांनी स्थलांतरित लोकांना धान्य वाटप केले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो.\nयावेळी डॉन बॉस्को युथ सेंटर कोरेगाव पार्क पुणे येथील रेक्टार फादर ईयन डॉल्टन, डॉन बॉस्को युथ सेंटर कोरेगाव पार्क पुणेचे संचालक फादर ऑज्बन फुर्टाडो उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nद्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक\nजनधनमुळे गरिबांना मदत – सीतारामन\nदांडेकर पूल येथील दोनशे गरिबांना अन्नदानाचा उपक्रम\nगोखले कन्स्ट्रक्शन्सचा ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात\nलहानग्यांनी बनवलेल्या राख्या विकून पूरग्रस्तांना मदत\nपुणे – मदत कक्षाद्वारे 11 हजार अर्ज निकाली\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nप���ड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nद्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक\nजनधनमुळे गरिबांना मदत – सीतारामन\nदांडेकर पूल येथील दोनशे गरिबांना अन्नदानाचा उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/facebook-new-policy-head-shivkumar-thukral-report-time-magezine-365770", "date_download": "2021-08-02T06:42:25Z", "digest": "sha1:CHCSGTFWF2CVSNOYWLXSY2XTOFITVY6C", "length": 8774, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड?", "raw_content": "\nद्वेषमूलक भाषणांबाबत नियमांवरून वादविवाद सुरू झाला होता. त्यावर फेसबुककडून म्हणावी तशी हालचाल झाली नाही. त्यानंतर आरोप झालेल्या अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे.\nभाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड\nनवी दिल्ली - फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नवीन पॉलिसी हेड म्हणून शिवनाथ ठुकराल यांची नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त टाइम मॅगेझिनने दिलं आहे. फेसबुककडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र या नियुक्तीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अंखी दास यांच्यावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप गेल्या काही काळात झाला होता. अंखी दास यांनी राजीनामा देण्याचा आणि आरोपांचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आता नव्या पॉलिसी हेडच्या नियुक्तीवरूनही पुन्हा चर्चा रंगली आहे. शिवनाथ ठुकराल हे याआधी व्हॉटसअॅपच्या पॉलिसी डेडची जबाबदारी सांभाळत होते.\nद्वेषमूलक भाषणांबाबत नियमांवरून वादविवाद सुरू झाला होता. त्यावर फेसबुककडून म्हणावी तशी हालचाल झाली नाही. त्यानंतर आरोप झालेल्या अंखी दास राजीनामा देतील असं म्हटलं जात होतं आणि त्यावर ऑक्टोबर अखेरीस शिक्कामोर्तब झालं. दास यांच्यानंतर ठुकराल यांच्याकडे फेसबूक इंडियाच्या पॉलिसी प्रमुखाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.\nहे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग\nशिवनाथ ठुकराल याआधीही फेसबुकमध्ये होते. त्यांनी 2017 पासून मार्च 2020 पर्यंत फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसअॅपसाठी भारत आणि दक्षिण आशियात पब्लिक पॉलिसी डायरेक्ट��� म्हणून काम पाहिलं. ठकराल हे तेव्हा थेट दास यांनाच रिपोर्ट करत होते. यामध्ये ठकराल यांचे काम सरकारसोबत मिळून कंपनीच्या हिताचे डील करणे आणि लॉबिंग करणे हे होते.\nएकीकडे भाजपधार्जिण्या भूमिकेवरून अंखी दास यांच्यावर आरोप झाले असताना ठकराल यांची स्थिती काही वेगळी नाही. जवळपास 14 वर्षे पत्रकारीता केलेल्या ठकराल यांचेही भाजपशी नाते आहे. याबाबत टाइमने दिलेल्या वृत्तानुसार ठकराल हे 2014 च्या लोकसभा निवडणुकी आदी जवळपास एक वर्ष भाजपसाठी डिजिटल कँपेनिंग करत होते.\nहे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष\nफेसबुक इंडियाची भूमिका संशयास्पद असल्याच्या रिपोर्टनंतर मोठा गदारोळ माजला होता. राजकीय पोस्ट्सबाबत पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर दास यांच्या टीका केली जात होती. याप्रकरणी संसदीय समितीसमोर फेसबुकला हजर रहावं लागलं होतं. अंखी दास यांनी हेट स्पीच असलेल्या पोस्ट्स हटवत असताना भाजप नेत्यांच्या पोस्टकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर फेसबुकने काही पोस्ट हटवल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/oil-india-recruitment/", "date_download": "2021-08-02T05:04:17Z", "digest": "sha1:3GGQV3ZSIODVSJZNKSXIAHCUEABMAOXI", "length": 17287, "nlines": 200, "source_domain": "mahabharti.in", "title": "Oil India Recruitment 2021 - ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nOil India Recruitment 2021 – ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 239 पदांची भरती\nOil India Recruitment 2021 – ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 239 पदांची भरती\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत असिस्टंट वेल्डर, असिस्टंट फिटर, असिस्टंट डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, गॅस लॉगर, असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन, केमिकल असिस्टंट, असिस्टंट मेकॅनिक, ड्रिलिंग रिग्मन पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 18, 20, 23, 25, 30 ऑगस्ट, 2, 6, 8, & 13 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेवि���ा, मदतनीस भरती 2021\nइच्छुक उमेदवार ओआयएलच्या अधिकृत वेबसाइटवर oil-india.com याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. या पदांचा अर्ज भरत असताना उमेदवाराने विशेष काळजी घ्यावी, की मूळ कागदपत्रांसह प्रत्येकाची एक प्रत भरून, आपल्याला खालील पत्त्यावर पोस्टनुसार निर्धारित तारखेला उपस्थित रहावे लागेल. कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑईल इंडिया लिमिटेड, दूलियाजान या पत्यावर उमेदवारांनी सकाळी 7 ते 11 यावेळेत अर्ज भरावा.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – असिस्टंट वेल्डर, असिस्टंट फिटर, असिस्टंट डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, गॅस लॉगर, असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन, केमिकल असिस्टंट, असिस्टंट मेकॅनिक, ड्रिलिंग रिग्मन\nपद संख्या – 115 जागा\nकंत्राटी सहाय्यक मेकॅनिक – आयसीई – 31 पदे\nकंत्राटी ड्रिलिंग रिग्मन – 26 पदे\nकंत्राटी सहाय्यक मेकॅनिक – पंप – 17 पदे\nकंत्राटी रसायन सहाय्यक – 10 पदे\nकंत्राटी सहाय्यक रिग इलेक्ट्रीशियन – 10 पदे\nकंत्राटी गॅस लॉगर – 8 पदे\nकंत्राटी विद्युत पर्यवेक्षक – 5 पदे\nकंत्राटी सहाय्यक डिझेल मेकॅनिक – 5 पदे\nकंत्राटी सहाय्यक फिटर – 2 पदे\nकंत्राटी सहाय्यक वेल्डर – 1 पदे\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीची तारीख – 16, 18, 20, 23, 25, 30 ऑगस्ट, 2, 6, 8, & 13 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत अधीक्षक वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – अधीक्षक वैद्यकीय अधिकारी\nपद संख्या – 04 जागा\nशैक्षणिक पात्रता – MD/MS\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 26 जुलै 2021\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम कंप्यूटर ऑपरेटर) पदाच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासा���ी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम कंप्यूटर ऑपरेटर)\nपद संख्या – 120 जागा\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 1 जुलै 2021\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/author/neha/", "date_download": "2021-08-02T05:16:48Z", "digest": "sha1:224FEJEWXTKR3PFJJHHIJIKIWY26FUDL", "length": 9267, "nlines": 139, "source_domain": "ourakola.com", "title": "Media Desk, Author at Our Akola", "raw_content": "\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेस या तारखेपर्यंत मुदतवाढ\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं केली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांसदर्भात माहिती दिली...\nतळेगाव बाजार येथे भावनेच सपासप वार करून वाजविला भावाचा गेम, भावाचा मृत्यू\nतळेगाव बाज��र: येथील रहिवासी शिवाजी गणेश मापे वय 40 व त्याचा भाऊ हरिदास गणेश मापे वय 35 या दोघा भावा...\nप्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन; तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक\nअकोला,दि.१२ - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात सहभागासाठी १५ जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, तरी या...\nगुरूवार 1 जुलैपासून या 7 महत्त्वाच्या गोष्टीत बदल\n1 जुलै म्हणजे गुरूवारपासून काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. 1 जलैपासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या जीवनावर होणार...\nतेल्हारा- वादळी वाऱ्यासह पावसात भिजत चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरु,बंदला उस्फुर्त प्रतिसाद\nतेल्हारा (प्रतिनिधी)- आपला प्राण पणाला लावून तेल्हारा तालुक्यातील समस्त जनतेला भेळसावत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय अशा भयावह रस्त्यांच्या कामाला सुरुवात...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कापशी सरपंचांशी संवाद\nअकोला- माझे गाव कोरोना मुक्त या अभियानाअंतर्गत कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासोबतच गावातील 45 वर्षांवरील व दिव्यांगाचे 100...\n12वीच्या परीक्षा रद्द होण्याची चिन्ह, सूत्रांची माहिती, काही वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता\nराज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळात...\n15 जुन पर्यंत जनता भाजी बाजार येथे फक्त किरकोळ भाजी व फळ विक्रीस मुभा – मनपा प्रशासन.\nअकोला: दि- 1 जुन 2021 अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने...\nसोन्यासोबतच चांदीच्या दरांमध्येही वाढ; डॉलर आणि महागाईचा सोन्याच्या दरांवर थेट परिणाम\nसोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानं त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसू लागला आहे. अमेरिकन...\nमान्सूम : सरासरीच्या १०० टक्के पावसाचा IMDचा अंदाज\nदेशभरातील विविध भागांमध्ये जून महिन्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज हवामान विभागाने आयएमडी वर्तवला आहे. पूर्व भारतासह, मध्य भारत, हिमालय तसेच मध्य...\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nअण्णा नाईक स्टाईल खून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं\nविद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज – ॲड. गजाननराव पुंडकर\nप्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-nz-icc-world-test-championship-final-live-score-adn-96-5-2507498/?utm_source=IEBFooter", "date_download": "2021-08-02T07:17:13Z", "digest": "sha1:I3PBCYTSI5LWPTZ32L32ZCUU2TRJRCCL", "length": 27177, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs NZ ICC World Test Championship final live score |WTC Final Day 5 : पाचव्या दिवसअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी | Loksatta", "raw_content": "\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू\n४९ वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक\nमुंबईतील करोना रुग्णसंख्येत घट\nBDD Chawl Redevelopment : ‘तीन वर्षांत पुनर्वसन इमारतीचे काम’\nअभियांत्रिकीसाठी देशपातळीवर एकच परीक्षा\nWTC Final Day 5 : पाचव्या दिवसअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी\nWTC Final Day 5 : पाचव्या दिवसअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी\nभारताच्या ३० षटकात २ बाद ६४ धावा\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या पाचव्या दिवसअखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. उपाहारानंतर मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. त्याने ४ बळी घेतले, तर दीडशेपेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून संघाने ३० षटकात २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली आहे.\nरोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. टिम साऊदीने भारताला पहि��ा धक्का देत शुबमन गिलला माघारी धाडले. साऊदीने गिलला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहित आणि चेतेश्वरने २६व्या षटकात भारताचे अर्धशतक फलकावर लावले. साऊदीने भारताला दुसरा धक्का देत रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितने ३० धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट आणि चेतेश्वर पाचवा दिवस संपेपर्यंत नाबाद राहिले आहेत. विराट ८ तर चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद आहे.\nटॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. इंशात शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. पाचव्या दिवशी मोहम्मद शमीने भारताला लवकर यश मिळवून दिले. टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा झेल घेतला. त्यानंतर इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळणाऱ्या बीजे वॉटलिंगही पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. मोहम्मद शमीने त्याचा एका धावेवर त्रिफळा उडवला.\nभारताने ८०व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. उपाहारानंतर मोहम्मद शमीने न्यूझीलंडला अजून एक हादरा दिला. शमीने त्याने कॉलिन डी ग्रँडहोमेला माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या काईल जेमीसनने झटपट २१ धावा काढल्या. मात्र तोही शमीचा बळी ठरला. ८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली. तब्बल १७७ चेंडूंचा सामना करत खे��पट्टीवर ठाण मांडून बसलेल्या विल्यमसनला इशांत शर्माने बाद केले. विल्यमसनने ६ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली. टिम साऊदीने ३० धावांची खेळीत करत संघसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांची खेळी केलेल्या टिम साऊदीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ७६ धावात ४ बळी घेतले. तर इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला.\nपहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला १९ जूनपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. विराटने ४४ तर अजिंक्यने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला.\nभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.\nन्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक).\n> कोणत्या वाहिन्यांवर पाहता येणार सामना\nस्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यावरुन या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले जात आहे.\n> ऑनलाइन कुठे पाहता येईल हा सामना\nडिस्ने हॉटस्टारवर हा सामना लाइव्ह पाहता येईल. सबस्क्रीप्शन असणाऱ्या युझर्सला हा सामना लाइव्ह पाहता येईल.\nपाचव्या दिवसाचा खेळ संपला\nपाचव्या दिवसअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे. कर्णधार विराट कोहली ८ तर चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद आहे.\nभारताला दुसरा धक्का, रोहित बाद\nटिम साऊदीने भारताला दुसरा धक्का देत रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितने ३० धावांची खेळी केली. रोहितनंतर विराट मैदानात आला आहे.\nरोहित आणि चेतेश्वरने २६व्या षटकात भारताचे अर्धशतक फलकावर लावले. भारताकडे अद्याप १९ धावांची आघाडी आहे.\nभारताला पहिला धक्का, गिल माघारी\nटिम साऊदीने भारताला पहिला धक्का देत शुबमन गिलला माघारी धाडले. साऊदीने गिलला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला आहे.\nभारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात\nरोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे.\nन्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात\nफिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांची खेळी केलेल्या टिम साऊदीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडे ३२ धावांची आघाडी आहे. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ७६ धावात ४ बळी घेतले. तर इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला.\nन्यूझीलंडचा नववा गडी माघारी\nविराटने न्यूझीलंडच्या शेवटच्या फलंदाजांसाठी आर. अश्विनकडे चेंडू सोपवला. त्याने नील वॅगनरला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला नववा धक्का दिला. त्याच्यानंतर ट्रेंट बोल्ट मैदानात आला आहे.\nकेन विल्यमसन ४९ धावांवर झेलबाद\nतब्बल १७७ चेंडूंचा सामना करणाऱ्या केन विल्यमसनला इशांत शर्माने विराटकरवी झेलबाद केले. त्याने ४९ धावांची खेळी केली. विल्यमसननंतर नील वॅगनर आणि टिम साऊदी मैदानात आहेत.\n८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली असून तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे.\n८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली असून तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे.\nन्यूझीलंडचा सातवा गडी तंबूत\nग्रँडहोमेनंतर मैदानात फटकेबाजी करणाऱ्या काईल जेमीसनला मोहम्मद शमीने बाद केले. जेमीसनने २१ धावा केल्या. जेमीसन हा शमीचा चौथा बळी ठरला.\nमोहम्मद शमीचा तिसरा बळी, ग्रँडहोमे बाद\nभारताने ८०व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. या चेंडूने मोहम्मद शमीने कॉलिन डी ग्रँडहोमेला पायचित पकडले. ग्रँडहोमेला १३ धावा करता आल्या.\n२ बाद १०१ धावांवरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडची उपाहारापर्यंत ५ बाद १३५ धावा अशी अवस्था झाली आहे. न्यूझीलंडचा संघ अजून ८२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यांची भिस्त केन विल्यमसनवर असून तो १९ आणि ग्रँडहोमे शून्यावर नाबाद आहे.\nशमीकडून वॉटलिंगची दांडी गुल\nएका धावेच्या अंतराने मोहम्मद शमीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंगची (१) दांडी गुल केली. न्यूझीलंडचे १३५ धावांवर ५ फलंदाज तंबूत परतले आहेत.\nन्यूझीलंडचा हेन्री निकोलस बाद\nभारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. वॉटलिंग फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.\nमोहम्मद शमीने भारताला पाचव्या दिवशी लवकर यश मिळवून दिले. न्यूझीलंडचा रॉस टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा झेल घेतला. विल्यमसनची साथ देण्यासाठी हेन्री निकोलस मैदानात आला आहे.\nड्रिंक्स ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने ६२ षटकात २ बाद ११७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ अजून १०० धावांनी पिछाडीवर आहे.\nपाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विल्यमसन १२, तर रॉस टेलर शून्यावर नाबाद असून बुमराहने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.\nपावसामुळे खेळ सुरू होण्यात व्यत्यय\nआज हवामान चांगले असून पूर्ण दिवसाचा खेळ होणे अपेक्षित आहे. पण पावसामुळे आणि त्यानंतर मैदान ओले झाल्यामुळे खेळ सुरू होण्यास विलंब झाला आहे.\n१६ कोटींच्या इंजेक्शनंतरही पुण्यातील वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू\nपी व्ही सिंधूला 'थार' भेट देण्याची युजरची मागणी; आनंद महिंद्रा म्हणाले, \"तिच्या गॅरेजमध्ये....\"\n1 नेदरलँड्स, ऑस्ट्रिया बाद फेरीत\n2 अनिर्णीत निकालाकडे वाटचाल\n3 इंग्लंड बाद फेरीसाठी उत्सुक\nतालिबाननं दानिश सिद्दीकींना जिवंत पकडलं आणि नंतर हत्या केली; अफगाण लष्कराचा धक्कादायक खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/national-international/hariyana-grain-atm-gurugram-ration-card", "date_download": "2021-08-02T05:45:31Z", "digest": "sha1:EXG7C6CUQFI4XHZKLZNFKVUNVQXNBYYD", "length": 5520, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता ATM मधून 5 मिनिटात काढता येणार कडधान्य; जाणून घ्या प्रक्रिया", "raw_content": "\nआता ATM मधून 5 मिनिटात काढता येणार कडधान्य; जाणून घ्या प्रक्रिया\nदेशातील हे पहिलेच एटीएम आहे, ज्यात पैशांऐवजी धान्य निघणार आहे. हे एटीएम (Grain ATM) हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्थापन केले गेले आहे.\nआता ATM मधून 5 मिनिटात काढता येणार कडधान्य; जाणून घ्या प्रक्रियाSaam Tv\nजर तुम्हालाही पूर्वी कमी रेशन (Ration) मिळत होते किंवा बऱ्याच वेळ ताटकळत थांबावे लागत होते, तर आता त्याची बिलकूल चिंता करण्याची गरज नाही. नव्या उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) उभे करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही एटीएमच्या मदतीने 5 मिनिटात धान्य काढू शकता. देशातील हे पहिलेच एटीएम आहे, ज्यात पैशांऐवजी धान्य निघणार आहे. हे एटीएम हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्थापन केले गेले आहे. या एटीएमचा मोठा फायदा म्हणजे आपल्याकडे कमी रेशन मिळण्याची तक्रारी पूर्णपणे बंद होतील. हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिले वहिले ‘ग्रेन एटीएम’ उभारण्यात आले आहे.\nएकावेळी किती धान्य काढू शकता\nया एटीएम मशीनद्वारे पाच ते सात मिनिटांत एका वेळी 70 किलो धान्य काढू शकता. गुरुग्रामच्या फारूक नगरमध्ये स्थापन केलेली ही बँक पुर्णपणे एटीएमच्या धर्तीवर काम करणार आहे. अंगठा लावून ग्राहकांना येथून धान्य काढचा येणार आहे.\nकिती प्रकारचे धान्य बाहेर येईल\nया धान्य मशिनमध्ये टच स्क्रीनसह बायोमेट्रिकप्रणाली देखील लावण्यात आली आहे. या मशीनमधून धान्य काढून घेण्यासाठी लाभार्थ्यास आधार आपल्या रेशन कार्डचा नंबर द्यावा लागेल. त्याचवेळी मशीनमधून तीन प्रकारची धान्ये काढली जातील, ज्यात गहू, तांदूळ आणि बाजरीचा समावेश असेल.\nएटीएममध्ये आहे अद्ययावत सेवा\nही एक स्वयंचलित यंत्र आहे, जे बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते. बायोमेट्रिकच्या मदतीने त्यातून धान्य काढता येईल. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे खात्री करून घेतल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांना ठरविलेले अन्नधान्य मशीनअंतर्गत बसविलेल्या बॅगमध्ये आपोआप भरले जाईल. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापन होणाऱ्या या यंत्राला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य वितरण मशीन असे म्हटले जाते. अधिकारी अंकित सूद यांच्या म्हणण्यानूसार या मशीनमुळे धान्यात काही गोंधळ होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_249.html", "date_download": "2021-08-02T07:03:12Z", "digest": "sha1:ZQZ4YSGULQA4OAIJZBDU3WFQPPSJN52R", "length": 7781, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "टिटवाळ्यात आढळला दुर्मीळ ‘सिसिलिअन’ उभयचर जीव - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / टिटवाळ्यात आढळला दुर्मीळ ‘सिसिलिअन’ उभयचर जीव\nटिटवाळ्यात आढळला दुर्मीळ ‘सिसिलिअन’ उभयचर जीव\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा\nटिटवाळ्यातील काळू नदीलगत सापासारखा जीव सोमवारी रात्रीच्या सुमारास रोड क्रॉस करताना नागरिकांना आढळून आला. त्याच्या पाठीवर जखम झाली होती त्याला कोणीतरी दगड मारून जखमी केल्याचा अंदाज होता. स्थानिक नागरिकांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर फोन करून याची माहीती दिली तेव्हा टिटवाळा टिमचे सर्पमित्र धनुष वेखंडे व सुमित भडांगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर जीव सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. प्रथमदर्शनी हा मांडूळ असल्याचा भास झाला परंतू कल्याण येथील वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे संपर्क साधला व ओळख निश्चित करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. वरद गिरी, सरिसृप संशोधक यांची मदत मिळाली.या जीवाला शास्त्रीय भाषेत इंग्लिश मध्ये बॉम्बे सिसिलिअन व मराठीत देवगांडूळ असे म्हणतात. हा उभयचर असून पाणि व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहतो याचे मुख्य अन्न गांडूळ आहे तसेच स्वः संरक्षणासाठी स्वतःच्या शरीरावर चिकट स्त्राव सोडतो त्यामुळे त्याचे शरीर खुप गुळगुळीत होते म्हणूनच त्याला शिकारीकडून सहज पकडणे सहज शक्य होत नाही. हा जीव प्रमुख्याने पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. टाचणी च्या आकाराचे सहज न दिसणारे डोळे व गोलाकार रिंगण असलेले शरीर यावरून त्याची ओळख निश्चित करता येते. अशा जीवाला वाचविण्यात वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या टिमला यश आले आहे.\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तव���हिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2021-08-02T07:19:12Z", "digest": "sha1:PCOFU6JBX6J2WLVCKAOJKIHUC6MAW6OJ", "length": 2322, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:समाधान शिकेतोड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२६ फेब्रुवारी २०१७ पासूनचा सदस्य\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१७ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2857/index.html", "date_download": "2021-08-02T06:31:45Z", "digest": "sha1:VQ3FOE4ECEI4BCIQJ4ZUFGM4E7F7TQAW", "length": 6981, "nlines": 94, "source_domain": "naukriadda.com", "title": "सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भारती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भारती 2020\nसांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, अॅनेस्थेटिस्ट पदांच्या एकूण 08 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 जुलै 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.\nएकूण पदसंख्या : 08\nपद आणि संख्या : -\n1 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 04 पदे\n2 स्त्रीरोगतज्ज्ञ - 01 पद\n3 बालरोग तज्ञ - 02 पदे\n4 भूल देणारा - 01 पद\n1 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - विशेषज्ञ / एमबीबीएस पदवीधर\n2 स्त्रीरोगतज्ज्ञ - एमबीबीएस, डीजीओ / एमडी. स्त्रीरोगतज्ज्ञ\n3 बालरोगतज्ञ - एमबीबीएस, डीसीएच\n4 भूल देणारा डॉक्टर - एमबीबीएस, डीसीएच\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nमुलाखतीचा पत्ता : मा.आयुक्त साहेब यांचे कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –17 जुलै 2020 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / ट���लिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://shekru.org/calender/", "date_download": "2021-08-02T06:11:19Z", "digest": "sha1:PYIM3OBXQB74TK3S6VDM7SOUN4TGOGLR", "length": 27475, "nlines": 865, "source_domain": "shekru.org", "title": "Calender – Shekru", "raw_content": "\nपावसाळ्यात जनावरांना होणारे आजार व उपाययोजना / डॉ. विष्णु नरवडे\nभात पिक संरक्षण (भाग-२) / प्रा. उत्तम सहाणे\nट्रॅक्टरचलित अवजारांचे व्यवस्थापन / इंजि. वैभव सूर्यवंशी\nमासे व आधारित उत्पादनांसाठी किरकोळ विक्री नियोजन व मांडणी / लीना निंबाळकर\nमशरूम उत्पादन तंत्रज्ञान / डॉ. दत्तात्रय गावडे\nरेशीम चर्चा / श्री. कृष्णात आदलिंगे\nसुक्ष्म सिंचन पद्धतीमधील पाणी गाळण यंत्रणा / डॉ. सुमंत जाधव\nनवीन आंबा बाग उभारणी व जुन्या बागेचे सद्यस्थितीत व्यवस्थापन / प्रा. भूषण यादगीरवार\nपिक संरक्षण कीड/कीटक सापळे तंत्रज्ञान / श्री. खलील शेख\nभात पिक संरक्षण (भाग-१) / प्रा. उत्तम सहाणे\nवेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन / श्री. रोहित कडू\nनिदान : कमतरता, रोग, कीड, अजैविक ताण / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर / श्री. पी रामकुमार\nचारा व्यवस्थापन / श्री. धनेश पडवळ\nप्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना / श्री. अमोल चिद्रावार\nसोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन / डॉ. पी. एन. मडावी\nशासकीय कार्यालयांचे अभिलेख ��र्गीकरण / डॉ. मिलिंद भणगे\nट्रॅक्टर व अवजारांचे व्यवस्थापन / इंजि. वैभव सूर्यवंशी\nसामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) : काय आहे\nपिक संरक्षणात विविध सापळ्यांचे महत्व / प्रा. उत्तम सहाणे\nखरीप पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन / डॉ. अतिश पाटील\nऑनलाईन शिवार फेरी / भातलावणी आणि कृषी पर्यटन, ठाणे\nविषमुक्त भाजीपाला लागवड / डॉ. दत्तात्रय गावडे\nरेशीम चर्चा / डॉ. कविता एन देशपांडे\nदुग्ध प्रक्रिया उद्योग / श्री. दिनेश क्षिरसागर\nनाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान (भाग-२) / डॉ. सुनिल कराड\nबेकरी पदार्थांचे उत्पादने आणि व्यापार संधी / प्रा. पूनम पाटील\nपीएचआय : कृषी रसायने फवारणी नंतर काढणी पूर्व कालावधी / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nऑनलाईन शिवार फेरी / सोलार आणि सोलारचलित शेती उपकरणे, धारवाड\nरेबीज एक प्राणीजन्य आजार / डॉ. विजय एस. ढोके\nमधुमक्षिकापालन / डॉ. दत्तात्रय गावडे\nगोदाम उभारणी व व्यवस्थापनात गोदाम प्रमाणीकरण व नोंदणीचे महत्त्व / डॉ. एन के अरोरा\nतूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापन / डॉ. पी. एन. मडावी\nनाचणी प्रक्रिया – एक यशस्वी उद्योग / डॉ. कल्याण प्रभाकर बाबर\nगोदाम व्यवस्थापन, अन्नधान्य प्रक्रिया व विक्री व्यवस्थेत यशस्वी वाटचाल / श्री. निलेश खोंडे\nउद्योजकाच्या दृष्टीकोनातून अळंबीची (मशरूम) शेती / डॉ. सुशांत शेखर\nआवळा प्रक्रिया उद्योगातील संधी / श्री. राहुल श्रिधरपंत घोगरे\nएमआरएल : कमाल रसायन उर्वरक अंश मर्यादा / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nऑनलाईन शिवार फेरी / मशरूम शेतकरी – उद्योजक, अहमदनगर\nएकात्मिक किड व रोग नियंत्रण / डॉ. दत्तात्रय गावडे\nयशस्वी गोदाम/ग्रामीण भंडारण योजने अंतर्गत लाभ मिळालेल्या सहकारी संस्थेची यशोगाथा\nरेशीम चर्चा / सौ. दिपाली सुभाष पाटील\nशेळीपालनातील शास्त्रोक्त व्यवस्थापन बाबी / डॉ. तानाजी वळकुंडे\nजनावरांमध्ये गोचिडांमुळे होणारे आजार व गोचीड निर्मूलन / डॉ. अमित चौगुले\nऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन (भाग-२) / डॉ. श्रीमंत धि. राठोड\nशीतगृह उभारणीत अपारंपारिक ऊर्जातंत्रज्ञानाचे महत्त्व व कृषि मूल्य साखळी विकास/श्रीरंग देशपांडे\nदेवणी गोसंवर्धन : काळाची गरज / डॉ. दिनेशसिंह चौहान\nमृग बहरातील फळ पिकांसाठी विमा योजना-२०२१ / श्री. विनयकुमार आवटे\nमहिला बचत गट स्थापना आणि कार्यपद्धती / डॉ. विलास जाधव\nफळबाग लागवड तंत्रज्ञान / श्री. रोहित कडू\nसुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान / श्री. गणेश श्यामराव नानोटे\nचांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-३\nऑनलाईन शिवार फेरी / नैसर्गिक शेती – डाळिंब शेतकरी, पुणे\nजमिनीच्या आरोग्यात जैविक गुणधर्मांचे महत्व / डॉ. हरिहर कौसडीकर\nहायड्रोपोनिक्स हिरवा चारा निर्मिती / श्री. धनेश पडवळ\nशीतगृह (कोल्ड स्टोरेज) चे पिकांच्या मूल्य साखळीत महत्व / श्री. मनोज पाटील\nरेशीम चर्चा / श्री. हनुमंत सांगोलकर\nउडीद व मूग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान / डॉ. एस. जी. जाधव\nखरीप कांदा लागवड तंत्रज्ञान / डॉ. राजीव काळे\nफळबाग लागवड तंत्रज्ञान / श्री. यशवंत जगदाळे\nनाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान / डॉ. सुनिल कराड\nगोदाम व्यवस्थापनामध्ये धान्य साठवणुकीत कीड नियंत्रणाच्या पद्धती व महत्व / श्री संदीप निकुंबे\nकाडीकचऱ्यातून कमाई / डॉ. प्रियदर्शिनी कर्वे\nमधमाशीपालन (भाग-६) / प्रा. उत्तम सहाणे\nपावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी / डॉ. राहुल देसले\nसुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान / डॉ .एम .एस .पोवार\nचांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-२ / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nऑनलाईन शिवार फेरी / रेशीम अळी प्रारंभिक अवस्था (चॉकी) संगोपन केंद्र, सोलापूर\nसुधारित उडीद व मूग उत्पादन तंत्रज्ञान / श्री. निलेश थोरात\nकाढणी पश्चात तंत्रज्ञान व कृषी क्षेत्रातील विविध आधुनिक साठवणूक पद्धती / श्री. सुजित चंद्रकांत पाटील\nशेतकरी उत्पादक कंपनी : महत्व-स्थापना-योजना / श्री. राहुल घाडगे\nबटाटा लागवड तंत्र / डॉ. एम. आर. देशमुख\nदूध उत्पादन वाढीसाठी लिंग विनिश्चित रेतमात्रा / डॉ. धनंजय परकाळे\nसोयाबीन वाणांची निवड आणि बीजोत्पादन / डॉ. मिलिंद देशमुख\nमोसंबी लागवड तंत्र / डॉ. संजय पाटील\nऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन / डॉ. श्रीमंत धि. राठोड\nकृषीमाल तारण व्यवस्थापन एजन्सी/कॉलेटरल मानजमेंट एजन्सी मार्फत गोदाम व्यवस्थापनात येणाऱ्या सेवा\nनाचणी प्रक्रिया उद्योग / इंजि. अनुजा दत्तात्रय दिवटे\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ टोकण यंत्राचा वापर / डॉ. सौ. स्मिता सोलंकी\nक्षारयुक्त जमिनीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन / डॉ. अतिश पाटील\nशेतकरी उत्पादक कंपनीसाठी सुधारित हळद उत्पादन तंत्रज्ञान / डॉ. मनोज माळी\nचांगल्या शेती पद्धती [गॅप] / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nपावसाळ्यापूर्वी शेळ्यांचे लसीकरण व संसर्गजन्य आजार / डॉ. मीरा साखरे\nरानभाज्यांची ओळख, महत्त्व व पाककृती / डॉ. प्रियदर्शनी देशमुख\nगोदाम पावती योजना आणि वखार महामंडळामार्फत शेतकरी कंपनीसाठी देण्यात येणाऱ्या सेवा / डॉ. अजित रेळेकर\nरुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान व टोकण यंत्र / प्रा. महेश पाचारणे\nखरीप हंगामातील पिकांचे नियोजन / श्री. योगेश यादव\nगोकृपा अमृतम / गव्यर्षी श्री. नितेश चंद्रशेखर ओझा\nतूर लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान / डॉ. एस. जी. जाधव\nचारा उत्पादन व व्यवस्थापन / डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील\nसुधारित भात लागवड तंत्रज्ञान (भाग-२) / डॉ. नरेंद्र काशिद\nशेतकरी उत्पादक कंपनीसाठी गोदाम उभारणी निकष व व्यवस्थापन / श्री. भाऊसाहेब टेमगर\nखरीप शेतकरी मेळावा आणि चर्चासत्र\nमधमाशीपालन (भाग-५) / प्रा. उत्तम सहाणे\nखरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन / डॉ. पंकज पाटील\nशेतकरी उत्पादक कंपनीसाठी उच्च दर्जाचे सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान / श्री. प्रमोद मेंढे\nजैविक नियंत्रके / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nऑनलाईन शिवार फेरी / सोलार कुकर आणि ओव्हन निर्माता, गुजरात\nगादीवाफ्यावर भुईमूग लागवड तंत्रज्ञान / श्री. निलेश थोरात\nशेतीतील सोनं कस ओळखाल / अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे\nनिर्यातक्षम भाजीपाला उत्पादन / श्री. भरत टेमकर\nशेतकरी उत्पादक कंपनी साठी गोदाम बांधकाम, धान्य साठवणुक, व्यवस्थापन व वखार पावती योजना\nरेशीम चर्चा / श्री. राहूलदादा बाबर\nजनावरांसाठी खरिपातील चारा पिकांचे नियोजन / डॉ. सुनिल अडांगळे\nआडसाली ऊस शंका समाधान / कृषीरत्न डॉ. संजीव माने\nसुधारित भात लागवड तंत्रज्ञान (भाग-१) / डॉ. नरेंद्र काशिद\nसेंद्रिय शेती : “प्रश्न तुमचे – आमची उत्तरे”\nमधमाशीपालन (भाग-४) / प्रा. उत्तम सहाणे\nभेंडी लागवड तंत्रज्ञान / श्री. रोहित कडू\nजमिनीच्या आरोग्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन / डॉ .एम .एस .पोवार\nदुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य विरघळविणारे जीवाणू / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nऑनलाईन शिवार फेरी / गुलाब आणि शोभिवंत झाडे व्यवसाय, पुणे\nशेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन : आय एफपीओ/iFPO -वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप [ [हिंदी में]\nशेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन : दूरदृष्टी / Doordrishti-वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप\nपशुधनातील मान्सूनपुर्व लसीकरण / डॉ. व्यंकटराव घोरपडे\nमुरघास व अझोला निर्मिती / श्री. धनेश पडवळ\nशेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन : फार्म ईआरपी / FarmERP-वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप\nहॅलो मी रेशीम अळी बोलतेय / डॉ. सुग्रीवदास श्रीपती देव���र\nफळे व भाजीपाला निर्जलीकरण उद्योग / श्री. दिनेश क्षिरसागर\nपर्यटनातील शासकीय धोरणे “प्रश्न तुमचे – आमची उत्तरे” भाग – १: कृषी पर्यटन\nआडसाली ऊस व्यवस्थापन / कृषीरत्न श्री. संजीव माने\nजलसिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर / डॉ. सुनील गोरंटीवार\nशेतमाल क्रिया शोध/ट्रेसीबिलिटी : फूडिझाईन/FoodSign-वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप\nआयएसआय नॉन आयएसआय आणि आयएसओ ठिबक सिंचन (ड्रिप सिस्टम) मधील फरक / श्री. योगेश राऊत\nशाश्वत शेतीसाठी जलव्यवस्थापन / डॉ. राजेश ठोकळ\nमधमाशीपालन (भाग-३) / प्रा. उत्तम सहाणे\nकेळी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन / श्रीमती. अमृता राऊत\nशेतकरी उत्पादक कंपनी साठी ग्रामीण बिजोत्पादन कार्यक्रम / श्री सुभाष महाजन\nमायकोरायझा / डॉ. प्रफुल्ल गाडगे\nऑनलाईन शिवार फेरी / आधुनिक बायोगॅस यंत्र, पुणे\nकृषी क्षेत्रामध्ये समाज माध्यमांचा वापर / श्री. विशाल महाजन\nशेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण / डॉ. प्रशांत नाईकवाडी\nपरदेशी भाजीपाला लागवड / श्री. भरत टेमकर\nशेतकरी उत्पादक कंपनी “तुमचे प्रश्न – आमची उत्तरे” : भाग – १\nरेशीम शेतीसाठी तुती रोपवाटिका / श्री. निखील हरिदास चौधरी\nकिफायतशीर मधुमक्षिकापालन / श्री. राहुल देवल\n२० मे – जागतिक मधमाशी दिन २०२१\nआंबा व जांभूळ प्रक्रिया – एक यशस्वी उद्योग / डॉ. कल्याण प्रभाकर बाबर\nशेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती व्यवस्थापन / डॉ. प्रशांत नाईकवाडी\nशेत स्तरावर गतिमान पिक सल्ला / सॅट टू फार्म मोबाईल अॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/holi-2021-guidelines-corona-guidelines-holi-delhi-uttar-pradesh-bihar-mp-gujarat-11753", "date_download": "2021-08-02T07:12:13Z", "digest": "sha1:PUXUJIQKT4DTRUPHA5U5I3BMONINSFMI", "length": 9713, "nlines": 52, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Holi 2021 Guidelines: तुमच्या राज्यातील होळीसाठी कोरोना मार्गदर्शक सूचना जाणून घ्या", "raw_content": "\nHoli 2021 Guidelines: तुमच्या राज्यातील होळीसाठी कोरोना मार्गदर्शक सूचना जाणून घ्या\nनवी दिल्ली: अलिकडच्या काळात कोविड -19 विषाणूच्या नवीन प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढली आहे. हे लक्षात घेता दिल्ली, बिहार, ओडिशासह असा अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे. कोविड -१९ मुळे पुन्हा एकदा लोकांना घरांत बसून होळी साजरी करावी लागणार आहे. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास बंद�� घातली आहे. दिल्लीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. मुंबई आणि चंदीगडमध्येही असेच नियम लावण्यात आले आहेत. बिहार, मध्य प्रदेशात लोक घरात होळी साजरी करण्याचे आवाहन करत आहेत. देशभरात होळीबाबत राज्यांनी काय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, हे आपण बघूया.\nराजधानी दिल्लीत होळी, नवरात्र, शब-ए-बारात यासह इतर सणांवर सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही. म्हणजेच, एकत्रित येण्याची आणि होळी खेळण्याची परवानगी नाही.\nदिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, बाजार किंवा धार्मिक ठिकाणी सार्वजनिक उत्सव आयोजित करण्यास बंदी असेल.\nगाड्या, बस आणि विमानांमध्येही कडक निर्बंध लावले जाईल. मास्क, सेनिटायझर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.\nकोरोनाच्या वाढत्या केस असलेल्या राज्यांमधून येणाऱ्यांची कोविड चाचणी घेण्यात येइल. हा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळणार आहे. पॉझिट्व्ह आल्यास विलगिकरणात ठेवणले जाईल.\nभारत बंद: देशात या ठिकाणी असणार पर्यायी मार्गही बंद\nचंदीगड प्रशासनाने सोमवारी होळीशी संबंधित सर्व उत्सवांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. म्हणजे होळीला भेटीचा कार्यक्रम होणार नाही.\nक्लब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये होळीवर गॅदरींग सारखे कार्यक्रम होणार नाही. कोणत्याही यात्रा मेळाव्यांना प्रदर्शनाला परवानगी देणार नाही.\nराजकीय, सामाजिक मेळाव्याबरोबरच लग्नांसाठी उपायुक्तांकडून परवानगी घ्यावी लागेल.\nमुंबई महापालिकेने सर्व खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे. होलिका दहन आणि रंगपंचमी घरातीलच खेळावे लागतील. पालघर जिल्हा प्रशासनानेही अशाच प्रकारच्या निर्बंधांची अंमलबजावणी केली आहे.\nरंगुया सुरक्षेच्या रंगात असे म्हणत मुंबई पालिकेने नागरिकांना घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.\nघराच्या नेमप्लेटवर जबरिया रिटायर्डचा उल्लेख करत अमिताभ ठाकूर यांचा केंद्रावर निशाणा\nयूपी सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि धोकादायक गटांना होळी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nप्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही मिरवणुकीत किंवा सोहळ्यास परवानगी दिली जाणार नाही.\nइतर राज्यांमधून येणाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.\n24 ते 31 मार्च रोजी आठवीपर्यंतच्या शाळेला होळीची सुट्टी असेल.\nओडिसा सरकारनेही यंदा होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे.\nआपण सार्वजनिक ठिकाणी होळी खेळू शकणार नाही. घरात होळी खेळण्यास कोणतेही बंधन नाही.\nधार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांना परवानगी दिली जाणार नाही.\nलोकांना घरांच्या आत होळी साजरी करण्याचे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.\nहोळीच्या निमित्ताने जत्राही होणार नाही.\nकोणत्याही फंक्शनमध्ये 20 हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.\nमास्क जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nराज्यातील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद आहेत.\nबिहार सरकारने होळी उत्सवावर बंदी घातली आहे.\nइतर राज्यातून येणाऱ्यांची विमानतळ व रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाईल.\nहोळीसंदर्भात गुजरात सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की होळी पारंपारिकपणे मर्यादित रितीरिवाजांनी साजरी केली जाऊ शकते. रंगीच्या दिवशी सार्वजनिक समारंभ आणि गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.\nहोळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/sc-maharashtra-floor-test-should-be-held-tomorrow-before-5-pm", "date_download": "2021-08-02T06:23:43Z", "digest": "sha1:PPS7B4GY5DQKOBDA5VV4GEUC7SR2AWML", "length": 6871, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "महाराष्ट्रात उद्या बहुमताची चाचणी, थेट प्रक्षेपणाचे आदेश - द वायर मराठी", "raw_content": "\nमहाराष्ट्रात उद्या बहुमताची चाचणी, थेट प्रक्षेपणाचे आदेश\nनवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घ्यावी असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्यपालांच्या एकूण भूमिकेविषयी चर्चा टाळत महाराष्ट्राच्या राज्यपालांनी बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी हंगामी विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व आमदारांना शपथ देऊन मग बहुमत चाचणी (फ्लोर टेस्ट) करावी असे न्यायालयाने म्हटले.\nन्यायालयाने या बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण व व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभे�� बहुमत चाचणीसाठी गुप्तमतदान होईल अशा ज्या शक्यता चर्चिल्या जात होत्या, त्याला विराम मिळाला आहे.\nमहाराष्ट्राच्या सत्तापेचाच्या प्रकरणात व राज्यपालांच्या भूमिकेविषयी अधिक उहापोह न करता सर्वोच्च न्यायालयाने आमच्या समोरची याचिका मर्यादित असल्याचेही स्पष्ट केले. विधीमंडळ व राज्यपाल यांच्या अधिकारांवरून सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात युक्तिवाद झाले, याची दखल घेत आम्ही सध्याच्या याचिकेपुरता निवाडा देत आहोत. राज्यपालांच्या भूमिकेविषयी आम्हाला काहीही मत व्यक्त करायचे नाही. पण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही मूल्यांची गरज असून चांगले सरकार मिळणे हा जनतेचा मूलभूत अधिकार असल्याचे मत व्यक्त केले.\nउत्तराखंड, बोम्मई व जगदंबिकापाल या तिन्ही खटल्याचे निर्णय आम्ही पुन्हा तपासले आहे. महाराष्ट्रात सध्या आमदारांचा शपथविधी झालेला नाही. शपथविधी घेऊन मग बहुमत चाचणी घ्यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nयाचसाठी केला होता अट्टाहास \n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2812/RSTRCH-Nagpur-Bharti-2020.html", "date_download": "2021-08-02T05:15:26Z", "digest": "sha1:FKMVKTHJZIJVOXGGF4U3XPHDMWYWVES2", "length": 8594, "nlines": 116, "source_domain": "naukriadda.com", "title": "RSTRCH नागपूर भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nRSTRCH नागपूर भरती २०२०\nराष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ संचालक, वैद्यकीय अधीक्षक, उप वैद्यकीय अधीक्षक, चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, उपप्राचार्य, विपणन व जनसंपर्क अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, सहायक लेखा अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक पदाच्या 12 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जून 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 12\nपद आणि संख्या : -\n1 कनिष्ठ संचालक 01\n2 वैद्यकी��� अधीक्षक 01\n3 उप वैद्यकीय अधीक्षक 01\n5 प्रशासकीय अधिकारी 01\n6 कार्यालय अधीक्षक 01\n8 विपणन व जनसंपर्क अधिकारी 01\n9 एचआर मॅनेजर 01\n10 सहाय्यक लेखा अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक 01\n11 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 02\n1 कनिष्ठ संचालक - एमडी / एमएस\n2 वैद्यकीय अधीक्षक - एमडी / एमएस\n3 उप वैद्यकीय अधीक्षक - एमबीबीएस / बीएएमएस / एमडीएस\n4 चिकित्सक - एमबीबीएस एमडी\n5 प्रशासकीय अधिकारी - रुग्णालयात मास्टर\n6 कार्यालय अधीक्षक - पदवीधर\n7 उपप्राचार्य - बी.ई. / बी.टेक\n8 विपणन आणि सार्वजनिक संबंध अधिकारी - बॅचलर डिग्री\n9 एचआर व्यवस्थापक - एमबीए\n10 सहाय्यक लेखा अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक - एम.कॉम\n11 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता - वैद्यकीय पदव्युत्तर\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्याचा पत्ता : तुकडोजी स्क्वेअर, मानेवाडा टॉड, नागपूर – ४४००२७\nनोकरी ठिकाण – नागपूर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –27 जून 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3905/Recruitment-for-UPSC-249-posts-2021.html", "date_download": "2021-08-02T05:00:41Z", "digest": "sha1:QHZJXJE7W7DAL2WRH6RCCMHE3ZPLHD2X", "length": 5618, "nlines": 86, "source_domain": "naukriadda.com", "title": "(UPSC) 249 जागांसाठी भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n(UPSC) 249 जागांसाठी भरती 2021\nकनिष्ठ तांत्रिक अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहायक लोक अभियोजक, डेटा प्रोसेसिंग सहाय्यक या पदांसाठी युनियन लोकसेवा आयोगाने (UPSC) येथे एकूण 249 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.\nएकूण पदसंख्या : 249 जागा\nपद आणि संख्या :\n1) कनिष्ठ तांत्रिक अधिकारी\n5) सहायक लोक अभियोजक\n6) डेटा प्रोसेसिंग सहाय्यक\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअधिकृत वेबसाईट : www.upsc.gov.in\nखुला वर्ग - 25/-\nराखीव वर्ग - फिस नाही\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 11/02/2021.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/healthy-fat-deficiency-symptoms-these-5-signs-your-body-indicate-you-are-not", "date_download": "2021-08-02T06:05:36Z", "digest": "sha1:4HRM4RMDZMW6A2TWPFY2QNJXTHQ4K3NG", "length": 11260, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी आहे?; मग होतील 'हे' 5 आजार!", "raw_content": "\nआपल्या आहारात आणि शरीरात चरबीची पूर्ण अनुपस्थिती देखील आरोग्यासाठी गंभीर समस्या उद्भवू शकते, कारण आरोग्यासाठी चरबी देखील आवश्यक प्रमाणात शरीरात आवश्यक असते.\nआपल्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी आहे; मग होतील 'हे' 5 आजार\nसातारा : Fat Deficiency Symptoms: जेव्हा एखाद्या आहारात मॅक्रोनिट्रिएन्ट ब्रेकडाउनचा प्रश्न येतो तेव्हा आपल्यातील बहुतेक लोक फक्त आपल्या अंगावर जास्त चर��ी आहे किंवा कमी चरबी आहे. चरबी ही आरोग्याला घातक आहे हे आण जाणतो. त्यामुळे शक्य तितक्या कमी पदार्थांचे प्रमाणात सेवन केले पाहिजे. जेव्हा आहारातील चरबीची उच्च प्रमाणात लठ्ठपणाशी संबंधित असते, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि बरेच आजार होतात.\nआपल्या शरीरास चरबीची आवश्यकता का आहे\nसन 2017 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कोणत्या चरबी खराब आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल स्पष्टतेचा अभाव आहे. संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅटच्या सेवनाने हृदय व इतर आजार उद्भवतात या विषयावर विज्ञानाने प्रकाश टाकला आहे, परंतु लोक बहुधा चरबी युक्त पदार्थांचे सेवन करू नये असे सांगतता. तथापि, हे पदार्थ देखील आवश्यक पोषक असतात आणि आपल्या शरीरास योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक फॅटी सिडस् एक मदत करतात.\nआपल्या आहारात व्हिटॅमिन युक्त पदार्थांची आवश्यकता असते. जर आपल्याला पुरेसे मोन्यूसेच्युरेटरीड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी सिडस मिळाले नाहीत, तर त्यातील एक अगदी आपल्या शरीरात शोषला जाणार नाही. कारण ए, डी, ई आणि के यासह बहुतेक जीवनसत्त्वे चरबीमध्ये विद्रव्य असतात. रक्ताच्या गुठळ्या आणि जखमेच्या उपचारांसाठी आणि टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सच्या योग्य उत्पादनासाठी आपल्या डोळ्यांतील आणि मेंदूच्या कार्यास समर्थन देण्यासाठी आपल्याला फॅटी सिडची आवश्यकता आहे.\nचरबी अभावी जाणविणारी लक्षणे दिसतात\n1. त्वचा समस्या : चरबी कमी झाल्यामुळे त्वचा खराब होते. चरबीची कमतरता केवळ आपल्या त्वचेमध्ये जळजळ होण्याचीच शक्यता नसते, परंतु आपण त्वचेच्या त्वचारोगाशी संबंधित असलेल्या खरुज किंवा कोरड्या पुरळ देखील विकसित करू शकता असे एका अभ्यासकाने नमूद केले आहे.\n2. केस गळणे : केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी प्रोस्टाग्लॅंडिन्स नावाचे काही चरबीचे रेणू महत्वाचे आहेत. जेव्हा आपण पुरेसे चरबी पदार्थ खाल्ले नाही, तर केसांच्या फोलिकल्स आणि शाफ्ट देखील खराब होतात.\n3. हार्मोनल समस्या : आपल्या अंतःस्रावी प्रणालीच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियमसारखे हार्मोन तयार करणारे पुरेसे जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाचे आहेत. चरबीची कमतरता सूचित करते की आपल्याला या पोषक द्रव्यांमधून पुरेसे प्रमाण मिळत नाह���, याचा अर्थ असा आहे की आपले हार्मोन्स असंतुलन स्थितीत आहेत. स्त्रियांसाठी, हे मासिक पाळीमध्ये अनियमिततेचे स्पेलिंग करू शकते, परंतु दोन्ही लिंगांसाठी याचा लैंगिक आणि मानसिक कार्यावर देखील परिणाम होऊ शकतो.\n4. थकवा : जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्स शोषण्यासह थकवाचा निर्विवाद दुवा आहे. चरबीचा अभाव यामुळे थकवा सारख्या समस्या उद्भवतात. या महत्त्वपूर्ण पोषक द्रवांच्या अभावाशिवाय चरबीच्या कमतरतेशी संबंधित संतृप्तिचा अभाव देखील यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.\n5. कमकुवत प्रतिकारशक्ती : जर आपण शाकाहारी, फळे आणि काही कार्ब खात असाल आणि तरीही बर्याचदा आजारी पडत असाल तर आपल्या चरबीची आवश्यकता पूर्ण केली जात आहे की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे. चरबीची कमतरता सदोषपणा दर्शविणारी असल्याने, आपल्या शरीरात पुरेसे पोषक आहार घेत नसले तरीही ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करते.\nडिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHUTAKICHA-JAG/3463.aspx", "date_download": "2021-08-02T05:51:53Z", "digest": "sha1:QHYXU33SO3Y35UXFB3ASF3YPBIIAURBK", "length": 14949, "nlines": 182, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHUTAKICHA JAG | FARUK KAZI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआपल्या अब्बूवर जीवापाड प्रेम करणारी पाच वर्षाची छोटी चुटकी अतिशय जिद्दी मुलगी आहे. ती जितकी अल्लड आहे त्याहून समजूतदार आणि सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपल्या भेटीला येते. लहान वयातही येणाऱ्या आव्हानांना, संकटाना भिडण्याची क्षमता तिच्यात असून निरागसपणा आणि सत्य ही तिची ताकद आहे. शांतता आणि प्रेम ह्या बुद्धाने दिलेल्या देणग्यांच्या साथीने जी तिचं जग सुंदर करण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकातून नायिका म्हणून वाचकांसमोर आलेली चुटकी संघर्ष तर करतेच पण जिंकूनही दाखवते.\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाष���तून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/04/blog-post_70.html", "date_download": "2021-08-02T05:25:25Z", "digest": "sha1:TDWJS474CZ5OHUTJRZ57EFYIMB43JZJF", "length": 3150, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "अजब गजब फतवे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के १:०६ PM 0 comment\nकुणी काय करायला हवे\nआपण काय करायला हवे\nसगळ्यांना वाटतं जग सारं\nआपल्या मताने फिरायला हवं\nपण कधी सल्ले ऊपयुक्त तर\nकधी कधी सल्ले सतवे असतात\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/kanhaan-concludes-the-anti-reservation-conspiracy-conference/09251051", "date_download": "2021-08-02T06:04:28Z", "digest": "sha1:2RW7GNWTTXJB56LL7LIIUMFNQACUF7BZ", "length": 10244, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कन्हान ला आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषद संपन्न. - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » कन्हान ला आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषद संपन्न.\nकन्हान ला आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषद संपन्न.\nकन्हान: बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टी व्दारे ” आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषद नुकतीच कुलदीप भवन, रायनगर नागपूर जबलपूर रोड कन्हान येथे आयोजित परिषदेत आरक्षण विरोधी षडयंत्र हाणुन पाडण्यास तन, मन, धनाने सहकार्य करावे. असे मान्यवरांचे उपस्थितीना आवाहन करून परिषद संपन्न झाली.\nआरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषदेचे प्रमुख मार्गदर्शिका मा. छायाताई कुरूडकर बी.आर.एस.पी. संयोजिका महिला मोर्चा विदर्भ राज्य व मा.हरिकिशन हटवार, प्रबोधनकार यांच्या अध्यक्षेत आणि प्रमुख वक्ते मा. विशेष फुटाणे, महासचिव विदर्भ राज्य., मा. अर्जुन राऊत, मा. सत्यवान गायकवाड, मा.सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण, मा. अरूण सहारे उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, मा हरिदास चिंटोले उपाध्यक्ष रामटेक विधानसभा, मा जानबा डोंगरे आदी मान्यवर प्रमुखाने उपस्थितीत होते.\nभारतात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानाने सर्व मागासलेल्या लोकांसाठी आरक्षणाचे तत्व स्विकारले. परंतु मनुवादी सत्ताधा-याकडुन आरक्षण धोरणांची योग्य अमलबजावणी न झाल्यामुळे बराच मोठा वर्ग आरक्षणापासुन वंचित राहिला. अलिकडे केंद्र व राज्य सरकारनी आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने पाऊले उचलायला सुरूवात केल्याचे दिसत आहे.त्यामुळे दलित, आदीवासी, भटक्या विमुक्त जाती, ओबीसी तथा अल्पसंख्यांक समुदायांचे सर्व नागरिकांनी या आरक्षण निती समाप्ती षडयंत्राच्या विरोधात सर्वसामान्य बहुसंख्यांकानी आपआपला आवाज बुंलद करावा. तसेच आमदार, खासदारांनी विधानमंडळ आणि संसदेत आवाज उठवावा.\nअशी अपिल बी आर एस पी तर्फे मार्गदर्शिका छायाताई कुरूडकर हयांनी केली. या संदर्भात बी आर एस पी व्दारा नुकतीच गुरूवार ला आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषदेचे कुलदिप भवन, रायनगर जे एन रोड कन्हान येथे आयोजित परिषदेचे अध्यक्ष मा. प्रबोधनकार हरिदास चिंटोले हयांनी प्रस्तुत परिषदेत सार्वजनिक नोक-यांचे खाजगीकरण, गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या दलित-आदीवासी उमेदवारांना आरक्षित कोटयात बंदिस्त करून त्यांना जातीव्यवस्थेचे वाहक बनविणे, गैर दलित-आदीवासीना नौकरी-शिक्षण आणि राजकारणात प्रोत्साहन देणे त्यांना संरक्षित करणे या सर्व बाबींचा भाजपा राज्यात संविधानिक आरक्षण समाप्त करण्याचा सरकारी आणि प्रशासकीय सुनिश्चित षडयंत्राचा बी आर एस पी कडुन तिव्र विरोध करून गरज लक्षात घेऊन पुर्ण राज्यात जनआंदोलन उभारले जाईल तसेच कायदेशिर मार्गाचा अवलंब करून योग्य ती पाऊले उचली जातील. यास्तव सर्व बहुजनानी आरक्षण विरोधी षडयंत्र हाणुन पाडण्यास तन, मन, धनाने सहकार्य करण्याचे सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. असे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातुन संबोधिले.\nआरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषदेच्या यशस्विते करिता श्रीराम रंगारी, विलास खडसे, चेतन चव्हाण, अरूण सांबारे, राहुल जोहरे, क्रिष्णा बावनकुळे, अमोल चिमणकर, प्रज्वल सिंगाडे, आशिष देशभ्रतार, मोनु रामटेके, विनित नागदेवे, प्रज्वल धुर्वे, विनोद ऊके, प्रकाश वासनिक, वामन धोंगळे, सुनिल वासनिक, पुथ्वीराज बेलेकर, राजकुमार चव्हाण, विजय लोणारे, दिलीप रामटेके, रोशन गेडाम, प्रकाश बडोले, अरविंद बोरकर, सुहास बर्वे, प्रल्हाद खोब्रागडे, सतिश नौकरकर, बंडु बावने, प्रमोद गायधने, राकेश निमर्ते, नितेश साखरकर, अर्जुन सेलोकर, मनिष पाटील, विद्याधर मेश्राम, मंदा डुले, कलावती महाजन, रेखा धमगाये, प्रभावती दुपारे, सिमा रामटेके, जिजाबाई वाहणे, मिनाक्षी रंगारी, मंगला वासनिक, उषाताई सांगोडे, दुर्गाताई निकोसे, प्रतिमा चौरे, प्रमिला घोडेस्वार, दुर्गा गजभिये, वच्छला कळमकर, ज्योती मोटघरे, अनिता चहांदे, माया वाघमा��े, शारदा वाळके, संध्या साखरे, दुर्गा डोंगरे, विजया निकोसे, अनिता वाघमारे, मायाताई बेलेकर, सुजाता साहारे, राजश्री पाटील, वर्षा फुटाणे, छायाताई हुड,केसरबाई मेश्राम, मिनाताई हुड आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्तानी मोलाचे सहकार्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/twitter-fails-to-comply-with-new-it-laws-ravi-shankar-prasad-nrms-143513/", "date_download": "2021-08-02T07:14:09Z", "digest": "sha1:V5H5SK2HXCBVICJ6RZIFF25J57FDR74Q", "length": 11198, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "#Twitter War | नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी : रविशंकर प्रसाद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\n#Twitter Warनवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी : रविशंकर प्रसाद\nरविशंकर प्रसाद म्हणाले, ट्विटरला सरकारने अनेक संधी दिल्या परंतु ट्विटरने प्रत्येक वेळी नियमांकडे दुर्लक्ष केलं. भारतीय संस्कृती आपल्या मोठ्या भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलत राहिली आहे. सोशल मीडियावर एक लहानशी चूकही मोठं कारण ठरू शकते. फेक न्यूजचा मोठा धोका आहे. यावर कंट्रोल करणं आणि रोखणं हा नव्या आयटी नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम होतो, परंतु याचं ट्विटरने पालन केलं नाही.\nनवी दिल्ली : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एकामागून एक ट्विट करत या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ट्विटरवर भारतात कायदेशीर संरक्षणाचा हक्क आहे की नाही याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु 26 मे पासून अस्तित्त्वात आलेल्या नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी ठरलं आहे.\nआयटी कायद्याच्या कलम 79 नुसार ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळतं. या कलमानुसार ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानी किंवा दंड करण्यापासून सूट दिली आहे. परंतु आता कायदेशीर संरक्षण संपताच ट्विटरविरुद्ध पहिला गुन��हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दाखल झाला आहे.\nरविशंकर प्रसाद म्हणाले, ट्विटरला सरकारने अनेक संधी दिल्या परंतु ट्विटरने प्रत्येक वेळी नियमांकडे दुर्लक्ष केलं. भारतीय संस्कृती आपल्या मोठ्या भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलत राहिली आहे. सोशल मीडियावर एक लहानशी चूकही मोठं कारण ठरू शकते. फेक न्यूजचा मोठा धोका आहे. यावर कंट्रोल करणं आणि रोखणं हा नव्या आयटी नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम होतो, परंतु याचं ट्विटरने पालन केलं नाही.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/narendra-modi-had-the-real-figure-of-black-money-abroad-shiv-sena-targets-bjp-nrdm-141997/", "date_download": "2021-08-02T05:26:04Z", "digest": "sha1:BC2SMC5SLDXIE5N7GAMQOZ2KLNRFDU2C", "length": 22615, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता; शिवसेनेचा भाजपवर निशाणा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमुंबईपरदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र ��ोदींकडे होता; शिवसेनेचा भाजपवर निशाणा\n\"फक्त एका वर्षात भारतीय जनता पक्षाला ७५० कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत. हा अधिकृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे,\" असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या आणि निवडणूका या मुद्द्याकडे शिवसेनेनं सामना अग्रलेखातून लक्ष वेधलं आहे.\nदेशातील राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या नेहमीच चर्चेचा विषय बनतात. राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आला आहे. यात सर्वाधिक देणग्या भाजपाला (७५० कोटी) मिळाल्या असून, दुसऱ्या क्रमाकांवर (१३९ कोटी) काँग्रेस आहे. भाजपाला मिळालेल्या देणग्यांबद्दल शिवसेनेनं भाष्य केलं आहे.\n“फक्त एका वर्षात भारतीय जनता पक्षाला ७५० कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत. हा अधिकृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या आणि निवडणूका या मुद्द्याकडे शिवसेनेनं सामना अग्रलेखातून लक्ष वेधलं आहे. “सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. तुझी जात कोणती हा पहिला प्रश्न उमेदवारास विचारला जातो. खर्च करण्याची ताकद किती,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या आणि निवडणूका या मुद्द्याकडे शिवसेनेनं सामना अग्रलेखातून लक्ष वेधलं आहे. “सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. तुझी जात कोणती हा पहिला प्रश्न उमेदवारास विचारला जातो. खर्च करण्याची ताकद किती हा दुसरा प्रश्न. त्यामुळे जात आणि पैसा या दोन प्रमुख गोष्टी सध्या निवडणुकीच्या राजकारणात जोरात आहेत. उमेदवार मालामाल असावे लागतात, तसे राजकीय पक्षही आपापल्या परीने मालामाल होत असतात. हा हिशोब सांगण्याचे कारण असे की, ताज्या बातमीनुसार फक्त एका वर्षात भारतीय जनता पक्षाला ७५० कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत. हा अध��कृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे हा दुसरा प्रश्न. त्यामुळे जात आणि पैसा या दोन प्रमुख गोष्टी सध्या निवडणुकीच्या राजकारणात जोरात आहेत. उमेदवार मालामाल असावे लागतात, तसे राजकीय पक्षही आपापल्या परीने मालामाल होत असतात. हा हिशोब सांगण्याचे कारण असे की, ताज्या बातमीनुसार फक्त एका वर्षात भारतीय जनता पक्षाला ७५० कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत. हा अधिकृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे या गलेलठ्ठ देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून तसेच व्यक्तिगत स्वरूपातही मिळाल्या आहेत. २०१९-२० या एका वर्षातला हा अत्यंत किरकोळ हिशोब आहे. या काळात सोनिया गांधी यांच्या राष्ट्रीय काँग्रेसला १३९ कोटी रुपये देणगीदाखल मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत पक्ष दिसतोय. त्यांना ५९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. तृणमूल काँग्रेसला ८ कोटी रुपये, सीपीएमला १९.६ कोटी आणि सी.पी.आय.ला १.९ कोटी रुपये देणगीरूपाने मिळाले असल्याचे अधिकृत आकडे समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा ७५० कोटी हा आकडा प्रत्यक्षात अधिक मोठा असू शकेल, कारण निवडणूक आयोगास सादर केलेल्या अहवालात २० हजारांपेक्षा जास्त रकमा देणाऱ्यांचीच नावे सादर केली जातात. त्यामुळे २० हजारवाले कोट्यवधी लोक असू शकतात. भारतीय जनता पक्षाची श्रीमंती डोळ्यात खुपते असे म्हणणे चुकीचे आहे. श्रीमंती डोळ्यात भरते असेच म्हणावे लागेल,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.\nदरम्यान “भाजपला २०१९-२० मध्ये जे भव्य देणगीदार लाभले आहेत ते कोण आहेत त्यात अंबानी, अदानी, मित्तल, टाटा, बिर्ला ही हमखास नावे नाहीत. सगळ्यात मोठे दानशूर फुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट असून त्यांनी २१७.७५ कोटी रुपये भाजपाला दान दिले आहेत. आयटीसी ग्रुपने ७६ कोटी, जनकल्याण ट्रस्टने ४५.९५ कोटी, शिवाय महाराष्ट्रातील बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे ३५ कोटी, लोढा डेव्हलपर्सचे २१ कोटी, गुलमण डेव्हलपर्सचे २० कोटी, जुपिटर कॅपिटलचे १५ कोटी असे मोठे आकडे आहेत. देशातील १४ शिक्षण संस्थांनी भाजपाच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये टाकले आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपाच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला. प���शांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकॉप्टरचा वापर झाला. तो सर्व कारभार पाहता ७५० कोटीच्या देणग्या म्हणजे झाडावरून गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील. तिरुपती, शिर्डी ही सध्याच्या काळातील श्रीमंत देवस्थाने आहेत. त्यांच्या दानपेटीत ‘गुप्त’ धन अशाप्रकारे पडत असते की एका रात्रीत आपले देव श्रीमंत होतात. त्या खालोखाल राजकीय पक्षांना ‘दान’ दिले जाते. राजकारणात पैशांचा धूर निघणे हे आता नेहमीचेच झाले आहे. सत्ता आणि पैसा ही एक वेगळी नशा आहे. पैशांतून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा. त्याच पैशांतून पुनः पुन्हा सत्ता. हे दुष्टचक्र भेदणे आपल्या लोकशाहीत आता कुणालाही शक्य होईल असे वाटत नाही. उद्योगपती, बिल्डर्स, ठेकेदार, व्यापारी मंडळी कोटय़वधीच्या देणग्या एखाद्या राजकीय पक्षास देतात ते काय फक्त धर्मादाय म्हणून त्यात अंबानी, अदानी, मित्तल, टाटा, बिर्ला ही हमखास नावे नाहीत. सगळ्यात मोठे दानशूर फुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट असून त्यांनी २१७.७५ कोटी रुपये भाजपाला दान दिले आहेत. आयटीसी ग्रुपने ७६ कोटी, जनकल्याण ट्रस्टने ४५.९५ कोटी, शिवाय महाराष्ट्रातील बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे ३५ कोटी, लोढा डेव्हलपर्सचे २१ कोटी, गुलमण डेव्हलपर्सचे २० कोटी, जुपिटर कॅपिटलचे १५ कोटी असे मोठे आकडे आहेत. देशातील १४ शिक्षण संस्थांनी भाजपाच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये टाकले आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपाच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला. पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकॉप्टरचा वापर झाला. तो सर्व कारभार पाहता ७५० कोटीच्या देणग्या म्हणजे झाडावरून गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील. तिरुपती, शिर्डी ही सध्याच्या काळातील श्रीमंत देवस्थाने आहेत. त्यांच्या दानपेटीत ‘गुप्त’ धन अशाप्रकारे पडत असते की एका रात्रीत आपले देव श्रीमंत होतात. त्या खालोखाल राजकीय पक्षांना ‘दान’ दिले जाते. राजकारणात पैशांचा धूर निघणे हे आता नेहमीचेच झाले आहे. सत्ता आणि पैसा ही एक वेगळी नशा आहे. पैशांतून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा. त्याच पैशांतून पुनः पुन्हा सत्ता. हे दुष्टचक्र भेदणे आपल्या लोकशाहीत आता कुणालाही शक्य होईल असे वाटत नाही. उद्योगपती, बिल्डर्स, ठेक���दार, व्यापारी मंडळी कोटय़वधीच्या देणग्या एखाद्या राजकीय पक्षास देतात ते काय फक्त धर्मादाय म्हणून या देणग्यांची वसुली पुढच्या काळात व्यवस्थित होतच असते,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.\nऊसतोड कामगारांची मुलं मोठे अधिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चीज होईल : धनंजय मुंडे\nआठ कोटी मिळालेल्या तृणमूलने ७५० कोटीवाल्या भाजपाचा सहज पराभव केला\n“उद्योगपतींसाठी कायदे बदलले जातात, नियम वाकवले जातात व त्याने दिलेल्या देणग्यांची पुरेपूर वसुली त्यास करता येईल याचा चोख बंदोबस्त केला जातो. देणग्या द्या, सत्तेवर येताच दामदुपटीने ‘वसूल’ करण्याची मुभा देऊ, असे सांगितले जाते. राजकारणात किंवा प्रत्येक राज्य व्यवस्थेत सावकारांची व्यवस्था व महत्त्व इतिहास काळापासून आजपर्यंत आहे. इतिहास काळात निवडणुकांचे राजकारण नव्हते, पण ‘युद्ध’ लढण्यासाठी मोठ्या रकमा लागत, त्याची व्यवस्था ‘सावकार’ मंडळी करीत किंवा ‘सुरत’सारखी लूट करून युद्धाचा खर्च भागवला जाई. आज निवडणुका हेच युद्ध बनल्याने त्या युद्धासाठी हजारो कोटी रुपये गोळा केले जातात. सर्वच पक्ष आपापल्या कुवतीप्रमाणे ही उलाढाल करीत असतात. पैसा हाच राजकारणाचा आत्मा बनला आहे. देशाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची ही शोकांतिका आहे हे मान्य, पण हा पैशांचा खेळ यशस्वी होतो असेही नाही. श्रीमंत भारतीय जनता पक्षाला प. बंगालची निवडणूक जिंकता आली नाही व आठ कोटी रुपये देणगीदाखल मिळालेल्या तृणमूल काँग्रेसने ७५० कोटीवाल्या भाजपाचा सहज पराभव केला. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नाव श्रीमंतांच्या यादीत नाही व मोठ्या देणग्या शिवसेनेस मिळाल्याचे दिसत नाही, तरीही लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या पन्नास वर्षांपासून मैदानात लढतेच आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही अनेकांचा पराभव होतो तर अनेक ‘फाटके’ उमेदवार पैशांचा गाजावाजा न करता श्रीमंतीचा पराभव करून विजयी झालेच आहेत. निवडणुका हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे. काळ्या पैशांचा धबधबा तेथेच वाहत आहे. लोकशाही भ्रष्ट आहे म्हणून राज्य व्यवस्था भ्रष्ट होते. परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता. हा हजारो कोटींचा काळा पैसा परत आणू व देशाची भ्रष्ट अर्थव्यवस्था स्वच्छ करू, असे मोदींचे वचन होते म्हणून लोकांनी मतदान केले. तो क��ळा पैसा कधी आलाच नाही. तो काळा पैसा निवडणुकीत वाहतोच आहे. गंगेत प्रेते तरंगत आहेत. निवडणुकांत काळा पैसा वाहतो आहे. राजकारणात पैसाच बोलतो आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://justaaj.com/news/747", "date_download": "2021-08-02T06:34:20Z", "digest": "sha1:HZG4VXTMJCFDMPD2GXO6P74GYXXXSRB2", "length": 9231, "nlines": 200, "source_domain": "justaaj.com", "title": "युवा सेना प्रमुख ,पर्यावरण, व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीबांना अन्नधान्य वाटप | THE JUSTAAJ", "raw_content": "\nयुवा सेना प्रमुख ,पर्यावरण, व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीबांना अन्नधान्य वाटप\nयुवा सेना प्रमुख ,पर्यावरण, व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीबांना अन्नधान्य वाटप\nवाढदिवसाच्या निमित्ताने ५०००० , झाडे लावण्याचा संकल्प सद्या ५०० झाले लावुन वाढदिवस साजरा\nदेहूरोड दि. १३. जून.\nदेहूरोड दि. १३ जून. -: युवासेना प्रमुख व पर्यावरण , पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व जनसेवा सप्ताह निमित्ताने युवासेना प्रसारक राजेश पळसकर व अनिकेत घुले युवासेना मावळ तालुका आधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड मध्ये गरजुनां अन्नधान्य वाटप करण्यात आले .\nकोरोनाच्या काळात ऑक्सिजन ची कमतरतेमु���े बरेच लोकांना आपले जीव गमवावा लागला आज पर्यावरण किती महत्त्वाचे आहे या दृष्टीकोणातुन पर्यावरण आबादीत राहावा या साठी ५०००० झाडे लावण्याचा संकल्प केला. या वेळी शिवसेनेच्या वतीने सद्या लायन्स क्लब परिसरात ५०० झाडाचे वृक्ष रोपन करण्यात आले. देहूरोड येथील शंकर मंदिर परीसरात युवासेना संपर्क कार्यालयात गरजूंना अन्नधान्य साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.\nया आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ. शैलाताई खंडागळे, उपजिल्हा संघटिका सौ. वैशालीताई मराठे, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, देहूरोड शहर संघटिका श्रीमती सुनंदाताई आवळे, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू , शिवसेना सल्लागार श्री देवा कांबळे , विलास हीनुकुले, विभाग प्रमुख जयन् नायर, सौ निलमताई गावडे, सौ बायडाबाय जगताप, दांगट ताई,होते तर कार्यक्रमाचे आयोजन विशाल दांगट यांनी केले.\nया वेळी संदीप भूम्बक, सोयल शेख, अहामद खान, कुणाल टक्के, राहुल यादव,अजय तुपे,इलियास शेख, आदित्य बारणे, यश दांगट,ओमकार दांगट,इतर कार्यकर्ते उपस्थित होते.\nवेदिका शिंदे..... एक मासूम जो हार गई जिंदगी की लड़ाई\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सप्ताह निमित्त देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम संपन्न.\nबेटी की आवाज - उम्र थी स्कूल जाने की और दिल था तितली का दीवाना एक बेटी को बर्बाद किया ये आया केसा जमाना- अलवीरा खुर्शीद\nसच्चा, निस्वार्थ जनसेवक ,परशुराम दोडमणी यांच्या कार्याचे गुणगान, धम्मभुमी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. :- के. एच. सुर्यवंशी\nरिपब्लिकन छताखाली संघटीत व्हा :- सुनिल गायकवाड\nदेहूरोड धम्म भुमीत वर्षावास धम्म प्रवचन मालिका प्रारंभ\nमहाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षपणा मुळे गृहरक्षक (होमगार्ड) यांच्या वर मानधना अभावी उपासमारीची वेळ, गृहरक्षक पगाराच्या प्रतिक्षेत.\nह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात औषध वाटप व जंतुनाशक फवारणी करून मानवतावादी कार्य\nवतन की खातिर शहीद होने वाले सभी कारगिल शहीदों को एवं उनके परिवारो को सलाम #\nतेज आंधी और बारिश के साथ आई जबरदस्त ओलावृष्टि से इलाके में काफी जान माल का नुकसान , 18 दुधारू बकरियों की मौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/supreme-court-ramlalla-ayodhya-verdict", "date_download": "2021-08-02T05:53:02Z", "digest": "sha1:JJM4EYWGOGWUWU45PNZ4QCHI3QQTUCAI", "length": 8523, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "न्यायालयाने रामलल्लालाही पक्षकार मानले - द वायर मराठी", "raw_content": "\nन्यायालयाने रामलल्लालाही पक्षकार मानले\nनवी दिल्ली: रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील वादग्रस्त २.७७ एकर जमीन –जेथे उभी असलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती- ती हिंदू पक्षकारांना द्यावी, आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारण्यासाठी अयोध्येतील ५ एकर जमीन द्यावी, असा ऐतिहासिक व एकमताचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. न्यायालयाने रामलल्लालाही पक्षकार मानले. राममंदिर बांधण्यासंदर्भात सरकारने तीन महिन्यात योजना तयार करावी. या योजनेसाठी बोर्ड ऑफ ट्रस्ट स्थापन केले जाईल व अधिग्रहण जागेवर रिसीवरचा कब्जा राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माबाबत भेदभाव करत नाही असेही न्यायालयाने म्हटले.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर या पाच न्यायाधीशांच्या विशेष पीठाने हा निर्णय दिला.\nन्यायालयाने या प्रकरणातील जमिनीचा दावा करणाऱ्या शिया बोर्डाची याचिका व निर्मोही आखाड्याची याचिकाही रद्द केली. त्याचबरोबर वादग्रस्त जमिनीची मालकी मुस्लीम पक्षकार सिद्ध करू शकले नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील ‘वादग्रस्त जागेत’ प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता ही हिंदू समाजाची श्रद्धा मान्य केली. त्याचबरोबर वादग्रस्त जागेच्या मालकीचा हक्क सुन्नी वक्फ बोर्ड सिद्ध करू शकले नाहीत पण १८५७पूर्वी या मशीदीमध्ये हिंदू भाविक रामलल्ला पूजा करत होते हा दावा हिंदू पक्षकारांनी पुराव्याने सिद्ध केला आहे, असे म्हटले आहे.\nन्यायालयाचा या प्रकरणातील बहुतांश निकाल भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालावर अहवालावर अवलंबून आहे. या अहवालात बाबरी मशीद इस्लामेतर बहुधा हिंदू वास्तूवर बांधण्यात आली होती, असे म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले :\nबाबरी मशीद केव्हा बनली हे स्पष्ट नाही. रामजन्मूमी ही कायदेशीर व्यक्ती नाही.\nहिंदू समाज वादग्रस्त जागेत पूर्वी पूजा करत होता.\nमुस्लीम साक्षी��ारांनीही मान्य केले होते की हिंदू व मुस्लीम दोघेही तिथे पूजा करत होते.\nभारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालानुसार मोकळ्या जागेवर बाबरी मशीद बांधलेली नव्हती. त्याचबरोबर मंदिर पाडून तेथे मशीद बांधली होती असेही भारतीय पुरातत्व खात्याचे म्हणणे नाही.\nमशीद कोणी बांधली हे स्पष्ट नाही.\nअयोध्या येथे रामाचा जन्म झाला, अशी श्रद्धा हिंदूंची आहे.\n‘राजकारणासाठी श्रीरामाच्या नावाचा उपयोग थांबेल’\nअयोध्येच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T07:19:24Z", "digest": "sha1:YJFNVF4AQGNEKC3BYJCLH4BQC3N2X6UI", "length": 9090, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट चित्रशिल्पकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमाहितीचौकट चित्रशिल्पकार या साच्याचा वापर चित्रकार, शिल्पकार, प्रकाशचित्रकार, कुंभार, ऍनिमेटर, फिल्मनिर्माते व इतर दृक्कलाकारांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.\nखाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. फक्त नाव आणि जन्म_दिनांक हे रकाने अनिवार्य आहेत. उदाहरणादाखल क्लोद मोने हा लेख पाहा.\nठळाक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.\nपार्श्वभूमी_रंग पार्श्वभूमीचा रंग (उदा. संबंधित प्रकल्पात वापरलेले रंग)\nनाव कलाकाराचे नाव; सामान्यतः कलाकारावरील लेखाचे शीर्षक(म्हणजेच कलाकाराचे समाजातील रूढ नाव)\nचित्र कलाकाराचे चित्र/ प्रकाशचित्र. या स्वरूपात: \"Example.jpg\"\nचित्र_रुंदी * \"Npx\" अशा स्वरूपात चित्राची रुंदी, N पिक्सेलपर्यंत चित्र रिसाइझ केले जाते; 220px ही डीफॉल्ट चित्ररुंदी आहे.\nचित्र_शीर्षक * चित्राचे शीर्षक\nपूर्ण_नाव कलाकाराचे पूर्ण नाव\nकार्यक्षेत्र कलाकाराची प्रमुख कार्यक्ष��त्रे (उदा. चित्रकला, शिल्पकला, रेखाटन, प्रकाशचित्रण(फोटोग्राफी) इत्यादी)\nप्रशिक्षण ज्या संस्थेत/ व्यक्तीकडे प्रशिक्षण घेतले त्या संस्थेचे/ व्यक्तीचे नाव\nशैली कलेची शैली (उदा. वास्तववादी, अमूर्ततावादी, दृक् प्रत्ययवादी इत्यादी)\nचळवळ कलाकाराने सहभाग घेतलेल्या कलाचळवळीचे नाव\nप्रसिद्ध_कलाकृती कलाकाराच्या प्रसिद्ध कलाकृती\nपुरस्कार कलाकाराला मिळालेले पुरस्कार (वर्ष पुरस्कारानंतर कंसात लिहावे.)\nवडील_नाव कलाकाराच्या वडिलांचे नाव\nआई_नाव कलाकाराच्या आईचे नाव\nपती_नाव कलाकाराच्या पतीचे नाव (कलाकार स्त्री असल्यास)\nपत्नी_नाव कलाकाराच्या पत्नीचे नाव (कलाकार पुरुष असल्यास)\nअपत्ये कलाकाराच्या अपत्यांची नावे\n* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल.\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/yet-the-girl-has-the-right-to-an-equal-share-in-the-property/", "date_download": "2021-08-02T04:49:19Z", "digest": "sha1:CX6UDCOQ6MV6UQHCOMK74D3HNQELG3OS", "length": 9376, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… तरीही मुलीला संपत्तीत समान वाटा मागण्याचा अधिकार – Dainik Prabhat", "raw_content": "\n… तरीही मुलीला संपत्तीत समान वाटा मागण्याचा अधिकार\nनवी दिल्ली – िंहंदू वारसा हक्कात सन 2005 मध्ये दुरुस्ती करून मुलींनाहीं वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मागण्याचा ���धिकार देण्यात आला आहे. तथापि ही दुरुस्ती होण्याच्या आधी जर वडिलांचे निधन झाले असेल तर त्या प्रकरणात मुलीला असा समान वाटा द्यावा काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता.\nत्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला असून 2005 पूर्वीही जरी वडिलांचे निधन झाले असेल तरीही मुलीला संपत्तीच्या समान वाट्यातून वंचित ठेवता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालपत्रात स्पष्ट केले आहे.\nअरुण मिश्रा, एस नझीर आणि एम. आर. शहा यां तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की मुलीचा जन्म 2005 च्या आधी किंवा नंतर झालेला असेल किंवा वडिलांचे निधन 2005 पूर्वी झालेले असेल तरीही मुलीला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. तिला वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळवण्याचा अधिकार अबाधितच राहतो.\nया विषयीची अनेक प्रकरणे देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्याविषयी अनेक न्यायालयांनी परस्पर विरोधी निकाल दिले आहेत. त्यामुळे आजचा हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा आहे व त्या आधारावर बाकीच्या प्रकरणांमध्ये न्याय मागणे संबंधीतांना सोपे होणार आहे. याच आधारावर बाकीच्याही न्यायालयांनी येत्या सहा महिन्यांच्या आत या प्रकरणांचे निकाल द्यावेत असा आदेशहीं सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरशियामध्ये करोनावरील लस तयार\nबॅंकांकडून व्याजदर कपात चालूच\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले,…\nVideo : धावती ट्रेन पकडताना महिलेचा हात सुटला; RPF जवानानं देवदूत बनून वाचवला प्राण\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फ���डले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची आजपासून सुनावणी\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले, “देशात लसीची…\nVideo : धावती ट्रेन पकडताना महिलेचा हात सुटला; RPF जवानानं देवदूत बनून वाचवला प्राण\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MALAVARCHI-MAINA/163.aspx", "date_download": "2021-08-02T06:19:50Z", "digest": "sha1:Y7QI6QIHKZEVSENVZECK5ACQ77NHQAZS", "length": 18065, "nlines": 185, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MALAVARCHI MAINA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआनंद यादव विनोदी कथा शाब्दिक कोटिक्रम किंवा भाषिक विनोदावर आधारलेली नाही. ती ग्रामीण जीवनातील व्यक्ती, प्रसंग, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती यांच्यावर आधारलेली आहे. या बाबतींत विसंगती, उथळ जगण्याच्या प्रवृत्तींतून निर्माण झालेली हास्यास्पदता ते अचूकपणे टिपतात आणि त्यातून त्यांची कथा ऐटबाज भाषेत आकाराला येते. यादवांची विनोदी कथा नुसतीच मनोरंजनवादी नाही. ती परिस्थितीवर, समाज जीवनावर आणि मानवी स्वभावावर विनोदी शैलीत भाष्य करते. या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या विनोदी कथेला पुष्कळ वेळा कारूण्याची झालर लाभते. त्यामुळे यादवांची विनोदी कथा वाचकाला शेवटी अंतर्मुख करते. हे या कथेचं खास वेगळेपण मानावं लागतं.\n#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #���ाहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #\"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/dhule-news-suicide-of-the-agricultural-assistant-the-brass-of-the-lenders-investigation-was-exposed", "date_download": "2021-08-02T05:16:16Z", "digest": "sha1:XYIAZBNSDDEXTM4MCRA4NGOMCDQXX4JI", "length": 4715, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे", "raw_content": "\nकृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे\nकृषी सहाय्यकाच्या आत्महत्येनंतर सावकारी जाचाचे पितळ उघळे\nधुळे : शिरपुर तालुक्यातील जातोडे शिवारात गेल्या पाच दिवसांपूर्वी बाळदे येथील कृषी सहाय्यक अधिकाऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करत असताना शिरपूर पोलिसांना जी माहिती समोर आले आहे. त्यानुसार सावकारांच्या जाचाला कंटाळून प्रभाकर तुळशीराम पाटील यांनी आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. (dhule-news-suicide-of-the-agricultural-assistant-the-brass-of-the-lender's-investigation-was-exposed)\nबाळदे येथील शेतकरी व कृषी सहाय्यक प्रभाकर तुळशीराम पाटील (वय ४५) यांचा ११ जुलैला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वार्डबॉयच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.\nसावकारांकडून दिल्या जात होत्या धमक्या\nयाप्रकरणी मयत प्रभाकर पाटील यांना शिरपुरमधील काही सावकारांनी मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी करुन कर्ज दिले होते. त्या कर्जाच्या वसुलीसाठी सतत धमक्या देवून त्यांना त्रास दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पाटील यांच्या पत्नी गायत्री पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली होती.\nदोन महिन्यात साडे दहा लाखाची कमाई; काश्मीरी चाखणार दहिवदच्या टरबूजची चव\nशिरपूर शहर पोलीस ठाण्यात १३ जुलैला रात्री दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त व महाराष्ट्र सावकारी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात एका सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिरपूर पोलिस ठाण्यात सावकारी पैशातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तपासाधिकाऱ्यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9C", "date_download": "2021-08-02T07:17:49Z", "digest": "sha1:R4JH6Q7T47FJKAL3FAAIVTIU7XET3LAV", "length": 7562, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मणक्याची झिज - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nमणक्याची झिज हा वयोपरत्वे होणारा एक आजार आहे.यात पाठीचे मणके झिजतात व त्यामुळे पाठदुखी, इत्यादी विकार उद्भवतात. वृद्धत्वामुळे हा आजार बहुदा उद्भवतो. स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाल्यावरदेखील हा होऊ शकतो.तसेच अतिप्रवास, पौष्टिक खाद्यपदार्थाचा अभाव, लोह व कॅल्शियमची शरीरातील कमतरता, काही जीवनसत्त्वांची कमतरता, योग्य व्यायामाचा अभाव, कमीतकमी शारिरीक हालचाली, बसण्या-उठण्याची चुकिची पद्धत, आमवात अशा अनेक गोष्टीदेखील यास कारणीभूत आहेत.[ संदर्भ हवा ]\nपाठीचे मणक्यांची झिज ही नंतर खांदे, कंबर इत्यादींवर देखील प्रभाव टाकते व त्यांचेही दुखणे चालू होते.ही झिज बराच काळ दुर्लक्षित राहिल्यास, व केवळ वेदनाशामकाचा सतत वापर केल्यास नंतरच्या काळात, कोणतीही हालचाल करणे दुरापास्त होते. झोपण्याच्या स्थितीत मणक्यांवर दाब/वजन कमी येते त्यामुळे या स्थितीत अथवा टेकुन बसण्यामुळे थोडा आराम वाटू शकतो.पण हा काही कायमस्वरुपी उपचार नाही.[ संदर्भ हवा ]\nत्रास सुरू झाल्यावर लगेच उपचार घेतले असता, ही झिज लवकर भरून निघते व व्यक्ति लवकर स्वस्थ होते. त्यात चालढकल केली असता हा त्रास दूर होण्यास वेळ लागतो.[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१७ रोजी २०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3251/The-government-is-giving-laptops-for-Rs-3500-to-eighth-graders-for-online-education.html", "date_download": "2021-08-02T07:03:52Z", "digest": "sha1:GAY4FHUNXB5ZSRLNNVVOTDE2DM5AMC3U", "length": 8308, "nlines": 62, "source_domain": "naukriadda.com", "title": "ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप\nऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप\nनवी दिल्ली, 13 सप्टेंबर : सोशल मिडियावर (Social Media) एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहेत. या व्हायरल झालेल्या बातमीच्या मते, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन शिक्षण अंतर्गत 8वी पासून पीयूसी 1 च्या विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहे. या खोट्या दाव्याची चौकशी जेव्हा पीआयबीने केली तेव्हा याबाबत सत्य उघडकीस आले. पीआयबीने हा दावा फेक ठरवला आहे.\nभारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ही जाहिरात खोटी ठरवली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असे म्हटले आहे की, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन एज्यूकेशन उद्देश्य याकरता लॅपटॉप प्रदान करत नाही आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी आहे.\nव्हायरल जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 3500 रुपयात लॅपटॉप खरेदी करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. अर्ज केल्यानंतर 30 दिवसात लॅपटॉप मिळेल. हे लॅपटॉप लावा, लेनोव्हो आणि एटीएस कंपनीचे असणार आहेत. ज्यामध्ये Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB रॅम असेल.\nया खोटारड्या जाहिरातीनुसार लॅपटॉपसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रं देखील गरजेची आहेत. आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्याच�� आयडी कार्ड, पालकांचे आधार कार्ड, शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.\nसोर्स - न्युज १८ लोकमत\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://talukadapoli.com/author/admin/", "date_download": "2021-08-02T05:59:01Z", "digest": "sha1:6SSBV6FBPB3UFFAEP5FGY5LHRT5CYHNQ", "length": 10229, "nlines": 213, "source_domain": "talukadapoli.com", "title": "तालुका दापोली | Taluka Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बा���ुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nतालुका दापोली - July 10, 2021\nतालुका दापोली - June 24, 2021\nतालुका दापोली - June 6, 2021\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतालुका दापोली - May 31, 2021\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nतालुका दापोली - May 23, 2021\nटाळसुरे येथील पांडवकालीन लेणी\nतालुका दापोली - May 6, 2021\nतालुका दापोली - March 19, 2021\nतालुका दापोली - March 1, 2021\nसेंद्रिय शेती व सामूहिक शेती कार्यक्रम- देवके\nदापोली | विकेल ते पिकेल अभियान\nतालुका दापोली - July 10, 2021\nकोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/video-chahals-wifes-bhangra-goes-viral-11945", "date_download": "2021-08-02T06:10:54Z", "digest": "sha1:AOXFIIP7MVULVWV7UIDKKQAEFZB2BCWI", "length": 4092, "nlines": 36, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Video: चहलच्या बायकोचा 'भांगडा' होतोय व्हायरल", "raw_content": "\nVideo: चहलच्या बायकोचा 'भांगडा' होतोय व्हायरल\nभारतीय संघातील फिरकीपटू यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टाईलसाठी सतत चर्चेत असते. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर खूपदा व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी धनश्रीने टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरसोबत डान्स करत सोशल मिडियावर एकच खळबळ उडवून दिली होती. आता ती टीम इंडियाचा सलामीवीर आणि विस्फोटक फलंजदाज शिखर धवनसोबत पुन्हा एकदा डान्स करताना दिसत आहे.\nनव्या व्हिडिओमध्ये शिखर धवनसोबत धनश्री ‘भांगडा’ डान्स करताना दिसत आहे. तसेच हे दोघेही पंजाबी गाण्यावर अफलातून डान्स करत आहेत. नवा व्हिडिओ धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम आकांउटवरुन शेअर केला असून आत्तापर्यंत 40 हाजाराहून अधिक लाइक्स भेटल्या आहेत. चाहत्यांनी शिखर आणि धनश्रीच्या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. धनश्रीने या व्हिडिओला ‘गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा’ असे कॅप्शन दिले आहे. (Video Chahals wifes bhangra goes viral)\nICC T-20 Ranking : शफाली वर्मा अग्रस्थानी कायम\nयजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर असून तीने डान्सच्या माध्यमातून चांगलीच प्रसिध्दी मिळवली आहे. ती स्वत:हा एक कोरोओग्राफरही आहे. काही दिवसांपूर्वी धनश्रीने जस्सी गिलसह ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीज केले होते. या गाण्याला यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले. तर धनश्रीचे इन्स्टाग्रामवर 33 लाखाहूंन अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे यूट्यूबर तिच्या चाहत्यांची संख्या 20 लाखाच्या आसपास आहे. धनश्री अनेकदा तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/india-legends-beat-sri-lanka-legends-by-14-runs-to-clinch-their-first-title/", "date_download": "2021-08-02T06:48:38Z", "digest": "sha1:SJNIWLMBD6UUNMN73MQ5E7FEZHFD3PGD", "length": 11348, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडिया लीजेंड्सने 14 धावांनी श्रीलंका लीजेंड्सवर विजय मिळवत पटकावले पहिले विजेतेपद – Dainik Prabhat", "raw_content": "\nइंडिया लीजेंड्सने 14 धावांनी श्रीलंका लीजेंड्सवर विजय मिळवत पटकावले पहिले विजेतेपद\nरायपूर – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी रायपूर येथे पार पडला. हा सामना इंडिया लीजेंड्स (India Legends) आणि श्रीलंका लीजेंड्स (Sri Lanka Legends) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंडिया लीजेंड्सने 14 धावांनी श्रीलंका लीजेंड्सला पराभूत केले. इंडिया लीजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 181 धावांचा डोंगर उभारला होता.\nया आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका लीजेंड्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावाच करता आल्या. त्यामुळे इंडि��ा लीजेंड्सने पहिल्यावहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.\nश्रीलंका लीजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंडिया लीजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना सेहवागच्या 10(12) रुपाने पहिली विकेट गमावली. त्याचबरोबर सचिन तेंडूलकर 30(23) आणि एस बद्रिनाथ 7(5) धावा काढून बाद झाले.\nयुवराज आणि युसुफची शानदार अर्धशतके\nइंडिया लीजेंड्सने पहिल्या 10 षटकांत 3 विकेट्स गमावून 78 धावा केल्या होत्या. त्यानंतर युवराज आणि युसुफने चौथ्या विकेट्साठी 85 धावांची भागीदारी केली. युवराज चौथ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4चौकार आणि 4षटकार लगावत 60 धावा केल्या.\nत्याचबरोबर युसुफने 36 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 62 धावांची खेळी केली.तसेच इरफान पठाने नाबाद 8(3) धावा केल्या. त्यामुळे इंडिया लेजेंड्सला 181 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून हेराथ, जयसुर्या, महरुफ आणि वीरारत्ने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.\nश्रीलंका लीजेंड्सने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग तिलकरत्ने दिलशान आणि सनत जयसुर्या यांनी पहिल्या विकेट्साठी शानदार 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिलशान 21 धावांवर बाद झाला. चमारा सिल्वा हा देखील 8 धावा काढून लगेच बाद झाला. जयसुर्याने संघाचा डाव सावरताना 43(35) धावा केल्या.\nत्याचबरोबर चिंथाका जयसिंगे 40(30) आणि कौशल्य वीरारत्ने 38(15) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर श्रीलंका लीजेंड्स हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र इतर खेळाडूंनी केलेल्या गचाळ कामगिरीमुळे श्रीलंका लीजेंड्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावाच करता आल्या. त्यामुळे श्रीलंका लीजेंड्स संघाचा पराभव झाला.\nपठान बंधूची दमदार गोलंदाजी\nआपल्या 181 धावांचा बचाव करताना इरफान आणि युसुफने शानदार गोलंदाजी केली. इरफानने 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर युसुफने 4 षटकांत 26 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. तसेच मनप्रीत गोणी आणि मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n…म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत; शरद पवारांनी सांगितले कारण\nआता मोबाइल अॅपवरही मिळणार प्रॉपर्टी कार्ड\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीक��मने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nश्रद्धा कपूरचा पर्सनल चॅट झाला लीक; चॅट पाहून फॅन्स म्हणाले….\nमहाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्चर – चंद्रशेखर बावनकुळे\nGold Silver Price : भारतात सोन्याची मागणी वाढू लागली\nबैलगाडा शर्यतींचे आयोजन; पाच जणांवर गुन्हा\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/when-neena-gupta-dumped-man-she-was-about-marry-actress-opens-kareena-kapoor-a590/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-08-02T06:04:52Z", "digest": "sha1:ALNYXXZTOAAFBB4I4D62WLJF27EEX3OW", "length": 23244, "nlines": 147, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लग्नाची सर्व तयारी झाली आणि ऐनवेळी त्याने नकार कळवला...! नीना गुप्ता यांनी केला खुलासा - Marathi News | when neena gupta dumped by a man she was about to marry actress opens up to kareena kapoor | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार १ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nटेलीविजन: जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस आहे ‘गौतमाबाई', बोल्ड फोटो पाहून उंचावल्या चाहत्यांच्याही भुवया\n‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर ‘गौतमाबाई’ भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेत मल्हार राव होळकर यांच्या पत्नी आणि अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत स्नेहलता रसिकांची भरघोस पसंती मिळवत आहे. ...\nबॉलीवुड: माधुरी दीक्षितसारखी दिसते म्हणून सोडावी लागली या अभिनेत्रीला इंडस्ट्री, जाणून घ्या सध्या काय करते\nबॉलीवुडमध्ये ९०च्या दशकात अनेक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर झळकल्या. मात्र त्या काळी काही मोजक्याच अभिनेत्रींनी रसिकांवर मोहिनी घातली होती. नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं निक्की अनेजा. हिची खास ओळख म ...\nबॉलीवुड: मलायका अरोरा थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल\nबॉलीवुड: Birthday Special: आलिशान घरात राहते कियारा आडवाणी, घर पाहून तुम्हीही म्हणाल अतिसुंदर, अमेझिंग \nप्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. आपल्या अदाकारीने स्वतःला सिद्ध करणारी कियाराचे घरही आलिशान आहे. कियाराच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिच्या घराची खास झलक. ...\nबॉलीवुड: देसी गर्ल प्रियंका चोप्राने जिंकले चाहत्यांचे मन, लंडनमध्ये पावसात दिसली एन्जॉय करताना, पहा फोटो\nबॉलीवुड: धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics\nबॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. आता मात्र तिच्या नवीन फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे. ...\nक्रिकेट: Photo : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी\nक्रिकेट: MS Dhoni : लूक चेंज करताच धोनी ट्रेंडिंगमध्ये, चाहत्यांकडून माहीचं वेलकम\nमहेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या नव्या लूकमुळे आणि करत असलेल्या व्यवसायांमुळेच चर्चेत असतो. आजही धोनीच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...\nअन्य क्रीडा: ...म्हणून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हर्सना शोधतेय मीराबाई चानू, समोर आलं असं कारण\nMirabai Chanu: जपानधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकून भारताला पदकांचे खाते उघडून दिले होते. मीराबाई चानूच्या या यशाने जीवनात कितीही अडचणी समस्या आल्या तरी इरादे बुलंद असतील त्या तुम ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic 2020 : चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले\nवेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. ...\nक्र��केट: टीम इंडियाची अवस्था पाहून नेटिझन्स कृणाल पांड्यावर खवळले, भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले\nकृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic, Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का\nTokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला. ...\nआरोग्य: Corona Vaccine: मोठी बातमी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\nहा रिपोर्ट आल्यानंतर, कोरोना विरोधात लसीचे दोन डोसही पुरेसे नाहीत का बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल\nआरोग्य: Diabetes cure : डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूशखबर बायोकॉनच्या नवीन औषधाला मंजुरी\nDiabetes cure : USFDAद्वारे सेमग्लीला (इन्सुलिन ग्लारजीन) मान्यता दिली आहे. ...\nआरोग्य: शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर दिसतात 'ही' लक्षणे; वेळीच व्हा सावध नाही तर पडेल महागात...\nप्रोटीन शरीरासाठी खुप आवश्यक पोषकतत्व आहे. याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. प्रोटीन शरीराची मजबूती आणि विकासासाठी खुप आवश्यक आहे. चूकीच्या डाएटमुळे प्रोटीनची कमतरता (Protein deficiency Signs) जाणवते. प्रोटीन का आवश्यक आहे आणि या ...\nव्यापार: Insurance tips: नशा, अपघात, मृत्यू... क्लेम रिजेक्ट; या 8 कारणांमुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत\nterm insurance claim rejection reasons: आजच्या या काळात टर्म इन्शुरन्स प्रत्येकाला आवश्यक आहे. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी लोक टर्म प्लॅन घेतात. परंतू असे अनेकदा होते की विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. यामागे चूक ही त्या पॉलिसीधारकाची असते. ...\nआरोग्य: रोज धावण्याचा व्यायाम करताय 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान....\nदैनंदिन जीवनात धावण्याचा समावेश क���ून, आरोग्यामध्ये बराच सुधार करता येतो. तुम्हाला दररोज व्यायाम करणं शक्य नसल्यास धावण्याचा व्यायाम करून आपण निरोगी राहू शकता...मात्र धावताना केलेल्या काही चुकांमुळे आपल्याला हे धावणं चांगलच महागात पडू शकतं.. ...\nसखी: Family planning Tips : दोन मुलांच्या जन्मात किती अंतर हवं उशिरा किंवा लवकर गर्भधारणा झाल्याचे तोटे काय \nFamily planning Tips : महिलांमध्ये वेळेआधीच्या गरोदरपणामुळे वाढलेलं वजन कमी न होणं, पाणी कमी होणं, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, मानसिक स्थितीत बदल होणं, बाळाची काळजी घेण्यास अडचण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...\nलग्नाची सर्व तयारी झाली आणि ऐनवेळी त्याने नकार कळवला... नीना गुप्ता यांनी केला खुलासा\nNeena Gupta :सध्या नीना आपल्या 'सच कहूं तो' या आत्मचरीत्रामुळे चर्चेत आहेत.\nआपल्या दमदार अभिनयाने आपली खास ओळख निर्माण करणा-या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्राचे अभिनेत्री करिना कपूरच्या हस्ते प्रकाशन झाले. साहजिकच या आत्मचरित्रानंतर नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत.\nया आत्मचरित्राच्या निमित्ताने नीना यांनी इन्स्टावर एक लाईव्ह सेशन सुद्धा केले. या सेशनमध्ये नीना यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासेही केलेत.\nआयुष्यात काही छोटे-मोठे अफेअर्स झालेत. पण याव्यतिरिक्त ख-या आयुष्यात माझा कोणताही खरा सोबती नव्हता. मी मुंबईत आले. काही जणांशी नाती जुळली. पण यापैकी एकही रिलेशनशिप पूर्णत्वास गेले नाही. एकूण मी एकटी होते, असे नीना म्हणाल्या.\nवेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत नीना रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र त्यांच लग्नं नाही झालं, आणि नीना गुप्ता या कुमारी माता बनल्या. या नात्यावरही त्या बोलल्या.\nविवियन माझ्या आयुष्यात होता. पण तो खूप दूर होता. शिवाय त्याचे स्वत:चे आयुष्य होते. आम्ही फार क्वचित भेटायचो, असे त्या म्हणाल्या.\nएका व्यक्तिने ऐनवेळी नीना यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला, त्याबद्दलही त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीसोबत माझे लग्न ठरले होते. लग्नाची शॉपिंगही झाली होती. पण ऐनवेळी त्याने लग्नास नकार दिला. त्याने असे का केले, मला माहित नाही. पण मी काय करू शकणार होते. मी सगळं विसरून पुढे गेले, असे नीना म्हणाल्या.\nत्याच्यासोबत लग्न झाले असते तर मला आनंद झाला असता. मी त्याच्याच घरी जायचे,राहायचे. ��ज ती व्यक्ति आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे, असे त्या म्हणाल्या. अर्थात त्या व्यक्तिच्या नावाचा खुलासा त्यांनी करणे टाळले.\nमी माझे आयुष्य स्वत:च्या अटींवर जगले, जगते, असे लोक म्हणतात. पण मी सुद्धा आयुष्यात अनेकदा चुकले. चूकले त्याक्षणी चूक मान्य करून मी पुढे गेले. मला नेहमीच सर्वसामान्य आयुष्य जगायचे होते. आयुष्यात घर, पती, मुलं, सासू-सासरे असावे असे मला वाटत होते. आज लोकांना सामान्य रिलेशनशिपमध्ये पाहून कधी कधी मला त्यांचा हेवा वाटतो, असे त्या म्हणाल्या.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :नीना गुप्ताNeena Gupta\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”\nपूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या २६ प्रमुख मागण्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\n“तू आमदारकीचा राजीनामा दे अन् निवडणूक लढ, शिवसैनिक तुझे थोबाड फोडतील”; शिवसेनेचा इशारा\nRatan Tata: रतन टाटांचा व्यवहार फसला; या कंपनीत पुन्हा 28 हजार कोटी गुंतवावे लागणार\nAnand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद\n'राजभवन भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजपा कार्यकर्त्यासारखं वागताहेत'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-monsoon-session-for-maharashtra-state-assembly-from-today-3497956.html", "date_download": "2021-08-02T07:12:06Z", "digest": "sha1:ZEAQVV4K2X2UN4Z766SASYFTB4OY5E4S", "length": 7857, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "monsoon session for maharashtra state assembly from today | मंत्रालयाच्या आगीचे धगीमुळे विधिमंडळाच्या कामकाजाचा विचका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंत्रालयाच्या आगीचे धगीमुळे विधिमंडळाच्या कामकाजाचा विचका\nमुंबई- मंत्रालयाला आगीच्या मुद्दावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्याने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडला आहे. मंत्रालयाला आग लागली की लावली या प्रश्नावर विरोधक अडून बसले होते. त्यामुळे आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वि���ानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.\nविधानसभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी मंत्रालयाची आग, बेळगाव सीमाप्रश्न आणि सिंचनाच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारचा निषेध व्यक्त करत विरोधकांनी सभागृहात प्रवेश केला. परंतु मंत्रालयाच्या आगी बाबत चर्चेची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधक आणखीच आक्रमक झाले. त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. परिणामी विधानसेभेचे कामकाज सुरुवातीला दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर कामकाज सुरु होताच विरोधकांनी मंत्रालयाचा आगीचा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर पुन्हा 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र परिस्थितीत बदल न झाल्याने विधानसभेसह विधानपरिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.\nमंत्रालयाच्या आगी मागे सत्ताधारी कॉंग्रेस सरकारचाच हात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहे. मंत्रालयाची आग, बेळगाव सीमाप्रश्न आणि सिंचनाच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.\nअधिवेशनात सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे विरोधकांनी रविवारी स्पष्ट केले. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरून अडचणीत आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.\nविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी एकनाथ खडसे यांच्या शासकीय निवासस्थानात झालेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षांतील सर्व गटनेत्यांनी हजेरी लावली होती.\nमंत्रालयात लागलेल्या आगीमुळे राज्य सरकारची प्रतिमा धुळीस मिळाली असून या आगीत पाच जणांचा मृत्यू होऊनही अद्याप गुन्हा नोंद न झाल्याबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. ही आग लागली होती की घातपात होता, याविषयी शंका व्यक्त करून सरकारच्या अका��्यक्षमतेचा नमुना यामुळे पाहायला मिळाल्याचे खडसे यांनी सांगितले.\nआग, पाणी, भ्रूणहत्या विधिमंडळात गाजणार; विरोधक सरकारची करणार कोंडी\nबेळगाव महापालिका पुन्हा बरखास्त; मराठीद्वेष उफाळला\nसिंचन योजनांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-HDLN-man-shoots-wife-and-two-daughters-claims-was-depressed-due-to-friends-deaths-5911658-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:18:58Z", "digest": "sha1:MVN3GCCOUA5UAYG5JKJW76D5ZXA67GLH", "length": 6851, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Man Shoots Wife And Two Daughters Claims Was Depressed Due To Friends Deaths | Triple Murder: पत्नीसह 2 मुलींना गोळ्या घातल्या; Suicide करताना झाली अटक, मग केला धक्कादायक खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nTriple Murder: पत्नीसह 2 मुलींना गोळ्या घातल्या; Suicide करताना झाली अटक, मग केला धक्कादायक खुलासा\nदतिया (मध्य प्रदेश) - येथील इंदरगड परिसरातील तिहेरी हत्याकांडने खळबळ उडाली आहे. एका बापाने आपल्या पत्नी आणि दोन मुलींना डांबून गोळ्या घालून संपवले. एवढ्यातही त्या नराधमाचे मन भरले नाही. त्याने शूट केल्यानंतरही देसी कट्ट्याच्या बटने त्यांना मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेले फायरिंगचे आवाज आणि आरडा-ओरड एकूण दुसऱ्या मजल्यावरील नातेवाइक धावून आले. खिडकीतून आत पाहिले तेव्हा चिमुकल्या मुलींचे देह रक्तरंजित अवस्थेत पडले होते. यानंतर सर्वांनी दार वाजवला. आतून दार उघडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. नातेवाइकांनीच गंभीर जखमी अवस्थेत तिघ्या मायलेकींना रुग्णालयात उपचारासाठी नेले. यातील 5 महिन्यांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या पत्नी आणि दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.\nआरोपी म्हणाला, 2 मित्रांच्या मृत्यूने तणावात होतो\nपोलिस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदरगडच्या मोनू झा या युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्या पत्नीसह दोन्ही मुलींना गोळ्या घातल्या. यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे. आरोपीने सांगितल्याप्रमाणे, \"दोन मित्रांच्या मृत्यूने मी तणावात होतो. त्यामुळेच, आपल्या कुटुंबाला संपवून स्वतः देखील आत्महत्या करणार होतो. परंतु, बंदूकीत गोळ्याच संपल्या. अन्यथा स्वतःच्या डोक्यात ग���ळी घातली असती. गोळ्या संपल्याने मी ट्रेनखाली जाऊन झोपणार होतो. तेवढ्यात पोलिसांनी मला अटक केली.\"\n'आयुष्य बरबाद झाले होते...'\n- आरोपी मोनू पुढे म्हणाला, 20 एप्रिल रोजी काळरात्रीने माझ्या आयुष्यात नेहमीचा आंधार केला. त्या रात्री मी, माझा मित्र अंकित उर्फ छोटू आणि टिंकू प्रजापती हॉटेलमधून जेवून रात्री 2 वाजता घरी येत होतो. गाडी मी चालवत होतो.\n- त्याचवेळी वाहनाचा तोल गेला आणि वाहन थेट डिव्हायडरला जाऊन भिडले. दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मी गंभीर जखमी झालो होतो. ग्वाल्हेर येथे माझ्यावर उपचार झाले. त्यात पैसाही खूप खर्च झाला. माझे दोन्ही हात गेले (मित्र) तेव्हापासून काहीच करण्याच्या लायकीचा राहिलेलो नाही. त्यामुळेच, सर्वांना मारून मी आत्महत्या करणार होतो. हे सांगताना तो पोलिस स्टेशनमध्ये धायमोकलून रडत होता.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-police-punished-girls-in-jamshedpur-5440877-PHO.html", "date_download": "2021-08-02T05:48:23Z", "digest": "sha1:QD4K2RBJDYFLB6H2RV2HISI7P3MDHIXQ", "length": 4743, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police Punished Girls In Jamshedpur | पोलिसाने रस्त्यावर मुलींना दिली उठाबशा मारण्याची शिक्षा, वाचा काय होती चूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिसाने रस्त्यावर मुलींना दिली उठाबशा मारण्याची शिक्षा, वाचा काय होती चूक\nजमशेदपूर (झारखंड) - जमशेदपूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने तीन मुलींना भररस्त्यात कान पकडून उठाबशा मारण्याची शिक्षा दिली. नियम धाब्यावर बसून पोलिसाने मुलींसोबत केलेल्या वर्तणूकीचा निषेध केला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्याने कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीशिवाय हे कृत्य केले होते. यामुळे मुलींना भररस्तात लाजिरवाण्या शिक्षेला सामोरे जावे लागेल.\n- मिळालेल्या माहितीनुसार, गुलमोहर शाळेसमोरुन एका स्कुटीवर तीन मुली जात होत्या.\n- पीसीआर व्हॅनमध्ये बसलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पाहून हटकले आणि व्हॅनमधून खाली उतरला. पोलिसाने स्कुटी थांबवून मुलींना रस्त्यावर उभे केले.\n- पोलिस कर्मचाऱ्याने मुलींकडे लायसन्स आणि हेल्मेट कुठे आहे, याची विचारणा केली. वास्तविक घर जवळ असल्याने मुलींनी हेल्मेट घातले नव्हते.\n- पोलिस कर्मचाऱ्याने बराचवेळ मुलींना रस्त्यावर उ��े करुन नंतर त्यांना उठबशा मारण्याची शिक्षा देऊन सोडले.\n- नियमानुसार, रस्त्यावरील वाहणांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी करु शकतो.\n- उपनिरीक्षकाच्या देखरेखीत पोलिस कर्मचारी गाड्यांची तपासणी करु शकतात, मात्र येथे पोलिस कर्मचाऱ्याने सर्वच नियम धाब्यावर बसवले होते.\n- वर्दीचा रुबाब दाखव पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या या कृत्यावर टीका होत आहे.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो\nसर्व फोटो - बिजेंद्र कुमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2014/11/26/%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA/", "date_download": "2021-08-02T05:26:41Z", "digest": "sha1:3PGKK2HXZCTR7WINXFRFBKAQUEZ6TBXX", "length": 9493, "nlines": 188, "source_domain": "mazespandan.com", "title": "तू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nतू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”\nडॉ. प्रकाश बाबा आमटे – दि रियल हिरो हा चित्रपट महान समाजसेवक बाबा आमटे मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.\nया चित्रपटातील ही एक श्रवणीय अशी प्रेरणादायी प्रार्थना,\nतू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे\nजे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे\nहरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती\nसापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी\nसाधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे\nजाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना\nतेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना\nधमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे\nसामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे\nसन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती\nनीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती\nपंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे\nगीतकार : गुरु ठाकूर,\nगायक : विभावरी आपटे,\nसंगीतकार : राहुल रानडे ,\nगीतसंग्रह/चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nआनंदवनकवितागुरु ठाकूरडॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरोडॉ. मंदाकिनी आमटेतू बुद्धि देप्रकाश बाबा आमटेबाबा आमटेमराठीमाझे स्पंदनराहुल रानडेलोकबिरादरी प्रकल्पविभावरी आपटेस्पंदनहेमलकसा\nएक प्रेरणा……अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं…..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T04:59:47Z", "digest": "sha1:5CQL3GKFLI6PKULEUZWHNYF6KTP4LCKE", "length": 10837, "nlines": 130, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "राजसाहेब ठाकरे – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्र\n-प्रति मा. राजसाहेब ठाकरे. सस्नेह जय महाराष्ट्र आपणास हे पत्र लिहिण्याचे कारण की आपण निवडणूक निकालावर \"अनाकलनीय आपणास हे पत्र लिहिण्याचे कारण की आपण निवडणूक निकालावर \"अनाकलनीय \" असं निवडणूक निकालावरून भाष्य केलं होतं. खरं तर तुमच्याप्रमाणे आमचाही एकवेळ विश्वास बसला नाही. कारण सन 2014 ला जी मोदी लाट होती ती ह्या वेळी नव्हती.शिवाय मोदी सरकारविरोधात जनमत निर्माण झालं होतं त्यामुळे मोदी हरणार अशीच एकूण राजकीय परिस्थिती होती. पण शेवटी लोकांचा निर्णय म्हणून आम्ही तो स्वीकारला. या निकालानंतर तुम्हाला Facebook वर ट्रोल होताना बघून एक निष्ठावान पत्रकार म्हणून खूप वाईट वाटत होते पण आम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर सुद्धा काहीच करू शकलो नाही.याची खंत वाटते त्याबद्दल माफी असावी. तुमच्यावरच्यावरील ' Good Morning साहेब, पोपट, पेंटर, काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचारक, माध्यमांनी फुगवलेला फुगा वगैरेच्या टिका असल्या तरी आपण भाषणांतून पुराव्यानिशी, संदर्भ देऊन,स्वतःचे विचार असणाऱ्या लोकांच्या तर्काला पटेल\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मरा��ी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/then-the-2024-election-is-equal-sanjay-raut/", "date_download": "2021-08-02T05:37:54Z", "digest": "sha1:TREG7UXNZKEEQQ54HSJS6N23NT3I4KN3", "length": 10146, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… तर 2024 ची निवडणूक तुल्यबळ : संजय राऊत – Dainik Prabhat", "raw_content": "\n… तर 2024 ची निवडणूक तुल्यबळ : संजय राऊत\nराजकारणात कोणी कायम सत्तेत राहिल असे नाही\nनाशिक – आता देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदींना एक ठाम पर्याय दिला तर 2024 मध्ये तुल्यबळ लढाई होईल, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.\nनाशिक दौऱ्यावर आलेले राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, चंचल राजकारण मुठीत ठेवणं कोणालाही जमले नाही. ते नेहरु, इंदिरा गांधींनाही त्यानंतरच्या वाजपेयींनाही हे शक्य झाले नाही. त्यामुळे राजकारणात कोणी कायम सत्तेत राहिल असे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.\nपश्चिम बंगालचा पराभव हा भाजपचा नसून मोदींचा आणि अमित शाहंचा आहे असे अनेकजण म्हणतात. भाजपने आतापर्यंतच्या निवडणुका या मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या.\nवाघाच्या मिशिली हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय असा टोला खासदार संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून काढला. संजय राऊतांची मिशी झडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याचा संदर्भ घेऊन विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊतांना हे उत्तर दिलं आहे.\nया राज्याचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शिवसेनेकडेच राहणार, त्यामध्ये कोणताही वाटा नाही. राऊत म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावेत ही त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याचा अर्थ कॉंग्रेस महाआघाडी सरकारमध्ये नाराज आहे असा होत नाही.\nशिवसेना हा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने प्रत्येकाल�� स्वाभिमान आहे. हे वातावरण गेल्या वेळच्या सरकारमध्ये होतं का याबद्दल शंका आहे असं संजय राऊत म्हणाले.\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर आपण नाशिकच्या दौऱ्यावर असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसंरक्षण दलातील संशोधन कार्याकरीत पुढील पाच वर्षांसाठी 499 कोटी\nउत्तरप्रदेशात आता लव्ह जिहाद, काऊ टेरर असली नाटके चालणार नाहीत – जयंत चौधारी\n“शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच…पण असा माणूस अद्याप जन्माला…\nपूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना\nCorona : राज्यातील करोनाचे निर्बंध हटणार राजेश टोपे यांनी दिले संकेत\nZika Virus : राज्यात आढळला पहिला झिका संसर्गित; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मोठे…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nमहाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्चर – चंद्रशेखर बावनकुळे\nप्रसाद लाड यांच्या त्या विधानावर संजय राऊतांचा सणसणीत टोला\n‘शिवसेना भवन फोडणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भुईसपाट…\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली स्वरा भास्कर; केले ‘हे’…\nGold Silver Price : भारतात सोन्याची मागणी वाढू लागली\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\n“शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच…पण असा माणूस अद्याप जन्माला यायचा”; शिवसेनेची…\nपूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना\nCorona : राज्यातील करोनाचे निर्बंध हटणार राजेश टोपे यांनी दिले संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/health/black-sesame-so-beneficial-you-cant-even-imagine-a730/", "date_download": "2021-08-02T06:42:54Z", "digest": "sha1:SUWSM73OETDUJE56IY2EJ4CMDN4IUMRO", "length": 18770, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "काळे तीळ इतके फायदेशीर की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही... - Marathi News | Black sesame is so beneficial that you can't even imagine ... | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२��\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\nकाळे तीळ इतके फायदेशीर की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही...\nआपण पांढऱ्या तिळाच्या फायद्याविषयी ऐकलं असेल पण तुम्हाला माहित आहे का की काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळ्या तिळाचा आहारात समावेश केल्याने कोण-कोणते फायदे होतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.\nकाळे तीळ इतके फायदेशीर की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही...\nआपण पांढऱ्या तिळाच्या फायद्याविषयी ऐकलं असेल पण तुम्हाला माहित आहे का की काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात.जे आपले आरोग्या निरोगी ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहेत. काळ्या तिळाचा आहारात समावेश केल्याने कोण-कोणते फायदे होतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.\nवजन कमी करण्यास उपयुक्त : काळे तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवा. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खा. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.\nस्मरणशक्ती वाढते: सकाळी रिकाम्या पोटी आपण काळे तीळ आणि मध मिक्स करून त्याचे सेवन करावे. त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र, तीळ आणि मध एकत्र खाल्ल्यावर एक तास दुसरे काहीही खाणे टाळा.\nहृदयाचे आरोग्य चांगले राखतात : काळे तीळ हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे १० ते १२ काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो\nचांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात : दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर ठरतात.\nकेसांसाठी वरदान: काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.\nदृष्टी सुधारते : काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन के���्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :HealthHealth Tipsfoodआरोग्यहेल्थ टिप्सअन्न\nसखी :गवती चहाचा 'चहा मसाला'.. पावसाळ्यात तर अगदी प्रत्येक घरी हमखास हवाच....\nबाहेर कोसळणारा पाऊस आणि आल्हाददायक गारवा...आहाहा... अशा मस्त वातावरणात हमखास आठवतो तो गरमागरम चहा. चहा बनविताना जरा नजाकतीने बनवला आणि त्याला गवती चहा मसाल्याची तरीतरी आणणारी जोड दिली, तर त्या चहाचा आनंद अगदीच निराळा. आता जर गवती चहा मसाला कसा बनवा ...\nआरोग्य :बद्धकोष्ठतेची समस्या आहे 'हे' आर्युवेदिक उपाय देतील त्वरित दिलासा\nपोटाच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने बद्धकोष्ठतेसारखे आजार उद्भवतात. आयुर्वेदानुसार, चुकीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवू शकते. पाहुयात यावरील आर्युवेदिक उपाय. ...\nसखी :प्रेग्नंसीत तोंडाची चव कडवट का होते डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणं, कसा टाळायचा कडवटपणा\nHow to improve mouth taste in pregnancy : जवळपास ९० टक्के महिलांना तोंडात कडवटपणा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...\nसखी :Menstrual cycle : चौदावं लागलं तरी मुलीचे पिरीअड्सच सुरु झाले नाहीत-घाबरु नका, तज्ज्ञांचा सल्ला\nMenstrual cycle : भारतातील सुमारे 71% मुलींना त्यांच्या पहिल्या पाळीच्यावेळेबद्दल माहिती नसते. यामुळे, जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींना मानसिक ताणतणावातून जावे लागते. ...\nआरोग्य :तुमचे मूल तणावात आहे का कोरोना काळात वाढती समस्या\nसखी :रक्ताची कमतरता, कमकुवत हाडं हे त्रास टाळण्यासाठी अवश्य खावेत असे 'हे' 5 पदार्थ\nHealth benefits of 9 black foods :काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या किंवा लाल द्राक्षेपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. हे रासायनिक मिश्रण आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. ...\nआरोग्य :वाढत्या वजनामागे 'ही' कारणे देखील असू शकतात, त्यासाठी लगेच करून घ्या 'या' टेस्ट\nवजन वाढणे हे फक्त आहार आणि व्यायाम यावरच अवलंबून नसते. त्या मागे इतर कारणही असू शकतात. त्यासाठी तुम्ही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. ...\nआरोग्य :पावसा���्यात जपा स्वत:ला, जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स, पावसाळा जाईल आरोग्यपूर्ण\nपावसाळ्यात आपल्याला अन्न, पाणी आणि डासांमुळे अनेक आजार होउ शकतात. यामध्ये तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉयड, लेप्टोस्पायरोस,कावीळ, डेंग्युआणि मलेरिया इत्यादी यांचाही समावेश आहे. ...\nआरोग्य :वजन कमी करण्यासाठी करू नका कार्बस् ना बाय बाय, उलट करा हेल्थी कार्बसचा आहारात समावेश\nआपल्या शरीराला कामे करण्यासाठी कार्बस्ची आवश्यकता असते. त्यामुळे अन्नातून कार्बस् म्हणजेच कार्बोहायट्रेड काढून टाकण्याएवजी हेल्दी कार्बस् खाणं फायद्याचं ठरेल. ...\nआरोग्य :वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसने वाढवला डोळ्यावरचा ताण, करा 'हे' उपाय\nवर्क फ्रॉम होममुळे तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यावरही ताण येतो. आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. हे साध ...\nआरोग्य :उघड्यावरचे पदार्थ चवीनं खाताय पण या गंभीर आजारांची माहिती मिळाल्यावर जाल विसरुन...\nपावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याच ...\nआरोग्य :Corona Vaccine : 2 ते 6 वयोगटातील मुलांच्या लसीची चाचणी सुरू, पुढील आठवड्यापासून दिला जाणार दुसरा डोस\nCorona Vaccine : चाचणीत भाग घेतलेल्या 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nRaj Kundra: शर्लिन चोपडा अन् पूनम पांडेसोबत राज कुंद्रानं केलेला करार; इतक्या नफ्याची झालेली डील\n सचिन वाझेमुळं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिने टळली; काय आहे कनेक्शन\n फरार आरोपी निवडणूक लढला, जिंकला व गावाचा प्रमुखही बनला; पोलिसांना पत्ताच नाही\nRaj Kundra: राज कुंद्राला अटक, बॉलिवूडला पहिला दणका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ‘ऑपरेशन क्लीन’ काय आहे\nAjit Pawar : 'पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे, कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करावं'\nRaj Kundra: पोर्नोग्राफी कंटेंटमधून राज कुंद्रा दिवसातून लाखो रुपये कमावायचा; जाणून घ्या रोजचे उत्पन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/crimes-against-lenders-charging-excess-interest", "date_download": "2021-08-02T05:01:04Z", "digest": "sha1:J367D4ZJ3AT66B4JZABWBVRZAHMJ3PA3", "length": 8538, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आक्रितच! लाख रूपयांना दिवसाला हजार रूपये व्याज!", "raw_content": "\n लाख रूपयांना दिवसाला हजार रूपये व्याज\nकर्जत : सावकारी पाशातून कर्जत मुक्त होताना दिसत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या धडक कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. एक लाखाच्या रकमेवर दिवसाला एक हजार व्याज घेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोलिसांत अवैध सावकारकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या सावकाराने व्याजापोटी कोरे धनादेश आणि स्विफ्ट कारचीही नोटरी करून घेतली होती हे विशेष. (Crimes against lenders charging excess interest)\nयेथील पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने संदीप कळसकर यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडुन ऑक्टोबर २०२० रोजी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते. मात्र, त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये असा होता. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले.\nआधी नडला मग रडला पोलिसाला कपडे काढून मारण्याची धमकी देणाऱ्याला हिसका\nया सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते.त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रवाढ रक्कम लावल्याने मुद्दलची रक्कमही ६ लाख रुपयांवर गेली. फिर्यादीने व्याजापोटी ३ लाख रुपये दिले. ३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील, असे आरोपीने त्यास धमकावले. आरोपी हे पैसे वसूल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करत होता. त्याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटर��� करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले होते.\n'माझी सध्या पैसे देण्याची परीस्थिती नाही, माझे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो' अशी विनंती फिर्यादी कळसकर यांनी केली. मात्र, आरोपीने काहीही ऐकले नाही. आरोपीच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती. त्यानुसार संदीप कळसकर यांच्या फिर्यादीवरून अवैद्य सावकारकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.\nसदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करीत आहेत.\nमी आत्महत्याच करणार होतो\nपोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या अवैध सावकारीविरुद्ध मोहिमेने गोरगरीब, सर्वसामान्यांची होणारी लूट थांबली आहे. ते देवदूत आहेत. दररोज दमदाटी आणि होणाऱ्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविण्याचे विचार मनात यायचे. पोलीस निरीक्षक यादव व पोलिसांनी मला जीवन प्रवाहात पुन्हा आणले. (Crimes against lenders charging excess interest)\n- संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव), फिर्यादी, कर्जत.\nकुणीही अवैध सावकारकी करून कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तू उचलून नेणे अगर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल, तर याद राखा. सावकाराकडून असा कोणताही प्रकार होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा. कोणत्याही तक्रारदारास सावकाराकडून कसलाही त्रास होणार नाही याची पोलीस काळजी घेतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tcnvend.com/mr/product-2.html", "date_download": "2021-08-02T06:07:33Z", "digest": "sha1:ZT5TAQAYNCKVXIW4BTPGN6QL543ZYHBR", "length": 6125, "nlines": 100, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "उत्पादन - टीसीएन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nटीसीएन-एनएससी -2 एन 24 एच हँड साबण निर्जंतुकीकरण एन 95 फेस मास्क वेंडिंग मशीन\nटीसीएन 24 तास सेल्फ-सर्व्हिस एन 95 सर्जिकल फेस मास्क वेंडिंग मशीन\nटीसीएन 24 तास सेल्फ-सर्व्हिस स्किन केअर फेस मास्क सर्जिकल मास्क हँड सॅनिटायझर वेंडिंग मशीन\nटीसीएन 24 तास सेल्फ-सर्व्हिस व्हेप ई-सिगारेट सीबीडी वेंडिंग मशीन वयाच्या पडताळणीसह\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nटीसीएन-डी 900-9 सी (22 एसपी) बेल्ट कन्व्हेयर कोशिंबीर भाजीपाला फळ कॉम्बो वेंडिंग मशीन निर्माता\nटीसीएन-डी 900-11 जी (22 एसपी) लिफ्ट सिस्टमसह ताजे हेल्दी फळ आणि कोशिंबीर वेंडिंग मशीन\nटीसीएन-सीईएल -9 सी (व्ही 11.6) 24 तास सेल्फ-सर्व्हिस कोशिंबीर भाजी फळ कॉम्बो वेंडिंग मशीन निर्माता\nटीसीएन-सीईएल -11 सी (व्ही 10.1) सेल्फ-सर्व्हिस कोशिंबीर भाजीपाला फळ हेल्दी फूड वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nटीसीएन-सीएससी -10 सी (व्ही 10.1) 24 तास सेल्फ सर्व्हिस कॉम्बो स्नॅक ड्रिंक टच स्क्रीन वेंडिंग मशीन\nटीसीएन-सीएससी -10 सी (व्ही 22) स्नॅक अँड ड्रिंक वेंडिंग मशीन\nटीसीएन-डी 720-8 सी (50 एसपी) टीसीएन टच स्क्रीन / उत्पादकातील स्नॅक आणि ड्रिंक बॉटलसाठी जाहिराती वेंडिंग मशीन\nटीसीएन-डी 720-10 जी (5 एचपी) स्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T05:24:11Z", "digest": "sha1:LMNAPTGQT3GFUWA5I7CSUK3U4PX2WGSI", "length": 79626, "nlines": 183, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "व्यवस्थेला जागं करण्यासाठी आम्ही संप पुकारला आहे! - द वायर मराठी", "raw_content": "\nव्यवस्थेला जागं करण्यासाठी आम्ही संप पुकारला आहे\nजेंव्हा स्वीडनच्या एका सोळा वर्षीय युवतीला हवामान-बदलाबाबत कृती करण्यासाठी चळवळ उभारावी वाटते..\nमंगळवारी ‘डेमोक्रॅसी नाऊ’च्या अमेरिकेतील स्टुडिओत घेतलेल्या तिच्या पहिल्याच विस्तारित मुलाखतीनिमित्त आम्ही एक सोळा वर्षीय स्वीडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग सोबत तब्बल तासभर चर्चा केली. ग्रेटा थनबर्ग हिने जगभरातील पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या लाखो लोकांना प्रोत्साहित केले आहे. मागच्या वर्षी तिने हवामानबदलाबाबत संप पुकारल��. दर शुक्रवारी शाळेतून रजा घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन थांबणे हा तिच्या साप्ताहिक संपाचा नित्यक्रम आहे. हवामानबदलासारख्या भयंकर आपत्तीविषयी कृती करण्याची सक्त गरज तिला वाटते आणि तिचा हा संप हेच अधोरेखित करण्यासाठी आहे.\nतिचा हा निषेधार्थ संप लगोलग जगभर पसरला आहे. शेकडोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी त्यांच्या स्थानिक शाळांत अश्याच प्रकारचा संप पुकारात तिला साथ देत आहेत. २०१८ ला सुरू झालेल्या तिच्या या संपामुळे ती पर्यावरण चळवळीत एक अग्रगण्य व्यक्तिमत्व बनली आहे. युरोपातील अश्या अनेक संपांमध्ये तिने सहभाग नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेत तसेच युरोपियन युनियनच्या संसदेत तिची वर्णी लागली आहे. या विषयासंदर्भात तीने पोप यांचीही भेट घेतली आहे आणि आज ती न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राइक’मध्ये सहभागी होण्याकरीता आली आहे. ती २३ सप्टेंबररोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामानविषयक शिखर परिषदेसही हजर राहणार आहे. मागील काही वर्षांपासून विमानप्रवास न करण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्रेटाला न्यूयॉर्कला येण्यासाठी झिरो-इमिशन नौकेतुन ट्रान्सॅटलांटिक प्रवास करावा लागला. सांटिअगो आणि चिलीला होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक शिखर परिषदेस हजर राहण्याचा तिचा विचार आहे.\nएमी गुडमन- “ग्रेटा थनबर्ग, डेमोक्रॅसी नाऊ च्या स्टुडिओत तुझं मनापासून स्वागत\nएमी- “तर ग्रेटा, तुझ्या नावाच्या उच्चारावरून बरेच वादविवाद आहेत, तू आमच्यासाठी तुझं पूर्ण नाव उच्चारून दाखवशील\nएमी- “आणि असे असते स्वीडिश भाषेत उच्चारणे\nएमी- “तू अमेरिकेत आल्यापासून येथील लोक तुला वेगवेगळ्या नावाने बोलवत आहेत, याला तू कसं जुळवून घेत आहेस\nग्रेटा- “कधी ते टूनबर्ग तर कधी थनबर्ग असं असतं. प्रत्येक जण याचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने करतो, आणि हे खूप मजेशीर आहे. कोणी याचा उच्चार चुकीचा केला तरी माझी काही हरकत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने उच्चार करतो, उच्चाराची कोणती एक पद्धत अशी चुकीची नाही.”\nएमी- “अच्छा, तर तुझ्या आईवडिलांनी तुझं नाव ठेवलं ते पुन्हा एकदा आम्हाला सांगशील.”\nएमी- “ग्रेटा, आज इथे तुझे मनापासून स्वागत तर आम्हाला सांग, तु पर्यावरण विषयक कृती-कार्यक्रमामध्ये कशी गुंतलीस तर आम्हाला सांग, ���ु पर्यावरण विषयक कृती-कार्यक्रमामध्ये कशी गुंतलीस तुला हवामानबदलाच्या संकटासंबंधित गंभीरता कोणत्या वयापासून वाटू लागली तुला हवामानबदलाच्या संकटासंबंधित गंभीरता कोणत्या वयापासून वाटू लागली\nग्रेटा- “माझ्यामते मी पहिल्यांदा या समस्येबद्दल ऐकलं तेंव्हा मी सात-आठ वर्षांची होते. त्यानंतर मी वयाच्या दहा-बारा वर्षी याबाबत अधिकाधिक वाचत गेले तेंव्हा मला याचं महत्व आणि या समस्येची गंभीरता समजली. जेंव्हा मी तेरा वर्षांची झाले त्यावेळी मी पर्यावरणविषयक चळवळीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता मी एक कार्यकर्ता आहे. मी माझ्या रिकाम्या वेळेत या विषयावर प्रात्यक्षिके करण्यासाठी ठिकठिकाणी जात होते, काही चळवळीत सहभागी झाले आणि काही संस्थांशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. पण तेंव्हा ते सगळं खूप संथ गतीने चालू होतं. मग मी स्वतः यात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. कदाचित याचा काही उपयोग होईल न होईल परंतु प्रभाव नक्कीच पडू शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी पर्यावरणासाठी शालेय संपापासून सुरुवात केली.”\nएमी- “तू जेंव्हा आठ वर्षांची झालीस तेंव्हा तुझ्या आयुष्यात एक प्रसंग आला. त्याबद्दल काही सांगशील\nग्रेटा- “होय, जेंव्हा मी याबद्दल वाचत होते आणि मला हळूहळू समजत होतं की हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यावेळेस मी अत्यंत निराश झाले. जेंव्हा तुम्हाला कळतं की हा विषय कसा महत्वाचा आहे, परंतु आजूबाजूला कोणीही याबाबतीत गंभीर नसतं, “विषय महत्वाचा आहे परंतु मी माझ्या आयुष्यातही व्यस्त आहे”, अश्या प्रतिक्रिया मिळतात तेंव्हा कळतं की कोणीही तार्किक वागत नाहीये म्हणून हे सगळं मला विचित्र वाटत होतं.”\nएमी- “तर्कशुद्ध विचार काय असायला हवा\nग्रेटा- “काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या समाधानी जीवनपद्धतीतून बाहेर पडून हे लक्षात घेतले पाहिजे की आपण आजपर्यंत जसे राहत आलोय तसे न राहता काही कठोर पावलं उचलणे गरजेचं आहे, जेणेकरून आपण योग्य दिशेने पुढे जात राहू. पण हे कोणी करताना दिसत नाही. माझे आईवडील, माझे वर्गमित्र-मैत्रिणी, नातेवाईक सर्व जस चालू आहे तसच राहत होते. कोणालाही या विषयाच्या गांभीर्याची काळजी नव्हती आणि हे खूप निराशाजनक होतं.”\nएमी- “आणि तू नैराश्याच्या गर्तेत गेलीस.”\n याच्यामागे बरीच कारणं होती पण सगळ्यात मोठं कारण हेच. कारण याबाबत को���ीच काहीच का करत नाही हा विचार करून मला दुःखी वाटत. सगळंच खूप विचित्र आणि विषण्ण करणारं होतं. यानंतर मी किमान एक वर्ष तरी निराशेच्या गर्तेत गेले.”\nएमी- “तू बोलणं बंद केलं”\nग्रेटा- “हो, मी बोलणंही बंद केलं होतं. मला सीलेक्टिव्ह म्युटीजम आहे.. म्हणजे होता. असं म्हणतात की ही समस्या हळूहळू निघून जाते. – मी काही निवडक लोकांशीच संवाद करू शकते जसं की माझे शिक्षक, माझे आईवडील, कुटुंबातील काही व्यक्ती, इत्यादी. मी जवळजवळ जेवण करणं सोडून दिलं होतं आणि ही खूप मोठी समस्या होती. नैराश्यामुळे माझं बरचसं वजन उतरलं, कारण त्यावेळी काहीच महत्वाचं वाटत नव्हतं.\nपण मी नव्याने उभी राहिले, आणखी चांगलं बनण्यासाठी. मी खूप काही करू शकते ही प्रेरणाच याच्यामागे होती. एकेठिकाणी बसून वेळ घालविण्यापेक्षा आपणही प्रभाव पाडू शकणारं काम करू शकतो. म्हणून मी पर्यावरण कार्यकर्ता बनले. याने खरंच खूप मदत झाली. जितक्या प्रामाणिकपणे मी या चळवळीत स्वतःला गुंतवून ठेवते आहे तितकं मला आनंदी वाटतं, कारण मला जाणवत राहतं की मी महत्वाचं, अर्थपूर्ण काम करते आहे.”\nएमी- “अच्छा, तर एकवर्षापूर्वी तू जे काही केलं त्याबद्दल बोलूया. तू त्यावेळी पंधरा वर्षांची होतीस. सुरुवातीला तू रोज स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन बसत होतीस का\nग्रेटा- “हो, प्रत्येक शालेय दिवस असे पूर्ण तीन आठवडे मी संसदेसमोर जाऊन बसत होते. स्वीडनच्या निवडणूकांनंतर थांबण्याचा माझा निर्णय होता. परंतु जेंव्हा आपण प्रत्यक्षात एक प्रकारचा प्रभाव समाजात तयार करत आहोत तर असं थांबायचं का आपण हे चालू ठेऊ शकतो असा विचार करून मी आणि इतर शाळेतील संप करणारे विद्यार्थी यांनी मिळून दर शुक्रवारी हे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, ती तारीख ७ सप्टेंबर. “फ्रायडेज फॉर फ्युचर” असं आम्ही या चळवळीला नाव दिलं आहे.”\nएमी- “एक पंधरा वर्षीय युवा, पूर्ण दिवस स्वीडिश संसदेच्या पायऱ्यांवर बसून असते या सगळ्याला स्वीडनच्या खासदारांनी कशी प्रतिक्रिया दिली\nग्रेटा- “सुरुवातीला कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, ते सरळ निघून जात”.\nएमी- “तू काही चिन्ह सोबत बाळगत होती का\nग्रेटा- “हो, लाकडापासून बनलेलं एक मोठं चिन्ह”..\nएमी- “आणि त्यावर काही लिहलं होतं\nग्रेटा- “होय, “Skolstrejk för Klimatet.” -‘पर्यावरणासाठी शालेय संप’…आणि सोबत मी काही पत्रकं वाटत असे. ज्यावर “आम्ही लहान मुले ���हसा जसं तुम्ही सांगाल तसं वागत नाही, जसे तुम्ही वागता तसे वागतो आणि तुम्ही माझ्या भविष्याबाबत चिंतीत नाही तसेच मीही तुमच्याबाबत नाही म्हणून मी पर्यावरणाखातर शालेय संप पुकारला आहे”.. त्या पत्रकांच्या मागे मी अनेक तथ्य लिहण्यात बराच वेळ खर्च केला जेणेकरून सगळ्यांपर्यंत वस्तुस्थिती पोहचेल. पण सुरुवातीला कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. सर्व सरळ निघून जात. जेंव्हा संसदेसमोर काही माणसं हळूहळू जमू लागली तेंव्हाही सांसद, नेतेमंडळीनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. एक वेळेस ते सगळं खूप हास्यास्पद वाटू लागलं, कारण मी रोज अगदी रोज त्यांना पाहत होते, नंतर दर शुक्रवारी पाहत होते. पण त्यांच्यापैकी कोणीही येऊन मला विचारलं नाही. मग हळूहळू “हाय, गुड मॉर्निंग” म्हणायला त्यांनी सुरुवात केली. मीही त्यांना “गुड मॉर्निंग” करत असे, याव्यतिरिक्त काही नाही. आणि जेंव्हा हे सर्व प्रकाशझोतात येऊ लागले, प्रसिद्ध होऊ लागले तेंव्हा साहजिकच त्यांनी याचा फायदा उचलायला सुरुवात केली, “आम्ही ग्रेटा आणि इतर संप करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थनच करतो” यासारखे वक्तव्य करून फायदा मिळवत होते.”\nएमी- “तू त्या पत्रकांच्या मागे कोणती तथ्यं लिहत होती, ते तुला आठवत आहे का\n आज ती तथ्य अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. ती अश्या स्वरूपाची होती- वनस्पती आणि प्राण्यांच्या दोनशे प्रजाती दररोज नष्ट होत आहेत, आज आपण सहाव्या मोठ्यास्वरूपातील नामशेष होण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला उभे आहोत. स्वीडनचे कार्बन उत्सर्जनच्या मानक, प्रत्येक स्वीडिश नागरिक सरासरी एक वर्षात किती कार्बन उत्सर्जित करतो याबाबत काही आकडे.. असे काही तथ्य मी मांडत होते.”\nएमी- “एक सोळा वर्षीय युवा पर्यावरण कार्यकर्ता आपल्यासोबत आहे जिने मागच्या वर्षी तिच्या शालेय जीवनात पर्यावरण रक्षणहेतू संप पुकारला. हवामानबदल सारख्या भयंकर आपत्तीवर ठोस कृती करणेबाबत मागणीसाठी दर शुक्रवारी शाळेपासून रजा घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर निदर्शन करण्यासाठी थांबायचे सातत्यपूर्ण प्रयत्न तिने केले आहेत. येत्या शुक्रवारी (२० सप्टेंबर १९) ती व्हाईट हाउस समोरही निदर्शने करणार आहे.\nतर, ग्रेटा तू जगभर प्रसिद्ध होण्यापूर्वी तुला आम्ही पोलंड मध्ये भेटलो होतो. तिकडे येण्यापूर्वी आम्ही तुझ्या ट्विटर फीड वरील ट्विट्स आण�� हॅशटॅग पाहिले होते. त्यावेळी तू पंधरा वर्षांची होती. एक पंधरा वर्षांची युवा कार्यकर्ता जी ‘Asperger’ या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे निदान केंव्हा झाले तुझ्या या पर्यावरणसंबंधित तुझ्या कामात हे सर्व तुला कसे मदत करते तुझ्या या पर्यावरणसंबंधित तुझ्या कामात हे सर्व तुला कसे मदत करते\nग्रेटा- “जेंव्हा मला कोणत्या गोष्टीत रस निर्माण झाला तर मी त्या गोष्टीत अत्यंत बारकाईने लक्ष केंद्रित करते. या विषयावर नवनवीन शिकत राहण्यासाठी मी न थकता अगदी तासन्तास याबाबतीत वाचन करण्यात घालवू शकते. हे औटीजमच्या स्पेक्ट्रम वरील माणसांत सामान्य गोष्ट आहे. आणि हेच कारण आहे ज्यामुळे मी इतरांच्या तुलनेत पर्यावरणाच्या विषयाला गंभीरतेने घेत आहे. सर्व जण म्हणत की हा विषय महत्वाचा आहे तरीही याकडे दुर्लक्ष करून सर्व स्वतःच्या आयुष्यात मग्न राहू शकत होते याच परस्परविरोधी गोष्टींत बिंदू जोडण्यात मला कठीण वाटत. तुम्ही काय बोलता, काय करता, कसे वागता आणि तुम्हाला असलेली माहिती याबाबत परस्परविरोधी भूमिका घेणे ही दुहेरी नैतिकता मला समजत नाही. हेच माझ्यासाठी ‘संज्ञानात्मक अनियमितता’ (cognitive Dissonance) आहे. मला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती मी करते. म्हणून हो, याने मला मदतच झाली.”\nएमी- “या औटीजम स्पेक्ट्रम ला तू तुझी सुपरपॉवर मानते. ते का\nग्रेटा- “कारण हे मला माझ्या आयुष्यात एक वेगळा दृष्टीकोन देतो. मी त्या वेगळ्या दृष्टीने पाहते जे इतर नाही पाहू शकत. मला ही गोष्ट इतरांपासून वेगळी बनवते. म्हणून ही माझी सुपरपॉवर आहे. मला माझं हे असं वेगळं असण्याचा अभिमान आहे. आजच्या समस्यांवर आऊट ऑफ बॉक्स विचार करणे गरजेचे आहे. आजच्या घडीला असे आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे, वेगळ्या दृष्टीकोण बाळगणारे लोक आपल्या व्यवस्थेत असली पाहिजेत. हे एक सुपरपॉवर नेहमीच ठरते असं नाही. त्याचा त्रासही होतो, जो बऱ्याच लोकांना होत नाही. हा त्रास सहन करणे गरजेचे असते कारण हव्या त्या परिस्थितीत जगणे सर्वाना शक्य होत नाही, माझी नव्हती. पण आता आहे. “\nएमी- “तर, ग्रेटा आम्हाला सांग तू काय विचार केला आहेस तुझ्या भविष्याबद्दल तू तुझं जीवन कशाप्रकारे पाहतेस तू तुझं जीवन कशाप्रकारे पाहतेस अर्थात आता तू दर आठवड्याला पर्यावरण कार्यकर्ता या नात्याने संप पुकारतेस. तुझ्या अमेरिकेतील कामाबद्दलही बोलू, पण त्याआधी तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांबद्दल काही सांग, जसं की तू काय खाते अर्थात आता तू दर आठवड्याला पर्यावरण कार्यकर्ता या नात्याने संप पुकारतेस. तुझ्या अमेरिकेतील कामाबद्दलही बोलू, पण त्याआधी तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांबद्दल काही सांग, जसं की तू काय खाते, कोणते कपडे वापरते, कोणते कपडे वापरते, कसा प्रवास करते, कसा प्रवास करते\nग्रेटा- “माझ्यामते मी तीन-चार वर्षे झाली विमान प्रवास करणे सोडून दिले आहे. कारण हवेतून होणाऱ्या प्रवासाचा वातावरणावर होणारा परिणाम विमानव्यवसायाचा वातावरणावर जागतिक पातळीवर गंभीर परिणाम दिसून येतो. आणि माझ्या या गोष्टींचा माझ्या कुटुंबावर ही परिणाम होतो, त्यांना सुट्ट्यांत बाहेर जाण्यात अडचणी येतात. मी खरोखर एक त्रासदायक मुलगी आहे.. पण नंतर मी त्यांनाही विमानप्रवास न करण्यास मनविण्यात यशस्वी झाले. सर्वात आधी माझी आई, बाबा आणि बहीण..\nमी नंतर पूर्ण शाकाहारी(vegan) बनले. गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करणे आणि वापरणे यावर मी स्वतः बंधनं घातली आहेत. ही ‘गरज’ अत्यंत निकडीची असेल तरच खरेदी यावर अवलंबून आहे. अश्या छोट्या छोट्या गोष्टींतुन मी पर्यावरण विषयक समस्यांना माझ्या दैनंदिन जीवनात अधोरेखित करत असते.”\nएमी- “पूर्ण शाकाहारी(vegan) असणे म्हणजे नेमके काय ते आम्हाला सांग”\nग्रेटा- “याचा अर्थ मी असे कोणतेही प्रॉडक्ट्स वापरत नाही जे प्राण्यांपासून येतात”.\nएमी- “कोणतेच प्रॉडक्ट्स नाही\nग्रेटा- “नाही, कोणतेच नाही. नैतिकता आणि पर्यावरण या दोन्ही कारणांमुळे मी कोणतेही असे प्रॉडक्ट वापरत नाही.”\nएमी- “तू कधीच नवे कपडे खरेदी करत नाही\nग्रेटा- “नाही, एकतर मी वापरलेले कपडे खरेदी करते अथवा कोणाचेतरी कपडे मिळतात ते वापरते, स्वतःचेही कपडे जपून ठेवते, नाहीतर माझ्या बहिणीचे वापरते किंवा माझ्या आईचे जुने कपडे किंवा माझ्या वडिलांचे जुने कपडे वापरते.”\nएमी- “आम्ही तुला दक्षिण पोलंडच्या काटोवाईज शहरात भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक शिखर परिषदेत पाहिले होते. आम्हाला सांग तू तिथे कशी पोहचली आणि तू विमानप्रवास करत नाहीस, तर तू कशी प्रवास करते याबद्दलही सांग.”\nग्रेटा- “मी बस, ट्रेन, इलेक्ट्रिक कार आणि बोटीतून प्रवास करते आहे. असा प्रवास खूप वेळखाऊ आहे पण जर माझ्याकडे असा प्रवास करण्याची संधी असून तो मी का करू नये मी असंही म्हणत नाही की सर्वांनी विमानप्रवास करणे टाळून बोटीतून प्रवास करावा, पण मला तो शक्य आहे.\nएमी- “दक्षिण पोलंडच्या काटोवाईज शहरात भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक शिखर परिषदेत आम्ही तुला भाषण करताना पाहिलं होतं. ज्यामध्ये तू संयुक्त राष्ट्राच्या जनरल सेक्रेटरी यांना आणि तेथे उपस्थित सर्व सदस्यांना उद्देशून काही सांगू इच्छिते आहे.”\nग्रेटा- “आज आपण दररोज शंभर मिलियन(दहा करोड) बॅरल्स तेल वापरतो. या तेलवापरावर काही राजकीय उपाय उपलब्ध नाही. ते तेल जमिनींत राहण्यासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. आपण फक्त नियमांच्या जोरावर या जगाला वाचवू शकत नाही. नियम हे काळानुसार बदलले पाहिजेत. आम्ही येथे जागतिक नेत्यांना आमच्या भविष्याची काळजी करा म्हणून विनंती करायला आलेलो नाही. त्यांनी आमच्याकडे याआधीही दुर्लक्ष केलं होतं, यापुढेही करतील. त्यांना आवडो अथवा न आवडो बदल होणार, भविष्यात येणाऱ्या समस्यांना दोन हात करण्यासाठी आणखी लोक येतील. जर आज हे नेते लहान मुलांसारखे वागत असतील, तर आम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल जी त्यांनी खूप पुर्वीच घ्यायला हवी होती. हेच सांगायला आज आम्ही येथे आलो आहोत. धन्यवाद.”\nएमी- “ही आहे पंधरा वर्षांची युवा कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग तर ग्रेटा, तू हे भाषण करताना हसत होती ते का तर ग्रेटा, तू हे भाषण करताना हसत होती ते का\nग्रेटा- “ज्याप्रकारे मी हे सर्व बोलत होते, हे सर्व मला मजेशीर वाटत होतं. हे भाषण खूप क्रांतिकारक झाले आहे- संयुक्त राष्ट्रांच्या जनरल सेक्रेटरींच्या उपस्थितीत असं काही बोलणेच मुळात क्रांतिकारक आहे. मला हे भाषण चांगलंच आठवतं, कारण मी जेंव्हा याची तयारी करत होते, तेंव्हा माझ्या वडिलांनी हे वाचलं होतं. त्यांच्यामते, “तू असं काही सर्वांसमोर बोलू शकत नाही, हे खूपच क्रांतिकारक आहे. तू असं बोलून स्वतःला आणि सर्वांना लाजिरवाणी परिस्थिती आणशील, तू हे नाही बोलू शकत”, आणि मी फक्त ओके म्हणाले आणि भाषण अर्धवट ठेवलं.”\nएमी- “तुला आणखी काय म्हणायचं होतं\nग्रेटा- “आपण फक्त नियमांनुसार चालून या जगाला नाही वाचवू शकत. याही पुढे जाऊन मी असं म्हणणार होते की- जर पुढे हे जग असेल की नसेल याची शाश्वती नाही तर मी माझ्या भविष्यासाठी अभ्यास का करू आणि असं बरच काही. मी हे वाक्य त्या लिखाणात टाकलं नाही, जेण��करून माझे वडील ते पाहतील. त्यांनी या भाषणाचा खूपच ताण घेतला होता. पण मी पुढची वाक्यं लक्षात ठेऊन घेतली आणि भाषणादरम्यान म्हणली सुद्धा”.\nएमी- “तू पोलंड नंतर पुढेही जागतिक आणि प्रादेशिक संस्थांना संबोधित करत राहिलीस. जसे की, एप्रिलमध्ये तू युरोपियन युनियनच्या संसदेतील सभासदांसमोरही हा मुद्दा उपस्थित केला आहेस. जेंव्हा पॅरिसमधील नोत्रे-दाम चर्चला आग लागली होती तेंव्हा संसदेत यावर कृती कार्यवाहीची जशी घाई केली गेली तशी घाई याही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी करावी अशी तू विनंती केली आहेस.”\nग्रेटा- “पॅरिसमधील नोत्रे-दाम जळताना काल अख्ख्या जगाने अत्यंत दुःखद भावनेने पाहिलं. काही इमारती फक्त इमारती नाहीत, नोत्रे-दाम पुन्हा एकदा उभं राहील. नोत्रे-दाम चा पाया मजबूत आहे अशी मला आशा आहे. पण आमच्या विचारांचा पाया आणखी मजबूत आहे अशीही आशा आहे. पण तो नाहीये याची मला भीतीही आहे.”\nएमी- “तुझ्या युरोपियन युनियनच्या संसदेपर्यंतच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांग”\n मी ट्रेनने प्रवास करत तिकडे पोहचले. मला तेथील भाषण व्यवस्थित आठवतं. ते मी आदल्या रात्री पुन्हा लिहलं होतं कारण, भाषणाच्या आदल्या संध्याकाळीच नोत्रे-दाम ला भीषण आग लागली होती आणि याचा माझ्या भाषणात उल्लेख करणे मला आवश्यक वाटले. ती एक तणावपूर्ण रात्र होती. मला आठवतं, – त्याच भाषणात मी भयंकर अस्वस्थ झाले होते आणि मला रडू कोसळले कारण मी ज्या विषयावर बोलत होते ते सर्व खूपच भावनिक होतं, जैवविविधतेचे आणि जंगलांचे होणारे नुकसान, महासागरांत वाढणारी आम्लता, इत्यादी. मी त्यावेळी अचानक दुःखी आणि निराश झाले होते.”\nएमी- “चला, दुसऱ्या एका व्हिडीओ क्लिपकडे वळू”\nग्रेटा- “सतत होणारी जंगलतोड, विषारी वायूप्रदूषण, कीटक आणि वन्यजीवांच्या प्रजातींचा होणारा नाश, महासागरांत वाढणारी आम्लता हे सर्व आपल्या अर्थसंपन्न अश्या जीवनशैलीमुळे बनलेल्या हेकेखोर स्वभावाचे विनाशकारी परिणाम आहेत.\nयानंतर मी रोमला गेले.”\nएमी- “म्हणजे तू पोप यांना भेटण्यासाठी म्हणून रोमला गेली”\nग्रेटा- “हो, रोम, इटलीच्या लोकसभेला आणि पोप यांना भेट देण्यास गेले होते. यानंतर मी लंडनला गेले.”\nएमी- “तू जेंव्हा पोप यांना भेटली, तेंव्हा तू त्यांना काय म्हणालीस आणि त्यांनी हवामान बदलावर काय प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी हवामान बदलावर ��ाय प्रतिक्रिया दिली\nग्रेटा- “हो, या विषयावर बोलणारे पोप हे पूर्वीपासूनच एक स्पष्टवक्ते आहेत. ते याविषयावर बोलतात ही खरोखर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मला मी जे करत आहे ते असेच सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आणि माझे समर्थन केले. मला त्यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांच्यासोबत बोलण्याची मौल्यवान संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.”\nएमी- “तू जेंव्हाही अशी भाषणं देतेस, तेंव्हा कोणाचा सल्ला घेते तुला आम्ही जेंव्हा पोलंडमध्ये पाहिलं होतं तेंव्हा तुझ्यासोबत त्या कार्यक्रमात एक प्रसिद्ध हवामान-वैज्ञानिक होते, केव्हीन अँडरसन. अगदीच स्पष्टपणे बोलायचं झालं तर, त्यांचं असं म्हणणं होतं की, तुला जास्तीत जास्त बोलायला वेळ मिळायला हवा, त्यांच्यादृष्टीने त्यांच्यापेक्षा तू जास्त महत्वाची व्यक्ती आहेस. तुम्ही दोघेही सोबतच बसला होतात. तू कधी हवामान-वैज्ञानिकाशी बोलली आहेस तुला आम्ही जेंव्हा पोलंडमध्ये पाहिलं होतं तेंव्हा तुझ्यासोबत त्या कार्यक्रमात एक प्रसिद्ध हवामान-वैज्ञानिक होते, केव्हीन अँडरसन. अगदीच स्पष्टपणे बोलायचं झालं तर, त्यांचं असं म्हणणं होतं की, तुला जास्तीत जास्त बोलायला वेळ मिळायला हवा, त्यांच्यादृष्टीने त्यांच्यापेक्षा तू जास्त महत्वाची व्यक्ती आहेस. तुम्ही दोघेही सोबतच बसला होतात. तू कधी हवामान-वैज्ञानिकाशी बोलली आहेस\nग्रेटा- “हो, अनेकदा. मी त्यांना सल्ले विचारत असते जसे की, कोणतेही हवामान विषयक तथ्य मांडताना ते कसे मांडावेत, तथ्यांबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये अश्या भाषेत ते मांडणे जरुरीचे असते, माझ्या भाषणातील तथ्ये अचूक आहेत याबाबत सल्लामसलत करण्यासाठी त्यांना मी माझी भाषणं वाचायला देते. कित्येकवेळा मी त्यांना ईमेल किंवा मेसेज करून मजकूर पाठवते आणि ते मला त्वरित उत्तर देऊन खूपच मदत करतात.”\nएमी- “ग्रेटा, तुला हवामानबदल आणि त्याला न्याय देणे याबाबत काय वाटते हे आम्हाला विस्तृतपणे सांग”\nग्रेटा- “माझ्यामते या मुद्द्याला वेगवेगळ्या पद्धतीनेही मांडता येऊ शकते. पण सर्वात महत्वाचा मुद्दा हा की, ज्यांच्यामुळे ही समस्या वरचेवर वाढत जाऊन एक गंभीर रूप घेत आहे त्यांना याची झळ सर्वात कमी बसते किंवा बसतही नसते असं म्हणता येईल. या समस्येची झळ ज्यांना सर्वात जास्त बसते त्यांच्यावर अन्याय होऊ नय��� म्हणून आपण मदत त्यांना केली पाहिजे.”\nएमी- “तर, ग्रेटा तू जगभरातील अश्या प्रेरणादायी चळवळींचा भाग आहेस. तू ब्रिटनला जाऊन ब्रिटिश संसदेत हा विषय मांडलास, तिथल्या ‘एक्सटींशन रिबेलीयन प्रोटेस्ट’मध्येही तू बोललीस, त्याबद्दल आम्हाला सांग.”\nग्रेटा- “आपण सध्या अस्तित्ववाद, पर्यावरणीय आणि हवामानबदलाच्या संकटांना तोंड देत आहोत, जे पूर्वी संकट म्हणूनही पाहिले जात नसत, जे विषय दशकांपासून दुर्लक्षित आहेत. माणसं आणि त्यांचे नेतेमंडळींनी ही संकटं बरीच वर्षे नजरेआड केली आहेत. पण यापुढे ती दुर्लक्षित होणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेऊ.”\nएमी- “ग्रेटा, तू ‘एक्सटींशन रिबेलीयन’मधील एका गटाला संबोधित करत होतीस. आम्ही जेंव्हा पोलंडमध्ये होतो तेंव्हा या चळवळीची अगदीच सुरुवात झाली होती. ते त्यावेळी ब्रिटनमधील एक्झोनमोबीलचे मुख्यालय यासारख्या इतर महत्वाच्या जागांवर स्वतःला जमवत होते. अश्या चळवळींचे महत्व आणि त्यांची गरज याबद्दल आम्हाला सांग.”\nग्रेटा- “होय, ‘एक्सटींशन रिबेलीयन’ ही चळवळ मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण करणारी ठरली. ते सामाजिक पातळीवर अज्ञाभंग करणे हे प्रभावी साधन म्हणून वापरत होते. त्यांचे म्हणणे होते की, ‘आम्ही जर का असे केले नाही तर आमच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष देणार नाही’. ते जे करत आहेत ते अविश्वसनीय आहे. याचबरोबर ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ आणि इतर अनेक अश्या चळवळी एकत्रितपणे काम करू शकतात. माझ्यामते, आम्ही पर्यावरणविषयक समस्यांना प्राथमिकता देण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे आणि हे या सर्व चळवळींचा एकत्रित परिणाम आहे. माणसांना आता हळूहळू ही समस्या किती गंभीर आहे हे समजू लागले आहे आणि हे एक चांगले लक्षण आहे. अर्थात हे पुरेसे नाही, परंतु तरीही काहीच नासण्यापेक्षा काहीतरी असणे महत्वाचे असते.”\nएमी- “ग्रेटा थनबर्ग आज आपल्यासोबत डेमोक्रॅसी नाऊच्या स्टुडिओत उपस्थित आहे. ती न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राइक’मध्ये सहभागी होण्याकरीता अमेरिकेस आली आहे. २३ सप्टेंबररोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामानविषयक शिखर परिषदेसही ती हजर राहणार आहे. काही वर्षांपर्यंत हवेतून प्रवास न करण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्रेटाला न्यूयॉर्कला येण्यासाठी झिरो-इमिशन नौकेतुन ट्रान्सॅटलांटिक प्रवास करावा लागला आहे.\nग्रेटा तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला सांग.”\nग्रेटा- “मी झिरो-इमिशन नौकेतुन प्रवास करत इकडे आली आहे. हा एक खूप चांगला अनुभव होता. जास्तीत जास्त लोकांनी अश्या प्रकारच्या प्रवासाची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला वाटत असेल की, हा प्रवास धडकी भरविणारा अत्यंत कठीण असा असावा. परंतु मी सांगू इच्छिते की मला अजिबात तसे वाटत नाही. या दोन आठवड्यांच्या प्रवासादरम्यान मला जराही आजारी पडल्यासारखे वाटले नाही. आम्ही बऱ्याच वेगात आलो. आम्ही ३० नॉट चा वेग दोनवेळा गाठला होता, जो एका नौकेसाठी अति-वेगवान आहे.”\nएमी- “तुझ्यासाठी महासागरातून प्रवास हा नवीनच असेल, तुझ्या या प्रवासाबद्दल थोडं सांग”\nएमी- “बहुतेक लोक असा प्रवास कधीच करत नाहीत.”\nग्रेटा- “नौकेतून प्रवास करण्यापूर्वी मी स्वतःशी ठरवून घेतलं होतं की कोणत्याच अपेक्षा करायच्या नाहीत आणि पूर्णपणे याचा आनंद लुटायचा. त्यामुळे माझ्यासाठी हा पूर्ण प्रवास एक चांगला अनुभव ठरला.”\nएमी- “तू संपूर्ण प्रवासात समुद्रामुळे आजारी नाही पडलीस\nग्रेटा- “नाही. भरपूर डॉल्फिन मासे आणि इतर वन्यजीव पाहात, हा प्रवास माझ्यासाठी एक विस्मरणीय अनुभव ठरला. रात्रीच्या शांततेत आकाशातील तारे अगदी स्पष्टपणे दिसतात, आपण अगदी आपली आकाशगंगाही पाहू शकतो. संपूर्ण प्रवासात असं डिसकनेक्टेड राहणं मला अत्यंत आवडलं. अर्थात गरज पडल्यास सॅटेलाइट फोन होताच सोबतीला.”\nएमी- “तुझ्या काळ्या रंगाच्या नौकेवर पांढऱ्या अक्षरात ‘युनाईट बिहाइंड सायन्स’ (विज्ञानासाठी/मागे एक व्हा) असं लिहलं होतं. तू हे का निवडलं\nग्रेटा- “मी ते वाक्य निवडलं. आपण एका प्रवासाला निघालो आहोत असं म्हणत त्यांनी मला नौकेवर काहीतरी लिहण्याची संधी दिली आणि मी लगेच म्हणाले, हो का नाही. पण काय लिहावं हे समजत नव्हतं. मी हा वाक्यप्रयोग वापरला कारण मला असं वाटतं, लोकांनी हेच करावं. त्यांनी विज्ञानाची कास धरून एकत्र यावं. तेच करण्याची गरज आहे.”\nएमी- “ग्रेटा, न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्रात अभिप्रायपर लेखांचा एक स्तंभ असतो, यावेळी तिथे ख्रिस्तोफर काल्डवेल यांनी ‘पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गच्या क्रियाशिलतेतील समस्या: लोकशाहीच्या विपरीत जाणारा तिचा क्रांतिकारक दृष्टीकोण’ या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध केला आहे. काल्डवेल लिहतात, ‘मिस थनबर्ग या लोकशाहीच्या मंचावर वादविवाद करण्यास अपात्र आहेत’ त्यांनी लेख संपवताना लिहले आहे, ‘योग्य वेळेची वाट पाहणे आणि निरीक्षण करणे या दोन गोष्टी लोकशाहीमध्ये आवश्यक असतात. संयम आणि चिकाटी अंगी बाळगणे हे लोकशाहीतील अत्यंत महत्वाचे सद्गुण आहेत. हवामानबदल ही महत्वाची समस्या आहेच, परंतु आपण घाई केलीच पाहिजे असं म्हणणे म्हणजे आणखी गंभीर समस्येला आमंत्रण आहे.’ तुला याबद्दल काय म्हणायचे आहे\nग्रेटा- “विज्ञानाची कास धरून एकत्र व्हा, याव्यतिरिक्त मी त्यांना काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी मीच सांगत आहे असे नाही, माझेच ऐकले पाहिजे असंही काही नाही आणि मी हे वारंवार सांगत आली आहे. मी फक्त एवढेच सांगते आपल्याला वैज्ञानिकांचे ऐकले पाहिजे.”\nएमी- “त्यांनी त्यांचा लेखाचा शेवट सर्वांनी वाट पहावी असं लिहून केली आहे”\nग्रेटा- “हो, आपण गेल्या ३० वर्षांपासून वाटच पाहतो आहोत, अत्यंत संयमाने आपण सर्व परिस्थितीचं निरीक्षण करत आलो आहोत. माझ्यामते आता ती वेळ आली आहे जेंव्हा आपण या समस्येची निकड समजून घेऊन काहीतरी ठोस केलं पाहिजे.”\nएमी- “एकीकडे ट्विटरसारख्या सोशल मीडियावर लोकांकडून तुझी वाहवा होत असताना दुसरीकडे तुझ्यावर कठोर टीकाही होत आहेत. तुला या कठोर टिकांबद्दल काय वाटतं\nग्रेटा- “तुम्ही याला वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहू शकता. लोकं प्रत्यक्ष काही चांगलं काम करण्यापेक्षा असा वेळ घालवतात, अर्थात हे दुःखद तर आहे. परंतु तुम्ही या गोष्टीकडे सकारात्मक दृष्ट्याही पाहू शकता, जसे की तुमचा समाजावरील प्रभाव इतका मोठा आहे की काही लोकांच्या आत्मविश्वासाला धक्का लागतो आणि याचा अर्थ तुम्ही बदल आणत आहात. माझ्यामते या चळवळीने बराच फरक पडला आहे नाहीतर इतक्या लोकांनी त्यांचा मूल्यवान वेळ आमची थट्टा आणि बदनामी करण्यात घालविला नसता.”\nएमी- “मला आता पर्यावरण कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल बोलायचं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवी-हक्क विभागाच्या हाय कमिशनर आणि चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट यांनी तुझ्यासह इतर कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल वक्तव्य केलं आहे.”\nमिशेल बॅचलेट- “पर्यावरणविषयक मानवी-हक्क रक्षणकर्ते यांच्यावर सगळीकडून विशेषतः लॅटिन अमेरिकेतून होणाऱ्या हल्ल्यांची कार्यालयाने आणि विशेष अधिकाऱ्यांनी न���ंद घेतली आहे. मी या हिंसेने आणि जे स्वतःच्या व येणाऱ्या पिढीवर येऊ घातलेल्या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्य करणारे ग्रेटा थनबर्ग व इतर युवा कार्यकर्ते यांचेवर होणाऱ्या शिवीगाळमुळे अत्यंत निराश झाली आहे. पर्यावरणविषयक हक्क-रक्षणकर्ते आणि इतर कार्यकर्त्यांनी ज्या मागण्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत त्या लक्षवेधक आहेत. आपण त्यांच्या हक्कांचा आदर, रक्षण आणि त्यांची पूर्तता केली पाहिजे.”\nएमी- “या होत्या मिशेल बॅचलेट, संयुक्त राष्ट्राच्या मानवी-हक्क विभागाच्या हाय कमिशनर आणि चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष, जिथे यावर्षी डिसेंम्बरमध्ये संयुक्त राष्ट्राची पर्यावरणविषयक शिखर परिषद(COP25) आयोजित केली आहे. ग्रेटा याठिकाणी उपस्थित असणार आहे. ही परिषद ब्राझीलमध्ये होणार होती, परंतु या देशाचे अति-उजवे, हवामानबदल नाकारणारे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी परिषदेचं यजमानपद मागे घेतलं.\nग्रेटा, मिशेल बॅचलेट यांनी कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात बोलताना तुझा विशेष उल्लेख केला आहे, याबद्दल तुला काही बोलायचे आहे आणि तुझ्या शिखर परिषदेसाठी भविष्यातील योजना काय आहेत आणि तुझ्या शिखर परिषदेसाठी भविष्यातील योजना काय आहेत\nग्रेटा- “हो, बऱ्याच हवामान आणि पर्यावरण कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. काही घटनांमध्ये त्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत या प्रकरणांमध्ये आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, माझ्यावर नाही. ज्या गोष्टींना आपण गृहीत धरले पाहिजे ते म्हणजे- एक सजीव जग आणि त्याचे कार्यशील वातावरण आणि आपण याचसाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहोत हे भयानक आहे. लोकांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत आहे याचा विचारही करवत नाही. मला असे बरेच कार्यकर्ते माहित आहेत ज्यांच्यावर ऑनलाईन हल्ले होतात, ज्यांची काही नेते मंडळींकडून आणि प्रसिद्ध पत्रकारांकडूनही थट्टा उडवली जाते. अश्या कार्यकर्त्यांवर हल्ले कसे काय करू शकतात हे मात्र मला समजत नाही.”\nकधी कधी हे कार्यकर्ते यासगळ्यामुळे निराश होतात, दुःखी होतात. या सगळ्याचा इतका परिणाम होतो की ही लढाई इथेच थांबविण्यापर्यंत त्यांची मनस्थिती बिघडून जाते आणि हाच उद्देश असतो या अश्या हल्ल्यांच्या मागे. म्हणून मी आणि इतर कार्यकर्ते आम्ही एकमेकांना आधार देत राहतो. ‘तुम्ही जे काही कार्य करत आहात ते चांगले कार्य आहे आणि हे थांबविण्याहेतूच असे हल्ले होत आहेत, यात तुमची शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जातो. अश्या लोकांचा फार विचार करू नका’, असं सांगून आम्ही एकमेकांचे सांत्वन करत असतो.”\nएमी- “तूझ्या अलीकडच्याच ट्विटमध्ये ऍमेझॉन कंपनीचे ९०० कामगारही २० सप्टेंबरला संपावर जाणार आहेत अशी माहिती आहे. – हे पहिल्यांदाच होत आहे.”\nएमी- “हे तुझ्यादृष्टीने किती महत्वाचे असेल\nग्रेटा- “माझ्यासाठी आणि आमच्या चळवळीसाठी हे खरंतर अत्यंत महत्वाचे आहे. कारण असे बरेच युनियन आमच्या संपर्कात आहेत जे संप पुकारणार आहेत. म्हणजे प्रौढ व्यक्तीही आता कामापासून रजा घेऊन संप पुकारणार आहेत. याचा अर्थ- हे काय फक्त लहान मुले आणि युवा पिढीचाच विषय नाही, हा प्रत्येकासाठी महत्वाचा विषय आहे. आम्ही व्यवस्थेला खडबडून जागं करत आहोत. याचा परिणाम सकारात्मक आणि चांगला निघेल अशीच आशा करते.”\nएमी- “अच्छा, तर तू येत्या दिवसात काय काय करणार आहेस याबद्दल थोडं बोलूया. तू आता राजधानी वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेस. येत्या शुक्रवारी म्हणजे १३ सप्टेंबरच्या शुक्रवारी तुझे काय नियोजन आहे\nग्रेटा- “हो, या येत्या शुक्रवारी मी वॉशिंग्टन डीसीतील एका शालेय निदर्शनात सहभागी होणार आहे. हे निदर्शन व्हाईट हाउसच्या समोर होईल.”\nएमी- “तू दर शुक्रवारी निदर्शनं करतेस\nएमी- “अगदी जगात कुठेही असलीस तरी\nग्रेटा- “हो अगदी बोटीत सुद्धा. मी कुठेही असले तरी हा संप मी सुरू ठेवते. संसदेसमोर अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयासमोर मी पर्यावरणविषयक संप आणि निदर्शन करते”\nएमी- “तर या १३ सप्टेंबरच्या शुक्रवारी तू व्हाईट हाऊस समोर उभी राहशील\nएमी- “तू मागच्या आठवड्यात बुधवारच्या संध्याकाळी अमेरिकेत उतरली होतीस आणि शुक्रवारी तू संयुक्त राष्ट्रासमोर होतीस.”\nएमी- “ज्यांना तू प्रेरित केले त्यांच्याबरोबर आणि जे जवळजवळ वर्षभर अनेक आठवड्यांपर्यंत संयुक्त राष्ट्रांसमोर आंदोलन करीत होते. पुढच्या आठवड्यात, २० सप्टेंबरचे तुझे काय नियोजन आहे आणि जगभरात लोकांचे काय नियोजन आहे याबद्दल आम्हाला सांग”\nग्रेटा- “होय, आम्ही या २० सप्टेंबर रोजी जागतिक संपाचे नियोजन करीत आहोत. आम्ही सर्व वयोगटातील लोकांना यात सहभागी होण्यासाठी सांगत आहोत. मी स्वतः २० तारखेला न्यूयॉर्कमधील ���ंपामध्ये सहभागी असेन. २७ सप्टेंबर रोजी आणखी एक जागतिक संप पुकारला आहे.”\nएमी- “आणि शेवटी डिसेंम्बर मध्ये तू चिलीला जाशील, तिकडे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेसाठी. सप्टेंबर ते डिसेंम्बर दरम्यानच्या काळात तुझ्या प्रवासाचे नियोजन कसे आहे\nग्रेटा- “डिसेंम्बरमध्ये मी संतीअगो मधील संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहे आणि ते इथून बरेच दूर आहे. त्यामुळे मला वेळेत इकडून निघावे लागणार आहे. मला उत्तर आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडाचा प्रवास करावयाचा आहे. हा प्रवास कठीण आहे. मला सध्या काही कल्पना नाही हे सर्व मी कसे पार पडणार आहे. परंतु मला तिथे भाषण करण्यास बोलावले आहे. त्यानंतरच पुढील नियोजन होईल.”\nएमी- “आणि आता सगळ्यात शेवटी, तू जगभरातील तरुणांना काय संदेश देशील – जे कदाचित नियमित मत देत नाहीत- परंतु या जगात स्वतःची अशी जागा निर्माण करू इच्छितात- त्यांना तू काय सांगशील\nग्रेटा- “जगातील सर्व तरुणांना मी हेच सांगू इच्छिते की, आपण सध्या अस्तित्ववाद, हवामानबदल, पर्यावरण या तीन संकटांना सामोरे जात आहोत. यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव आहे आणि भविष्यात असणार आहे. यामुळे आपण स्वतः आता व्यवस्थित जागं झालं पाहिजे आणि आपल्या प्रौढ पिढीलाही जाग केलं पाहिजे. कारण या समस्यांची सुरुवात त्यांच्यापासून झाली आहे, यासाठी त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. सत्ताधाऱ्यांनी आपलं, येणाऱ्या पिढीचं आणि पृथ्वीवरील असंख्य प्रजातींचं केलेलं भयंकर नुकसान याची त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. आपण आता आपला राग उपयोगात आणणे महत्वाचे झाले आहे आणि आपल नेमकं काय धोक्यात आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. मग आपण त्या रागाचे क्रियेत रूपांतर करणे आणि एकत्र उभे राहणे आणि कधीही हार न मानणे आवश्यक आहे.\nएमी- “तर ही होती सोळा वर्षीय स्वीडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग जिच्या सोबत आम्ही तब्बल तासभर चर्चा केली. ग्रेटा थनबर्ग हिने जगभरातील पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या लाखो लोकांना प्रोत्साहित केले आहे. ‘डेमोक्रॅसी नाऊ’च्या अमेरिकेतील स्टुडिओत तिची ही पहिली विस्तारित मुलाखत. मागच्या वर्षी तिने हवामानबदलाबाबत संप पुकारला. दर शुक्रवारी शाळेतून रजा घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन थांबणे हा तिच्या साप्ताहिक संपाचा नित्यक्रम आहे. हवामानबदलासारख्या भयंकर आपत्तीविषयी कृती करण्याची सक्त गरज तिला वाटते आणि तिचा हा संप हेच अधोरेखित करण्यासाठी आहे.\nशेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत\nभारतीय औषधनिर्मिती उद्योगावर मोठा परिणाम\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T07:22:34Z", "digest": "sha1:PXRTQMLJBONN6Z7GXXCBOUEKEO77PEKU", "length": 15607, "nlines": 297, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी साहित्य नामसूची - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► मराठी कवितासंग्रह (७ प)\n► मराठी नियतकालिके (१३ प)\n► मराठी पुस्तके (२ क, ४ प)\n► मराठी ललित लेखसंग्रह (६ प)\n\"मराठी साहित्य नामसूची\" वर्गातील लेख\nएकूण २७३ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)\nआई, हसत ये, डोलत ये\nआदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य (पुस्तक)\nआमचा बाप आन् आम्ही\nआमच्या आयुष्यातील काही आठवणी\nआवर्तन - भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता\nआहे आणि नाही (पुस्तक)\nआहे हे असं आहे\nइडली, ऑर्किड आणि मी (पुस्तक)\nइतिहास घडवणार्या वनस्पती (पुस्तक)\nइये महाराष्ट्र देशी (पुस्तक)\nएव्हरेस्ट - राजा हिमशिखरांचा (पुस्तक)\nऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र\nओळख किल्ल्यांची - भाग १ (पुस्तक)\nओळख किल्ल्यांची - भाग २ (पुस्तक)\nओळख किल्ल्यांची - भाग ३ (पुस्तक)\nकर्दळीवन : एक अनुभूती (पुस्तक)\nकाय वाट्टेल ते होईल (पुस्तक)\nकिल्ले पाहू या (पुस्तक)\nकुमुदच्या आईची लेक (पुस्तक)\nकुलाबकर आंग्रे सरखेल (पुस्तक)\nकोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (पुस्तक)\nगड आणि कोट (पुस्तक)\nगड किल्ले गाती जयगाथा (पुस्तक)\nगडांचा राजा - राजगड (पुस्तक)\nगुण गाईन आवडी (पुस्तक)\nग्रंथालय आणि माहितीशास्त्र (पुस्तक)\nग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे\n���कवाचांदण : एक वनोपनिषद\nचला जरा भटकायला (पुस्तक)\nचीन एक अपूर्व अनुभव (पुस्तक)\nजागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)\nजावे त्यांच्या देशा (पुस्तक)\nडॉ. आंबेडकरांच्या सहवासात (पुस्तक)\nतरुण तुर्क म्हातारे अर्क\nतिची भाकरी कोणी चोरली \nतुका म्हणे आता (नाटक)\nतेरुओ आणि कांही दूरपर्यंत\nदुस्तर हा घाट (कादंबरी) आणि थांग (कादंबरी)\nदेखिला अक्षरांचा मेळावा (पुस्तक)\nनथिंग लास्ट्स फॉरएव्हर (कादंबरी)\nनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादी\nनिरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग\nपिशीमावशी आणि तिची भुतावळ\nपु. ल. नावाचे गारुड (पुस्तक)\nप्रतापगड परिसरातील परिसरदर्शन (पुस्तक)\nफॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना (पुस्तक)\nभगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)\nभटकंती, रायगड जिल्ह्याची (पुस्तक)\nभारतकन्या कल्पना चावला (पुस्तक)\nभारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)\nमराठी प्रबंध सूची (पुस्तक)\nमराठी भाषेचा इतिहास (पुस्तक)\nमराठी भाषेचे मूळ (पुस्तक)\nमराठी माणसे, मराठी मने\nमराठी लेखन मार्गदर्शिका (पुस्तक)\nमराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास\nमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी\nमला प्रतीत झालेले माझे गुरू\nमहर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)\nमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथ\nमृगजळाचे बांधकाम (ललित लेखसंग्रह)\nयोद्धा जनरल झोरावरसिंग (पुस्तक)\nरामायणातील सांस्कृतिक संघर्ष (पुस्तक)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०२० रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://tumchigosht.com/success-story-of-charlie-chaplin-2/", "date_download": "2021-08-02T07:13:45Z", "digest": "sha1:HCDYOPLSR4IH6XEQCC7CK2ZYZ7Q7W7KL", "length": 12236, "nlines": 85, "source_domain": "tumchigosht.com", "title": "त्याने जगाला हसवले पण स्वताच्या चेहऱ्यामागचे दु:ख मात्र सगळ्यांपासून लपवले, वाचा चार्लीचा जीवनप्रवास – Tumchi Gosht", "raw_content": "\nत्याने जगाला हसवले पण स्वताच्या चेहऱ्यामागचे दु:ख मात्र सगळ्यांपासून लपवले, वाचा चार्लीचा जीवनप्रवास\nत्याने जगाला हसवले पण स्वताच्या चेहऱ्यामागचे दु:ख मात्र सगळ्यांपासून लपवले, वाचा चार्लीचा जीवनप्रवास\nचार्ली चॅपलिन हे विनोदी जगातील एक नाव आहे जे सर्वांना माहित आहे. एक वेळ अशी होता की लोकांना हसवण्यासाठी चार्ली चॅपलिन यांचे नावच पुरेसे होते. चार्लीने काहीही न बोलता लाखो लोकांना हसवले आहे. ही अशी व्यक्ती होती जी रडणार्यालासुद्धा हसवायची, पण या हसऱ्या चेहऱ्यामागे एक गोष्ट आहे जी कोणालाही रडायला भाग पाडेल.\nत्यांचे स्वतःचे आयुष्य अती दुःख आणि दारिद्र्यात गेले. तर आज आपण जाणून घेणार आहोत कीचार्ली चॅपलीन कॉमेडीचा बादशाह कसा बनला. चार्ली चॅपलिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्याच्या आईचे नाव हॅना चॅपलिन आणि वडिलांचे नाव चार्ल्स स्पेंसर चॅपलिन होते.\nचार्ली यांचे वडील संगीत हॉलमध्ये गाणे व अभिनय करायचे. चॅपलिन कुटुंब पुर्ण त्यांच्या वडिलांवर अवलंबू होते, परंतु त्यांच्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यामुळे संपूर्ण घर उध्वस्त झाले. खरं तर चार्ली यांचे कुटुंब खूप गरीब होते, त्यामुळे पैशाबाबत त्यांच्या घरात अनेकदा तणाव निर्माण व्हायचा.\nचार्ली तीन वर्षांचे असताना त्यांचे पालक वेगळे झाले. गरिबी आणि दारिद्र्यात चार्लीला आपल्या भावासोबत अनाथाश्रमात राहावे लागले. त्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे म्हणतात की ते पैशासाठी दुसऱ्यांच्या घरात भांडी धुवायला जायचे.\nवडिलांनंतर त्यांच्या आईने पुर्ण घराचा कार्यभार स्विकारला होता. चार्ली यांनी आपल्या चरित्र्यात लिहिले आहे की, माझी आई हॅना स्टेजवर गात होती आणि अचानक तिचा आवाज थांबला. प्रेक्षकांनी मोठ्याने आरडाओरडा केला, म्हणून शोच्या व्यवस्थापकाने ५ वर्षांच्या मुलाला स्टेजवर पाठवले.\nतो दुसऱा कोण नसून मी होतो. काही वेळ मी शांत बसलो पण जेव्हा मी गायला सुरूवात केली तेव्हा माझा आवाज प्रेक्षकांना खुपच आवडला. चार्ली यांच्या घरी परिस्थिती चांगली नव्हती, परंतु त्यांनी कधी हार मानली नाही. त्यावेळी लंडनच्या रस्त्यावर ‘लँकशायर लँड्स’ नावाचा नृत्य समूह असायचा, ज्यात लहान मुले देखील होती.\nचार्ली यांनी तिथे जाण्यास सुरवात केली. त���यांचा डान्स इतका चांगला नव्हता त्यामुळे त्याला जास्त पैसै मिळत नव्हते. चार्ली यांच्यासाठी हे दिवस खुप हालाखीचे होते. त्यांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जागा हवी होती म्हणून पोट भरण्यासाठी त्यांनी पुष्पगुच्छ बनविण्यास सुरूवात केली. ते पुष्पगुच्छ ते एका बारच्या समोर विकायचे. सोबत ते वेटरचे कामसुद्धा करायचे जेणेकरून त्यांना जेवणही मिळत होते.\nचार्लीला अभिनयाची आवड होती पण त्यांना वाचता येत नव्हते. त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचण्यात त्यांना अडचण येत होती. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना ‘ई हॅमिल्टन’ नाटकात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने संपूर्ण स्क्रिप्ट पाठ करून ठेवली होती.\nचार्ली जेव्हा स्टेजवर आले तेव्हा त्यांना हेसुद्धा माहित नव्हते की त्यांचे हे पात्र इतके प्रसिद्ध होणार आहे. ‘शेरलॉक होम्स’मध्ये अभिनय करत चार्लीने सर्वांचे मन जिंकले. चार्ली यांनी अनेक चित्रपटात ट्रॅप नावाने अभिनय केला आहे जो त्यांचाच स्वताचा भुतकाळ होता.\nचार्ली यांना मोशन पिक्चरकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि १९१३ मध्ये चार्ली हे पहिल्यांदा कॅमेऱ्यावर दिसले. चार्लीला आठवड्यातून १५० डॉलर्स मिळत असत, परंतु त्यांना यातुन खुप यश मिळाले आणि ते खुप प्रसिद्ध झाले. ते इतके प्रसिद्ध झाले होते की त्याच वर्षी त्यांनी १२ विनोदी चित्रपट साइन केले.\nचार्ली यांना आयुष्यात अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. चार्ली यांच्या निधनानंतर दोन दशकांनंतरही त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. २५ डिसेंबर १९७७ रोजी ख्रिसमसच्या दिवशी जगाला हसवणाऱ्या या कलाकाराने जगाचा निरोप घेतला. जाताना मात्र चार्ली यांनी सगळ्यांना रडवले. त्यांचा जाण्याने अनेकांना दुख झाले. पण त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजही ते अनेकांच्या मनावर राज्य करतात.\ncharlie chaplinlatest articlemarathi articletumchi goshtचार्ली चॅप्लीनताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहिती\nसासूने डायरीत लिहून ठेवलेल्या रेसिपीमुळे सुनेला झाला फायदा, आता महिन्याला कमावतेय लाखो\nप्लास्टीकचा बिझनेस सोडून सूरू केले पशुपालन, आता कमावतोय १० लाख रूपये\nकसाबसमोर असून पण घाबरला नव्हता हा ‘छोटू चायवाला’; नजरेला नजर भिडवत वाचवले…\nतेव्हा ‘पॅराशूट’ला आपला खप वाढवण्यासाठी लढावे लागले होते…\nवडील एएसपी, बायको न्यायाधीश असूनही ‘तो’ इन्सपेक्ट�� भिकाऱ्याचं आयुष्य का जगतोय\nआपल्या आईला कष्टात बघून ‘या’ मुलाने बनवली १ तासात २०० पोळ्या बनवणारी मशीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8.html", "date_download": "2021-08-02T07:07:05Z", "digest": "sha1:7NBMQKD3UWWQMUSBEW24EOWRAKPGLACE", "length": 24258, "nlines": 159, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "विनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: आपली स्वतःची वेबसाइट तयार करण्यासाठी कल्पना | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nएनकर्नी आर्कोया | | थीम\nजेव्हा आपण एखादे वेबपृष्ठ प्रारंभ करता तेव्हा आपल्यासाठी सिस्टम निवडणे आपल्यासाठी सामान्य आहे, एकतर वर्डप्रेस (ब्लॉग्ससाठी आधी याचा वापर केला जात होता, परंतु आता बरीच पृष्ठे या आधारावर तयार केली गेली आहेत, तसेच ऑनलाइन स्टोअरसाठीही), प्रेस्टॉशॉप .. पण, देखील HTML सह वेब बनविणे शक्य आहे, खरं तर, आपण इंटरनेटवर विनामूल्य वेब टेम्पलेट्स शोधू शकता जे सीएमएसवर अवलंबून न राहता आपले स्वतःचे पृष्ठ डिझाइन करण्यात मदत करतात, म्हणजेच सामग्री व्यवस्थापन प्रणाली.\nपरंतु, वेब एचटीएमएल कसे आहे आणि सीएमएससह एक आणि विनामूल्य वेब टेम्पलेट्स अशाप्रकारे वेबसाइट तयार करणे फायदेशीर आहे काय अशाप्रकारे वेबसाइट तयार करणे फायदेशीर आहे काय हे सर्व आणि चांगल्या विनामूल्य टेम्पलेट्सची काही उदाहरणे म्हणजे आम्ही पुढील गोष्टींबद्दल आपल्याशी बोलू इच्छित आहोत.\n1 एचटीएमएल वेबसाइट म्हणजे काय\n1.1 वेब एचटीएमएल आणि वेब सीएमएसमधील फरक\n2 काय चांगले आहे, एक HTML वेबसाइट किंवा सीएमएस वेबसाइट\n3 विनामूल्य वेबसाइट टेम्पलेट\n3.4 विनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: हॉटेल\n3.6 विनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: क्रमांक\n3.7 विनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: शुभेच्छा\nएचटीएमएल वेबसाइट म्हणजे काय\nएचटीएमएल वेब पृष्ठ म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी, आपल्याला वेबपृष्ठाची संकल्पना काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. हे असे दस्तऐवज म्हणून परिभाषित केले जाऊ शकते ज्यात \"गुण\" स्थापित केले जातात. म्हणजेच, अशा घटकांमध्ये ज्यात एखादा कोड असतो जो विशिष्ट घ���क विशिष्ट मार्गाने प्रदर्शित करतो. आणि वस्तुस्थिती अशी आहे की ब्राउझरमध्ये हे गुण ओळखण्याची आणि त्यांचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता आहे, वापरकर्त्यास अंतिम परिणाम दिसतो, परंतु ज्याने त्यांना तयार केले, तो निकाल दर्शविण्याव्यतिरिक्त, हे सर्व त्याच्या स्वतःच्या दस्तऐवजावर आधारित आहे हे माहित आहे. तयार केले.\nसध्या, त्या वेळी वेब पृष्ठे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या प्रोग्रामिंग भाषेस HTML म्हटले जाते, आणि असे आहे की वापरकर्त्यास अनुकूल करण्यासाठी वेब वैयक्तिकृत करण्यासाठी दस्तऐवज HTML मध्ये वेब टेम्प्लेट त्यावर कार्य करण्यास, सुधारित करणे, संपादन करणे, हटविणे ... सक्षम करते. याव्यतिरिक्त, हे फ्लॅश (आता घटत आहे), व्हिडिओ, ऑडिओ इत्यादीसारख्या इतर प्रणालींच्या समावेशास अनुमती देते.\nकालांतराने, एचटीएमएलमध्ये बदल करण्यात आले आहेत. सर्वात वर्तमान, विशेषत: टेम्पलेट्स शोधत असताना एचटीएमएल 5 आहे, परंतु हे देखील आहे आणि सामग्री व्यवस्थापकांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याकडे सीएसएस 3, डिझाइन प्रोग्रामिंग आहे ज्यामुळे आपली वेबसाइट अधिक मोहक, व्यावसायिक आणि सर्व कार्यक्षम बनते.\nवेब एचटीएमएल आणि वेब सीएमएसमधील फरक\nखरोखर एचटीएमएल वेबसाइट आणि सीएमएस वेबसाइट एकमेकांपेक्षा खूप वेगळी नाहीत; आणि त्याच वेळी ते आहेत.\nएचटीएमएल वेब सुरवातीपासून सुरू होते, हे प्रोग्रामिंगच्या फारच ज्ञानाने तयार केले गेले होते, केवळ काही विशिष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच हे मदत करते की अशी अनेक विनामूल्य वेब टेम्पलेट्स आहेत जी आपल्यासाठी समस्या सोडवतात.\nत्याच्या भागासाठी, वेब सीएमएस स्वतःच प्रोग्रामचा एक भाग आहे जो पृष्ठास आधार देण्यास जबाबदार आहे आणि ज्यामधून ते टेम्पलेट्सद्वारे सानुकूलित केले गेले आहे (जरी आपण ते तयार केले असले तरी, या प्रकरणात एचटीएमएल वापरुन) किंवा काही निवडण्यासाठी ( विनामूल्य किंवा सशुल्क)\nकाय चांगले आहे, एक HTML वेबसाइट किंवा सीएमएस वेबसाइट\nसुरुवातीस, जेव्हा प्रथम वेब पृष्ठे तयार केली जाऊ लागली, तेव्हा जवळजवळ सर्वच एचटीएमएलद्वारे तयार केली गेली. त्यांना वर्ड डॉक्युमेंट्समध्ये करण्यास सक्षम असण्याची सोय (नंतर HTML फाइल म्हणून त्यांना जतन करणे), एक कोड असून त्यास शिकण्याची आवश्यकता नव्हती (वरील कारणांमुळे) आणि तयार करण्यासाठी वेगवान असल्याने पृष्ठांची विस्तृत आणि जवळजवळ वाढ झाली प्रत्येकाने आपले स्वतःचे व्यवस्थापन केले.\nतथापि, एचटीएमएल वेबमधील डिझाइन सीएमएस प्रमाणेच नसते. जर आपण त्यात भर टाकली की ते वाढत्या वापरकर्त्याच्या “मागण्या” वर केंद्रित आहेत आणि ते आम्हाला फक्त एका साध्या वेबसाइटपेक्षा बरेच काही करण्याची परवानगी देतात, तर निवड अस्पष्ट आहे.\nआपल्याला पाहिजे असलेली एखादी साधी वेबसाइट असल्यास, त्यासाठी जास्त आवश्यक नसते, किंवा बर्याच पृष्ठे आहेत, आपण आपल्या वेबसाइटच्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी HTML ची निवड करू शकता. दुसरीकडे, जर आपल्याला अधिक विस्तृत डिझाइनसह अधिक व्यावसायिकांची आवश्यकता असेल तर सीएमएस वेबसाइट्सची निवड करा (वर्डप्रेस, ब्लॉगर, मॅगेन्टो, प्रेस्टॉशॉप…).\nआता विनामूल्य वेब टेम्पलेट्सवर लक्ष केंद्रित करीत आहोत, ही वेळ आहे की आम्ही आपल्याला काही दिले जर आपल्याला एक सोपी आणि वेगवान वेबसाइट तयार करायची असेल तर उदाहरणे. हे अगदी सोपे आहे, परंतु या टेम्पलेट्सच्या मदतीने ते आणखी वेगवान होईल, कारण एकदा आपल्याकडे बेस सानुकूलित झाला तर ती फक्त दुपारची गोष्ट असेल.\nआम्ही कोणत्या विनामूल्य वेब टेम्पलेटची शिफारस करतो हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे काय\nहे विनामूल्य वेब टेम्पलेट HTML5 आहे आणि भिन्न थीम्ससाठी वापरले जाऊ शकते. हे एका छोट्या व्यवसायासाठी आदर्श आहे आणि सर्वात चांगले ते मोबाईल, टॅब्लेट इत्यादींशी जुळवून घेण्यायोग्य आहे.\nयाची विनामूल्य आवृत्ती आहे, परंतु ही अनेक देय आवृत्ती देखील आहे पूर्वनिर्धारित डेमो, शीर्षलेख शैली, ब्लॉग, पोर्टफोलिओ, ऑनलाइन स्टोअर ...\nआपण जे शोधत आहात ते असल्यास विनामूल्य प्रतिमा-केंद्रित वेब टेम्पलेट्स, ही एक चांगली निवड असू शकते. हे एक डिझाइन आहे जे एचटीएमएल 5 आणि सीएसएस 3 एकत्रित करते, प्रतिसादात्मक आहे (म्हणजेच ते मोबाईल आणि टॅब्लेटमध्ये रुपांतर करते) आणि सानुकूलित घटकांसह जेणेकरून आपण आपल्या इच्छेनुसार ते ठेवू शकता.\nहे टेम्पलेट प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे कॅफे, रेस्टॉरंट्स, बार, पब इ. त्याची रचना सादरीकरणे, प्रतिमा आणि फोटोंद्वारे कॅप्चरिंगवर आधारित वापरकर्ता अनुभव ऑफर करण्यासाठी बनविली गेली आहे.\nविनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: हॉटेल\nआपल्याला हॉटेलसाठी विनामूल्य वेबसाइट टेम��पलेट्स हव्या आहेत का पण होय, तेथे आहे. विशेषत :, आम्ही आपल्याला दाखवत आहोत एचटीएमएल 5, सीएसएस 3 आणि जावास्क्रिप्टच्या संयोजनासह एकत्र केले. हे प्रतिसाद देणारे आहे व इतर टेम्पलेट्सचे काही फायदे आहेत, जसे की ऑनलाइन आरक्षण सक्षम केलेले, संपर्क फॉर्म, खोली भेटी ...\nसंगीतकारांवर, संगीत वेबसाइट्स, उत्सव इत्यादींवर केंद्रित. आपण यासारख्या अतिशय संबंधित शैलीसह विनामूल्य वेब टेम्पलेट्सची निवड करू शकता. आहे संगीत समूह, उत्सव सादर करण्याचा आदर्श ... परंतु आपण Google नकाशे (कार्यक्रम जेथे आयोजित केला आहे तेथे सेट करण्यासाठी), प्रतिमा आणि व्हिडिओ समाविष्ट करणे, ब्लॉग ... प्रतिसादात्मक आणि एसईओ ऑप्टिमायझेशनसह काही अतिरिक्त वापरू शकता.\nविनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: क्रमांक\nआपण इंटरनेटवर काय करणार आहात याची आपल्याला खात्री नसल्यास किंवा आपल्याकडे अनेक प्रकल्प आहेत आणि त्या सर्वांनी समान विनामूल्य वेब टेम्पलेट्स वाहून नेण्याची आपली इच्छा असल्यास हे आपले समाधान असू शकते. हे एचटीएमएल 5 आणि बूटस्ट्रॅप 4 असलेले एक टेम्पलेट आहे जे आपल्याला इच्छित वेबसाइट तयार करण्यास अनुमती देईल. पूर्णपणे सानुकूल करण्यायोग्य, त्यात भिन्न कार्यक्षमता आहेत जसे की पोर्टफोलिओ, ब्लॉग, Google नकाशे, कॅरोउल्स, मेनू, अॅनिमेशन इ.\nविनामूल्य वेबसाइट टेम्पलेट्स: शुभेच्छा\nआपण गेला तर एक ऑनलाइन स्टोअर सेट करा, हे टेम्पलेट का वापरत नाही ही एक ई-कॉमर्स आहे जी आपण द्रुतपणे सेट करू शकता. आता, हे मुख्यतः महिलांच्या फॅशनवर केंद्रित आहे, परंतु इतर उत्पादनांच्या विक्रीत काही ज्ञानाने ते अनुकूल केले जाऊ शकते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » वेब डिझाइन » थीम » विनामूल्य वेबसाइट टेम्पलेट\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n टेम्पलेट्स डाउनलोड करण्यासाठीचे दुवे कुठे आहेत किंवा मी ते डाउनलोड कोठे करू शकेन याव्यतिरिक्त, त्रुटी सूचित करण्यासाठी फॉर्म कार्य करत नाही. धन्यवाद\nजॉर्ज यांना प्रत्युत्तर द्या\nविपणन योजना: प्रो सारख्या दिसण्यासाठी अंतिम टेम्पलेट\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/no-deferment-of-may-15-privacy-policy-deadline-whatsapp-to-delhi-hc", "date_download": "2021-08-02T05:49:36Z", "digest": "sha1:3RSKZF7JGWWKVS3U5SEHUHDJGZFNAWBE", "length": 9772, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट", "raw_content": "\nअटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट\nWhatsApp to Delhi high court : मागील काही दिवसांपासून whatsapp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात चर्चा सुरु आहे. whatsapp प्रायव्हसीची पॉलिसी मान्य न केल्यास तुमचं खातं डिलीट होऊ शकतं. whatsappने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे. कोर्टात whatsapp नं आपले वकील कपिल सिब्बल यांच्यामार्फत कोर्टता बाजू मांडताना म्हटलं की, 'युजर्सला नवीन प्रायव्हेसी अटी स्वीकारण्याबाबत विचारलं जात आहे. युजर्सनं या अटी मान्य केल्या नाहीत. तर हळूहळू खाती डिलीट करण्यात येतील. '\nwhatsapp ची बाजू कोर्टात मांडताना कपिल सिब्बल म्हणाले की, ' युजर्सला नवीन अटी स्वीकारण्याचा आम्ही आग्रह करत आहे. जर युजर्सने सहमती न दर्शवल्यास हळूहळू whatsapp खाती डिलीट करण्यात येतील. या अटी स्थगित करण्याचा whatsapp चा कोणताही विचार नाही.' (no deferment of may 15 privacy policy deadline whatsapp to delhi hc)\nहेही वाचा: WhatsApp मुळे सापडली आई; महिन्याभरापासून होती बेपत्ता\nwhatsapp कंपनीनं नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. ही पॉलिसी नाकारण्याचा कोणताही मार्ग युझरकडे नाहीये. यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. जानेवारीमध्ये whatsapp कंपनीनं या नवीन अटींची घोषणा केली होती. त्यानंतर मे महिन्यापर्यंत याला कंपनीकडून स्थगिती देण्यात आली होती. एकतर ही पॉलिसी स्विकारा अन्यथा व्हॉट्सपवरुन चालते व्हा, असा एकप्रकारे सज्जड दम असलेली नोटीफिकेशन आहे. नवीन अटींनुसार, व्हॅट्सअॅप युजर्सचा डेटा फेसबूकसोबत शेअर करु शकतो. तुर्तास दिल्ली उच्च न्यायालयानं तीन जूनपर्यंत या सुनावनीला स्थगिती दिली आहे. अडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा आणि याचिकाकर्ताकडून या नवीन पॉलिसीला स्थिगिती देण्याची मागणी केली होती.\nहेही वाचा: आता इंटरनेट नसतानाही वापरू शकता WhatsApp\nजानेवारी 2021 पासून व्हॉट्सअप नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनेकांनी व्हॉट्सअप सोडून सिग्नलसारखे अॅप वापरण्याचा निर्णय घेतला. याचा व्हॉट्सअपला फटका आणि इतर मेसेजिंग ऍपला फायदा झाला होता. अनेक युझर्सनी व्हॉट्सअपबाबत नाराजी व्यक्त करत सोडण्यास सुरवात केली होती. गेल्यावेळेला व्हॉट्सएपने युझर्सला नवी पॉलिसी स्विकारण्यासंदर्भात दोनच पर्याय सोडले होते. एकतर युझरने पॉलिसीला स्विकारावं अन्यथा हा प्लॅटफॉर्म सोडून द्यावा. आताही तसंच आहे मात्र, यावेळच्या अपडेटनुसार व्हॉट्सअर युझरला पुरेसा वेळ देत आहे. जेणेकरुन युझरने नव्या पॉलिसीला योग्यरितीने वाचावं आणि समजून घेऊनच स्विकारावं.\nहेही वाचा: WhatsApp ची नवी पॉलिसी स्वीकारली नाही, तर 'या' सुविधांना मुकाल\nव्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन झालेल्या वादानंतर चार स्टेट्स ठेवून आपलं स्पष्टीकरण युझरपर्यंत पोहोचवलं होतं. मात्र, आताच्या नव्या मोहीमेमध्ये अगदी चॅटच्यावर आपल्याला एक डॉक्यूमेंटसारखे चॅट दिसेल. ते उघडल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपच्या पॉलिसीबाबत माहिती मिळेल. या पॉलिसीमध्ये स्पष्टरित्या लिहण्यात आलं आहे की, व्हॉट्सअप आपली खाजगी माहिती वाचत नाही तसेच ती बघतही नाही. आमची सिस्टीम एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे आणि व्हॉट्सअप कंपनी आपल्या या प्रायव्हसीबाबत प्रतिबद्ध आहे. त्यात तडजोड होणार नसल्याचं व्हॉट्सअपने स्पष्ट केलंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://peoplesmediapune.com/general.html", "date_download": "2021-08-02T06:23:02Z", "digest": "sha1:YQE3WWEZ66PDC4N7BLU43M4CPEJHM7DT", "length": 8175, "nlines": 39, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "General News", "raw_content": "\nश्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा मागे.\nश्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा श्री हेमंत पाटील यांनी मागे घेतला, त्यानंतर कोर्टाच्या आवारात त्यांची भेट घेऊन हस्तांदोलन केले. त्यावेळी बोलताना अण्णांनी आपआपासात भांडण्याऐवजी देशाच्या शत्रूशी लढले पाहिजे असे सांगितले.\nसौ वसुधा गिरिधारी यांना राधामाता पुरस्कार.\nमातृ - प्रबो���न संस्था ,निगडी पुणे यांचा आदर्श माता पुरस्कार सौ वसुधा गिरिधारी यांना नुकताच जाहीर झाला आहे.त्यांचे सुविद्य चि. विवेक गिरिधारी यांना ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्णवेळ ग्रामीण विकसनाच्या कामाला त्यांनी १९९० साला पासून मोकळीक दिली .स्वतः एम.ए. एम.एड.असून घर सांभाळले .काटकसरीने संसार सांभाळला .मुलांना सुसंस्कारित शिक्षण दिले. मुलाच्या सामाजिक . आदिवासी भागातील कार्याला सदा उत्तेजनच दिले.यासाठी दि.१६ जुलै ला निगडी येथे रु.२०००/-चा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान होत आहे.\nपुणे 11 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे Read More »»\nमहाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सौरउर्जेवर श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चाप्रसंगी के.व्ही.राव (जनरल मॅनेजर नाबार्ड), एच.एम.कुलकर्णी (मेडा), मंगल अकोले (अध्यक्ष, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), सुशिल पुंगलिया (माजी अध्यक्ष), सुहास घोटीकर (माजी अध्यक्ष), संजय देशमुख (सेक्रेटरी), एन.पी.जोशी आदी मान्यवरांबरोबरच विविध सौर उत्पादने निर्मिती करणारे उद्योजम उपस्थित होते.\n’साहित्य कलायात्री’ तर्फे यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर\n’साहित्य कलायात्री’ तर्फे देण्यात येणारा यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्ट (महा.राज्य) हवेली तालुका, उपाध्यक्ष मा. दिलीप भाडळे, संस्कार फाउंडेशनचे आळंदी अध्यक्ष, मा. वैकुंठ कुंभार व सिध्दिविनायक प्रतिष्ठान मुंढवा, केशवनगर अध्यक्ष मा. रामभाऊ खोमणे यांना जाहीर झाल्याची माहिती साहित्य कलायात्रीच्या अध्यक्षा नम्रता लोणकर व उपाध्यक्ष संदिप जाधव यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.\nअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप.\nरोटरीतर्फे पोलीसांच्या पाल्यांना मोफत मार्गदर्शन\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nपोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.\nरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.\nरोटरी क��लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक\n“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/tag/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-02T05:22:07Z", "digest": "sha1:QXVHBLTQTS753LVVQWHFPKIKDAEWFW43", "length": 6296, "nlines": 107, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "गजरा | मनगुज", "raw_content": "\nTags: अश्रू, आठवण, खेळ, गजरा, गाणी, देह, फूल, माया, मिठी, रेषा, वसंत, वादळ, वाळू, विद्युत-रेघ, शब्द, संसार, सदरा, स्नेह, स्पर्श, हट्टी, हात\nतुझी आठवण येते तेव्हा…\nमी तुझ्याच आठवणी उलगडून बसते…\nतुझी आठवण येते तेव्हा…\nमी मलाच नकळता हसते….\nतुझे शब्द, तुझी गाणी….\nतुझी आठवण, डोळ्यात पाणी…\nतुझी माया, तुझा स्नेह…\nतुझाच स्पर्श, पण जळणारा माझा देह…\nमाझ्या मिठीत तुझा एक विसरलेला सदरा….\nतुझ्या हातात माझ्या अश्रुंचा कोमेजेलेला गजरा….\nतुझं माझं फार करते, अन तुझ्याशीच भांडते…\nमी भलती हट्टी, तरीही तुझ्याशीच संसार मांडते…\nतुझ्या रागापोटी होतं आकाश पाताळ एक…\nमी तुझ्या वादळातली क्षणभराची विद्युत रेघ…\nतुझ्या प्रेमाचा वसंत फुलतो तेव्हा….\nमी उमलते प्रत्येक फुलात, तू हसतोस जेव्हा…\nतूच मांडतोस खेळ रेषांचा, तूच पुसून टाकतोस\nमी ती आकारहीन वाळू, ज्यावर तू हात फेरतोस…\nतुझी आठवण येते तेव्हा…\nमी तुझ्याच आठवणी उलगडून बसते…\nतुझी आठवण येते तेव्हा…\nमी मलाच नकळता हसते….\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ ���ीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/cji-under-rti-act-supreme-court", "date_download": "2021-08-02T06:01:12Z", "digest": "sha1:4APU6GIRNEKYA7IVXKZG7U6UTDWFQB2O", "length": 13661, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सरन्यायाधीशही आता माहितीच्या अधिकार कक्षेत - द वायर मराठी", "raw_content": "\nसरन्यायाधीशही आता माहितीच्या अधिकार कक्षेत\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय हा सार्वजनिक अधिकार क्षेत्राचा भाग असून तो माहिती अधिकारांतर्गत कायद्याच्या कक्षेत येतो असा ऐतिहासिक निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. २०१०मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने असाच निकाल दिला होता. त्या निकालावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संपत्तीची चौकशी करणे व कॉलिजियमच्या कार्याची माहिती सार्वजनिक पातळीवर उघड करणे असे मुद्दे या प्रकरणाच्या मुळाशी होते. पण या मुद्द्यांवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल व केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने हा निर्णय देताना न्यायदान प्रक्रियेचे उत्तरदायित्व, न्यायाधीशांचे स्वातंत्र्य याला मात्र प्राधान्य असेल असे मत दिले. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत येण्याने त्याचा न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे आपले मत व्यक्त केले. माहितीचा अधिकार वा घटनेतील खासगीपणाचे स्वातंत्र्य देणारे १९ वे कलम हे परिपूर्ण नसते. सर्व न्यायमूर्ती व सरन्यायाधीश ही पदे घटनात्मक असतात, असेही मत त्यांनी दिले.\nन्या. रामण्णा यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून न्याययंत्रणेवर देखरेख मात्र केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. कॉलिजियमने सूचवलेली नावे जाहीर करण्यात यावीत पण त्यामागचे कारण मात्र जाहीर केले जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nनिर्णयाचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून स्वागत\nदेशातील अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयातील सर्व कार्यालये, खाती माहिती अधिकाराच्या अंतर्गत येतील असे मत माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबबुल्ला यांनी व्यक्त केले. तर माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी या निर्णयाने सामान्य नागरिकाला सरकार कसे चालते याची माहिती मिळेल, त्याची नोंद तो ठेवू शकेल. महत्त्वाच्या सरकारी निर्णयांची माहिती तो मागवू शकेल पण हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे घेतली असे मत व्यक्त केले.\nअनिल गलगली या माहिती अधिकार कार्यकर्त्यांने कॉलिजियमच्या माध्यमातून न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात जनतेला माहिती मिळेल असे सांगत न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेविषयी आजही जनतेमध्ये शंका आहे त्या शंका दूर होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया दिली. या निर्णयाचा सामान्य नागरिकाला व माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहिती मिळवण्यासाठी उपयोग होईल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\n१९९७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक नियम केला होता, त्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आपल्या संपत्तीचे विवरण सरन्यायाधीशांकडे सुपूर्द करायचे. काही वर्षांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष चंद्र अग्रवाल यांनी या न्यायाधीशांच्या संपत्तीची माहिती अधिकारात माहिती मागवली. पण हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या अखत्यारित असल्याने व सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकारांतर्गत नसल्याने अग्रवाल यांची मागणी फेटाळण्यात आली होती. तेव्हा २००९मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात अग्रवाल यांनी एक याचिका दाखल करून न्यायाधीशांच्या संपत्तीची माहिती जनतेला मिळायला हवी अशी मागणी केली.\nया याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश एस. रवींद्र यांनी १० जानेवारी २०१० रोजी, सर्वोच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीशांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करण्याचे सरन्यायाधीशांचे कर्तव्य असून देशातील सर्व सत्ताधिकार ज्यात सरन्यायाधीशांचेही अधिकार असतात ते घटनेला उत्तरदायित्व असल्याचा निकाल दिला होता. न्यायाधीशांनी दिलेले निर्णय जनतेच्या जगण्यावर, संपत्तीवर, मालमत्तेवर, स्वातंत्र्यावर व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर परिणाम क��त असतात. तसेच हे निर्णय सत्ता व समाजातील अन्य सत्तेतर घटक यांच्या मर्यादा व कर्तव्ये सुनिश्चित करत असल्याने न्यायाधीशांची संपत्ती जाहीर करणे क्रमप्राप्त ठरते असा निकाल दिला होता.\nया निकालाला सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल विभागाने त्यावेळी आव्हान दिले होते. सुमारे ८८ पानाच्या निकालपत्राने तत्कालिन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या न्यायाधीशांविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक करण्याच्या भूमिकेला धक्का बसला होता.\nकाँग्रेसवरची टीका अज्ञान मुलक, अवास्तव व पूर्वग्रह दूषित\nआरसेपचा धोका टळला, पण बाकी समस्यांचे काय\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/2016/06/01/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-08-02T05:52:43Z", "digest": "sha1:JPGDAZCN4VWQSEVC5WOTZFVS7HZCP6RW", "length": 9149, "nlines": 200, "source_domain": "mazespandan.com", "title": "या आईला काही कळतच नाही… – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nया आईला काही कळतच नाही…\nया आईला तर काही, काही कळत नाही\nओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..\nझोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते\nइतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही\nया आईला ना काही कळतच नाही\nदूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..\nबाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही\nसारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही\nबाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही\nया आईला ना काही कळतच नाही\nकपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते\nबस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते\nउशीर झाला किती म्हणून.. भरभर येते\nनमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही\nया आईला ना काही कळतच नाही\nशाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते\nसंपवला का नाहीस शोनू… नेहमीच ओरडते\nअभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते\nमी चित्रं काढलेलं… लक्ष देत नाही\nया आईला ना काही कळतच नाही\nहोमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते\nमला मात्र बीनची गंमत आठवत असते\nलक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते\nतिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही\nया आईला ना काही कळतच नाही\nदमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते\nतेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही\nपापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते\nआई अशी रडलेली मला आवडत नाही\nपण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – ♡ मन माझे..♡ Google Group’)\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-there-no-going-back-now-franchises-keen-completing-season-despite-covid-19-breaching-ipls-a593/", "date_download": "2021-08-02T06:14:28Z", "digest": "sha1:S3ERIJ2CCUXX4JEA7VSRID4DIVNT5LEU", "length": 20805, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही!'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम! - Marathi News | IPL 2021 : 'There is no going back now' - Franchises keen on completing season despite COVID-19 breaching IPL's bubble | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nIPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम\nइंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) सुरक्षित बायो बबल अखेर कोरोना व्हायरसनं भेदला, तरीही ही स्पर्धा पूर्ण खेळवण्याचा प्रयत्न आहे\nIPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम\nइंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) सुरक्षित बायो बबल अखेर कोरोना व्हायरसनं भेदला, तरीही ही स्पर्धा पूर्ण खेळवण्याचा प्रयत्न आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे ( Kolkata Knight Riders ) दोन खेळाडू वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांचा कोरोना रिपोर��ट पॉझिटिव्हा आला अन् सर्वांचे धाबे दणाणले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings ) तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचं ढग गोळा होऊ लागले. कोरोनाच्या या संकटामुळे परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, असं होऊनही फ्रँचायझींनी आता मागे हटायचं नाही ( there is no going back) असा पवित्रा घेतला आहे.\n''स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि इथून माघारी फिरायचे नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील कोरोनाग्रस्त खेळाडूंच्या बातमीनं बीसीसीआयचं काम अधिक आव्हानात्मक केले आहे,''असे एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं PTIशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले,''त्या खेळाडूला बायो बबल बाहेर स्कॅनसाठी नेण्यात आले होते आणि तेथे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आम्हाला समजत आहे. बायो बबलच्या बाहेर असं होऊ शकतं. माझ्या माहितीनुसार बीसीसीआयच्या नियमांचं काटेकोर पालन होत आहे आणि तेथे कोणताच नियम मोडला जात नाही.'' दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून मोठी अपडेट्स, रहावं लागेल क्वारंटाईन\nदेशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्येमुळे यापूर्वीच अॅडम झम्पा व केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली होती. त्याआधी अँड्य्रू टाय व लायम लिव्हिंगस्टोन यांनीही बायो बबलला कंटाळून मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता. आर अश्विन यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूनं माघार घेतली. बीसीसीआयनं सर्व खेळाडूंच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आहे आणि जो पर्यंत प्रत्येक खेळाडू त्यांच्या घरी सुखरूप पोहोचत नाही, तोपर्यंत BCCIसाठी ही स्पर्धा संपलेली नसेल, अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांचे पुढील दोन दिवसाचे सामनेही होऊ शकतात स्थगित; समोर आलं मोठं कारण\nअन्य फ्रँचायझींनी काही सूचना केल्या आहेत. त्यांच्यामते पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला अन्य खेळाडूंपासून दूर ठेवावे. मध्यांतरात आल्यानंतर स्पर्धा रद्द करणे शक्य नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. ''तुम्ही जरी स्पर्धा स्थगित केली, तर ती किती काळानंतर ती परत घ्याल; त्यामुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला इतरांपासून दूर ठेवणे, हाच एक मार्ग आहे. त्यांना घरी कसे जाता येईल या काळजीनं खेळाडू आता अधिक चिंताग्रस्त झाले आहेत.'' बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :IPLcorona virusBCCIआयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्याबीसीसीआय\nक्रिकेट :IPL 2021 : Delhi Capitals Quarantine: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून मोठी अपडेट्स, रहावं लागेल क्वारंटाईन\nइंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी आजचा दिवस हा घडामोडींचा राहिला आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांचे पुढील दोन दिवसाचे सामनेही होऊ शकतात स्थगित; समोर आलं मोठं कारण\nक्रिकेट :IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी\n२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. ( Lalit Modi Wants BCCI to Pledge 'Rs 700-800 Crores' From IPL Earnings Towards Fight Against COVID-19) ...\nक्रिकेट :वरुण चक्रवर्थीची एक चूक IPL 2021ला महागात पडणार; तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना\nदेशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला साडेतीन लाखांच्या घरात वाढत असताना रोज सायंकाळी स्टेडियममध्ये IPL 2021चा थरार रंगत होता आणि पुढेही सुरू राहील... ...\nक्रिकेट :IPL 2021: केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार मयांक अग्रवालनं दिलं उत्तर...\nIPL 2021: पंजाब किंग्जचा सलामीवीर आणि सध्याचा कर्णधार मयांक अग्रवाल यानं केएल राहुलच्या पुनरागमनाबाबत विचारलं असता स्पष्ट उत्तर देणं टाळलं आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021 : दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स\nIPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात सोमवारी कोरोना व्हायरसनं हल्लाबोल केल्याचे दिसले ...\nक्रिकेट :...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nBen Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...\nक्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का राहुल द्रविडने दिले असे उत्तर\nRahul Dravid: भविष्यात संधी ���िळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...\nक्रिकेट :श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड\nया खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...\nक्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक\nIndia Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...\nक्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड\nIndia Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...\nक्रिकेट :IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/john-abraham-satyamev-jayte-releasing-on-eid-with-salman-khan-radhe-news-updates.html", "date_download": "2021-08-02T05:49:56Z", "digest": "sha1:AKTAYKB2QGQMHMURLUUXCXCI6HS7XOXO", "length": 9551, "nlines": 183, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सलमानच्या ‘राधे’ला जॉनची टक्कर, ‘सत्यमेव जयते-2’ ईदला होणार रिलीज | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन सलमानच्या ‘राधे’ला जॉनची टक्कर, ‘सत्यमेव जयते-2’ ईदला होणार रिलीज\nसलमानच्या ‘राधे’ला जॉनची टक्कर, ‘सत्यमेव जयते-2’ ईदला होणार रिलीज\nजॉन अब्राहमचा येत्या 19 मार्चला ‘मुंबई सागा’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यातच जॉनच्या आगामी ‘सत्यमेव जयते-2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.\nयेत्या ईदला म्हणजेच 13 मे या दिवशी जॉनचा ‘सत्यमेव जयते-2’ हा सिनेमा चित्रपटगृहात धडकरणार आहे. सलमान खानचा ‘राधे’ हा सिनेमादेखील ईदलाच रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘राधे’ यांची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळेल. दोनही सिनेमा हे दमदार अॅक्शन पॅक असल्याने प्रेक्षक कोणत्या सिनेमाला अधिक पसंती देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.\nजॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचं नवं पोस्टर शेअर केलंय़. या पोस्टरमध्ये जॉनचा डबलरोल पाहायला मिळतोय. ” या ईदला सत्या आणि जय मध्ये होणार टक्कर.. भारत मातेसाठी यावर्षी तिचे दोन्ही पुत्र लढतील.” अशा आशयाचं कॅप्शन जॉनने या पोस्टरला दिलंय. या सिनेमात ज़ॉन एका भूमिकेत पोलीस ऑफिसरच्या रुपात झळकणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसतंय.\nगेल्या काही वर्षांमध्ये फक्त सलमान खानचे सिनेमा ईदला प्रदर्शित होत असल्याचं लक्षात येतं. मात्र यंदा सलमानला टक्कर देण्यासाठी जॉनचा दमदार अॅक्शन सिनेमादेखील प्रदर्शित होतोय.\nसलमान खानने देखील काही दिवसांपूर्वीच ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.सलमान खानने हे पोस्टर शेअर करत चाहत्यांसाठी एक कॅप्शन दिलं होतं. ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असं खास कॅप्शन त्यानं दिलं होतं.\nPrevious article“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजप नेते खुलासा करतील का\nNext articleमहिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार;मुख्यमंत्र्यांचे अजब विधान\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\n प्रस���द तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_961.html", "date_download": "2021-08-02T05:10:52Z", "digest": "sha1:4DLSYTF2XCVQKXVPN3O7HVZR2B2VDPR5", "length": 7636, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख\nकलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख\nBY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई \nकलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी येथे केले.\nदादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे श्री. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा 2019-20 या वर्षातील ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा’सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची पार्श्वभूमी विशद करुन श्री.देशमुख म्हणाले, कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना मुंबईसह महाराष्ट्राने प्रोत्साहन व प्रेम दिले आहे. हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या गुणांना वाव देऊन राज्याने नेहमीच त्यांचा सन्मान केला आहे. कलाक्षेत्रात काम करताना कलाकारांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याकडे तसेच कलाक्षेत्राला वाव देण्याकडे राज्य सरकारचा कल असून सांस्कृतिक क्षेत्रात अधिक प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.\nकलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 11:27:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-ca-arrested-in-money-laundering-case-5605612-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:10:20Z", "digest": "sha1:BH2GP7U6IJCJXHOZ7F5IIYJBUNAB2NAI", "length": 4635, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ca arrested in money laundering case | 8 हजार कोटींच्या मनी लाँडरिंग रॅकेटमधील सीएला अटक, लालूंची मुलगी मिसाच्या कंपनीशीही संबंध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n8 हजार कोटींच्या मनी लाँडरिंग रॅकेटमधील सीएला अटक, लालूंची मुलगी मिसाच्या कंपनीशीही संबंध\nनवी दिल्ली - आठ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग रॅकेट प्रकरणी ईडीने राजेशकुमार अग्रवाल या सनदी लेखापालाला (सीए) अटक केली आहे. या रॅकेटचा संबंध दिल्लीतील दोन व्यावसायिक बंधू आणि काही राजकीय नेत्यांशी आहे. न्यायालयाने या सीएला तीन दिवसांची कोठडी देत त्याला सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपवले आहे.\nमनी लाँडरिंगचा आरोपी सीए राजेशकुमार हा राजद नेते लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि खासदार मिसा भारती यांच्या कंपनीशीही संबंधित आहे.\nही कंपनीही कर चोरीच्या प्रकरणाच्या तपासाच्या कक्षेत आहे. अर्थात, ही अटक मिसा यांच्या प्रकरणात झालेली नाही. ‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील दोन व्यावसायिक बंधू वीरेंद्र जैन आणि सुरेंद्र जैन यांना मनी लाँडरिंगमध्ये मदत केल्याचा आरोप सीए अग्रवालवर आहे. आता त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. अग्रवालने जैन ब्रदर्स आणि मेसर्स जगत प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या व्यवहा��ांत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मे. मिशेल पॅकर्स अँड प्रिंटर्स प्रा. लि. च्या काही व्यवहारांतही तो सामील होता. मिशेल पॅकर्स अँड प्रिंटर्स मिसा भारतींचे आहे, अशी चर्चा आहे. एक हजार कोटी रुपयांच्या जमीन कराराबाबत मिसांशी संबंधित सुमारे आणखी १२ कंपन्या चौकशीच्या कक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी या कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने छापेही टाकले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/215-employees-of-zilla-parishad-promoted/", "date_download": "2021-08-02T05:29:06Z", "digest": "sha1:UU5UUAMUH5XEZ5VDDMUQPOKMR2XFVTKH", "length": 9714, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा परिषदेच्या 215 कर्मचाऱ्यांना बढती – Dainik Prabhat", "raw_content": "\nजिल्हा परिषदेच्या 215 कर्मचाऱ्यांना बढती\n38 आरोग्य महिला सहायक, 25 पुरुष आरोग्य सहायक यांचा समावेश\nपुणे -जिल्हा परिषद सेवेतील 215 कर्मचाऱ्यांना बढती देऊन तत्काळ समुपदेशन पद्धतीने नेमणुका देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बढत्या मिळाल्या असून, त्यामुळे\n38 आरोग्य महिला सहायक आणि 25 पुरुष आरोग्य सहायक यांचा समावेश आहे.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बढत्या करण्यासंदर्भात विभाग प्रमुख यांना आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत पात्र कर्मचाऱ्यांचे धडक यांचे प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आले. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दिली.\nग्रामपंचायत विभागातील 21 ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी बढती मिळाली. त्यामध्ये दोन दिव्यांगांचा समावेश आहे. तर, शिक्षण विभागातील 25 केंद्रप्रमुख यांना विस्तार अधिकारीपदी बढती दिली आहे. त्याचबरोबर वित्त विभागातील दहा कनिष्ठ लेखा अधिकारी, चार सहायक लेखाधिकारी, सामान्य प्रशासन विभागातील एक कक्ष अधिकारी, पाच अधीक्षक आणि दहा वरिष्ठ सहायक लिपिक यांना बढती मिळाली आहे.\nलघुपाटबंधारे विभागामध्ये कनिष्ठ आरेखक तीन आणि एक मुख्य आरेखक बढतीसाठी पात्र ठरले आहेत. बांधकाम विभागात तीन कनिष्ठ अभियंता यांना बढती मिळाली. आरोग्य विभागामध्ये पाच आरोग्य पुरुष पर्यवेक्षक, दोन महिला पर्यवेक्षक, 25 आरोग्य सहायक पुरुष आणि 38 आरोग्य सहायक महिला यांचा बढती मिळालेल्या मध्ये समावेश आहे. पशुसंवर्धन विभागातील बढतीमध्ये एकूण 58 जणांचा समावेश आहे. बढती मिळाल्यानंतर देण्यात आलेल्या नेमणुकांचा ठिकाणी हे कर्मचारी रुजू झाले आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचर्चेत | बाहुबली येडियुरप्पा\nज्ञानदीप लावू जगी | हा तो त्याग तरुवरु\nआजचे भविष्य (सोमवार, 1 ऑगस्ट 2021)\nपूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले,…\nCorona : राज्यातील करोनाचे निर्बंध हटणार राजेश टोपे यांनी दिले संकेत\nZika Virus : राज्यात आढळला पहिला झिका संसर्गित; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मोठे…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nमहाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्चर – चंद्रशेखर बावनकुळे\n“राजभवन हे भाजप कार्यालय झालंय, राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे…\n‘शिवसेना भवन फोडणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भुईसपाट…\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली स्वरा भास्कर; केले ‘हे’…\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nआजचे भविष्य (सोमवार, 1 ऑगस्ट 2021)\nपूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले, “देशात लसीची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/zimbabwe/", "date_download": "2021-08-02T04:44:16Z", "digest": "sha1:SDNSGE2WJQHPW7X4PCUC2VEG75CAK5CF", "length": 2844, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " zimbabwe Archives | InMarathi", "raw_content": "\nया देशात विस्कळीत अर्थव्यवस्थेमुळे एका ब्रेडची किंमत आहे चक्क ३५ मिलियन डॉलर्स..\nतिथल्या बँका भ्रष्ट झाल्या आहेत. बँक ऑफ झिंबाब्वे कडे कोणताही पैसा आता शिल्लक नाही.\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून गरीबी संपवत का नाही\nप्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वा���त म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का\nएकेकाळी स्वतःच्याच देशातल्या अन्यायी प्रमुखाविरुद्ध ‘हा’ खेळाडू ठामपणे उभा होता\nविश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा श्रीलंकेकडून पराभव झाला व स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BHOKARWADICHYA-GOSHTI/343.aspx", "date_download": "2021-08-02T06:14:36Z", "digest": "sha1:YPHQZR7RGJ77BZJVGZUDVIJQ75FUTHRS", "length": 16463, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BHOKARWADICHYA GOSHTI | D.M MIRASDAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n\"विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ वंÂपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी... गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट... साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान... खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणा-या बापूची झालेली त-हा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणा-या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणा-या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणा-या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात\nएखादा व्यक्ती आयुष्यात अत्यंत दुःखी आहे, त्याने फक्त द. मा मिरासदारांच्या कथा वाचायच्या. तो एकटाच हसत बसेल, आताच हे पुस्तक वाचता वाचता जोर जोरात हसत होतो, आई म्हणत होती `वेढा झालाय का रे` का हसतोय येवढा 😐 अशा लेखकांचं नवल वाटत, अफाट कल्पनाशक्ती ... #मिरासदार ❤️😎 ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्य�� राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_740.html", "date_download": "2021-08-02T06:29:18Z", "digest": "sha1:MZAAP5ABVQLJIPVYGD4IQCQB46HIPC4T", "length": 9384, "nlines": 55, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "शहरांची ओळख कायम ठेवून विकास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / शहरांची ओळख कायम ठेवून विकास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशहरांची ओळख कायम ठेवून विकास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nप्रत्येक शहराची ओळख आणि त्याचा चेहरामोहरा कायम ठेवून व��कास कामे करावीत. पायाभूत सुविधा आणि वाहतुकीचे जाळे हे विकासासाठी जीवन वाहिनीचे काम करतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर मेट्रोच्या ॲक्वालाईन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केले.\nमंत्रालयात व्हिडिओलिंकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-प्लागचे उद्घाटन तर हिरवी झेंडी दाखवून लोकमान्य टिळक स्टेशन ते सीताबर्डी या ॲक्वालाईनचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रालयात नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम आणि अतुल गाडगीळ उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, नागपूर मेट्रोसाठी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. आम्हाला जनतेचे आशीर्वाद घ्यावयाचे आहेत, श्रेय नाही. असे सांगतानाच कुठल्याही परिस्थितीत राज्याच्या या उपराजधानीचा विकासाचा वेग कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विकास करताना त्या शहराची ओळख जपली जावी. पायाभूत सुविधांची उभारणी झाल्यास उद्योग, व्यवसायांना चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमहाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांचा विकास करताना त्यांचा चेहरामोहरा जपला जाईल अशा पद्धतीने कामे झाली पाहिजेत. नागपूर मेट्रोला 'माझी मेट्रो' हे नाव दिल्याने त्याविषयी नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल. नागरिकांनी देखील या सुविधांचे संवर्धन करुन तिची निगा राखावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nकेंद्र शासनाकडे काही विकास कामांच्या आवश्यक त्या परवानग्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या आवश्यक असून केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या सदस्यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून जनतेला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करतानाच नागपूर मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्���ुमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.chinimandi.com/wholesale-price-rises-to-1-22-per-cent-on-account-of-lower-food-prices-in-marathi/", "date_download": "2021-08-02T04:43:54Z", "digest": "sha1:OJTNMB3QLVSGXAHMPMR5WAZVNGOG3DDT", "length": 13278, "nlines": 230, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "खाद्यपदार्थांचे दर घटल्याने घाऊक महागाई दर १.२२ टक्क्यावर - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Business news in Marathi खाद्यपदार्थांचे दर घटल्याने घाऊक महागाई दर १.२२ टक्क्यावर\nखाद्यपदार्थांचे दर घटल्याने घाऊक महागाई दर १.२२ टक्क्यावर\nनवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात भाजीपाला, खाद्य पदार्थांच्या वस्तूंचे दर कमी झाल्याने घाऊक महागाईच्या दरात घट झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याची आकडेवारी जारी केली आहे.\nकाय आहे महागाईची स्थिती\nडिसेंबर महिन्यात घाऊक महागाईच्या निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर १.२२ टक्के इतका राहिला. नोव्हेंबर महिन्यात हा दर १.५५ टक्के इतका होता. तर डिसेंबर २०१९ मध्ये घाऊक महागाईचा दर २.७६ टक्क्यांवर होता.\nफूड इंडेक्समधूनही महागाईत घट\nडिसेंबर महिन्यात खाद्य पदार्थांच्या दरात घट झाली आहे. परिणामी घाऊक महागाईच्या निर्देशांतही कपात झाली. डिसेंबर महिन्यात फूड इंडेक्समधील चलनवाढीचा दर घटून ०.९२ टक्क्यांवर आला. नोव्हेंबर महिन्यात हाच दर ४.२७ टक्के इतका होता.\nकांदा, बटाट्याच्या दरही कमी\nवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्योग तथा आंतरिक व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याचे दर १३.२ टक्क्यांपर्यंत कमी झाले. कांद्याच्या किमतीत ५४.६९ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर नोव्हेंबर महिन्यात कांदा ७.५८ टक्के स्वस्त झाला होता. डिसेंबर महिन्यात बटाट्य���च्या दरात ३७.७५ टक्के वाढ झाली. तर नोव्हेंबर महिन्यात बटाटे ११५.१२ टक्के महागले होते. याशिवाय डिसेंबर महिन्यात कडधान्य, तांदूळ, गहू, डाळींच्या चलनवाढीचा दर नोव्हेंबरच्या तुलनेत कमी झाले आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यात फळांचे घाऊक दर नोव्हेंबरपेक्षा अधिक राहिले.\nडिसेंबर महिन्यात इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई वाढली आहे. या क्षेत्रातील चनलवाढीच्या दरात ३.१८ टक्के इतकी किरकोळ वाढ झाली आहे. मुख्य स्तरावर पेट्रोलियम आणि कोळशाच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, वीजेचे दर स्थिर राहिले आहेत.\nकिरकोळ महागाईच दरही घटला\nडिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दरही घटून ४.९ टक्क्यांवर आला आहे. यामुळे खाद्य पदार्थांची किंमत घटली आहे. मात्र, एका अहवालानुसार इक्रा रेटिंग एजन्सीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी मुख्य महागाईचा दर ४.२ टक्क्यांवर पोहोचल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. हा गेल्या दोन वर्षातील उच्च दर आहे.\nचीनी मिल में ट्रकों के ड्राइवर्स व कंडक्टर्स को बीना कोविड वैक्सीन प्रमाण पत्र के नो एंट्री\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 31/07/2021\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 31/07/2021\nचीनी मिल में ट्रकों के ड्राइवर्स व कंडक्टर्स को बीना कोविड वैक्सीन प्रमाण पत्र...\nकोविड वैक्सीन को लेकर अब जागरूकता दिखती हुई नजर आ रही है अब कई जगहों पर कोविड वैक्सीन लागए हुए व्यक्तियों को ही आने...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 31/07/2021\nआज बाजारात स्थिर मागणी होती.डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 31/07/2021\n29 जुलाई, 2021 को जारी अधिसूचना में सरकार के खाद्य मंत्रालय ने अगस्त महीने के लिए देश के 557 मिलों को चीनी बिक्री का...\nबांग्लादेश के चीनी उद्योग में उठा भ्रष्टाचार का मुद्दा\nढाका: उद्योग मंत्रालय की संसदीय स्थायी समिति ने रविवार को मंत्रालय से भ्रष्टाचार और अनियमितताओं में शामिल बांग्लादेश शुगर एंड फूड इंडस्ट्रीज कॉरपोरेशन के...\nजेव्हा जगाला वाटेल तेव्हाच कोरोना महामारी संपेल : डब्ल्यूएचओ प्रमुख\nजागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, जेव्हा जगाला वाटेल की कोरोना महामारी संपुष्टात आणावी, तेव्हाच ती नष्ट होईल. या...\nचीनी मिल में ट्रकों के ड्राइवर्स व कंडक्टर्स को बीना कोविड...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 31/07/2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/vaccination-campaign-society-kandivali-fake-municipal-inquiries-concluded-a642/", "date_download": "2021-08-02T06:59:22Z", "digest": "sha1:PPM46XVIPPJSYMNFCYKJUYVSRQOE5DVE", "length": 18269, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न - Marathi News | The vaccination campaign in society of Kandivali is fake; Municipal inquiries concluded | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nकांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न\nपालिकेच्या चौकशीत निष्पन्न; युजर आयडी, पासवर्ड चोरून बनावट प्रमाणपत्र\nकांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न\nमुंबई : कांदिवली येथील गृहनिर्माण सोसायटीतील लसीकरण बनावटच असल्याचे महापालिकेच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर लसीकरणाची प्रमाणपत्रे देण्यासाठी यूजर आयडी व पासवर्ड चोरून बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आणि संशयित लससाठा अनधिकृत पद्धतीने मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे.\nकांदिवली (पश्चिम), हिरानंदानी हेरिटेज क्लब येथे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस ३० मे रोजी देण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी १,२६० रुपयांप्रमाणे चार लाख ५६ हजार रुपये रहिवाशांनी दिले. मात्र, लसीकरण करणाऱ्या चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती. तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आली. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली.\nअसे काही प्रकार आणखी काही ठिकाणी घडले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपआयुक्त (परिमंडळ ७) विश्वास शंकरवार यांच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यांनी शनिवारी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सादर केलेल्या अहवालानुसार संपूर्ण लसीकरण बनावटरित्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेची पर��ानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करताच संशयितांनी लसीकरण केले.\nरुग्णालयांचा लसीकरणाशी संबंध नाही\nलस देण्यात आलेल्या ३९० पैकी प्रत्यक्ष १२० रहिवाशांनाच लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. तीन विविध रुग्णालयांची नावे या प्रमाणपत्रांवर होती. मात्र संबंधितांनी या रुग्णालयांशी करारनामा केलेला नाही. या रुग्णालयांचा त्या लसीकरणाशी कोणताही संबंध नाही, असे चौकशीत उघड झाले.\nकेंद्राकडून आलेल्या साठ्यातील या लसी नाहीत\nकेंद्राकडून मुंबई पालिकेला आलेल्या लसींच्या साठ्यापैकी या लस नसल्याचे समोर आले. याबाबत पालिकेकडून अधिक चाैकशी सुरू आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Corona vaccineCoronavirus in MaharashtraMumbai Municipal Corporationकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका\nमहाराष्ट्र :महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंचे आकडे खरेच लपवले गेले आहेत का; फडणवीस म्हणतात, खरे सांगा\nकिती रुग्ण पॉझिटिव्ह निघतात, कोणत्या शहरात किती रुग्ण आहेत, किती लोकांचे मृत्यू होत आहेत, त्यांच्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी केंद्र सरकारने आयसीएमआर या शिखर संस्थेची मदत घेतली. ...\nनागपूर :नागपूरच्या नदी-तलावात काेराेनाचे विषाणू तर नाहीत ना\nNagpur News अहमदाबाद येथील नद्या व तलावांमध्ये काेराेनाचे विषाणू आढळल्याच्या सर्वेक्षणाने देशात खळबळ उडविली आहे. नागपूर शहरातही ही शक्यता नाकारता येत नाही. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास\nरुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ७५ ते ८० टक्क्यांनी घटते, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. ...\nराष्ट्रीय :CoronaVirus: अनलॉकच्या गर्दीने केंद्र सरकार काळजीत; संसर्गाची साखळी लसीकरणामुळेच तोडता येईल\nकोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे अनेक राज्यांनी प्रतिबंधक नियम शिथिल केले आहेत. ...\nगडचिरोली :तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा\nकाेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला. कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटग���ल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६ ...\nगडचिरोली :लसीकरणासाठी सरसावला 30 वर्षांवरील युवावर्ग\nमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली. त्याही वेळी या वयाेगटातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र काही दिवसांतच या वयाेगटासाठी लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारपासून गडचिराेली जिल ...\nमुंबई :पुरुषांच्या चुकांसाठी महिलांना दोष का शिल्पा शेट्टीला रिचा चड्ढाने दिला पाठिंबा\nRicha Chadha supports Shilpa Shetty: उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची पत्नी शिल्पा शेट्टी हीदेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बॉलिवूडसह जवळच्या मित्रांनीही तिच्याकडे पाठ फिरवली होती. ...\nमुंबई :पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र;\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील पूरग्रस्त भागात तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतचे पत्र विरोधी पक्षनेते ... ...\nमुंबई :महिलांना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धूम्रपान, तंबाखू, खेणी, हुक्का, रिव्हर्स स्मोकिंग, यामुळे सध्या महिलांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले ... ...\nमुंबई :राज्यात आतापर्यंत ४ कोटी ४५ लाखांहून अधिक जणांना लस\nमुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ५ लाख ७३ हजार ६९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ... ...\nमुंबई :पुन्हा पाऊस; आजपासून चार दिवस कोसळधारा\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान ... ...\nमुंबई :भंडारदऱ्याला ४० टक्के मुंबई, पुणेकरांची पसंती\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे मुंबई, पुण्यासह राज्य आणि देशातील पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मुंबईसह पुण्यातून ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...\n आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ\nमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS\nCoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय\n तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rangmaitra.com/anand-shinde/", "date_download": "2021-08-02T05:14:57Z", "digest": "sha1:AAOJX2N4GC6Y2CASJPGOJZEVFKSA3GL5", "length": 8925, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘नंदू नटवरे’ला आनंद शिंदे यांचे दिग्दर्शन | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘नंदू नटवरे’ला आनंद शिंदे यांचे दिग्दर्शन\n‘नंदू नटवरे’ला आनंद शिंदे यांचे दिग्दर्शन\non: February 12, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सिने कलावंत\nमहाराष्ट्राचा महागायक नव्या भूमिकेत\n‘जेव्हा नवीन पोपट हा…’ या गाण्यापासून ते अगदी ‘गणपती आला आणि नाचत गेला’ या गाण्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवणारे, महागायक आनंद शिंदे लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून येत आहेत. साई इंटरनेशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तुत ‘नंदू नटवरे’ या सिनेमाचे ते दिग्दर्शन करणार आहेत.\n‘नंदू नटवरे’ हा विनोदी चित्रपट असून, त्याच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होत असल्याचे समजते. नुकतेच या सिनेमाचे जुहू येथील अजीवासन स्टुडियोमध्ये सिनेमातील लोकगीताच्या रेकोर्डिंगसह मुहूर्त करण्यात आला. हे लोकगीत खुद्द आनंद शिंदे यांनीच गायले असल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या त्यांच्या गाण्यांमध्ये आता या लोकगीताचीदेखील लवकरच भर पडणार आहे.\nआनंद शिंदे यांचे सुपुत्र डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांची प्रमुख भूमिका यात असून, या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच ते अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत. आदर्श आणि उत्कर्ष या शिंदेबंधूंचे संगीतदेखील या ��िनेमातील गाण्यांना लाभणार असल्याकारणामुळे, शिंदेशाही समृद्धीचा सांगीतिक थाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.\nपहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या ‘साई अॅग्रो टेक’ या संस्थेअंतर्गत उमेश जाधव, शंभू ओहाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ निर्मात्याची धुरा सांभाळणार असून, अनेक नामवंत कलाकरांची भूमिका यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली असून, सोलापूर, भोर, मुंबई चित्रनगरीत चित्रित होत असलेला हा सिनेमा महागायक आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tcnvend.com/mr/tcn-d-csp--hours-self-service-touch-screen-vending-machine-278.html", "date_download": "2021-08-02T06:44:29Z", "digest": "sha1:6V5XBTQOZVQUAAZAKBHKCCKRQC4HX7BK", "length": 9877, "nlines": 118, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "टीसीएन-डी 900-9 सी (55 एसपी) 24 तास सेल्फ-सर्व्हिस टच स्क्रीन वेंडिंग मशीन - चायना टीसीएन-डी 900-9 सी (55 एसपी) 24 तास सेल्फ-सर्व्हिस टच स्क्रीन वेंडिंग मशीन सप्लायर, फॅक्टरी N T \"टीसीएन वेंडिंग मशीन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nघर » उत्पादन » स्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nबँक, सुपरमार्केट, विमानतळ, ट्रेन स्टेशन, हॉस्पिटल, शॉपिंग मॉल, पार्क, प्राणिसंग्रहालय, निसर्गरम्य क्षेत्र, फार्मसी (औषध दुकान), कार्याल��, हॉटेल, सबवे स्टेशन, शाळा\nनाव कॉम्बो वेंडिंग मशीन\nबाहेरील परिमाण एच: 1858 मिमी, डब्ल्यू: 1188 मिमी, डी: 905 मिमी\nविक्रीचा प्रकार 50-70 प्रकार (उत्पादनांच्या आकारानुसार)\nस्टोरेज क्षमता सुमारे 300-1050pc (वस्तूंच्या आकारानुसार)\nअंतर्गत संग्रह 6 ड्रॉ\nरेफ्रिजरेशन तापमान 4-25 ° से (समायोज्य)\nवीज एसी 100 व् / 240 व्ही, 50 हर्ट्ज / 60 हर्ट्ज\nपेमेंट सिस्टम बिल, नाणे, नाणे शोधक (एमडीबी प्रोटोकॉल)\nमानक इंटरफेस एमडीबी / डीएक्स\nएलसीडी स्क्रीन 55 इंच\nटीसीएन वेंडिंग मशीन अनेक प्रकारच्या पेमेंट सिस्टमस समर्थन देऊ शकते.\nटीसीएन वेंडिंग मशीन आंतरराष्ट्रीय एमडीबी, डीएक्स मानक, सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करू शकतात.\nएकूणच फोमिंग तंत्रज्ञान, घट्ट आणि चांगले तापमान पृथक्.\nडिलिव्हरी स्मूदीसाठी समर्थन बार आणि वसंत frontतुचा शेवटचा भाग जोडा.\nआयसीटी, आयटीएल, एमईआय, एनआरआय, नायएक्स, इंजेनिको यासारख्या आयात पेमेंट सिस्टमचा अवलंब करा.\nस्प्रिंग कॉइल, बेल्ट कन्व्हेअर, स्प्रिंग हुक स्लॉट विविध उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ शकतो.\nरिमोट मॅनेजमेंट सिस्टम विनामूल्य वापरली जाऊ शकते आणि मशीन ऑपरेशन स्थिती व्यवस्थापित करणे, अभिप्राय अयशस्वी होणे, देखरेख करणे, रिमोट किंमत बदलणे यासह प्रदान केली जाऊ शकते.\n२.उच्च शक्ती आणि पावडर लेपित कॅबिनेट, ज्यामध्ये पूर्णपणे इन्सुलेटेड सामग्री, ऊर्जा कार्यक्षम वेंडिंग युनिट आहे.\nलपेटणे -भोवती संलग्नक आणि एलईडी प्रकाश सह सुरक्षित दरवाजा.\n3. ट्रिपल ग्लेज़्ड व्ह्यूइंग विंडो.\n4. चिप ट्रे वर ड्युअल सर्पिल.\n5. प्रत्येक ट्रे जलद आणि सुलभ लोडिंगसाठी 45 डिग्री खाली झुकते.\n6. समायोज्य ट्रे विभाजन आणि उंची.\n7. सुरक्षित / लॉक करण्यायोग्य रोख बॉक्स\n8. तापमान सेंसरसह (4 ते 25 डिग्री सेल्सियस समायोज्य) मॉड्यूलर कूलिंग सिस्टम, देखभाल करण्यास सोपी.\n9. ड्रॉप सेन्सर / वेंड अॅश्योर टीएम / वेंड सेंसर / हमी वितरण प्रणालीसह. (उत्पादन वितरित होईपर्यंत क्रेडिट धारण करते).\n10. जीपीआरएस रिमोट मॉनिटरिंग सिस्टम, रिअल टाइम लाइव्ह माहिती देते.\n१२. ग्लास हीटर ओलावाचे संक्षेपण रोखण्यासाठी काचेवर एम्बेड केले.\n12. उत्कृष्ट क्षमता आणि आकार प्रमाण.\nनाश्ता, ताजे अन्न, कॅन आणि बाटल्यांसाठी 13. लवचिक लेआउट.\n14. कुशल कार्यक्षम कॉम्प्रेसर इ.\n15. आर 134 ए रेफ्रिजरंटसह कूलिंग सिस्टम, आर���एचएसची आवश्यकता पूर्ण करू शकते.\n16. एकूणच फोमिंग तंत्रज्ञान, 40 मिमी तयार, घट्ट आणि चांगले तापमान पृथक्.\nटीसीएन ओईएम ओडीएम उबदार अन्न गरम जेवण फास्ट फूड वेंडिंग मशीन\nटीसीएन-एनएससी -6 एन 24 एच हँड साबण निर्जंतुकीकरण एन 95 फेस मास्क वेंडिंग मशीन\nTCN-S800-10C (22SP) चाचणी किट वेंडिंग मशीन\nटीसीएन-सीएल 402 (22 एचपी) गरम विक्री स्वयंचलित कॉफी वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/rare-documents-related-to-ramshastri-movie-found-in-ftiis-prabhat-studio-after-76-years-127819417.html", "date_download": "2021-08-02T04:47:21Z", "digest": "sha1:UOZUWC6IWIIYKWYIW6MGCWGGFEJSOUDS", "length": 5443, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rare documents related to 'Ramshastri' movie found in FTII's Prabhat studio after 76 years | एफटीआयआयच्या प्रभात स्टुडिओत 76 वर्षांनी सापडला ' रामशास्त्री या चित्रपटाशी संबंधित दुर्मिळ दस्तावेज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुर्मिळ दस्तऐवज:एफटीआयआयच्या प्रभात स्टुडिओत 76 वर्षांनी सापडला ' रामशास्त्री या चित्रपटाशी संबंधित दुर्मिळ दस्तावेज\nएफटीआयआयच्या आवारातील प्रभात स्टुडिओ मध्ये ' रामशास्त्री या चित्रपटाशी संबंधित दुर्मिळ दस्तावेज तब्बल ७६ वर्षांनी सापडला. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनने रामशास्त्री चित्रपटाला दिलेले ‘१९४४चा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ हे प्रशस्तीपत्र मिळाले आहे. हे प्रशस्तीपत्रक आता प्रभात चित्रपट संग्रहालयात ठेवले जाणार आहे.\nप्रभात स्टुडिओमध्ये साफसफाईचे काम सुरू असताना कला दिग्दर्शन आणि निर्मिती आरेखन विभागातील सहायक प्राध्यापक आशुतोष कविश्वर यांना हे प्रमाणपत्र सापडले आहे. प्रभात फिल्म कंपनीतर्फे ३० जून १९४४ रोजी प्रदर्शित झालेल्या रामशास्त्री या सिनेमाने इतिहास रचला. सत्य, न्याय आणि समता या विषयावर आधारित हा चित्रपट विशेष ठरला. त्या काळी चरित्रविषयक मांडणी करणारे चित्रपट प्रदर्शित होत नसत. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन कोलकाता या संस्थेने १९४४ मध्ये चित्रपट, हिंदी चित्रपट, पटकथा लेखन, संवाद लेखन, लेखक, दिग्दर्शन, अभिनेता आणि सहायक अभिनेता अशा सात विभागांच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी चित्रपटाला नामांकन दिले. चित्रपटा��े सर्व पुरस्कार पटकावले.या चित्रपटातील गजानन जहागिरदार यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच १९६१मध्ये तत्कालीन फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले प्राचार्य म्हणून जहागिरदार यांची नियुक्ती झाली होती. प्रभातच्या दृष्टीने हा खजिना आहे. या प्रशस्तीपत्रकाचे योग्य पद्धतीने जतन केले जाईल, असे संग्रहालयाचे व्यवस्थापक नितीन पत्की यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t1582/", "date_download": "2021-08-02T06:46:44Z", "digest": "sha1:LMSQU54G3U46MS574RDCGXF6JZNDJH6C", "length": 6254, "nlines": 117, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-आजही माकडे माकडच का आहेत?", "raw_content": "\nआजही माकडे माकडच का आहेत\nAuthor Topic: आजही माकडे माकडच का आहेत\nआजही माकडे माकडच का आहेत\n१. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे माकडच का आहेत\n२. अनुभवी डौक्टर ही कुठेतरी \"प्रॅक्टीस\" कसे करतात\n३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग \"बेबी - ओईल\" बेबीपासुन बनवतात का\n४. बरीच \"कामे जुळवणा-याला\" - ब्रोकर का म्हणतात\n५. \"फ्रेंच किस\"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात\n६. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही \"बिल्डींग\" का म्हणतात\n७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो\n८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात\n९. जंगली मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती\n१०. \"फ्री गिफ्ट\" म्हणजे काय गिफ्ट फ्रीच असतात ना\n११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय\n१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत\n१३. \"पार्टी\" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते\n१४. कंप्युटर बंद करण्यासाठी \"स्टार्ट\" वर का क्लिक करावे लागते\n१५. २१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही\nआजही माकडे माकडच का आहेत\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आजही माकडे माकडच का आहेत\nRe: आजही माकडे माकडच का आहेत\nRe: आजही माकडे माकडच का आहेत\nRe: आजही माकडे माकडच का आहेत\n५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय\n१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत\n१३. \"पार्टी\" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते\n१४. कंप्युटर बंद करण्यासाठी \"स्टार्ट\" वर का क्लिक करावे लागते\n१५. २१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही\nRe: आजही माकडे माकडच का आहेत\nआजही माकडे माकडच का आहेत\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2021-08-02T06:24:38Z", "digest": "sha1:NH5IINFP2ECW5KPUPF63LF4KBHAFX367", "length": 3919, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उद्योगपति - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग, वर्ग:उद्योगपती येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१८ रोजी १४:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://satymevjayate.com/?p=18049", "date_download": "2021-08-02T06:26:41Z", "digest": "sha1:M24KEK6RDFRVTUCSDJZNSRV5SDF53T7P", "length": 7462, "nlines": 85, "source_domain": "satymevjayate.com", "title": "गुरुवर्य प पाटील विद्यालयात विठू नामाचा गजर - सत्यमेव जयते", "raw_content": "\nगुरुवर्य प पाटील विद्यालयात विठू नामाचा गजर\nजळगाव – (प्रतिनिधी) – केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्या मंदिर एम जे कॉलेज जळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.\nविद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले उपशिक्षक योग��श भालेराव यांच्या विठू माऊली तू माऊली जगाची या गीतावर सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच पालक यांनी ठेका धरत पावली खेळले तर उपशिक्षक सूर्यकांत पाटील तसेच स्वाती पाटील यांनी सुंदर अशी भजने यावेळी सादर केले.\n(विठ्ठलाची)भूमिका उज्वल खैरनार, (रुक्मिणी )सोनम देवरे , (ज्ञानेश्वर) गौरांक थोरवे , ( मिराबाई) अनुष्का पाटील (मुक्ताबाई) मानसी बारी , (वारकरी ) जिग्नेश ठाके आणि भार्गवी गाढे, आराध्या पाटील तसेच भूवन पाटील यांनी भूमिका साकार केल्या.\nप्रसंगी उपशिक्षिका सरला पाटील , कल्पना तायडे , धनश्री फालक, दिपाली चौधरी , अशोक चौधरी , सुनील नारखेडे सुधीर वाणी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे\n‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोरोना नियमांचे पालन करून आषाढी एकादशी सोहळा संपन्न‘‘\n‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोरोना नियमांचे पालन करून आषाढी एकादशी सोहळा संपन्न‘‘\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअॅपवर मिळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/mp-gwalior-accident-13-killed-collision-between-bus-and-auto-rickshaw-cm-announces-rs-4-lakh-ex", "date_download": "2021-08-02T06:23:45Z", "digest": "sha1:GNQNZ2DQHXJBXUXKZVFRPMGYCQZ2AWDE", "length": 7188, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू", "raw_content": "\nबस ग्वाल्हेरपासून मुरैनाकडे जात होती. दोन ऑटोरिक्षांमधून महिला प्रवास करत होत्या.\nग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू\nग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी (ता.२३) एक भीषण अपघात झाला. पुरानी छावनी परिसरात बस आणि रिक्षाचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ महिला आणि एका ऑटो रिक्षा चालकाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. १३ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.\n- गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव\nमिळालेल्या माहितीनुसार, बस आणि रिक्षा यांचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील १२ महिला आणि ऑटो रिक्षाचालक यांचा मृतांमध्ये समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिली आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी रिक्षातील मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले असून अपघात कसा झाला, याचा तपास घेतला जात आहे.\nबस ग्वाल्हेरपासून मुरैनाकडे जात होती. दोन ऑटोरिक्षांमधून महिला प्रवास करत होत्या. पण एका रिक्षामध्ये बिघाड झाल्याने या सर्व महिला एकाच रिक्षाने निघाल्या होत्या. या १२ महिलांवर काळाने झडप घातली.\n- थरकाप उडवणारा व्हिडिओ : कबड्डी स्पर्धेवेळी गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जखमी\nमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या दु:खद प्रसंगी आम्ही मृतांच्या परिवारासोबत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. आणि त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना चौहान यांनी केली आहे. तसेच चौहान यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदतनिधी जाहीर केला आहे.\n- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/bjps-demand-to-spread-political-hatred-to-create-a-rift-among-the-people-nawab-malik-127819175.html", "date_download": "2021-08-02T05:12:15Z", "digest": "sha1:QWWOR2VQOLFGEHYASJD72G4CPNNIQYTB", "length": 4194, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP's demand to spread political hatred, to create a rift among the people - Nawab Malik | सुडबुद���धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी, जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपची मागणी - नवाब मलिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरोप:सुडबुद्धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी, जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपची मागणी - नवाब मलिक\nसुडबुद्धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी, जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपची लोकं मदरशाचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.\nवर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले. मदरशामधील विद्यार्थ्यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रतिमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. ही योजना बर्याच काळापासून राज्यात सुरू आहे. भाजपचे सरकार असताना ही योजना सुरूच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत हे कितपत योग्य असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.\nराजकीय दृष्टीकोन ठेवून ही मागणी होत आहे. त्यांच्या काळात हज का बंद केले नाही याचं आत्मचिंतन करावं आणि मग अशा प्रकारची मागणी करावी असे आव्हान राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/bsf-recruitment-2021/", "date_download": "2021-08-02T05:28:12Z", "digest": "sha1:CJBOECUFLXYLDRVE3K4EDTPPQ62NI77V", "length": 17609, "nlines": 231, "source_domain": "mahabharti.in", "title": "BSF Bharti 2021 - 182 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nBSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दल अंर्तगत 451 रिक्त पदांची भरती सुरु\nBSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दल अंर्तगत 451 रिक्त पदांची भरती सुरु\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nBSF Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल येथे कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या एकूण 269 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nपदाचे नाव – कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)\nपद संख्या – 269 जागा\nशैक्षणिक पात्रता – 10th Pass\nवयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nBSF Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल येथे कॅप्टन/ पायलट (डीआयजी), कमांडंट (पायलट), सेकंड इन कमांडंट, उप कमांडंट, उपमुख्य अभियंता, वरिष्ठ एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर, ज्युनियर एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर, कमांडंट, इक्विपमेंट ऑफिसर पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – कॅप्टन/ पायलट (डीआयजी), कमांडंट (पायलट), सेकंड इन कमांडंट, उप कमांडंट, उपमुख्य अभियंता, वरिष्ठ एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर, ज्युनियर एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर, कमांडंट, इक्विपमेंट ऑफिसर\nपद संख्या – 59 जागा\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-12-2021 आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहानिरीक्षक (पर्स) मुख्यालय डीजी बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nअधिकृत वेबसाईट : bsf.nic.in\nBSF Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल येथे गट बी आणि सी (निरीक्षक आणि उपनिरीक्षक) पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – गट बी आणि सी (निरीक्षक आणि उपनिरीक्षक)\nपद संख्या – 70 ज���गा\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-12-2021 आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमा सुरक्षा दल, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nBSF Bharti 2021 : गृह मंत्रालय, डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथे कॅप्टन पायलट, कॉमडिट, एसएएम, जाम, एएएम, ज्येष्ठ फ्लाइट गनर, कनिष्ठ उड्डाण अभियंता पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – कॅप्टन पायलट, कॉमडिट, एसएएम, जाम, एएएम, ज्येष्ठ फ्लाइट गनर, कनिष्ठ उड्डाण अभियंता\nपद संख्या – 53 जागा\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-12-2021 आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महानिरीक्षक (पर्स) मुख्यालय डीजी बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nफॉर्म आ चुकें है, निचे PDF लिंक है, वहा से फॉर्म डाऊनलोड करे…\nजॉब पाहिजे आम्हाला प्रमाणन\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/nhm-bhandara-bharti/", "date_download": "2021-08-02T05:54:38Z", "digest": "sha1:LOLTBOODQOBYJPAUVQ52TBRXZP6UXHQO", "length": 15109, "nlines": 216, "source_domain": "mahabharti.in", "title": "NHM Bhandara Bharti 2021 : विविध रिक्त जागांकरिता अर्ज", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nNHM भंडारा अंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदांची भरती\nEducational Qualification – पदांनुसार शैक्षणिक पात्रता\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nNHM Bhandara Recruitment 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 जुलै 2021 आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – जिल्हा कार्यक्रम समन्वयक\nपद संख्या – 01 जागा\nनोकरी ठिकाण – भंडारा\nखुला प्रवर्ग – 38 वर्षे\nराखीव प्रवर्ग – 43 वर्षे\nवेतनश्रेणी – रु. 35,000/-\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, सामान्य रुग्णालय भंडारा\nमुलाखतीची तारीख – 8 जुलै 2021\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.\nNHM Bhandara Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2021 (10 ते 2 वाजेपर्यंत) आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nविभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission Bhandara)\nपदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Officer, Laboratory Technician)\nनोकरी ठिकाण भंडारा (Bhandara)\nनिवड प्रक्रिया मुलाखत (Walk-in Inteview)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा\nशैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) —\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) —\nNHM भंडारा भरती 2021 करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.\nइच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.\n“राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा”\nEducational Qualification – पदांनुसार शैक्षणिक पात्रता\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.aniruddhafoundation.com/hanuman-pournima/", "date_download": "2021-08-02T04:46:24Z", "digest": "sha1:EMUWNAHLLNAGWZSK63VCRLJ5RXR67E6V", "length": 28779, "nlines": 254, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन हनुमान पौर्णिमा – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे ��ीवनकार्य\nसद्गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज् बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\nअभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण \nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज् बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\nअनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज् बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\nअभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण \nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज् बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\nअनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर��नल्स\nहनुमंत, मारुती, अंजनीसुत, केसरीनंदन अशा असंख्य नावांनी भारतवर्षात अगणित श्रध्दावान ज्याचे पूजन, जप नित्याने करतात आणि त्याची स्तुती असलेली स्तोत्र आनंदाने गातात, तो हनुमान. संकटरक्षक म्हणून कोणत्याही अडचणीत सापडल्यास ज्याचा धावा पहिल्यांदा श्रद्धवानांकडून केला जातो, तो हनुमान. बलाची आणि सामर्थ्याची देवता म्हणून बलउपासक ज्याला आपला मानतात तो हनुमान. भारतात चैत्र पार्णिमा ही ‘हनुमान पौर्णिमा’ म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. हनुमंताच्या असंख्य नामांमध्ये सर्वात श्रेष्ठनाम मानलं जातं, ते ‘सीताशोकविनाशन’, हे नाम. या नामाशीच चैत्रातील पोर्णिमेला ‘हनुमान पौर्णिमा’ का साजरी केली जाते, याची कथा जोडलेली आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापू) श्रद्वावानांना आपल्या प्रवचनातून अनेक वेळा ही कथा समजावून सांगितली आणि या भीमरुपी महारुद्राची भक्ती करण्यासही शिकविले.\nबापूंनी श्रद्धवानांना हनुमान जयंतीचे महत्व सांगितले आहे. ‘रामायणातली कथा नीट ऐकली तर कळेल की, ज्या दिवशी हनुमंताच्या जन्म झाला तेव्हा अवघ्या काही क्षणात सूर्याला एक लाल रंगाचे फळ समजून ते खाण्यासाठी हनुमंताने आकाशात झेप घेतली. त्याच वेळेस राहू सूर्याला गिळायला आला होता, म्हणजेच त्यादिवशी सूर्यग्रहण होते व सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येलाच असते.’\n‘हनुमान ज्या दिवशी अशोकवनात रावणाच्या बंदीवासात असलेल्या माता जानकीला प्रथम भेटला व तीला रामाची अंगठी देऊन स्वतः रामदूत असल्यासी खूण पटवली. त्यामुळे माता जानकीने हनुमंताला आपला पुत्र म्हणून त्याचवेळी तात म्हणूनही स्वीकारले’ तो दिवस म्हणजे ही हनुमान पौर्णिमा.\nयाच दिवशी ‘रामाचे आराध्य दैवत असणारे शिव, त्या शिवाचे हे महारुद्र स्वरुप माता सीतेने ओळखले. हनुमंताने अशोकवनात असलेल्या सीतेचे शोकहरण केले, त्यामुळेच हनुमंताला ’सीताशोकविनाशन’ असे नाम मिळाले. याच दिवशी हनुमंत रावणालाही भेटला. त्याला उपदेश करून चूक सुधारण्याची संधी दिली. तसेच गर्वाने हनुमंताच्या दर्भपुच्छास आग लावण्यास सांगणार्या रावणाच्या लंकेचे दहनही केले.’, हेच ते हनुमान पौर्णिमेचे माहात्म्य.\nअशा प्रकारे हनुमंतानी अशुभ कार्याचा नाश करण्यास सुरवात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केली, म्हणुन हा शुभ दिवस खर्या अर्थाने हनुमंताचा जन्म दिवस आहे.\nहनुमंताने भारतवर्षाच्या दक्षिण टोकावरून एका उडीत लंकेत जाण्याची आणि तेथे सीतेला भेटून श्रीरामांचा संदेश देण्याची, त्यानंतर रावणाला प्रिय असलेल्या अशोकवनाला उध्वस्त करून पुन्हा परत येऊन रामाला भेटण्याची कथा म्हणजे ‘सुंदरकांड’. या ‘सुंदरकांडा’चे पठण करण्याचे, नित्य नियमाने रोज किमान तीन वेळा ‘हनुमान चलिसा’ म्हणण्याचे, तसेच ‘मारुतीस्तोत्र’ व ‘पंचमुख हनु्मत्कवच’ नेहमी म्हणण्याचे मार्गदर्शन बापूंनी श्रद्धवानांना केले आहे. पितृवचनातून याचे महत्त्व आणि हनुमंताच्या या जपस्तोत्राचा अर्थही अनेकवेळा समजून सांगितला. बापूंच्या मार्गदर्शनुसार असंख्य श्रद्धावान या स्त्रोताचे पठण नित्यनियमाने करतात.\nसद्गुरु श्रीअनिरुद्धांनी रत्नागिरी येथील ‘अतुलितबलधाम’ येथे पंचमुखी हनुमंताची मूर्ती स्थापन केली आहे. हनुमान पौर्णिमेचा भक्तिमय उत्सव तेथे दरवर्षी साजरा करण्यात येतो. हनुमंत हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे ‘रक्षकगुरु’ आहेत. दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे मुख्य स्टेजवर उपासनाप्रतिकांबरोबरच श्रीहनुमंताची मोठी तसबीरही लावलेली असते. ‘ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:’ हा जप गुरुवारच्या उपासनेत सामूहिकरित्या म्हटला जातो. हाच जप हनुमान पौर्णिमेच्या दिवशी अखंडपणे श्री अतुलितबलधाम येथे केला जातो. असंख्य श्रद्धवान या उत्सवात सहभागी होतात.\n‘श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ येथे असलेल्या क्षमा यंत्राची अधिष्ठात्री देवता हनुमंतच आहे. चण्डिकाकुलातही हनुमंत आत्मलिंगासोबत विराजमान आहेत. दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे होणार्या श्रीशब्दध्यानयोगमधील आज्ञाचक्राची देवता हनुमंतच आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी शिळेतून हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे ज्याचे दर्शन सर्व श्रद्धावान श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनाच्या वेळेस जुईनगर गुरुकुल येथे घेऊ शकतात.\nदरवर्षी ‘श्रीगुरुचरणमासा’मध्ये (म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा अर्थात, ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ते आषाढ महिन्याची पौर्णिमा ह्या कालावधीमध्ये) दररोज एकदा तरी हनुमानचलिसाचे पठण करावे. या महिनाभरात किमान एका दिवशी १०८ वेळा हनुमानचलिसाचे पठण करावे, असे बापूंनी श्रद्धवानांना सांगितले आहे. या काळात हनुमान चलिसाचे पठणाचे महत्त्��� याच्याशी संबंधीत तुलसीदासांची कथाही बापूंनी श्रद्धवानांना सांगितली. त्यामुळे असंख्य श्रद्धावान या काळात हनुमान चलिसाचे जास्तीजास्तवेळा पठण करतात.\nहा हनुमंत प्रत्येक मानवात ’महाप्राण’ ह्या रुपात असतोच. हनुमंत म्हणजे श्रद्धावानांचा रक्षणकर्ता. बिभीषणाला रामापर्यंत पोहोचवणारा हनुमंतच आहे. रामाच्या कार्यात स्वतःला कसे झोकून द्यावे, त्याची भक्ती कशी करावी हे आम्हाला हनुमंतच शिकवितो. या रामकार्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. वानरराज सुग्रीव याची रामाशी भेट घडवून त्याला वालीकडून त्याचे राज्य परत मिळवून देतो, वानरसैन्यासमोर रामाचे गुणसंकीर्तन करून त्या सर्वांना रामकार्यात सहभागी करून घेतो, स्वत: ’बुध्दिमताम् वरिष्ठम्’ असूनही अंगदाच्या नेतृत्वाखाली सीतेला शोधण्याचे कार्य करतो, रावणाच्या दरबारात स्वतःला बंधनात बांधून घेतो, राक्षसांकडून अवहेलनाही स्वीकारतो. त्या हनुमंताच्या स्तोत्र, जपाचे पठण करून श्रद्धावान दरवर्षी हनुमान पौर्णिमा साजरी करतात.\nप्रत्येक माणसाचा भक्तिमार्गावरील प्रवास, त्याचे भक्तिमार्गावरील प्रत्येक पाऊल हे हनुमंताच्या मार्गदर्शनानेच पुढे टाकले जाते. श्रीहनुमंतच बोट धरून श्रद्धावानाला भक्तिमार्गाने पुढे नेतो म्हणूनच हनुमंतांची भक्ती आवश्यक ठरते, असे बापूंनी श्रद्धावानांना सांगितले आहे. त्यामुळे हनुमान पौर्णिमा श्रद्धावान आनंदाने साजरी करतात.\nअनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Latest Updates Uncategorized अध्यात्मिक यात्रा अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण गरजूंना आधार जरूर वाचा तीर्थक्षेत्र त्यांचे साहित्य (लिखाण) पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स प्रकल्प प्रपत्ती प्रशिक्षण वर्ग रामराज्य वार्षिक उत्सव विद्यार्थ्यांकरिता विशेष उत्सव वैद्यकीय सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/799119", "date_download": "2021-08-02T05:57:28Z", "digest": "sha1:GTYTFDTWS3OBNQZLMXJFZRZ2LZLT4LHA", "length": 2545, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नि��म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम (संपादन)\n२०:५०, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n३३ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n२०:०२, १२ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\n२०:५०, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mrunalini-chitale-write-pahatpawal-editorial-183445", "date_download": "2021-08-02T06:51:43Z", "digest": "sha1:POBLK7QILZEIMNJKYI32QBC5YFNIJM3P", "length": 8508, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अक्षर नातं", "raw_content": "\nमी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. एकदा आमच्या सरांनी सांगितलं म्हणून मी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर माझ्या हस्ताक्षरात नोटीस लावली. खाली माझं नाव वगैरे काही नव्हतं; परंतु, माझ्या मित्र-मैत्रिणींनी ते अक्षर माझं आहे हे ताबडतोब ओळखलं आणि वर कॉमेंटही केली, ‘नोटीस लिहिण्यापुरतंसुद्धा सुवाच्य अक्षर काढता येत नसेल, तर दुसऱ्या कुणाला तरी लिहायला सांगावं ना.’ माझं ते तिरप्या वळणाचं, बारीक, गिचमिडं अक्षर मला आवडत होतं असं नाही, परंतु ते इतकं (कु)प्रसिद्ध असेल, असं वाटलं नव्हतं. मला आठवतं त्या काळात आम्ही खूप पत्रं लिहायचो. पत्र न फोडता पाकिटावरच्या अक्षरावरून ते कुणाचं आहे याचा अंदाज करताना मजा यायची. कुणाचं टपोरं सुटंसुटं अक्षर, कुणाचं घोटीव, ठाशीव. कुणाचं कागदावर शाईचा शिडकावा केल्यासारखं. कुणाचं गाण्याच्या उडत्या चालीसारखं, तर कुणाचं खर्जातून आवाज काढल्यासारखं.\nअक्षरावरून एखाद्याचा स्वभाव जाणून घेण्याचं शास्त्र आहे, हे ऐकून मजा वाटली. अनुस्वार, काना-मात्रा, वेलांटीची वेलबुट्टी, विरामचिन्हं यावरून म्हणे कोण प्रेमळ, कोण स्वाभिमानी, कोण हेकट याचा अंदाज करता येतो. लग्नासाठी जन्मकुंडली बघण्यापेक्षा अशी अक्षरकुंडली जुळवली, तर लग्नं कदाचित जास्त टिकतील. पण कोण कुणाला सांगणार आजकालची नवी पिढी तर बालवयापासून संगणकाशी बांधलेली. की-बोर्डवर पोसलेली. मोजकं तेवढं आणि त्रोटक लिहिणारी. मग हस्ताक्षरातून डोकावणारं ‘अक्षर नातं’ त्यांच्यापर्यंत पोचेल की नाही कुणास ठाऊक आजकालची नवी पिढी तर बालवयापासून संगणकाशी ���ांधलेली. की-बोर्डवर पोसलेली. मोजकं तेवढं आणि त्रोटक लिहिणारी. मग हस्ताक्षरातून डोकावणारं ‘अक्षर नातं’ त्यांच्यापर्यंत पोचेल की नाही कुणास ठाऊक अगदी अचानक अक्षर नात्याचा एक वेगळा आविष्कार युरेक बेकर यांची हकिगत ऐकताना आला. बेकर हे स्वत: पोलिश. जन्मानं ज्यू. नाझीच्या ‘घेटो कॅम्प’मध्ये राहायची वेळ त्यांच्यावर आली. दुसरं महायुद्ध संपल्यावर त्यांची सुटका झाली, तेव्हा ते सात-आठ वर्षांचे होते. त्या कॅम्पमध्ये ते कसे गेले, त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील, भावंडे होती की नाही...त्यांना काहीच आठवत नव्हतं. ते जर्मनीत लहानाचे मोठे झाले, शिकले. जर्मन कवी म्हणून प्रसिद्ध पावले. मोठेपणी अचानक एकदा पोलिश भाषेतील बडबडगीतांचं पुस्तक त्यांच्यासमोर आलं. त्या भाषेचा गंधही नसलेले बेकर ते अक्षर, त्यातील शब्द वाचायला लागले. बडबडगीतं म्हणायला लागले. त्यांचं बालपण त्यांच्या स्मृतिकोशातून हद्दपार झालं होतं. ती बडबडगीतं म्हणताना त्यांना त्यांचा भूतकाळ आठवला नाही. परंतु, लहानपणी कधीकाळी गिरवलेली अक्षरं सामोरी येताच त्या अक्षरांशी जडलेलं नातं जागं झालं. विस्मृतीत गेलेली रक्ताची नाती त्यांना कधी आठवली नाहीत, परंतु हाती गवसलेलं हे ‘अक्षर नातं’ आणि त्याची अपूर्वाई त्यांच्या आयुष्यात कायम सोबतीला राहिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tcnvend.com/mr/put-a-vending-machine-how-much-can-you-earn-in-one-month-274.html", "date_download": "2021-08-02T06:29:14Z", "digest": "sha1:CHHZAHU5KTQMNSAD4DWYMXPXFADNOHF3", "length": 3961, "nlines": 78, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "Put a vending machine, how much can you earn in one month? - TCN", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nमागीलयावर्षी विक्रेता मशीन्स इतक्या लोकप्रिय का आहेत\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/goa-political-crisis-sharad-pawar-met-former-cm-digambar-kamat-and-cogress-leaders-mhss-493361.html", "date_download": "2021-08-02T07:03:41Z", "digest": "sha1:4UJF5U5ZT3W2ANHJSN3CC5OQKQDYPSJJ", "length": 8023, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी?– News18 Lokmat", "raw_content": "\nगोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी\nशरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असं बोलले जात आहे.\nशरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असं बोलले जात आहे.\nअनिल पाटील, प्रतिनिधी गोवा, 03 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. आता याच धर्तीवर गोव्यातही (goa political crisis) राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप (BJP) विरोधी मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा गोव्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खाजगी दौऱ्यावर गोव्यात आहेत. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन रात्री उशीरा दीर्घ चर्चा केली. कट्टर शिवसेना नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या, इगतपुरीत खळबळ या भेटीचे फोटो खासदार सुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चर्चेचा कोणता तपशील बाहेर आला नसला तरी शरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असं बोलले जात आहे. सध्या गोवा विधानसभेत भाजपची सत्ता असून एका अपक्षाचा पाठिंबा आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 जागा जिंकून सुद्धा भाजपनं गोवा फॉरवर्ड पक्ष 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3, आणि 3 अपक्षांच्या सहाय्याने सरकार बनवलं होतं. पुढे भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना भाजपात प्रवेश केला तर 17 जागा निवडून आलेल्या काँग्रेसमधील 14 आमदार भाजपमध्ये गेले. त्याचवेळी भाजपनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष आणि दोघा अपक्षांना सत्तेच्या बाहेर काढले. धावत्या कारमध्ये तरुणाने कापून घेतली हाताची नस, खेडमधील थरारक घटना सध्य�� भाजपच्या स्वतःच्या आमदारपेक्षा बाहेरून आलेल्या आमदारांची संख्या भाजपमध्ये जास्त असून या सर्वांची गोळाबेरीज 27 होते. यापैकी काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेला मोठा ग्रुप फोडण्यात विरोधी दलाला यश आल्यास गोव्यातल्या राजकारणामध्ये सत्तांतर होऊ शकतो. विधानसभेतील सध्याचे बलाबल सत्ताधारी- भाजप - 27 अपक्ष 1 = 28 यामध्ये 28 पैकी काँग्रेसचे 13 आणि 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांनी भाजपला जवळ केले आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांची संख्या पंधरा आहे. विरोधी पक्ष - 12 काँग्रेस - 5 मगो पक्ष - 1 गोवा फॉरवर्ड पक्ष - 3 राष्ट्रवादी -1 अपक्ष 2 = 12\nगोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/749197", "date_download": "2021-08-02T07:15:25Z", "digest": "sha1:OIGW5V6JWSKSBG4JXNTSTYUZ7XGHABG6", "length": 2298, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:३०, ३१ मे २०११ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०९:१४, १० एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (साचा:माहितीचौकट पदाधिकारी साच्यातील शुद्धलेखन दुरुस्त्या using AWB)\n००:३०, ३१ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T07:20:00Z", "digest": "sha1:DXSU367CSDWFZCS3CQIQ47UHDAMFVWF5", "length": 5658, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅम्युएल बद्री - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव सॅम्युएल बद्री\nजन्म ८ मार्च, १९८१ (1981-03-08) (वय: ४०)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगब्रेक\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nसॅम्युएल बद्री (८ मार्च, इ.स. १९८१:बराकपोर, त्रिनिदाद - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nइ.स. १९८१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n८ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/one-unique-country-which-still-leaving-2013-it-also-has-thirteen-months-year-250305", "date_download": "2021-08-02T05:48:46Z", "digest": "sha1:SDFCUMVLXWGNIJE72TM4DCQRAIHDHLF5", "length": 10216, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..", "raw_content": "\nएक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..\nनवीन वर्ष सुरु झालंय. अशातच लोकांच्या मनात एक वेगळाच उत्साह, जोश पाहायला मिळतोय. कारण जगभरात २०२० चं जोरदार स्वागत करण्यात येतंय. मात्र जगात असा एक देश आहे जो जगाच्या सात वर्ष तीन महिने मागे आहे. आता तुम्ही म्हणाल काहीपण काय सांगताय पण हो जगात असा एक देश आहे जिथे अजूनही २०१३ वर्ष सुरु आहे. एवढंच नाही तर या देशात एका वर्षात १२ नाही तर १३ महिने आहेत.\nआता तुम्ही म्हणाल की हा देश असा कसा इथे वर्षात बारा महिने का नाहीत इथे वर्षात बारा महिने का नाहीत हा देश जगाच्या सत्त्व वर्ष तीन महिने मागे कसा हा देश जगाच्या सत्त्व वर्ष तीन महिने मागे कसा तर यांची उत्तरं देखील तितकीच रंजक आहेत. हा देश खूप सुंदर देखील आहे.\nमोठी बातमी - ठाकरे सरकारचा भाजपच्या बड्या आमदाराला 'जोर का झटका'\nया देशाचं नाव आहे इथिओपिया , या देशाची राजधानी आहे अदीस अबाबा (Addis Ababa). इथिओपिया हा आफ्रिकेतील सर्वात जुना आणि सर्वात आधी स्वतंत्र झालेल्या देशांपैकी एक देश आहे. आर्मेनिया नंतर इथिओपिया हा देश सर्वात जुना ख्रिश्चन देश मनाला जातो.\nवर्ल्डोमीटर्स एलॅबोरेशन ऑफ लेटेस्ट यूनाइटेड नेशन्स (Worldometers elaboration of the latest United Nations) च्या आकडेवारीनुसार इथिओपियाची सध्याच��� लोकसंख्या जवळजवळ 11.40 करोड एवढी आहे.\nइथिओपिया हा आफ्रिकेतील पुर्वोत्तरेकडील सुंदर देश आहे. या देशाला हॉर्न ऑफ आफिका म्हणजेच आफिकेचं शिंग म्हणून देखील ओळखलं जातं. इथिओपिया हा नायजेरियानंतरचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आफिकेतील देश आहे.\nअम्हारिक (Amharic) ही इथियोपियाची अधुकृत भाषा आहे. मात्र या देशात इंग्रजी, इतालवी, फ्रेंच आणि अरबी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. या देशातील मोठ्या शहरांमध्ये तिथली लोकल म्हणजेच ओरोमिन्या (Orominya) किंवा तिग्रीन्या (Tigrinya) ही भाषा बोलली जाते\n ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''\nअदीस अबाबा हे इथियोपियाच्या राजधानीचं शहर आहे. अफिरकेत शॉपिंग आणि व्यवसायासाठी हे शहर महत्त्वाचं मानलं जातं. याचसोबत एडामा, एडिस जवळ असलेलं आणखीन एक लोकप्रिय शहर. या शहराला Nazret किंवा Nazareth या नावानेदेखील ओळखलं जातं\nआता तुम्ही म्हणाल शहरांची काय माहिती सांगत बसलात. ते 'तेरा महिने सात वर्ष मागे' याबद्दल सांगा.. तर जगभरात सर्वात आधी ज्युलियन कॅलेंडरचा वापर होत असे. त्यानंतर १५८२ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरवात झाली. त्यावेळी जवळजवळ सर्व देशांनी या कॅलेंडरचा स्वीकार केला होता. मात्र त्यात काही असे देश होते त्यांना हे कॅलेंडर मेनी नव्हतं. हे देश या कॅलेंडरच्या विरोधात होते. इथिओपिया हा देश देखील नवीन कॅलेंडर विरोधात उभा राहिलेला देश होता. इथिओपियात त्यांचं स्वतःचं इथिओपियन कॅलेंडर वापरण्यात येतं.\nमोठी बातमी मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा\nइथिओपिया या देशाने कधीच ज्युलियन किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला नाही. इथिओपियात इथिओपियन कॅलेंडरचं वापरलं जातं. या कॅलेंडरमध्ये १२ ऐवजी १३ महिने असतात. इथिओपियातील नवीन वर्ष दहा किंवा ११ सप्टेंबररोजी सुरु होतं. यामधील १२ महिने हे तीस दिवसांचे असतात. शेवटचा तेरावा महिना पाग्युमे म्हणून ओळखला जातो. यामध्ये फक्त पाच किंवा सहा दिवस असतात. वर्षात ज्या दिवसांची गणती होत नाही ते दिवस या महिन्यात असतात. आणि याच इथिओपियन कॅलेंडरप्रमाणे इथे अजूनही २०१३ हे वर्ष सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/cricket/good-news-yuzvendra-chahal-and-dhanashree-verma-details-inside-a593/", "date_download": "2021-08-02T05:45:00Z", "digest": "sha1:FQQNQWL7G3YPVW7Y654RI54OC5XH7PKP", "length": 16757, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "युझवेंद्र चहलच्या घरी आनंदाची बातमी, सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली माहिती - Marathi News | Good news for Yuzvendra Chahal and Dhanashree Verma - Details inside | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nयुझवेंद्र चहलच्या घरी आनंदाची बातमी, सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली माहिती\nGood news for Yuzvendra Chahal and Dhanashree Verma भारतीय संघाच फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे.\nयुझवेंद्र चहलच्या घरी आनंदाची बातमी, सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली माहिती\nभारतीय संघाच फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. त्यानं गुरुवारी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. चहलनं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात तो आई-वडील व पत्नीसोबत दिसत आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.\nफोटोमध्ये चहल घराच्या पायऱ्यांवर बसलेला दिसत आहे. त्याच्यासोबत पत्नी धनश्री वर्मा आहे आणि मागच्या पायरीवर आई-वडील बसले आहेत. त्यानं लिहिलं की,तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी व दाखवलेल्या पाठींब्यासाठी सर्वांचे आभार. माझ्या आई-वडिलांची प्रकृती आता चांगली आहे आणि मी तुम्हालाही सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो.\nधनश्रीनं सोशल मीडियावरून सासू-सासऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. \"एप्रिल आणि मे महिना माझ्यासाठी खूप आव्हानात्मक राहिला आहे. आधी माझी आई आणि भाऊ यांना कोरोनाची लागण झाली. दोघांनाही जेव्हा कोरोनाची लागण झाली होती तेव्हा मी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये होते. त्यामुळे काहीच मदत करता आली नाही. दरम्यान, मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात होते. कुटुंबापासून दूर राहणं फार कठीण काम असतं\", असं धनश्रीनं म्हटलं होतं.\n\"आता माझ्या सासरची मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. माझे सासरे म्हणजेच यजुवेंद्र चहलचे वडील कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. तर सासू राहत्या घरीच क्वारंटाइन आहेत. मी रुग्णालयात होते आणि मी जे पाहिलंय ते खूप भयंकर आहे. मी काळजी घेतच आहे पण तुम्हीही काळजी घ्या, घरातच राहा आणि कुटुंबाची काळजी घ्या\", असं धनश्रीनं म्ह���लं होतं.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :yuzvendra chahalcorona virusयुजवेंद्र चहलकोरोना वायरस बातम्या\nनांदेड :Mucormycosis : दिलासादायक नांदेडमध्ये १८८ पैकी ११८ रूग्ण म्युकरमायकोसीस मुक्त\nMucormycosis : आतापर्यत ११८ रूग्ण शस्त्रक्रिया व उपचारानंतर 'म्युकरमुक्त' ...\nआंतरराष्ट्रीय :Corona Vaccination: अजबगजब निर्णय कोरोना लस घेतली नाही तर मोबाईलचं सिमकार्ड ब्लॉक करणार\nAry News रिपोर्टनुसार, पंजाब प्रांतातील सरकारनं हा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशीद याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाहौर येथील बैठकीत घेतला आहे. ...\n निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम\nसोमवार पासून दुकाने ६ पर्यंत तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र बंधने कायम ...\nऔरंगाबाद :Corona Virus : कोरोनाने १३ वर्षीय मुलासह १४ रुग्णांचा मृत्यू\nसध्या जिल्ह्यात २,०१९ रुग्णांवर उपचार सुरू ...\nराजकारण :Raj Thackeray: ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र\nमागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशा स्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या\nCorona Vaccination: विशेष गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस वाट पाहावी लागणार नाही ...\nक्रिकेट :WI vs AUS 2021 : अम्पायरनं नो बॉल दिला म्हणून किरॉन पोलार्ड 'विचित्र' वागला; विंडीजला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, Video\nWest Indies Vs Australia : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यजमान विंडीज संघाला 10 खेळाडूंसहच मैदानावर खेळावे लागले. ...\nक्रिकेट :IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...\nक्रिकेट :मोठी घोषणा : पृथ्वी शॉसह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला इंग्लंडचे बोलावणे आले; भारतीय संघात मोठे बदल झाले\nIndia Tour of England : शुबमन गिल, वॉशिंग्टन सुं��र आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...\nक्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...\nक्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची तयारी, हार्दिक पांड्याचे अपयश ठरतेय डोकेदुखी; टीम इंडियाची समाधानकारक मजल\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : पहिल्या चेंडूवर विकेट पडूनही भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. कर्णधार शिखर धवन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी चांगली फटकेबाजी केली. ...\nक्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली\nIndia vs SL 1st T20I live Updates Score Today : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला ट्वेंटी-20तील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nPornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nSharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...\nMaharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा\nनरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास...\nSharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर\nAlto ऐवजी ग्राहकांची Maruti च्या 'या' कारला पसंती; विक्रीत १७९ टक्क्यांची वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/aiims-director-randeep-guleria-said-corona-third-wave-not-yet-in-india-but-second-wave-intensifies-up-gh-493209.html", "date_download": "2021-08-02T06:55:41Z", "digest": "sha1:Y6OFMGWGNA6AXQADDTXIPAIVTADCDK3B", "length": 10045, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धोका वाढला ! दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट तीव्र; परिस्थिती आणखी बिघडणार?– News18 Lokmat", "raw_content": "\n दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट तीव्र; परिस्थिती आणखी बिघडणार\nदिल्लीत कोरोना विषाणू (Corona Virus)ची दुसरी लाट तीव्र झाली आहे. येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.\nनवी दिल्ली, 02ऑक्ट���बर : भारतामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यामध्ये घट होत आहे, परंतु दिल्लीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीत गेल्या एका आठवड्यापासून दररोज 5 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट देशात आली आहे की काय याबद्दल बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. एम्सचे निदेशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याचं स्पष्ट खंडन केलं आहे. डॉ. गुलेरिया म्हणतात की, \"आताचे आकडे पाहून तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल बोलू शकत नाही. आपण या परिस्थीला असं म्हणू शकतो की कोरोनाची ही दुसरी लाट आहे, जी सौम्य झाली होती ती आता पुन्हा एकदा तीव्र झाली आहे.\" गुलेरिया म्हणाले की, \"आता कोरोनाबद्दल लोकांमध्ये बेफिकिरी दिसून येत आहे, सण आणि समारंभ तसंच पार्टी या कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जात नाही. आणि लोकही मास्कशिवाय बाजारात फिरताना दिसत आहेत. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. कोरोनाची साथ संपल्याचं लोकांना वाटू लागले आहे. पण कोरोना आता कुठे अर्ध्या मार्गावर पोहोचला आहे हे समजून घ्यायला हवं. दिल्लीतल्या लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे आता कोरोनाने पुन्हा एकदा दिल्लीत डोकं वर काढलं आहे. अशा वेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचे असेल तरच घराबाहेर निघा आणि बाहेर निघाल्यावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करा.\" डॉ, गुलेरियांच्या म्हणण्यानुसार, \"थंडी वाढताच कोरोना विषाणू अधिक धोकादायक होईल, हा विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहू शकेल ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आणखी वाढू शकते.\" एम्सच्या निदेशकांनी मान्य केलं की, वाढत्या प्रदूषणामुळे व्हायरस आणखी धोकादायक होऊ शकतो. ते म्हणाले की कोरोना विषाणूचं संक्रमण आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींमुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. पुढे ते असे म्हणाले की, आपल्याला थंड हवामानात अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग हा बराच वाढू शकतो. प्रदूषणामुळे संसर्ग वाढतो डॉ. गुलेरिया म्हणाले की, \"थंडीमध्ये जर कोरोना संसर्ग टाळायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मास्क लावण्याची सवय आणि वेळोवेळी हात धुण्याची सवय आपल्या लावावी लागेल. गुलेरिया यांनी असं वक्तव्य केलं की, \"वृद्ध किंवा आधीपासून कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी बाहेर जाणं टाळलं पाहिजे. तसेच एयर क्वॉलिटीमुळे आरोग्याचे नुकसान होण्याचा धोका आहे. जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हा बाहेर जा आणि जेव्हा आपण बाहेर जाता तेव्हा मास्क लावायला विसरू नका.\" थंडीमध्ये प्रदूषण वाढतं त्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढला आहे. तरुणांचे दुर्लक्ष वयोवृद्धावर संकट डॉ. गुलेरियांच्या म्हणण्यानुसार असं दिसून आलं आहे की, कोरोना आमचं काही बिघडवू शकत नाही, आणि जरी त्यांना कोरोना झाला असेल तरीही, थोडीशी सर्दी किंवा ताप येईल आणि ते बरे होतील असा तरुणांचा समज झाला आहे. परंतु ते विसरत आहेत की ते ज्या घरात राहतात त्याच घरात वृद्ध लोकंही करतात आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे घरात कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यामुळे सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळणं महत्वाचं आहे.\n दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट तीव्र; परिस्थिती आणखी बिघडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2021-08-02T05:52:59Z", "digest": "sha1:X4WXMXCRCF22G2QAGO66TZITMK4GRPIU", "length": 11907, "nlines": 172, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्रिटिश एअरवेज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(ब्रिटिश एरवेझ या पानावरून पुनर्निर्देशित)\nब्रिटिश एरवेज (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेजची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेजचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.\nहिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड\nलंडन हीथ्रो विमानतळाकडे निघालेले ब्रिटिश एरवेजचे बोईंग ७६७\n२ देश व शहरे\n३ हे सुद्धा पहा\nएरबस ए३१८ 2 —\nएरबस ए३१९-१०० 44 —\nएरबस ए३२०-२०० 48 9\nएरबस ए३२१-२०० 18 —\nएरबस ए३८० 1 11\nबोईंग ७३७ 19 —\nबोईंग ७४७ 55 —\nबोईंग ७६७ 21 —\nबोईंग ७७७ 46 —\nबोईंग ७७७-३००ER 6 6\nबोईंग ७८७-८ 2 6\nबोईंग ७८७-९ — 16\nदेश व शहरेसंपादन करा\nसर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेज ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.\nअमेरिका अटलांटा, बॉल्टिमोर, बॉस्टन, शिकागो, डॅलस, डेन्व्हर, लास व्हेगास, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क-जेफके, न्यूअर्क, ओरलॅंडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन-डलेस, सिॲटल, टॅंपा\nॲंटिगा आणि बार्बुडा ॲंटिगा\nऑस्ट्रिया व्हियेना, इन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग\nब्राझील रियो दि जानेरो, साओ पाउलो\nकॅनडा कॅल्गारी, मॉंत्रियाल, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर\nकेमन द्वीपसमूह ग्रॅंड केमन\nचीन बीजिंग, छंतू, शांघाय\nडॉमिनिकन प्रजासत्ताक सांतो दॉमिंगो\nफ्रान्स बोर्दू, मार्सेल, ल्यों, नीस, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, तुलूझ, चांबेरी\nजर्मनी बर्लिन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, श्टुटगार्ट\nहॉंग कॉंग हॉंग कॉंग\nभारत दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद\nइटली बारी, बोलोन्या, काग्लियारी, कातानिया, जेनोवा, मिलान, नापोली, पिसा, रोम, तोरिनो, व्हेनिस, व्हेरोना\nमेक्सिको कान्कुन, मेक्सिको सिटी\nमोरोक्को कासाब्लांका, अगादिर, माराकेश\nनॉर्वे बार्गन, ओस्लो, स्टावांग्यिर\nरशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग\nसेंट किट्स आणि नेव्हिस बासेतेर\nसेंट लुसिया सेंट लुसिया\nसौदी अरेबिया दम्मम, रियाध, जेद्दाह\nदक्षिण आफ्रिका केप टाउन, जोहान्सबर्ग\nस्पेन बार्सिलोना, माद्रिद, आलिकांते, इबिथा, मालागा, पाल्मा दे मायोर्का, सारागोसा, कॅनरी द्वीपसमूह\nस्वित्झर्लंड जिनिव्हा, बासेल, झ्युरिक\nत्रिनिदाद व टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\nसंयुक्त अरब अमिराती अबु धाबी, दुबई\nयुनायटेड किंग्डम अॅबर्डीन, बेलफास्ट, एडिनबरा, ग्लासगो, लीड्स, लंडन-हीथ्रो, मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन\nहे सुद्धा पहासंपादन करा\nब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कंपनी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२० रोजी ०२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1571", "date_download": "2021-08-02T05:45:06Z", "digest": "sha1:WV6ZUQHAYQGFIP3YSO5W4K3RXZOYWRVK", "length": 13499, "nlines": 147, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "स्थानिक पोलिस गुन��हे शाखेची मोठी करवाई, फरार आरोपीला बनावट दारू साठयासह केली अटक – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > स्थानिक पोलिस गुन्हे शाखेची मोठी करवाई, फरार आरोपीला बनावट दारू साठयासह केली अटक\nस्थानिक पोलिस गुन्हे शाखेची मोठी करवाई, फरार आरोपीला बनावट दारू साठयासह केली अटक\nफरार आरोपी पायल बादल खंजर यांच्या घरातून बनावट दारू पकडून केली अटक .\nचंद्रपूर शहरात दारू मोठ्या प्रमाणांत विकल्या जात असली तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध दारू विक्रेत्यांची गोची झाली आहे. शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरात बनावट दारू विक्रीच्या प्रकरणात पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार झालेली आरोपी पायल बादल खंजर ही महिला बिनधास्तपणे पुन्हा अवैध दारू विक्री करीत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला लागतात फरार आरोपी पायल बादल\nकजर रा. बुदाई दफाई फल ,महाकाली कॉलरी वार्ड,चंद्रपुर हीचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 ई. सह क. 465 भादवि अन्वये\nगुन्हा नोंद करण्यांत आला आहे, सुरेश गोमाजी केमेकर पोहवा ब.नं. 1533 वय 56 वर्ष, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद करण्यांत आला असून सदर माहिती त्यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी बातमी कि पायल बादल खंजर रा. बुदाई दफाई फैल ,महाकाली कलरी वार्ड,चंद्रपुर हीचे\nराहते घरामध्ये बनावट विदेशी दारुचा साठा आहे, सदर बातमीच्या अनुषंगाने राकेश बाबाराव पवार वय 27 वर्ष रा. तुकुम चद्रपुर\nव राजकुमार गोपाल नंदवशी वय 40 व्श रा. बालाजी वार्ड, चंद्रपुर यांना पंच म्हणून बोलावुन सत्यता पडताळणीसाठी सुचनापत्र देवुन सोबत\nयेण्यास केळविले. पच येण्यास तयार झाल्याने पोलीस नियंत्रण कक्ष स्टेडा नोंद क्र.28/19 वेळ 20.05 वाजता नुसार पोलिसांनी सोबत वरील पच\nव पोस्टाफ पोउपनि विकास मुंढे, सफौ पंडित वाटे/778, पोशी अनुप डांग/680, पोषि नितीन/2549,मपोशी भारती/ 82 व चालक पौशी यांनी सदर महिलेच्या घरी धाड टाकून तिच्याकडून मोठ्या प्रमाणांत दारूचा साठा पकडला.आणि तिला अटक केली.\nशासकीय नोकर भरतीसाठीची महापोर्टल सेवा बंद करा.\nजिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा बक्षीस समारंभ छोटुभाई व मान्यवरांच्या हस्ते संपन्न \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मर���ठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2462", "date_download": "2021-08-02T05:13:29Z", "digest": "sha1:SJWM4MAWIBJSMZAGUPAL3J53BLREU7BS", "length": 14330, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, कुटुंबात गेल्याचा मजुरांना आनंद ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > आनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, कुटुंबात गेल्याचा मजुरांना आनंद \nआनंदाची बातमी :-“आम्ही घरी पोहोचलो जी” मजुरांनी गावी जाताच केला फोन, कुटुंबात गेल्याचा मजुरांना आनंद \nसंचारबंदीचे बळी कामगार ठरू नये \nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-\nब्रह्मपुरी चामोर्शी सावली या भागातील शेतमजूर मिरची तोडाई गहू व हरभरा कामासाठी नांदेड जिल्हा किनवट तालुक्यातील कामाला गेले होते, मात्र संचारबंदी लॉक डाऊन झाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली होती, शेतकरी आपल्या गावाला जा असे म्हणून झालेल्या कामाची मजुरी देऊन त्यांना स्वगावी जायचा सल्ला दिला. पण बस सेवा, रेल्वे बंद झाल्याने दोन दिवस त्याच ठिकाणी राहून त्या पंचवीस मजुरानी पायदळ निघन्याचा निर्णय घेऊन मिळेल त्या वाटेने कोरपना या ठिकाणी 30 तारखेला पोहोचले. एका पत्रकाराने जन सत्याग्रह संघटनेच्या अध्यक्षांना माहिती दिली 25 मजूर आवश्यक गरजेचे साहित्य घेऊन चालत होते .130 की.मीटर पायदळी आल्यामुळे त्यांचे शरीर थकले होते. आबिद अली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकव���ड मॅडम, ठाणेदार गुरनुले साहेब,यांना माहिती देऊन नगरपंचायतीची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका शाळेमध्ये राहण्याचा बसेरा सुरू करून राहण्याची सोय करून दिली. मात्र जिल्ह्यात आल्यामुळे त्यांची या ठिकाणी राहण्याची मानसिकता नव्हती व कुटुंबाला भेटण्यासाठी व्याकूळ झाले होते दोन वेळेचे जेवणाची व्यवस्था करून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क करून गावापर्यंत पोहोचून देण्याचे त्यांना व्यवस्था करण्यात आली . आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड यांच्या चमूने अंतरगाव, निकधरा ,हिवरगाव, येथील मजुरांची तपासणी करून दिली पोलिसांच्या मदतीने त्यांना अडचण होऊ नये व पालकमंत्र्यांनी मजूरांशी चर्चा करून त्यांना गावापर्यंत पोहोचून दिले. उपरोक्त मजूर सुखरूप गावी पोहोचले म्हणून भ्रमणध्वनी वर कळवून कुटुंबात पोचल्याचे आनंद व्यक्त केला.जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष अबिद अली व दिनेश राठोड व प्रसिद्धी प्रमुख प्रमोद गिरडकर यांनी संबंधित मजुरांना मदतीचा हात दिला.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.\nकोरोना अपडेट :-भिडे गुरुजीचा पुन्हा एक जावईशोध म्हणे गोमूत्र पिल्याने कोरोना जाईल \nक्राईम स्टोरी :- चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गुन्हे पथकाने पकडले अट्टल चोर, मुद्देमालासह केली अटक \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3650", "date_download": "2021-08-02T06:31:28Z", "digest": "sha1:W4VSPBZZ2YKVXEIZSGDY67X6NCEI4LMP", "length": 14880, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "क्राईम :- ब्रम्हपुरी क्षेत्रातील नदी पात्रातून रेती माफीयांची वाळू चोरी जोरात , मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > क्राईम :- ब्रम्हपुरी क्षेत्रातील नदी पात्रातून रेती माफीयांची वाळू चोरी जोरात , मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रा���\nक्राईम :- ब्रम्हपुरी क्षेत्रातील नदी पात्रातून रेती माफीयांची वाळू चोरी जोरात , मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार\nतहसीलदार पवार यांच्या अर्थपूर्ण पाठबळाने रेती माफीयांची दादागिरी \nब्रम्हपुरी तालुक्यातील अहेर नवरगाव येथील नदी पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी नसताना व लिलाव झाला नसताना अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे. दररोज सुमारे शंभर ट्क पेक्षा जास्त वाळू वाहतूक सर्रासपणे करण्यात येत असताना सुद्धा तहसीलदार पवार यांचे रेती माफियांना पाठबळ आहे त्यामुळे तहसील प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. पालकमंत्र्यांच्या कार्य क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने प्रकरण गंभीर बनले असून यात शहरातील काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहे. आणि त्यांच्याकडूनच अवैध वाळू चोरी करण्यात येत आहे. खरं तर रेती माफियांची हद्द तर तेव्हा झाली जेंव्हा नदी पात्रात चाळू उपसा व वाहतूक करण्याकरिता कुणीही आडकाठी आणू नये यासाठी चक्क बाहेरील गुंड आणण्यात येतात. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतचे वृत्त दैनिक युवाराष्ट्र मध्ये वाळू तस्करांकडून अनेकांचे मुडदे पडण्याची भीती’ या मथळ्याखाली दिनांक २३ जुलै ला प्रकाशित झाले आहे. मात्र प्रशासनाला याबाबद माहिती असूनही कोणतीही कारवाई का करण्यात येत नाही हा कळीचा मुद्दा सद्ध्या चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त नागपूर विभाग, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती ब्रम्हपुरी मनसे तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की\nरेती माफीयावर उचित कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकासुद्धा आम्ही दाखल करणार आहोत असा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे. यावेळी मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राज कुकडे, तालुका अध्यक्ष सूरज शेंडे, तालुका संघटक मनोज तांबेकर, नितीन पोहरे तालुका उपाध्यक्ष ब्रह्मपुरी आदी उपस्थित होते.\nआंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या ने���्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.\nसनसनिखेज:- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी रोपवन न लावता हडपला लाखोंचा निधी\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी या���चा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/banking-regulation-amendment-welcome-shiv-sena-mp-347317?amp", "date_download": "2021-08-02T05:52:02Z", "digest": "sha1:RPS3QJUA5GWI4ZYEUAKZ4X4D4KI4HCPE", "length": 8601, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिवसेना खासदाराने केलं भाजप सरकारचं तोंडभरून कौतुक; वाचा 'हे' आहे कारण", "raw_content": "\nबँकिंग नियमन कायदादुरुस्तीचे शिवसेना खासदारांकडूनही स्वागत\nभाजप खासदाराची पूर्वीच्या सरकारवर टीका\nशिवसेना खासदाराने केलं भाजप सरकारचं तोंडभरून कौतुक; वाचा 'हे' आहे कारण\nमुंबई : बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती सहकारी बँकांच्या ठेवीदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे सांगून बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी या दुरुस्त्यांचे मुक्तकंठाने स्वागत केले. तर ठेवीदारांच्या हितासाठी पूर्वीच्या सरकारांनी काहीही केले नाही, अशी टीका भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली.\nमलबार हिल परिसरात एक चौरस फुटांचा फ्लॅट घ्यायचाय किंमत वाचाल तर डोळे पांढरे पडतील\nया विषयावर संसदेतील चर्चेदरम्यान ही मते व्यक्त करण्यात आली. कीर्तीकर यांनी या दुरुस्त्या परिणामकारक होण्यासाठी काही उपयुक्त सूचनाही केल्या. सहकारी बँक बुडवणाऱ्यांवर कारवाई करावी किंवा त्यासाठी कायदा दुरुस्ती करावी, असा विचार किंवा कृती पूर्वीच्या सरकारने केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच असा विचार केला आहे. आता सहकारी बँकांमध्ये दुष्कृत्य करणाऱ्यांना या सुधारणांमुळे धडकी भरेल, असा विश्वास ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केला.\nया तरतूदींनुसार सर्व सहकारी बँकांना भांडवल उभारणीची संमती देण्यापेक्षा ज्या बँका सातत्याने पाच वर्षे अ श्रेणीत आहेत, त्यांनाच प्रथम संमती द्यावी, अशीही सूचना कीर्तीकर यांनी केली. सध्या सहकारी बँकांच्या बुडित कर्जांची (एनपीए) टक्केवारीही पुष्कळ मोठी आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांचे ऑडिट केल्यावर एनपीए ची टक्केवारीही वाढू शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nमनसे नेते संदीप देशपांडे सविनय कायदेभंग करण्याच्या तयारीत, सरकारला दिला मोठा इशारा\nआजारी सहकारी बँका अन्य बँकांमध्ये विलीन करण्याची तरतूदही स्वागतार्ह आहे. पण सहकारी बँकांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यासाठी चांगल्या बँकांचे विलिनीकरण किंवा खासगीकरण हा उपाय आहे. विशिष्ठ परिस्थितीत आता सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळाले ही चांगली बाब आहे. मात्र यात दिरंगाई टाळण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची अट ठेऊ नये, असेही त्यांनी दाखवून दिले.\nऑडिट एकाच संस्थेमार्फत करावे\nसंचालकांकडून आपल्याच गोतावळ्यात दिली जाणारी कर्जे शोधण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कठोर तपासणी करावी. यापुढे वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी या बँकांचे ऑडिट करण्याऐवजी एकाच संस्थेमार्फत हे काम व्हावे, असेही गजानन कीर्तीकर यांनी सुचविले आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/89596/8-worst-horrible-terrorist-attacks-happened-in-india/", "date_download": "2021-08-02T05:37:20Z", "digest": "sha1:6BZGSYFB7N7TRASJ2KLJW7IP7WCA4GGI", "length": 17722, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' हे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच!", "raw_content": "\nहे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nआपण इतिहासात बघितलं तर आपल्याला मानवाविषयी काही अगम्य, अतर्क्य गोष्टी समजतात. आदिमानवापासून आत्ताच्या आधुनिक युगातील प्रगत मानव प्राण्याविषयी सगळी माहिती इतिहासात डोकावल्यावर मिळते.\nआदिमानव जंगलात रहायचा, फळे कंदमुळे गोळा करुन गुजराण करायचा, हळू हळू माणूस प्रगती करू लागला. प्राण्यांची शिकार करू लागला.\nकच्चे मांस हा ही गुजराण करण्याचा १ घटक बनला. नंतर आगीचा शोध लागला.\nमानवाने अजुन प्रगती केली. चाकाचा शोध लागला. शेती करणे, जनावरे पाळणे, दळणवळण ह्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी होऊ लागल्या. मानव समूह करून राहू लागला.\nमग समूहाचे नियम, अटी लागू करणे अनिवार्य ठरले ज्यामुळे सामाजिक जीवन स्थिर झाले. समाज हा मानवाच्या समूहातून अस्तित्त्वात आला आणि समाजप्रिय म्हणून ओळखला जाऊ लागला.\nपण ह्या समाजात अशीही माणसं आहेत जे समाजप्रिय नसतात, समाजकंटक म्हणून ओळखले जातात.\nज्यांना समाजात शांती नको असते, आपलं वर्चस्व, वरचढपणा त्यांना सिद्ध करायचा असतो, समाजात भीती पसरवायची असते, दहशत पसरवाय��ी असते.\nमग सुरू होतात समाजविरूद्ध कारवाया, दहशतवादी कारवाया, दहशतवादी हल्ले\nज्यामधे अपरिमित वित्तहानी होतेच पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे कधीही भरून न येणारी मनुष्यहानी होते, अपंगत्व येते, समाजात अतिशय उलथापालथ होते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होतो.\nज्यामुळे सुन्न व्हायला होतं. आज आपण भारतातल्या अशाच कधीही न विसरता येणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविषयी माहिती करून घेणार आहोत ज्यामुळे भीतीने अजूनही अंगावर सर्रकन् काटा येतो.\n१) ११९३ सालची बॉंबस्फोटांची साखळी :\nमुंबईमधे १२ मार्च १९९३ रोजी १ किंवा २ नाही तर तब्बल १३ बॉंबस्फोट घडवून आणले गेले.\nहे स्फोट एअर इंडिया इमारत, स्टॉक एक्सचेंज इमारत, हॉटेल सी रॉक, हॉटेल जुहू सेंटर, हॉटेल एअरपोर्ट सेंटर, प्लाझा थिएटर इत्यादी मुंबईतील वाणिज्यिक केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या इमारती येथे हे स्फोट झाले.\nत्याशिवाय माहीममधील हिंदू फिशरमेन कॉलनी येथे हँड ग्रेनेड देखील फेकण्यात आले. ज्यामुळे मुंबईच्या स्टॉक एक्स्चेंजवर भयंकर परिणाम झाला.\nज्यामध्ये जवळपास २५७ लोकं मृत्युमुखी पडली आणि ७०० च्या जवळपास लोकं जखमी झाली. २७ कोटींपेक्षा जास्त किंमतीची संपत्ती नष्ट झाली.\nहा हल्ला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने घड्वून आणला होता. ह्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरून गेला होता आणि जनजीवन सुरळीत व्हायला अनेक महिने गेले.\n२) कोयंबतूर येथील इ.स. १९९८ मधील बॉंबस्फोट :\n१४ फ़ेब्रुवारी १९९८ या दिवशी कोयंबतूर येथे ११ वेगवेगळ्या ठिकाणी १२ बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले होते.\nह्यात सरासरी ५८ माणसं मारली गेली होती आणि २०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाली होती.\nजिलेटिन वापरलेली ही स्फोटके टायमर सेट करून मोटारसायकल, कार, फळांच्या गाड्या इत्यादींमध्ये लपविलेले होते.\n३) इ.स. २००१ मधील संसदेवरील हल्ला :\nदि. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर अल्-उम्माह् ह्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. ह्या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा धोक्यात आली.\nह्यात ५ दहशतवादी ठार झाले. दिल्ली पोलिसांचे ६ जवान, २ संसद सुरक्षा सेवा कर्मचारी आणि १ माळी मृत्युमुखी पडले.\nहा हल्ला सुरक्षेचा भंग करण्यासाठी करण्यात आला. ह्यासाठी संसद आणि गृह मंत्रालयाच्या बनावट स्टिकरचा वापर करण्यात आला होता.\nत्यावेळी संसदेत लालकृष्ण अडवाणी ह्यांच��यासह जवळ जवळ १०० राजकीय व्यक्ती होत्या.\n४) २००२ अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ला :\n२४ सप्टेंबर २००२ रोजी गुजराथ मधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्यात आला.\nएन्.एस्.जी. ने घेराव घालून दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यापूर्वी ३० जण ठार झाले आणि ८० जणं जखमी झाले.\nहा हल्ला गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला होता अशी माहिती दहशतवाद्यांनी एका पत्राद्वारे दिली होती.\nह्या पत्रातूनच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद ह्यांनी ह्या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.\n५) २००५ दिल्ली मधील साखळी बॉम्ब स्फोट :\nदि. २ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्ली येथे लष्कर-ए-तोयबा च्या अतिरेक्यांनी साखळी बॉंबस्फोट घडवून आणले होते.\n३ स्फोट झालेल्या ह्या हल्ल्यात ६२ लोकं ठार झाली आणि १०२ लोकं जखमी झाली होती. ह्या हल्ल्याने भारताची राजधानी दिल्लीच नाही तर आख्खा देश हादरला होता.\nदिवाळीच्या २ दिवस आगोदर हे हल्ले झाले होते. सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथील एक बस असे एकूण ३ बॉंबस्फोट झाले ज्यामुळे अतोनात नुकसान झालं.\n६) २००६ मधील मुंबई रेल्वे ट्रेनमधे झालेले बॉंबस्फोट :\n११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांमधे ११ मिनिटांच्या अवधीत ७ बॉंबस्फोट करण्याता आले होते.\nरेल्वे मधे हे बॉंब प्रेशर कुकर मधे ठेवण्यात आले होते असं तपासा अंती समजलं होतं. हे बॉंबस्फोट इंडियन मुजाहिद्दिन ह्या दहशतवादी संघटनेने केले होते.\nमाटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वर, भाईंदर आणि बोरिवली या स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते.\n७) २००७ समझोता एक्स्प्रेस बॉंबस्फोट :\n१८ फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि लाहोर ह्या शहरांना जोडणार्या समझोता एक्स्प्रेस मधे बॉंबस्फोट करण्यात आला होता.\nहा स्फोट पानिपतजवळ दिवाण येथे एक्स्प्रेसच्या २ डब्यांत झाले ज्यामधे भरपूर प्रवासी होते. मृतांमधे आणि जखमींमधे पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त होती.\n६८ लोकं मृत्युमुखी पडली होती आणि अनेक जणं जखमी झाले होते.\n८) २६/११ मुंबई येथील दहशतवादी हल्ला :\nमुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ मधे अतिशय भीषण दहशवादी हल्ला झाला होता, जो आत्ता पर्यंतच्या हल्ल्यामधील सगळ्यात भयंकर हल्ला होता.\n१० दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत आले आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महा��ाज टर्मिनस येथून क्रूर हल्ल्याने सुरुवात केली.\nआणि त्यानंतर हे भीषण हल्ले कामा हॉस्पिटल, ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, मेट्रो थिएटर इथे आणि ह्याशिवाय ५ ठिकाणी हे हल्ले केले गेले.\nह्यात रेल्वे, हॉस्पिटल, हॉटेल कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत अनेक लोकांचे प्राण वाचवले. पोलिसांनी आणी लष्करी जवानांनी कौतुकास्पद कामगिरी केली.\nअजमल कसाबला जिवंत पकडले तर बाकी दहशदवाद्यांना कंठस्नान घातले. ह्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेच्या हाफिज सईद ह्याचा हात होता.\nह्या दहशतवादी हल्ल्यांमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. पण ह्याही परिस्थितीतून मार्ग काढत आपला भारत देश पुन्हा सावरला.\nपरत सगळं सुरळीत व्हायला निश्चितच खूप वेळ लागला पण आपल्या नागरिकांनी न डगमगता सरकारला सहकार्य करत आपले एकीचे बळ दाखवून दिले.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← हात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे\nशाब्दिक कुरघोड्या करणाऱ्या वकिलांचा गणवेश “काळा कोट – पांढरा बॅंड” मागची कहाणी\nभारतीय स्त्रिया या क्षेत्रात जगात सगळ्यात भारी\nफुटबॉलच्या या ‘देवाची’ बार्सिलोनाने किंमत १६ अब्ज करून ठेवलीये\nछोट्याशा भूमिकेवरही नेटिझन्स फिदा: चेल्लम सर साकारणारा अभिनेता आहे तरी कोण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_74.html", "date_download": "2021-08-02T07:02:28Z", "digest": "sha1:D2BXST2H5FUF4RAXJQD2K3XU7NIDT54V", "length": 6366, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचांगाचे प्रकाशन - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचांगाचे प्रकाशन\nराज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचांगाचे प्रकाशन\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nपंचांगकर्ते गौरव रवींद्र देशपांडे यांनी तयार केलेल्या सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाच्या 10 व्या वार्षिक आवृत्तीचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. सूर्यसिद्धांत पंचांग गणित पद्धती ही भारतीय खगोलशास्त्राची अचूक अशी पंचांग निर्माण पद्धती असून मागील 60-70 वर्षांपासून या पद्धतीनुसार पंचांगनिर्मितीची परंपरा महाराष्ट्रात बंद पडली होती, ती मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रात पुन्हा सुरु केली आहे असे यावेळी संगणक अभियंता असलेल्या गौरव देशपांडे यांनी राज्यपालांना सांगितले.या कार्यक्रमास गौरव देशपांडे यांचेबरोबर हेमांगी देशपांडे, सुरेखा देशपांडे व ऋतंभरा देशपांडे उपस्थित होते\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/hall-tickets/", "date_download": "2021-08-02T05:47:45Z", "digest": "sha1:4SEK4WEWM27FNUJH37ZCO7WX4ITMBIC2", "length": 9268, "nlines": 160, "source_domain": "mahabharti.in", "title": "Hall Tickets - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nSSC CHSL 2020 Admit Card: करोनामुळे परीक्षा देता न आलेल्यांसाठी प्रवेश…\nIBPS कार्यालय सहाय्यक ऑनलाईन पूर्व परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nICG सहायक कमांडंट 01/2022 बॅच परीक्षा प्रवेशपत्र जाहीर\nभारतीय नौदल ट्रेडमेन मेट चे प्रवेशपत्र जाहीर\nIBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षा प्रवेश पत्र जाहिर\nCLAT परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी\nJEE Main एप्रिल सत्राचे प्रवेशपत्र जाहीर\nUPSC केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (ACS) परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध\nNWDA भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर\nIAF CASB Admit Card 2021 – एअरमॅन पदभरतीसाठी प्रवेशपत्र जाहीर\nSBI Clerk ऍडमिट कार्ड उपलब्ध झाले \nBHEL पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (वित्त) – 2021 प्रवेशपत्र जाहीर\nSBI सर्कल बेस्ड अधिकारी परीक्षेचे गुण जाहीर\n���ँक ऑफ महाराष्ट्र सामान्य अधिकारी स्केल II प्रवेशपत्र डाउनलोड\nINI CET 2021: परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी\nMPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nNMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2021 – प्रवेशपत्र उपलब्ध\nRBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nHSC परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून (3 एप्रिल) ऑनलाइन उपलब्ध होणार\nRRB NTPC फेज 6 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध\nसारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र\nकॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (CMAT) 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध\nITBP परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nCISF कॉन्स्टेबल / ट्रेडमॅन – 2019 परीक्षा प्रवेशपत्र\nइंटेलिजेंस ब्युरो प्रवेशपत्र उपलब्ध\nइंटेलिजेंस ब्युरो परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nBECIL 2019 प्रवेशपत्र डाउनलोड\nCTET जानेवारी 2021 प्रवेशपत्र डाउनलोड\nGATE Exam 2021: GATE परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी\nCA January Exam 2021: सीए परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी\nमहाराष्ट्र पोस्ट विभाग भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध\nSEBI ऑफिसर ग्रेड ए प्रवेशपत्र\nMH SET सहायक प्राध्यापक प्रवेशपत्र डाउनलोड\nSSB हेड कॉन्स्टेबल (Ministerial) प्रवेशपत्र जाहीर\nNTPC आयटीआय प्रशिक्षणार्थी पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\nडिसेंबर सीएस परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर\nIOCL अप्रेंटीस पाइपलाइन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध\nMAT 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी – परीक्षा 21 नोव्हेंबरला\nआर्मी पब्लिक स्कूल प्रवेशपत्र जाहीर\nNIELIT वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक…\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/zulwa-uttam-bandu-tupe", "date_download": "2021-08-02T05:49:25Z", "digest": "sha1:XIINHMAACNZD7OZ4FGXZENA6CS2W35GF", "length": 20431, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "'झुलवा' कारांचा उपेक्षित लेखन-संसार - द वायर मराठी", "raw_content": "\n‘झुलवा’ कारांचा उपेक्षित लेखन-संसार\nआपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांचा आणि त्यांच्या लेखन प्रवासाचा आढावा घेणारा 'दिव्य मराठी'ने प्रसिध्द केलेला हा लेख.\nउत्तम बंडु तुपे यांच्या कथा-कादंबऱ्यांतून दक्षिण महाराष्ट्रातील माण खटाव तालुक्यांच्या भवताल ओतप्रोत आलेला आहे. त्या तालुक्यात फिरताना मराठी वाचकाला उत्तम बंडु तुपे यांची आठवण येतेच येते. माणदेशातील खेडी, माणदेशातील दुपार-संध्याकाळ, उन्हाच्या झळा, खुरटी राने, उजाड मुलूख आणि माणदेशाची म्हणून असलेली बोली भाषा तुपे यांच्या लिखाणात सहजपणे डोकावते.\nतुपे हे मराठीतील सशक्त ग्रामीण कादंबरीकार. मुळा रोड खडकी पुणे, हा त्यांचा पत्ता. आम्ही गेलो तेव्हा, खोलीचा पडदा लावलेला. माझ्यासोबत असलेल्या दीपक चांदणे यांनी हाक दिली.\n‘आप्पा’ ‘कोण आहे, आत या.’ आतून आवाज आला. आम्ही आत गेलो. पत्र्याला टांगलेला पंखा चालू होता. भिंतीला लागून असलेल्या खाटेवर त्यांच्या पत्नी झोपलेल्या. आम्ही गेल्यावर उठून बसल्या. आप्पा भारतीय बैठक मारून लिहीत बसलेले. खोलीच्या भिंतीवर पुरस्कारांच्या फ्रेम टांगलेल्या. त्यात राज्य पुरस्कारही होते. आप्पांनी उठून पसारा दूर सारत आम्हाला जागा करून दिली. त्या छोट्याश्या खोलीत दाटीवाटीने बसून आम्ही आप्पांशी बोलायला लागलो.\n‘मातगत’ कादंबरी सुरू आहे.’ आम्ही गप्प होतो. त्यांच्या लक्षात आले. या पोरांना मातगत शब्द समजलेला नाही. ते लगेच म्हणाले. ‘१९५० पासून १९९० पर्यंत शेतीत जे बदल झालेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तो आत्महत्येकडे वळाय लागलाय. याचा मी शोध घेतोय. मातगत म्हणजे मातीची गत.’\nमग आप्पा आमच्याशी बोलताना स्वतःविषयी सांगायला लागले. ‘आमच्या माणदेशात इंग्रज सरकारच्या विरोधात बाज्या बैजाचं बंड होतं. माझे वडीलही त्या बंडात होते. त्या लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्या बंडकरी लोकांचा गोरगरीब लोकांना खूप आधार वाटायचा. माझ्या वडिलांचे नाव तसं श्रीपती, पण ते बंडात गेल्यामुळे बंडु झालं. आमचं गाव तसं खटाव ता��ुक्यातलं एणकुल. पण या बंडानंतर वडिलांच्या मित्राने त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील घायपतवाडीला नेले. माझं बालपण तिकडंच गेलं. त्याच परिसरात मी तिसरी शिकलो. तिसरीनंतर मला रानात गुर राखावी लागली. यादरम्यानच मी टुरिंग टाकीत जाऊन चित्रपट बघत होतो. त्यातली गाणी एकून मलाही गाणी लिहावी असं वाटायला लागलं. मग गुरांमागं असतानाच मी गाणी, लावण्या लिहायला लागलो. चालीत बसवायला लागलो. तिथंच मला लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी पोट भरण्यासाठी पुण्याला आलो. पुण्यात पोटासाठी अनेक कष्टाची कामे केली. याच काळात मला कराडचे रंगराव पाटील भेटले. त्यांना मी लिहिलेल्या लावण्या, गाणी दाखवली. ते म्हणाले, ‘उत्तम असलं काही लिहू नकोस. त्यापेक्षा कथा लिही.’ त्यांनी मला त्यांच्याकडे असलेले दिवाळी अंक वाचायला दिले. त्यातल्या कथा मी वाचल्या. मग मला कथा म्हणजे काय ते समजलं. मी खेड्यातून आलो होतो. माझ्याकडे अनुभवाला तोटा नव्हता. मी अनेक प्रसंग पाहिले होते. माणसं पाहिली होती. ते सगळं लिहावं असं वाटायला लागलं. मग मी लिहायला लागलो. कथा छापायला पाठवायला लागलो. तेव्हा ‘सत्यकथे’चा बोलबाला होता. माझ्या कथा ‘सत्यकथे’त छापून आल्या. वेगवेगळ्या दिवाळी अंकातून आल्या. नाव झालं.बक्षीस मिळाली. थोडफार मानधनही मिळायला लोगलं. मी पुन्हा माझी नोकरी सांभाळून मिळालेल्या वेळात लिहायला लागलो. चित्रपटकथाही लिहिल्या. ‘भस्म’ या चित्रपटाला राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.\nचित्रपटसारख्या क्षेत्रातही या तिसरी शिकलेल्या माणसानं भरारी मारली. पण या क्षेत्रातील काही वाईट अनुभवही त्याच्या वाट्याला आले. ते म्हणाले “माझ्या ‘भस्म’ या चित्रपटाला राज्यसरकारचे १३ पुरस्कार मिळाल्यानंतर तो चित्रपट दिल्लीत स्पर्धेसाठी गेला. तिथं असणाऱ्या सगळ्या चित्रपटात आमचा चित्रपट सर्वोत्कृष्ट होता. पण निवड समितीत असणाऱ्या एका मोठ्या दिग्दर्शकानं आमची फिल्म मुद्दाम लपवून ठेवली. त्यामुळे आमचं नुकसान झालं. चित्रपट महोत्सव झाल्यावर त्यांनी फिल्म सापडली असं जाहीर केलं. आमच्या चित्रपटाला बक्षीस मिळू नये म्हणून हा डाव खेळला गेला. आमच्यावर अन्याय केला.’\nतुपे यांनी देवदासींच्या जीवनावर लिहिलेल्या ‘झुलवा’ या कादंबरीची मराठीत खूप चर्चा झाली. ‘झुलवा’वर नाटकही आलं. झुलवात देवदासी प्रथा, अंधश्रद्धा, रुढी, परंपरेतून स्त्रियांचं होणारं शोषण ताकदीन मांडलं आहे. या कांदबरीची नायिका जगन शेवटी या प्रथा परंपरेच्या विरोधात बंड करते. घरातला देव्हारा नदीत फेकून देते. त्या अर्थाने बंडखोर नायिका तुपे यांनी ‘झुलवा’तून समोर आणली आहे. रुढीच्या टाचेखाली चिरडल्या जाणाऱ्या समूहाला या कादंबरीतून तुपेंनी जोखड झुगारून देण्याला विचार दिला आहे.\nझुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ, माती आणि माणसं यासह अनेक कादंबऱ्या लिहून खेड्यातील लोकांच्या समजूती, त्यांचे प्रश्न, व्यवस्थेकडून त्यांच होणार शोषण, या सगळ्या गोष्टी मराठीत साहित्य आणणाऱ्या उत्तम बंडु तुपे यांचं आजवरचं आयुष्य खडतर गेलं आहेच, पण वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांना झोपडपट्टीतील छोट्याशा घरात राहून हालाखीचं आयुष्य कंठावं लागतंय. त्यांना घर मिळावं म्हणून त्यांच्या एका मित्राने सरकारकडं अर्ज केला होता. त्या अर्जाच काय झालं याची चौकशी करण्यासाठी तुपे मुंबईला मंत्रालयात गेले. पण तिथल्या क्लार्कने अपमानस्पद वागणूक दिल्यामुळं त्यांनी तो प्रस्ताव परत स्वतःकडे घेतला. पुन्हा कधीही घर मिळावं म्हणून ते सरकारकडे गेले नाहीत.\nवीस वर्षापूर्वी घडलेली ही गोष्ट आहे. या घटनेनंतरही त्याच घरात बसून त्यांनी लिखाण केलं. कोणाबद्दल कसलीही तक्रार न करता, ते निष्ठेनं आपलं काम करत राहिले. आजही करत आहेत.\nते म्हणतात, ‘पूर्वी बरं होतं, लोक वाचायचे, पण आता टीव्हीसारखी अनेक माध्यमं आली. लोक आता पूर्वीसारखं वाचत नाहीत. त्यामुळं पुस्तक छापायला प्रकाशक धजावत नाहीत. पूर्वी लेखकाला चांगली रॉयल्टी मिळायची, आता मिळत नाही.\nएरवी, लेखकाच्या खोलीबाबत (स्टडीरूम) खूप चर्चा झाली आहे. लेखकाची खोली कशी असावी, खिडकीतून काय दिसावं आत फोटो कोणते असावेत आत फोटो कोणते असावेत कोणती पुस्तक असावीत या विषयी काही लेखकमंडळीनी भरभरून लिहिलं आहे. एका परिसंवादतही लेखकाची ‘लिहिण्याची खोली’ याबद्दल ऐकल होतं. पण उत्तमआप्पाचं सगळं एकत्रच आहे. मनात आलं की आप्पा लिहायला सुरुवात करतात. थोडा कंटाळा आली की, जवळच असणाऱ्या कॉटवर झोपतात. जिथं लिहायला बसतात, तिथंच जेवतात. जेवल्यावर ताट बाजूला करून लिहायला सुरूवात. लेखकाची खोली हे प्रकरण आप्पांच्या आयुष्यात अद्याप तरी आलेलं नाही. लिहायला लागल्यापासून आप्पा त्याच छोट���या खोलीमध्ये दाटीवाटीत बसून लिहित आहेत. आतल्या घरात त्यांना मिळालेल्या पुस्तकांच्या फ्रेम आहेत. मानचिन्ह तिजोरीत ठेवली आहेत. आप्पा त्यांची बायको आणि मुलगा तिघे त्या घरात राहतात. एखादा पाहुणा आल्यावर त्याला मुक्काम कर असं म्हणायचही धाडस त्यांना होत नसेल\nआप्पाना भेटायला जाताना दीपक चांदणेंशी मनमोकळं बोलत होतो. पण येताना सगळं पाहून गप्प बसलेलो. कारण जाताना माझ्या मनात ‘मुळा रोड खडकी’ या घराबद्दल विशिष्ट प्रतिमा होती. प्रत्यक्षात माणदेशाचा हा लेखक एवढ्याशा खुराड्यात राहून वयाच्या ८५ व्या वर्षीही शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी ‘मातगत’ कादंबरी लिहितोय. स्वतःच्या परिस्थितीबद्दल कसलीही तक्रार न करता लेखननिष्ठा जोपासतोय. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लिहणाऱ्या या लेखकाबद्दल वाचकांना कसलीही माहिती नाही. वाचकांना झुलवा माहीत आहे. पण ‘झुलवा’ कार कोणत्या अवस्थेत आयुष्याची संध्याकाळ घालवतोय, हे माहीत नाही.\n(‘दिव्य मराठी’च्या रसिक पुरवणीमध्ये ३० एप्रिल २०१७ रोजी आलेला हा लेख साभार )\nसाहित्य 141 featured 3047 उत्तम बंडू तुपे 1 मराठी 5 साहित्यिक 1\nसरोदे यांना सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2021-08-02T05:48:37Z", "digest": "sha1:JC5SFXQ5YIEX2XJWCT2ZAKONXOJO5UWF", "length": 17684, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिंकिन पार्क - विकिपीडिया", "raw_content": "\nलिंकिन पार्क अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या अगॉरा हिल्स शहरात स्थित रॉक संगीतसमूह आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या ह्या बँडने ६ कोटींपेक्षा जास्त अल्बम्स विकले आहेत आणि दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचा पहली अल्बम, हायब्रिड थिअरी पासूनच त्यांना मुख्यप्रवाहात यश मिळाले. त्याला २००५ साली आर.आय.ए.ए. (RIAA) द्वारा हीरक म्हणून प्रमाणित केले गेले. ह्यानंतरच्या स्टुडिओ अल्बम मिट���ओरा ने बँडचे यश कायम राखले. २००३ सालच्या बिलबोर्ड २०० अल्बम चार्टमध्ये हा अल्बम प्रथम स्थानी होता. बँडच्या जगभरातील व्यापक दौर्यांमुळे आणि सेवाभावी प्रदर्शनांमुळे ते पुढे गेले. २००३ साली एमटीव्ही२ ने लिंकिन पार्कला म्युझिक व्हिडिओ युगाच्या सहाव्या स्थानी सर्वाधिक महान आणि ओएसिस आणि कोल्डप्लेनंतर, नव्या शतकाच्या सर्वश्रेष्ठ तिसर्या स्थानी नामित केले. हाइब्रिड थिअरी आणि मिटिओरामध्ये नु मेटल आणि रॅप रॉक शैलींना रेडिओसाठी अनुकूल, पण सघन-स्तरित शैलीत अंगिकारल्यानंतर बँडने त्यांच्या पुढील स्टुडियो अल्बम मिनट्स टू मिडनाइट मध्ये इतर शैलींवर प्रयोग सुरू केले. अल्बम बिलबोर्ड चार्टमध्ये सर्वांत वर होता व त्यावर्षीच्या इतर सर्व अल्बमपैकी तीसरा सर्वश्रेष्ठ सप्ताह ठरला. त्यांचा नवा अल्बम अ थाउझंड सन्स ८ सप्टेंबर २०१० साली रिलीझ झाला. त्यांनी अनेक इतर कलाकारांसोबत मिळून, विशेषतः रैपर जे-झी सोबत, त्यांचा मॅशअप एल्बम कोलिशन कोर्स और अनेक इतर कलाकारांसोबत रीअॅनिमेशन वर काम केले. ह्या जगातील सहस्राब्दि नंतर बनलेल्या अशा संगीत रचना आहेत, ज्यांच्या जगभरात ५ कोटीपेक्षा जास्त रेकॉर्ड्सची विक्री झाली आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमूळतः माइक शिनोडा, ब्रेड डेल्सन आणि रोब बोर्डन या तीन शाळेय मित्रानी लिन्किन पार्कचा पाया रचला आणि मजबूत केला. हाई स्कुलची उपाधी ग्रहन केल्यानंतर, या कैलिफ़ोर्नियाच्या मुलांनी त्यांच्या संगीतरूचिला गांभिर्याने घेन्यास सुरुवात के��ी आणि जो हैन, डेव \"फीनिक्स\" फ़ैरेल आणि मार्क वेकफ़ील्ड यांना बैंड जीरोमधे संमिलित केले. अपुरे संसाधन असतानासुद्धा, १९९६ मधे माईक शिनोडाच्या कामचलाऊ बेडरूम गाण्यांना घेऊन बैंडने रेकौर्डींग आणि निर्माण सुरु केले. रिकौर्डचा करार विफळ झाल्यानंतर बैंडमधे तनाव आणि निराशा भोभावू लागली. यशाचा अभाव आणि प्रगतिपथावरिल संथपना या कारणांनी गतकाळील गायक वेकफ़िल्डला बैंड सोडून अन्य परियोजना शोधण्यास प्रव्रुत्त केले. फ़ैरेलने सुद्धा बैंड सोडला आणि टेस्टी स्नैक्स आणि इतर बैंड्च्या दौर्यावर निघुन गेला. वेकफ़िल्ड्च्या स्थानापन्नच्या शोधात फ़ार वेळ घातल्यानंतर, जीरोने चेस्टर बेनिंगटन या एरिजोनाच्या गायकाला भर्ती केले ज्याला जोंबा संगिताचे उपाध्यक्ष जेफ ब्लू याने मार्च १९९९ ला बैंड मधे पाठविले होते. बेनिंगटन, जो कि याआधि ग्रे डेज मधे होता, त्याच्या वेगळ्या गायनशैलीमुळे आवेदकांम्धे जमून बसला. बैंडचे नाव जीरो बदलवून हायब्रिड थेअरी ठेवले गेले. शिनोडा आणि बेनिंगटन मधिल नवजात ताळमेळाने बैंडला पुन:जिवित करण्यास मदद केली; आणि बैंडला नवनव्या सामग्रीवर काम करण्यास प्रव्रूत्त केले. नंतर बैंडचे नाव हायब्रिड थिअरीचे बदलून लिंकिन पार्क झाले, जे कि एका नाटकाशी जुळ्लेले होते आणि सांता मोनिकाच्या लिंकन पार्कला खंडणी स्वरुप होते. तथापि, यासगळ्या परिवर्तनानंतर, बैंडला रिकार्ड पक्के करण्यासाथी फ़ार संघर्ष करावे लागले. खुप काही रिकार्ड लेबल पासुन अस्विस्क्रुती मीळाल्यानंतर लिंकिन पार्क अतिरिक्त मदतीसाठी जेफ़ ब्लू कळे वळ्ला. जेफ़ ब्लू जो आज वार्नर ब्रद्रर्स रिकार्ड्चा उपध्यक्ष आहे, १९९९ मधे बैंडला कंपनीसोबत करार करण्यास मदत केली. त्यानंतर लगेच बैंडने पुढल्या वर्षी यशस्वी अल्बम ’हायब्रिड थिअरी’ प्रकाशित केला.\nलिंकिन पार्कने २४ आक्टोबर, २००० रोजी हायब्रिड थिअरी प्रकाशित केला; जो बैंडच्या अर्ध्या दशकाचे काम दर्शवतो, संगित निर्माता डॉन गिलमोर द्वारा संपादित. संगितप्रेमिंना हायब्रिड थिअरी अल्बम फ़ार आवडला आणि बैंडने पहिल्या वर्षातच ४.८ मिलियन पेक्षा अधिक रिकार्ड विकले; ज्याने त्याला २००१ मधे सर्वात अधिक विकलेल्या अल्बमचा दर्जा प्राप्त झाला. जेव्हा कि ’क्रॉलिंग’ आणि ’वन स्टेप क्लोजर’ सारख्या एकल ने तत्कालिन ऑल्टर्नेटिव्ह रॉक रेडि�� प्ले-लिस्ट मधे स्वतःला स्टेपल म्हणून प्रस्थापित केले. ह्याच्या अतिरिक्त अल्बमचे काही एकल, ड्रेकुला २०००, लिटिल निक्की आणि वैलेनटाईन सारख्या चित्रपटात घेतले गेले. हायब्रिड थीअरीचे तीन ग्रेमी पुरस्कारांसाठी नामांकन झाले, ज्यामधे सर्वोत्तम रॉक अल्बम, सर्वोत्तम कलाकार आणि सर्वोत्तम हार्ड रॉक (क्रॉलिंग करिता) समाविष्ट आहे. एमटीवी ने बैंडला \"इंन दी एंड\" साठी सर्वश्रेष्ठ रॉक विडिओ आणि सर्वश्रेष्ठ निर्देशन करिता संमानित केले. सर्वोत्तम हार्ड रॉक प्रदर्शनाकरिता हायब्रिड थिअरीने ग्रेमी जिंकला आणि या समस्त सफ़लतेने बैंडला मुखधारामधे शिखरावर पोहोचवले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/sadguru-isha-foundation-writes-article-361265", "date_download": "2021-08-02T05:43:27Z", "digest": "sha1:S4QD6BKITN5SES7ELBIMAY7VFTLJIDVU", "length": 10794, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इनर इंजिनिअरिंग : कंटाळवाणं वाटतं?", "raw_content": "\nअध्यात्माचा मार्ग अवलंबण्याचे महत्त्व एवढेच आहे, की तुम्ही तुमच्या शरीर आणि मनामुळे दबले जात नाही. तुम्ही तुमचे शरीर आणि मन तुम्हाला हवे त्या ठिकाणी जाण्यासाठी वापरता.\nइनर इंजिनिअरिंग : कंटाळवाणं वाटतं\nतुमचा मृत्यू इतर काही कारणाने झाल्यास ठीक आहे. पण, कंटाळा तुमच्या मृत्यूचे कारण असल्यास ती तुमच्या आयुष्यात घडलेली सगळ्यात वाईट घटना असेल जीवनाच्या अलौकिक उत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्ही इच्छुक असल्यास तुम्हाला कंटाळा कसा काय येईल जीवनाच्या अलौकिक उत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्ही इच्छुक असल्यास तुम्हाला कंटाळा कसा काय येईल अस्तित्व तुम्ही पूर्णपणे जाणले आहे आणि आता जाणून घेण्यासारखे काही राहिले नसल्यास तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, हे मी समजू शकतो. पण, खरे पाहता तुमच्या शरीरातली एक साधी पेशी कशी कार्य करते एवढेसुद्धा माहीत नाही, एक अणू म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही; तर मग तुम्हाला कंटाळा कसा काय येऊ शकतो\nकंटाळणे हा मनाचा स्वभाव आहे. कारण, काल काय घडले, ते आपल्या मनामध्ये फक्त एक आठवण म्हणून राहते. संपूर्ण ब्रह्मांडात काल काय घडले हे कुठेही लिहून ठेवलेले नाही. ते फक्त आपल्या स्मृतीत असते. शेवटी ते तुमचे मन आहे, तर मग तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही का घडवत नाही तुम्ही बाहेरची परिस्थिती बदलल्यास तुमच्यासाठी काहीही बदलणार नाहीये. समजा तुम्हाला तुमच्या ऑफिसचा कंटाळा आला आणि उद्या तुम्ही ते बदलले; त्यानंतर तुम्हाला तुमचे कुटुंब बदलावेसे वाटेल. ही एक कधी न संपणारी प्रक्रिया आहे. एकुलता एक बदल प्रभावी ठरतो आणि तो म्हणजे – तुम्ही स्वतः बदलल्यावर सर्वकाही बदलते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nतर, जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे, तुम्ही काहीतरी उपाय करून, कुठलाही उपाय असेल, तुमचे मन ध्यानस्थ ठेवणे तुम्हाला जमले नाही, तर मन कंटाळते. कारण, ते फक्त काल काय घडले, केवळ ह्याच चौकटीतून कार्य करते. मन स्मृतीतून कार्य करते, कल्पनासुद्धा स्मृतीतून कार्य करते. काल काय घडले, ही स्मृती आहे. जे काल घडले तेच आजही घडतेय. म्हणून, तुम्हाला वाटतेय तुम्ही पुन्हा तेच तेच करताय. दररोज सूर्य उगवतो. त्याच्या उगवण्यात काही पुनरावृत्ती आणि कंटाळवाणे नाहीये. पण, तुम्हाला आयुष्य कंटाळवाणे वाटते. कारण, तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम झाला आहात. मन तुमचा गैरवापर करतेय आणि ते तुमचा पूर्णतः गैरवापर करून तुमचा सर्वनाश करेल. कारण, तसे करण्यासाठी ते सक्षम आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nतुम्हाला अतिशय कंटाळवाणे वाटतेय आणि त्याच्याखाली तुम्ही दबले गेले आहात, याचा अर्थ जीवनाला तुम्ही बगल दिली आहे. कारण, तुम्हाला कंटाळा येतो तो फक्त विचारांमुळे. तुम्ही जीवनाच्या प्रक्रियेला कंटाळू शकत नाहीत. कारण, ती प्रचंड उत्साहाने आणि गुंतागुंतीचीही आहे. आयुष्य इतके बहुआयामी आहे, की कंटाळा करायला जागाच नाही. तुमच्या मनाच्या तार्किक चौकटीपेक्षा अतिशय विशाल आणि अद्भुत आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nतुमच्या मनाचे सर्व पैलू आणि त्याची संपूर्ण क्षमता वापरूनही तुम्ही जीवनाची प्रक्रिया समजू शकत नाही. तुम्ही ह���ारो वर्षे जगलात तरीही तुम्हाला ती कळणार नाही आणि तरी काय झाले, याबद्दल तुम्ही बुचकळ्यात पडाल. तुम्ही जीवनाच्या मूलभूत पैलूंबद्दल अजूनही तुम्हाला हरविल्यासारखे वाटेल. कारण, ते कांद्याच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. एकामागून एक तुम्ही त्याला सोलत राहता आणि ते तसेच अखंडपणे चालूच राहते.\nतुम्हाला कंटाळवाणे वाटत असल्यास हीच ध्यान करण्याची वेळ आहे. अध्यात्माचा मार्ग अवलंबण्याचे महत्त्व एवढेच आहे, की तुम्ही तुमच्या शरीर आणि मनामुळे दबले जात नाही. तुम्ही तुमचे शरीर आणि मन तुम्हाला हवे त्या ठिकाणी जाण्यासाठी वापरता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/nakushi-shivika/", "date_download": "2021-08-02T05:49:57Z", "digest": "sha1:7H5UMEYVWDPGEHHKTGCUKP2DCDYOBQ36", "length": 8677, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "अशी सापडली शेरनाझ! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome कलावंत अशी सापडली शेरनाझ\non: April 10, 2017 In: कलावंत, चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nस्टार प्रवाहवरील ‘नकुशी’मध्ये शिविका तनेजा\nस्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेत शेरनाझच्या एंट्रीनं कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र, शेरनाझच्या भूमिकेसाठीची निवड प्रक्रिया फारच गमतीशीर होती. बराच काळ शोध घेतल्यानंतर शेरनाझच्या भूमिकेसाठी शिविका तनेजाची निवड झाली. ग्लॅमरस असलेली शिविका ही भूमिका साकारते आहे.\nमालिकेचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि टीम शेरनाझच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. जवळपास २०पेक्षा जास्त अभिनेत्रींची या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली. मात्र, कुणीही पसंत पडेना.\nएके दिवशी अचानकपणे या भूमिकेसाठी इच्छुक असलेली शिविका नकुशीच्या सेटवर पोहोचली. तिचा आत्मविश्वास पाहून दिग्दर्शक वैभव चिंचाळकरने तिला ऑडिशनची संधी द्यायचे ठरवले. शिविका मुळची चंदीगडची. तिचं बालपण तिकडेच गेलं. तिला मराठी भाषेविषयी काहीच माहिती नव्हती. तरीही, सध्या एकंदर टीव्ही विश्वात बहुचर्चित असलेल्या ‘नकुशी’ या मालिकेच्या वेगळेपणामुळे ती या भूमिकेसाठी इच्छूक होती. तिचे लुक्स आणि आत्मविश्वास पाहून वैभव चिंचाळकरनं तिच्या चार पाच ऑडिशन्स घेतल्या. मराठी भाषा आणि कथानकाविषयी तिला नीट समजावल्यावर वैभवला अपेक्षित असलेली शेरनाझ तिच्यात दिसू लागली.\n‘शिविकाच्या बोलण्यात सहजपणे येणारं हिंदी शेरनाझच्या भूमिकेसाठी योग्य होतं. त्याशिवाय तिनंही शेरनाझ ही व्यक्तिरेखा नीट समजून घेतली. ऑडिशननंतर ती शेरनाझ साकारू शकते याचा विश्वास वाटल्यानं तिची निवड केली’ असं वैभवनं सांगितलं. नकुशीत शेरनाझ आल्यानं आता बऱ्याच घडामोडी होणार आहेत. त्याला नकुशी कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/agrowon/administrations-appeal-for-amendment-of-seven-twelve-excerpts-abn79", "date_download": "2021-08-02T05:53:09Z", "digest": "sha1:656IEHWLPJBYCMMIXYMCUGBADMHHQ7OT", "length": 4629, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "7/12बाबत प्रशासनाचा मोठा निर्णय", "raw_content": "\n7/12बाबत प्रशासनाचा मोठा निर्णय\nसाम टीव्ही न्यूज नेटवर्क\nअहमदनगर: अॉनलाईन सात-बारा उताऱ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. तलाठी कार्यालयात जाण्यासाठी मारावे लागतात, त्यापासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मात्र, हे सात-बारा उतारे अॉनलाईन करताना काही गंभीर चुका झाल्या आहेत. त्याबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\nराष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिक कार्यक्रमांतर्गत सात बारा संगणकीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे. परंतु संगणकीकृत 7/12 मध्ये काही चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदन अथवा तक्रारी शासनाकडे, जमाबंदी, आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत.\nशिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार\nअनेक खातेदार ई-मेल व्दारे किंवा दूरध्वनीव्दारे अडचणी मांडतात. काही खातेदार ई हक्क प्रणालीव्दारे 7/12 मधील दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतात. आता हा प्रकल्प अंतिम टप्यात असताना 100 टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nसर्व नागरिकांनी तलाठी कार्यालयात, तसेच स्मार्टफोन मोबाईलमध्ये ही https://bhulkeh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला जाऊन आपला सातबारा अचूक आहे. हे तपासून घ्यावे. 7/12 संगणकीकरणाची अचूकता 100 टक्के साध्य करण्यासाठी तसेच ई-फेरफार प्रणालीत निदर्शनास न येणा-या काही त्रुटी, चुका खातेदार निदर्शनास आणूत देत असतील तर त्यासाठी चुक दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे आणि त्याप्रमाणे तहसीलदार यांचे कलम 155 खाली आदेश काढून 7/12 दुरुस्त करण्यासाठी कार्यालयीन वेळेत अहमदनगर जिल्हयातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये, प्रत्येक महसुली गावांमध्ये शिबीराचे आयोजन केले आहे. सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा व संबंधित तलाठी, मंडळअधिकारी, तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/News/3508/Good-news-Now-you-can-get-admission-for-CA-even-after-10th.html", "date_download": "2021-08-02T05:07:43Z", "digest": "sha1:SUDD435KGWVEKDTYHWKWDO5IO4Q4J3MA", "length": 9173, "nlines": 56, "source_domain": "naukriadda.com", "title": "खुशखबर : आता दहावीनंतरही घेता येणार सीएसाठी प्रवेश", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nखुशखबर : आता दहावीनंतरही घेता येणार सीएसाठी प्रवेश\nयाबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय 'इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) घेतला आहे. यामुळे विद्यार्थी सहा महिने आधी सीए होऊ शकणार आहेत. भविष्यात सीए होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना दहावीनंतर नोंदणी करता येणार आहे.\nसीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी बारावीत गेल्यानंतर नोंदणी करता येत होती. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा याचबरोबर संस्थेशी जोडले गेल्यावर त्यांच्यात व्यावसायिक कौशल्��� विकसित व्हावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यासाठी संस्थेच्या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दहावीत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना फाउंडेशनची तयारी करण्यासाठी वेळ मिळेल. यानंतर बारावीनंतर ते फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतात. त्यांचे प्रवेश मात्र बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच निश्चित केले जाणार आहेत, असे 'आयसीएआय'चे अध्यक्ष अतुल कुमार गुप्ता यांनी सांगितले.\nदहावीत नोंदणी केल्यामुळे अकरावी आणि बारावीचा अभ्यास करत असताना, त्यांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर फाउंडेशनच्या परीक्षेला कसे सामोरे जायचे याचा आत्मविश्वासही निर्माण होईल, असा विशवास गुप्ता यांनी व्यक्त केला. बारावी परीक्षेस पात्र झाल्यानंतर त्यापुढे येणाऱ्या मे किंवा जूनमध्ये होणाऱ्या फाउंडेशन परीक्षेस हे विद्यार्थी पात्र ठरतील. फाउंडेशनची परीक्षा देण्यापूर्वी आवश्यक असलेला चार महिन्यांचा अध्ययन कालावधी हे विद्यार्थी अकरावी व बारावी या दोन वर्षांत त्यांच्या सोयीने पूर्ण करू शकतात. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सहा महिने लवकर सीए पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AND-THE-MOUNTAINS-ECHOED/2271.aspx", "date_download": "2021-08-02T05:56:22Z", "digest": "sha1:SH2GHMFRCD7PZQ5TSTTV4JWDKSUWKFCG", "length": 34953, "nlines": 191, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AND THE MOUNTAINS ECHOED", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n\"अफगाणिस्तान, १९५२. शादबाग नावाच्या लहानशा खेड्यात राहणारा अब्दुल्ला आणि त्याची लहान बहीण परी. तिच्या नावाप्रमाणेच सुंदर आणि ऋजू स्वभावाची परी अब्दुल्लाचे सर्वस्व होती. थोरल्या भावाहून अधिक तोच तिचा पालक होता. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची नेहमीच तयारी असे. अगदी तिच्या पिसांच्या खजिन्यात भर घालण्यासाठी स्वतःची एकुलती एक बुटांची जोडी देऊन टाकण्याचीसुद्धा रोज रात्री एकमेकांच्या डोक्याला डोकी चिकटवून, ते आपल्या पलंगावर एकमेकांना बिलगून झोपत. एक दिवस ती भावंडं आपल्या वडिलांसोबत वाटेत पसरलेलं अफाट वाळवंट पार करून काबूलला पोहोचतात. पुढे काय वाढून ठेवलंय याची त्या दोघांना कल्पनाही नसते. पुढे घडणाऱ्या घटना परी आणि अब्दुल्ला यांच्या आजवर एकत्र विणलेल्या आयुष्याचा घट्ट गोफ उसवून टाकतात. म्हणतात ना, ‘कधी कधी हात वाचवण्यासाठी बोट तोडावं लागतं.’ अनेक पिढ्यांची आणि खंडांची अंतरं ओलांडत, काबूलहून पॅरिस, पॅरिसहून सॅन फ्रॅन्सिस्को, तिथून तिनोस या ग्रीक बेटावर अशी भ्रमंती करत खालेद हुसैनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणाऱ्या, आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंधांविषयी लिहितो आणि आपण घेतलेले निर्णय, केलेली निवड यांचे परिणाम घटनांच्या इतिहासात कसे झंकारत राहतात तेही. \"\n#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#KHALED HOSSEINI# VAIJAYANTI PENDSE# PARI# ABDULLAH# NABI# WAHDATI# SPRING 149# SHADBAGH# MARKOS# BAITULLAH# SAN KARLOS# IDRIS# AMRA#खालिद हुसैनी# वैजयंती पेंडसे# अब्दुल्ला# परी# नबी# पानगळ १९५२# वसंतऋतू १९४# राक्षस आणि दिव# सब्ज# कुवैसत#शादबाग ए नौ# वाहदाती#बैतुल्ला#मार्कोस वार्वारिस# इद्रिस# अमरा अदमोव्हिक# ममान# कोलेट आणि दिदिये# आदेल# सान कार्लोस दे अपोक्विन्डो# थालिया# जेम्स पार्किन्सन# जॉर्ज हंटिंगटन# रोबर्ट ग्रेव्ह्ज# जॉन डाउन आणि आता माझा लू गेऱ्हीग- रोगांची नावं#कापितोला #इक्बाल# अँड द माउंटन्स एकोड\nबरेच दिवसांनी एक दिवसात एक पुस्तक संपलं.छान आहे\nलोकसत्ता 17 मार्च 2019\nविपरीततेची परीकथा... अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात ह��ते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं... आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी. अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं. आपण अफगणिस्तानच्या भीषण अवस्थेकडे नीट पाहायला हवं. आपल्याला आपल्या सुस्थित घराची, अजूनही बऱ्यापकी घट्ट विण असलेल्या कुटुंबपद्धतीची कदर वाटत नाही. हे सगळं कायम असणार आहे असं गृहीत धरून आपण जगतो. मात्र, अचानक एके दिवशी कुटुंबातील आपलं सगळ्यात जवळचं असलेलं माणूस गमावणं ही कमालीची भयावह गोष्ट असते. अचानक एके दिवशी आपल्याला आपला देशच नसणं ही अत्यंत भीषण गोष्ट असते. ‘अॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही या अशा भयानकतेची कादंबरी आहे. देश, भाषा, रक्त यांच्या आयुष्यभराच्या शोधाची ही कादंबरी आहे. या कादंबरीत चितारलेला काळाचा पट मोठा आहे. प्रदेशविस्तार अफाट आहे. तीत अनेक पात्रं आहेत. मात्र, मूळ कथा आहे अब्दुल्ला व परी या भावा-बहिणीची. दहा-बारा वर्षांचा अब्दुल्ला हा तीन-चार वर्षांच्या परीचा भाऊ नसून जणू आईच आहे. त्यांची आई परीच्या जन्माच्या वेळेस वारली आहे. परवाना ही त्यांची सावत्र आई आहे. ती सावत्रपणा करत नसली तरी त्यांच्याशी तुटकपणे वागते. आपल्या अपत्यांमध्ये ती रमली आहे. अत्यंत गरिबीत हे कुटुंब कसंतरी जगतं आहे. अब्दुल्ला व परीच्या सावत्रमामाच्या कृपेनं परीचं आयुष्य बदलायची संधी चालून येते. नबी हा सावत्रमामा काबूलमधल्या अतिश्रीमंत सुलेमान वाहदाती परिवाराचा नोकर आहे. त्याची मालकीण- सुलेमानची तरुण बायको नीला वाहदाती अर्धी फ्रेंच आहे. ती अत्यंत सुंदर, बंडखोर आणि स्वैर स्त्री आहे. ती अपत्यहीन आहे. तिला काही वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकत नाही. नीला उत्तम कवी आहे. नबी परीला नीलाला देऊन तिच्या आयुष्यातली पोकळी भरू पाहतो. सुलेमान, नबी आणि नीला हा एक विचित्र प्रेमाचा त्रिकोण आहे. त्या काळात अफगाणिस्तानात समलैंगिक असणं हे केवळ ���ुपितच असू शकतं. सुलेमानचं नबीवर अव्यक्त प्रेम आहे. नबी नीलावर अव्यक्त प्रेम करतो. नीला मात्र फक्त स्वतवर प्रेम करते. नशिबाचे फासे असे पडतात, की नीला परीला घेऊन पॅरिसला कायमची निघून जाते. सतानी तालिबानच्या उदयापूर्वी हे घडतं. परी आणि नीलाची कथा पॅरिसमध्ये पुढे सुरू राहते. नीला वाहदाती, जुलिन आणि परी यांचाही प्रेमत्रिकोण आहे. नीला वाहदाती हे पात्र लेखक हुसनी यांनी फार प्रेमाने लिहिलंय. नीला मनस्वी, आत्मघाती प्रवृत्तीची आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून स्वतची पोकळी भरता येत नाही, याची जाणीव नीलाला फार उशिरा होते. नबी आणि सुलेमानची कथा काबूलमध्ये सुरू राहते. पुढे अफगाणिस्तानात तालिबानी येतात. अपार विध्वंसानंतर पुन्हा जीवन सुरू होतं. सुलेमान आता वारला आहे. नबी वाहदातींच्या खिळखिळ्या हवेलीचा मालक बनला आहे. मार्कोस वर्वरीस हा ग्रीक प्लास्टिक सर्जन नबीकडे भाडेकरू म्हणून येतो. मार्कोसची एक वेगळीच कथा आहे. थालिया ही त्याची घट्ट बालमत्रीण. थालियाचा लहानपणीच कुत्र्याने जबडा फाडला आहे. ती भीषण कुरूप आहे. ओडेलिया ही मार्कोसची आई. ती शिक्षिका होती. ती खंबीर व कणखर विधवा बाई आहे. थालिया ही ओडेलियाच्या बालमत्रिणीची मुलगी आहे. या दुर्दैवी मुलीला तिची अभिनेत्री आई चक्क ओडेलियाकडे टाकून पळून जाते. स्वतच्या कुरुपतेशी झगडणारी, तीक्ष्ण वैज्ञानिक बुद्धीची थालिया, भटक्या वृत्तीचा छायाचित्रकार (आता प्लास्टिक सर्जन झालेला) मार्कोस आणि आयुष्यभर मार्कोस व थालियावर मूक प्रेम करणारी ओडेलिया हादेखील नातेसंबंधांचा एक विलक्षण त्रिकोण म्हणायला हवा. या एका कादंबरीत अनेक कादंबऱ्या वेगवेगळ्या काळांत सुरू आहेत. तीत कॅलिडोस्कोपप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधांची नक्षी अलग आहे. त्यामुळे मुख्य पात्रांखेरीज अनेक पात्रं येतात. अमेरिकेत स्थलांतरित होऊन यशस्वी आयुष्य जगणारे तमूर बशिरी आणि डॉ. इद्रिस बशिरी हे दोघे चुलतभाऊ आहेत. घरगुती भांडणात संपूर्ण कुटुंब गमावलेली आणि मेंदूवर घाव झेलून उभी राहिलेली लहानगी रोशी आहे. इस्टेटीच्या कामासाठी इद्रिस आणि तमूर काबूलमध्ये येतात. योगायोगाने रोशीला भेटतात. इद्रिस रोशीवर माया करू लागतो. पण तिला मदतीची गरज असते तेव्हा मात्र काहीच करत नाही. स्वार्थी वाटणारा तमूर मात्र रोशीला अमेरिकेत येऊन उपचारां���ाठी, जगण्यासाठी मदत करतो. अब्दुल्ला आणि परीची सावत्र आई परवाना, वडील सबूर आणि परवानाची जुळी, देखणी बहीण मासुमाची एक वेगळीच कथा आहे. परवाना क्रूर स्वभावची स्त्री आहे. हा प्रेमाचा त्रिकोण मासुमाला आयुष्यभराचं पांगळेपण देतो. एकेकाळी अब्दुल्ला आणि परीचं जिथं घर होतं, ती जागा बळकावून तिथे हवेली बांधून राहणारा शादबागमधला अफू माफिया बाबाजान व त्याचा निरागस मुलगा आदेल आहे. या सगळ्यांचे आपापसातले नातेसंबंध आणि कडय़ा जुळवताना वाचकाची पार दमछाक होते. अर्थात कादंबरी हा साहित्यातील बडा ख्याल असतो. सुरांच्या अनेक लडय़ा उलगडत जाव्यात तशी कादंबरी उलगडत जायला हवी. कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते. लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या. अशावेळी परवीन कुमार अश्क यांचा एक शेर आठवतो : ‘तमाम धरती पे बारूद बिछ चुकी है खुदा, दुआ जमीन कही दे तो घर बनाऊ मैं’ ..आणि ‘अॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही संपूर्ण मानवजातीच्या निर्वासितपणाच्या दुखाची आणि ताटातुटीची कादंबरी होते. - जुई कुलकर्णी ...Read more\nदोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं ��्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more\nअफगाणिस्तान मधल्या एका खेड्यातल्या दोन भावंडांमधले भावबंध उलगडणारी हि कादंबरी. आईच्या मायेला पारखी झालेली तीन वर्षांची परी आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ अब्दुलहा यांची हि कहाणी. त्यांच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडत जाताना किती तरी नातेसंबधांची ओळख होती. एकविशिष्ट बिंदूपासून सुरु झालेली हि कहाणी मोठा कालखंड आणि पट उलगडते आणि त्या निमित्ताने अफगाणिस्तान मधली संस्कृती , तिथलं वातावरण तिथली माणसं यांचीही माहिती वाचकांना होते. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://peoplesmediapune.com/index/112701/-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0----", "date_download": "2021-08-02T05:26:22Z", "digest": "sha1:IXQ2KEMJBZMMJ2FNMT3FSJCPAKFNA7ST", "length": 6272, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nरोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.\nरोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षपदी रो.शेखर लोणकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.माया फाटक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.अमर कोटबागी,पीआय डायरेक्टरपदी रो.पराग गोरे यांची निवड करण्यात आली.मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी,माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी,सहाय्यक प्रांतपाल शिरीष पुराणिक,व क्लब सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर लोणकर यांनी रोटरी सामाजिक कार्यात,पर्यावरण,शिक्षण,आरोग्य,व अन्य क्षेत्रांत कार्य करीत असते त्या क्षेत्रांत आगामी काळात विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.\nछायाचित्र :रो. शेखर लोणकर.\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.\nअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप.\nरोटरीतर्फे पोलीसांच्या पाल्यांना मोफत मार्गदर्शन\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मद���ीचा हात\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nपोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.\nरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.\nरोटरी क्लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक\n“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/'-329/", "date_download": "2021-08-02T05:03:25Z", "digest": "sha1:KO26TE6FW4JPR4T4H7D36LT3RBXJ256Z", "length": 3766, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आपण सुपर पॉवर होणार ?\"", "raw_content": "\nआपण सुपर पॉवर होणार \nAuthor Topic: आपण सुपर पॉवर होणार \nआपण सुपर पॉवर होणार \nआसेच बसलो होतो परवा पेपर वाचत\nतेवढ्यात पींट्य़ा आला नाचत नाचत\nमोठ्याने म्हटला बाबा \"आता आपण सुपर पॉवर होणार \nसमृद्ध होणार देश दुःख सगळी जाणार .\nआता फार थोडा कालावधि राहिलाय\nत्यानी २०२१ चा मुहूर्त पाहिलाय\nमनात हसलो आणि म्हटले\nखरच कसा काय याने स्वताच सम्बन्ध लावलाय\nसुख आणि सुपर पॉवर काय मेंळ साधलाय\nआरे २०२१ यायला खुप वर्ष जातील\nपण रोज आत्महत्या करणारे शेतकरी तोवर राहतील\nभाषण बजी करुन लालूच दाखविने धंदा यांचा छान आहे\nमजबूर सामान्य माणुस, आतिरेक्यांच्या हाथी जान आहे .\nयांच्यासाठी ज़ेड सिकुरीती आणि ब��लेट प्रूफ़ वाहान आहे .\nसामान्य माणुस लाचार मंदित नोकरी गेली,घर ही गहाण आहे .\nआता स्वप्नेच पुरेशी आहेत त्याला थोपवायला .\nफसतात तुमच्या सारखी पोर मिळतात इलेक्शन साठी वापरायला\nआपण सुपर पॉवर होणार \nआपण सुपर पॉवर होणार \nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_70.html", "date_download": "2021-08-02T04:56:16Z", "digest": "sha1:G77NMN6OU6QJUTYHCQG5JWK2XWFFVV2Z", "length": 2964, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "जयंती शिवरायांची | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:३० PM 0 comment\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-08-02T05:24:15Z", "digest": "sha1:XSSLS4MULXQHLPFUMQXRKKQGCETN6RMS", "length": 11424, "nlines": 119, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "शिफारस केलेले - लिनक्स वरुन | लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nOramfs, संपूर्ण एनक्रिप्टेड आभासी फाइल सिस्टम\nपोर्र गडद बनवते 4 आठवडे .\nकाही दिवसांपूर्वी कुडल्स्की सिक्युरिटी (सुरक्षा ऑडिट आयोजित करण्यात विशेष) कंपनीने ही घोषणा जाहीर केली ...\nगिट 2.32 मध्ये काही सुधारणा, पथ संरक्षण आणि बरेच काही आहे\nपोर्र गडद बनवते 2 महिने .\nतीन महिन्यांच्या विकासानंतर, लोकप्रियतेच्या नवीन आवृत्तीचे लाँचिंग ...\nउबंटू टच ओटीए -17 आधीच रिलीज झाला आहे आणि उबंटू 20.04 च्या दिशेने जात आहे\nपोर्र गडद बनवते 3 महिने .\nयूबोर्ट्स प्रोजेक्टने नुकतीच उबंटू टच ओटीए -17 ची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्याची घोषणा केली ज्यात ...\nलिनक्सवरील फर्मवेअर व ड्रायव्हर: या 2 संकल्पनांविषयी थोडेसे\nपोर्र लिनक्स पोस्ट इंस्टॉल बनवते 3 महिने .\nआज आम्ही \"फर्मवेअर\" आणि \"ड्रायव्हर\" या संकल्पना��च्या विषयावर लक्ष देऊ, कारण त्या 2 महत्वाच्या संकल्पना आहेत कारण ...\nआयपीएफएस 0.8.0 ची नवीन आवृत्ती आधीपासून प्रकाशीत झाली आहे आणि पिनसह कार्य करणे सुलभ करते\nपोर्र गडद बनवते 5 महिने .\nकाही दिवसांपूर्वी विकेंद्रित फाइल सिस्टम आयपीएफएस 0.8.0 ची नवीन आवृत्ती लॉन्च करण्याची घोषणा केली गेली होती ...\nspaCy, एक नैसर्गिक भाषा प्रक्रिया लायब्ररी\nपोर्र गडद बनवते 6 महिने .\nस्फोट एआयने विनामूल्य लायब्ररी 'स्पासी' ची नवीन आवृत्ती बाजारात आणण्याची घोषणा केली ...\nजुगर्नाट, स्फिंक्स आणि स्थितीः स्वारस्यपूर्ण इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स\nपोर्र लिनक्स पोस्ट इंस्टॉल बनवते 7 महिने .\nव्हॉट्स अॅप इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशनच्या सध्याच्या आणि संभाव्य पर्यायाच्या फॅशनेबल विषयासह सुरू ठेवत आहे ...\nरेडिकल, विकेंद्रीकृत सहयोगात्मक विकास मंच\nपोर्र गडद बनवते 8 महिने .\nरॅडिकल पी 2 पी प्लॅटफॉर्मच्या प्रथम बीटा आवृत्तीचे प्रकाशन आणि त्याचे…\nसीझियमजेएस: 3 डी मॅपिंगसाठी एक ओपन सोर्स जावास्क्रिप्ट लायब्ररी\nपोर्र लिनक्स पोस्ट इंस्टॉल बनवते 10 महिने .\nकाल, आम्ही \"जिओएफएस: सीझियम वापरुन ब्राउझरमधून एरियल सिम्युलेशन गेम\" नावाचा लेख प्रकाशित केला ...\nनेक्स्टक्लॉड हब 20 एकत्रिकरण सुधारणा, ऑप्टिमायझेशन आणि बरेच काही घेऊन आला आहे\nपोर्र गडद बनवते 10 महिने .\nनेक्स्टक्लॉड हब 20 प्लॅटफॉर्मच्या नवीन आवृत्तीचे लॉन्च नुकतेच सादर केले गेले आहे, ही आवृत्ती ...\nनोगाफाम: विनामूल्य सॉफ्टवेअरसाठी एक मनोरंजक वेबसाइट आणि चळवळ\nपोर्र लिनक्स पोस्ट इंस्टॉल बनवते 10 महिने .\nअर्ध-असीम सायबरस्पेसद्वारे नेहमीप्रमाणे नॅव्हिगेट करीत असताना, आज मला एक मनोरंजक आणि व्यावहारिक वेबसाइट मिळाली, ...\nप्लॅटझी: तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी निश्चित व्यासपीठ (माझा अनुभव)\nउबंटू, डेबियन आणि सेंटोस वर आपला स्वतःचा व्हीपीएन सर्व्हर कसा तयार करायचा\nडीडीसह एचडीडी वेग मोजा\nजीएमयू / लिनक्स मधील chmod सह मूलभूत परवानग्या\nसिस्टम जाणून घेण्यासाठी आज्ञा (हार्डवेअर आणि काही सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन ओळखा)\nनॅनो मध्ये मजकूर संपादक, टर्मिनलमध्ये कॉपी आणि पेस्ट करा\nआमच्या एचडीडी किंवा विभाजनांमधील डेटा जाणून घेण्यासाठी 4 आज्ञा\nउबंटु / लिनक्ससाठी अनुप्रयोग आणि साधनांची प्रभावी यादी\nक्रोन आणि क्रोन्टाब, स्पष्टीकरण दिले\n��ीपाः जीएनयू / लिनक्ससाठी 400 हून अधिक आज्ञा ज्या तुम्हाला माहिती असाव्यात: डी\nलिनक्सवरील स्क्रीनकास्टिंगसाठी शीर्ष 5\nटर्मिनलचा वापर करून एफटीपीवर कनेक्ट व्हा आणि कार्य करा\nटेलनेट सुटू शकत नाही\nकमांडसह आमची सर्व नेटवर्क कॉन्फिगरेशन मिळवा\nशोधासह आपल्या हार्ड ड्राइव्हवरील सर्वात मोठी निर्देशिका किंवा फायली शोधा\nआर्क लिनक्स 2015 स्थापना मार्गदर्शक\nउबंटूमध्ये पीपीए रेपॉजिटरी व्यवस्थापित करा\nआमच्या पीसी / सर्व्हरवर किंवा दुसर्या रिमोटवर पोर्ट चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी आज्ञा\nसेड वापरून फाईलमधून विशिष्ट ओळी कशा डिलिट करायच्या\nप्रत्येक कमांडची अंमलबजावणीची तारीख असलेली हिस्ट्री कमांड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/minister-adv-yashomati-thakur-sentenced-to-3-months-she-had-a-fight-with-the-police-who-were-trying-to-stop-her-from-going-by-one-way-127818735.html", "date_download": "2021-08-02T07:17:24Z", "digest": "sha1:7CLNDAHG5EZAMQCTLNAIQXSDGOICGYLB", "length": 5400, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Minister Adv. Yashomati Thakur sentenced to 3 months; she had a fight with the police who were trying to stop her from going by one way | मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा; वनवेतून जाण्यास राेखणाऱ्या पोलिसाशी घातली होती हुज्जत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआठ वर्षांपूर्वीचा वाद:मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा; वनवेतून जाण्यास राेखणाऱ्या पोलिसाशी घातली होती हुज्जत\nकोर्टाच्या प्रक्रियेचा आदर, उच्च न्यायालयात दाद मागणार - अॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री\nमहिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी व त्यांच्यासोबतच्या तिघांनी ८ वर्षांपूर्वी शहरात एका वाहतूक पोलिसासोबत वाद घातला होता. या प्रकरणात येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फालके यांच्या न्यायालयाने गुरुवारी मंत्री अॅड. ठाकूर यांच्यासह अन्य तिघांना प्रत्येकी ३ महिन्यांचा कारावास व १५,५०० दंडाची शिक्षा सुनावली.\n२४ मार्च २०१२ ला आमदार यशोमती ठाकूर, वाहनचालक व अन्य दोघे असे एका कारने राजापेठकडून गांधी चौकाकडे जात होते. चुनाभट्टी चौकात वाहतूक पोलिस उल्हास बाळकृष्ण रौराळे यांनी अॅड. ठाकूर यांचे वाहन थांबवले आणि वनवे असल्यामुळे पुढे नेता येणार नाही, असे सांगितले. त्या वेळी आ. ठाकूर यांनी रौराळे यांच्��ाशी वाद घातला. त्यांच्यासोबतच्या सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांनीही वाद घालून मारहाण केली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अॅड. ठाकूर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, शासकीय कामात अडथळा अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.\nकोर्टाच्या प्रक्रियेचा आदर, उच्च न्यायालयात दाद मागणार\nन्यायालयीन प्रक्रियेचा सदैव आदर करते. मी स्वत: वकील आहे. फार भाष्य योग्य नाही. आम्ही हायकोर्टात दाद मागू. आता राजीनाम्यासाठी एका महिलेच्या मागे अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकेच काम आहे. - अॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/coronas-deadly-delta-variant-found-in-4-lions/", "date_download": "2021-08-02T06:13:56Z", "digest": "sha1:YZOTMKVU5DEWDIDOK36PIEVZYGMABMHN", "length": 8939, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंता वाढली : 4 सिंहांमध्ये आढळला करोनाचा घातक ‘डेल्टा व्हेरियंट’ – Dainik Prabhat", "raw_content": "\nचिंता वाढली : 4 सिंहांमध्ये आढळला करोनाचा घातक ‘डेल्टा व्हेरियंट’\nचेन्नई – देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप आटोक्यात आलेली नाही. तोच करोनाच्या घातक व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटचं नाव डेल्टा व्हेरियंट आहे. हा व्हेरियंट आता प्राण्यांमध्ये आढळून आला आहे.\nकरोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. त्यातच डेल्ट व्हेरियंट घातक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीला करोना व्हायरस प्राण्यांमध्ये आढळून आला होता. मात्र आता करोनाचा डेल्टा व्हेरियंट जणावरांपर्यंत पोहोचला आहे.\nतामिळनाडूच्या वंडालूर येथील अरिनगर अन्न प्राणीसंग्रहालयातील चार करोनाबाधित सिंहांच्या शरिरात हा व्हेरियंट आढळून आला आहे. सिंहांमध्ये आढळून आलेल्या विषाणूच्या जणूकीय संरचना तपासणीनंतर ही बाब समोर आली आहे.\nभोपाळच्या आयसीएआर-नॅशनल उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानाकडे 29 मे रोजी सात सिंहांचे नमूने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. यातील चार सिंहांमध्ये करोनाचा पँगोलिन लिनियोज बी.1.617.2 व्हेरियंट आढळून आल्याचं संस्थेच्या उपसंचालकांनी एक निवेदन जारी करून म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याला डेल्टा व्हेरियंट नाव दिलं आहे. करोनाचा हा व्हेरियंट अधिक घातक आणि व��गानं पसरणारा आहे.\nयाच महिन्यात ९ वर्षांची सिंहीन आणि १२ वर्षांचा पद्मनाथन यांचा मृत्यू झाला होता. तर ९ सिंहांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n२००१ पासून मोदींसोबत असलेल्या माजी IAS शर्मांची उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी वर्णी\nपिंपरी महापालिका उपायुक्तपदी अभिजीत बापट\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले,…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nदेशभरात आज मुस्लीम महिला हक्क दिवस\n‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार…\nपुण्यात दिवसभरात करोनाचे 236 नवे बाधित आढळले\nPune : तीन महिन्यांत करोनाने 5 हजारांवर मृत्यू\n#SLvIND : चहल व गौतम यांनाही करोनाची बाधा\nऔषधी गुणांनी युक्त तांदुळजा भाजीचे बहुगुणी फायदे\nपुण्यात नवे करोनाबाधित पुन्हा तीनशेपार\nतीन महिन्यांपासून आपल्याच देशात कैद आहेत लाखो भारतीय\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले, “देशात लसीची…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nदेशभरात आज मुस्लीम महिला हक्क दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-clarifies-about-ajit-pawar-decision-238243", "date_download": "2021-08-02T05:47:09Z", "digest": "sha1:VZE7C3FSOCFW55C2WSP4DQGAS2GWMBF2", "length": 7551, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही : शरद पवार", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटत आहेत, हे मला माहिती नाही. मी दुसऱ्या कामात आहे. कोणासोबत जाणे हा व्यक्तिगत निर्णय नसतो आणि पक्षाचा निर्णय असतो. हकालपट्टी करणे हे पक्ष ठरवत असतो. अशा गोष्टी मी अनेक वर्षे पाहिल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग निघतो.\nअजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही : शरद पवार\nकऱ्हाड : अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. पक्षाची आगोदर बैठक झाली, त्यामध्ये पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सरकार बनणार हे स्पष्ट करण्यात आले होते. या बैठकीला अजित पवारांसह सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी आता घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी शरद पवार प्रितिसंगम येथे आले होते. राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीने याच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. आज पवारांनी पत्रकार परिषदेत याविषयी स्पष्टीकरण दिले.\nभाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी\nशरद पवार म्हणाले, की राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटत आहेत, हे मला माहिती नाही. मी दुसऱ्या कामात आहे. कोणासोबत जाणे हा व्यक्तिगत निर्णय नसतो आणि पक्षाचा निर्णय असतो. हकालपट्टी करणे हे पक्ष ठरवत असतो. अशा गोष्टी मी अनेक वर्षे पाहिल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग निघतो. महाविकासआघाडी एकवाक्यता आहे. आमचे सरकार येईल, यात शंका नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. आम्ही इतरांच्यापेक्षा वेगळे आहोत. केंद्रातील सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करुन, राज्यपालांनाही भ्रमात ठेवले गेले. सत्ता काबीज करण्याचा वेगळेपणा भाजपने दाखविला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही सरकार बनवले गेले. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. बहुमत नसताना नवे सरकार आले.\nउपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/satara-colorful-carpet-flowers-dhebewadi-mountains-346269?amp", "date_download": "2021-08-02T07:29:01Z", "digest": "sha1:SJGDQK6474B3JQLY6F55F6DHUDTFS4TB", "length": 8648, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत फुलांचे रंगीबेरंगी गालीचे", "raw_content": "\nपाऊस आणि पोषक वातावरणामुळे ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत जणू फुलांचे रंगीबेरंगी गालीचेच पसरले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना ही रंगीबेरंगी दुनिया प्रत्यक्ष पाहण्याचा मोह यंदा टाळावाच लागणार आहे.\nढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत फुलांचे रंगीबेरंगी गालीचे\nढेबेवाडी (जि. सातारा) : पाऊस आणि पोषक वातावरणामुळे परिसरातील डोंगररांगांत जणू फुलांचे रंगीबेरंगी गालीचेच पसरले आहेत. गेंद, पंद, कारवी, जांभळी मंजिरी, विविध प्रकारचा तेरडा, स्मिथिया, निळी आभाळी, हळूदा, जांभळी घंटा... कोणती म्हणून नावे सांगावी आणि ठेवावी अशीच काहीशी अवस्था निसर्गप्रेमी व अभ्यासकांची झाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना ही रंगीबेरंगी दुनिया प्रत्यक्ष पाहण्याचा मोह यंदा टाळावाच लागणार आहे.\nनिसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असलेले ढेबेवाडी खोरे निसर्ग अभ्यासक व पर्यटकांना पूर्वीपासूनच खुणावत असले तरी भौगोलिक अडचणी आणि सुविधांची वानवा यामुळे तिथपर्यंत पोचणे सर्वांनाच शक्य होत नव्हते. सह्याद्री व्याघ्र राखीव व प्रादेशिक अशी येथील वनक्षेत्राची विभागणी झाली आहे. अलीकडे तेथे पर्यटनाला चांगली चालना मिळत असतानाच लॉकडाउनपासून प्रवेशबंदी कडक केल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. वाल्मीक पठारावरील सर्व चेकनाक्यांवर ये-जा करणारांची तपासणी सुरू असून स्थानिकांनाच प्रवेश देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.\nनिसर्गसौंदर्यासह विविध प्रकारचे प्राणी-पक्षी व वृक्षसंपदेसाठी हा परिसर जसा परिचित आहे, तशीच पावसाळ्यात डोंगरपठारावर अवतरणाऱ्या फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेबद्दलही त्याची वेगळी खासियत आहे. किती तरी प्रकारच्या फुलांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत हा परिसर बहरतो. सध्याही तो बहरला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना ही रंगीबेरंगी दुनिया प्रत्यक्ष पाहण्याचा मोह यंदा टाळावाच लागणार आहे. बाहेरील लोकांच्या गर्दी व हुल्लडबाजीमुळे समस्या वाढू नयेत यासाठी स्थानिक गावकऱ्यांकडूनही वन विभागाच्या यंत्रणेकडे प्रवेशबंदीसाठी आग्रह वाढताना दिसत आहे.\nवाल्मीक पठारावर पर्यटकांना प्रवेशबंदी\nअलीकडे तेथे पर्यटनाला चांगली चालना मिळत असतानाच लॉकडाउनपासून प्रवेशबंदी कडक केल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. वाल्मीक पठारावरील सर्व चेकनाक्यांवर ये-जा करणारांची तपासणी सुरू असून स्थानिकांनाच प्रवेश देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.\nसंपादन ः संजय साळुंखे\nसाताऱ्यात 1300 ऑक���सिजन बेडची आवश्यकता; उपचाराविना जातोय 20 रुग्णांचा जीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/ahilyabai-holkar-jayanti-was-celebrated-at-naspur/05311353", "date_download": "2021-08-02T05:18:56Z", "digest": "sha1:HZNJYCZJI3YFUEXRMXX5HZEJGRXB5CRE", "length": 3014, "nlines": 27, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नासुप्र येथे साजरी करण्यात आली अहिल्याबाई होळकर जयंती - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नासुप्र येथे साजरी करण्यात आली अहिल्याबाई होळकर जयंती\nनासुप्र येथे साजरी करण्यात आली अहिल्याबाई होळकर जयंती\nनागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे आज शुक्रवार दिनांक ३१ मे २०१९ रोजी कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.\nनामप्राविप्र’चे अप्पर जिल्हाधिकारी श्री. हेमंत पवारयांच्याहस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी अभिवाद केले. यावेळी नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री लांडे, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री पी.पी. धनकर, सचिव-२ श्री पाटील तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी यावेळी उपस्थित होते.\n← जिंदगियों को खत्म करता घातक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/entertainment/neena-gupta-book-sach-kahu-entertainment-bollywood", "date_download": "2021-08-02T05:23:15Z", "digest": "sha1:AG6IY73T4NDUJ4A32FXRKR5OLYXMW4Z7", "length": 5277, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'या' बालिश कारणामुळे अभिनेत्री नीना गुप्तांनी केले होते लग्न", "raw_content": "\n'या' बालिश कारणामुळे अभिनेत्री नीना गुप्तांनी केले होते लग्न\nबॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Actress Neena Gupta) आजकाल खूपच चर्चेत आहेत. त्याचे कारण त्यांचे चरित्र 'सच कहूं' आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Actress Neena Gupta) आजकाल खूपच चर्चेत आहेत. त्याचे कारण त्यांचे चरित्र 'सच कहूं' आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी असे खुलासे केले आहेत की जे लोकांना आतापर्यंत माहिती नव्हते. पुस्तकात, नीनांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल देखील सांगितले आहे. जे फारच थोड्या काळासाठी चालले होते आणि ते अगदी बालिश कारणांसाठी केले गेले होते.\nनीना गुप्ता यांनी पुस्तकात लिहिले आहे की, 'त्या इंटर कॉलेजच्या कार्यक्रमात अमलान कुमार घोष यांना भेटल्या होत्या. अमलान आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेत होते. दोघेही आपल्या हॅास्टेल्या आवारात किंवा घराच्या जवळ गुप्तपणे भेटत होते. अमलानचे आई-वडील दुसर्या शहरात राहत असत, पण त्याचे आजोबा निना यांच्या शेजारी राहत होते. यामुळे दोघांनाही भेटण्याची संधी मिळत असे.\nIND vs ENG: खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर; BCCI चा मोठा निर्णय\nनीना पुढे म्हणाल्या की त्या आणि अमलान दोघांनीही बरेच सण आणि सुट्ट्या एकत्र घालवल्या होत्या. तसंच, पुस्तकात असे स्पष्टपणे सांगितले आहे की नीना यांना प्रियकर ठेवण्यास बंदी होती. परंतु अनुभव खूप रोमांचक होता. हे जोडपे गाडीने डेटवर जात असत त्याचबरोबर दोघांनी आयआयटी दिल्लीजवळ बराच वेळ घालवला.\nया गोष्टिसाठी केले होते लग्न\nत्यांच्या नात्याबाबत नीना पुढे म्हणाल्या, 'बर्याच दिवसांपासून त्यांच्या आई पासून या नाते लपून राहिल्यानंतर त्या गंभीर झाल्या होत्या. यानंतर त्यांनी आईला याबद्दल सांगितले कारण हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल गंभीर बनले होते. या नात्या बाबत नीनाची आई खूश नव्हती, तरीही दोघांनी लग्न केले. लग्न कसे घडले या संदर्भात अभिनेत्रीने लिहिले आहे- 'अमलान आणि त्याच्या मित्रांनी श्रीनगर ट्रिपचा प्लान केला. नीनालासुद्धा त्याच्यासोबत जाण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या आईने सांगितले की लग्नानंतरच ती अमलानबरोबर कुठेही जाऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2021-08-02T05:34:22Z", "digest": "sha1:VYOAM47KMMFTA5LNWH2SACXDX73NX7UA", "length": 3256, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. २५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २३० चे - २४० चे - २५० चे - २६० चे - २७० चे\nवर्षे: २५० - २५१ - २५२ - २५३ - २५४ - २५५ - २५६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजून २५ - लुशियस पहिला पोप पदी बसला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१७ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/partnership-coal-india-limited-promote-entrepreneurship-3201", "date_download": "2021-08-02T05:14:03Z", "digest": "sha1:N4LIHXY6MOM7BG6SIROBE4AVN3QDVF4T", "length": 9834, "nlines": 22, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी कोळसा इंडिया लिमिटेड बरोबर भागिदारी", "raw_content": "\nउद्योजकतेला प्रोत्साहनासाठी कोळसा इंडिया लिमिटेड बरोबर भागिदारी\nसीआयएल म्हणजेच कोल इंडिया लिमिटेडने अटल नवसंकल्पना अभियानाअंतर्गत नीति आयोगाबरोबर संपूर्ण देशभरामध्ये प्रमुख नवसंकल्पना आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. अटल नवसंकल्पना अभियान आणि कोल इंडिया लिमिटेड यांच्या दरम्यान यासंबंधी रणनीतिक भागिदारीचे आशयपत्र शुक्रवारी, दि.19 जून,2020 रोजी तयार करण्यात आले. या आशय पत्रावर स्वाक्षरी करून त्याचे एका आभासी संमेलनामध्ये आदान-प्रदान करण्यात आले.\nएआयएम म्हणजेच अटल नवसंकल्पना अभियानानुसार शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब्स (एटीएल), संस्थेच्या स्तरावर अटल इन्क्यूबेशन सेंटर (एआयसी), दुस-या आणि तिस-या पातळीवरच्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भारतामध्ये अटल सामुदायिक नवसंकल्पना केंद्र (एसीआयसी), उद्योगांच्या स्तरावर अटल नव भारत आव्हाने (एएनआयसी) आणि एमएसएमई उद्योगामध्ये नवसंकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी अॅप्लाइड रिसर्च अँड इनोव्हेशन (एआरआयएसआय) यासारख्या वेगवेगळ्या स्तरावर कार्यक्रम आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्योजकता विकासाचे तंत्र निर्माण करण्यात येणार आहे.\nकोल इंडिया लिमिटेड आणि अटल नवसंकल्पना अभियान यांच्यामध्ये झालेल्या सहकार्याचा उद्देश या सर्व कार्यक्रमांना आणि नवनवीन कल्पनांच्या माध्यमांतून नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्र विकसित करणे आहे. त्याचबरोबर अधिकाधिक जागरूकता निर्माण करून उद्योजकतेसाठी प्रेरणा देणे आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अटल नवसंकल्पना अभियान, नीति आयोगाचे मोहीम संचालक आर.रामानन आणि कोल इंडियाचे तंत्रज्ञान विषयक संचालक बिनय दयाल यांनी एका आभासी आशय पत्रावर स्वाक्षरी केल्या.\nयावे��ी नीति आयोगाचे मोहीम संचालक आर. रामानत म्हणाले की, सीआयएलबरोबर या आशय पत्रावर स्वाक्षरी करणे म्हणजे एका ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण संधीची व्दारे मुक्त केल्यासारखे होणार आहे. यामुळे या भागिदारीविषयी आम्हाला अतिशय गर्व वाटतोय. सीआयएलमुळे आपल्या देशाच्या प्रतिभावान नवयुवकांकडे असलेल्या नवनवीन संकल्पना विकसित करण्यासाठी खूप मोठी मदत मिळणार आहे. यासाठी एआयएमचा सहभाग असणार आहे. यामुळे भारताला आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे शक्य होणार आहे. रामानन यावेळी म्हणाले की, ही भागिदारी आपल्या देशातल्या नवसंकल्पना, उद्योजकता यांच्यासाठी अतिशय लाभदायक होणार आहे. नवी कल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ विकसित होत आहे. आत्तापर्यंत ज्या कल्पना विकसित होवू शकल्या नाहीत, त्या आता चांगल्या प्रकारे कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. यामुळे आगामी वर्षांमध्ये स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होवू शकणार आहेत.\nकोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी अशा प्रकारच्या भागिदारी आशय-पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळाल्यामुळे सीआयएलला एआयएम, नीति आयोग यांच्याबरोबर सहकार्या करण्याची घोषणा करताना गर्व वाटत आहे. या मोहिमेमध्ये सर्वोत्कृष्ट योगदान देवून कोल इंडिया भारतामध्ये नवसंकल्पनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तंत्र विकसित करून त्याला बळकटी देईल.\nया आशय-पत्रानुसार भागिदारी कार्यक्रमानुसार वर्गिकरण करण्यात आले आहे. यामध्ये अटल टिंकरिंग लॅबअंतर्गत सीआयएल निवडक शाळांना दत्तक घेणार आहे. तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी मदत करणार आहे. एटीएलच्या विद्यार्थी वर्गाला सल्ला देवून त्यांना मदत करणार आहे.\nयाचप्रमाणे अटल सामुदायिक नवसंकल्पना केंद्र (एसीआयसी) अंतर्गत सीआयएल आपल्या परिसरातल्या क्षेत्रामध्ये अटल सामुदायिक नवसंकल्पना केंद्रांना दत्तक घेवून त्यांना मदत करणार आहे. सामाजिक नवसंकल्पना क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या युवकांना मदत देणे आणि देशाच्या ज्या भागात विकास फारसा झालेला नाही, अशा क्षेत्रामध्ये नवसंकल्पनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. सामुदायिक नवसंकल्पना राबवताना सामोरी येणारी आव्हाने लक्षात घेवून त्यावर उपाय योजण्यात येणार आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/isl-202021-fc-goa-eye-trophy-after-isl-record-11040", "date_download": "2021-08-02T06:24:25Z", "digest": "sha1:G6LSPPWLKH63LPENX4R64GGEHAEBQE5Z", "length": 5224, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ISL 2020-21: आयएसएल विक्रमानंतर एफसी गोवाची नजर करंडकावर", "raw_content": "\nISL 2020-21: आयएसएल विक्रमानंतर एफसी गोवाची नजर करंडकावर\nपणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात चौथ्या क्रमांकासह प्ले-ऑफ फेरी गाठल्यानंतर एफसी गोवाने आता विजेतेपदाच्या करंडकाचे लक्ष्य बाळगले आहे. गतमोसमात लीग विनर्स शिल्ड पटकावलेल्या या संघाने दोन वेळा आयएसएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे, पण दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nआयएसएल स्पर्धेत सर्वाधित 13 सामने अपराजित राहण्याचा विक्रम एफसी गोवाने बजावला आहे. एफसी गोवा संघ 2014-15 मध्ये सलग 12 सामने अपराजित होता. यंदा या विक्रमाशी मुंबई सिटीने बरोबरी साधली होती. एफसी गोवाने यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादला गोलशून्य बरोबरीत रोखून नव्या विक्रमाचा मान मिळविला. 19 डिसेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे चेन्नईयीन एफसीकडून 1-2 फरकाने हार पत्करल्यानंतर हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने 5 सामने जिंकले, तर 8 सामने बरोबरीत राखले. आयएसएलच्या सात मोसमात सहाव्यांदा उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रमही त्यांनी केला आहे.\nISL 2020-21 : प्ले ऑफ मध्ये मुंबई सिटीसमोर एफसी गोवाचे आव्हान\nयंदाच्या आयएसएल प्ले-ऑफ फेरीत एफसी गोवासमोर खडतर आव्हान आहे. गटसाखळीत अव्वल राहत लीग विनर्स शिल्ड पटकाविलेला मुंबई सिटी संघ गोव्यातील संघासाठी कठीण प्रतिस्पर्धी असेल. उभय संघांतील दोन टप्प्यातील उपांत्य फेरीतील पहिली लढत पाच मार्च रोजी फातोर्डा येथे आणि नंतर आठ मार्च रोजी बांबोळी येथे होईल. मोसमात एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यात दोन लढती झाल्या. 25 नोव्हेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटीने 1-0 फरकाने विजय मिळविला, तर 8 फेब्रुवारी 2021 रोजी बांबोळी येथील सामना 3-3 गोलबरोबरीत राहिला.\nISL 2020-21 : प्ले ऑफ मध्ये मुंबई सिटीसमोर एफसी गोवाचे आव्हान\n``करंडक जिंकणे हा एकमेव महत्त्वाचा विक्रम आहे,`` असे एफसी गोवाचे प्रशिक्षक फेरांडो यांनी सांगितले. ``हा अपराजित विक्रम महत्त्वाचा नाही. गोवा प्ले-ऑफसाठी पात्र ठरल्यामुळे मी आनंदित आहे. ब��ुतेक सामन्यांत आम्ही वर्चस्व राखले होते, त्याबद्दल खूष आहे,`` असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/road-safety-world-series-t20-even-after-irfan-pathans-stormy-game-india-legends-lost-england", "date_download": "2021-08-02T06:59:27Z", "digest": "sha1:ORPGQX7KXFFEMKJIGUWSMEV6BUSQZP2L", "length": 5598, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Road Safety World Series T20: इरफान पठाणच्या तुफानी खेळीनंतरही इंडिया लीजेंड्स पराभूत", "raw_content": "\nRoad Safety World Series T20: इरफान पठाणच्या तुफानी खेळीनंतरही इंडिया लीजेंड्स पराभूत\nनवी दिल्ली : रायपूर येथे खेळल्या गेलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज T20 च्या 9 व्या सामन्यात इंग्लंड लीजेंड्सने इंडिया लेजेंड्स (इंडिया लेजेंड्स विरुद्ध इंग्लंड लिजेंड्स) यांचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड लेजेंड्स संघाने 20 षटकांत 188 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंडिया लेजेंड्स संघाला 7 विकेट्सवर 182 धावाच करता आल्या व त्यांनी सामना 6 धावांनी गमावला. स्पर्धेतील हा इंडिया लेजेंडचा पहिला पराभव आहे. इंग्लंड लीजेंड्सच्या विजयाचा नायक केविन पीटरसनने 37 चेंडूत 75 धावांची खेळी केली. भारताकडून इरफान पठाणने 34 चेंडूत नाबाद 61 धावा फटकावल्या.\nISL 2020-21: एटीके मोहन बागान अंतिम फेरीत दाखल\n188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया लेजेंड्सची सुरुवात चांगली झाली नाही. दुसर्या षटकात वीरेंद्र सेहवाग मॅथ्यू हॉगार्डच्या गोलंदाजीवर बळी पडला. सेहवागला फक्त 6 धावा करता आल्या. यानंतर इंग्लंडचा डावखुरा फिरकीपटू मॉन्टी पनेसरने मोहम्मद कैफला बाद केले. सचिन तेंडुलकरची शानदार विकेटही पनेसरलाच गवसली. युवराज आणि बद्रीनाथची जोडीही अपयशी ठरली आणि रायन साइडबॉटमने बद्रीला 8 धावांवर बाद केले. युवराज सिंगने काही काळ विकेटवर थांबण्याचा प्रयत्न केला पण तोही पनेसरच्या चेंडूवर 22 धावा काढून बाद झाला.\nइरफान पठाणची दमदार खेळी\nइंग्लंडच्या पराभवाचा बेन स्टोक्सने केला खुलासा\nयानंतर युसूफ पठाण आणि अष्टपैलू इरफान पठाणने क्रीजवर आघाडी घेतली. युसूफ ट्रॅडवेलच्या चेंडूवर 17 धावांवर बाद झाला, परंतु इरफान पठाणने 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. गोनीनेही 16 चेंडूत नाबाद 35 धावा करून सामना रोचक बनविला. शेवटी भारतीय संघाला 2 चेंडूंत 8 धावांची आवश्यकता होती परंतु त्यांनी केवळ 2 धावा केल्या आणि इंग्लंड 6 धावांनी विजयी झाला. केव्हिन प���टरसन विजयाचा नायक ठरला. इंग्लंडचा कर्णधार केव्हिन पीटरसनने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकले. पीटरसनने 37 चेंडूत 75 धावा केल्या. पीटरसनच्या फलंदाजीमध्ये 5 षटकार, 6 चौकार. केव्हिन पीटरसन सामनावीर म्हणून घोषित करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/indo-china-border-tension-updates-india-amry-people-liberation-army-ready-to-withdraw-from-pangong-tso-lake-fingers-127908074.html", "date_download": "2021-08-02T07:18:28Z", "digest": "sha1:6XCBXOW5P3Q53LF437S4QG6ZBSTTO7TT", "length": 4280, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indo-China border tension updates : India Amry, People Liberation Army Ready To Withdraw From Pangong Tso Lake Fingers | भारत-चीन लडाखमधून तीन टप्प्यांत सैन्य माघारी घेणार, लष्कराच्या कमांडरस्तरीय चर्चेचे फलित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारत-चीन सीमावाद:भारत-चीन लडाखमधून तीन टप्प्यांत सैन्य माघारी घेणार, लष्कराच्या कमांडरस्तरीय चर्चेचे फलित\nपूर्व लडाखमध्ये एलएसीवर सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान एकमत\nपूर्व लडाखमध्ये एलएसीवर सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान एकमत झाले आहे. युद्धसामग्रीसह त्यांचे लष्कर एका आठवड्यात मागे हटवण्याच्या भारतीय सूत्रावर चीन राजी झाला. या मसुद्यावर ६ नोव्हेंबरला सैन्य कमांडरदरम्यान झालेल्या आठव्या टप्प्यातील बैठकीत एकमत झाले होते.\nसूत्रांनी सांगितले की, तीन टप्प्यात दोन्ही देशांची सैन्ये एप्रिल-मेमध्ये तैनात असलेल्या ठिकाणावर परत जातील. यादरम्यान प्रत्येक टप्प्याचा आढावा घेतला जाईल आणि नंतर पुढचे पाऊल टाकले जाईल.\nअसे असतील तीन टप्पे\nपहिला : रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने एक दिवसात सीमेपासून मागे नेली जातील. चीन सरावाच्या नावाने येथे ती तैनात केली होती.\nदुसरा : पेंगाँग त्सोच्या उत्तर भागाकडून चिनी लष्कर फिंगर ८ च्या स्थितीवर परतेल, तर भारतीय जवान धनसिंह थापा पोस्टजवळ.\nतिसरा : कैलास रेंजवरून भारतीय जवानांची समोरासमोरील तैनाती मागे. येथे भारतीय लष्कर २९-३० ऑगस्टच्या रात्री तैनात झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/coronavirus-covid-19-chloroquine", "date_download": "2021-08-02T05:03:39Z", "digest": "sha1:IRG5BPOMRQT3F56ZILR4QFXTBDZ7UVZL", "length": 22346, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोनासा��ी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको\nभारतातील व्हॉट्सअॅपवर सध्या क्लोरोक्विन नावाच्या एका औषधाची चर्चा आहे दिल्लीतील सगळ्या केमिस्ट्सकडील हे औषध संपून गेले आहे.या मेसेजेससोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओही पाठवला जात आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) कोविड-१९वर उपचार करण्यासाठी क्लोरोक्विनला मंजुरी देण्याची प्रक्रिया जलद केली आहे, असे ट्रम्प यात सांगत आहेत. अर्थात असा कोणताही दावा आपण करत नाही, असे एफडीएने लगेचच स्पष्ट केले आहे.\nहे स्पष्टीकरण गरजेचे होते, कारण, नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विन देण्याबाबतचा कोणताही सबळ अभ्यास आजपर्यंत पूर्णत्वास गेलेला नाही. यासाठी चाचण्या सुरू आहेत पण कोणतेही संशोधन पूर्णत्वास गेलेले नाही किंवा त्याचे परीक्षण प्रसिद्ध झालेले नाही. फ्रान्समध्ये एक छोटासा निरीक्षणात्मक अभ्यास झाला आहे. त्याआधारे कोविड-१९साठी क्लोरोक्विन हे “कदाचित विचार करण्याजोगे औषध” ठरू शकेल अशा आशयाचे ट्विट स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांनी केले. क्लोरोक्विन १९४०च्या दशकापासून मलेरियावरील उपचारांसाठी वापरले जात आहे. या औषधाचे आधुनिक प्रारूप हे सिंकोना वनस्पतीपासून तयार केले जाते. ही वनस्पती पेरूतील स्थानिक लोक अनेक शतकांपूर्वी ताप दूर करण्यासाठी वापरत होते.\nट्रम्प यांनी क्लोरोक्विनबद्दलचे विधान ज्या फ्रेंच अभ्यासावरून केले होते, तो अभ्यास कोविड-१९ची लागण झालेल्या केवळ २० रुग्णांच्या निरीक्षणांतून करण्यात आला आहे. या रुग्णांचे सरासरी वय ४५ वर्षे होते आणि यात १२ वर्षांखालील मुलाचा अंतर्भाव नव्हता. अभ्यासाच्या सुरुवातीला २६ रुग्णांचे निरीक्षण केले जात होते पण त्यातील एकाचा मृत्यू झाला, तिघांना पुढील उपचारांसाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आले, तर दोघांनी औषधोपचारच नाकारले. गटातील सहा जणांमध्ये (१७ टक्के) कोणतीही लक्षणे नव्हती (असिम्प्टोमॅटिक), बहुसंख्य म्हणजेच ६१ टक्क्यांना रेस्पिरेटरी आजार झालेला होता आणि केवळ २२ टक्क्यांना न्युमोनिया किंवा ब्राँकायटिस झाला होता. बाहेरील रुग्णालयांमधील १६ रुग्ण नियंत्रण गटात होते, त्यांना क्लोरोक्विन दिले गेले नाही. करोना विषाणूचे अस्तित्व तपासण्यासाठी दररोज त्यांचा नेजोफारिंजियल स्वॅब ���ेतला जात होता.\nज्या रुग्णांवर उपचार सुरू होते त्यांना १० दिवस दररोज तीनदा २०० मिलीग्रॅम हायड्रोक्झिक्लोरोक्विन सल्फेटच्या टॅब्लेट्स दिल्या गेल्या. विषाणू सहा दिवसांत नष्ट होणे हा प्राथमिक पूर्णत्वबिंदू ठरला. हायड्रोक्झिक्लोरोक्विनचे उपचार दिल्या गेलेल्या ७० टक्के रुग्णांमध्ये विषाणू नष्ट झाला, तर नियंत्रण गटात हे प्रमाण १३ टक्के होते. नियंत्रण गटातील रुग्णांना प्लॅसेबो (केवळ रुग्णाची चिंता कमी करण्याच्या उद्देशाने दिले जाणारे औषध) देण्यात आले होते. हायड्रोक्झिक्लोरोक्विन गटातील सहा रुग्णांना सुपरअॅडेड स्वरूपाच्या प्रादुर्भावासाठी अॅझिथ्रोमायसिनही देण्यात आले. या सहाही रुग्णांच्या शरीरातील विषाणू सहा दिवसांनंतर नाहीसा झालेला होता.\nअर्थात या अभ्यासासाठी निरीक्षण केल्या गेलेल्या रुग्णांची संख्या फार कमी होती, असे अभ्यासकांनीच मान्य केले. हा केवळ निरीक्षणात्मक अभ्यास होता आणि अभ्यास संपल्यानंतर रुग्णांशी संपर्क कायम राखला नाही, असेही त्यांनी नमूद केले. आयसीयूंमध्ये हलवण्यात आलेल्या तीन रुग्णांबद्दलही काहीही माहिती नाही. अभ्यासाच्या ३ऱ्या दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णाला कोविड-१९ची लागण झालेली नव्हती, असा निष्कर्ष २ऱ्या दिवशी केलेल्या चाचणीतून आला. मात्र, या रुग्णाच्या मृत्यूचे कारण किंवा तो कशा प्रकारे झाला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.\nकेवळ २० रुग्णांसोबत केलेला निरीक्षणात्मक अभ्यास हा प्रायोगिक तत्त्वावरील अभ्यास समजला जाऊ शकतो. या अभ्यासातील निष्कर्ष अधिक मोठ्या, रँडम पद्धतीने घेतलेल्या नियंत्रित चाचण्यांच्या माध्यमातून निश्चित करून मग त्यांना संशोधनांचे स्वरूप देता येईल. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप या चाचणीला मान्यता दिलेली नाही.\nकोविड-१९वर उपचार करण्यासाठी क्लोरोक्विनची परिणामकारता व सुरक्षितता तपासणाऱ्या चाचण्या संशोधकांनी सुरू केल्या आहेत. नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर क्लोरोक्विनचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी मिनेसोटा युनिव्हर्सिटीमध्ये चाचण्या सुरू झाल्या आहेत आणि त्यांचे निकाल काही आठवड्यांत प्रसिद्ध होतील. तोपर्यंत क्लोरोक्विन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत घेऊ नये. याचा वापर केवळ रुग्णालयात अर्हताप्राप्त डॉक्टर्सद्व���रेच झाला पाहिजे.\nदिल्लीत आणि कदाचित उर्वरित भारतातही याच्या नेमके उलट घडत आहे. लोक फार्मसीजमध्ये गर्दी करून उपलब्ध असेल तेवढे क्लोरोक्विन विकत घेत सुटले आहेत. क्लोरोक्विन परिणामकारक आणि सुरक्षित आहे असा निष्कर्ष रँडम पद्धतीने झालेल्या चाचण्यांतून निघाला तर ते खूपच उत्तम ठरेल. हे एक जेनेरिक औषध असून, त्याची किंमत प्रत्येक डोससाठी काही रुपये एवढी कमी आहे. भारतीय औषध कंपन्या अल्पावधीत या औषधाचे प्रचंड उत्पादन करू शकतील. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाने कोविड-१९च्या रुग्णांसाठी लोसार्टन नावाच्या एका औषधाच्याही दोन चाचण्या घेतल्या आहेत.\nकोरोना विषाणूच्या संसर्गाचे निदान झालेल्या रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करणाऱ्या औषधाच्या एका कॉम्बिनेशनबद्दल माध्यमे फारसे बोलत नाही आहेत.\nचीनमधील एका संशोधन पथकाने कोविड-१९चा संसर्ग झालेल्या १९९ रुग्णांच्या मदतीने काही चाचण्या घेतल्या आहेत; त्यांनी अभ्यासलेल्या औषधांच्या कॉम्बिनेशनमुळे मृत्यूदर २५ टक्के ते १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. या अभ्यासाचा अहवाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनमध्ये १८ मार्च, २०२० रोजी प्रसिद्ध झाला आहे.\nयातील एक पूर्वअट म्हणजे रुग्णाला तीव्र स्वरूपाचा कोविड-१९ प्रादुर्भाव झालेला असणे आवश्यक आहे. यात रुग्णांचे दोन गट करण्यात आले- एका गटाला उपचार देण्यात आले आणि त्यांची नियमित काळजीही (स्टॅण्डर्ड केअर) घेण्यात आली. तर दुसऱ्या गटातील रुग्णांची केवळ नियमित काळजी घेण्यात आली. उपचार गटाला लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिर (अनुक्रमे ४०० मिलीग्रॅम आणि १०० ग्रॅम) दिवसातून दोनदा १४ दिवस देण्यात आले. क्लिनिकल सुधारणा हा प्राथमिक पूर्णत्वबिंदू होता. सुधारणा कालावधी दोन्ही गटांमध्ये सारखाच होता. उपचार गटामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल साइड-इफेक्ट्स मोठ्या प्रमाणात होते. मात्र, नियमित गटात अधिक तीव्र स्वरूपाचे साइड-इफेक्ट्स दिसून आले. तीव्र स्वरूपाच्या कोविड-१०मुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना लोपिनॅव्हिर-रिटोनॅव्हिर कॉम्बिनेशनचा फायदा मिळाला नाही, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. याबाबत अधिक चाचण्या झाल्यास कॉम्बिनेशनची परिणामकारता स्पष्ट होऊ शकेल.\nमात्र, या अभ्यासाची दुय्यम निष्पत्ती लक्षवेधी ठरली आहे. हे उपचार मिळालेल्यांपैकी फार थोडे कोविड-१९मुळे दगावले. या कॉम्बोमुळे मृत्यूदर ८.३ टक्के कमी झालेला दिसला. शिवाय, हा कॉम्बो मिळालेल्या रुग्णांना तुलनेने कमी दिवस (६ दिवस) आयसीयूमध्ये ठेवावे लागले. तिसरा मुद्दा, हे कॉम्बिनेशन दिल्या गेलेल्यांपैकी ४५ टक्के रुग्णांच्या स्थितीत नियमित गटातील रुग्णांच्या तुलनेत अधिक सुधारणा झाली. चौथा मुद्दा म्हणजे हे कॉम्बिनेशन न दिलेल्या गटामध्ये श्वसनविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि दुय्यम प्रादुर्भावांचे प्रमाण अधिक होते.\nफ्रान्समध्ये झालेल्या छोट्या चाचणीत सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांमध्ये कोविड-१९ची सौम्य लक्षणे होती किंवा लक्षणेच नव्हती. चीनमधील चाचणी अधिक तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या सहभागाने झाली. चीमधील चाचण्यांच्या संशोधकांना लोपिनॅव्हिर-रिटोनॅव्हिरचा उपचार कोणावर केले जात आहेत आणि कोणावर केले जात नाही आहेत याची पूर्ण माहिती होती. त्यामुळे पूर्वग्रहाची शक्यता अधिक होती. शिवाय, ३४ टक्के रुग्णांना कोर्टिकोस्टेरॉइड्स, तर ११ टक्के रुग्णांना इंटरफेरॉन्सही दिली गेली होती.\nअभ्यासाची प्राथमिक निष्पत्ती सुधारण्यात ही औषधे का उपयुक्त ठरली नाहीत, अशा प्रश्न न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. याची दोन स्पष्टीकरणे आहेत. चीनमधील संशोधकांनी आधीच गंभीर आजारी असलेल्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे नियमित गटातील मृत्यूदर अधिक आहे. (पुढील टप्प्यावर पोहोचलेला न्युमोनिया सर्वोत्त प्रतिजैवके देऊनही बरा करणे कठीण असते). दुसरे स्पष्टीकरण म्हणजे, लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिरच्या सीरम पातळी परिणामकारतेसाठी आवश्यक असतात त्याहून कमी असू शकतील.\nदीपक नटराजन, हे दिल्लीस्थित कार्डिओलॉजिस्ट आहेत.\nकोरोना : भारतातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-08-02T07:32:28Z", "digest": "sha1:NDLQ2SOXKUUPV6XWEHDQFOJSOT34E7EV", "length": 8686, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मातीच्या चुली (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nमातीच्या चुली हा चित्रपट १० ऐप्रिल,२००६ ला प्रदशि्त झाली.\nदिग्दर्शन सुदेश वा. मांजरेकर, अतुल काळे\nकथा महेश वा. मांजरेकर\nपटकथा महेश वा. मांजरेकर\nसंगीत अजीत, अतुल, हृषिकेश\nपार्श्वगायन अजीत परब, ऋषिकेश कामेरकर, अतुल काळे\nप्रमुख कलाकार सुधीर जोशी, वंदना गुप्ते, अंकुश चौधरी, मधुरा वेलणकर, आनंद अभ्यंकर\nसुधीर जोशी = श्रीपाद दांडेकर\nवंदना गुप्ते = सुनंदा दांडेकर\nअंकुश चौधरी = विशाल दांडेकर\nमधुरा वेलणकर = पूजा भोसले\nआनंद अभ्यंकर = श्रीपाद दांडेकर\n(सुधीर जोशी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच मरण पावले , म्हणून त्यांची जागा आनंद अभ्यंकर यांनी घेतली. म्हणून अर्धे देखावे जोशी आणि इतर अर्धे अभ्यंकर यांनी साकारले आहेत.)\n४४व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर यांना 'सर्वोत्कृष्ट पटकथा' हा पुरस्कार प्राप्त.\nमराठीत घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की प्रत्येक घरातील प्रश्ण सारखेच असतात. याच म्हणीचा संदर्भ घेउन मांजरेकर कुंटुबीयांनी हा चित्रपट काढला आहे. सासू- सून यांच्यातील क्लिष्ट नात्यामुळे प्रत्येक घरातील पुरुष मंडळीना जाव्या लागणाऱ्या ताणाचे यथार्थ वर्णन या चित्रपटात केले आहे.\nया चित्रपटात खालील गाणी आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेव��चा बदल १६ मे २०२० रोजी १७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MEERA-SHAMRANGI-RANGLI/282.aspx", "date_download": "2021-08-02T07:03:12Z", "digest": "sha1:EBAD767GBKAEK33GIZLEDSHG4PUEVIRE", "length": 15826, "nlines": 186, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MEERA SHAMRANGI RANGLI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजेव्हा दु:खाचा भडिमार होतो तेव्हा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. ‘सर्व मोहपाशातून सुटका केलीस,’ असं म्हणते. ‘ईश्वराराधना व्हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.’ असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वर्षांपूर्वी अवतरलेल्या कृष्णावर ती पंचवीस हजार वर्षांनंतर स्वत:ला समर्पित करू शकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीवे मारण्याचा यत्न केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. न पाहिलेल्या मीरेचं रूप नजरेसमोर तरळत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, ‘खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कृष्णमय झालेली.’\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` अस��. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_69.html", "date_download": "2021-08-02T04:55:23Z", "digest": "sha1:FRXQK2R4ERM3GELNE7M6V2MZGE6FV64O", "length": 15737, "nlines": 55, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "शिवाजी माहाराज्यांचे अष्टप्रधानमंडळ | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nभारतातील महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते.\nयाचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.\nअष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजीच्या राज्याभिषेकासंबंधी उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते,.\nराज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.\nशिवाजीच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.\nपंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत ���से यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.\nपंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.\nपंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्या येणार्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.\nमंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nसेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nपंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.\nन्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nपंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\n“प्रधान अमात्य सचीव मंत्री,\nसेनापती त्यात असे सुजाणा,\nमंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sportsnasha.com/2021/07/for-our-genration-he-is-the-don-bradman-of-indian-cricket-let-us-wish-him-on-his-birthday/", "date_download": "2021-08-02T05:43:25Z", "digest": "sha1:G35WOYXVCHQOCACTIY62SG5JKPLUXDWE", "length": 12797, "nlines": 94, "source_domain": "www.sportsnasha.com", "title": "For our genration he is the Don Bradman of Indian Cricket ! Let us wish him on his Birthday . |", "raw_content": "\nआद्यदेवताभ्यो नमः | ही काय पूजा मांडली आहे का नाही. सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटचा देव मानतो, पण त्या अगोदर भारतीय क्रिकेटमध्ये देवत्व प्राप्त केलेला खेळाडू म्हणजे सुनील मनोहर गावस्कर. आज गावस्कर यांचा वाढदिवस. जुलै महिना हा मुंबईतील मुसळधार पावसाचा महिना. धावांचा पाऊस पाडणारे गावस्कर भर पावसातच १० जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मले. बहुदा हे विधात्याचीच योजना असावी की भर पावसात जन्मलेला हा बालक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांची बरसात करेल. पाच फूट पाच इंच उंचीच्या गावस्कर यांनी निधड्या छातीने आणि सरळ बॅटने महाकाय जलदगती गोलंदाजांचा नुसता सामनाच नाही केला, पण खोर्याने धावाही जमवल्या आणि ते गोलंदाज कोण नाही. सचिन ते���डुलकरला आपण क्रिकेटचा देव मानतो, पण त्या अगोदर भारतीय क्रिकेटमध्ये देवत्व प्राप्त केलेला खेळाडू म्हणजे सुनील मनोहर गावस्कर. आज गावस्कर यांचा वाढदिवस. जुलै महिना हा मुंबईतील मुसळधार पावसाचा महिना. धावांचा पाऊस पाडणारे गावस्कर भर पावसातच १० जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मले. बहुदा हे विधात्याचीच योजना असावी की भर पावसात जन्मलेला हा बालक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांची बरसात करेल. पाच फूट पाच इंच उंचीच्या गावस्कर यांनी निधड्या छातीने आणि सरळ बॅटने महाकाय जलदगती गोलंदाजांचा नुसता सामनाच नाही केला, पण खोर्याने धावाही जमवल्या आणि ते गोलंदाज कोणहोल्डर, होल्डिंग, रॉबर्ट्स, गार्नर, मार्शल, क्राॅफ्ट, लिली, थाॅमसन, स्नो, ओल्ड, विलीस, बोथम, इमरान, सरफराज नवाझ, सिकंदर बख्त, हॅडली, केर्न्स …यादी संपता संपत नाही. तेही हेल्मेटविना, एकही चेंडू त्यांच्या अंगाला इजा करू शकलेला नाही. क्रिकेटचे तंत्र शिकण्याचं गावस्कर हे चालतं बोलतं पुस्तकच जणू. स्ट्रेट ड्राईव्ह हा त्यांचा हुकमी फटका.\n१९७१ साली विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्यांनी चार कसोटीत ७७४ धावा कुटल्या आणि भारतालाच नव्हे तर जगाला आदर्श सलामीवीर कसा असावा याचा धडा मिळाला. या दौऱ्यातील आठ डावात १ द्विशतक, ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावताना गावस्कर हे फक्त एका डावातच एक धाव काढून बाद झाले होते. महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स गावस्कर यांच्याबाबत म्हणतात, “साठच्या दशकात भारताकडे खूप चांगले क्रिकेटपटू होते. परंतु एक संघ म्हणून ते कमजोर होते. पण १९७१ साली सुनीलने खूप मोठा फरक घडवला. सुनीलला रोखू शकेल अशी गोलंदाजीच आमच्याकडे नव्हती. त्याने आमच्याविरुद्ध नव्हे तर नंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया विरुद्धही खूप धावा केल्या.” या दौर्यात गावस्कर यांना साथ लाभली ती दिलीप सरदेसाई यांची. या दौऱ्यानंतर सरदेसाई गावस्करबाबत म्हणतात,” गावस्करची एकाग्रता आणि जबाबदार फलंदाजी याने मी खूपच प्रभावित झालो. तो खूपच प्रगती करेल आणि येत्या काही वर्षात माझे भविष्य खरं करून दाखवेल.” गावस्कर यांनी सर्व भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करत १०००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला कसोटीपटू हा मान मिळवला. सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांचा विक्रमही त्यांनीच सर्वात आधी मोडला. क्रिकेटची पंढरी लाॅर्ड्स येथे कसोटी शतक न झळकावता येण्याची जखम मात्र त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस प्रथम श्रेणी सामन्यात शेष विश्व संघाकडून खेळताना शतक झळकावून भरून काढली. विंडीज तोफखान्यासमोर तेरा शतके करणारे गावस्कर यांच्यामुळे भारताचे तळाचे फलंदाजसुद्धा प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सरळ बॅटने मुकाबला करू लागले हे त्यांचे भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान.\n१९८५ साली ऑस्ट्रेलियात बेन्सन अँड हेजेस स्पर्धेत कर्णधार गावस्कर यांनी भारताला विजयपथावर नेताना या स्पर्धेत एकाही सामन्यात पराभूत न होण्याचा पराक्रम केला. १९८१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार गावस्कर यांच्या कारकीर्दीतील एक वादग्रस्त घटना घडली. मेलबोर्न येथील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात वादग्रस्त पंच व्हाईटहेड यांनी लिलीच्या गोलंदाजीवर गावस्कर यांना ७० धावांवर खेळत असताना पायचीत दिले. गावस्कर यांनी बॅटची कड लागल्याचे पंचांच्या निदर्शनास आणूनही पंचांनी निर्णय बदलला नाही. यामुळे नाराजीने तंबूत परतत असताना गावस्कर यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शिव्या दिल्या. यामुळे चिडलेल्या गावस्कर यांनी चेतन चौहानला सुद्धा मैदान सोडून पॅव्हेलियनकडे घेऊन जाण्यास निघाले. पण मॅनेजर दुर्रानी यांच्या मध्यस्थीमुळे वातावरण निवळलं आणि सामना पुढे सुरू झाला. नंतर ऑस्ट्रेलियाला ८३ धावांत गुंडाळून भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला. १९७५ च्या पहिल्या विश्वचषकातील उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ३३५ धावांचा पाठलाग करताना १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांच्या कुर्मगती खेळीने गावस्कर टीकेचे धनी झाले होते.\nभारतीयांना शतकाची सवय लावणाऱ्या सुनील गावस्कर यांचा बालपणीचा एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. नवजात सुनील यांची एका कोळी मुलासोबत इस्पितळात अदलाबदली झाली होती. पण गावस्करांच्या काकांनी हे ओळखले ते सुनीलच्या डाव्या कानाच्या पाळीला असलेल्या बारीक छिद्रामुळे. याबद्दल ‘सनी डेज’ या आपल्या आत्मचरित्रात गावस्कर लिहितात,”जर का नानाकाकांनी ओळखलं नसतं तर आज मी पश्चिम किनार्यावर मासेमारी करीत असतो.” आणि आम्ही आमच्या आद्यदेवतेला मुकलो असतो\nसुनील गावस्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम् |\nअजिंक्य रहाणे च्या काही खास गोष्टी आपणास माहीत आहेत का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://dharmawiki.org/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3&oldid=130025", "date_download": "2021-08-02T06:59:24Z", "digest": "sha1:6WB5DBYJXFKUAHU5JN7T5JED5SO6U2X2", "length": 5206, "nlines": 51, "source_domain": "dharmawiki.org", "title": "भारतीय खेळ - Dharmawiki", "raw_content": "\nभारतीय खेळांचे भरपूर प्रकार आहे त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे \" मर्दानी खेळ \".\nमर्दानी खेळाबाबतचा विषय निधाला की, आपल्या डोळ्यासमोर \" श्री छत्रपती शिवाजीमहाराज\" आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेवेळची परिस्थिती प्रसंग व त्यांची युद्धकला उभी राहते. \"मर्दानी खेळ\" म्हणजे युद्ध, लढाई, मारामारी इ. प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात. जगात युद्धासाठी आधुनिक शस्त्रे उदा. बॉब, रणगाडे, बंदुका, तोफा, विमाने, वापरती जातात. आणि अशा परिस्थितीत आपण \"ढाल-ततवार\", भाला, इ. शिवकालीन शस्त्राबद्दल आणि खेळाबद्दल माहिती घेणार आहोत. याठिकाणी थोडी विसंगती वाटेल. जग \"चंद्रा\" वर चाललयं आणि आपण ढाल तलवार घेऊन बसतो, म्हणून लोक आपली चेष्टा करणार. यात नवे काही नाही. लोक म्हणतीत मर्दानी खेळ इतिहासात जमा झाला आहे. म्हणू देत, पण त्याचबरोबर त्यांना हे माहित नसावे की, सध्याच्या वर्तमान काळातदेखीत मर्दानी खेळातील शस्त्रेच आपले संरक्षण करणार आहेत. कोणत्याही देशाच्या युद्धात बंदुका, बाँब, विमाने यांचाच उपयोग केला जातो. पण हातघाईची लढाई जुंपते तेव्हा आपला \"जीव\" वाचवायचा असेल तर, आपल्याजवळ खंजिर, तलवार, भाला, गुप्ती इ. सारखे हत्यार असेल तरच शत्रुपासून आपला बचाव करू शकणार, म्हणून ज्यावेळी \"युद्धे\" होतात. त्यावेळी वरीलपैकी शस्त्रे सैनिकांकडे आवरजून असतातच. यावरून आपत्याता कळून येईल की, मानवाने युद्धामध्ये कितीही अत्याधुनिक शस्त्रे वापरली तरी, शेवटी पूर्वीची तलवार, खंजिर, गुप्ती, इ. सारखी शस्त्रे कालबाह्य म्हणता येणार नाहीत. \"मर्दानी खेळ\" म्हणजेच इतिहासकालीन लढाईचे प्रशिक्षण होय. लढाई करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे, तसेच सामान्य माणसाचेही काम नव्हे. लढाई करणे हे मर्दाचिच काम, म्हणूनच या जुन्या लढाईच्या खेळाला \"मर्दानी खेळ\" असे नाव दिले आहे. आपणास कोठे लढाई अगर युद्ध करावयास जावयाचे नाही. परंतु आपले स्वतःचे संरक्षण तरी आपण करावयास पाहिजे ना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/jaydev-dole-rasik-article-does-hitler-see-a-hindi-picture-127822399.html", "date_download": "2021-08-02T06:17:12Z", "digest": "sha1:YNUGQDX5BA4IBKY6AAZXBNWY4FGZ2ERR", "length": 20917, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jaydev Dole Rasik Article : 'Does Hitler see a Hindi picture?' | 'हिटलर हिंदी पिक्चर देखता है क्या?” - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरसिक स्पेशल:\"हिटलर हिंदी पिक्चर देखता है क्या\nवृत्तवाहिन्यांनी व पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भयंकर दुरुपयोग केला हे खरंच. तरीही चित्रपटवाल्यांना एक माध्यम म्हणून आपल्या अभिव्यक्तीचाच विसर कसा पडला त्यांनीही आपल्या पद्धतीने या अपप्रचाराचा मुकाबला करायला हवा होता. आता न्यायालयात धाव घेऊन तो आपली बौद्धिक दिवाळखाेरी तर सिद्ध करतो आहेच, शिवाय आपल्या अंगी सत्तेला टक्कर देण्याचे धैर्य मुळीच नाही हेही तो दाखवत आहे.\nहिटलर हिंदी पिक्चर देखता है क्या कंगना रनौतचा हा संवाद \"रंगून' या चित्रपटाचा आहे. ज्युलिया नामक एका सिनेमा अभिनेत्रीचे पात्र ती रंगवते. या चित्रपटाचा काळ १९४४ चा आहे. बर्मा अर्थात ब्रह्मदेशाच्या सीमेवर इंग्रजांशी सुभाषबाबूंच्या सैन्याची लढाई सुरू आहे. इंग्रजांच्या भारतीय सैन्याची करमणूक करायला ज्युलियाला पाठवा, असा आदेश इंग्रज अधिकाऱ्यांने बिलिमोरिया या चित्रपट निर्मात्याला दिला आहे. तो ज्युलियाचा प्रियकरही आहे. ती बर्मा येथे जायला सपशेल नकार देते. एक कलाकार अशा नकारातून (साम्राज्यवादी) सत्ताधाऱ्यांची आज्ञा धुडकावू पाहते. बिलिमोरिया तिला सांगतो की, आपला सारा व्यवसाय आयातीवर अवलंबून आहे. कॅमेरे, रिळे, रसायने, यंत्रे,तंत्रज्ञ, मेकअपचे साहित्य अशा बहुतांश गोष्टी आयाती शिवाय मिळत नसतात. ज्युलियाला तो समजावत असताना तिला धरून हळूहळू तो आपल्या मांडीवर बसवतो (कला कशी भांडवलशाहीला आणि नेत्याला अंकित होते त्याचे हे प्रतीक) आणि म्हणतो, बर्माला नाही म्हणालीस तर जर्मनी व हिटलर आहेत. तेव्हा ती म्हणते, 'हिटलर हिंदी पिक्चर देखा है क्या कंगना रनौतचा हा संवाद \"रंगून' या चित्रपटाचा आहे. ज्युलिया नामक एका सिनेमा अभिनेत्रीचे पात्र ती रंगवते. या चित्रपटाचा काळ १९४४ चा आहे. बर्मा अर्थात ब्रह्मदेशाच्या सीमेवर इंग्रजांशी सुभाषबाबूंच्या सैन्याची लढाई सुरू आहे. इंग्रजांच्या भारतीय सैन्याची करमणूक करायला ज्युलियाला पाठवा, असा आदेश इंग्रज अधिकाऱ्यांने बिलिमोरिया या चित्रपट निर्मात्याला दिला आहे. तो ज्युलियाचा प्रियकरही आहे. ती बर्मा येथे जायला सपशेल नकार देते. एक कलाकार अशा नकारातून (साम्राज्यवादी) सत्ताधाऱ्यांची आज्ञा धुडकावू पाहते. बिलिमोरिया तिला सांगतो की, आपला सारा व्यवसाय आयातीवर अवलंबून आहे. कॅमेरे, रिळे, रसायने, यंत्रे,तंत्रज्ञ, मेकअपचे साहित्य अशा बहुतांश गोष्टी आयाती शिवाय मिळत नसतात. ज्युलियाला तो समजावत असताना तिला धरून हळूहळू तो आपल्या मांडीवर बसवतो (कला कशी भांडवलशाहीला आणि नेत्याला अंकित होते त्याचे हे प्रतीक) आणि म्हणतो, बर्माला नाही म्हणालीस तर जर्मनी व हिटलर आहेत. तेव्हा ती म्हणते, 'हिटलर हिंदी पिक्चर देखा है क्या' बिलिमोरिया (सैफ अली खान) हसतो आणि ज्युलियाला बर्माकडे जायला पटवतो. \"रंगून'चा शेवट अर्थातच हिंदी चित्रपट सृष्टीने जे कधीच केले नाही तो आहे. म्हणजे ज्युलिया इंग्रजांविरुद्धच्या बंडात उतरते, एका भारतीय सैनिकाच्या प्रेमात पडून बंडखोरीत प्राणही गमावते. सुभाष बाबूंच्या आर्मीपर्यंत पैसे पोहचवण्याचे काम बिलिमोरिया पार पाडतो. इत्यादी इत्यादी..\nसत्ता, कला, स्वतंत्रता,कलावंतांच्या भूमिका यावर \"रंगून'ने स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्षानी असे भाष्य केले पण सदर चित्रपट चालला नाही. चित्रपट फक्त करमणूक करणारा हवा, त्यातून इतिहास, भूमिकांची पडताळणी, वाद,चर्चा किंवा नवा विचार असे काही नसावे अशी एक ठाम समजूत चित्रपटाच्या कारभाऱ्यांनी करून ठेवली आहे. प्रेक्षकही तसेच. त्यामुळे मोजके चित्रपट सोडले तर हिंदी चित्रपट व्यवसाय प्रचंड कर्तृत्वान असूनही विचार शून्य होत गेला. मनोरंजनाशी संबंध आहे म्हणून काही नैतिक, वैचारिक, राजकीय भूमिका त्याला का नसावी ज्या हॉलिवूडच्या नावामुळे मुंबईची चित्रपटसृष्टी ही बॉलीवूड म्हणून ओळखली जाते ते हॉलीवूड वर्णभेद, स्त्री हक्क, समलैंगिकता, युद्धे, वॉलस्ट्रीट, वसाहतवाद, नफेखोरीसाठी शोषण अशा किती तरी स्फोटक विषयांवर चित्रपट काढतात. आपले बॉलीवुड मात्र सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर आपली बदनामी, कुप्रसिद्धी आणि चरित्र्यहनन कैक दिवस सोसत राहिले. त्यांच्याविषयी यथेच्छ कुचाळक्या चालल्या, भरपूर अपप्रचार केला गेला. अवघा उद्योग बदनामी सोसत राहिला. कित्येकांचे पडद्यावरील जीवन संपून जाण्याची वेळ आली. पण आपले कलावंत सारे काही सोसत राहिले. ‘सब्र का फल मिठा होता है’ असे त्यांचे तत्त्व पडद्यावर नव्हे, ���्रत्यक्षात दिसले.\nअखेर, ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा संपता-संपता निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आदींच्या ३८ संस्था व संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज करून हे सारे थांबवावे असे विनवले. रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या दोन वृत्तवाहिन्या आणि त्यांचे काही पत्रकार यांची त्यांनी थेट तक्रार केली आहे.\nगेल्या सहा वर्षांत या हिंदी चित्रपट उद्योगाचा एक चापलूस, चतुर आणि चंगळवादी उद्योग असा चेहरा बनला. तो चतुर अन चंगळवादी त्यापूर्वीही होता. पण चापलूसी तो करत नसे. करणार तरी कोणाची ना पंतप्रधान त्यात रस घेत, ना कोणी सत्ताधारी पक्ष. वाजपेयी सरकार असताना भरपूर चित्रपट राष्ट्रवाद, पाकिस्तानविरोध व मुस्लिमांना खलनायक कथानके असणारे आले. पण त्या निर्मितीत चातुर्य असायचे. पंतप्रधानांना व त्यांच्या पक्षाला तसा या उद्योगाचा आधार थेट घ्यावा, असे कधी दिसले नाही. महत्त्वाचे म्हणजे वाजपेयी व त्यांच्या आघाडीतील नेते स्वयंभू आणि कर्तृत्ववान असल्याने त्यांना कोणा चौथऱ्याची गरज भासली नाही. नरेंद्र मोदी मात्र सर्वग्रासी व सर्वंकष नेते निघाले. त्याला अर्थात त्यांची हुकूमशाही वृत्ती, तसेच कटकारस्थानांशिवाय राजकारण यशस्वी होत नसते, याचा पाठ त्यांना देणाऱ्या संघ परिवाराची शिकवण जबाबदार आहे. ‘पॅडमॅन’, ‘सुईधागा’, ‘मिशन मंगल’ असे सरकारी कार्यक्रमांवर चित्रपट काढायला लावणे, प्रचारासाठी हिंदी चित्रपट कलावंतांचा ताफा बाळगणे, कलाकारांना भाजपमध्ये प्रवेश देणे, उमेदवारी देताना त्यांची संख्या वाढवणे, छायाचित्र काढून घेण्यासाठी कलाकारांना आपल्या घरी आमंत्रण देणे, सेन्सॉर बोर्डसह चित्रपट उद्योगाशी संबंधित संस्थांवर दुय्यम दर्जाचे मात्र आपल्याशी इमानदार व्यक्तींची निवड करणे (आठवा गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, प्रसून जोशी) असे कार्यक्रम त्यांनी राबवले. मोदी स्वत: प्रतिमाप्रिय, प्रसिद्धीपिपासू व आत्ममुग्ध. त्यामुळे एकाला सुखावले की आपले भागते हे या बॉलीवूड उद्योगाने जाणले आणि तिथेच बॉलीवूडचा तोल गेला. सत्ताधाऱ्यांशी अतिलगट नेहमीच भोवते. कलाक्षेत्राला तर फारच ना पंतप्रधान त्यात रस घेत, ना कोणी सत्ताधारी पक्ष. वाजपेयी सरकार असताना भरपूर चित्रपट राष्ट्रवाद, पाकिस्तानविरोध व मुस्लिमांना खलनायक कथानके असणारे आले. पण त्य�� निर्मितीत चातुर्य असायचे. पंतप्रधानांना व त्यांच्या पक्षाला तसा या उद्योगाचा आधार थेट घ्यावा, असे कधी दिसले नाही. महत्त्वाचे म्हणजे वाजपेयी व त्यांच्या आघाडीतील नेते स्वयंभू आणि कर्तृत्ववान असल्याने त्यांना कोणा चौथऱ्याची गरज भासली नाही. नरेंद्र मोदी मात्र सर्वग्रासी व सर्वंकष नेते निघाले. त्याला अर्थात त्यांची हुकूमशाही वृत्ती, तसेच कटकारस्थानांशिवाय राजकारण यशस्वी होत नसते, याचा पाठ त्यांना देणाऱ्या संघ परिवाराची शिकवण जबाबदार आहे. ‘पॅडमॅन’, ‘सुईधागा’, ‘मिशन मंगल’ असे सरकारी कार्यक्रमांवर चित्रपट काढायला लावणे, प्रचारासाठी हिंदी चित्रपट कलावंतांचा ताफा बाळगणे, कलाकारांना भाजपमध्ये प्रवेश देणे, उमेदवारी देताना त्यांची संख्या वाढवणे, छायाचित्र काढून घेण्यासाठी कलाकारांना आपल्या घरी आमंत्रण देणे, सेन्सॉर बोर्डसह चित्रपट उद्योगाशी संबंधित संस्थांवर दुय्यम दर्जाचे मात्र आपल्याशी इमानदार व्यक्तींची निवड करणे (आठवा गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, प्रसून जोशी) असे कार्यक्रम त्यांनी राबवले. मोदी स्वत: प्रतिमाप्रिय, प्रसिद्धीपिपासू व आत्ममुग्ध. त्यामुळे एकाला सुखावले की आपले भागते हे या बॉलीवूड उद्योगाने जाणले आणि तिथेच बॉलीवूडचा तोल गेला. सत्ताधाऱ्यांशी अतिलगट नेहमीच भोवते. कलाक्षेत्राला तर फारच हिटलरच्या जवळ गेलेल्यांची पुढे फार परवड झाली. कम्युनिस्ट राजवटीतही असेच घडत गेले. निव्वळ प्रचारकी चित्रपटांनी व कलाकारांनी कला भ्रष्ट केली. त्यांचा गैरफायदा निव्वळ धंदेवाईक व केवळ कलावादी मंडळींनी घेतला. आपली जबाबदारी झटकण्याचा स्वान्तसुखाय मार्ग त्यांनी ‘तटस्थते’च्या सिद्धान्तामधून पुढे सरकवला. मनोरंजनाला विचार नसतो असे ठरवून त्यांनी कला काबीज केली. लोकही आपली सुटका करवून घ्यायला या प्रकारात सामील झाले.\nराज कपूर व दिलीपकुमार यांचे बरेच चित्रपट नेहरू यांचा समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांवर आधारलेले असत. मनोजकुमार उघडपणे गांधी-नेहरू-शास्त्री यांची तरफदारी करत. त्यांचाही राष्ट्रवादच होता, मात्र तो थेट हिंदुत्ववादी नव्हता. सौम्य होता. एकंदर हिंदी चित्रपटसृष्टी उदार, सहिष्णू व समतावादी वातावरण निर्मिण्याचा प्रयत्न करत होती. तीत संघ परिवार कोठेच नव्हता. असेल कसा ताठर व तटबंद विचार प्रक्रियेतून माणसे घडवणाऱ्या संघटनेला कलेचे वावडे असते. कारण कला स्वातंत्र्याशिवाय जन्मू शकत नाही. अभिव्यक्तीला जखड बंद विचारधारा नेहमीच अधू करत असते. म्हणून संघात ना कलावंत असतात, ना संघाची एखादी कला ‘शाखा’ असते ताठर व तटबंद विचार प्रक्रियेतून माणसे घडवणाऱ्या संघटनेला कलेचे वावडे असते. कारण कला स्वातंत्र्याशिवाय जन्मू शकत नाही. अभिव्यक्तीला जखड बंद विचारधारा नेहमीच अधू करत असते. म्हणून संघात ना कलावंत असतात, ना संघाची एखादी कला ‘शाखा’ असते हिंदी चित्रपटाच्या उद्योगावर धाडी, खटले, आरोप, संशय, अटक, अफवा असे सारे प्रकार करून पाहिले. बिहार विरुद्ध महाराष्ट्र अशी दोन राज्ये भिडवून पाहिली. पण हाती काय लागले हिंदी चित्रपटाच्या उद्योगावर धाडी, खटले, आरोप, संशय, अटक, अफवा असे सारे प्रकार करून पाहिले. बिहार विरुद्ध महाराष्ट्र अशी दोन राज्ये भिडवून पाहिली. पण हाती काय लागले छळला गेलेला हा चित्रपट उद्योग आता तरी भानावर येईल काय छळला गेलेला हा चित्रपट उद्योग आता तरी भानावर येईल काय आपण राष्ट्रवाद, हिंदुत्व, वर्णवर्चस्व यांत फार वाहवत गेलो, असे त्याला जाणवेल काय आपण राष्ट्रवाद, हिंदुत्व, वर्णवर्चस्व यांत फार वाहवत गेलो, असे त्याला जाणवेल काय साहित्यक्षेत्र कधीचेच सावरले. भारतात कोणताही नामवंत व विचारी साहित्यकार संघाच्या आसपासही फिरकत नाही. संघाजवळ जाण्याने आपली स्वायत्तता आपण गमावतो अन आपली निर्मिती संघ विद्वेष व घृणा पसरवायला वापरतो, हे त्यांना समजून चुकले आहे.\nयास्तव या उद्योगातील म्होरक्यांनी आणि कर्तृत्ववानांनी आपला स्वातंत्र्यानंतरचा राजकीय वारसाच पुढे नेत राहिला पाहिजे. तो काँग्रेस अथवा गांधी-नेहरू यांच्याच नावे असावा असे कोणी म्हणणार नाही. संविधानातील मूल्ये प्रत्येक कलाकृतीतून कशी पाझरतील हे समजण्याएवढे कलाभान त्यांना असले म्हणजे पुरेसे आहे. पण त्यांनी न्यायालयात दुसऱ्या एका माध्यमांविरुद्ध धाव घेऊन जरा गडबडच केली. वृत्तवाहिन्यांनी व पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भयंकर दुरुपयोग केला हे खरंच. तरीही चित्रपटवाल्यांना एक माध्यम म्हणून आपल्या अभिव्यक्तीचाच विसर कसा पडला त्यांनीही आपल्या पद्धतीने या अपप्रचाराचा मुकाबला करायला हवा होता. शॉर्ट फिल्मस, कार्टून फिल्म्स, विडंबने, गाणी, उपहास, विनोद अशा कितीतरी माध्यमांमधून त्यांना प्रत्युत्तरे देता आली असती. यूट्यूब, टि्वटर, वेब पोर्टल्स आदींचा वापर करुन त्यांना प्रसार व प्रदर्शन करता आले असते. आता न्यायालयात धाव घेऊन तो आपली बौद्धिक दिवाळखाेरी तर सिद्ध करतो आहेच, शिवाय आपल्या अंगी सत्तेला टक्कर देण्याचे धैर्य मुळीच नाही हेही तो दाखवत आहे.\nआणि हो.. आता हिटलर किंवा त्याच्यासारखे नेते हिंदी चित्रपट बघतात की नाहीत हा मुद्दा नाही. जगातले बहुसंख्य देश हिंदी (आणि अन्य भारतीय भाषांतलेही) चित्रपट बघत आहेत, कारण तिथल्या प्रेक्षकांना या चित्रपटांचे कथानक, गाणी, अभिनय, तंत्र आवडते आहे. त्यांना जर कळले की, बॉलीवूड ऐनवेळी बिचकले तर काय प्रतिष्ठा राहिल सांगा बरे\n(लेखक माध्यम विश्लेषक आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/shiv-sena-mp-sanjay-raut-hits-out-modi-government-and-governor-koshyari-127825335.html", "date_download": "2021-08-02T05:35:25Z", "digest": "sha1:H6QSPKCNZ4QGQLXKQ4EGLZPYSV3TDNPX", "length": 10221, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shiv sena mp sanjay raut hits out modi government and Governor koshyari | 'जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म असा प्रोपोगंडा सुरू, त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा अन्...' , संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिवसेनेची भाजपवर रोखठोक टीका:'जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म असा प्रोपोगंडा सुरू, त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा अन्...' , संजय राऊतांचा भाजपवर निशाणा\nमहाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्य सरकार आणि विरोधीपक्षात तणाव पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यातही याविषयावरुन शाब्दित युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांचा उल्लेख त्यांनी पॉलिटिकल एजंट असा केला करत भाजपला टोला लगावला आहे.\n जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्��ांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही प्रमुख लोकांना वाटते. प. बंगालात एका भाजपा पदाधिकाऱयाची हत्या झाली हे दुर्दैव पण त्याविरोधांत हजारो भाजप कार्यकर्त्यांना जमवून कोलकात्यातील मंत्रालयावर चाल करण्यात आली. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणुकांत घेता येईल हे भाजपचे राजकीय धोरण ठीक, पण प. बंगाल हा हिंदुस्थानचाच एक भाग आहे हे केंद्राला विसरता येणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही डोळय़ांत खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार डिसेंबरपर्यंत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल, असे भविष्य श्री. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवून ठेवले. त्याआधी प्रमुख नेत्यांना ‘निपट डालो’ हे धोरण अमलात आणायचे. मुळात दिल्लीतील राज्यकर्त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही.'\nप. बंगालात राज्यपाल धनखर हे ममता बॅनर्जींविरोधात रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जीही लढाईत मागे हटत नाहीत. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध राज्यपाल झगडा आहेच. पंजाबातील लढवय्या शीख समाज अंगावर उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसले हे सत्य आहे. महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरयाणासारख्या राज्यांत निर्माण झाले. गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ‘ठाकरे’ आहेत याचा विसर त्यांना पडला व पुढचे महाभारत घडले. एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. हे एक आणीबाणीसदृश्य धोरण राबवले जात आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संज�� राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले. काही झाले तरी सत्ता हवी व त्यासाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर चालले आहे. बिहार निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनाच निपटले जाईल अशी स्थिती आहे. बिहारात चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवले त्यामागे सूत्र हेच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T07:19:30Z", "digest": "sha1:YA5PZJ56JEYHPVL5BBBF4JP6JZAXW3JE", "length": 7388, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:अभिजात यामिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nअभिजात यामिकीचा इतिहास · अभिजात यामिकीची कालक्रमणा\nस्थितिकी · चलनकी / गतिकी · शुद्धगतिकी · प्रायोगिक यामिकी · ख-यामिकी · संततक यामिकी · सांख्यिक यामिकी\nन्यूटनियन यामिकी (सदिश यामिकी)\nअवकाश · काळ · वेग · चाल · वस्तुमान · त्वरण · गुरुत्वाकर्षण · बल · आवेग · आघूर्ण / चक्रावलन/ जोडी · संवेग · कोनीय संवेग · जडत्व · जडत्वमान · संदर्भ चौकट · ऊर्जा · गतिज ऊर्जा · स्थितीज ऊर्जा · यामिक कार्य · आभासी कार्य · डी'अलेम्बर्टचे तत्त्व\nघन पदार्थ · घन पदार्थ चलनकी · ऑयलरचे समीकरण (घन पदार्थ चलनकी) · गति · न्यूटनचे गतिविषयक नियम · न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम · गतिविषयक समीकरणे · जडत्वीय चौकट · अजडत्वीय चौकोन · परिवलनीय संदर्भ चौकट · काल्पनिक बल · रेषीय गति · प्रतलीय कणाच्या गतिची यामन · विस्थापन (सदिश) · सापेक्ष गति · घर्षण · सामान्य संवादी गति · संवादी दोलक · कंपन · अवमंदन · अवमंदन गुणोत्तर · परिवलन गति · वर्तुळी गति · एकसमान वर्तुळी गति · असमान वर्तुळी गती · केंद्रगामी बल · अपकेंद्री बल · अपकेंद्री बल (परिवलनी संदर्भ चौकट) · क्रियाशील अपकेंद्री बल · कॉरिलॉइस बल · दोलक · परिवलनी चाल · परिवलनी त्वरण · परिवलनी वेग · परिवलनी वारंवारता · परिवलनी विस्थापन\nगॅलिलिओ गॅलिली · आयझॅक न्यूटन · जेरेमिया होरॉक्स · लिओनहार्ड ऑयलर · जीन ल रॉंड डी'अलेम्बर्ट · अलेक्सिस क्लेअरॉट · जोसेफ लुई लँग्रे · पिएर-सायमन लाप्लास · विल्यम रोव्हन हॅमिल्टन · सिम्यॉन-डेनिस पॉयसाँ\nआल्याची नों��� केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/city-jintur-does-not-have-smooth-and-regular-water-supply-354417?amp", "date_download": "2021-08-02T05:52:51Z", "digest": "sha1:RI4T4VMOQNBUJNZNYEGIHWTT53D67DTK", "length": 9676, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रतिक्षेत नागरिक आतूर; पन्नास वर्षात तीन योजना, तरीही प्रश्न कायम", "raw_content": "\nजिंतूर शहराचा पाणीप्रश्न एक संशोधनाचा विषय बनला असून मागील पन्नास वर्षात तीन पाणीपुरवठा योजना करुनही व कार्यान्वित होऊनही पाण्याचे नियोजन विस्कळीतच आहे. याचा नागरिकांना बारमाही त्रास सहन करावा लागत आहे.\nजिंतूरमध्ये पाण्याच्या प्रतिक्षेत नागरिक आतूर; पन्नास वर्षात तीन योजना, तरीही प्रश्न कायम\nजिंतूर : पन्नास वर्षात जिंतूर नगरपरिषदेच्या तीन पाणीपुरवठा योजना झाल्या. चौथ्या योजनेचे काम सुरू आहे, तरी शहराला सुरळीत व नियमित पाणीपुरवठा होत नाही. पावसाळ्यातही नागरिकांना आठ-दहा दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे चाकरमानी, मजूरदार, महिला यांना बारमाही त्रास सहन करावा लागत आहे. हे नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.\nशहराची पहिली योजना १९७० साली पाच किलोमीटर अंतरावरील अकोली येथील नाल्यावरुन कार्यान्वित करण्यात आली. परंतू, योजनेला पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने १९८६ साली पंधरा किमी अंतरावरील येलदरी धरणासमोर पूर्णा नदीच्या पात्रामधून दुसरी योजना घेण्यात आली. ही योजना २००१ पर्यंतची वाढीव लोकसंख्या ग्रहित धरून करण्यात आली. तीदेखील वाढलेल्या लोकसंख्येमुळे काही वर्षात अपुरी पडू लागल्याने तीस ते चाळीस टक्के नागरिकांना बारमाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असे.\nतिसऱ्या योजनेचे काम तीन वर्षापुर्वी पुर्णत्वास\nशहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा तसेच शहराचा झपाट्याने होत असले���ा विस्तार लक्षात घेऊन २०३१ पर्यंत वाढणारी संभाव्य लोकसंख्या ग्रहित धरुन नगरपरिषदेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९९७-९८ यावर्षी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणमार्फत १५ कोटी ३० लाख ३७ हजार रुपये खर्चाच्या तिसऱ्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला. त्यास शासनाने मंजुरी दिली. परंतू, दहा टक्के लोकवर्गणीच्या अटीमुळे ही योजना पाच-सहा वर्षे कागदावरच राहिली असली तरी २००३-०४ पासून टप्याटप्याने हाती घेण्यात आलेले काम तीन वर्षापूर्वी पुर्णत्वास आले.\nत्यामुळे सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातील चार जलकुंभाद्वारे टप्प्याटप्प्याने एक दिवसाआड शहरातील वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असताना नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चार-आठ दिवसांनी काही भागात तर त्यापेक्षाही जास्त दिवसांनी नळांना पाणी येते. ते देखील अपुऱ्या प्रमाणात. त्यामुळे नागरिकांना नेहमीच पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे.\nपाणी विकत घेण्याची वेळ\nबिनभरवशाच्या पाणी पुरवठ्यामुळे अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. परंतू, नोकरदार, मजूर, महिला तथापी सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष वेधून पाणीपुरवठा सुरळीत, नियमित पुरेसा करण्यास नगरपरिषदेला भाग पाडल्यास दिलासा मिळेल असे नागरिकांना वाटते. असे असूनही शासनाने तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या आणखी एका २८ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. हळूहळू या योजनेचे काम सुरू आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/police-action-against-dj-party-in-patan-taluka-of-satara-crime-news", "date_download": "2021-08-02T05:45:30Z", "digest": "sha1:HZMBNKX5UDOPD657T2LVNEZ4337CVNWQ", "length": 7436, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Hotspot भागात लग्नानंतर 'धिंगाणा'; लग्न मालकासह, DJ पार्टीवर पाेलिसांची धडक कारवाई", "raw_content": "\nHotspot भागात लग्नानंतर 'धिंगाणा'; लग्न मालकासह, DJ पार्टीवर पाेलिसांची धडक कारवाई\nमेढा (सातारा) : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभातील (Wedding Ceremony) संख्येवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध जुगारून जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील लग्न समारंभात मर्���ादेपेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्याने ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) संबंधितांवर कारवाई केली. संबंधित लग्न मालकाला 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने, तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई (Police Action) करण्यात आली आहे. कुसुंबी येथे एका विवाहात 100 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला उपस्थित राहिले होते. (Police Action Against DJ Party In Patan Taluka Of Satara Crime News)\nसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यांसह धार्मिक, राजकीय, सामाजिक स्वरुपाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, साताऱ्यात कोरोनाचा हॉटस्पॅाट ठरलेल्या पाटणात लग्नानंतर धिंगाणा घालण्यात आला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांनी कारवाई केली आहे.\n तुम्हीही साता-यात आहात, त्यांना जागे करा\nकोयनानगर कोरोनाच्या काळातील निर्बंध झुगारून लग्नाला गर्दी करणाऱ्यांवर रासाटी येथील ग्रामसमितीने कारवाई केली. लग्न मालकास 10 हजार रुपयांचा दंड केला आहे. कोयना विभागात कोरोनाचा कहर आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तरीही त्याची पायमल्ली होत आहे. भागात लग्नसराई जोरात सुरू आहे. अशाच एका लग्न समारंभावर नुकतीच कारवाई झाली. रासाटी येथे विवाह समारंभास सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर केला नाही, गर्दी केल्यामुळे रासाटी येथील ग्रामसमितीने लग्न मालकावर कारवाई केली. लग्न मालकाकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, कोयनेचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी कारवाईत सहभाग घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/good-luck-to-the-people-of-durgotsav-the-chief-minister-gave-a-visit-to-various-boards/09231051", "date_download": "2021-08-02T05:54:09Z", "digest": "sha1:PVF4RB6OTRO4Y4XRSDJNYQ4YDXZ34EWC", "length": 4659, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "दुर्गोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा विविध मंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » दुर्गोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा विविध मंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट\nदुर्गोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा विविध मंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरातील विविध सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळांना भेट दिली. दुर्गा उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा. या उत्सावाच्या माध्यमातून आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात समृद्धी व सुख समृद्धी येवो अशा शुभकामना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनिष नगर येथील एकता दुर्गा उत्सव मंडळ, नरेंद्र नगर येथील नरेंद्र नगर दुर्गा उत्सव मंडळ, खामला येथील नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, जयताळा येथील आई तुळजा भवानी मंदिर, यशोधरा नगर येथील रेणूका माता मंदिर, हिलटॉप येथील दुर्गा उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर येथील लक्ष्मीनगर दुर्गा उत्सव मंडळ, अजनी चौकातील स्टार दुर्गा पुजा उत्सव मंडळ,छोटी धंतोली येथील एकता जनसेवा मंडळ, गणेशपेठ येथील आगाराम देवी मंदिर, टिंबल मार्केट येथील पाटीदार समाज भवन, क्वेटा कॉलनीतील नवरात्र उत्सव मंडळ, श्री कच्च पाटीदार समाज दुर्गा उत्सव मंडळ, पारडी येथील श्री भवानी माता सेवा समिती श्री भवानी माता मंदिर तसेच कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर येथे भेट देऊन श्री जगदंबा व दुर्गा देवीचे दर्शन केले.\nदुर्गा उत्सव सार्वजनिक मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.\n← अजनी येथे इंटर मॉडेल स्टेशन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/100-percent-marks-for-957-students-in-the-state-the-result-of-27-subjects-is-100-percent-nrpd-156452/", "date_download": "2021-08-02T06:56:47Z", "digest": "sha1:DEUC6PSCOTUQGUU36JPBFG5KZT2JE5KP", "length": 10944, "nlines": 192, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "SSC चा निकाल जाहीर | राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण ; तर २७ विषयांचा निकाल १०० टक्के | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nSSC चा निकाल जाहीरराज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण ; तर २७ विषयांचा निकाल १०० टक्के\nराज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. व���भागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.\nपुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर\nशिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावेळी एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असल्याची माहिती दिली आहे. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.\nराज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल १०० टक्के लागले आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा (९९.८४)लागला आहे.\n– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.\n– त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.\n– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.\n– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/crimes-against-two-contractors-for-defrauding-the-corporation-fake-experience-certificates-submitted-to-get-jobs-nrpd-150762/", "date_download": "2021-08-02T05:47:34Z", "digest": "sha1:RPDG3C472IO7U2GQNBLRAPWX5AIVMT22", "length": 11938, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हे; कामे मिळवण्यासाठी सादर केले बनावट अनुभव दाखले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nपुणेमहापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हे; कामे मिळवण्यासाठी सादर केले बनावट अनुभव दाखले\nहिंदुस्थान अँटीबायोटीक्स या सरकारी कंपनीचा बनावट अनुभव दाखला तयार करुन पिंपरी - चिंचवड महापालिकेची १ कोटी २ लाख ९१ हजार रुपयांची पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवली आणि महापालिकेची फसवणूक केली.\nपिंपरी: पिपरी – चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवण्यासाठी बनावट अनुभव दाखले सादर केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात महापालिका रामनाथ निवृत्ती टकले (वय ५५, रा. रावेत) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ मार्च २०१९ रोजी घडला आहे. त्यानुसार, राजेश इंजिनियर्स अॅण्ड कंपनीचे मालक रेवजी सहादु घाडगे (वय ६९, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घाडगे यांनी हिंदुस्थान अँटीबायोटीक्स या सरकारी कंपनीचा बनावट अनुभव दाखला तयार करुन पिंपरी – चिंचवड महापालिकेची १ कोटी २ लाख ९१ हजार रुपयांची पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवली आणि महापालिकेची फसवणूक केली.\nपुणेदेहू-आळंदी रस्त्यावर महापालिकेच्या प्रवेशद्वारात स्वागत कमान उभारणार\nदुसऱ्या प्रकरणात महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण विठ्ठल लडकत (वय ५७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ जानेवारी २०२१ रोजी घडला आहे. त्यानुसार, संजीव प्रिसीजनचे मालक संजीव यशवंत चिटणीस (वय ६५, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ��हे. आरोपी चिटणीस याने पाणीपुरवठा विभागाची निविदा मिळवण्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरीन गॅस सिलींडर साठवणुकीसाठी शेड बांधणे, दहा किलो क्षमतेचे क्लोरीनेटर्स पुरविणे, क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा बसविणे अशी कामे केली असल्याचा कार्यकारी अभियंता (विद्युत) कार्यालयाकडील २९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा बनावट अनुभव दाखला तयार करून महापालिकेस सादर केला आणि महापालिकेची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/newlywed-divyang-couple-will-get-support-of-rs-2-lakh-nrpd-159089/", "date_download": "2021-08-02T06:58:14Z", "digest": "sha1:U5KLTGC3JV74FTR2JX3STPBRYBLFC2KN", "length": 13449, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | नवविवाहित दिव्यांग दाम्पत्याला २ लाखाचा आधार मिळणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nपुणेनवविवाहित दिव्यांग दाम्पत्याला २ लाखाचा आधार मिळणार\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकरणाकडील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विवाह करणाऱ्या दोन्ही व्यक्ती ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा महापालिका हद्दीतील वास्तव्याचा पुरावा तसेच दोन्ही लाभार्थींचे आधारकार्ड आवश्यक आहे.\nपिंपरी: दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित दाम्पत्याला संसारात मदत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्यावतीने दोन लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाम्पत्याला ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. तसेच विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत योजनेचा लाभ घेणे बंधनकारक आहे.\nपिंपरी – चिंचवड महापालिका नागरवस्ती योजना विभागाअंतर्गत दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीबरोबर अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्यांना विवाहासाठी ‘संत गाडगे महाराज दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाह केल्यानंतर प्रोत्साहनपर एक लाख रूपये अर्थसहाय्य देणे’ ही योजना कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ लाभार्थी घेत आहेत. तसेच दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित दाम्पत्याला संसारात मदत होण्याच्या दृष्टीने एकरकमी दोन लाख रूपये अर्थसहाय्य देणे, अशी योजना नव्याने सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी १२ जून २०२१ रोजीच्या प्रस्तावानुसार मान्यता दिली आहे.\nही योजना राबवायची झाल्यास सद्यस्थितीत चालू असलेल्या ‘संत गाडगे महाराज दिव्यांग व्यक्तीशी विवाह करणाऱ्या व्यक्तींना अनुदान योजना’ या योजनेवरील तरतुदीच्या खर्चातून राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकरणाकडील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विवाह करणाऱ्या दोन्ही व्यक्ती ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा महापालिका हद्दीतील वास्तव्याचा पुरावा तसेच दोन्ही लाभार्थींचे आधारकार्ड आवश्यक आहे. याशिवाय रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, फोटोपास, घरपट्टी पावती, वीजबील, टेलीफोन बील आदींपैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक राहील. विवाह करणाऱ्यांपैकी एक व्यक्ती महापालिका हद्दीत किमान तीन वर्षे वास्तव्य करणारी असावी. अर्जाबरोबर विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत योजनेचा लाभ घेणे बंधनकारक आहे. दोघांपैकी एक किंवा दोघे घटस्फोटीत असल्यास यापूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.prasadsjoshi.in/2012/05/blog-post.html", "date_download": "2021-08-02T04:50:21Z", "digest": "sha1:KO6XUJIEKHHVCQAXDIYC3CHZWYPHFFCV", "length": 14994, "nlines": 62, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "राजकीय नेतृत्व : दुष्काळ विकासाच्या इच्छाशक्तीचा - दर्पण", "raw_content": "\nराजकीय नेतृत्व : दुष्काळ विकासाच्या इच्छाशक्तीचा\nभारतीय संसदेला ६० वर्षे पूर्ण झाली. संसद सदस्यांनी आपण ६० वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन बलस्थाने अधिक मजबूत करणे तर अडचणींवर उपाय शोधणे अपेक्षित होते. पण संसदेत उत्सव होण्यापलीकडे काहीच झाले नाही. संसद आणि गोंधळ हे समानार्थी शब्द झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ असताना ६० वर्षानंतरही समस्या आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काही अंशी वाढच झाली आहे.कुठलेही क्षेत्र घ्या फक्त गोंधळ आणि बजबजपुरी माजली आहे. यामुळेच निर्णय होत नाहीत. झालेच तर म��गेही घ्यावे लागतात (रेल्वे दरवाढ), आंतरराष्ट्रीय राजकारण, शेती, राष्ट्रीय सुरक्षा,शिक्षण हि सगळी देश घडवणारी क्षेत्रे अनागोंदी कारभारामुळे भरकटली आहेत. दूरदर्शी नेतृत्वाचा अभाव व त्यामुळे धोरणात्मक निर्णय नाही याचा परिणामी आपली वाटचाल विशाल समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे झाली आहे. या समस्येच्या मुळात पाहिले असता असे दिसते कि, राजकीय नेतृत्वात विकासाच्या इच्छाशक्तीचा अभावच नाही तर भयंकर दुष्काळ पडला आहे.\nराजकीय नेतृत्वात जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर विकास किती वेगाने होऊ शकतो याचे बरेच उदाहरणे आहेत. लोकप्रतिनिधीला विकासकामांसाठी निधी, जाब विचारण्याचा अधिकार इ.विविध प्रकारची साधने जी कि सामन्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना घटनेने दिल्या आहेत त्या इतर कोणासही नाहीत त्यामाध्यमातून एक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील अनेक समस्या सहज सोडवू शकतो. पण त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. प्रबळ इच्छाशक्तीची भ्रष्टाचारांचीच जास्त उदाहरणे देता येतील. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, स्पेक्ट्रम घोटाळा,इ.राजकीय इच्छाशक्तीने अपात्र व्यक्तीला एका मिनिटात पात्र बनवता येते.मर्जीतल्या कंत्राटदाराला हवे तेवढ्या पैशाचे कंत्राट देता येते.सर्व नियम धाब्यावर बसून आदर्श, लवासा उभारता येतात. हि किमया केवळ राजकीय इच्छाशक्तीचीच. राजकीय इच्छाशक्तीचा नियम हा कि ती फक्त वैयक्तिक स्वार्थ व एकगठ्ठा मतांचीच काळजी घेते.त्यासाठी राष्ट्रहित, समाजहिताला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. सामान्य मतदार १०० रुपये व एक दारूची बाटली घेऊन मत विकतो.शहरी मतदार त्यादिवशी सुट्टीची मजा घेतो. वर्षानुवर्षे सभागृहातील खुर्चींची उब झिजवनाऱ्या मस्तवाल नेत्यांना हे वातावरण पूरक असल्याने त्यांनी हे बदलावे अशी अपेक्षा करणे भाबडेपनाचेच ठरेल. हे जर बदलायचे असेल तर समाजातील सुसंस्कृत मतदारांनी संघटीत होऊन दबावगट निर्माण करायला हवा.\nदेश चालवणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणजेच पांढरे हत्ती.देशाचा विकास करण्याची धमक असणारा हा वर्ग पण व्यवस्था सुधारणेचा प्रामाणिक प्रयत्न यांच्याकडून झाल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवले तर व्यवस्थेतील दोष ते नक्कीच दूर करू शकतात. हे काम साहजिकच सोपे नाही, कारण सर्वात ���ोठा अडसर आहे तो वर उल्लेखिलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा.एखादा अधिकारी मंत्री किंवा लोकप्रतिनिधीच्या कृत्यांना \"सहकार्य \" करीत नसेल तर त्याची बदली दुर्गम भागात केली जाते. त्याच्या प्रामाणिकतेचे बक्षीस दिल्या जाते. कधी बदल्या करून तर कधी जीवघेणा हल्ला करून. काही ठिकाणी तर ठार केल्याचीही उदाहरणे आहेत. असे एखादे प्रकरण झाल्यास दुसरा अधिकारी त्यांना विरोध करण्याचे धाडस करण्यास निश्चितच धजावणार नाही. बेकायदेशीरपणे काम करून घेण्यासाठी तसेच मर्जीतल्या पण अपात्र व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, गुन्हेगार कार्यकर्त्याला अभय देणे यासाठी पोलिसांवर दबाव टाकणे यामुळे प्रशासकीय अधिकारी अधिकार असून हतबल असल्याचे चित्र पाहायला मिळते. म्हणून पुन्हा प्रश्न हा राजकीय इच्छाशक्तीचाच.\nदेशातील सामाजिक संस्था यांचासुद्धा विकासप्रक्रियेत महत्वाचा सहभाग आहे. ज्याठिकाणी शासन पोहोचू शकत नाही तिथे स्वयंसेवी संस्था आपले कार्य प्रभावीपणे करत आहेत. समाजमन घडवण्यात यांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. विकास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यास विकास किती वेगाने होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण देशातील काही सामाजिक संस्था आहेत. तेव्हा राजकीय इच्छाशक्ती हाच महत्वाचा मुद्दा आहे. राजकीय नेतृत्वात विकासाची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर विकासाचा वाटेवरील अडसर सहज दूर करता येईल.मग तो महागाईचा प्रश्न असो कि शेतीचा. विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे,पारदर्शीपणे अमलबजावणी केली तर प्रत्येक गावाला रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा उपलब्ध होतील तसेच औद्योगिकीकरणातून रोजगार निर्मिती होऊ शकेल. हाताला काम मिळाले कि विकासाचे पर्व सुरु होईल.पण यासाठी पाहिजे ती राजकीय नेतृत्वात विकासाची प्रबळ इच्छाशक्ती. संसद साठीची झाली असताना आपण अपेक्षा करू कि ती आपल्या लोकप्रतिनिधींमध्ये लवकरात लवकर निर्माण होईल.\nTags भारतीय संसद, राजकीय नेतृत्व, विकास\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्��ेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://batamidar.com/web/archives/22751", "date_download": "2021-08-02T04:56:43Z", "digest": "sha1:CVTC6ZP3VVVQAGMJZ3EAUGB54BMA324S", "length": 8223, "nlines": 99, "source_domain": "batamidar.com", "title": "रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक – बातमीदार", "raw_content": "\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक\nरेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कारणास्तव आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यानुसार कल्याण-ठाणे धीम्या आणि पनवेल-मानखुर्द दरम्यान मध्यरेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घोषित केला आहे. परिणामी तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या 20 मिनटं उशिराने धावतील.\nमध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर स. 11 ते दु. 4 पर्यंत मेगाब्लॉक असेल. यावेळी डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर धावतील.\nहार्बर रेल्वेच्या पनवेल ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर स. 10.12 ते दु. 4.26 वाजता मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात सीएसएमटी/ पनवेल-बेलापूर-वाशी/ सीएसएमटी लोकल बंद राहतील. तसेच पनवेल-ठाणे-पनवेल व नेरुळ ते बेलापूर-खारकोपर दरम्यानच्या लोकल गाड्याही बंद राहतील. या मार्गांवर विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.\nपश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्याम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर स. 10.35 ते दु. 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. परीणामी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील. दरम्यान बोरीवलीसाठी 1,2,3,4 या प्लॅटफॉर्मवरून कोणतीही लोकल रवाना होणार नाही.\nमार्चमध्ये 8 दिवस बँका बंद\nवसईत गॅस पाईपलाईन चे...\nwww. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...\n“बातमीदार” या सदरात आपल्या समस्यांना समाधान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील जशा की, सरकारी कामातील अडथळे , भ्रष्टाचार महिला आणि बालकांवरील अत्याचार, अमंलीपदार्थ विक्री, व्यसनमुक्ती अशा अनेक प्रश्नांसाठी तुमच्या जोडीला उभे राहणार आहे.\nतसेच आपल्या विभागातील सामाजिक संस्था, NGO, महिला बचत गट, यांची माहिती या सदर मध्ये देणार आहोत . तरी आपल्या समस्या, सस्थांची माहिती आम्हांला help@batamidar.com वर पाठवा. अथवा 8888379134 या नंबर whatsapp करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3659", "date_download": "2021-08-02T06:21:11Z", "digest": "sha1:HPWRX6CYRPREWSQQL2S5ZGW7RRCGRBS3", "length": 13495, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "इशारा :- चंद्रपूर शहरातील नेहरू नगरची अवैध दारू बंद करा अन्यथा आम्ही बंद करू नागरिकांचा पोलिस प्रशासनाला इशारा. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > इशारा :- चंद्रपूर शहरातील नेहरू नगरची अवैध दारू बंद करा अन्यथा आम्ही बंद करू नागरिकांचा पोलिस प्रशासनाला इशारा.\nइशारा :- चंद्रपूर शहरातील नेहरू नगरची अवैध दारू बंद करा अन्यथा आम्ही बंद करू नागरिकांचा पोलिस प्रशासनाला इशारा.\nदारू विकनारे व पिणारे वार्डातील नागरिकांच्या रडारवर.\nचंद्रपूर जिल्हात दारूबंदी झाली तेव्हापासून अवैध दारू विक्रीचे धंदे जोमात सुरू असून खास करुन शहरातील स्लम एरियामधे (गरीब वस्ती ) अनेक बालगुन्हेगार या व्यवसायात गुंतले आहे. असाच प्रकार चंद्रपूर शहरातील नेहरूनगर येथे घडत आहे, शिवाय त्यापासून गवळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अवैध दारू विकेत्याकडू होते आहे.\nखरं तर नेहरू नगरामधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी नेहरू प्रभागातील नागरिकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण कुंपणच शेत खात असेल तर शेताला वाचविणार कोण असा प्रश्न सर्वांचाच पडत आहे कारण पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध दारूचे धंदे सुरू असतात आणि म्हणून जोपर्यंत पोलिस या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत नेहरू नगर च काय जिल्ह्यात कुठेच अवैध दारू विक्रीवर पायबंद घालू शकणार नाही पण नेहरू नगर मधील काही सुज्ञ नागरिकांनी चंग बांधला आहे की जर पोलिस प्रशासन अवैध दारू विक्री बंद करणाऱ्यांचा बंदोबस्त करीत नसेल तर आम्ही स्वतः दारू विकणाऱ्याचा व दारू पिणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असा इशारा डिजिटल मिडिया एसोसिएशन च्या पत्रकार परिषदेत नेहरू नगर मधील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला दिला. या प्रसंगी नेहरू नगर येथील सामाजिक कार्यकर्ता प्रमोद तिवारी, नेहरू नगरातील, शेषराव सोलंकी,\nउमेश सालुंखे, विनोद गुजर, दिनेश मोरे, अरूण भिसे, अरविंद भगाडे, उमेश गुजर, या सोबत नेहरू नगरामधील नागरिक उपस्थित होते.\nसनसनिखेज:- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी रोपवन न लावता हडपला लाखोंचा निधी\nसनसनीखेज :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा गडचिरोली येथील बंगला भ्रष्टाचारातून \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_21.html", "date_download": "2021-08-02T06:01:25Z", "digest": "sha1:ZQUGZ6Q4HWMQPLDTSYT6EDP5HEVOHGHD", "length": 9055, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "आपु-या सोयी सुविधाची लुटारूची जत्रा दुर्षित पाण्याने आरोग्यात वाढ - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Slide / आपु-या सोयी सुविधाची लुटारूची जत्रा दुर्षित पाण्याने आरोग्यात वाढ\nआपु-या सोयी सुविधाची लुटारूची जत्रा दुर्षित पाण्याने आरोग्यात वाढ\nBY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |\nम्हसा यात्रा म्हणजे महसुल ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग एम एसर्इबी पार्कींग मनोरंजन वाल्यांची लुटारू जत्रा त्याचे वाटेकरी नियोजन शुन्य पुढारी त्यांच्या कतृत्वाचा फटका लाखो यात्रेकरूना बसला असुन म्हसोबा अशा लुटारूना काय शिक्षा देतोय याची वाट पहावी लागेल.\nम्हसा यात्रेत लाखो युनिटची लार्इटचोरी झाली आहे.र्इकडे मुरबाड शहरासह ग्रामीण भागाची सकाळी विद्युत पुरवठा खंडीत करून म्हसा यात्रेतील विजचोरी भरून काढण्याचा सोनवणे काम सुरू आहे.म्हसा यात्रेत शासनाचा लाखो रूपये निधी खर्च होतो शासनाचा येणारा यात्रेसाठी निधी त्यातच ग्रामपंचायत दुकानदार करमणुकधारक बैलबाजार यांच्याकडुन वसुल करणारे कर पावत्या यातुन लाखो रूपये जमा होताना यात्रेकरूना मात्र सुविधा नाही.यात्रेत शौचालय मुतार्या नाहीत त्यामुळे यात्रेत आलेल्या महिलाची कुचबना झाली.दुसरीकडे 15 दिवस चालणार्या यात्रेत रानमाळात ग्रामपंचायतीच्या गलथाना कारभाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारताला तिलांजली दिली देशात स्वच्छता असताना म्हसा यात्रेत दुगर्धीं घाणीचे साम्राज्य होते.म्हसा यात्रेत दुर्षित पाण्याने गॅस्ट्रो व्हायरल तापाची साथ झाली आहे.परंन्तु आरोग्याची पथके यात्रेत दिसुन येत नाहीत.यावर्षी यात्रेत गर्दी झाली मात्र दुकानदाराचा धंदा झाला नाही वाहान धारकांची पार्कींगच्या नावाखाली प्रत्येकी 100 रूपये घेवुन लुटमारच झाली.म्हसा यात्रा म्हणजे नियोजन शुन्य लुटारूची जत्रा बनली आहे.शासनाच्या पैशात सत्कार प्रसिध्दी मिळवणार्याना म्हसोबा काय प्रसाद देतो याचा अनुभव त्यानाच 2020 मध्ये येर्इल परंन्तु म्हसा यात्रा सोयीसुविधा नाहीत दबंगशाहीची जत्रा झाली आहे.लोकांचे संरक्षण करण्यापेक्षा मनोरंजनाचे संरक्षण केले जातंय यात्रा म्हणजे बनवाबनवी लुटमार मद्यापी आणि दबंगशाही विनासुविधा बनली आहे.(क्रमश)\nआपु-या सोयी सुविधाची लुटारूची जत्रा दुर्षित पाण्याने आरोग्यात वाढ Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 13:53:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/supreme-court-rejects-presidents-plea-to-impose-presidents-rule-in-maharashtra-127818949.html", "date_download": "2021-08-02T06:55:10Z", "digest": "sha1:QGXHMIOSJZXZFM5UGNBUHLLCQSFLOBBS", "length": 7194, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Supreme Court rejects President's plea to impose President's rule in Maharashtra | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, सरकार अपयशी ठरतेय म्हणणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टाने फटकारले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nठाकरे सरकारला दिलासा:महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, सरकार अपयशी ठरतेय म्हणणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टाने फटकारले\nसरकार अपयशी ठरल्याचे म्हणत येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी याचिकाकर्त्याने ही मागणी केली होती\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकरात ठाकरे सरकारला दिलासा दिला आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांने राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.\nविरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. हे तीन चाकी सरकार असल्याचे म्हणत जास्त काळ टीकणार नाही असे विरोधीपक्ष सांगत आहेत. असे म्हणत राज्य सरकारच्या कामावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी याचिकाकर्त्याने ही मागणी केली होती. विशेषत: मुंबईतील घटनांना अनुसरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती.\nमुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अपयशी ठरत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. तस���च मुंबईतील काही मुद्दे लक्ष्य ठेऊन राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. याविषयी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. यासोबतच केवळ मुंबईतील घटनांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. तसेच महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का असे म्हणत त्यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.\nमहाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यानंतरपासूनच हे सरकार पडणार असल्याचे भाकित विरोधीपक्षाकडून वर्तवण्यात येत आहे. हे सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून हालचाली करण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सरकार म्हणजे तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टीकणार नसल्याचे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी म्हटले होते. यासोबतच सरकारच्या स्थापनेपासून राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलासा दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-sant-eknath-maharaj-palkhi-ringan-sohala-5912412-NOR.html", "date_download": "2021-08-02T05:10:24Z", "digest": "sha1:DAQP6XL7IZZR77XNYU7YQD2HW2W2JYPO", "length": 2842, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sant eknath maharaj palkhi ringan sohala | संत एकनाथांच्या पालखीचा मिडसांगवीत रंगला पहिला रिंगण सोहळा...डोळ्याचे पारणे फिटले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंत एकनाथांच्या पालखीचा मिडसांगवीत रंगला पहिला रिंगण सोहळा...डोळ्याचे पारणे फिटले\nपैठण- विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उणे काय आम्हा सुखा उणे काय घेतो अमृताची धनी या अभंगाप्रमाणे आज संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवीत रंगला.\nपालखी प्रमुख रघुनाथबुवा यांच्या हस्ते नाथ महाराजांच्या पादुकांचे पूजन करून सुरू झाला. सकाळपासूनच मिडसांगवी गावात नाथभक्त, वारकऱ्यांची मोठी गर्दी रिंगण सोहळा पाहण्यासाठी केली होती. रिंगण सोहळ्यादरम्यान हलक्या सरीही कोसळल्याने भक्तिभावात वारकरी चिंब झाले. बालवारकरीही सहभागी झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/online-fraud-patterns-increased-on-the-olx-website-126196472.html", "date_download": "2021-08-02T07:02:03Z", "digest": "sha1:VMWS2E2DIAUCUUTO753ZSVNHR7AFJXE3", "length": 10396, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Online fraud patterns Increased on the OLX website | ओएलएक्स वेबसाइटवर वाढले ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, फसवणुकीच्या दर महिन्याला १५० तक्रारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nओएलएक्स वेबसाइटवर वाढले ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, फसवणुकीच्या दर महिन्याला १५० तक्रारी\nपुणे - ओएलएक्स या ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री वेबसाइटवर दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढलेले असून राजस्थान-हरियाणा-उत्तर प्रदेश राज्यांच्या सीमेवरील मेवार भागातून नागरिकांना माेठ्या प्रमाणात गंडा घातला जात आहे. पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी मागील तीन महिन्यांत ओएलएक्सवरील खरेदी-विक्रीच्या बनावट दाेन हजार जाहिरातींवर कारवाई केली असून संशयास्पद दाेन हजार ११६ माेबाइल क्रमांकांवर कारवाई केल्याने फसवणुकीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट हाेत आहे.\nओएलएक्स वेबसाइटवर दुचाकी वाहने, कार, फर्निचर, महागडे माेबाइल, गृहोपयाेगी वस्तू विक्री करावयाच्या असल्याचे सांगत त्यांचे फाेटाे अपलाेड केले जातात आणि संपर्कासाठी माेबाइल क्रमांक दिला जाताे. ही वाहने, वस्तू आर्मीमधील जवानाच्या असल्याचे सांगत त्यांचे बनावट ओळखपत्र दाखवले जात असल्याने सामान्यांचा पटकन विश्वास बसताे. संबंधित वस्तू घेण्याकरिता काही रक्कम आगाऊ स्वरूपात पेटीएम/गुगल पे, फाेन पे याद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. प्रत्यक्षात काेणतीही वस्तू अथवा वाहन न पाठवले जात नाही. गुगल पे, फाेन पेवर यूपीआय आयडीद्वारे परस्पर इतर बँक खात्यात पैसे वळवून लगेच एटीएममधून काढले जातात. आराेपी वेगवेगळे माेबाइल क्रमांक वापरत असल्याने त्यांचा शाेध घेणे पाेलिसांना अवघड बनत आहे. मात्र, पाेलिसांनी आता ओएलएक्सवरील फसवणुकीच्या जाहिराती ओळखून त्या ब्लाॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परिणामी फसवणुकीच्या प्रकारांत काही प्रमाणात घट हाेण्यास सुरुवात झाली आहे. सायबर पाेलिसांनी तक्रार अर्जांची छाननी करून वारंवार वापरले जाणारे पेटीएम खाते तसेच बँक खाते फ्रिज केलेले आहे. पेटीएम कंपनीशी यासंदर्भात संपर्क झाल्यानंतर १३०८ माेबाइल क्रमांकांची पेटीएम खाती बंद करण्यात आली आहेत, तर आराेपींची ७५ ब��क खाती फ्रिज करण्यात आलेली आहेत.\nपूर्ण गावेच ऑनलाइन फसवणुकीत\nपुणे पाेलिसांचे एक पथक आराेपींचा माग काढत राजस्थानमधील भरतपूर व अलवर या जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाेहोचले असता, पाेलिस येत असल्याचे दिसताच संशयित आराेपी गावातून पसार हाेतात किंवा पाेलिस गावात पाेहोचताच स्थानिकांचा प्रचंड विराेध त्यांना हाेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेताे. तर, हरियाणातील नुह जिल्हा आणि उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील देवसरार्इ भागात अशाच प्रकारे संशयित आराेपी ओएलएक्सवरून फसवणूक करत असून स्थानिक पाेलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकत नाही.\nअशी घ्यावी काळजी : वस्तूंची खातरजमा केल्याशिवाय खरेदीचे व्यवहार करू नका\nविक्री करणाऱ्याशी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर व वस्तू प्राप्त झाल्यानंतरच पैसे देणे\nवस्तू खरेदीकरिता आगाऊ रक्कम न देणे\nवस्तू विक्री करणाऱ्यांची भेट ठरलेल्या सार्वजनिक ठिकाणीच घ्या. ठिकाण बदलू नका\nप्रत्यक्ष वस्तू ज्या प्रकारे दाखवली त्याची खातरजमा करूनच किंमत द्या\nखरेदी/विक्री व्यवहाराशी संबंधित ओटीपी काेणासाेबत शेअर करू नका\nखरेदीदारास बँक खात्याची किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नका\nवाहन खरेदी करताना वाहनाची कागदपत्रे पडताळून व वाहन पाहूनच पैसे द्या\nफसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ पाेलिसांशी संपर्क साधा\nफसवणुकीच्या दर महिन्याला १५० तक्रारी\nसायबर गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, ओएलएक्सच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी यंदा माेठ्या प्रमाणात वाढलेल्या असून दर महिन्याला सरासरी १५० तक्रारी येत आहेत. मागील वर्षी ओएलएक्स फसवणुकीच्या केवळ २५० तक्रारी हाेत्या, परंतु यंदा त्यांचे प्रमाण एक हजारपेक्षा अधिक झाले आहे. आर्थिक फसवणुकीची रक्कम कमी आहे, पण फसवणूक हाेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. ओएलएक्सवर स्वत:हून पाेलिस दरराेज बनावट ६० ते ७० जाहिराती ब्लाॅक करत आहेत. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-08-02T07:14:01Z", "digest": "sha1:MHEFOWUY57PX6U5QHJOWXB3MG2K3PYL4", "length": 2860, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मलेशिया महिला हॉकी संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमलेशिया महिला हॉकी संघ\nमलेशिया महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये मलेशियाचे प्रतिनिधित्व करतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१७ रोजी ००:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SARPACHA-SOOD/2138.aspx", "date_download": "2021-08-02T06:13:49Z", "digest": "sha1:EVVDQBCOATLQEMHXJWUPMDGE7U7SVS5K", "length": 26262, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SUDHA MURTY | SARPACHA SOOD | THE SERPENTS REVENGE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n\"अर्जुनाची एकूण नावे किती यमाला शाप का मिळाला यमाला शाप का मिळाला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.\nअर्जुनाची एकूण नावे किती यमाला शाप का मिळाला यमाला शाप का मिळाला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळमाहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं. ...Read more\nसुधा मूर्ती, ह्यांचे हे १७५ पानांचे पुस्तक म्हणजे जणू संपूर्ण महाभारताचा सारांश म्हटला तरी अतिशोयक्ती ठरणार नाही. महाभारत सुरू होण्या पूर्वची पार्श्वभूमी, महाभारत मधील घटना आणि महाभारत समाप्ती नंतर घडलेल्या घटनाक्रम याच्याशी निगडित बरयाच लहान लहानगोष्टी ह्या पुस्तकामध्ये दिल्या गेल्या आहेत. विविध घटना कश्या प्रकारे निर्माण झाल्या, त्यामागील पार्श्वभूमी, वरदान, शाप त्यांचे परिणाम, विविध महानुभवांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे बरे वाईट परिणाम अश्या सर्व विषयांवर ह्या पुस्तका मध्ये गोष्ट स्वरूपात माहिती दिली गेली आहे. ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक लहान मुलं उत्साहाने गोष्टी स्वरूपात वाचू शकतील आणि प्रौढ माणसं हे पुस्तक वाचून महाभारत मधील घनाक्रम आणि इतर बरीच माहिती समजून घेऊ शकतील. ...Read more\n जगभरात ज्याची अजूनही पारायणं केली जातात अशी एक महागाथा. महाभारत जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा तेव्हा नवं काहीतरी गवसतं आणि महाभारत जेव्हा वाचून पूर्ण होतं तेव्हा काहीतरी राहून गेल्याची जाणीव मनात निर्माण होते हीच महाभारतची खरी गंमत आहे. महाभारतात इतक्या व्यक्तिरेखा आहेत, की प्रत्येक व्यक्तिरेखेवर स्वतंत्र पुस्तक लिहावं. लेखिका सुधा मूर्तींनी याच महाभारतातल्या निवडक आणि रंजक गोष्टी निवडून त्याचा संग्रह असणारं ‘सर्पाचा सूड’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलं आहे. इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात सुधा मूर्तींची लेखणी वाचकांना खिळवून ठेवते. व्यक्तिचित्र, प्रवासवर्णनपर, ललित साहित्यात सुधा मूर्तींचा हातखंडा आहेच. ‘सर्पाचा सूड’ वाचल्यानंतर पौराणिक विषयातसुद्ध��� सुधा मूर्तींची सहज वावरणारी लेखणी प्रत्ययास येते. महाभारतातील काहीशा ज्ञात-अज्ञात गोष्टी ‘सर्पाचा सूड वाचून कळून येतात. काही जुन्या गोष्टी नव्याने कळतात, तर काही अनोख्या गोष्टींचा उलगडा लागतो. या पुस्तकाची खासियत अशी, की महाभारताचं विशेष असं पर्व न निवडता महाभारताआधी आणि महाभारतानंतर घडलेले काही प्रसंग वाचून आपल्याला थक्क व्हायला होतं. ‘स्त्री झालेला पुरुष’, ‘शापित देवता’, ‘परमेश्वराचा चेहरा’, ‘अर्जुनाची विविध नावे’, ‘शेवटचा पुत्र’, ‘अंतिम प्रवास’ यांसारखी महाभारताशी संबंधित अनेक छोटी मोठी प्रकरणे वाचक म्हणून आपल्याला खिळवून ठेवतात. प्रत्येक प्रकरणामध्ये असलेली समर्पक रेखाचित्रेसुद्धा काहीशी वेगळी आहेत. सुधा मूर्तींचं प्रत्येक पुस्तक हे त्यांच्या साध्या सोप्या आणि दर्जेदार लेखणीमुळे नेहमीच मनात घर करतं. म्हणूनच वैयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव ‘वाईज अॅण्ड अदरवाईज’मधून त्या वाचकांसाठी जिवंत करतात तर ‘सर्पाचा सूड’सारख्या पौराणिक कथासंग्रहातून त्या महाभारतातील वाचकांना माहीत असलेल्या गोष्टी नव्याने वाचकांसमोर घेऊन येतात. सुधा मूर्तींची अनेक पुस्तकं लीना सोहोनी यांनी मराठी वाचकांसाठी अनुवादित केली आहेत. ‘सर्पाचा सूड’सुद्धा लीना सोहोनी यांनी नेहमीच्या दर्जेदार मराठी शब्दसंपदेतून वाचकांच्या भेटीला आणलं आहे. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीची ओळख करून देणारं महाकाव्य म्हणजे ‘महाभारत’. ‘सर्पाचा सूड’चा अनुभव घेऊन महाभारतामधील काहीशा सर्वश्रृत नसलेल्या विस्मयकारी गोष्टी वाचकांना मंत्रमुग्ध करतील यात शंका नाही. -देवेंद्र जाधव ...Read more\nमहाभारत म्हणले की आपल्या डोऴयासमोर कौरव व पांडव वा त्यांचे युध्द आपल्या मना समोर येते. `सर्पाचा सुड` या पुस्तकात `सुधा मुर्ती `ह्यांनी महाभारतातील अनेक न वाचलेल्या कथा सांगितल्या आहेत. जसे की परिशिती राजाची कथा . अश्या अनेक कथा या पुस्तकात आहेत.\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. त���रुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीम��नातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/congress-minister-balasaheb-thorat-shivsena-mp-sanjay-raut-upa-chairperson-ncp-sharad-pawar.html", "date_download": "2021-08-02T06:56:41Z", "digest": "sha1:LJZINVVM66K2V2JMTP7IYTSPSJGUQM2Y", "length": 12735, "nlines": 190, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते नाराज झाले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासहित इतर नेत्यांनीही ही नाराजी जाहीरपणे उघड केली आहे. नाना पटोले यांनी तर संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का अशी विचारणा केली होती. यावर संजय राऊत यांनी राष्ट्रीय विषयावर राज्यातील नेत्यांनी बोलू नये असं प्रत्युत्तरदेखील दिलं. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होत असल्याचा टोला लगावला आहे.\n…त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही\n“युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसेच दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.\nअसं वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये\n“संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. असं वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये,” असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.\nसोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध\n“अशा वक्तव्यामुळे नाराजी होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून असं वक्तव्य करुन भेद निर्माण करण्याची काही गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.\nअशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही…\nशरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील भेटीच्या वृत्तावरही त्यांनी भाष्य केलं. “अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने देखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दामून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचं सांगितलं. त्यांना भेटायचं असतं तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असं मला वाटत नाही,” असं ते म्हणाले आहेत.\n“विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरु असतं,” असंही यावेळी ते म्हणाले.\nPrevious articleकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\nNext articleसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\nशरद पवारांनी मानले ठाकरे बंधूचे आभार,हे आहे कारण…\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/advocate-ujjaval-nikam-biopic-umesh-shukla-is-director-up-mhaa-493427.html", "date_download": "2021-08-02T06:45:34Z", "digest": "sha1:RGAFJRY3ZNKHUIFL77SB7BUN3UGTQFIO", "length": 6874, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कसाबसारख्या गुन्हेगारांवर शिक्षेचा फास आवळणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर येणार चित्रपट– News18 Lokmat", "raw_content": "\nकसाबसारख्या गुन्हेगारांवर शिक्षेचा फास आवळणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर येणार चित्रपट\nउज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येणार आहे. उमेश शुक्ला या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.\nउज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येणार आहे. उमेश शुक्ला या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.\nमुंबई, 03 नोव्हेंबर: गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा खटला, कसाबची फाशी कशी दिली गेली. हे सगळे न्यायालयीन खटले आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येणार आहे.स्वत: उज्ज्वल निकम यांनी या वृत्ताला होकार दर्शवला आहे. \"या कथेपासून आजच्या तरुणाईला प्रेरणा मिळावी\" अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश शुक्ला (Umesh Shukla) करणार आहेत. याआधी उमेश शुक्ला यांनी ओह माय गॉड’ आणि ‘102 नॉट आउट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. येत्या वर्षात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. \"ही फिल्म करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे\" अशी प्रतिक्रिया उमेश शुक्ला यांनी दिली आहे. उमेश शुक्ला म्हणाले, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावरील सिनेमा दिग्दर्शित करणार आहे.” आँख मिचोली या सिनेमाच्या फायनल एडिटिंगचं काम सध्या उमेश शुक्ला करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग पंजाब आणि स्विझर्लंडमध्ये करण्यात आलं आहे. या सिनेमामध्ये मृणाल ठाकूर, शर्मन जोशी, परेश रावल, दिव्या दत्ता, विजय राज, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमाचं नाव 'निकम' असं असणार आहे. तसंच सिनेमात मुख्य भूमिका कोण करणार याच्यावरही अद्याप शिक्कामोर्तब व्हायचा आहे. बॉम्बे फेबल्स आणि मेरी गो राऊंड यांनी या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भावेश मंडलिया यांनी या चित्रपटाची पटकथा लिहली आहे. पण हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना बरंच काही शिकवणारा असेल हे मात्र नक्की.\nकसाबसारख्या गुन्हेगारांवर शिक्षेचा फास आवळणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर येणार चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/akola-job-fair-2021/", "date_download": "2021-08-02T04:58:18Z", "digest": "sha1:277HNK75EHFUIT3AP7GCZA4GAFCW6EMU", "length": 9758, "nlines": 158, "source_domain": "mahabharti.in", "title": "Akola Rojgar Melava 2021 - अकोला ऑनलाईन रोजगार मेळावा 2021", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nAkola Job Fair 2021 | अकोला ऑनलाईन रोजगार मेळावा 2021\nAkola Job Fair 2021 | अकोला ऑनलाईन रोजगार मेळावा 2021\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nअकोला येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 21 ते 28 जून 2021 आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा ब��� हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)\nअर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी (Online Registration)\nराज्य – महाराष्ट् (Maharashtra)\nविभाग – अमरावती (Amravati)\nजिल्हा – अकोला (Akola)\nमेळाव्याची तारीख – 21 ते 28 जून 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T05:52:15Z", "digest": "sha1:HEWXWJ5X2D2ZZT33XAHKP43HXETUEAS6", "length": 2246, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रतिकलाकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरतिचित्रणात काम करणाऱ्या कलाकारांना रतिकलाकार (porn star) म्हणतात.\nLast edited on २९ जानेवारी २०१८, at १५:४९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१८ रोजी १५:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स ���ट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://tumchigosht.com/billy-milligan-multiple-personality-disorder/", "date_download": "2021-08-02T06:06:54Z", "digest": "sha1:Q56YUNFO7XVXC6WVCHECCMPL6J7ZFIT6", "length": 9046, "nlines": 83, "source_domain": "tumchigosht.com", "title": "अपरिचित सारखाच होता ‘हा’ माणूस; पण दोन नाही तर २४ लोक होती त्याच्या अंगात – Tumchi Gosht", "raw_content": "\nअपरिचित सारखाच होता ‘हा’ माणूस; पण दोन नाही तर २४ लोक होती त्याच्या अंगात\nअपरिचित सारखाच होता ‘हा’ माणूस; पण दोन नाही तर २४ लोक होती त्याच्या अंगात\nमाणसाचा मेंदू आजपर्यंत कोणाला समजलेला नाही. माणसाच्या मेंदु बाबत अनेक शास्त्रज्ञ आपले संशोधन मांडत असतात. अजुन पण मेंदूवर शास्त्रज्ञ संशोधन करत आहे.\nमाणसाच्या मेंदूशी जुळलेले अनेक आजार आहे. असाच एक मानसिक आजार आहे तो म्हणजे मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तुम्ही चियान विक्रमचा अपरिचीत तर पाहिलाच असेल. त्याच्यात अंबि, रेमो आणि अपरिचीत अशा तीन वेगवेगळ्या व्यक्ती त्याच्यात होत्या.\nअसे आपण आजार चित्रपटात बघतो. पण अमेरिकेत एक अशी व्यक्ती आहे, ज्या वक्तीमध्ये २४ वेगवेगळे व्यक्ती होते. अमेरिकेच्या ओहिओ स्थित बिली मिलीगन असे त्या वक्तीचे नाव.\nत्याचा जन्म १९५५ मध्ये झाला होता. त्याचे वडिल लहाणपणीच वारले होते. त्यामुळे बिलीची आई त्याला आणि त्याच्या इतर दोन भावंडांना घेऊन मियामी येथे आल्या. तिथे बिलीसह त्याच्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागायचा. त्यामुळे बिलीच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम व्हायचा.\nत्यामुळे त्याच्या मानसिकतेत यांचे गंभीर परिणाम होत गेले, ते इतके भयंकर होते की, १९७७ मध्ये बिली चार बलात्कार प्रकरणी तुरुंगात गेला होता. विशेष म्हणजे चारही स्त्रीयांनी दिलेले जबाब वेगवेगळे होते.\nएक महिलेने असे सांगितले की, तो एक लहान मुलगा होता. दुसरीने सांगितले तो एक जर्मन बोलणार माणूस होता. तर तिसरीने सांगितले तो एक लेस्बियन स्त्री होता.\nपोलिसांना हे ऐकून विचित्र वाटले पण जेव्हा त्यांनी फिंगरप्रिंट घेतले तेव्हा त्यांना बिलीचेच फिंगरप्रिंट मिळाले. त्यामुळे त्यांनी त्याला तुर���ंगाच्या आत टाकले. बिलीला याचे स्पष्टीकरण देता येत नव्हते. पोलिसांनी बिलीच्या इन्व्हेस्टीगेशनसाठी एक मानसशास्त्राची मदत घेतली.\nत्यासाठी त्याला मेंटल हेल्थ सेंटरमध्ये टाकण्यात आले, तेव्हा डॉक्टरांना कळले की, बिलीच्या मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. त्यामुळे तो बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष सुटला आणि पुढे त्याला उपचारासाठी डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यात आले.\nजेव्हा त्याच्यावर उपचार करण्यात आले तेव्हा त्याच्या अंगात असणाऱ्या २४ वेगवेगळ्या व्यक्ती समोर आल्या. त्यात चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे व्यक्ती होते. त्यात लहान मुले, उच्च शिक्षित, सराईत गुन्हेगार, लेस्बियन स्त्री, अशा वेगवेगळ्या लोकांची पर्सनॅलिटी त्याच्या अंगात होती.\n१९८८ मध्ये डॉक्टरांनी तो पूर्णपणे या आजारातून बरं झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर तो व्यवसायिक म्हणून राहू लागला होता. २०१४ मध्ये त्याचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्याच्या आतल्या एक चांगल्या पर्सनॅलिटीनेच त्याची या आजारातून बाहेर येण्यास मदत केली होती.\n उच्च शिक्षण घेऊन ‘हा’ तरुण करतोय कुंभार काम; कारण ऐकून कौतुक वाटेल\nलहानपणी ब्रेड विकणारा हा तरुण ‘असा’ झाला करोडोंची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक..\n पाचवेळा दहावी नापास झालेल्या पठ्ठ्याने घरी बसून तयार केली ३५ रिमोटवर…\n३ एकरात शेती करून हा पठ्ठ्या कमवतोय वर्षाला ५० लाख; एकदा वाचाच…\nएस शंकर: १९९३ पासून फक्त आणि फक्त हिट फिल्म देणारा दिग्दर्शक\nसाधा शिपाई ते भारताचा फेविकॉल मॅन, वाचा कोरोडोंची कंपनी उभी करणाऱ्या फेविकॉलच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/former-test-cricketer-farooq-engineers-scathing-criticism/", "date_download": "2021-08-02T06:41:32Z", "digest": "sha1:GJHWNEYSEOFLKCJDYDZVRZKSHT7KU7VQ", "length": 12756, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंग्लंडचे खेळाडू भारतासमोर लोटांगण घालतात – Dainik Prabhat", "raw_content": "\nइंग्लंडचे खेळाडू भारतासमोर लोटांगण घालतात\nमाजी कसोटीपटू फारुख इंजिनिअर यांची जळजळीत टीका...\nमुंबई – वर्णद्वेषी टीका केल्या प्रकरणी इंग्लंडचा क्रिकेटपटू ओली रॉबिन्सनवर इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने केलेली कारवाई मागे घ्यावी असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले होते. त्यावर आगपाखड करताना भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी जळजळीत टीका केली आहे.\nइंग्लंडच्या खेळाडूंकडे कोणाकडेही नितिमत्ता उरलेली नाही. वर्णद्वेषासारख्या गंभीर प्रकरणात एखाद्या खेळाडूवर कारवाई झाली आहे व त्यांचे पंतप्रधानच त्याच्यासाठी आवाहन करत आहेत हेच अत्यंत संतापजनक आहे. भारतीय खेळाडू तसेच भारताबाबत पराकोटीचा द्वेष करायचा व आयपीएल स्पर्धेत मिळत असलेल्या पैशांसाठी भारतासमोरच लोटांगण घायालचे हीच त्यांची स्वार्थी वृत्ती आहे, अशा शब्दात इंजिनिअर यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना तसेच त्यांच्या क्रिकेट मंडळाला झोडपले आहे.\nकाही वर्षांपूर्वी केलेल्या वर्णद्वेषी ट्विटमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला त्यांच्या मंडळाने निलंबित केल्याने वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रॉबिन्सनचे निलंबन चुकीचे होते, असे सांगितले. याच विधानाचा समाचार इंजिनियर यांनी घेतना खेदही व्यक्त केला आहे.\nमी वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान जॉन्सन यांचे मत वाचले. पंतप्रधानांनी अशा घटनेवर मत व्यक्त करणेच मुळात चूक आहे. इंग्लंड मंडळाने त्याला निलंबित करून योग्य कारवाई केली आहे. त्याने खूपच संतापजनक चूक केली असून त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर खेळाडूंसाठी हे एक उदाहरणच ठरेल, असेही ते म्हणाले.\nइंजिनियर बऱ्याच वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनाही वर्णद्वेषाचे बरेच अनुभव आले आहेत. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना वर्णद्वेषाचा सामना कसा केला याचाही उलगडा त्यांनी केला. 1960च्या दशकाच्या ते लॅंकेशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळले.\nजेव्हा मी इथे काऊंटी क्रिकेट खेळायला आलो तेव्हा लोक माझ्याकडे भारतातून आलेला व्यक्ती म्हणून वेगळ्या नजरेने पाहायचे. मला लक्ष्य केले गेले कारण मी भारतातून आलो होतो. माझे इंग्रजी त्यांच्यापेक्षा चांगले आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा माझ्यावर वर्णद्वेषी टीका केली तेव्हा त्यांना जशास तसे उत्तर दिले. एवढेच नव्हे, तर मी माझ्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणामुळे स्वत: ला सिद्ध केले. मी देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम केले आणि याचा मला अभिमान आहे. मात्र, आजच्या काळातही त्यांचे खेळाडू असे भाष्य करत असतील तर कठोर कारवाई झालीच पाहीजे. त्यांच्या खेळाडूंकडे केवळ स्वार्थ आहे. बीसीसीआयने जेव्हापासून ���यपीएल स्पर्धा सुरू केली तेव्हा केवळ पैसा मिळतो म्हणून त्यांचे खेळाडू लोटांगण घालत असल्याचे संपूर्ण जगाने पाहीले आहे.\nआयपीएल सुरू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू भारतीयांबाबत तोल संभाळून बोलताना दिसले. केवळ बक्कळ पैसा मिळतो म्हणून त्यांनी बीसीसीआयसमोर तसेच भारतासमोर लोटांगण घालणे सुरू केले आहे. भारतात मालिका खेळली किंवा आयपीएल स्पर्धेत खेळाडूंना संधी मिळाली तर अन्य मालिकांपेक्षा प्रचंड पैसा मिळतो. त्यामुळे प्रसंगी आपला स्वाभीमानही ते गहाण टाकताना अनेकांनी पाहिले आहे, अशी खरमरीत टीकाही इंजिनिअर यांनी केली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभा निवडणुका 25 जुलैला\nमलाला युसुफजाईला धमकावल्याप्रकरणी मौलवीला अटक\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nसात टाके पडूनही सतीशने दिली तुल्यबळ लढत सामना गमावला, पण मने जिंकली\nपुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत तब्बल 49 वर्षांनंतर गतवैभव मिळणार\n#SLvIND : नवोदितांनी संधी दवडली – द्रविड\nसमालोचक हर्षा भोगलेंची टीका\nTokyo Olympics : जोकोवीचचे गोल्डन ग्रॅंडस्लॅमचे स्वप्न भंगले\nTokyo Olympics : अखेर महिला हॉकी संघाला विजय गवसला\nTokyo Olympics : पुरुष हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/dangers-cables-smart-city-153187", "date_download": "2021-08-02T07:17:57Z", "digest": "sha1:ZY24B3F62I7OMMEZPRPBRLS5DGECYE5B", "length": 4712, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्मार्ट सिटी'त 'केबलस्'चा लटकता धोका", "raw_content": "\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nस्मार्ट सिटी'त 'केबलस्'चा लटकता धोका\nपुणे : पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी म्हणुन मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. या स्मार्ट शहरात भुमिगत केबल नेटवर्क असू शकत नाही का पुणे विद्यापीठाच्या चौकातील पुलावरुन बऱ्याच केबलस् लटकताना दिसतात. यांना धक्का लागल्या मोठा धोका असतो. यामुळे पुल आणि परिसराचे चित्र अशोभनिय दिसते. महापालिकेने याकडे लक्ष देवून हे 'केबलस्'चे जाळे हटवावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/DHYAN-SUTRA/271.aspx", "date_download": "2021-08-02T05:23:36Z", "digest": "sha1:OTUFY6A7MWZDZNXCAH375SZKT7D7TMQ3", "length": 39400, "nlines": 189, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DHYAN SUTRA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमहाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न वातावरणामध्ये ओशोंनी संचालित केलेल्या ध्यानशिबिरामधल्या प्रवचनांचं तसंच ध्यानाच्या प्रयोगांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. शरीर, विचार आणि भावना यांच्या एकेका पापुद्र्यांनी पेशीपेशींना विलीन करण्याची अद्भुत कला समजवताना ओशो आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य, तसंच संतुलनाकडे घेऊन जातात. पुस्तकातील अन्य विषय कामशक्तीचा सर्जनशील उपयोग कसा करावा क्रोध म्हणजे काय अहंकाराला कोणत्या शक्तीमध्ये बदलता येईल वैज्ञानिक युगात अध्यात्माचं स्थान काय\nपरमात्म्याच्या प्राप्तीची ओढ खरोखरच उत्कट असेल तर ध्यान हे सर्वाधिक प्रभावी माध्यम... ध्यानसूत्र या पुस्तकातील नऊ प्रवचने ओशोंच्या ध्यानविषयक तंत्राचा एक छोटेखानी अभ्यासक्रम सादर करतात. ध्यानाची साधना करणे हा जीवन सफल करण्याचा एकमेव मार्ग आहे असे प्तिपादन ते करतात. आपल्या जीवनाचे आमूलाग्र रूपांतर करण्यासाठी कुठलाही धर्म व त्याचे कर्मकांड पाळण्याची जरुरी नाही. परमात्म्याच्या प्राप्तीची आस जर तीव्र असेल, सत्याचा साक्षात्कार व्हावा असे वाटत असेल, जीवनात संपूर्ण शांतीचा प्रत्यय यावा अशी आकांक्षा असेल तर त्यासाठी ध्यानाचे माध्यम सर्वाधिक फलदायी ठरेल. ``माणसाच्या चेतनेचा आणि आत्म्याचा जो अणू असतो त्याचा जर विस्फोट होऊ शकला तर ज्या शक्तीचा व ऊर्जेचा जन्म होतो, त्याचंच नाव परमात्मा. आपल्याच विस्फोटातून आपल्याच विकासातून ज्या ऊर्जेला वा शक्तीला आपण जन्म देतो, त्या शक्तीचा अनुभव म्हणजेच परमात्मा. त्याची तृष्णा जागी व्हायला हवी. ती तीव्र व्हायला हवी. ती तृष्णा नसेल तर परमात्मा प्राप्त होणार नाही. ती तृष्णा आपल्या अंतरंगात हवी, सत्य-शांती-आनंद मिळवण्याची अभिलाषा हवी. ही तृष्णा-अभिलाषा आपल्या आत आपण शोधून उत्कट पातळीवर न्यायला हवी. आपल्या अंतर्यामी ही तृष्णा असेल तर ती भागवण्याचा मार्ग नक्की सापडेल. ती तृष्णाच नसेल तर सामान्य जीवन तेवढे चालू राहील. ती तृष्णा भागवण्याचा संकल्प आपण आशावादी वृत्तीने केला तर नक्की यश लाभेल. ती तृष्णा जागृत करायचे आवाहन ओशो करतात आणि तेही आशावादी वृत्तीने. ही तृष्णा आहे हे एकदा स्वतःलाच जाणवले, पटले की पुढची वाटचाल सुरू होते. त्या वाटेवर मार्गदर्शक म्हणून ओशो स्वतः बरोबर येतात. प्रत्येक टप्प्यावर ते आपले अनुभवसिद्ध तंत्र विशद करून सांगतात. पुन्हा बजावतात, ``निराशेच्या भावनेने या प्रयत्नाकडे पाहू नका. निराशा म्हणजे स्वतःचा सगळ्यात मोठा अपमान. आपण निश्चित यश मिळवू. या आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली तर खरोखर आपले ईप्सित नक्की साध्य होईल.`` तीन दिवसांचे हे ध्यान शिबिर. त्यात एकूण नऊ प्रवचनांद्वारे ध्यान प्रक्रियेचे रहस्य ओशो उलगडून दाखवतात. या तीन दिवसांत जास्तीत जास्त मौन बाळगावे. बोलण्यातील शक्तीचा उपयोग साधनेत होऊ शकतो. एकांताचीही थोडी साधना या ध्यान प्रक्रियेला पोषक ठरते. निसर्गाच्या सान्निध्यात, बाह्य संभाषण बंद केल्यावर आपल्या आंतरिक चेतनेचा आवाज आपल्या कानावर येण्यास आरंभ होईल. साधनेचे जीवन हे एकट्याचे असते, समूहात ध्यान करीत असलो तरी ध्यान वैयक्तिक असते. ध्यान, समाधी हा अंतर्प्रवेशाचा प्रयोग आहे. त्यासाठी प्रथम संकल्प सोडायला हवा. पूर्ण मनानं– मला शांत व्हायचं आहे, मला ध्यान प्राप्त करायचं आहे, असा संकल्प करा. दृढपणे संकल्प दृढ करण्याचा उपाय म्हणून ओशो एक तंत्र विशद करतात. ``सगळ्यात आधी हळूहळू पूर्ण श्वास आत घ्या. सगळ्या प्राणांमध्ये, फुप्फुसामध्ये घेता येईल तेवढा श्वास भरून घ्या. श्वास पूर्ण करल्यावर ``मी संकल्प करतो की मी ध्यानात प्रवेश करीनच.`` असा विचार मनात घोळवत राहा. या वाक्याचा पुनरुच्चार करीत राहा. ही एक अद्भुत प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या अचेतन भागांमध्ये संकल्पाचा प्रवेश होईल असे ते म्हणतात. हा संकल्प प्रथम पाच वेळा करा. रोज झोपतानाही तो पुन्हा करा. (१७) माणसाची सगळ्यात मोठी कृती स्वतः माणूस आहे. माणसाची सगळ्यात मोठी निर्मिती म्हणजे स्वतःची निर्मिती. परमजीवन किंवा परमात्मा किंवा आत्मा किंवा सत्य प्राप्त करण्यासाठी सचेतन लक्ष्याची तहान हवी. ती तहान भागवण्यासाठी चिंतन मनन हवं. जे काही घडतंय ते डोळे उघडे ठेवून चारी बाजूंनी बघा. त्या घडण्यातून चिंतन-मनन होईल; तहान जागी होईल. त्याचबरोबर साधनेचं केंद्र किंवा साधनेचं शरीर व आत्मा हेही हवे. साधना-साधनेचं केंद्र व साधनेचा परिणाम. साधनेची भूमिका, साधना आणि साधनेची सिद्धी. साधनेचा परीघ म्हणजे तुमचं शरीर. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं परीघही शरीर हेच. शरीर हे केवळ साधन आहे. पण शरीर हे अद्भुत साधन आहे. एक यंत्र आहे. साधनेचा आरंभ शरीरापासून होणं आवश्यक आहे. कारण हे यंत्र व्यवस्थित केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. म्हणून पहिलं पाऊल– शरीरशुद्धी. शरीर शुद्ध होईल तेवढं अंतरंगाच्या प्रवेशात सहभागी होईल. शरीरशुद्धीचा अर्थ असा की शरीराच्या यंत्रणेत अडथळा आणणाऱ्या ग्रंथी आणि मनोगंड असता कामा नयेत. शरीरशुद्धीसाठी सगळ्या योगांनी, सगळ्या धर्मांनी अनेक प्रयोग केले आहेत. शरीरात ग्रंथी निर्माण होता कामा नयेत. हे शरीरशुद्धीचं पहिलं पाऊल. मनाचं कंपन जेवढं कमी होऊ लागेल तेवढं शरीर स्थिर वाटू लागेल. शरीरशुद्धीचं पहिलं पाऊल म्हणजे शरीराच्या ग्रंथींचं विसर्जन. (२८) साधनेची ही प्राथमिक पायरी होय. आपल्या शरीरातील शक्ती आणि ऊर्जा यांचा सृजनात्मक उपयोग करणं हा स्वर्गाचा मार्ग आहे. त्यांचा नाश करणं हा नरकाचा मार्ग आहे. (३३) सृजनात्मक कामांतून आनंद मिळतो. एकदा बिंदू निवडून सृजन करा. चित्रे काढा, कविता लिहा, मूर्ती बनवा. सृजनात काही घ्यायचं द्यायचं नसतं. फक्त करायचं असतं. त्यात आनंद असतो. (३८) शरीर आणि मन दोन्ही संयुक्त आहेत. शरीरावर जे होईल ते मनावर होते. सम्यक आहार, सम्यक व्यायाम आणि सम्यक विश्राम याद्वारे स्वास्थ्य लाभते. शरीरशुद्धी, विचारशुद्धी आणि भावशुद्धी हे ध्यानाचे पहिले तीन टप्पे आहे. शरीरशून्यता, विचारशून्यत�� आणि भावशून्यता हे ध्यानाचे दुसरे तीन टप्पे आहेत. श्वास पूर्णपणे आत घ्या. फुप्फुसं पूर्ण भरून घ्या. श्वास रोखणं शक्य होईल तोवर रोखून धरा. योगात पूरक, कुंभक व रेचक असे या प्रक्रियेला म्हटले आहे. (४३) त्याच वेळी संकल्प करीत राहा. तो संकल्प आपल्या पूर्ण अंतःकरणातल्या चेतन मनापर्यंत प्रविष्ट होईल. त्यातूनच संकल्पानंतरची आशा, आनंद, विश्वासाची भावना जागी होईल. आपल्या शरीराला स्वास्थ्याची, आनंदाची, भावना जाणवेल. शरीराचा कण न् कण प्रफुल्लित झाल्याचा आनंद वाटेल. हा शांतीचा, आनंदाचा अनुभव चोवीस तास कसा टिकवून ठेवायचा याचे दोन मार्ग ओशो सांगतात. १) ध्यानात अनुभवलेल्या चित्तवृत्तीचं सतत स्मरण करायचं. २) रात्री झोपतानाही संकल्प प्रगाढ करीत राहायचे. चोवीस तास त्यायोगे सतत अंतःस्मरण होत राहील. (४६) आपल्या चित्ताची स्थिती आपण जशी टिकवून धरू तसं हे जग होत जातं. हा एक चमत्कारच आहे. आपण प्रेमानं भरून गेलो तर सगळीकडे प्रेमच प्रेम भरलेलं दिसतं. ज्यांचं स्मरण कराल त्या घटना वाढत राहतात. ध्यानातला जो अनुभव असेल– थोडासा प्रकाश, थोडीशी शांती, थोडीशी आशा– त्यांचं स्मरण ठेवा. त्या वाढत राहतील. प्रेम करायला शिका. याच प्रवचनात ओशो सेक्स व प्रेम यांचं स्वरूप उलगडून दाखवतात. प्रेमामुळं सेक्सचं परिवर्तन होतं. सृजनशील होतं. सेक्स ही सृजनात्मक शक्ती व्हायला हवी. (५५) जगात जेवढे महापुरुष झाले ते सर्व अत्यंत सेक्स्चुअॅलिस्ट होते. अतिकामुक होते. पण त्या कामुकतेचं रूपांतर शक्तीत झालं की स्थिती बदलते. (६७) शरीरशुद्धी, विचारशुद्धी व भावनाशुद्धी या तिन्ही गोष्टी साधल्या तर जीवनाचा नव जन्म होतो.(६८) ही बाह्यसाधना होय. अंतरंग साधना म्हणजे भाव, शरीर व विचार यांना शून्यावस्थेत नेणे. शरीर नाही, विचार नाही, भाव नाही अशा अवस्थेत प्रवेश करणे.(६९) परमात्म्याचा साक्षात्कार होणं हा शब्दप्रयोग ओशोंना मान्य नाही. परमात्म्याशी मीलन होतं असं ते मानतात. एका बाजूला तुम्ही, दुसऱ्या बाजूला परमात्मा– असा हा प्रकार नसतो. तुम्ही सगळ्या सत्तेत लीन होता. थेंब समुद्रात मिसळतो. त्याक्षणी जो अनुभव येतो तो अनुभव परमात्म्याचा असतो.(११२) तपश्चर्या म्हणजे काय हे सांगताना ओशो म्हणतात, तपश्चर्या म्हणजे आत्महत्या नाही`. मृत्यू नाही. तपश्चर्या पूर्ण जीवनाच्या प्राप्तीसाठी असते. तपश्चर्या म्हणजे पलायन नाही तर ट्रॅन्सफॉर्मेशन. (अवस्थांतरण). तपश्चर्या म्हणजे त्याग नाही तर समपरिवर्तन.(१२१) तपश्चर्या म्हणजे कष्ट नव्हे, आत्मपीडा नव्हे, शरीरदमन नव्हे. तपश्चर्या ही काही मिळवण्यासाठी नसते. ती लोभाचं रूप प्रलोभन म्हणून समोर येता कामा नये. शरीरातील मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, आज्ञा आणि सहस्रार या पाच चक्रांवर ध्यान केंद्रित करून त्यांना सूचना देऊन ते अवयव शिथिल करा. त्यायोगे भाव आणि विचार शून्य होतील, मन शून्य होईल. हा ध्यानाचा प्रयोग करण्याची कृतीही शिबिरात रोज आवश्यक असते. भावाची शून्यता उसळी घेते तेव्हा सत्य उपलब्ध होते. सत्य पूर्ण मिळते. समग्र मिळते. परमात्म्याचा अनुभव हा अखंड असतो. पण त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग हा खूप खंडांमध्ये विभागलेला असतो. त्यासाठी टप्प्याटप्प्यातं जाणे भाग पडते. सत्य हे शब्दांमध्ये सांगता येत नाही. मानवी वाणीला अजून ते सांगणं शक्य झालेलं नाही. भाषा पुरेशी विकसित झाली तर कदाचित ते सांगता येईल. सत्य सांगता येत नाही. ते जाणता येतं. अनुभवता येतं. सत्याचा अनुभव नेहमी वैयक्तिक असतो. ओशो रजनीश यांच्या या प्रवचनातून त्यांच्या ध्यानधारणेच्या तंत्राची सूत्ररूप कल्पना येते. १.\tप्रथम साधनेच्या, ध्यानाची उत्कटतम तृष्णा निर्माण होणे. संकल्प करणे. २.\tसाधनेची पहिली शिडी म्हणजे व्यक्तीचं शरीर. त्याच्या शुद्धीची गरज. शरीर ग्रंथीमुक्त करणं वासनाविकारांचे गंड दूर करणे. ३.\tचित्शक्तीचे रूपांतर सृजनात्मक क्रियेत करणे. ४.\tविचारशुद्धी करणे. जो जसा विचार करतो, तसा तो होतो. म्हणून विचारांची दिशा शुद्ध झाली की तुमच्या अचार-उच्चारात फरक पडेल. ५.\tभावशुद्धीची कला आत्मसात करणे. भावविश्वात परिवर्तन झाल्याशिवाय विचार विश्वातील विचारांनी क्रांती होत नाही. भावाच्या चार अवस्था. ६.\tसम्यक् रूपांतर, तपश्चर्या, उपवास, राग-विराग-वीतराग. ७.\tशुद्धी आणि शून्यता यातून लाभणारी समाधी सिद्धी. ८.\tसमाधीचे रहस्य प्राप्त झाल्यावरची अवस्था. ९.\tएकावेळी एकच पाऊल उचलण्याचे आमंत्रण. या प्रवचनात अनेक मार्मिक दृष्टान्त-कथा विखुरलेल्या आहेत. भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू खिस्त, महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस इ. इ. त्या सर्व कथांमधूनही आपल्या श्रोत्यांना व वाचकांना ओशो नव्या जाणिवांचे भान घडवतात. एक कथा येथे देतो. ती व��चकांना अंतर्मुख करील. एक आंधळा आणि त्याचा एक मित्र प्रवास करीत असतात. वाळवंटात एके रात्री कडक थंडीत तो आंधळा काठी म्हणून चुकून एक थंडीने गारठून कडक झालेला साप हाती घेतो. आपल्या नेहमीच्या काठीपेक्षा गुळगुळीत मऊ काठी मिळाली म्हणून तो देवाचे आभार मानतो. त्याच काठीने मित्राला ढोसून तो सकाळी झोपेतून उठवतो. मित्र साप पाहून घाबरतो, ``अरे, हा साप तू हातात का धरला आहेस हे सांगताना ओशो म्हणतात, तपश्चर्या म्हणजे आत्महत्या नाही`. मृत्यू नाही. तपश्चर्या पूर्ण जीवनाच्या प्राप्तीसाठी असते. तपश्चर्या म्हणजे पलायन नाही तर ट्रॅन्सफॉर्मेशन. (अवस्थांतरण). तपश्चर्या म्हणजे त्याग नाही तर समपरिवर्तन.(१२१) तपश्चर्या म्हणजे कष्ट नव्हे, आत्मपीडा नव्हे, शरीरदमन नव्हे. तपश्चर्या ही काही मिळवण्यासाठी नसते. ती लोभाचं रूप प्रलोभन म्हणून समोर येता कामा नये. शरीरातील मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, आज्ञा आणि सहस्रार या पाच चक्रांवर ध्यान केंद्रित करून त्यांना सूचना देऊन ते अवयव शिथिल करा. त्यायोगे भाव आणि विचार शून्य होतील, मन शून्य होईल. हा ध्यानाचा प्रयोग करण्याची कृतीही शिबिरात रोज आवश्यक असते. भावाची शून्यता उसळी घेते तेव्हा सत्य उपलब्ध होते. सत्य पूर्ण मिळते. समग्र मिळते. परमात्म्याचा अनुभव हा अखंड असतो. पण त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग हा खूप खंडांमध्ये विभागलेला असतो. त्यासाठी टप्प्याटप्प्यातं जाणे भाग पडते. सत्य हे शब्दांमध्ये सांगता येत नाही. मानवी वाणीला अजून ते सांगणं शक्य झालेलं नाही. भाषा पुरेशी विकसित झाली तर कदाचित ते सांगता येईल. सत्य सांगता येत नाही. ते जाणता येतं. अनुभवता येतं. सत्याचा अनुभव नेहमी वैयक्तिक असतो. ओशो रजनीश यांच्या या प्रवचनातून त्यांच्या ध्यानधारणेच्या तंत्राची सूत्ररूप कल्पना येते. १.\tप्रथम साधनेच्या, ध्यानाची उत्कटतम तृष्णा निर्माण होणे. संकल्प करणे. २.\tसाधनेची पहिली शिडी म्हणजे व्यक्तीचं शरीर. त्याच्या शुद्धीची गरज. शरीर ग्रंथीमुक्त करणं वासनाविकारांचे गंड दूर करणे. ३.\tचित्शक्तीचे रूपांतर सृजनात्मक क्रियेत करणे. ४.\tविचारशुद्धी करणे. जो जसा विचार करतो, तसा तो होतो. म्हणून विचारांची दिशा शुद्ध झाली की तुमच्या अचार-उच्चारात फरक पडेल. ५.\tभावशुद्धीची कला आत्मसात करणे. भावविश्वात परिवर्तन झाल्याशिवाय विचार विश्वा��ील विचारांनी क्रांती होत नाही. भावाच्या चार अवस्था. ६.\tसम्यक् रूपांतर, तपश्चर्या, उपवास, राग-विराग-वीतराग. ७.\tशुद्धी आणि शून्यता यातून लाभणारी समाधी सिद्धी. ८.\tसमाधीचे रहस्य प्राप्त झाल्यावरची अवस्था. ९.\tएकावेळी एकच पाऊल उचलण्याचे आमंत्रण. या प्रवचनात अनेक मार्मिक दृष्टान्त-कथा विखुरलेल्या आहेत. भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू खिस्त, महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस इ. इ. त्या सर्व कथांमधूनही आपल्या श्रोत्यांना व वाचकांना ओशो नव्या जाणिवांचे भान घडवतात. एक कथा येथे देतो. ती वाचकांना अंतर्मुख करील. एक आंधळा आणि त्याचा एक मित्र प्रवास करीत असतात. वाळवंटात एके रात्री कडक थंडीत तो आंधळा काठी म्हणून चुकून एक थंडीने गारठून कडक झालेला साप हाती घेतो. आपल्या नेहमीच्या काठीपेक्षा गुळगुळीत मऊ काठी मिळाली म्हणून तो देवाचे आभार मानतो. त्याच काठीने मित्राला ढोसून तो सकाळी झोपेतून उठवतो. मित्र साप पाहून घाबरतो, ``अरे, हा साप तू हातात का धरला आहेस टाकून दे. चावेल तुला.`` पण आंधळा म्हणतो, ``काहीतरीच काय सांगतोस टाकून दे. चावेल तुला.`` पण आंधळा म्हणतो, ``काहीतरीच काय सांगतोस मी आंधळा आहे. अडाणी नाही.`` मित्र म्हणतो, ``अरे तो खरोखरच साप आहे.`` थोड्या वेळाने सूर्य वर आल्यावर उन्हाने सापाचा ताठरपणा संपून तो तरतरीत होतो आणि त्या आंधळ्याला खरोखर चावतो. ओशो म्हणतात, ``मी ज्या दुःखाची गोष्ट तुमच्यापाशी करतोय ते तेच दुःख आहे, जे त्या दिवशी सकाळी त्या डोळस माणसाला आपल्या अंध मित्राबद्दल वाटलं. मला चारी बाजूंना जे लोक दिसतात ते काठी समजून हातात साप धरून चाललेले दिसतात. मी त्यांना ते सांगू गेलो तर ते म्हणतील, मी असूयेपोटी बोलतोय. म्हणून मी हळूहळू समजावण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जे पकडलंय ते चुकीचं आहे. आणखी पकडता येण्यासारखी चांगली काठी आहे आनंद, सत्य... आपण चुकीचं जगतोय हे लक्षात आलं तरच तुमच्यात नवी तहान निर्माण होईल.`` ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्र��ास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरह���णीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_46.html", "date_download": "2021-08-02T06:06:24Z", "digest": "sha1:M4WNN2ITJV3G2TQGOTGD7VSRYEONBXOV", "length": 3170, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "गंडा ऑनलाइन | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ७:४७ PM 0 comment\nकाळजात आरपार बसु शकते\nतर कधी भावनेच्य�� भरामध्ये\nभोळं मन सहज फसु शकते\nअनोळखी मैत्रीचा कधी कधी\nविपरित परिणाम होऊ शकतो\nअन् सोशियल मिडीया वरून\nगंडाही घातला जाऊ शकतो\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/armed-robbery-at-a-grocery-traders-house-in-terkheda-10-lakh-was-looted-127911614.html", "date_download": "2021-08-02T07:12:41Z", "digest": "sha1:AUST2B7RAFVLPYPO7VCWBFM5GFEJEK7Q", "length": 8523, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Armed robbery at a grocery trader's house in Terkheda; 10 lakh was looted | तेरखेड्यात किराणा व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा; 10 लाखांचा ऐवज लुटला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदहशत:तेरखेड्यात किराणा व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा; 10 लाखांचा ऐवज लुटला\nवाशी तालुक्यातील तेरखेडा येथे गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी व्यावसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ९ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे एका व्यापाऱ्याच्या भावजयीला चार जण गेटमधून येत असल्याचे दिसल्याने त्यांनी दिराला आवाज दिला. दिराने पाहुणे समजून दार उघडल्याने दराेडेखाेरांचे काम आणखीच साेपे झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पोलिस अधीक्षकांना संतप्त ग्रामस्थांनी सतत घडत असलेल्या चाेरी व दराेड्यांच्या घटनांबद्दल जाब विचारत नाराजी व्यक्त केली.\nतेरखेडा येथील कापड व किराणा दुकानदार शंकर मुरलीधर वराळे (६५) हे पत्नी, सून, भावजई व दोन नातवंडे यांच्यासह राहतात. बुधवारी त्यांची सून व दोन्ही नातवंडे गावाला गेले होते. यामुळे घरामध्ये शंकर वराळे, त्यांची पत्नी पार्वतीबाई व भावजई विमल असे तिघेच होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास वराळे यांच्या भावजई विमल यांना जाग आली. या वेळी त्यांनी बाहेरील गेटमधून कोणीतरी आत येत असल्याचे दिसल्याने त्यांनी शंकर वराळे यांना आवाज दिला. वराळे यांनी दरवाजा उघडला असता समोरून आलेल्या अज्ञात चार दरोडेखोरांनी चाकू, लोखंडी सळई, कोयता आदीचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. त्यानंतर महिलांच्या अंगावरील व कपाटातील, सोन्याचे गंठण, मोहन माळ, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याचे कडे, बोरमाळ असे ४ लाख ६२ हजार किंमतीचे दागिने, रोख ४ लाख ७० हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण ९ लाख ९५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यानंतर चोरट्यांनी आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. परंतु, घरातील व्यक्ती जागे झाल्याने त्यांनी तेथून पळ काढला. प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तेरखेडा व परिसरामध्ये सातत्याने चोऱ्यांचे प्रकार घडत असून त्याचा तपासही लागत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथक, ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.\nनागरिकांनी एसपींना विचारला जाब\nवारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे तेरखेडा ग्रामस्थ संतप्त आहेत. तेरखेडा येथील फर्निचर, फटाके यांच्यासह अनेक उद्योगांचा जिल्ह्यासह महाराष्ट्रात नावलौकिक आहे. तेरखेडा व परिसरातील गावामध्ये मागील काही महिन्यांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या घटनांचा तपासही लागत नसल्याने पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, दरोड्याच्या घटनेनंतर भेट देण्यासाठी आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांना नागरिकांकडून या घटना रोखता येऊ शकत नाहीत का झालेल्या घटनांचा तपास अद्याप का लागत नाही, असे प्रश्न विचारून येरमाळा पोलिसांबद्दलही नाराजी व्यक्त केली. यावेळी रोशन यांनी घडलेल्या सर्व घटनांतील आरोपी एकच आहेत की वेगवेगळे या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगत लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/maha-jyoti-nagpur-bharti/", "date_download": "2021-08-02T05:50:47Z", "digest": "sha1:RBWQRVEFUS5P7JZDF35A7E2XOVE3JK45", "length": 9656, "nlines": 140, "source_domain": "mahabharti.in", "title": "Maha Jyoti Nagpur Bharti 2021 - नवीन जाहिरात प्रकशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर भरती 2021\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्��ोती), नागपूर भरती 2021\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे व्हिडिओ संपादक, शिक्षक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 27 जुलै 2021 आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – व्हिडिओ संपादक, शिक्षक\nपद संख्या – 03 जागा\nनोकरी ठिकाण – पुणे\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nनोकरी ठिकाण – नागपूर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ नागपूर – 440022\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 & 27 जुलै 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्ष���त.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mazespandan.com/whatsapp-image-2021-04-13-at-10-26-22-am/", "date_download": "2021-08-02T06:51:01Z", "digest": "sha1:R6AKOWVG6DLBBY5JOARMJLWKK5R7OVOA", "length": 5333, "nlines": 143, "source_domain": "mazespandan.com", "title": "WhatsApp Image 2021-04-13 at 10.26.22 AM – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1045345", "date_download": "2021-08-02T05:48:25Z", "digest": "sha1:6MBXHEDZYCTSUTPJALDV6VGEJK7MLXGC", "length": 2371, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ३०० चे दशक (संपादन)\n२३:०७, ३० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n३३ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n२३:१७, २७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:Thể loại:Thập niên 300)\n२३:०७, ३० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sci-tech/android-phone-connect-key-board-50731", "date_download": "2021-08-02T05:05:22Z", "digest": "sha1:7K5XDJHNZLEY54YT3CVOKYJSMDTZ7Y3I", "length": 5827, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अँड्रॉईड फोनला जोडा की-बोर्ड", "raw_content": "\nअँड्रॉईड फोनला जोडा की-बोर्ड\nमोबाईल फोनवर टायपिंग करण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. परंतु तरीही मोबाईलवर खूप वेगाने टायपिंग करता येत नाही. फोनवर जलद गतीने ऑपरेटिंग करण्यासाठी की-बोर्ड जोडता आला तर किती बरे होईल, असा विचार सर्वांच्याच मनात येऊन जातो. आता ते शक्य झाले आहे.\nअँड्रॉईड फोन कमी जाडीचे असतात. त्यामुळे या फ���नच्या पोर्टचा वापर यूएसबी पोर्टसारखा करता येत नाही. त्यामुळे आपला फोन यूएसबी पोर्ट म्हणून वापरण्यासाठी एका ऍडॅप्टरची गरज असते. या ऍडॅप्टरला \"ओटीजी' किंवा \"यूएसबी ऑन द गो' असे म्हटले जाते.\nओटीजीची एक बाजू मायक्रो यूएसबी असते आणि दुसऱ्या बाजूला यूएसबी पोर्ट. मायक्रो यूएसबी आपल्या फोनच्या चार्जिंग स्लॉटला लावा आणि यूएसबीच्या बाजूला की-बोर्ड लावावा. एकदा की-बोर्ड कनेक्ट झाला, की आपल्याला फोनवरून एक्सटर्नल की-बोर्ड सेटिंग करावे लागेल. त्यासाठी अँड्रॉईड फोनच्या नोटिफिकेशन ड्रॉवरमध्ये सिलेक्ट किबोर्ड लेआऊटचा पर्याय असतो. त्यावर क्लिक करून डिफॉल्ट निवडा. आपल्या हवी तशी सेटिंग्जही करू शकता. समजा की बोर्ड जोडल्यावर की-बोर्ड नोटिफिकेशन मिळाले नाही तर सेंटिंग्जमध्ये जाऊन पर्सनलमध्ये लॅंग्वेज अँड इनपुट वर क्लिक करा. त्यानंतर की-बोर्ड आणि इनपुट मेथडवर जाऊन क्लिक करा. हा पर्याय निवडला की यूएसबी की-बोर्ड अँड्रॉईड फोनसोबत जोडला जाऊन काम करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/23835/best-qualities-needed-for-success-in-career/", "date_download": "2021-08-02T04:58:22Z", "digest": "sha1:LTFDRRQXZNTVVYCROE22MXHCWDIGSUVO", "length": 15227, "nlines": 89, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' व्यवसायात नफा असो किंवा नोकरीत प्रमोशन - हे गुण असल्याशिवाय शक्य नाही!", "raw_content": "\nव्यवसायात नफा असो किंवा नोकरीत प्रमोशन – हे गुण असल्याशिवाय शक्य नाही\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nथांबा. वाचण्यापूर्वी एक छोटीशी activity करू या.\nस्वतःला हा प्रश्न विचारा –\nमाझ्या आजूबाजूला, करिअरमध्ये यशस्वी असणारे लोक कोण कोण आहेत ह्यात कुणीही असू शकेल. तुमचा बॉस, आई-वडील, भाऊ-भिन्न, नातेवाईक. कुणीही. पण हे लोक पुस्तकं-चित्रपटांत दिसणारे नकोत. तुम्ही जवळून ओळखता असे हवेत.\nआणि डोळे मिटून उत्तर शोधा. छोटीशी यादी करा मनातल्या मनात.\nआणि चटकन ह्या सर्वांमध्ये काही समान गुणधर्म सापडताहेत का पहा. फार विचार नका करू – पटकन, स्पष्टपणे समोर येणारे काही गुण, काही सवयी दिसताहेत का\nह्या सर्वांमध्ये तुम्हाला पुढील १० गुण प्रामुख्य��ने आढळून येतील.\n१. ते त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात सक्षम असतात :\nते नेहमी त्यांच्या कामात कम्फर्टेबल असतात, त्यांना त्याचं काम कसं करायचं आहे हे माहिती असतं आणि त्या कामात कुणीही त्यांचा हात धरू शकत नाही.\nत्यामुळे सर्वांना त्यांच्या उपस्थितीची जाणीव असते. तरी ते त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात नेहमी सक्षम असतात. म्हणून ते अहंकारी नाही तर नेहमी साकात्मक आणि आकर्षक भासतात.\n२. ते नेहमी शिकण्यास तत्पर असतात :\nत्यांचा स्वभाव हा जिज्ञासू असतो आणि ते त्यांना आवडणाऱ्या गोष्टींत नेहमी interested असतात. ते नेहमी काहीतरी शिकू इच्छितात, स्वतःला आणखीन grow करण्याचा प्रयत्न करतात. ते समोर येणाऱ्या आव्हानांना स्वतःच्या कौशल्याला वाढविण्याची संधी म्हणून बघतात.\nत्यांना मिळालेल्या गौरवानंतर ते शांत बसत नाहीत, जर त्यांना कामात आव्हाने मिळाली नाहीत तर ते त्या कामापासून लवकर त्यापासून कंटाळतात.\n३. ते सकारात्मक असतात :\nते सर्वांचे स्वागत हसत मुखाने करतात. प्रत्येक प्रकल्प उत्साहाने हाताळतात आणि प्रत्येक आव्हानालावर संभाव्य उपाय काढून ते पूर्ण करतात. ते संवेदनक्षम आहेत आणि ते सहजपणे अपयश हाताळत परत नवीन जोमाने कामाला लागतात.\nते अपयशाला यशाच्या मार्गातील एक पाऊल समजतात. ते ऑफिस गॉसिप पासून दूर असतात, ते त्यांच्या मार्गावर ठाम असतात आणि जे काही त्यांच्याकडून शक्य असेल ते करण्यात ते लक्ष केंद्रित करतात.\n४. त्यांना वास्तविकतेचे भान असते :\nते एक योजना आखण्यास आणि ती घडवून आणण्यात सक्षम असतात. ते कुठलेही मोठे विचारक नाहीत ज्यांच्यात विचारांची अंमलबजावणी करण्याची क्षमता नसते. ते त्यांच्या धोरणात्मक कल्पना आखण्यास सक्षम असतात आणि ते हे सुनिश्चित करतात की ते कृतीत बदलले जाईल.\n५. ते परस्पर संबंध जोपासतात :\n‘जीवन तेच आहे जे तुम्हाला माहित आहे’, ते नेहमी या बोधवाक्यावर विश्वास ठेतात. मित्र, लीडर्स, कर्मचारी आणि संघटनेबाहेरील विचारवंत यांच्यासोबत प्रस्थापित केलेल्या संबंधांचे महत्व त्यांना माहित असते.\nते समजतात की एखादे घट्ट नाते तेव्हाच बनते ज्यावेळी ते वेळोवेळी त्यांच्या परस्पर संबंधांना रिफ्रेश करत असतात.\n६. ते ब्रँडला सर्वात जास्त महत्व देतात :\nते स्वतः बद्दल स्पष्ट असतात. त्यांना माहिती असते की ते कोण आहेत. कुठली गोष्ट त्यांना त्यांच्या मित्रांपासून दूर करू शकते, कुठली गोष्ट त्यांना जवळ आणते आणि कुठल्या गोष्टीने ते decision makers म्हणजेच निर्णय घेणाऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करू शकतात.\nत्यासाठी ते त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ईमेल वर, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक मिटिंगमध्ये आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये त्यांच्या ब्रँडचा उल्लेख करतात.\n७. ते लोकांचे प्रेरणास्त्रोत असतात :\nजरी त्यांच्याकडे खूप अनुभव नसेल किंवा ते त्यांच्या संघटनेचे सर्वात सिनिअर नसेल तरी ते एक विश्वासू सहकारी असतात ज्यांचे काम बघण्यासाठी नेहमीच लोकं उत्सुक असतात.\n८. ते उदारमतवादी असतात :\nते इतरांची मदत करतात आणि त्यांच्याकडे देखील लक्ष देतात. यश हे इतरांना प्रोत्साहन देऊन, मदत करून मिळत असते. एखाद्याला कमी लेखून नाही हे असं ते समजतात.\nउदारता ही कधीतरीच दाखवायची नसते हे त्यांना माहित असते. हेच जीवनाचे सूत्र आहे. ते सहजपणे, नियमितपणे आणि सार्वजनिकरित्या प्रशंसा करतात, इतरांना ओळखण्याची आणि त्यांना स्वीकारण्याची वृत्ती ठेवतात.\n९. ते एक ध्येय ठेऊन चालतात :\nते जबाबदारीने आणि resilience ने आपले ध्येय गाठतात. ते स्वतःचे लक्ष विचलित होऊ देत नाहीत. ते नेहमी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष ठेऊन असतात मग ते पर्सनली असो वा प्रोफेशनली.\nजरी ते आपल्या ध्येयाकडेलक्ष केंद्रीत करून असतील तरी तुम्ही त्यांना बांधून ठेऊ शकत नाही, ते त्यांना मिळालेल्या संधी कधीच चुकवत नाहीत. ते नेहमी त्यांच्या ध्येयाबद्दल विचार करत असतात आणि त्यात वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार हवे ते बदल घडवून आणतात.\n१०. ते विचार व्यक्त करण्यास वेळ घेतात :\nते त्यांचे विचार लगेच कोणाला सांगत नाहीत, ते त्यांचे विचार कुणासमोर मांडण्यासाठी वेळ घेतात. ते त्यावर नीट विचार करतात, त्याच्या सर्व बाजू तपासतात. जर त्यांना तो विचार ती कल्पना पटतेय तरच ते समोरच्याजवळ व्यक्त करतात.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← भारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nडकवर्थ लुईस नियम आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो याबाबत तुम्हाला नक्कीच ठाऊक नसणार →\nभारतात सैन्य दिनाच्या परेडमधील नारीशक्तीचा हा जागर आजही प्रेरणा देतो\nवर्णभेदासारख्या गंभीर विषयावर ताशेरे ओढणारा हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल\nIIMची मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी या विद्यार्थ्याला केली हॅरी पॉटरने मदत बघा काय आहे ही जादू\nOne thought on “व्यवसायात नफा असो किंवा नोकरीत प्रमोशन – हे गुण असल्याशिवाय शक्य नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.jagrukta.org/uncategorized/hands-of-the-workers-are-empty/", "date_download": "2021-08-02T04:57:09Z", "digest": "sha1:SO5EIWL335GAAHQRACXOL3K7HG3UQBL5", "length": 6163, "nlines": 47, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "जिल्हा अनलॉक झाला तरी मजुरांचे हात रिकामेच! - Jagrukta", "raw_content": "\nजिल्हा अनलॉक झाला तरी मजुरांचे हात रिकामेच\nजिल्हा अनलॉक झाला तरी मजुरांचे हात रिकामेच\nपरभणी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून, रहदारी वाढली आहे. दरम्यान, मागील एक वर्षापासून मजुरांच्या हाताला लॉकडाऊनमुळे काम मिळाले नाही. सध्या जिल्हा अनलॉक झाला असून, हाताला काम मिळेल या आशेवर दररोज शेकडो मजूर शहरातील शनिवार बाजार परिसरात एकत्र येत आहेत, परंतु मजुरांची संख्या हजारात तर कामांची संख्या शंभरात अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nशहरातील शनिवार बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी मजूर, बांधकाम करणारे मिस्त्री, प्लंबर, खोदकाम करणारे कामगार यांचा दररोज सकाळी राबता असतो. या ठिकाणी एकत्रित जमणाऱ्या मजुरांच्या हाताला बांधकामाच्या साईटवर छोटे-मोठे काम करण्यासाठी गुत्तेदार किंवा मुकादम, कंत्राटदार येथे येतात. ते आवश्यक असलेले कामगार निवडून त्यांना रोजचा भत्ता ठरवून काम देतात. मात्र, लॉकडाऊनने मजुरांच्या हाताला काम मिळत नव्हते. आता मात्र, जिल्हा अनलॉक झाला असून, येथे दररोज शेकडो मजूर हाताला काम मिळेल, या आशेवर एकत्र येत आहेत, परंतु दिवसभर थांबूनही केवळ 50 ते 100 जणांच्याच हाताला काम लागत आहे, तर बाकी मजुरांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.\nशहरातील शनिवार बाजार परिसरात दररोज कामाच्या अपेक्षेने येणाऱ्या मजुरांची संख्या जवळपास 1 हजारांच्या वर आहे; मात्र यातील फारतर 50 ते 100 जणांनाच काम मिळते. बाकी अनेक जण कमी पैशांत तरी काम मिळेल याची प्रतीक्षा करत अर्धा दिवस येथेच वाट पाहतात. मात्र काम न मिळाल्यास तसेच घरी परततात. येथे जमणाऱ्या कामगार किंवा मजुरांच्या हाताला जर काम मिळाले तर त्यांना दिवसाला त्यांच्या कामाच्या स्वरुपानुसार किमान 500 ते 600 रुपये दिले जातात, अशी माहिती येथील काही कामगारांनी दिली.\nजागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nराज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी होणार\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nदहावीची गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार\nआता घरबसल्याच पिकांची नोंदणी करता येणार\nलोकसहभागातील विकासाचे आदर्श ग्रामपंचायती ठरतील : नवाब मलिक\nपरभणीतील शिक्षकेच्या नियमबाह्य नियुक्तीचा प्रकार उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/detail-reviews.aspx?ProductId=717&keepThis=true&TB_iframe=true&height=400&width=600", "date_download": "2021-08-02T06:01:05Z", "digest": "sha1:6IATATDXWDO7QXRE4VFXERS7WIMQKWQG", "length": 28586, "nlines": 12, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "All Reviews", "raw_content": "\n`रॉबिन कुक` यांच्या लेखणीतून उतरलेला अजून एक थरार. न्यूयॉर्क मधील काही हॉस्पिटलमध्ये अचानकपणे तरुण आणि निरोगी, पण काही साध्याश्या उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू व्हायला लागतो. डॉक्टर लॉरी माँटगोमेरी आणि डॉक्टर जॅक स्टेपल्टन या सरकारी हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन म्हणजे पोस्ट मार्टेम विभागात काम करत असलेल्या मेडिकल एक्झॅमिनरना या विषयी शंका येते. शव विच्छेदनात तर मृत्यू तर नैसर्गिक वाटतो. पण यात काहीतरी लपलेले आहे हे कळल्याने , लॉरी अजून खोलात जाऊन मृतदेहांची शास्त्रीय तपासणी करवून घेते. कोण मारत आहे या निरागस लोकांना आणि का आधुनिक प्रगत चाचण्या आणि त्यामुळे मनुष्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य रोगाची माहिती कशा साठी वापरली जाते आधुनिक प्रगत चाचण्या आणि त्यामुळे मनुष्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य रोगाची माहिती कशा साठी वापरली जाते त्याचा फायदा कुठल्या क्षेत्रातील बड्या धेंडं उठवतात त्याचा फायदा कुठल्या क्षेत्रातील बड्या धेंडं उठवतात काय आहे यांची खून करण्याची पद्धत जी शवविच्छेदन मध्ये सुद्धा सहज सापडू शकत नाही काय आहे यांची खून करण्याची पद्धत जी शवविच्छेदन मध्ये सुद्धा सहज सापडू शकत नाही पाठोपाठ होणारे मृत्यू , त्याचा शवविच्छेदनाच्या चाचण्या, गुन्हेगारपर्यंत पोहचण्याची धडपड.. एक वैद्यकीय क्षेत्रातील एका प्रकारची अपप्रवृत्ती दाखवणारी कादंबरी वाचावी अशी.\nनुकतच राॅबीन कुक यांचे \"मार्कर\" वाचले. राॅबीन कुक यांनी रुढ केलेला \"वैद्यकिय थ्रिलर\" हा नविन साहीत्यप्रकार यात पुढे येतो. मराठीत एकदोन अपवाद वगळता अशा विषयाचे लिखाण जवळजवळ नाहीच. रवी बापट यांचे \"पोस्टमाॅर्टेम\"आहे पण ते अजुन वाचायचय... राॅबीन कुक हे स्वतः वैद्यकीय व्यवसायातले पेशाने डाॅक्टर...स्वतः डाॅ. असतानाही लेखकाने वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्ती,काळी बाजु समोर आणण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलाय त्याला तोड नाही.मुळात असे काहीतरी लिहीणे हीच खुप धाडसाची गोष्ट आहे कारण जिथे पैसा धो धो मिळतो ,तिथे अनेक लाॅबीज तयार झालेल्या असतात ज्या त्यांच्या मार्गात येणार्या गोष्टी संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाउ शकतात. त्यांच्याविरुद्ध जाणे तसे धोक्याचेच असते.पण राॅबीन कुक यांनी हा धोका पत्करुन अशा अनेक कादंबर्या लिहीलेल्या आहेत. वैद्यकीय व्यवसाय हा खुप सेवाभावी व्यवसाय,डाॅक्टर म्हणजे देव,अशा सगळ्या धारणांना राॅबीन कुक यांच्या कादंबर्या वाचल्यावर छेद जातो. वरवर सेवाभावी वाटणारा हा व्यवसाय आतुन स्वार्थांधाने कसा पोखरलेला आहे हे या कादंबर्या वाचल्यावर लक्षात येते.लेखकाने ते मांडलयही उत्कृष्टरीत्या स्वतः डाॅक्टर असल्यामुळे त्यांनी अनेक बारीकसारीक संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत.त्याही रंजक स्वरुपात. विषय बर्यापैकी सर्वसामान्यांच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेरचा असला तरी वाचकाला वाचनात गुंगवुन ठेवण्याची शैली लेखकाला छान साधलेली आहे.आपल्याला माहीत असलेला वैद्यकीय व्यवसाय हे जणु हिमनगाचे एक टोक आहे असे वाटावे एवढी प्रचंड आणी वेगळी माहीती लेखक आपल्याला देतात. त्या काळ्या पडद्यापलीकडील सैतानी जग किती क्रुर असते हे लक्षात आल्यावर वाचक हादरुन जातो. त्या जगामधे रुग्ण हा फक्त पैसे क���ावण्याचे साधन असतो. सामान्य लोकांना माहीती असलेल्या \"कट प्रॅक्टीस\"वगैरे बाबी काहीच नाहीत अशा प्रकारे ते लोकांच्या जीवनाशी अक्षरशः खेळत असतात. ही industry प्रचंड पैसा कमावुन देणारी आहे,फक्त गरज आहे एका मेलेल्या मनाची..... स्वतः डाॅक्टर असल्यामुळे त्यांनी अनेक बारीकसारीक संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत.त्याही रंजक स्वरुपात. विषय बर्यापैकी सर्वसामान्यांच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेरचा असला तरी वाचकाला वाचनात गुंगवुन ठेवण्याची शैली लेखकाला छान साधलेली आहे.आपल्याला माहीत असलेला वैद्यकीय व्यवसाय हे जणु हिमनगाचे एक टोक आहे असे वाटावे एवढी प्रचंड आणी वेगळी माहीती लेखक आपल्याला देतात. त्या काळ्या पडद्यापलीकडील सैतानी जग किती क्रुर असते हे लक्षात आल्यावर वाचक हादरुन जातो. त्या जगामधे रुग्ण हा फक्त पैसे कमावण्याचे साधन असतो. सामान्य लोकांना माहीती असलेल्या \"कट प्रॅक्टीस\"वगैरे बाबी काहीच नाहीत अशा प्रकारे ते लोकांच्या जीवनाशी अक्षरशः खेळत असतात. ही industry प्रचंड पैसा कमावुन देणारी आहे,फक्त गरज आहे एका मेलेल्या मनाची.....मग सगळे काही साध्य होते. राॅबीन कुक यांच्या अनेक कादंबर्यांपैकी नुकतीच वाचलेली \" मार्कर\"मग सगळे काही साध्य होते. राॅबीन कुक यांच्या अनेक कादंबर्यांपैकी नुकतीच वाचलेली \" मार्कर\" यातील प्रमुख पात्रे लाॅरी माँटगोमेरी आणी जॅक स्टेपल्टन हे दोघेही मेडीकल एक्झॅमिनर असतात. मेडीकल एक्झॅमिनर म्हणजे \"पोस्टमाॅर्टेम\" करणारे डाॅक्टर यातील प्रमुख पात्रे लाॅरी माँटगोमेरी आणी जॅक स्टेपल्टन हे दोघेही मेडीकल एक्झॅमिनर असतात. मेडीकल एक्झॅमिनर म्हणजे \"पोस्टमाॅर्टेम\" करणारे डाॅक्टर तिथे परदेशात या ही विषयाची पदवी घ्यावी लागते व या डाॅ.ना मेडीकल एक्झॅमिनर म्हणतात. (आपल्याकडे जे लोक हे काम करतात त्यांना ट्रेनिंग असते की नाही माहीत नाही. हे लोक दारु वगैरे पिउन काम पार पाडतात अस ऐकलय.असो....)तर... या कादंबरीमधील या मेडीकल एक्झॅमिनरचे काम असते रुग्ण दगावल्यावर पोस्टमाॅर्टेम करुन रुग्णाच्या मृत्युची कारणे शोधणे.लाॅरी ला अचानक काम करताना काही वेगळे जाणवते. तिच्याकडे पोस्टमाॅर्टेमसाठी येणार्या केसेसमधे एक समान धागा असतो जो एका हत्यासत्राकडे निर्देश करीत असतो. लाॅरी ही गोष्ट जॅकला सांगते पण तो विश्वास ठेवत नाही. तिच्यावर खरतर कुणीच विश्वास ठेवत नाही. पण जसजसा काळ जातो तसतसा काहीजणांना लाॅरी म्हणते ते बरोबर आहे असे वाटु लागते. ते तीला साथ देतात. शेवटी एक वेळ अशी येते की लाॅरी स्वतः त्या हत्याकांडाचा बळी ठरु पाहाते,पण डाॅ.जॅक स्टेपल्टन पराकाष्ठा करुन तिला वाचवतो. यातील थरार ,उत्कंठा अनुभवण्यासाठी ही कादंबरी वाचणेच इष्ट ठरेल.याचा उत्तम मराठी अनुवाद अनिल काळे यांनी केला आहे. कादंबरीतील पात्रे,त्यांची मांडणी,घटनाक्रम कुठेही कृत्रीम,ओढुनताणुन आणलेले वाटत नाही हे लेखकाचे यशच आहे. सो.....नक्की वाचा\"मार्कर\"बाय राॅबीन कुक तिथे परदेशात या ही विषयाची पदवी घ्यावी लागते व या डाॅ.ना मेडीकल एक्झॅमिनर म्हणतात. (आपल्याकडे जे लोक हे काम करतात त्यांना ट्रेनिंग असते की नाही माहीत नाही. हे लोक दारु वगैरे पिउन काम पार पाडतात अस ऐकलय.असो....)तर... या कादंबरीमधील या मेडीकल एक्झॅमिनरचे काम असते रुग्ण दगावल्यावर पोस्टमाॅर्टेम करुन रुग्णाच्या मृत्युची कारणे शोधणे.लाॅरी ला अचानक काम करताना काही वेगळे जाणवते. तिच्याकडे पोस्टमाॅर्टेमसाठी येणार्या केसेसमधे एक समान धागा असतो जो एका हत्यासत्राकडे निर्देश करीत असतो. लाॅरी ही गोष्ट जॅकला सांगते पण तो विश्वास ठेवत नाही. तिच्यावर खरतर कुणीच विश्वास ठेवत नाही. पण जसजसा काळ जातो तसतसा काहीजणांना लाॅरी म्हणते ते बरोबर आहे असे वाटु लागते. ते तीला साथ देतात. शेवटी एक वेळ अशी येते की लाॅरी स्वतः त्या हत्याकांडाचा बळी ठरु पाहाते,पण डाॅ.जॅक स्टेपल्टन पराकाष्ठा करुन तिला वाचवतो. यातील थरार ,उत्कंठा अनुभवण्यासाठी ही कादंबरी वाचणेच इष्ट ठरेल.याचा उत्तम मराठी अनुवाद अनिल काळे यांनी केला आहे. कादंबरीतील पात्रे,त्यांची मांडणी,घटनाक्रम कुठेही कृत्रीम,ओढुनताणुन आणलेले वाटत नाही हे लेखकाचे यशच आहे. सो.....नक्की वाचा\"मार्कर\"बाय राॅबीन कुक......आणि राॅबीन कुक यांची \"टाॅक्सीन,कोमा\" आणि इतरही सगळी पुस्तके......आणि राॅबीन कुक यांची \"टाॅक्सीन,कोमा\" आणि इतरही सगळी पुस्तके\nचंगळवादाचा भोगवादाचा अतिरेक स्वभावातील दोष, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यातर माणूस खुनशी बनतो. आपला धर्मच विसरतो, नीतीमूल्ये पायदळी तुडवत जगत राहतो अन् एकाक्षणी मुंगीसारखा चिरडलाही जातो प्रस्तुत कादंबरी हेच सांगते. जगभर रोजच नवे नवे शोध लागत असतात. कोणतेही संशोधन हे दुधारी शस्त्र असते. म���र्कर हा असाच एक नवा वैद्यकीय शोध आहे. माणसाला भविष्यात कुठला कर्करोग होईल हे सांगणारा शोध. पण याच मार्करच्या साहाय्याने राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारी माणसे, काही पैशाला भुलून वाटेल ते काम करणाऱ्या माणसांना हाताशी धरून कंपनीच्या फायद्यासाठी कसे खून सत्र घडवून आणतात याची ही झोप उडवणारी कादंबरी प्रस्तुत कादंबरी हेच सांगते. जगभर रोजच नवे नवे शोध लागत असतात. कोणतेही संशोधन हे दुधारी शस्त्र असते. मार्कर हा असाच एक नवा वैद्यकीय शोध आहे. माणसाला भविष्यात कुठला कर्करोग होईल हे सांगणारा शोध. पण याच मार्करच्या साहाय्याने राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारी माणसे, काही पैशाला भुलून वाटेल ते काम करणाऱ्या माणसांना हाताशी धरून कंपनीच्या फायद्यासाठी कसे खून सत्र घडवून आणतात याची ही झोप उडवणारी कादंबरी मराठीत ही आणल्याबद्दल अनिल काळे यांचे मनःपूर्वक कौतुक करायला हवे. मेहता प्रकाशनाचे आभार मानायला हवेत. रॉबिन कुक यांचा कादंबरी लेखनात हातखंडा आहे. ‘कोमा’पासून आपण सर्वजण त्यांना ओळखतो ‘मार्कर’ ही त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेशीच कादंबरी आहे. मला जास्त कौतुक वाटते ते अनिल काळे यांचे फार बेमालूम अनुवाद त्यांनी केलेला आहे. एक रंजक वाचनानंद मार्करने मला दिला. अनिल काळे यांनी फार सुंदर अनुवाद केला आहे. संपूर्ण वातावरण ते लिलया उभे करतात. डॉक्टर नसताना वैद्यक जगताचे सर्व बारकावे त्यांनी छान चितारले आहेत. अमेरिकेत घडणारी ही हॉस्पिटल विश्वातली खून सुत्रांची कादंबरी, मराठीत आणताना अनुवादकाने कौशल्य पणाला लावले आहे. कुठेच ही कादंबरी कृत्रिम वाटत नाही. उत्कंठा पानापानावर वाढतच जाते. वाचक कादंबरी बाजूला ठेवूच शकत नाही हेच या अनुवादाचे खरे यश आहे.\n‘मार्कर’ ही अमेरिकन लेखक रॉबिन कुक यांची ४७६ पानांची कादंबरी. ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत आणली आहे. अनिल काळे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. रॉबिन कुक यांची यापूर्वी सिझर ही कादंबरी डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी अनुवादित केली होती. रॉबिन कुक हे पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यांतून प्रगत वैद्यकीय सेवा, प्रगत वैद्यकीय संशोधन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या हे विषय हाताळले आहेत. ‘मार्कर’ ही कादंबरी लॉरी आणि जॅक या दोन डॉक्टरांच्या संबंधातली आहे. लॉरी ही वयाच्या ४०व्यात असलेली एक महिला आहे, तर जॅक हा तिच्याबरोबर न्यूयॉर्कच्या शवविच्छेदन केंद्रात काम करणारा सहकारी डॉक्टर आहे. जॅकची पहिली पत्नी आणि दोन मुली विमान अपघातात वारलेल्या असतात. त्यामुळे तो काहीसा आत्मकेंद्रित असतो. लॉरी आणि जॅक यांचे प्रेमसंबंध असले तरी जॅकला आता नव्याने संसार मांडायचा नसतो आणि लॉरीला जॅकपासून मूल पाहिजे असते. मुलाच्या मुद्यावरून लॉरी आणि जॅक यांच्यात ताणतणाव निर्माण झालेला असतो. याच काळात न्यूयॉर्कच्या शवविच्छेदन केंद्रात चकीत करणाऱ्या घडत असतात. किरकोळ ऑपरेशन झालेले लोक मरायला लागतात आणि त्यांचे शवविच्छेदन लॉरीला करावे लागते. शवविच्छेदन करताना मृत्यूची कारणे स्पष्टपणे द्यायची असतात. अशाच कारणाचा शोध घेताना तिला मानवी जिन्समध्ये कसला तरी बदल झाल्याचे वाटायला लागते आणि तिची एक मोठी शोधमोहीम सुरू होते. कादंबरीचे कथानक मानवी शहरातील जिन्समध्ये झालेला बदल केला का घडवून आणला या दिशेने सुरू होते. याच काळात लॉरीला ज्यामुळे माणसाला कर्करोग निर्माण होतो असा जिन्स आपल्या शरीरात असल्याचे लक्षात येते आणि कथानकाला वेगळे वळण मिळते. कादंबरी वाचताना ज्यांना थोडेफार विज्ञानाचे ज्ञान आहे असे वाचक चकीत होऊन जातात. एखादा अवघड विषय तो ललित साहित्याच्या स्वरूपात मांडतानाही लेखक विज्ञानाची कास सोडत नाहीत हे फारच अवघड काम आहे. मार्कर या कादंबरीत रॉबिन कुकने प्रारंभापासून शेवटपर्यंत वैज्ञानिक कादंबरीचे निकष पाळले आहेत. त्याचवेळी कथा प्रभावी राहील, प्रसंग बेजोड होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. मार्कर वाचताना अनिल काळे यांनी वाचकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे लक्षात येते. मेहता पब्लिशिंग हाऊसने एक चांगले पुस्तक, चांगल्या पद्धतीने मराठीत आणले आहे. पुस्तकाचा तांत्रिक दर्जा उत्तम आहे. मुद्रण सुबक आहे. वाचकाला आकर्षित करण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात.\n‘ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट’ हा एक मोठा महत्त्वाकांक्षी संशोधनात्मक प्रकल्प १९९० मध्ये अमेरिकेत सुरू झाला. मानवी जिनोमची संपूर्ण रचना आणि अनुक्रमाची माहिती संशोधनाने मिळवून तिची सुसंगत मांडणी करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट होतं. मानवी जिनोममध्ये ३२० कोटी न्यूक्लिओटाईड्स बेसच्या जोडया असतात. त्या सर्वांची माहिती या संशोधनामार्फत मिळवायची होती. ही माहिती एखाद्या टेलिफोन डिरेक्टरी स्वरूपात छापली, तर अशा प्रत्येकी १००० पानांच्या १००० टेलिफोन डिरेक्टरी भरतील. मानवाच्या पेशीतील सर्व ४६ क्रोमोझोम्समध्ये डीएनएचा यथायोग्य क्रम लावण्यासाठी १५ वर्षे लागतील आणि त्यासाठी सुमारे ३०० कोटी डॉलर खर्च येईल, अशी अपेक्षा होती. यातून तयार होणारा माहितीचा संच अत्यंत आदर्श पद्धतीने माहिती पुरवणारा असेल. त्यामुळे मानवी शरीराच्या जडणघडणीतील अत्यंत बारीक-सारीक माहितीदेखील उपलब्ध होईल आणि त्याद्वारे अनुवांशिक रोगांचं चटकन निदान करून त्यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे होणार आहे. यामुळे शेती, पर्यावरणशास्त्र, औद्योगिक प्रक्रिया आदींमुळे नजिकच्या भविष्यकाळात कमालीची प्रगती करणं शक्य होणार आहे. या कौतुकास्पद प्रकल्पावर बेतली आहे रॉबिन कुक यांची ‘मार्कर’ ही कादंबरी. हा प्रकल्प १९९० मध्ये सुरू झाला. मुदत १५ वर्षे होती. एव्हाना २००७ साल उजाडले. मग प्रकल्पाचे पुढे काय झाले हे कुतूहल शमवण्यासाठी मेहता प्रकाशनतर्फे बाजारात आलेल्या रॉबिन कुक यांच्या ‘मार्कर’चा अनिल काळे यांनी केलेला अनुवाद आवर्जून वाचायला हवा. सर्वसामान्य लोकांना फोरेन्सिक पॅथॉलॉजी या शास्त्राबद्दल कायम कुतूहल असतं. या कादंबरीमधील नायक आणि नायिका शवविच्छेदन करणारे डॉक्टर असतात. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला ही नवीन माहिती समजत जाते.\nवैद्यकशास्त्रातील एका आगळ्या विषयाची मांडणी करणारं ‘मार्कर’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. धडधाकट तरूण रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर होणारया मृत्यूसत्राचा छडा एक डॉक्टर दांपत्य कसं लावतं त्याची ही कहाणी. अत्यंत उत्कंठावर्धक अशा या कादंबरीचा अनुवाद अनिल काळे यांनी केला आहे. साहित्यविश्वात लक्षवेधी ठरत असलेल्या या रहस्यरंजक साहित्यकृतीचा मागोवा. मानवी शरीर, त्याची अंतर्गत रचना, जीन्स, डीएनए चाचणी, क्रोमोझोन्स अशा विषयांबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असतं. प्रसिद्ध लेखक रॉबिन कुक यांच्या ‘मार्कर’ या पुस्तकातून असाच एक विषय अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक रॉबिन कुक हे प्रथितयश डॉक्टर आहेत. त्यामुळे हा विषय त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला असून अनिल काळे यांनी सामान्य वाचकांना समजेल अश��� भाषेमध्ये त्याचा अनुवाद केला आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना फोरेन्सिक पॅथॉलॉजी या शास्त्राबद्दल कायम कुतूहल असतं. एखाद्या व्यक्तीचा खून झाला, तिने आत्महत्या केली किंवा ती अपघातात मरण पावली, तर त्या व्यक्तीचं शवविच्छेदन कसं केलं जातं, त्यातून पोलीस तपास कसा होतो, व्हिसेस राखून ठेवला आहे म्हणजे काय हे प्रश्न वर्तमानपत्रातील बातम्या वाचत असताना आपल्या मनात कुतूहलापोटी कायम निर्माण होत असतात. या कादंबरीमधील नायक आणि नायिका हे दोघेही असे शवविच्छेदन करणारे डॉक्टर आहेत. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला ही नवीन माहिती समजत जाते. रॉबिन कुक यांनी अत्यंत वेधक पद्धतीने या कथानकाची मांडणी केली आहे. प्रत्येक पानागणिक वाचकाची उत्सुकता ताणली जाते आणि एकदा हातात घेतलेलं पुस्तक तो शेवटचं पान वाचूनच खाली ठेवतो. मुख्य कथानक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी लेखकाचं मनोगत जाणून घेतलं तर विषयाचं आकलन अधिक चांगल्या पद्धतीने होतं. अनिल काळे यांनी अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये या पुस्तकाचा अनुवाद केला आहे, विषयाचा गाभा स्पष्ट व्हावा, असं आकर्षक मुख्यपृष्ठ फाल्गुन ग्राफिक्सने सजवलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/10-killed-over-70-covid-patients-evacuated-as-fire-breaks-out-at-mumbai-hospital.html", "date_download": "2021-08-02T05:48:24Z", "digest": "sha1:EO6BP3NVDAZZBX6XMKG42M5DXPYY444P", "length": 11009, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "हाहाकार: भांडुपमध्ये कोविड रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबई हाहाकार: भांडुपमध्ये कोविड रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू\nहाहाकार: भांडुपमध्ये कोविड रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू\nमुंबई: मुंबईमध्ये मॉलमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भांडूपमधील या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात ही आग लागली.\nआगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान सनराईज रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध करत मृत्यू करोनामुळ��� झाले असून आगीचा त्यांच्याशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.\nमुंबईत एकीकडे करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. गुरुवारी मुंबईत तब्बल ५५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.\nसर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचंही रुग्णालयाने सांगितलं आहे. आग लागल्यानंतर सुरुवातीला दोन जणांचा मृत्यू झाल्याचं सागंण्यात आलं होतं, तर काहीजण अडकल्याची भीती होती. पण सध्या मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. आगीवर अद्यापही नियंत्रण नसल्याने परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे.\n“आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी एएनआयला दिली होती.\n” ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण इतर रुग्णालयांमध्ये दाखल आहेत,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.\nड्रीम्स मॉल सनराइज हॉस्पिटल\nPrevious articleराज्यात दिवसभरात १११ रूग्णांचा मृत्यू,३५ हजार ९५२ कोरोना रुग्ण सापडले\nNext articleभांडूप मॉलमधील आग प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: पोलीस आयुक्त हेमंत नगराळे\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nउध्दव ठाकरेंना मातोश्रीवरुन गरीबांचे दुःख कळणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3144/Recruitment-of-3177-posts-in-Solapur-by-2020.html", "date_download": "2021-08-02T06:41:51Z", "digest": "sha1:LHUCKD63KRYQLJTUUCBHEG764AVU3SPC", "length": 6169, "nlines": 96, "source_domain": "naukriadda.com", "title": "सोलापूर येथे ३१७७ जागांची भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसोलापूर येथे ३१७७ जागांची भरती २०२०\nफिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डीईओ, वॉर्ड बॉय या पदांसाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर येथे एकूण 3177 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : ३१७७\nपद आणि संख्या :\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: (ई-मेल)\nनोकरी ठिकाण : सोलापूर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २६/०८/२०२०.\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA", "date_download": "2021-08-02T05:53:29Z", "digest": "sha1:P2BUFCQZQU7CHNPRUVSU7TXRZ5NOF3T5", "length": 13756, "nlines": 135, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "भाजप – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nउदयनराजे भाजपात; पृथ्वीराजशी लढत\nराष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत उदयनराजे भोसले यांनी आजच भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. शुक्रवारी संध्याकाळीच उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासह दिल्लीला गेले होते. शनिवारी सकाळी त्यांनी भाजपात प्रवेश केला. राज्यात विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशात उदयनराजेंनी भाजपा प्रवेशाआधी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातारा येथील लोकसभेची पोटनिवडणूकही त्याचवेळी होऊ शकते. इतकंच नाही तर ही लढत पृथ्वीराज चव्हाण आणि उदयनराजे भोसले अशी होण्याची शक्यता आहे. खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करताहेत.\nभाजपने सुरु केली ‘कार्यकर्ता -कर्ताधर्ता’ मोहिम\nमुंबई-१४ सप्टेंबर- भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरवात केली आहे. या मोहिमेला लवकरात लवकर तळागाळापर्यत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सोशल मिडीयातील फेसबुक, इंन्टाग्राम, ट्विटर, एंड्रॉइट फोनचा आधार घेतला जात आहे. तरुणांना या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशातील तरुण पिढीचा दृढ विश्वास आहे. या विश्वासाला अधिक मजबूत करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ हि मोहिम सुरु करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिमेची सुरवात करताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त भाजपमध्ये मोठ्याप्रमाणत होतो. त्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांना प्राधान्य देत हि डिजीटल मोहिम सुरु केल्याची माहिती भाजपचे\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वार��� प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/the-trap-of-encroachment-on-the-throat-of-the-common-man/", "date_download": "2021-08-02T06:29:19Z", "digest": "sha1:PN2BUUEOTVUK2QIP25UMXNGFFOWRKSOF", "length": 14423, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वसामान्यांच्या गळ्याला अतिक्रमणाचा फास – Dainik Prabhat", "raw_content": "\nसर्वसामान्यांच्या गळ्याला अतिक्रमणाचा फास\nओढे, नाल्यांचे आकुंचन झाल्याने पूर्व हवेलीतील शेकडो कुटुंबे बाधित; प्रशासन निष्क्रिय\nसोरतापवाडी – पूर्व हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओढे, नाल्यावरील अतिक्रमणामुळे घरात पावसाचे पाणी शिरले आहे. शेकडो एकर शेती बाधीत झाली. याचा शेतकरी व नागरिकांना फटका बसला आहे. शेतकरी, बिल्डर, कंपन्या व डेव्हलपर्स यांनी ओढे, नाले बुजवलेले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nकदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, तरडे, कोरेगावमूळ, उरुळी कांचन, टिळेकरवाडीमध्ये नागरिकीकरण झपाट्याने झाले आहे. जमिनीला सोन्याचा बाजारभाव आला आहे. छोट्या- मोठ्या बिल्डरचे प्रोजेक्ट, गुंठेवारी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला खेटून ओढे, नाले गिळंकृत केले आहेत. शासनाची हजारो एकर जमीन लाटण्यात आली आहे. पण शासनदरबारातून कारवाईचे अस्त्र म्यान करण्यात आले आहे. यातून प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मागील आठवड्यात पावसाने थैमान घातले होते. ओढ्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण रात्र त्यांना जागून काढावी लागली.\nकदमवाकवस्ती येथे घोरपडेवस्ती, कवडी माळवाडी येथील पवार वस्तीत पाणी शिरले. लोणी काळभोर येथे पावसाने कहरच केला होता. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊरच्या सीमेवर असलेल्या बोरकरवस्तीजवळील मोठ्या ओढ्याचे रुपांतर आता पाटात झाले आहे. बेटवस्ती, पाटील वस्ती व गाढवे मळा येथील अनेक घरात पाणी शिरले होते. शेतीचे तळ्यात रुपांतर झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी ओढ्यावर अतिक्रमण करून आपल्या जमिनी वाढवल्या आहेत.\nकदमवाकवस्ती व लोणी काळभोर सीमेवरील ओढा अनेक ठिकाणी भूमिगत करून निसर्गालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यामागील वस्तीत पाणी शिरले होते. कुंजीरवाडी, पेठ, नायगाव, तरडे, टिळेकरवाडी, कोरेगाव मूळ येथे बाजरी व ऊस पाण्याखाली होते. धुमाळमळा, थेऊरफाटा येथे ऊस व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. डाळिंबाची बाग पाण्यात असल्यामुळे शेतकरी संदीप धुमाळ यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.\nअतिक्रमणे भोवली; नर्सरीत पाणी शिरले\nसोरतापवाडी येथे अनेक नर्सरीमध्ये पाणी शिरल्याने रोपे खराब झाली आहेत. आळंदी म्हातोबाची येथील वनविभागाने चुकीच्या पद्धतीने बांधलेला बंधारा फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आठशे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शेतकरी हरीभाऊ काळभोर यांनी सांगितले. यात कांदा, बाजरी व संपूर्ण शेतीवरील माती वाहून गेली आहे. उरूळी कांचन ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ओढ्याची साफसफाई केली नसल्यामुळे महात्मा गांधी रोड, सायरस पुनावाला शाळा, बाजारपेठ, जय मल्हार रोडवरील घरात व दुकानात पाणी शिरले. रेल्वे पुलाखाली पाणी असल्यामुळे रेल्वेपलीकडील गावांचा उरुळीतील संपर्क तुटला होता. अनेक मोठ्या गावात ठिकठिकाणी ओढ्यात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. आधीच ओढ्यावर अतिक्रमण आणि त्यात कचऱ्याच्या ढिगामुळे पाणी जाण्यासाठी मार्गच निघाला आहे. याला मानवनिर्मित अडथळे कारणीभूत ठरले आहेत. निसर्गाला आव्हान देणाऱ्या नागरिकांनी नैसर्गिक ओढ्याचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे ओढे आकसल्यामुळे संकट ओढवले आहे. मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी पूरनियंत्रण रेषा ओलांडली आहे.\nनिसर्गाचे रौद्ररूप कधी थांबणार\nपूर्व हवेलीतील लोकांनी निसर्गाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पावसाने रौद्ररूप धारण केले. हेच कृत्तीतून दाखवून दिले आहे. शासनाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत विदारक वास्तव निमूटपणपणे सहन करीत आहे. प्रस्थापितांच्या बगलबच्च्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे “तेरी भी चूप अन मेरीभी चूप’ अशी अवस्था कारभाऱ्यांची झाली आहे.\nज्यांनी सरकारी जागेतील ओढ्यावर अतिक्रमण केली आहेत. ती अतिक्रमणे काढले जाईल. मंडलाधिकारी व तलाठी यांना पाहणी करून अतिक्रमणाबाबत सविस्तर अहवाल देण्यासाठी सांगितले आहे.\n– सुनील कोळी, तहसीलदार, हवेली तालुका.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nउरूळी देवाचीत बंधाराफुटी टळली\n‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’चे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित\nपुणे: आंबिल ओढा वसाहतीत अतिक्रमणविरोधी कारवाई\nलग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यात उरकतो\nग्रामीण भागात 308 हॉटस्पॉट गावे\nपुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 99 करोनाबाधितांचा मृत्यू\n‘करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका, लोकांचे जीव वाचवण्यासाठी साखळी…\nदिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदी निवड; आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी…\nझेंडेवाडीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट; एक किलोमीटरपर्यंत बसला मोठा हादरा\nवडगाव येथे सोने व्यापाऱ्याला लुटले\nशेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा…; रासपचा इशारा\nयवत येथे खाद्यतेल गोदामाला भीषण आग\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nपुणे: आंबिल ओढा वसाहतीत अतिक्रमणविरोधी कारवाई\nलग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्यात उरकतो\nग्रामीण भागात 308 हॉटस्पॉट गावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/aba-groups-wins-tasgaon-taluka-ncp-rule-over-17-gram-panchayats-399671", "date_download": "2021-08-02T04:46:05Z", "digest": "sha1:U6SESGQV4EIBB37G4KX65TCPUKNGUIDW", "length": 9795, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तासगाव तालुक्यात आबा गटाची बाजी; 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता", "raw_content": "\nतासगाव तालुक्यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात आमदार गटाने 17 ग्रामपंचायती मिळवत बाजी मारली.\nतासगाव तालुक्यात आबा गटाची बाजी; 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता\nतासगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात आमदार गटाने 17 ग्रामपंचायती मिळवत बाजी मारली. खासदार समर्थकांनी 12 ग्रामपंचायती राखल्या. येळावी ,कवठेएकंद, सावळज, येथे धक्कादायक सत्तांतर झाले 5 ठिकाणी संयुक्त तर 2 ठिकाण�� स्वतंत्र पॅनल निवडून आल्याचे स्पस्ट झाले.\nतासगाव तहसीलदार कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आज आठ वाजता मत मोजणी सुरू करण्यात आली. 36 टेबल्स वर प्रत्येकी 4 कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला टपालाची मतमोजणी केली आणि त्यानंतर दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली पहिल्या फेरीत धामणी धोंडेवाडी डोरली गोटेवाडी कवठे एकंद येळावी या गावाची मतमोजणी झाली त्यामध्ये येळावी आणि कवठे एकंद येथे धक्कादायक निकाल लागले येळावी येथे 11 विरुद्ध 6 अशी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीने सत्ता घेतली तर कवठेएकंद येथे शेकाप भाजप संयुक्त पॅनेलने राष्ट्रवादी कडून 13 विरुद्ध 4 अशी सत्ता मिळवली. गोटेवाडी येथेही सत्तांतर होऊन राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली.\nदुसऱ्या फेरीत विसापूरच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संयुक्त गटाचे उमेदवार निवडून आले. तर मांजर्डे येथे झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने 15 विरुद्ध 0 अशी पुन्हा एकहाती सत्ता पुन्हा टिकवली. आळते येथिल 8 जागांसाठी निवडणूक होऊन आबा काका गटाला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या. हातणोली गौरगाव धुळगाव येथे भाजपने सत्ता कायम राखली तर दहिवडी येथे राष्ट्रवादी ने एकहाती सत्ता मिळवली.तर नागावकवठे येथे भाजप कॉंग्रेस संयुक्त पॅनेलने 6-3 असे सत्ता परिवर्तन केले.\nतिसऱ्या फेरीत झालेल्या मतमोजणीत सावळज येथे राष्ट्रवादी ने भाजपकडून सत्ता खेचून घेण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीचे सागर पाटील यांच्या पॅनेलला 14 जागा मिळाल्या विरोधकांना 3 जगावर समाधान मानावे लागले. निंबळक येथे उपोषण समिती पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलने सत्ता मिळविली.चौथ्या फेरीत झालेल्या मतमोजणीत राजापूर येथे भाजपकडून राष्ट्रवादी ने सत्ता हस्तगत केली. तर शिरगाव येथे डॉ प्रताप पाटील यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले. जरंडी येथे भाजपकडून सत्ता खेचून घेण्यात राष्ट्रवादिला यश मिळाले. गव्हाण येथे राष्ट्रवादी च्या दोन गटातच निवडणूक होऊन राष्ट्रवादी ने सत्ता घेतली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत बोरगाव भाजपने खेचून घेतल्याचे, हातनूर मध्ये भाजपच्या मोहन पाटील यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले तर पेड मध्ये 11 विरुद्ध 2 अशी सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले.\nमतमोजणी चे निकाल जसजसे जाहीर होतील तसा बाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होत�� फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते.\nनिधन झाले, पण निवडून आले\nढवळी येथील उपसरपंच अतुल पाटील यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले ते निवडणुकीला उभे होते ते 333 मते मिळवून निवडून आल्याचे स्पष्ट झाले.\nसंपादन : युवराज यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/vidarbha/gadchiroli", "date_download": "2021-08-02T04:54:51Z", "digest": "sha1:LL54SHZQJMJRWYTLYJHN4IUALM3GBHIU", "length": 5202, "nlines": 155, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "गडचिरोली Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nमुलीने आंतरजातीय विवाहकेल्यामुळे वडील, आई भावाची आत्महत्या\nशरद पवारांना मोतीबिंदू झाला आहे : अमित शाह\nजमिन खरेदी घोटाळा — ङ्गौजदारी गुन्हा दाखल करणार व एसआयटी स्थापन: रविंद्र वायकर\nगोंडवाना विद्यापीठासाठी अधिग्रहित जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी-रविंद्र वायकर\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.natutrust.org/devkherki-activitymar", "date_download": "2021-08-02T04:57:49Z", "digest": "sha1:QU5HPSSNU3FN5NBY7R6YUW3KYGEPLXRF", "length": 2275, "nlines": 37, "source_domain": "www.natutrust.org", "title": "देवखेरकी उपक्रम | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nडॉ .सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय, देवखेरकी,\nशाळेची स्थापना - 06 -जुन -1996 यु डायस नं. - 27320106403 शाळा सांकेतांक - 25.01.056\nविद्यालयातील विविध सहशालेय उपक्रम\nविद्यार्थी गुण गौरव समारंभ\nवर्षा सहल श्री अमृतेश्वर मंदिर\nमा.डॉ. निळकंठ ढेरे (फ्लोरिडा अमेरिका)\nयांची विद्यालयास सदिच्छा भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_353.html", "date_download": "2021-08-02T06:04:22Z", "digest": "sha1:J2BLCODMF3NMIZUCGVY6BCSHNCMLQ2SJ", "length": 12086, "nlines": 57, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रद��न करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.\nक्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांची उपस्थिती होती.\nश्री. पवार म्हणाले, राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल, खेळाडूंना देण्यात येणाऱ्या भोजनभत्ता, ट्रॅकसूट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान होणाऱ्या प्रवासाला तसेच पायाभूत सुविधांसह खेळाचे साहित्य घेण्यासाठी मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिकची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला देय असलेली रक्कम तात्काळ वितरीत करण्यात यावी असे निर्देश देऊन यावर्षी देण्यात येणारा शिवछत्रपती पुरस्कार हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी प्रदान करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nश्री. पवार म्हणाले, नोकरभरतीमध्ये 5 टक्क्यांचे आरक्षण आहे. यामध्ये गट 'ब' व गट 'क' वर्गामध्ये शालेय स्पर्धांच्या सब ज्युनिअर व ज्युनिअर गटाच्या स्पर्धांना वेगवेगळा दर्जा दिला असून यामुळे महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंचे नुकसान होत आहे. यासाठी 5 टक्के आरक्षणामध्ये शालेय स्पर्धांना व राज्य क्रीडा संघटनांच्या स्पर्धांना एकच दर्जा देणार आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन निर्माण व्हावे यासाठी बालेवाडी येथील जागा उपलब्ध करुन ऑलिम्पिक भवनासाठी अनुदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून राज्य क्रीडा संघटनांच्या खेळाडू प्रशिक्षण शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार म्हणाले, उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी होणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले असेल तर विचार मजबूत होत��त. यासाठी खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आज जगात सर्वाधिक युवकांची संख्या आपल्या देशात आहे. मात्र आपला युवक वर्ग हा समाजमाध्यम आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. युवकांना या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून लवकरच नवीन योजना आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nक्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी तालुका क्रीडा संकुलांची अपूर्ण कामे करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विविध सुविधा मिळण्याकरिता देण्यात येणारा निधी वाढवून मिळावा अशा सूचना मांडल्या.\nया आढावा बैठकीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बाकोरीया, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, अवर सचिव ए.आर.राजपूत, सहाय्यक संचालक सुहास पाटील आदी उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 19:22:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://checkamoljoshi.blogspot.com/2011/02/", "date_download": "2021-08-02T04:50:06Z", "digest": "sha1:JUIJUK5EEGTO52SDX7WTY5L6A4SXRJTE", "length": 9395, "nlines": 72, "source_domain": "checkamoljoshi.blogspot.com", "title": "असं काही नसतं...: February 2011", "raw_content": "\nडोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्पना लढवत इथल्या काही बाकड्यांवरचा आणि बोर्डांवरचा ‘ज्येष्ठ’ हा शब्दच खोडून टाकलाय.\nया मैदानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते. मैदानात दिवसा क्रिकेट आणि रात्री फुटबॉल (प्रकाश कमी असल्यामुळे) खेळ सुरू असतो. बाजूला असणाऱ्या ट्रॅकवरून सकाळी आणि संध्याकाळी अनेकजण पोटासाठी(पोट कमी करण्यासाठी) चालत किंवा धावत असतात. थोडक्यात मैदानावर आणि मैदानाभोवतीच्या ट्रॅकवर अहोरात्र कॅलरीज जळत असतात. मात्र कॅलरीज जाळून झाल्यावर ज्यावेळी इथल्या बाकड्यांवर बसण्याची वेळ येते, तेव्हा मात्र इथल्या तरुणाईचा प्रॉब्लेम होतो. बघावं ते बाकडं ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळं आणि ज्येष्ठ नागरिक आल्यावर उठावंच लागत असल्यामुळं तरुण अनेकदा हिरमुसताना दिसतात. त्यामुळं सौजन्य वगैरे गोष्टींना वैतागलेल्या काहीजणांच्या डोक्यातून आलेली ही बालसुलभ, हतबल आयडिया मैदानात गेल्यागेल्या नजरेत भरते.\nया मैदानात किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घडणारा नेहमीचा प्रसंग. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असं लिहिलेल्या बाकड्यावर काही तरूण मंडळी बसून गप्पा मारतायत. तेवढ्यात एखादे आजी-आजोबा किंवा दोन आजोबा किंवा आज्या तिथं येतात. गप्पा मारणाऱ्या मुलांकडे बघतात. तरुणांना काहीच न बोलता, काही क्षण तिथेच ताटकळतात. मग तरुण आपसूक उठतात आणि त्यांना म्हणतात, “बसा आजोबा. तुमच्यासाठीच हे बाकडं ठेवलंय.” आजोबा बसतात. मग तिथून दुसरीकडे जाताना आजोबांना ऐकू येणार नाही, अशा आवाजात एकमेकांत संवाद “आयला, यांच्यासाठी बाकडी.... आमच्यासाठी कधी बाकडी ठेवणार नाहीत.”\nज्येष्ठ नागरिकांना बसण्याची गरज आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांची प्रत्येक ठिकाणी सोय होणं गरजेचंच आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण मग आम्ही बसायचं की नाही, की ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत आम्ही उभंच राहायचं, असा काहीसा हा प्रश्न आहे. शहरांमध्ये पैसे खर्च न करता, फक्त तास दोन तास निवांत बसण्यासाठी तरुणांकडचे पर्याय कमी होत चाललेत. पैसे खर्च करून एखादा मॉल, हॉटेल किंवा कॅफे गाठण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच कदाचित ‘बसणे’ हा शब्द मद्यपानाशी जोडला गेला असावा. कारण त्याशिवाय इतर ���ुठल्याही वेळी गप्पा मारण्यासाठी बसताच येत नाही.\nलोकलमध्ये जागा मिळत नाही म्हणून, बसमध्ये चुकून लेडिज सीटवर बसला आणि लगेच एखाद्या महिलेनं उठवलं म्हणून, बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक आले म्हणून, दुसऱ्या बागेत ‘कपल’ला प्रवेश नाही म्हणून, रेल्वे स्टेशन आणि बसस्टॉपवरची बाकडी कधीच मोकळी नसतात म्हणून तरुणांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय उरलेली नाही. कधी नियमात बसत नाही म्हणून तर कधी सौजन्यात बसत नाही म्हणून, उभंच राहावं लागतं. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, हे जरी खरं असलं, तरी आताशा पाय खूप दुखायला लागलेत.\nLabels: ज्येष्ठ नागरिक, तरुण, बसणे, बसण्याची जागा, बाकडी, बाकडे, मुंबई\nस्वांड्या - एक किस्सा\nआज मयऱ्यानं अबिदा परवीनची एक गझल पाठवली. व्हॉट्स ऍपवर. तेरे आनेका धोखा सा रहा है, दिया सा रातभर जलता रहा है. ऑफिस...\nमी गावात राहतो . जन्मापासून . गावातल्या शाळेत शिकलो . कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो . ग्रॅज्युएट झालो . सेकंड क्लास मिळाला . घरची परिस्थ...\nडोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्...\nअवकाश पर्यटनाचा मार्ग मोकळा….\nआवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा\nचहाच्या पेल्यातलं (पहिलं) वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1854/", "date_download": "2021-08-02T07:03:25Z", "digest": "sha1:5IYHOB3TP7RCAJR6CELO3LZXZCBI3PGD", "length": 4983, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक", "raw_content": "\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nAuthor Topic: आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक (Read 2801 times)\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nसरे प्रहर आपल शहर गर्दीचा कहर ,\nत्या गर्दित तू माला आणि मी तुला शोधयचो\nशोधता शोधता आपणच मग हरवायचो ,\nएकमेकांची आठवण काढत खुप एकटे फिरयाचो\nजसे एकाच ट्रेन मधे वेगळ्या डब्ब्यात शिरायचो\nअधून मधून दूर जायची आपली सवय तिथलीच\nतुझ गाव कुठल आणि तुझी पायवाट कुठली\nएकमेकांशी उगाच अशी चेष्ठा करायचो\nगोंधललेले चेहरे आपले हसत हसत पहायचे\nतीच चेष्ठा खरी होइल कधीच वाटल नव्हत\nगर्दित तेव्हा डोळ्यात कधी पानी दाट्ल होत\nआ���ा वय निघून चाललय हलक्या हलक्या पावलानी\nत्यात माला वेड्लय पुन्हा तुझ्या जुन्या सावलीनी\nएक एक सावलीत माला उनासारख सार लख्ख आठवतय\nएकटयामध्ये उठवून माला गर्दित कोणी पाठवतय\nमी उठून येन ही ,मागे वलुन पहिन ही ,मलाच शोधत राहीन ही ,गर्दित हरवून जाईंन ही .\nतुला मात्र तुझ कोणी पाठवेल की नाही कुणाच ठाउक\nतुला मात्र तुझ कोणी पाठवेल की नाही कुणाच ठाउक\nआलीस तरी तुला सगळ आठवेल की नाही कुणाच\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nमनोज..... मी हा असाच आहे...[:)]\nRe: आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nया कवितेचे मुळ कवी- प्रसाद कुलकर्णी...\nआता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-08-02T07:37:01Z", "digest": "sha1:N3TTR2VVKT3C6LASRCVCU4BU66A7KAJ7", "length": 4974, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७४१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७४१ मधील मृत्यू\n\"इ.स. १७४१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०११ रोजी ००:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/2404/Delhi-High-Court-Vacancy-2020.html", "date_download": "2021-08-02T06:35:27Z", "digest": "sha1:TX52HGWV7RGK4RUFKTJNYXBKGL7FDEXH", "length": 5196, "nlines": 75, "source_domain": "naukriadda.com", "title": "दिल्ली उच्च न्यायालय 132 जागासाठी भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nदिल्ली उच्च न्यायालय 132 जागासाठी भरती 2020\nदिल्ली उच्च न्यायालय द्वारा प्रकाशित जाहिराती नुसार, येथे “कनिष्ठ न्यायिक सहायक ” 132 रिकाम्या जागेसाठी अर्ज आमंत्रित केले गेले आहे. अर्ज करणे अंतिम तिथी 11 ���ार्च 2020 आहे.\nएकूण पदसंख्या : 132\nपद आणि संख्या :\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:11-03-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/police-seize-2-5-lakh-from-woman-thief-on-rajgurunagar-bus-stand/", "date_download": "2021-08-02T06:07:13Z", "digest": "sha1:IMEW5EXDB6BOSESMLTWKBLB3Z6XWKWDH", "length": 10815, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलेकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहिलेकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त\nTop Newsपुणे जिल्हामुख्य बातम्या\nराजगुरूनगर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत लूटमार\nराजगुरूनगर – येथील एसटी बस स्थानकात महिलांचे सोन्या चांदीचे दागिने, पर्स गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या एका 39 वर्षीय महिलेला खेड पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून 7 तोळे वजनाची महिलांची चोरलेली मंगळसूत्रे व सोन्याचे दागिने असा तब्बल 2 लाख 59 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, या महिलेला गुरुवारी (दि. 28) पोलिसांनी ताब्यात घेतले होते; तर तिने दागिने चोरीची कबुली दिली असल्याने सोमवारी (दि. 2) पोलिसांनी याबाबत माहिती दिली.\nलक्ष्मी बढेकर (वय 39 रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता हवेली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. राजगुरूनगर एसटीबस आगारात बसमध्ये चढताना व भाजी बाजारात अनेकदा महिलांचे दागिने चोरण्याच��� घटना घडल्या आहेत. दरम्यान, महिनाभरात राजगुरूनगर बस स्थानकात बसमध्ये चढताना सर्वाधिक चोऱ्या घडत होत्या. सीसीटीव्ही आणि पोलीस गस्त वाढवूनही हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मात्र, गुरुवारी (दि. 28) बस स्थानकात गस्त घालत असताना पोलिसांना संशयित महिला आढळून आली.\nखेड पोलीस ठाण्याचे पोलीस व गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी तिला पोलीसी खाक्या दाखवताच तिने राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी रमेश ढोकले, राजेश नलावडे, बाळकृष्ण साबळे, संतोष मोरे, संजय नाडेकर, विजय सर्जीने, शिवाजी बॅंकर, विकास पाटील, नीलम वारे यांनी ही कामगिरी केली आहे.\nटोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान –\nराजगुरूनगर शहरात घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला 12 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 8 तोळे वजनाचा सोन्याचे व 500 ग्रॅम चांदी दागिने हस्तगत केले होते. तर गुरुवारी (दि. 28) गर्दीत बसमध्ये चढताना महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुरुषांबरोबर महिला चोरी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nऔरंगाबाद शहरात बिबट्या आढळल्याने खळबळ\nराजकीय विरोधक महाविकास आघाडीद्वारे एकत्र येतील\nतिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला; मृतात दोघा सख्या भावांचा समावेश\nPune Crime : “काय अभिषेक’ आणि मागे बघातच पळत सुटला..; मारणे गॅंगमधील दोघे…\nPune Accident : कामावर जाताना महिला दुचाकीवरून पडल्या; समोरून येणाऱ्या ट्रकचा…\nPUNE : नॅशनल हॉर्स रायडर तरूणीची ११व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या\nPune Crime : पत्नीच्या गालावर खुपसलेला चाकु जबड्यातून गळ्यापर्यंत घुसला; मुली पळून…\nPune Crime : तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न व वाहनचोरीतील आरोपी अटक\n ऑनलाइन गेममध्ये 40 हजार रुपये गमावल्याने अल्पवयीन मुलाची आत्महत्या\nVideo : धावती ट्रेन पकडताना महिलेचा हात सुटला; RPF जवानानं देवदूत बनून वाचवला प्राण\nPune Crime : भरदिवसा घरफोडीच्या घटनांत वाढ; औंधमध्ये लाखोंचा ऐवज लांबविला\nPune Crime : मनुष्यबळ व्यवस्थापकाकडून कंपनीतील सहकारी तरूणीवर बलात्कार; गुन्हा दाखल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nतिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला; मृतात दोघा सख्या भावांचा समावेश\nPune Crime : “काय अभिषेक’ आणि मागे बघातच पळत सुटला..; मारणे गॅंगमधील दोघे फिल्मीस्टाईल…\nPune Accident : कामावर जाताना महिला दुचाकीवरून पडल्या; समोरून येणाऱ्या ट्रकचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/jalgaon-news-marathi/brutal-murder-of-a-youth-on-the-streets-of-jalgaon-nrvk-153755/", "date_download": "2021-08-02T05:52:39Z", "digest": "sha1:GVD3L77MQBAGGUGUTOKAZ7HJCXXR3EED", "length": 12540, "nlines": 202, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "जळगावात थरार... | भर रस्त्यात तरुणाची निर्घुण हत्या; परिसरात खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nजळगावात थरार...भर रस्त्यात तरुणाची निर्घुण हत्या; परिसरात खळबळ\nमहेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. तो खोटेनगर परिसरात राहणारा होता. शनिवारी ९.४५ च्या सुमारास हत्या झाली. पुर्व वैमन्यातुन त्याची हत्या झाली आहे .\nजळगाव : जळगाव शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा धारदार शस्त्राने खुन झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे.\nमहेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. तो खोटेनगर परिसरात राहणारा होता. शनिवारी ९.४५ च्या सुमारास हत्या झाली. पुर्व वैमन्यातुन त्याची हत्या झाली आहे .\nहत्या झाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलिस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रू��्णालयात एकच आक्रोश केला होता.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/queues-of-citizens-from-early-morning-for-vaccination-at-bkc-citizens-suffer-due-to-non-availability-of-vaccines-nrpd-154764/", "date_download": "2021-08-02T05:31:06Z", "digest": "sha1:IFZQENCURZDYTWHLRLEXALKHRJ5SMARR", "length": 9753, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | BKC येथे लसीकरणासाठी पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा ; लस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमुंबईBKC येथे लसीकरणासाठी पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा ; लस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त\nदिवसामध्ये फक्त १०० लोकांना लसीकरण दिले जात आहे. मागील आठवड्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तीन दिवस शहरातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.\nमुंबई: पुरेश्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर आपल्यालाही लसीचा डोस मिळावा यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावलेल्याचे चित्र दिसून आले असून, लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.\nपुणेपुण्यात गेल्या चोवीस तासांत १८९ कोरोना बाधित: २७९ रुग्णांना डिस्चार्ज\nनागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन-तीन दिवसांपासून लोक रांगेमध्ये उभे आहेत. लोकांना लस मिळत नाहीये. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसत आहे. लाईन लावून सुद्धा लस मिळत नाही. दिवसामध्ये फक्त १०० लोकांना लसीकरण दिले जात आहे. मागील आठवड्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तीन दिवस शहरातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर कालपासून लसीकरणास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सह�� शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-says-he-has-time-for-kolkata-rally-but-not-for-farmer-in-delhi-says-sharad-pawar-od-528397.html", "date_download": "2021-08-02T04:51:11Z", "digest": "sha1:LRUKASNSAMEERRIXEKWRULI5HFP77DQJ", "length": 7119, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल– News18 Lokmat", "raw_content": "\nमोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली.मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली.मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे.\nरांची, 7 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली. या महासभेच्या माध्यमातून भाजपनं बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) प्रचाराला सुरुवात केली आहे. मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींवर टीका केली आहे. ते रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलत होते. ''भाजपाच्या हातामध्ये सत्ता गेल्यापासून देशात धर्मांध विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात कोलकातामध्ये सभा घेण्यासाठी वेळ आहे, पण 20 किलो मीटर दूर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.'', अशी टीका पवारांनी केली आहे. कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी 100 दिवस झाले. या आंदोलकांची पंतप्रधान मोदी यांनी अजून एकदाही भेट घेतलेली नाही. त्यामुळ��� विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे. Centre's responsibility is to establish brotherhood, but BJP spreading communal poison in country. Farmers have been protesting for 100 days, PM has time to go to Kolkata, rally against West Bengal govt, but no time to visit farmers in Delhi: Sharad Pawar at a program in Ranchi pic.twitter.com/jumJ86g6sh — ANI (@ANI) March 7, 2021 ( वाचा : 'पाच वर्ष बंगालला उद्ध्वस्त केलं', मोदींचा ममतादीदींवर जोरदार हल्लाबोल ) युरोपात कोव्हिडची समस्या वाढत आहे. भारतामध्ये देखील ती गंभीर होत आहे. या परिस्थितीमध्ये सरकारची जबाबदारी आहे. त्या परिस्थितीमध्ये सरकार काय करत आहे मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले की थाळी वाजवा आणि लोकांना जागृत करा. आम्ही थाळी वाजवणाऱ्यांमधील नाही. आम्हाला थाळीमध्ये अन्न कसं येईल याची चिंता आहे. महाराष्ट्राच्या विकासात झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या लोकांच्या मेहनतीचं योगदान असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितले.\nमोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/ibps-recruitment-2021/", "date_download": "2021-08-02T05:58:24Z", "digest": "sha1:ZQMEENLUHJSJPSN37NUHCE46JP5WQOFI", "length": 14502, "nlines": 218, "source_domain": "mahabharti.in", "title": "IBPS Recruitment 2021 - 5,800+ जागा Application Forms", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nIBPS लिपिक 5800 पदांची भरती स्थगित \nIBPS लिपिक 5800 पदांची भरती स्थगित \nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nवित्त मंत्रालयाने इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) च्या लिपिक भरती परीक्षेवर बंदी घातली आहे. या परीक्षा केवळ हिंदी व इंग्रजी माध्यमात घेण्यास काही राज्यांनी विरोध दर्शविला होता. या परीक्षेत प्रादेशिक भाषेचा पर्याय देण्याची मागणीही या राज्यांनी केली आहे. प्रादेशिक भाषेचा पर्याय देण्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\nयासंदर्भात निवेदन देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, “लिपिक संवर्ग परीक्षा स्थानिक / प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी या मागणीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देईल.” मंत्रालयाच्या निवेदनानुसार, “ही समिती येत्या 15 दिवसांत मंत्रालयात आपला अहवाल सादर करेल. तोपर्यंत या परीक्षेवरील बंदी कायम राहील. समितीच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतरच परीक्षा घेतली जाईल.\nवास्तविक, आयबीपीएसने गेल्या 11 आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकांमधील सुमार��� 3,000 लिपिक स्तरावरील पदांच्या भरती परीक्षेबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले होते. प्रसिद्धीनुसार ही परीक्षा फक्त हिंदी व इंग्रजी माध्यमात देण्याची तरतूद करण्यात आली होती. ज्यानंतर अनेक हिंदी-भाषिक राज्यांनी विरोध केला. ही राज्ये म्हणतात की स्थानिक भाषांमध्ये ही परीक्षा देण्यास देखील एक पर्याय असावा.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 5,800+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2021 आहे. या भरतीची नवीन जाहिरात आताच प्रकाशित झाली आहे. हि माहिती लगेच आपल्या मित्रांना लगेच शेयर करा.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा\nपदाचे नाव – लिपिक\nपद संख्या – 5,800+ जागा\nशैक्षणिक पात्रता – Degree (Graduation). (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nवयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे\nखुला वर्ग : रु. 850/-\nराखीव वर्ग : 175/-\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 12 जुलै 2021 आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2021 आहे.\nअधिकृत वेबसाईट – www.ibps.in\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nविकास विलास जाधव says 1 year ago\nविकास विलास जाधव says 1 year ago\nकागज पञे काय जोडावेत व त्याची माहिती\nसर फायनल इयर चालु है मै फॉम भर सकता हु क्या\nई-मेल वर ज���ब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/goa-lokayukta-justice-prafulla-kumar-misra", "date_download": "2021-08-02T06:08:07Z", "digest": "sha1:4LEVTMZEHEAWB4FNPWUY223FNHJGRQM6", "length": 10650, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘२१ रिपोर्टकडे दुर्लक्ष, कशाला हवे लोकायुक्त पद?’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘२१ रिपोर्टकडे दुर्लक्ष, कशाला हवे लोकायुक्त पद\nपणजीः आपल्या साडेचार वर्षांच्या लोकायुक्ताच्या कारकिर्दीत राज्य सरकारकडे पाठवलेल्या २१ अहवालांवर कोणतीही कारवाई झाली नाही. ही संस्था अशी काम करत असेल तर ती बरखास्त करावी, असे उद्वेगजन्य वक्तव्य गोव्याचे माजी लोकायुक्त न्या. प्रफुल्ल कुमार मिश्रा (सेवानिवृत्त) यांनी सोमवारी व्यक्त केले.\nगेल्या १६ सप्टेंबर रोजी न्या. प्रफुल्ल कुमार मिश्रा (सेवानिवृत्त) गोव्याच्या लोकायुक्त पदावरून निवृत्त झाले होते. १८ मार्च २०१६ ते १६ मार्च २०२० या कालावधीत त्यांनी राज्याचे लोकायुक्तपद भूषवले होते. या काळात न्या. मिश्रा यांनी अनेक प्रशासकीय अधिकारी व माजी मुख्यमंत्री, आमदार यांच्या भ्रष्टाचाराविषयी चौकशी करून या सर्वांवर राज्य सरकारने कारवाई करावी अशी शिफारस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना केली होती.\nत्यांच्या कार्यकालात १९१ प्रकरणांपैकी १३३ प्रकरणांचा निकाल लागला. तर ५८ प्रकरणांची चौकशी सुरू असून २१ प्रकरणांचे अहवाल थेट राज्य सरकारकडे कारवाई करावी, या करिता पाठवले होते. पण त्याचे उत्तर अद्याप त्यांना मिळालेले नाही. न्या मिश्रा यांच्या अहवालात दोषी अधिकार्यांच्या बदल्या, अनुशासनात्मक कारवाई, एसीबीद्वारे चौकशी वा संबंधित अधिकारी पदावर राहण्यास अयोग्य अशा सूचना होत्या. त्याकडे सरकारने पूर्ण कानाडोळा केल्याचे न्या. मिश्रा यांचे म्हणणे आहे.\nजर गोव्याच्या लोकायुक्ताचे एका वाक्यात वर्णन कराय���े असेल तर माझा अनुभव सांगतो की हे पद बरखास्त केले पाहिजे.. जनतेचे पैसे कोणतेही काम न करता का खर्च केले जावेत. जर या पदाला ताकद दिली नसेल तर हे कायदे कचर्याच्या पेटीत टाकण्यालायक आहेत. लोकायुक्त हे पद कायमस्वरुपी बंद करणे योग्य ठरेल, असे न्या. मिश्रा यांची प्रतिक्रिया होती.\nसध्याच्या गोव्याच्या लोकायुक्ताकडे कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्याचे कोणतेच अधिकार नाही. कर्नाटक व केरळमध्ये लोकायुक्ताकडे अधिकार आहेत पण गोव्यात लोकायुक्ताच्या आदेशाला न मानणार्यांविरोधात अवमानाचे प्रकरणही होत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.\nकाही प्रकरणे कोणतीही पोलिस तक्रार नोंद नसलेली असायची, त्यावर पहिले पोलिसांत गुन्हा दाखल करा, असे सांगायला लागायचे, असे न्या. मिश्रा यांनी सांगितले.\nएक आमदार पांडुरंग मडिक्कर यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचे प्रकरण होते. त्यांची एसीबीकडून चौकशी करावी अशा सूचना न्या. मिश्रा यांनी दिल्या होत्या. मडिक्कर तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जवळचे होते. पण न्या. मिश्रा यांनी हा दबावही झुगारला होता. त्याचबरोबर न्या. मिश्रा यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खाण सचिव पवन कुमार सेन व खाण व भूविज्ञान संचालक प्रसन्ना आचार्य यांना एका प्रकरणात दोषी जाहीर केले होते. पण त्या संदर्भात कोणतीही कारवाई झाली आहे.\nन्या. मिश्रा जेव्हा लोकायुक्त पदावरून निवृत्त होणार होते, त्या आधीच्या दिवशी त्यांची सुरक्षा हटवण्यात आली होती. यावरही न्या. मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे. सोमवारी त्यांचा कार्यकाल संपुष्टात आला तेव्हा प्रशासनाने त्यांच्याकरिता सेवानिवृत्ती कार्यक्रमही ठेवला नव्हता. आपली पत्नी भारतीसह त्यांनी सोमवारीच आपले सरकारी निवासस्थान खाली केले.\nहाथरस वृत्तांकनः मल्याळी पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा\nदंगे होऊ नये म्हणून अंत्यसंस्कारः योगी सरकार\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते ��ंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T06:12:54Z", "digest": "sha1:EBDHRVSIJXEU2U2RUMUU74WIXMMSZSVK", "length": 6051, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युगेन पोलंस्की - विकिपीडिया", "raw_content": "\n१७ मार्च, १९८६ (1986-03-17) (वय: ३५)\n१.८३ मीटर (६ फूट ० इंच)\nबोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख ५३ (१)\nगेटाफे सी.एफ. २६ (०)\n→ मेन्झ ०५ (loan) २१ (१)\nमेन्झ ०५ ५४ (३)\nजर्मनी (२१) १९ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २५ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:४९, १२ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/cologne-world-cup-boxing-tournament-simranjit-singh-won-gold-medal/", "date_download": "2021-08-02T06:47:56Z", "digest": "sha1:2VOZ32TRU2IJTAUPDUVKS3YDU5ZVMLOS", "length": 8165, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिमरनजीतसिंगचे सुवर्ण यश – Dainik Prabhat", "raw_content": "\nकॉलोग्ने विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धा\nनवी दिल्ली – भारताचा अव्वल मुष्टीयोद्धा अमित पंघाल याला 52 किलो वजनी गटात प्रत्यक्ष सामना न खेळताच सुवर्णपदक मिळाले आहे. जर्मनीत सुरू असलेल्या कॉलोग्ने विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीची लढत न खेळताच सुवर्णपदक मिळाले.\nत्याच्यासह सिमरनजीत सिंग कौर व मानीष यांनीही सुवर्ण यश मिळवले. सतीश कुमारला मात्र, 91 किलो गटात दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्यामुळे रजतपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने 3 सुवर्ण, 2 रजत तर 4 ब्रॉंझपदके मिळून एकूण 9 पदके पटकावली.\nअमितला जर्मनीच्या अर्गिश्ती टेर्टेरियानविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली. सतीशने फ्रान्सच्या डॅमिली डिनी मॉइन्झेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पण जर्मनीच्या नेल्व्ही टियाफॅकविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली.\nमहिला गटात सिमरनजित सिंग कौरने 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकताना जर्मनीच्या माया केलहॅन्सचा 4-1 असा पराभव केला. मानीषने साक्षीचा 3-1 असा पराभव केला. पूजा रायला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. नेदरलॅंड्सच्या नॉचका फॉंटिनने तिला पराभूत केले. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात महंमद हसमुद्दीन व गौरव सोलंकीला ब्रॉंझपदक मिळाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपोपटाची मान पिरगळल्याशिवाय राक्षस मरणार नाही – राजू शेट्टी\nस्पॅनिश लीग फुटबॉल : मेस्सीने केली पेलेंची बरोबरी\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nसात टाके पडूनही सतीशने दिली तुल्यबळ लढत सामना गमावला, पण मने जिंकली\nपुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत तब्बल 49 वर्षांनंतर गतवैभव मिळणार\n#SLvIND : नवोदितांनी संधी दवडली – द्रविड\nसमालोचक हर्षा भोगलेंची टीका\nTokyo Olympics : जोकोवीचचे गोल्डन ग्रॅंडस्लॅमचे स्वप्न भंगले\nTokyo Olympics : अखेर महिला हॉकी संघाला विजय गवसला\nTokyo Olympics : पुरुष हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\nअनाकलनीय पंचगिरीचा फटका बसला; मेरीकोमने व्यक्त केला संताप\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/teacher-and-graduate-constituency-election-2020-news-marathi-127911607.html", "date_download": "2021-08-02T07:03:49Z", "digest": "sha1:KKKPHQ3SNR23RMETHYSOTB3P7M37TCPQ", "length": 7745, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Teacher and Graduate Constituency Election 2020 news marathi | तिकीट हुकलेल्या नाराजांच्या कुरबुरी, पाच जागांसाठी भाऊगर्दी, पुणे पदवीधरसाठी 108 अर्ज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपदवीधर, शिक्षक निवडणूक:तिकीट हुकलेल्या नाराजांच्या कुरबुरी, पाच जागांसाठी भाऊगर्दी, पुणे पदवीधरसाठी 108 अर्ज\nविधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि भाजपमधील तिकीट नाकारलेल्या इच्छुकांच्या कुरबुरी उफाळून आल्या. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गुरुवारी आघाडी आणि भाजपच्या जवळपास सर्वच उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्तालयांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या नाराजांची सुप्त लाट आहे. बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी यापूर्वीच उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख दिवाळीनंतर म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी असून त्यानंतरच सर्व मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होणार आहे.\nनाथाभाऊंनंतर अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर\nभाजपच्या खोट्या आश्वासनांना नाथाभाऊ कंटाळले होते. सरकार येणार येणार म्हणून अनेकांना भाजप गाजर देत आहे. पण सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. तोपर्यंत अनेक जण भाजप सोडून आमच्या पक्षात येतील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.\nनिवडणूक होईपर्यंत पंक्चर होऊ नका : खासदार रावसाहेब दानवे\nमराठवाडा पदवीधर निवडणूक सोपी नाही. त्यामुळे ही निवडणूक होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पंक्चर होऊ नका. आपल्या सायकलचा वॉल थुंका लावून नीटपणे तपासून घ्या. मगच चाकामध्ये हवा भरा, असा खास ग्रामीण शैलीतील सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिला.\nमहाविकास आघाडी-भाजप थेट लढत\nऔरंगाबाद विभागात आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी दाखल केली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून स���ंगलीचे अरुण लाड हे रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजपच्या संग्राम देशमुख यांचे आव्हान असून देशमुख यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरला होता. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान महापौर संदीप जोशी तर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची लढत असेल. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी भाजपकडून जितेंद्र पवार रिंगणात आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात आघाडीकडून शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे तर भाजपकडून डॉ.नितीन धांडे रिंगणात आहेत.\nपाच जागांसाठी २९९ अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1917/", "date_download": "2021-08-02T05:47:27Z", "digest": "sha1:5SEW2EKJSSQEGVTTHKYANHSVARQXTJRF", "length": 4559, "nlines": 116, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता- तेव्हाही…", "raw_content": "\nकाही दिवसानी जेव्हा आपण एका रस्त्यावरून,\nआणि प्रत्येक पवालागाणिक आपल्यातली कमी होणारे अंतर,\nआपल्या मनातील अंतराची जाणिव करत असतील,\nतेव्हाही मी तुला विसरण्याचा फ़क्त प्रयत्न करत असेल...\nतेव्हाही तू अशीच असशील ना\nजेव्हा आपल्यातली अंतर निरुत्तर झालेली असतील...\nतेव्हाही तू अशीच हसशील ना\nजेव्हा जवळून जाताना आपल्या सावल्या,\nतेव्हाही तू अशीच रागे भरशील ना\nजेव्हा आपल्यातली अंतर आपली नाते सुचवतील...\nतेव्हाही तू अशीच रुसशील ना\nजेव्हा आपली रुसवे-फुगवे एक-मेकान्वर नसतील...\nतेव्हाही तू मला अशीच आठवशील ना\nजेव्हा तुला,मला विसरान्याशिवाय काहीच आठवणार नाही....\nतेव्हाही तू मला अशीच आठवशील ना\nजेव्हा तुला,मला विसरान्याशिवाय काहीच आठवणार नाही....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/gadchiroli-work-of-others-and-name-maoists/07171700", "date_download": "2021-08-02T06:10:58Z", "digest": "sha1:BW4RC3MKIC2IU7WVLFGR4TOAIO5DEWIG", "length": 7386, "nlines": 35, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गडचिरोली : नाव माओवाद्यांचे, कृत्य मात्र आज्ञातांचे ! - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » गडचिरोली : नाव माओवाद्यांचे, कृत्य मात्र आज्ञातांचे \nगडचिरोली : नाव माओवाद्यांचे, कृत्य मात्र आज्ञातांचे \nमालेवाडा जळीतकांड : पोलिसांचा संशय, तपास सुरु\nपोलिसांच्या तपासातील प्रारंभिक निष्कर्ष\nकेवळ ठराविक कागदपत्राचीच जाळपोळ\nगुन्हाची पद्धती अगदीच वेगळी, साहित्याची चोरी\n कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात फ़ुर्निचर, कागदपत्रांची जाळपोळ व साहित्य चोरी प्रकरणात प्रारंभी माओवाद्यांचा सहभाग असल्याची बोंब उठली. मात्र आता या प्रकरणात माओवाद्यांचे नाव घेऊनही काही अज्ञात व्यक्तींनीच हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकाराने मालेवाडा जळीतकांडाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु केला आहे.\nगडचिरोली वनवृत्ताअंतर्गत वडसा वनविभागाचे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा गावात वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या कार्यालयात गुरुवारी पहाटेच्या सुमारास 10 ते 12 अज्ञात व्यक्तींनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौकीदार आंदे हे कर्तव्यावर होते. त्यांचे हात व पाय बांधून चौकीदाराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तेथील फ़ुर्निचर व महत्वाचे दस्तावेज कार्लायासमोर असलेल्या राष्ट्रध्वजाच्या चबुतरयाजवळ आणून जाळून टाकण्यात आले. काही फ़ुर्निचरीचीही जाळपोळ करण्यात आली. यावेळी 1 लाख 45 हजार 300 रुपये किमतचे एक संगणक व संच केमरे पळविले.\nसन 2002 मध्ये याच कार्यालयात माववाध्यानीअशीच जाळपोळ केली होती. शिवाय सन 2008 मध्ये ग्राम पंचायतीला देखील माववाध्यानी जाळले होते. हा इतिहास लक्षात घेता या प्रकरणात माओवाद्यांचा सहभाग असल्याची बोंब उठली. मात्र मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेवार यांच्या तक्रारीवरून मालेवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर या प्रकरणात कलाटणी मिळाली.\nकार्यालयातील दस्तावेज जाळताना काही ठराविक कागदात्रांची जाळपोळ करयात आली. शिवाय गुन्हाची पद्धतही अगदीच वेगडीच असल्याचे दिसून आले. संगणक व केमेरा चोरी गेल्याने या प्रकरणात माववाग्यांचे नाव घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. सध्या वनविभागात सुरु असलेला बोंगड कारभार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार लक्षात घेता या प्रकरणात पुरावे नष्ट कण्यासाठी अज्ञात व्यक्तींना हि जाळपोळ केली असावी, अशीही एक शक्यता आहे.\nविशेष म्हणजे, अथ्वादाभारापुर्वी अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात देखील सिलींडरचा स्फोट घडवून अशीच जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणातही माओवाद्यांचे नाव पुढे आले. मात्र आता पोलिसांच्या तपासात भलतीच बाब पुढे आल्याने देचलीपेठा प्रकरणावरून संशय व्यक्त होत आहे.\n← गड़चिरोली : युवक ने गटका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-in-photos-sridevi-salman-spotted-at-mumbai-airport-5441085-PHO.html", "date_download": "2021-08-02T06:06:46Z", "digest": "sha1:ZORL2CDOK6FXFYTUDLMH36E3QKJESTOM", "length": 3595, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In Photos: Sridevi, Salman Spotted At Mumbai Airport | मुलींसोबत व्हेकेशनहून परतली श्रीदेवी, एअरपोर्टवर सलमानसह दिसले हे सेलेब्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलींसोबत व्हेकेशनहून परतली श्रीदेवी, एअरपोर्टवर सलमानसह दिसले हे सेलेब्स\nश्रीदेवी, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर\nमुंबईः अभिनेत्री श्रीदेवी काही दिवसांपूर्वी तिच्या दोन्ही मुली जान्हवी-खुशी आणि पती बोनी कपूर यांच्यासोबत सुटी एन्जॉय करायला परदेशी गेली होती. रविवारी ती आपल्या कुटुंबासोबत मायदेशी परतली. मुंबई विमानतळावर श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुली स्टायलिश लूकमध्ये दिसल्या. कपूर फॅमिलीव्यतिरिक्त सलमान खान, अमिषा पटेल, हुमा कुरैशी, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वीर दास, अथिया शेट्टी हे सेलिब्रिटीसुद्धा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, रविवारी एअरपोर्टवर क्लिक झालेले स्टार्सचे PHOTOS...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-LCL-old-woman-suicide-case-registered-on-brother-5829721-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:05:24Z", "digest": "sha1:QF7PGY3TSPO7PQIZ2X7KNI7EZIDEILQF", "length": 4791, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "old woman suicide, case registered on brother | वृद्धाच्या आत्महत्येप्रकरणी सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवृद्धाच्या आत्महत्येप्रकरणी सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल\nपरभणी - तालुक्यातील आसेगाव येथील एका (७०) वर्षीय वृद्धाने प्रशासन जमीन मोजणी करून देण्यासाठी दिरंगाई करीत असल्याने कंटाळून शहरातील न्यायालय परिसरात विष प्राशन केल्याची घटना सोमवार दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती.य���त त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी जिंतूर पोलिस ठाण्यात या वृद्धाच्या दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nआसेगाव येथे राहणाऱ्या(७०) वर्षीय तुकाराम जव्हार या वृद्ध शेतकऱ्याने शासन दरबारी जमिनीची मोजणी करून द्यावी अशी याचना वारंवार केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने सदरील वृद्ध शेतकऱ्याने जिल्हाधिकारी व तहसीलदारांना ठराविक काळात जमीन मोजून न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे सोमवार १२ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जव्हार यांनी न्यायालय परिसरात विष प्राशन केल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथे हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीचे काम चालू होते.\nयाप्रकरणी मंगळवारी दुपारनंतर जिंतूर पोलिस ठाण्यात रंगनाथ जव्हार यांच्या फिर्यादीवरून सखाराम किसन जव्हार व नामदेव किसन जव्हार या दोन सख्ख्या भावांविरूद्ध संगनमताने आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-LCL-jalgaon-municipal-election-news-updates-5915646-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:12:23Z", "digest": "sha1:UBIRJ25Z5IN46VR3AIGHF666GT7BE747", "length": 8672, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon municipal election news updates | महापालिकेत दिवसभरात ६१५पैकी फक्त २१५ अर्जांची छाननी पूर्ण; ६३ ठरले अवैध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहापालिकेत दिवसभरात ६१५पैकी फक्त २१५ अर्जांची छाननी पूर्ण; ६३ ठरले अवैध\nजळगाव- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल ६१५ उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेती. सकाळी ११ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत ७ प्रभागांतील २१५ अर्जांची छाननी झाली. यात १५२ अर्ज वैध ठरले अाहेत. तर ६३ अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे अवैध ठरवण्यात अाले. उर्वरित १२ प्रभागांतील ४०० उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी पूर्ण हाेण्याची शक्यता अाहे. पहिल्यांदाच नव्हे तर वर्षानुवर्षे निवडणुकींचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही अडचणींचा सामना करा��ा लागला. दरम्यान, ११ हरकतींमुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगली पंचाईत झाली अाहे.\nमहापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ थांबल्यानंतर अाता स्वबळावर लढाईसाठी रणनीती अाखली जात अाहे. त्यापूर्वी छाननीच्या युद्धात काेण टिकते याकडे सगळ्यांचे लक्ष हाेते. गुरुवारी महापालिकेच्या पाचव्या व सातव्या मजल्यावर दाखल उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली.\n१७ जुलै : उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठीची अंतिम मुदत\n१८ जुलै : निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करणे\n१ अाॅगस्ट : सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान\n३ अाॅगस्ट : सकाळी १० वाजेपासून मतमाेजणी प्रक्रीयेस सुरुवात करणे\n६ अाॅगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे\nसतरा मजलीच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावर प्रभागनिहाय अर्ज छाननी सुरू होती. परंतु, या प्रक्रियेत एकसारखेपणा नसल्याचे भाजपचे सरचिटणीस विशाल त्रिपाठी म्हणाले. दुसऱ्या मजल्यावर अ, ब, क, ड यानुसार एकेका उमेदवाराला अर्जाची छाननी करण्यासाठी बोलावले जात होते. पाचव्या मजल्यावर मात्र, सर्वच गटांसाठी एकदम बोलावले जात हाेते.\nअर्ज अवैधतेचे मुख्य कारण\n- निवडणुकीचा खर्च सादर न करणे\n- दाेन अर्जांवर एकच सुचक, अनुमाेदक\n- नामनिर्देशनपत्राला एबी फाॅर्म न जाेडणे\n- जाेडपत्र न देणे, थकबाकीदार असणे\n- शपथपत्र, घाेषणा पत्रावर स्वाक्षरी नसणे\nकाेल्हे खंडपीठात धाव घेणार\nप्रभाग १३ व १४मधून राष्ट्रवादीचे मुविकाेराज काेल्हे यांचा अर्ज बाद ठरवण्यात अाला. पाेटनिवडणुकीत काेल्हे यांनी सीमा भाेळे यांचेविरुद्ध अर्ज दाखल केला हाेता. परंतु, ती निवडणूक बिनविराेध झाली हाेती. काेल्हेंनी त्या काळातील खर्चाचा हिशाेब दिला नसल्याने ते तीन वर्षांसाठी अपात्र अाहेत. हाच मुद्दा छाननीत पुढे अाला. खंडपीठात धाव घेऊ, असे त्यांनी सांगितले.\nअनुभव असतानाही राजकीय पक्षांकडून एबी फाॅर्मवर वाॅर्डाचा क्रमांक लिहिताना चुुका झाल्याचे उघडकीस अाले. उमेदवारांची घाेषणा करताना 'क' व 'ड'चा उल्लेख केला. परंतु, एबी फाॅर्ममध्ये मात्र वेगळेच लिहिले. त्यामुळेही अर्ज बाद हाेण्याची भीती निर्माण झाली हाेती. प्रभाग क्रमांक ६ मधील 'ब' व 'क' मध्ये अॅड. शुुचिता हाडा यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या एबी फाॅर्ममध्ये खाडाखाेड असल्याची हरकत घेतली हाेती. परंतु, उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवता येणार नाही; या मुद्द्यावर त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात अाले. माजी नगरसेविका मंगला चाैधरींच्या अर्जासंदर्भातील मंगला पाटील यांनी घेतलेली हरकत मात्र, फेटाळण्यात अाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-cotton-get-good-rates-4424826-NOR.html", "date_download": "2021-08-02T05:20:20Z", "digest": "sha1:HH55E3RTWO3S4OHQ3T6B746EQVMI6BZR", "length": 4224, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cotton get good rates | कापूस 4700 रुपये; यावर्षी 800 ने वधारला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकापूस 4700 रुपये; यावर्षी 800 ने वधारला\nअमरावती- शहरात खासगी व्यापार्यांकडून कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला आहे. सध्या 4600 ते 4700 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे.\nशहरातील एदलजी, मालपाणी, पनपालिया या तीन खरेदीदारांनी खरेदी सुरू केली असून, त्यांनी आतापर्यंत अंदाजे 2000 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. याला क्विंटलमागे 4600 ते 4700 रुपये दर दिला गेला.\nजिल्ह्यात सध्या सीतादही सुरू असून कापसाच्या वेचाईला वेग आला आहे. मागील वर्षी शेतकर्यांना सुरुवातीपासून एप्रिलपर्यंत साधारणत: 3700 ते 3950 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. शेवटपर्यंत कापसाच्या दरात सुधारणा न झाल्याने शेतकर्यांनी नाइलाजाने मे महिन्यांपर्यंत कापूस विकून टाकला होता. जूननंतर कापसाच्या भावात सुधार होऊन तो पाच हजार रुपयांपर्यंत गेला होता. परंतु, तोपर्यंत बहुतांश शेतकर्यांनी कापूस विकून टाकला होता. मोजक्याच शेतकर्यांना पाच हजार रुपये दर मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी हंगामाच्या सुरवातीला कापसाला 700 ते 800 रुपये अधिक दर मिळत आहेत.\nयंदा सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, कपाशीच्या क्षेत्रात घट झाली. शिवाय यावर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. कपाशीचे क्षेत्र घटल्याने उत्पादन कमी होऊ शकते. सध्या कपाशीवर लाल्याचे आक्रमण झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-at-solapur-can-rising-the-water-crisis-4880380-NOR.html", "date_download": "2021-08-02T04:59:16Z", "digest": "sha1:VKBSPUXB2YVQJMUCJRF7PMV7LFGE3AGH", "length": 3627, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "at solapur can rising The water crisis | मंगळवे��्यासह ११ गावांवर जलसंकट, भीमा नदीचे पात्र पडले कोरडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंगळवेढ्यासह ११ गावांवर जलसंकट, भीमा नदीचे पात्र पडले कोरडे\nमंगळवेढा- भीमानदी ऐन हिवाळ्यात कोरडी पडली आहे. शहरासह नदी काठावरील ११ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे.\nभीमा नदी कोरडी पडल्यामुळे ब्रह्मपुरी, माचणूर, बठाण, उचेठाण तामदर्डी, राहाटेवाडी, मुंढेवाडी, अर्धनारी, घोडेश्वर, बोराळे, अरळी, सिध्दापूर, तांडोर, नंदूर आदी गावांच्या नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या नदीचे पात्र कोरडे आहे. त्यामुळे नळपाणीपुरवठा योजना विहीरीत क्षारयुक्त पाणी येत आहे. तरीही लोकांना ते पाणी प्यावे लागत आहे.\n-भीमानदीतील सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. भीमा नदीत येत्या ४८ तासांत पाणी सोडण्याचे नियोजन सुरू आहे. शेतीसाठी फेब्रुवारी दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाऊ शकते.” भगवानचौगुले, पाटबंधारे अधिकारी\nमंगळवेढा तालुक्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीवरील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/data-malnutrition-india", "date_download": "2021-08-02T05:43:33Z", "digest": "sha1:RIO65HYJT24WHPNI3XW5JFVSXJM2R3JJ", "length": 15872, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या - द वायर मराठी", "raw_content": "\nकुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या\nया तीन समस्यांमुळे जगभरात आरोग्यक्षेत्रात प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाल्याचे लान्सेटच्या नव्या अहवालात म्हटले आहे.\nनवी दिल्ली: नैसर्गिक हवामानातील हस्तक्षेप आणि पोषक आहाराच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे मानवसमाजात एकाच वेळी अनेक आजारांचे उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे द लान्सेट या ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकात नमूद केले आहे.\nहा अहवाल सादर करणाऱ्या आयोगाला सुरुवातीला केवळ लठ्ठपणाचा अभ्यास करणे एवढेच कार्य दिले होते. मात्र इतर दोन्ही घटक याच समस्येशी निगडित असल्याचे संशोधनातून आणि चर्चेतून पुढे आले. त्यामुळे समस्येचे शब्दांकन बदलण्यात आले आणि आयोगापुढील कार्य अधिक व्यापक करून इतर दोन जोडलेल्या समस्यांनाही त्यात समाविष्ट करण्यात आले.\nलान्सेट आयोगाचा अहवाल कुपोषण, लठ्ठपणा व हवामानबदल या तिन्ही समस्यांना एकमेकांशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतो. बहुतांशवेळा शासनाचे धोरण हे तीनही प्रश्न स्वतंत्र असल्यासारखे पाहते.\nकुपोषण कमी होण्याचा वेग जागतिक स्तरावर इतका मंद आहे की कुपोषणमुक्ततेचे ध्येय गाठणे अवघड आहे. आज कुठल्याही देशाकडे लठ्ठपणाच्या आजारावर उत्तर नाही आणि जगभरातील सार्वजनिक धोरणे हवामान बदल रोखण्यासाठी अपुरी पडत आहेत. त्यामागे व्यावसायिक लागेबांधे, आर्थिक गुंतवणुकीची चुकीची धोरणे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि या बदलांसाठीचा सामाजिक रेटा अपुरा असणे ही कारणे दिसून येतात.\nआहाराच्या वेगवेगळ्या निवडी आणि त्याचा पर्यावरणावरील परिणाम यासंबंधीचा असाच एक अहवाल लान्सेटच्या खाद्य आयोगाने (EAT Commission) याच महिन्यात प्रसिद्ध केला आहे.\nआजारांचे उद्रेक किती घातक आहेत\nजगभरातील १५ कोटी ५० लाख प्रौढ आणि ५ कोटी २० लाख बालके कुपोषणाने वाढ खुंटणे आणि शारीरिक झीज या समस्येचे शिकार ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्याऐंशी कोटी पन्नास लाख लोक हे कुपोषित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आशिया आणि अफ्रिेकेतील सर्व देशांचा एकत्रितपणे विचार केल्यास कुपोषणामुळे होणाऱ्या खर्चांकरिता सर्व देश आपापल्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या जवळपास ४.११ टक्के खर्च करतात.\nत्याचवेळी लठ्ठपणाची समस्याही वाढत चालली आहे. जगभरात दोन अब्जांहून अधिक लोक अतिलठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त आहेत तर चाळीस लाख लोकांचा त्यामुळे मृत्यू होतो. श्रीमंत देशांमध्ये १९८० पासून लठ्ठपणाच्या आजाराचा उद्रेक झाला आहे तर दुसरीकडे गरीब देश अद्यापही कुपोषणाच्या समस्येशी झगडत आहेत. त्याचमुळे हा अहवाल सांगतो की, ‘लठ्ठपणाच्या आजारामुळे कुपोषणाच्या आकृतीबंधामध्येही फरक पडला आहे.’\nअतिलठ्ठपणा आणि मोठ्या कार्बन फूटप्रिंटचे ओझे वागवणाऱ्या श्रीमंत देशांमध्ये पर्यावरणाची अधिकाधिक हानी करणाऱ्या अन्ननिर्मिती प्रक्रिया व आहारपद्धती प्रचलनात आहेत. पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, आहारासाठी मोठ्या प्रमाणात केले जाणारे प्राणीपालन ही त्यातील काही उदाहरणे सांगता येतील.\nअन्ननिर्मितीच्या वाईट पद्धती मोठ्या प्रमाणात हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात. निव्वळ शेतीतून १५-२३ टक्क��� ग्रीनहाऊस वायू उत्सर्जित होतो. याचबरोबर शेतजमिनीचे बिगरशेती जमिनीत रुपांतर करणे, अन्नपदार्थांवरच्या प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारा कचरा या सगळ्या प्रक्रियेतून उत्सर्जित वायूची टक्केवारी २९ टक्क्यांपर्यंत जाते.\n‘’आत्तापर्यंत भारतात कुपोषण आणि अतिलठ्ठपणा ही दोन वेगळी टोके होती. एकीकडे फारच कमी कॅलरीज तर दुसरीकडे अती” आयोगात सहभागी अधिकारी डॉ. शिफालिका गोयंका यांनी सांगितले. ‘‘तसेच हवामान बदलाकडेही एक स्वतंत्र समस्या म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात या तीनही समस्या एकाच व्यवस्था आणि धोरणांमुळे उद्भवल्या आहेत.’’\nगेल्या कित्येक वर्षांपासून पोषणाच्या प्रश्नावर भारताची कामगिरी अत्यंत वाईट राहिली आहे. मागील वर्षी वैश्विक भूक निर्देशांकाच्या ( ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’) ११९ देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक १०३ होता. ही २०१७ मधील १०० व्या क्रमांकापासून ३ क्रमांकांनी घसरण होती. (हा निर्देशांक चार घटकांवर अवलंबून असतो- कुपोषण, बालमृत्यू, बालकांमधील शारीरिक झीज आणि खुंटलेली वाढ) इतर दक्षिण आशियायी देशांची कामगिरी भारताच्या तुलनेत चांगली आहे. निर्देशांकाच्या क्रमवारीत चीन २५व्या क्रमांकावर, नेपाळ ७२, श्रीलंका ६७ आणि बांग्लादेश ८७व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १०६व्या क्रमांकावर आहे.\nभारताच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, पाच वर्षांखाली ३८ टक्के बालके वाढ खुंटलेली, २१ टक्के बालके शारीरिक झीज असलेली आहेत तर ३६ टक्के बालके कमी वजनाची आहेत.\nमधुमेहाच्या दृष्टीने अतिलठ्ठपणा हा एक जोखीम घटक आहे. भारतात अतिलठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. १९९० मध्ये अतिलठ्ठांची संख्या २ कोटी ६ लाख होती तर तीच २०१६मध्ये ६ कोटी ५ लाख इतकी होती.\nहवामान बदलाबाबतही फारशी बरी स्थिती नाही. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, ६५ कोटी लोक आज ज्या प्रदेशात राहत आहेत ते प्रदेश २०५०पर्यंत मध्यम किंवा प्रचंड उष्ण प्रदेश म्हणून गणले जाणार आहेत. याचा शेती आणि अन्नसुरक्षेवर प्रचंड मोठा परिणाम होणार आहे.\nगोयंका यांनी सांगितले की या तिन्ही समस्यांचा सहसंबंध कसा आहे हे पाहणे ही या लान्सेट अहवालाची मुख्य प्रेरणा आहे. उदाहरणार्थ, हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होऊन अन्नाची अनिष्चितता निर्माण होते आणि त्यातूनच कुपोषण किंवा मृत्यू होतात, तसेच अर्भक आणि मुलांच्या कुपोषणातून पुढे प्रौढांमधील लठ्ठपणा वाढीस लागतो.\nहा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद: हिनाकौसर खान- पिंजार\nव्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक\n‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/father-of-indian-navy.html", "date_download": "2021-08-02T05:21:12Z", "digest": "sha1:OFH64SN5Y2N2OOLN7DKBQX463KI73IFP", "length": 7344, "nlines": 46, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "गुगलवर Father of Indian Navy सर्च करा, अभिमानास्पद उत्तर मिळेल! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nगुगलवर Father of Indian Navy सर्च करा, अभिमानास्पद उत्तर मिळेल\n‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ (भारतीय नौदलाचे जनक कोण) असं गुगलवर सर्च करुन पाहा… हा मेसेज व्हॉट्स अॅपवरील जवळपास प्रत्येक ग्रुपमध्ये येतो आहे. तेव्हा गुगलवर जाऊन हा प्रश्न सर्च केल्यास याचं उत्तर तितकंच स्फूर्तीदायक मिळतं. ज्याने आपली छाती अभिमानाने फुलून येते. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज\n हे खरं आहे. गुगलवर तुम्ही ‘Father of Indian Navy’ असं सर्च केल्यास तुम्हांला जवळपास प्रत्येक लिंकवर छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव दिसून येईल. त्यातही पहिली लिंक ही विकीपीडियाची दिसून येते. ज्यामध्ये १७व्या शतकात महाराजांनी आरमार उभं केलं असल्याचा उल्लेख आहे.\n‘ज्याचा गड, त्याची जमीन’ आणि ‘ज्याचे प्रबळ आरमार त्याचा समुद्र,’ हा महाराजांच्या यशाचा मूलमंत्र होता. जमिनीप्रमाणेच समुद्रमार्गेही शत्रू तुमच्यावर चाल करुन येऊ शकतो याच जाणिवेतून शिवाजी महाराजांनी पहिलं वहिलं आरमार 24 ऑक्टोबर 1657 मध्ये उभारलं होतं. या आरमाराचे दर्यासारंग (प्रमुख) हे दौलतखान होते. त्यांच्या आरमाराने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या शत्रूंनाही ‘सळो की पळो’ करुन सोडले होते.\n‘निश्चयाचा महामेरु’ असलेल्या शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेऊन आरामाराची उभारणी केली होती. कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर त्यांनी आपलं आरमार उभारलं होतं. महाराजांच्या आरमाराची दखल ही फ्रेंच आरामाराने देखील घेतली होती. त्या काळी महाराजांचे आरमार सर्वाधिक शक्तीशाली असल्याचेही त्यांनी मान्य केले होते.\n“नरपति, हयपति, गजपति | गडपति, भूपति, जळपति\nपुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागी”\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत या अवघ्या दोन ओळींमधून महाराजांच्या कार्याची ओळख होते. प्रचंड दूरदर्शीपणा ठेऊन लष्करी पातळीवर महाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले होते. समुद्रावरील फिरते आरमार हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. आरमारासाठी लागणारी गलबतं आणि होड्या यासाठी वापरण्यात येणारी लाकडं ही परवानगीशिवाय तोडू नये, तसेच आंबा, वड यासारखी झाडं उपयुक्त असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत हात लावू नये असंही बजावण्यात आलं होतं.\nत्यामुळेच की काय गुगलवर देखील ‘Father of Indian Navy’ असं सर्च केल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे नावं समोर येत असावं.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tcnvend.com/mr/tcn-s-csp-magazinebook-notebook-vending-machine-with-remote-control-239.html", "date_download": "2021-08-02T06:34:07Z", "digest": "sha1:3CPMLKXHCM4A5ARG5QSUACFKUKIK5HL2", "length": 6383, "nlines": 116, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "रिमोट कंट्रोलसह टीसीएन-एस 800००-१० सी (२२ एसपी) मॅगझिन / बुक नोटबुक वेंडिंग मशीन - रिमोट कंट्रोल सप्लायर, फॅक्टरी –टीसीएन वेंडिंग मशीनसह चायना टीसीएन-एस 10००-१० सी (२२ एसपी) मॅगझिन / बुक नोटबुक वेंडिंग मशीन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\n���ईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nघर » उत्पादन » ओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nरिमोट कंट्रोलसह टीसीएन-एस800-10 सी (22 एसपी) मासिक / बुक नोटबुक वेंडिंग मशीन\n- पुस्तके, नोटबुक, मासिके वर्तमानपत्र इ. साठी लवचिक स्लॉट,\n- विविध पेमेंट सिस्टम (बिल, नाणे, क्रेडिट कार्ड, क्यूआर वेतन इ.)\n- बुद्धिमान सास व्यवस्थापन प्रणाली.\nएच: 1940 मिमी, डब्ल्यू: 1261 मिमी, डी: 771 मिमी\n60 पर्याय (कॅन केलेला / बाटली पॅक / बॉक्स पॅक केलेले उत्पादन)\nसुमारे 300-800 पीसी (वस्तूंच्या आकारानुसार)\nएसी 100 व् / 240 व्ही, 50 हर्ट्ज / 60 हर्ट्ज\nग्रंथालय, विमानतळ, शाळा इ.\nएच: 1940 मिमी, डब्ल्यू: 1261 मिमी, डी: 771 मिमी\n60 पर्याय (कॅन केलेला / बाटली पॅक / बॉक्स पॅक केलेले उत्पादन)\nसुमारे 300-800 पीसी (वस्तूंच्या आकारानुसार)\nएसी 100 व् / 240 व्ही, 50 हर्ट्ज / 60 हर्ट्ज\nटीसीएन-एनएलसी-झेडके (32 एसपी) + 14 एस निरोगी वैद्यकीय औषध औषध फार्मसी वेंडिंग मशीन\nटीसीएन-डी 900-9 सी (55 एसपी) 24 सेल्फ-सर्व्हिस फूड अँड ड्रिंक जिम वेंडिंग मशीन\nटीसीएन 24 तास सेल्फ-सर्व्हिस एन 95 सर्जिकल फेस मास्क वेंडिंग मशीन\nटीसीएन-सीएससी -10 सी (व्ही 32) नवीन मॉडेल 32 इंच स्क्रीनसह लोकप्रिय स्वयंचलित स्नॅक ड्रिंक वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-HDLN-woman-climbed-onto-the-statue-of-liberty-protest-migrant-family-separation-policy-in-us-5909940-PHO.html", "date_download": "2021-08-02T04:49:35Z", "digest": "sha1:W6737VWQH2IDOMZO35TGA3VVCXNZWTKF", "length": 6087, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Woman Climbed Onto The Statue Of Liberty Protest Migrant Family Separation Policy In US | अमेरिकेत मुलापासून वेगळे केल्याने Statue Of Liberty वर चढली आई, उतरण्यासाठी लागले 3 तास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेत मुलापासून वेगळे केल्याने Statue Of Liberty वर चढली आई, उतरण्यासाठी लागले 3 तास\nन्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शरणार्थींना त्यांच्या चिमुरड्यांपासून वेगळे करण्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा ही नावापुरती निघाली. अजुनही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. अजुनही शरणार्थींना त्यांच्या चिमुरड्यांची भेट करून दिली नाही असा आरोप केला जात आहे. अशाच प्रकारचे आरोप लावत एक आई चक्क स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर चढली. जोपर्यंत शरणार्थी शिबीरांमध्ये डांबून ठेवलेल्या सर्वच लहान मुला-मुलींना सोडले जात नाही, तोपर्यंत आपण उतरणार नाही अशी मागणी तिने लावून धरली.\nपरिसरात मीडिया, स्थानिकांसह पोलिसांनी सुद्धा गर्दी केली. परंतु, ती कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. यानंतर पोलिस अधिकारी स्वतः रोपच्या साह्याने वर चढले आणि तिला बळजबरी खाली उतरवले. हा खटाटोप तीन तास सुरू होता. नंतर पोलिसांनी तिला अटक केली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 305.6 फूट उंच आहे. आणि ही महिला 200 फुटांपर्यंत चढली होती.\nया महिलेचे नाव थेरेसा पॅट्रिका ओकोमो आहे. थेरेसा राइझ अॅन्ड रेसिस्ट ग्रुपची सदस्य आहे. ही संघटना ट्रम्प प्रशासनाच्या शरणार्थी विरोधी इमिग्रेशन पॉलिसीचा विरोध करत आहे. या संघटनेकडून बुधवारी एक सभा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी एक आई असलेली थेरेसा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर चढली. ग्रुपचे सदस्य मार्टिन जोसेफ यांनी सांगितल्याप्रमाणे, स्टॅच्युवर चढणे आमच्या आंदोलनाचा भाग नव्हता. तसेच थेरेसा काय करत होती याची माहिती देखील ग्रुपला नव्हती.\n16 अधिकाऱ्यांनी 3 तास घालवले...\nन्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला सुखरूप खाली उतरवण्यासाठी 16 पोलिस अधिकारी 3 तास मेहनत घेत होते. सुरुतीला तिने आम्हाला प्रतिसाद दिला. परंतु, नंतर तिने अधिकाऱ्यांना सुनावण्यास सुरुवात केली. ती वारंवार उडी मारण्याची धमकी देत होती. अखेर 3 तासांच्या चर्चा आणि प्रयत्नानंतर ती खाली उतरण्यास तयार झाली. ही महिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर चढल्याने परिसरात आलेल्या 3000 पर्यटकांना परत जाण्याचे निर्देश देण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://justaaj.com/news/754", "date_download": "2021-08-02T04:51:37Z", "digest": "sha1:WLLQMCRUWQZ3SQ75DP2ZU2RBE2LXLARA", "length": 11802, "nlines": 204, "source_domain": "justaaj.com", "title": "कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे जल्दगतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख | THE JUSTAAJ", "raw_content": "\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे जल्दगतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे जल्दगतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\n◼️कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करा*\n■ दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन द्यावी*\n■ चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098 चा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात असेल याची दक्षता घ्यावी\nपुणे, दि. 16 : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा, असे निर्देशही त्यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.\nकोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्याबाबत देण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय पथक नियुक्त करण्यात यावीत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे. बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.\nपोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत त्या बालकाच्या पुनर्वसनासाठी भरोसा सेलची टिमही गृहभेटी देणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nवेदिका शिंदे..... एक मासूम जो हार गई जिंदगी की लड़ाई\nदेहूरोड वीज वितरण च्या हलगर्जीपणा पणा मुळे जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांचे एकमेव घर अंधारात.\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सप्ताह निमित्त देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम संपन्न.\nबेटी की आवाज - उम्र थी स्कूल जाने की और दिल था तितली का दीवाना एक बेटी को बर्बाद किया ये आया केसा जमाना- अलवीरा खुर्शीद\nरस्त्यावर सापडलेला मोबाइल विना मोबदला परत करुन दिला माणुसकी चा परिचय\nसच्चा, निस्वार्थ जनसेवक ,परशुराम दोडमणी यांच्या कार्याचे गुणगान, धम्मभुमी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. :- के. एच. सुर्यवंशी\nरिपब्लिकन छताखाली संघटीत व्हा :- सुनिल गायकवाड\nदेहूरोड धम्म भुमीत वर्षावास धम्म प्रवचन मालिका प्रारंभ\nमहाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षपणा मुळे गृहरक्षक (होमगार्ड) यांच्या वर मानधना अभावी उपासमारीची वेळ, गृहरक्षक पगाराच्या प्रतिक्षेत.\nह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात औषध वाटप व जंतुनाशक फवारणी करून मानवतावादी कार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/comedian-agrima-joshua-receives-threats-for-joke", "date_download": "2021-08-02T06:09:34Z", "digest": "sha1:5RVL5HUKGTMKXIIWJFT46GLMFPYZ4CAC", "length": 17944, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अग्रिमा जोशुआच्या ट्रोलिंगमध्ये वाढ - द वायर मराठी", "raw_content": "\nअग्रिमा जोशुआच्या ट्रोलिंगमध्ये वाढ\nमुंबईस्थित कॉमेडियन अग्रिमा जोशुआला शिवीगाळ करत बलात्काराच्या धमक्या देणारा गुजरातमधील रहिवासी शुभम मिश्राचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडोदा पोलिसांनी शुभमला १२ जुलैला अटक केली. अग्रिमाचा त्रास मात्र शुभमच्या अटकेमुळे अधिकच वाढला आहे.\n“मी तक्रार नोंदवली नव्हती. पोलिसांनी स्वत:हून ही कारवाई केली आहे. मात्र, त्याला अटक झाल्यामुळे लोक माझ्यावर संतापले आहेत. मला येणाऱ्या हत्येच्या व बलात्काराच्या धमक्यांमध्ये तेव्हापासून वाढ झाली आहे,” असे अग्रिमाने ‘द वायर’ला सांगितले.\n१६ महिन्यांपूर्वी मुंबईतील एका कॉमेडी अँड म्युझिक कॅफेमध्ये दिलेल्या स्टॅण्ड-अप सादरीकरणावरून अग्रिमाला गेल्या आठवड्यापासून जोरदार ट्रोलिंगला तोंड द्यावे लागत आहे.\nतिने हे सादरीकरण दिले तेव्हा काहीच घडले नाही, ते फारसे कोणाच्या लक्षातही आले नाही. मात्र, या शोमधील एक मिनिटांची क्लिप गेल्या आठवड्यात अचानक सगळीकडे फिरू लागली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पाबद्दल कोरा या “नॉलेज शेअरिंग” वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्सवर अग्रिमाने केलेला विनोद या क्लिपमध्ये होता.\nया क्लिपमध्ये ती म्हणते, “आय वॉण्ट टू नो अबाउट इट, वॉण्ड टू रीड अबाउट इट. सो आय वेण्ट टू द मोस्ट ऑथेंटिग सोर्स ऑन द इंटरनेट- कोरा.’ त्यानंतर तिने कोरावरील काही पोस्ट्स उद्धृत केल्या आहेत. ‘धिस शिवाजी स्टॅच्यू इज अॅन अमेझिंग मास्टरस्ट्रोक बाय आवर प्राइम मिनिस्टर मोदीजी. इल विल हॅव सोलर सेल्स व्हीच विल पॉवर ऑल महाराष्ट्रा… इट विल ऑल्सो हॅव जीपीएस ट्रॅकर अँड इट विल शूट लेसर रेज आउट ऑफ इट्स आईज… ’’\nयामुळे अनेकांच्या ‘भावना दुखावल्या’ गेल्या.\n“पण हा विनोद शिवाजी महाराजांवर अजिबातच नव्हता. लोक इंटरनेटवर काय वाट्टेल ते कसे पोस्ट करतात, फेक न्यूज कशा पसरतात यावर केलेली टिप्पणी होती,” अग्रिमा सांगते. मात्र, त्यातील एक ठराविक तुकडा उचलून त्याला विपर्यस्त स्वरूप देण्यात आले आणि इंटरनेटवरील स्वयंघोषित ‘शिवाजीभक्त’ अग्रिमाला धमक्या देऊ लागले. तिच्या आठ मिनिटांच्या सादरीकरणातील केवळ मिनिटभराची क्लिप उचलून हा गोंधळ सुरू करण्यात आला. त्यात राज्य सरकार तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यामुळे तिला मूळ स्टॅण्डअप रुटिनही यूट्यूबवरून काढून टाकणे भाग पाडले. एका शिवसेना आमदाराने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करून केली.\n“ट्रोलिंगमध्ये नवीन काही नाही. पण महाराष्ट्र सरकारने यावर जी प्रतिक्रिया दिली ती अस्वस्थ करणारी होती,” असे अग्रिमा म्हणते. सर्वप्रथम शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी, शिवाजी महाराजांचा ‘अपमान’ केल्याबद्दल, अग्रिमावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तिने एका व्हिडिओद्वारे ऑनलाइन माफीही मागितली पण तिच्यावरील हल्ल्याची तीव्रता कमी झाली नाही. गृहमंत्री देशमुख यांनी ११ जुलै रोजी एक ट्विट करून तिच्याविरुद्ध ‘कडक कारवाई’चे आदेश दिल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nदरम्यानच्या काळात अनेक उजव्या विचारसरणीच्या अकाउंट्सद्वारे अग्रिमावर हल्ला चढवण्यात आला. तिच्या ख्रिश्चन आडनावावर तोंडसुख घेणे सुरू झाले, त्वरित कारवाई न केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचीही खिल्ली उडवण्यात आली.\nअग्रिमाला काही स्टॅण्ड-अप कॉमेडियन्स, रंगकर्मी तसेच चित्रपटक्षेत्रातील सेलेब्रिटींनी पाठिंबा दिला. तिला सार्वजनिकपणे बेधडक दिल्या गेलेल्या हत्येच्या व बलात्काराच्या धमक्यांबद्दल अनेकांनी राग व्यक्त केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही अग्रिमाला धमकावणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या ‘उमेश दादा’ नामक व्यक्तीला अटक केली. १३ जुलैला महाराष्ट्रात आणखी एकाला अटक झाल्याचे देशमुख यांनीच जाहीर केले. मात्र, पोलिस अग्रिमाविरुद्धही कारवाई करतील याचा त्यांनी पुनरुच्चार केला.\nराज्य सरकारने केलेल्या अटकांमुळे अग्रिमाला होत असलेल्या ट्रोलिंगमध्ये भरच पडत राहिली.\nया घटनेपासून अग्रिमा तिच्या सोशल मीडियावर अधिक काळजीपूर्वक पोस्ट करत आहे. मात्र, अग्रिमाला १६ महिन्यांपूर्वीच्या एका सादरीकरणावरून लक्ष्य कसे करण्यात आले, हा मूळ मुद्दा आहे. अलीकडेच ट्रोल झालेल्या केनी सेबॅस्टियन या कॉमेडियनला दिलेल्या पाठिंब्याचा याच्याशी संबंध असू शकतो, असे अग्रिमा सांगते. उजव्या विचारसरणीच्या ट्रोल्सनी सेबॅस्टियनला “ट्रेटर” आणि “राइसबॅग” म्हणून शिवीगाळ केली, तेव्हा अग्रिमाने त्याला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. लगेचच ट्रोल्सचा रोख तिच्याकडे वळला, त्यांनी तिचा जुना व्हिडिओ शोधून काढला आणि तिला लक्ष्य केले. या व्हिडिओला १६ महिन्यांपूर्वी १० लाख व्ह्यूज होते, ट्रोलिंग सुरू झाल्यापासून त्यात वाढ होऊन तो आकडा २४ लाखांपर्यंत पोहोचला. त्यातील संपादित क्लिपही सगळीकडे फिरवली गेली. त्यातून ट्रोलिंग वाढले.\nऑनलाइन संतापाचे रूपांतर ऑफलाइन कृतीत झाले. राज ठाकरे यांच्या मनसेचे सदस्य म्हणवणाऱ्यांनी या स्टुडिओचे रेकॉर्डिंग झाले त्या हॅबिटाट स्टुडिओच्या परिसरात मोडतोड केली. ‘हे लोक मोडतोड करत आहेत आणि माझा फोन नंबर मागत आहे असे सांगणारा कॉल मला हॅबिटाट स्टुडिओतून आला. मी लेखी माफी मागितली नाही, तर स्टुडिओ उद्ध्वस्त करू अशी धमकी ते देत होते.’\nअग्रिमाने प्रत्यक्ष भेटून माफी मागावी अशी मागणी आणखी एका राजकीय पक्षाचे सदस्य असल्याची बतावणी करणारे करत होते. मात्र, आपण ज्या भागात राहतो तो सध्या कंटेनमेंट झोन असून, तेथून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही, असे ती म्हणाली.\nसॅबेस्टियन आणि अग्रिमा यांच्याशिवाय मुनावर फारुकी आणि मोहम्मद सोहेल या दोन कॉमेडियन्सनाही शिवीगाळ आणि हल्ल्याला तोंड द्यावे लागले आहे. १४ जुलैला ट्रोल्सना कॉमेडियन आदर मलिकच्या रूपाने आणखी एक लक्ष्य मिळाले. गणेशोत्सवात नाचणाऱ्या लोकांची टिंगल केल्याचा आरोप मलिकवर ठेवण्यात आला. हे लक्ष्य करण्याचे धोरण अगदी टोकदार आहे, याकडे अग्रिमा लक्ष वेधते. “देशातील कॉमेडीविश्वात अशी परिस्थिती आहे की, तुमचे नाव बघून, तुम्ही कोण आहात हे बघून, कोणती भाषा बोलता हे बघून एक प्रतिमा तयार केली जात आहे.”\nकॉमेडी न्यूज वेबसाइट डेडअँटला दिलेल्या निवेदनात अग्रिमा म्हणते: “सर्व कॉमेडियन्सच्या समुदायासाठी सर्वोत्तम ठरेल असे काहीतरी करण्याचा निर्णय मी केला आहे. मी प्रत्येक कलावंताला पाठिंबा म्हणून या प्रकरणात शांतता व संयम राखून आहे. माझ्यासाठी सध्या त्यांना बढावा देणाऱ्या जागा व संस्थानांना प्राधान्य आहे. आम्ही सगळे एकमेकांसाठी जबाबदार आहोत आणि आम्ही सगळे एकत्र आहोत”\nजिओमधील ७.७ टक्के हिस्सेदारी गूगलकडे\n‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/351566", "date_download": "2021-08-02T06:54:07Z", "digest": "sha1:NSWU75PGJHSVGBIHMXYR4DAWFO2MV6SL", "length": 2252, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनातोलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:१८, २० मार्च २००९ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: be:Малая Азія\n१६:५४, १६ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hy:Անատոլիա)\n२३:१८, २० मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be:Малая Азія)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.jagrukta.org/category/political-news/", "date_download": "2021-08-02T04:59:17Z", "digest": "sha1:6QCQYSQJE6EMXMUPKDCBMVEYRHKCSP3U", "length": 2085, "nlines": 52, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "Political News - News Update on Politics in Marathi", "raw_content": "\nसरकारने तात्काळ पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी : फडणवीस\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी परळी शहरातून मदत फेरी\nराहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक\nकेंद्र सरकारची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल : डॉ. फौजिया खान\nदुर्घटनाग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार : मुख्यमंत्री ठाकरे\nअर्थव्यवस्थेसाठी आणखी कठीण काळ : मनमोहन सिंग\nराज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन\nकेंद्रीय राज्यमंत्रीपदामुळे मराठवाड्यात भाजप बळक\nभाजपच्या निलंबित आमदारांना वेतन व भत्ता नाहीच\nसहकार कायद्यात केंद्राचा हस्तक्षेप अशक्य : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/shambhavee-sarja-chahul/", "date_download": "2021-08-02T05:31:29Z", "digest": "sha1:N766EVIYDT3WYUMNCJ3EAPAU5HSCRFFT", "length": 9626, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "शांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल ! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी शांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल \nशांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल \non: July 18, 2017 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nशांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल लागणे आणि वाड्यामध्ये निर्मला परतणे काय करेल शांभवी कसा मार्ग काढेल या गुंत्यातून हे बघणे रंजक असणार आहे तेंव्हा बघत रहा चाहूल रात्री १०.३० वा. १७ ते २२ जुलै फक्त कलर्स मराठीवर\nचाहूल मालिकेमध्ये भोसलेंनी वाडा सोडल्यानंतर आता सगळेच निश्चिंतच आहेत. वाड्यामध्ये असलेल्या भूतापासून आता कुठलाही त्रास होणार नाही, कुठ्लीची भीती नाही या घरामध्ये आता आपण निवांत राहू शकतो असा विचार करून आलेल्या भोसल्यांना खरोखरच शांतता लाभणार आहे कि नाही निर्मला त्या वाड्यामधून कशी बाहेर पडणार निर्मला त्या वाड्यामधून कशी बाहेर पडणार हे सगळे बघणे रंजक असणार आहे. शांभवी आता भोसले परिवाराला सोडून गेली असली तरी तिला सर्जाची आठवण येते आहे. ती प्रत्येक क्षणी त्याला आठवत आहे. शांभवी आणि सर्जामधील हा दुरावा दाखविण्यासाठी मालिकेमध्ये खास गाण्याचे शूट केले आहे. ज्यामधून प्रेक्षकांपर्यंत हा विरह पोहोचणार आहे. परंतु शांभवीला ही सतत येणारी आठवण म्हणजे पुन्हा एकदा कुठल्या अघटीताची चाहूल तर नाहीना \nया सर्जाला भोसले वाडा सोडून जाणे मान्य नसताना देखील तो नवीन घरी रहायला जातो. पण, या वाड्यामध्ये देखील काहीना काही अघटीत घडतेच आहे. त्यामध्ये भर म्हणजे आता जुन्या भोसले वाड्यामधून निर्मलाने स्वत:ची मुक्तता केली आहे. ती वाड्यामधून बाहेर पडली आहे. वाड्यामधून बाहेर म्हणजेच ती एका बाहुलीच्या मदतीने नव्या भोसले वाड्यात आली आहे. आता ती या नव्या वाड्यामध्ये येवून कुठला नवीन धुमाकूळ घालणार आहे मुळातच निर्मला जुन्या भोसले वाड्यामधून कशी बाहेर आली मुळातच निर्मला जुन्या भोसले वाड्यामधून कशी बाहेर आली तिने बाहुलीत कसा प्रवेश केला तिने बाहुलीत कसा प्रवेश केला निर्मला आता कुणाकुणाला त्रास देणार आहे निर्मला आता कुणाकुणाला त्रास देणार आहे निर्मलाने स्वत:ची सुटका जुन्या भोसले वाड्यामधून केल्याचे शांभवीला कळणार का निर्मलाने स्वत:ची सुटका जुन्या भोसले वाड्यामधून केल्याचे शांभवीला कळणार का शांभवी पुढे काय करणार\nया सगळ्यामध्ये शांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल लागणे आणि वाड्यामध्ये निर्मला परतणे काय करेल शांभवी कसा मार्ग काढेल या गुंत्यातून हे बघणे रंजक असणार आहे तेंव्हा बघत रहा चाहूल रात्री १०.३० ��ा. १७ ते २२ जुलै फक्त कलर्स मराठीवर\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kangana-ranaut-attacks-on-bollywood-again-calls-it-a-derogatory-word-127818983.html", "date_download": "2021-08-02T05:39:31Z", "digest": "sha1:PBKVAFCGPH6RI6CL4CE2SSQWO3BUN2AQ", "length": 8077, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kangana Ranaut Attacks On Bollywood Again, Calls It A Derogatory Word | कंगनाने आता बॉलिवूड या शब्दावर व्यक्त केला संताप, ट्विट करुन म्हणाली - बॉलिवूड शब्दही हॉलिवूड शब्दावरुन चोरला आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकंगना रनोटचे पुन्हा टिकास्त्र:कंगनाने आता बॉलिवूड या शब्दावर व्यक्त केला संताप, ट्विट करुन म्हणाली - बॉलिवूड शब्दही हॉलिवूड शब्दावरुन चोरला आहे\nकंगना रनोटने आपल्या ट्विटमध्ये काही कलाकारांचे नाव न घेता त्यांना भांड म्हटले आहे.\nबॉलिवूडला लक्ष्य करत कंगनाने स्वत:ला इंडस्ट्रीची अॅक्शन हिरोइन म्हटले आहे.\nकंगना रनोट हिने पुन्हा एकदा बॉलिवूडवर जहरी टीका केली आहे. तिने इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा भांड म्हणून उल्लेख करत भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव 'बॉलिवूड' हे अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच आपल्या एका ट्विटमध्ये तिने लिहिले की, \"आपल्याकडे कलाकार आहेत आणि आपल्याकडे भांडदेखील आहेत, इतकेत नाही तर आपल्याकडे भारतीय चित्रपटसृष्टीही आहे आणि आपल्याकडे बॉलिवूडही आहे. बॉलिवूड हा हॉलिवूड या शब्दावरुन चोरलेला शब्द आहे. अशा बॉलिवूडला खुलेपणाने नकार द्या,' असे आवाहन कंगनाने आपल्या ट्विटमध्ये केले आहे.\nस्वतःला म्हटले बॉलिवूडची पहिली अॅक्शन हिरोईन\nकंगनाने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये स्��तःला बॉलिवूडची पहिली अॅक्शन हिरोईन म्हटले आहे. “तेसज आणि धाकड या दोन आगामी चित्रपटांसाठी मी ट्रेनिंग सुरु केले आहे. या चित्रपटांत मी सैनिक आणि एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या थाळीने मला खूप काही दिले असेल पण मणिकर्णिकाचे यश माझे स्वत:च आहे. या चित्रपटातून मी बॉलिवूडला एकामागून एक अॅक्शन करणारी पहिली हिरोईन दिली,” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.\nबॉलिवूडवर सतत तोफ डागतेय कंगना\nबॉलिवूडला बुलीवूड म्हणत कंगना सतत इंडस्ट्रीवर टीका करत आहे. बुधवारी तिने वृत्तवाहिनीविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणा-या निर्मात्यांवर टीकेची तोफ डागली. “बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळी मजुरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी ही मंडळी कुठे असतात हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारत आहेत पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.\nकंगनाने बॉलिवूडला गटार म्हटले\nकंगनाने आपल्या ट्विटमध्ये बॉलिवूडचा गटार म्हणून उल्लेख करत लिहिले की, \"बॉलिवूड हे ड्रग्ज, शोषण, नेपोटिज्म आणि जिहादचे गटार आहे. हा गटार साफ करण्याऐवजी तो बंद केले आहे. #BollywoodStrikesBack ने माझ्यावरही खटला करायला पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हा सर्वांना एक्सपोज करत राहील,” असे कंगना म्हणाली आहे.\nकंगनाने बॉलिवूडच्या बड्या नायकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने लिहिले, \"मोठे कलाकार फक्त स्त्रियांवर आक्षेपच घेत नाहीत तर तरुण मुलींचे शोषणही करतात. सुशांत सिंह राजपूतसारख्या तरूणांना पुढे येऊ देत नाही, तर वयाच्या 50 व्या वर्षीदेखील शाळकरी मुलांच्या त्यांना भूमिका करायच्या असतात. डोळ्यांदेखत एखाद्यावर अन्याय होत असला तरीदेखील ते कधीही कोणाच्या बाजूने उभे राहत नाहीत.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/aurangabad-municipal-corporation-bharti-2021/", "date_download": "2021-08-02T06:06:07Z", "digest": "sha1:EDAOBGKEBGRBVLIV35HOXLLU42UQJKUW", "length": 18078, "nlines": 213, "source_domain": "mahabharti.in", "title": "Aurangabad Municipal Corporation Bharti 2021 - विविध पदे", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nऔरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग मध्ये अनेक पद रिक्त\nऔरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग मध्ये अन��क पद रिक्त\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nऔरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे बालरोगतज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जून 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – बालरोगतज्ञ\nपद संख्या – 08 जागा\nनोकरी ठिकाण – औरंगाबाद (Aurangabad)\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद\nमुलाखतीची तारीख – 29 जून 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nAurangabad Mahanagar Palika Bharti 2021 – औरंगाबाद महानगरपालिका मध्ये अनेक पद रिक्त आहेत. महापालिका प्रशासनाने तयार केलेला आकृतीबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. वारंवार पाठपुरावा करुनदेखील आकृतीबंधाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. रिक्त पदांमुळे महापालिका संकटात सापडली आहे. वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असताना कारभार कसा चालवायचा असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.\nया संदर्भातील पुढील सर्व जाहिरातीसाठीगुगल प्लेस्टोर वरून महाभरती अँप डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स वेळेवर प्राप्त होतील.\nऔरंगाबाद महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये पालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करण्यात आली. त्यानंतर मात्र नोकर भरतीला ब्रेक लागला. दरम्यानच्या काळात अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्याही वाढली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.\nपालिकेच्या प्रशासनाने २०१६ – १७ या वर्षी आकृतीबंध तयार केला आणि तो शासनाला पाठवला. सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे परस्पर आकृतीबंध पाठवला. शासनाने तो आकृतीबंध फेटाळला आणि सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन आकृतीबंध सादर करा असे आदेश पालिका प्रशासनाला दिले. शासनाने फेटाळलेला आकृतीबंध सर्वसाधरण सभेच्या समोर न ठेवता प्रशासनाने नवा आकृतीबंध तयार करुन तो सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. सर्वसाधारण सभेने नवा आकृतीबंध न स्वीकारता जुन्याच आकृतीबंधात काही सुधारणा सुचवून सुधारणांसह आकृतीबंध शासनाच्या मंजुरीला पाठवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्वसाधारण सभेच्या आदेशानुसार सुमारे दीड वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने आकृतीबंध शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला. सध्या हा आकृतीबंध नगरविकास खात्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.\nनव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधात ४,७७५ पदे नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण पदांची संख्या ९७७४ झाली आहे. नवनिर्मित पदांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजूरी दिल्यास पालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आकृतीबंधाला मंजुरी मिळत नसल्यामुळे पालिका संकटात सापडली आहे. विकास कामे करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळ नाही. त्याशिवाय कर आकारणी व कर वसुलीवरही रिक्त पदांचा परिणाम होत आहे. पालिकेतील बडे अधिकारी येत्या तीन-चार महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिके समोरचे संकट अधिक गडद होणार आहे. नगरविकास विभागाने आकृतीबंधाला मंजुरी दिल्यास पालिकेच्या निवडणुकीपूर्वी नोकर भरती करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nड्रायव्हर भरती किंवा जॉब सूचना कधी व ती माहिती कशी मिळेल असा माझा प्रश्न आहे यावर आपली प्रतिक्रिया कळवावी\nनवीन भर्ती ची अबडेट कधी येईल २०२०\nऔरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद लवकरात लवकर नवीन भर्ती काडावी ही नम्रविनंती औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद मधे सपुनं अधीकारी ६० वर्षा पेकशा जासत वया चे झाले आहे 🙏\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/category/12th-pass-jobs/", "date_download": "2021-08-02T06:18:37Z", "digest": "sha1:QBVFSBWUZ5SODFNK6FI4TMGKWZU57OAU", "length": 6420, "nlines": 118, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\n4 थी, 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांना संधी – कॅन्टोन्मेंट बोर्ड…\nउत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1,664 रिक्त पदांची भरती | NCR Recruitment…\nWestern Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत गट सी…\n10 वी, 12 वी उत्तीर्णांनकरिता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय…\nTMC Recruitment 2021 | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत 53 पदांची भरती\nNPCIL अंतर्गत 189 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती करिता मुलाखती आयोजित\nमत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा भरतीकरिता नवीन जाहिरात\nICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती\nSSB Recruitment 2021 – सशस्त्र सीमा बलात 271 पदांची भरती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/handicap-jobs/", "date_download": "2021-08-02T07:00:36Z", "digest": "sha1:HIC4NR3SM6UEZKSXIJBZHY7DTP5PEIH3", "length": 5125, "nlines": 83, "source_domain": "mahabharti.in", "title": "Divyang Jobs - दिव्यांग उमेदवारांकरिता जाहिराती प्रकाशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमित्रांनो या पेज वर दिव्यांग उमेदवारांसाठी सुरु असेलल्या सरकारी आणि निमसरकारी आणि खाजगी जॉब्स महाराष्ट्रात कुठे उपलब्ध आहेत हे कळेल. सध्या या सेक्शनला कमी जॉब्स असले तरी लवकरच आम्ही जास्तीस्त जास्त उपलब्ध असलेले जॉब प्रकाशित करू. तेव्हा महाभरतीला नियमित भेट देत रहा.\nआपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा.\nदिव्यांग उमेदवारांसाठी सरकारी/ निमसरकारी जॉब्स\nदिव्यांग उमेदवारांसाठी खाजगी जॉब्स\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-08-02T07:34:56Z", "digest": "sha1:RZKWUC56ZKJKAOOZR463VK2PGQGK7E2Y", "length": 5250, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १७७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १७७० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७४० चे १७५० चे १७६० चे १७७० चे १७८० चे १७९० चे १८०० चे\nवर्षे: १७७० १७७१ १७७२ १७७३ १७७४\n१७७५ १७७६ १७७७ १७७८ १७७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १७७० चे दशक\nइ.स.च्या १८ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T07:21:05Z", "digest": "sha1:EKIMEFKXDMUBEWBV7R5ZDHUS2YH4X6CM", "length": 9811, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिरणा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nजळगाव जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत\n२४१.४०२ किमी (१५०.००० मैल)\nतांबडी, आराम, मोसम नदी, पांझण, तितूर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील 'दळवट' या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते.\nवाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून नैऋत्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.\nगिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इत्यादी पिके होतात.\nगिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरण योजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nअडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी(कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान(सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी(नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी(मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान(बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू(तान) नदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२० रोजी ०८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/medical-department-asked-question-to-haffkines-shopping-section-nrsr-143740/", "date_download": "2021-08-02T05:43:38Z", "digest": "sha1:K5Z24S6232BEBXA4G5AGQXQRD6SJYI2U", "length": 14421, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "हे काहीतरी भलतंच | औषध खरेदीवरून हाफकिनची कोंडी,वैद्यकीय विभागाने खरेदी कक्षाला विचारला जाब | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nहे काहीतरी भलतंचऔषध खरेदीवरून हाफकिनची कोंडी,वैद्यकीय विभागाने खरेदी कक्षाला विचारला जाब\nदेयके मंजूर ���रताना सरकारला कोणत्याही प्रकारची कल्पना न दिल्याप्रकरणी तसेच २०१९-२० मधील खरेदी कक्षाकडे आलेल्या पुरवठा आदेशाप्रमाणे खरेदी केलेल्या औषधांमध्ये तफावत दिसून येत असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण विभागाने हाफकिन(Haffkine) बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.\nमुंबई : प्रशासकीय मान्यता न घेताच ४१ कोटींच्या देयकांना मान्यता दिल्याप्रकरणी हाफकिन(Haffkine) बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे.\nही देयके मंजूर करताना सरकारला कोणत्याही प्रकारची कल्पना न दिल्याप्रकरणी तसेच २०१९-२० मधील खरेदी कक्षाकडे आलेल्या पुरवठा आदेशाप्रमाणे खरेदी केलेल्या औषधांमध्ये तफावत दिसून येत असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण विभागाने हाफकिन(Haffkine) बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.\nत्या बाईने चक्क साखर घातलेलं गरम पाणी नवऱ्याच्या अंगावल ओतलं, पुढे काय झालं ते तुम्हीच बघा\nराज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठीची औषधांची खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिन बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाकडे आहे. मात्र खरेदी कक्षाकडून दरवर्षी औषध खरेदीसाठी होत असलेल्या दिरंगाईचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यातच २०१९-२०या आर्थिक वर्षातील औषध खरेदीसंदर्भात खरेदी कक्षाकडून ७६.२१ कोटींची औषधे आणि त्यासंदर्भातील बाबींच्या देयकांना मान्यता देण्याची तसेच ७२.५७ कोटीच्या रकमेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात विनंती करणारे पत्र खरेदी कक्षाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवले होते. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून २०१८-१९, २०१९-२० आणि२०२०-२१ मधील औषध खरेदीच्या देयकांसंदर्भात खरेदी कक्षाला धारेवर धरत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.\n४१ कोटींची औषध खरेदी करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालकांचेच पत्र होते. प्रमाण अंतराच्या अधीन राहूनच संचालकांनी औषध खरेदीची परवानगी दिली होती. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेकदा बजेटमध्ये पैसे येणार असल्याने आपण त्यापूर्वी खरेदी करतो. त्यानंतर देयके सादर केली जातात. त्याचप्रमाणे ही खरेदी झाली आहे.\n- डॉ. संदीप राठोड, संचालक, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ\nयामध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये ९३ कोटी रकमेच्या पुरवठा आदेश असतानाही खरेदी कक्षाकडून प्रत्यक्षात ८४ कोटींचा पुरवठा करण्यात आला होता. उर्वरित ९ कोटीसंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये प्रशासकीय मान्यता नसतानाही ४१ कोटींची देयके कशी मंजूर करण्यात आली. याबाबत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करताच २०१९-२० मध्ये ११२.३१ कोटींपैकी ११७.२५ कोटींची औषधांसदर्भात खरेदी प्रक्रियेची, निविदा प्रक्रियेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश हाफकिनच्या खरेदी कक्षाला दिले आहेत. त्याचप्रमाणे २०२०-२१ मध्ये पुरवठा झालेल्या १६.७७ कोटी औषधांचा पुरवठा कोणत्या वर्षातील पुरवठा आदेशानुसार झाला याचे स्पष्टीकरणही वैद्यकीय विभागाकडून खरेदी कक्षाकडे मागवण्यात आले आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/sangli-bjp-corporator-demands-enquiry-apex-hospital-protests-sml80", "date_download": "2021-08-02T06:55:55Z", "digest": "sha1:S2VHVSPGLDWXR5PNSB63DCZ735VVBYKY", "length": 4265, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सांगली : प्रतीकात्मक तिरडीसह भाजप नगरसेवक घुसले महासभेत", "raw_content": "\nसांगली : प्रतीकात्मक तिरडीसह भाजप नगरसेवक घुसले महासभेत\nसांगली : मिरज येथील अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी भाजप नगरसेवकांनी पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीसाठी आज (साेमवारी) महापालिकेच्या महासभेत तिरडी घेऊनच भाजप नगरसेवकांनी प्रवेश करत कारवाईची मागणी केली. याबराेबरच भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. (sangli-bjp-corporator-demands-enquiry-apex-hospital-protests-sml80)\nमिरजच्या अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यूप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालयाला परवानगी देणार्या आयुक्त व महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांच्या चौकशी करत कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज (साेमवार) सांगली महापालिकेसमोर आंदोलन केले.\nभाजप नगरसेवकांनी bjp corporators sangli आज (साेमवार) पार पडणाऱ्या महासभेत थेट प्रतीकात्मक तिरडी घेऊन घुसत पालिकेने रूग्णालयाला परवानगी दिलीच कशी हा मुद्दा उपस्थित करत या सर्व प्रकरणी चौकशीची मागणी करत आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nलस घेतलेल्यांसाठी भरघाेस सवलत; काेल्हापूरात दुकाने सुरु\nदुसर्या बाजूला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महासभा सुरू असताना पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत प्रतीकात्मक तिरडी ठेवून आंदोलन केले आहे. यावेळी महापालिका आरोग्य अधिकार्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरचिटणीस दीपक माने यांनी दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2019/12/blog-post_444.html", "date_download": "2021-08-02T07:00:21Z", "digest": "sha1:FF56CTJUN6DBJ7TSJ5LYFQEZGKS6JFJ3", "length": 9237, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मरोडा येथे मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध आरोपींना त्वरीत अटक करुन फाशी देण्याची मागणी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मरोडा येथे मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध आरोपींना त्वरीत अटक करुन फाशी देण्याची मागणी\nलहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मरोडा येथे मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध आरोपींना त्वरीत अटक करुन फाशी देण्याची मागणी\nBY - युवा महारा���्ट्र लाइव – अहमदनगर |\nमुलींवर होणार्या अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत असून, पंधरा दिवसापुर्वी अकोला जिल्ह्यातील मरोडा (ता. अकोट) गावात मातंग समाजातील मुलीवर चार गाव गुंडांनी सामुदायिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील एकाही आरोपींना अद्यापि अटक झालेली नसून, या घटनेचा निषेध नोंदवत त्वरीत आरोपींना अटक करुन फाशी देण्याची मागणी लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली.\nअकोला जिल्ह्यातील मरोडा (ता. अकोट) गावात एका युवतीवर चार गाव गुंडांनी सामुदायिक बलात्कार करुन तीला तीच्याच घरी फासावर लटकविण्यात आले. ही घटना दि.14 डिसेंबर रोजी घडली असून, यामधील आरोपी अजूनही मोकाटच आहे. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली असून, या घटनेचा खटला जलदगती कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी, तत्पुर्वी आरोपींना अटक करावे, आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करणार्या पोलीसांना देखील सहआरोपी करण्याची संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा भारतीय लहुजी सेना, अण्णाभाऊ साठे युवक संघटनेने देखील निषेध नोंदविला आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार (गृह) राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष सुनिल सकट, भारतीय लहुजी सेनेचे संपर्क प्रमुख तथा अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव काते, आकाश शिंदे, विकास शिंदे, शरद खंडागळे, मार्कस खंडागळे, विशाल शिंदे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास सपुर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nलहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मरोडा येथे मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध आरोपींना त्वरीत अटक करुन फाशी देण्याची मागणी Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 21:46:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T06:46:22Z", "digest": "sha1:SCZJDZVSRIA743MJYUG7LMMPCPYNCIG4", "length": 4631, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पोलिस Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द\nमुझफ्फरनगरः २०१३ सालच्या मुझफ्फरनगर भीषण दंगलीतल्या आरोपी १२ भाजप नेत्यांविरोधातल्या सर्व तक्रारी रद्द कराव्यात असे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिल ...\nचित्रकथा – पोलिसांच्या क्रोधाचा सामना करणार्या फुल्लोबाई\nअनुराग एक्का आणि सिपीए प्रकल्प 0 March 10, 2021 1:33 am\n‘द क्रिमिनल जस्टिस अँड पोलिस अकाउंटेबिलिटी’ या भोपाळमधील संशोधन गटाने मध्य प्रदेशात पोलिसांच्या कारवाई आणि अटकेसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा ...\nलॉकडाऊनच्या नावाखाली ग्रामीण पत्रकारांवर पोलिसांची दादागिरी\nमुंबईः “सुमारे ३० वर्षे मी प्रकाशक, संपादक-पत्रकार म्हणून काम करतोय. एवढा अनुभव माझ्या गाठीशी असताना या काळात सरकारकडून कधी माझ्यावर दबाव आणण्याचा प्र ...\nअपघात, पिस्तुल चोरण्याचा प्रयत्न मग एनकाउंटर\nकुख्यात गुंड विकास दुबेचा एनकाउंटर होण्याअगोदर त्याच्या ५ साथीदारांचेही एनकाउंटर झाले होते. त्यात दुबेच्या टोळीचा कणा मोडून काढण्यात आला पण सर्व एनकाउ ...\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/335828", "date_download": "2021-08-02T07:17:49Z", "digest": "sha1:NUZ6Y73SW3MNVKQNIE7TLZR7JANVA6ZJ", "length": 2292, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आव���त्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:३६, २ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: arz:1882 बदलले: hi:१८८२\n१५:५३, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lv:1882)\n१२:३६, २ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: arz:1882 बदलले: hi:१८८२)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2021-08-02T06:31:24Z", "digest": "sha1:ARYDQDXIWAZU7HV6D45NXLXBR4Q4HLNN", "length": 3908, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हिरोशिमा (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहिरोशिमा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.\nहिरोशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,४७७ चौ. किमी (३,२७३ चौ. मैल)\nघनता ३३७.२ /चौ. किमी (८७३ /चौ. मैल)\nहिरोशिमा ह्याच नावाचे जपानमधील महत्वाचे शहर शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.\nविकिव्हॉयेज वरील हिरोशिमा प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/editorial/modi-thackeray-visit-delhi-it-certain-thackeray-has-brought-issue-all-constitutional-issues-paper-a309/", "date_download": "2021-08-02T06:01:47Z", "digest": "sha1:FFHUT2ZFHE7DQ3EWKOY7XO34A5YBOH52", "length": 23899, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दिल्लीची वारी; सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरेंनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित! - Marathi News | modi-thackeray visit in Delhi; It is certain that Thackeray has brought the issue of all constitutional issues on paper! | Latest editorial News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nदिल्लीची वारी; सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरेंनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित\nmodi-thackeray visit in Delhi : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रानेच घ्यावा लागणार आहे. तो आमच्यामुळे अडलेला नाही, एवढे ठसविण्यात मात्र उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यशस्वी झाले आहेत.\nदिल्लीची वारी; सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरेंनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. महाराष्ट्राशी निगडित बारा मुद्दे चर्चेत मांडले, असे सांगण्यात आले. ते पंतप्रधानांनी शांतपणे ऐकून घेतले एवढीच या शिष्टाईची फलश्रुती काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी परिस्थिती आहे. बारा मुद्द्यांपैकी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वांत कळीचा होता. तो सोडविण्यासाठी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागणार, ही भूमिका आता समोर आली आहे. त्यामुळे फेरयाचिका करणे किंवा पुन्हा पुन्हा हा समाज सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास आहे, असे सांगण्याचे औचित्यच राहिले नाही.\nयासह सर्वच मुद्द्यांवर ठोस आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले, असे दिसत नाही किंवा उद्धव ठाकरे भेटले आणि काही प्रश्न मार्गी लागले, हा संदेशही भाजपला द्यायचा नसेल, त्यांनी त्यांचे राजकारण अधिक साधलेले दिसते; पण महाराष्ट्रासाठी यातील आरक्षणासह इतर दहा मुद्दे महत्त्वाचे आहेत. ओबीसी आरक्षणदेखील पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडत असल्याने नाकारले जात असेल तर इतर राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पीकविमा योजना, मेट्रोचे प्रकल्प, चक्रीवादळाची नुकसानभरपाई, जीएसटीचा परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आदी प्रश्न हे नेहमीचे आहेत, ते पूर्वीही होते, आताही आहेत. या मुद्द्यांवरही पंतप्रधानांनी काही ठोस आश्वासन दिले, असे दिसत नाही.\nबारापैकी एकाही मुद्द्यावर निर्णय झाला नाही. त्या मुद्द्यांच्या निर्णया��च्या राजकीय परिणामांची माहिती घेऊनच त्यावर निर्णय होतील, असेच स्पष्ट दिसते आहे. पीकविम्याचा विषयही राष्ट्रीय प्रश्न आहे. चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईचा विषय सहा-सात राज्यांशी संबंधित आहे. जीएसटीचा परतावा हा सर्वच राज्यांचा विषय आहे. यावर केंद्र सरकार आपला म्हणून निर्णय घेणार आणि त्याच्या परिणामांचा राजकीय लाभ उठविणार असेच दिसते. मोदी-ठाकरे यांची भेट संपताच भाजपच्या राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन हवा निर्माण केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वागत करताना राज्य सरकारलाच दोष दिला.\nकेंद्राशी संवाद हवा होता, तो नसल्याने महाराष्ट्राचे नुकसान होत होते; पण जो काही दीड तासाचा संवाद झाला त्यातून महाराष्ट्राच्या पदरात काय पडले, हे फडणवीस यांना सांगता येईना आणि दुसऱ्या बाजूने बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने टीकाही करता येईना. नंतर मोदी-ठाकरे यांची अर्धा तासाची जी बैठक झाली त्यावरच चर्चा जास्त रंगते आहे. त्यातील तपशील समजणे शक्य नाही, पण ती अर्धा तासाची बैठक अनेक अफवा आणि संकेतांना जागा निर्माण करून देऊ शकते. तसेच झाले. महाराष्ट्राच्या तसेच देशासमोरील काही मूलभूत मुद्द्यांवर चर्चा तरी झाली, पण निर्णय एकावरही झाला नाही.\nमहाराष्ट्राच्या जनतेला एवढे मात्र समजले की, आपल्या अडचणी कोणत्या आहेत. एवढेच या बैठकीचे फलित मानायचे का वास्तविक कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. देशातील एकतृतीयांश मोटार तसेच दुचाकी वाहनांचा उद्योग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेऊन काही निर्णयापर्यंत येणे महत्त्वाचे होते. त्याऐवजी दीड तास केवळ\nमुद्द्यांची देवाण-घेवाण झाली, निर्णय झालेच नाहीत. त्यानंतरच्या अर्ध्या तासाची बैठक हेतूत: घडवून आणून महाविकास आघाडीत चुळबुळ निर्माण करण्याचा हेतू तर पंतप्रधान कार्यालयाचा नसेल ना काँग्रेस आधीपासूनच या बैठकीबाबत नाखूश होती. राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील राजकीय सौदेबाजीत फारसा रस असेल असे वाटत नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या दिल्लीवारीने जी राजकीय चर्चा झाली, त्यालाच महत्त्व प्राप्त झाले. ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर केवळ महाराष्ट्राचा विचार ���रून चालणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रानेच घ्यावा लागणार आहे. तो आमच्यामुळे अडलेला नाही, एवढे ठसविण्यात मात्र उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यशस्वी झाले आहेत. तसाच निर्णय ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणाचा आहे. एवढेच या दिल्लीवारीचे फलित म्हणता येईल. हा सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरे यांनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित\nटॅग्स :Narendra ModiUddhav ThackerayMaratha ReservationAshok ChavanAjit Pawarनरेंद्र मोदीउद्धव ठाकरेमराठा आरक्षणअशोक चव्हाणअजित पवार\nराष्ट्रीय :मराठा आरक्षणासह राज्याचे प्रश्न पंतप्रधान मोदी सोडवतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली अपेक्षा\nUddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. ...\nराजकारण :मोदी-ठाकरेंच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकारणही ढवळून निघाले; तर्कांना उधाण, दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले, भेटीत गैर काहीच नाही\nModi-Thackeray : ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती. जवळपास तीस वर्षे युतीचे राजकारण करणारे भाजप-शिवसेना यांच्यात आज कमालीची कटूता दिसून येत आहे. ...\n खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे. ...\nराष्ट्रीय :छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांचा 'दिल्ली दौरा रुबाबात'\nमराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याचे दर्शनही सर्वच नेतेमंडळींनी घेतले. ...\nमहाराष्ट्र :“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना\nमुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीनंतर मनसे नेत्याचा टोला. ...\nमुंबई :मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली का, संजय राऊतांनी दिलं उत्तर\nनक्कीच.. राज्यपाल हे थेट केंद्राचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रात काही चुकीचं करत असतील, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर नक्कीच मुख्यमंत्री त्यांची तक्रार पंतप्रधानांकडेच करणार. ...\nसंपादकीय :आजचा अग्रलेख: पावसाळी अधिवेशनात संसदेची कोंडी \nParliament Monsoon session: संसदीय कामकाजाच्या नियमावलीनुसार विरोधकांनी विषय उपस्थित करावा. विरोधकांनादेखील तातडीचे विषय कसे उपस्थित करायचे, याची माहिती असते. मात्र सभागृह अध्यक्ष स्थगन प्रस्तावासारखे प्रस्ताव स्वीकारण्यास तयार होत नाहीत. ...\nसंपादकीय :राष्ट्रीय राजकारणात ममतांच्या 'आघाडी'चा खेळ रंगेल का\nIndia Politics: सोनिया आणि ममतांच्या भेटीने राजकारण तापले ममता म्हणतात, ' लोकतंत्र बचाओ, देश बचाओ' ...\nसंपादकीय :‘आपत्ती पर्यटन’ हा टिंगलीचा विषय नव्हे, संयम बाळगा\nआपद्ग्रस्तांच्या पाहणीसाठी नेत्यांच्या दौऱ्यांवर आक्षेप असण्याचे कारण नाही फक्त एकमेकांशी स्पर्धा न लावता समजूतदारपणे प्रशासनाला मदत केली पाहिजे फक्त एकमेकांशी स्पर्धा न लावता समजूतदारपणे प्रशासनाला मदत केली पाहिजे\nसंपादकीय :BLOG: ....असे गणपतराव पुन्हा होणे नाही\nग्रामीण अर्थकारण, समाजकारणाशी असणारी बांधिलकी जपत ते संयमाने पण निर्धाराने एकाकीपणानं लढत राहिले. ...\nसंपादकीय :सोलापूर टू दिल्ली.. व्हाया मुंबई \nसंपादकीय :Tokyo olympics: पदक नाही, तरी सिमॉन जिंकली; ती कशी\nTokyo olympics Live Updates:यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली हा तणाव खेळाडूंना असह्य झाला. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा\n\"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता\"\nDanish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते; अफगाण लष्कराचा मोठा खुलासा\nCoronavirus: कोरोनाचा ‘सुपर म्युटंट व्हेरिएंट’ असेल अतिशय धोकादायक, शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा; गाफील राहणाऱ्यांची खैर नाही\nTokyo Olympics:वडील गेल्याच्या दुःखात हॉकी खेळणाऱ्या वंदनाची गोष्ट ती म्ह��ते ऑलिम्पिक हॉकीत हॅट्रिक हीच वडिलांना श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/sports/ind-vs-sl-second-odi-rahul-dravid-emotional-speech-pmd98", "date_download": "2021-08-02T05:37:27Z", "digest": "sha1:APPQ7SA3ZU73K6FKOMPSTBZCSOKGABIR", "length": 4645, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "IND vs SL: राहुल द्रविडने विजयानंतर भावनिक भाषण केले; पहा Video", "raw_content": "\nIND vs SL: राहुल द्रविडने विजयानंतर भावनिक भाषण केले; पहा Video\nबीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविडने संपूर्ण संघाच्या (IND vs SL) प्रयत्नांचे एकत्रित कौतुक केले आहे.\nभारतीय संघाने कोलंबोमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय (IND vs SL Second ODI) मिळवल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविडने (Rahul Dravid) खेळाडूंच्या खेळाविषयी प्रशंसा केली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविडने संपूर्ण संघाच्या प्रयत्नांचे एकत्रित कौतुक केले आहे. सामन्यात दीपक चहरने शानदार फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे.\nसामन्यात एका वेळी भारत हरेल असे वाटत असताना दिपक चहरच्या धमाकेदार अर्धशतकाने भारताला विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघाने या विजयासह मालिका 2-0 ने जिंकली आहे. द्रविड (राहुल द्रविड) म्हणाला, “आम्ही आश्चर्यकारक विजय नोंदविला आहे. हा विजय अविश्वसनीय आणि नेत्रदीपक आहे. आपण येणाऱ्या परिणामांना योग्य सिद्ध केले आहे. आम्ही जो खेळ केला तो एकदम नेत्रदीपक होता. तुम्ही सर्वांनी चांगला खेळ केला आहे.\"\nराहुल द्रविड पुढे म्हणाला, “यावेळी वैयक्तिक नावांविषयी बोलण्याची योग्य वेळ नाही. साहजिकच सर्वांनी छान खेळ केला. विशेषत: सामना संपल्यावर. आम्ही आमच्या बैठकीत याबद्दल बोललो आहोत. या सामन्यात प्रत्येकाच्या योगदानाचा स्विकार करण्यात आला आहे. पण मला वाटतं जेव्हा तुम्ही संपूर्ण सामना पाहता तेव्हा ही खरोखर चांगली कामगिरी होती. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सुरुवातीला फलंदाजी चांगली झाली नाही. पण आम्ही सामना शेवटपर्यंत घेऊन गेलो आणि जिंकलो. हा विजय आवश्यक होता. वेल्डन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-intercast-marriage-grown-in-state-5474022-PHO.html", "date_download": "2021-08-02T04:57:28Z", "digest": "sha1:4CKAIQRDNLXWWYF7XAPIWIMK74J3GG5M", "length": 5515, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "intercast marriage grown in state | राज्यातील आंतरजातीय विवाहांत दुपटीने वाढ, २ हजार २७५ जोडप्यांनी ला�� - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यातील आंतरजातीय विवाहांत दुपटीने वाढ, २ हजार २७५ जोडप्यांनी लाभ\nमुंबई - राज्यात प्रतिवर्षी सरासरी दोन हजार ते बावीसशे आंतरजातीय विवाह होत असतात. मात्र, यंदा जानेवारी ते जून यादरम्यान २ हजार २७५ जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्यांनी समाजकल्याण िवभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेच्या लाभ घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यातील आंतरजातीय विवाहाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘अॅनिहिलेशन आॅफ कास्ट’ (जातीचे निर्मूलन) हा ग्रंथ अत्यंत वादळी ठरला होता. त्या ग्रंथात बाबासाहेबांनी भारतातील जातीव्यवस्थेचे परखड विश्लेषण केले होते. बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीपैकी एक म्हणजे आंतरजातीय विवाह करणे. पुढे महात्मा गांधीजी यांनीसुद्धा जात िनर्मूलनासाठी आंतरजातीय िववाहाचा कार्यक्रम हाती घेतला.\nयोजनेत पात्र ठरण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी हवा. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, िवमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्तीपैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शीख यांच्यातील असल्यास तो आंतरजातीय विवाह ठरतो. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, िवमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील अांतरप्रवर्गातील विवाहसुद्धा आंतरजातीय समजण्यात येतो.\nआंतरजातीय विवाह केलेले निम्मे अधिक जोडपी अर्थसाहाय्यासाठी समाजकल्याण िवभागाकडे अर्ज करत नाहीत. अनेकांच्या अर्जात त्रुटी असतात, योग्य ती कागदपत्रे जोडलेली नसतात, त्यामुळे अनेक जोडपी अपात्र ठरतात. मात्र, प्रत्यक्षात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या याच्यापेक्षा मोठी असू शकते, अशी माहिती समाजकल्याण िवभागातील अधिकाऱ्याने िदली.\n२०१२-१३ २२६० २ कोटी ९४ लाख\n२०१३-१४ २३६२ ७ कोटी ४२ लाख\n२०१४-१५ २०८४ १० कोटी ५९ लाख\n२०१६ २२७५ ११ कोटी ३७ लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1028993", "date_download": "2021-08-02T07:19:59Z", "digest": "sha1:LXNZP76HYDAXTKRXIL7242DNFAQTU52S", "length": 2182, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:०९, २८ जुलै २०१२ ची आवृत्त��\nआकारात कोणताही बदल नाही , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: pl:Hariana\n१०:१४, १ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: oc:Haryana)\n०३:०९, २८ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: pl:Hariana)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/vat-purnima-celebration-home-minister-serial-vatpoornima-special-home-minister-lokmat-filmy-a678/?utm_source=Lokmat.com&utm_medium=videos_rhs_widget", "date_download": "2021-08-02T04:46:30Z", "digest": "sha1:BMVQA3RI4AZCRFIWBV4DS2JK4P7UMIYO", "length": 21615, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vat Purnima Celebration In Home Minister Serial | होम मिनिस्टरमध्ये वटपौर्णिमा स्पेशल | Lokmat Filmy - Marathi News | Vat Purnima Celebration In Home Minister Serial | Vatpoornima Special in Home Minister | Lokmat Filmy | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nआई कुठे काय करते मालिकेत अनेक पाहिला मिळतात...अरूधंती हे पात्र सध्या सगळ्याच्या घरोघरी पोहचलं आहे... मालिकेतील कथानक आणि दमदार अभिनयमुळे प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन होताना दिसतय..अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकरलाही चांगलीच पंसती मिळ ...\nहोम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांचा फेवरेट कार्यक्रम आता नव्या रूपात भेटिस येणार आहे.... आता लिटिल चॅम्प्स या नवीन पर्वात वहिनींना त्यांच्या घरातील लिटिल चॅम्प्स पैठणी जिंकण्यात मदत करणार आहेत ...\nमनोरंजन: Sundara Manamadhe Bharali Team | Flood In Konkan |कोकणवासीयांसाठी या मालिकेने केला मदतीचा हात पुढे\nकोकणात अतिवृष्टीमुळे जी परीस्थिती उद्भवली आहे, त्यातून सावरण्यासाठी कोकणवासीयांना आपल्या मदतीची गरज आहे...सर्व कलाकार मंडळींनी मदत पुढे केला आहे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.... ...\nबायको अशी हवी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील विकास पाटील आणि गौरी देशपांडे या जोडीला ही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली,यानिमित्ताने आज आपण खास मुलाखत घेतली आहे विकास पाटील आणि गौरी देशपांडेची तर मग पहा सविस्तर व्हि���िओ ...\nमनोरंजन: Urmila Nimbalkar Post | मला इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं | Lokmat Filmy\nअभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. कोणत्याही विषयावर ती आपलं मत सहज व्यक्त करताना दिसून येते. उर्मिलाने नुकतंच तिच्या इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील तिला आलेल्या वाईट अनुभवा शेअर केलाय. ...\nचला हवा येउद्या या कॉमेडी शो मध्ये फराह खान सोबत अनेक हिंदी विनोदवीरांनी मंचावर हजेरी लावली, यावेळी डॉ संकेत भोसले आणि निलेश साबळे सोबत श्रेया बुगडेने धम्माल केली - ...\nक्रिकेट: World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला\nजागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...\nक्रिकेट: २०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दि ...\nक्रिकेट: IPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nकोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिण झालंय. आता कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलाय. अनिश्तित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो-बबलची सुरक्षा भेदून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. अनेक खेळाडूंसह का ...\nसंपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जायचे असा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयला कोणता महत्वपूर्ण सल्ला दिला आहे ...\nक्रिकेट: तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nकालची पंजाब विरुद्ध राजस्थान ही मॅच अनेकांनी पाहिलीच असेल. पण ज्यांनी पाहिली नाही त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच चांगली मॅच पाहण्याची संधी ग���ावली असंच म्हणावं लागेल.. या मॅचनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या कर्णधाराला एक डायलॉग नक् ...\nक्रिकेट: आज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nमुंबई इंडियन्स आणि आयपीएलची पहिली मॅच हे समीकरणं गेली अनेक वर्ष आपण पाहत आलोय.. आणि याचा निकाल काय असतो तर मुंबई इंडियन्स पराभव.. मुंबईच्या चाहत्यांनी या गोष्टीला एक भारी नाव ठेवलंय.. ते म्हणजे पहिली मॅच देवाला. मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या कमबॅकसा ...\nअमेरिकेहून विशेषज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी आपल्या देशासाठी सर्वात महत्वाची व परिणामकारक बातमी कोणती आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमहाराष्ट्र: महाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\nथंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट ...\nऑक्सिजन: 'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nभारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहे ...\nऑक्सिजन: आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वच ...\nऑक्सिजन: तूप खाल्ल्याने केस वाढतात का\nतूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...\nऑक्सिजन: डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून ...\nस्मॉल स्क्रीनवर लवकरच वटपोर्णिमा स्पेशल एपिसोड पाहयाला मिळणार आहेत. होम मिनिस्टर फेम आपले लाडके भावोजी दररोज वहिनीच्या घरी जाऊन पैठणीचा खेळ खेळतात. अलिकडे या शोमध्ये माहेरवाशिन स्पेशल भाग पाहायला मिळत होते. पण माहेर कितीही आवडलं तरी, आपण माहेरी कायम राहू शकत नाही. माहेरवाशिणीला आपली पाऊलं सासरी परत आणावीच लागतात.\nटॅग्स :टिव्ही कलाकारमराठीहोम मिनिस्टरआदेश बांदेकरTV CelebritiesmarathiHome Minister TV ShowAdesh Bandekar\n या मालिकेत कोणत्या खलनायिकेची एन्ट्री होणार\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nSharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर\nगेल्या १० वर्षांत भारतीयांनी किती काळा पैसा स्विस बँकेत ठेवला; मोदी सरकारचं चक्रावून टाकणारं उत्तर\n“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”\nTokyo Olympics: भवानी देवीनं पराभवानंतर मागितली देशाची माफी; PM मोदींच्या ट्विटनं मन जिंकलं\nAmazon चा मोठा प्लॅन; OTT नंतर आता तोट्यातील मल्टिप्लेक्समध्ये पैसा गुंतवणार, दबदबा वाढवणार\nAssam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsmaker.live/archives/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T05:59:22Z", "digest": "sha1:ZGY5W6JN7VUSPY4HXRP7OVLABGHNMWGO", "length": 4987, "nlines": 116, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "विदर्भ-मराठवाडा Archives - Newsmaker", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे टरबूज सडू लागले; शेतकरी हवालदिल\nसाहेबांच्या ‘कुक्कुटपालना’सही उपाय योजना सुचवल्या; रोहित पवारांचा राणेंना टोला\nताज्या बातम्या May 16, 2020\nपुणे शहरात सर्वसामान्यांना पेट्रोल,डिझेल मिळणार\nताज्या बातम्या December 12, 2020\nकरोनाची पुण्यात दुसऱ्या लाटेची भीती\nताज्या बातम्या October 15, 2020\n“कार्डियाक” पालिकाच खरेदी करणार\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://indictales.com/mr/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-2/", "date_download": "2021-08-02T05:28:59Z", "digest": "sha1:IKLTV4KGUCRVPI4WTSGSYDA6KYYPHEQE", "length": 6883, "nlines": 83, "source_domain": "indictales.com", "title": "होम 2 - India's Stories From Indian Perspectives", "raw_content": "\nसोमवार, ऑगस्ट 2, 2021\nमशिदीखाली राम मंदिराचे अवशेष असल्याचा दावा करणारे पहिले पुरातत्त्व तज्ञ के.के.मोहम्मद | ABP Majha\nइंटर सेटेरा नामक पोपकृत हुकूमनामा, डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी आणि दक्षिण अमेरिकेचे चर्चमान्यताप्राप्त आक्रमक स्पॅनिश वसाहतिकरण\n#शिवराज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे समर्थन\nयुरोपमधल्या आदि जनजातींचे विलुप्त होण्यात ख्रिस्ती धर्मोपदेशकांची भूमिका\nशैव आगम कसे प्रकट झाले\nमशिदीखाली राम मंदिराचे अवशेष असल्याचा दावा करणारे पहिले पुरातत्त्व तज्ञ के.के.मोहम्मद | ABP Majha\nइंटर सेटेरा नामक पोपकृत हुकूमनामा, डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी आणि दक्षिण अमेरिकेचे चर्चमान्यताप्राप्त आक्रमक स्पॅनिश वसाहतिकरण\n#शिवराज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे समर्थन\nयुरोपमधल्या आदि जनजातींचे विलुप्त होण्यात ख्रिस्ती धर्मोपदेशकांची भूमिका\nशैव आगम कसे प्रकट झाले\nमशिदीखाली राम मंदिराचे अवशेष असल्याचा दावा करणारे पहिले पुरातत्त्व तज्ञ के.के.मोहम्मद | ABP Majha\nराम जन्मभूमी – बाबरी मस्जिद समस्या ज्वलंत ठेवण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी पसरलेले असत्य\nपुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते\nसंग्रहण महिना निवडा डिसेंबर 2019 जुलै 2019 जून 2019 मार्च 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 सप्टेंबर 2018\nवैदिक काळातील जनपदांचे भूगोल\nऔरंगजेब नंतर च्या काळात भारतात ‘पाक भूमी’ (पाकिस्तान) स्थापन करण्याचे प्रयत्न\nराम जन्मभूमी – बाबरी मस्जिद समस्य��� ज्वलंत ठेवण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी पसरलेले असत्य\nपुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://justaaj.com/news/759", "date_download": "2021-08-02T06:48:22Z", "digest": "sha1:C7YFMSF2P4OWJL6UMAUNDDPXR22JGJ43", "length": 11495, "nlines": 204, "source_domain": "justaaj.com", "title": "आयुष्याच्या आखेर पर्यंत मानवता सेवा करेन :- तनवीर मुजावर | THE JUSTAAJ", "raw_content": "\nआयुष्याच्या आखेर पर्यंत मानवता सेवा करेन :- तनवीर मुजावर\nआयुष्याच्या आखेर पर्यंत मानवता सेवा करेन :- तनवीर मुजावर\nराष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या वर विविध माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनंदनाचा वर्षाव\nदेहूरोड पुणे दि. १९. जून\nदेहूरोड पुणे दि. मानवतावादी थोर पुरुषांची प्रेरणा घेऊन ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून मानवता सेवा करीत आहे. जो पर्यंत प्राण आहे तो पर्यंत मी मानवता सेवा करेन असे उदगार ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी येथे केले.\nह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन संघटनेच्या वतीने संघटनेच्या जिल्हा कार्यालयात ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात त्यांच्या सत्काराला उत्तर देताना तनवीर मुजावर बोलत होते.\nया स़भारंभाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इम्तियाझ शेख होते. प्रारंभी संघटनेच्या वतीने तनवीर मुजावर यांना जिल्हा अध्यक्ष इम्तियाझ शेख, पुणे जिल्हा समन्वयक दिपक चौगुले, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बाबु नायडू यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आले.\nया वेळी तनवीर मुजावर यांचे महत्वपुर्ण मानवतावादी चळवळ आहे त्यांच्या माध्यमातून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करून मानवता सेवेची संधी दिली असे गौरव उदगार जिल्हा अध्यक्ष इम्तियाज शेख यांनी केली.\nजिल्हा समन्वयक दिपक चौगुले यांनी ही तनवीर मुजावर यांचे मानवतावादी कार्य गौरवास्पद आहे. असे दिपक चौगुले यांनी गौरवाउदगार केले. तर तनवीर मुजावर यांनी देहूरोड शहरात ह्युमन राईट्स असोसिएशनच्या माध्यमातून मानवतावादी कार्यकरणी चे कार्यक्षम संघटनेची बांधणी केली. त्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली. मावळ तालुका, दौंड तालुका असे ठिकाणी ही कार्यकर्ताना काम करण्याची संधी तळागाळातील कार्यकर्त्यांना दिली. असे कौतुक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी केले.\nसंघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी तनवीर मुजावर हे रात्र दिवस तळागाळातील सर्व सामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे अहोरात्र परिश्रम घेत आहेत आता पर्यंत महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अकोला, बीजापूर, पुणे असे अनेक ठिकाणी संघटना स्थापन केले व मला ही जिल्ह्या वरती नियुक्ती करुन संघटनेची व लोक सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्या मानवतावादी कार्याला माझा सलाम असे गौरव उदगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी केले.\nजिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आभार प्रकट बाबु नायडू यांनी मानले. या वेळी संघटनेचे सदस्य चिंतन पटेल, नागेश साबळे, नफिस अन्सारी, अहमद समशीर आदि उपस्थित होते.\nराष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना संघटनेचे जिल्हा पदाधिकारी\nवेदिका शिंदे..... एक मासूम जो हार गई जिंदगी की लड़ाई\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सप्ताह निमित्त देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम संपन्न.\nबेटी की आवाज - उम्र थी स्कूल जाने की और दिल था तितली का दीवाना एक बेटी को बर्बाद किया ये आया केसा जमाना- अलवीरा खुर्शीद\nसच्चा, निस्वार्थ जनसेवक ,परशुराम दोडमणी यांच्या कार्याचे गुणगान, धम्मभुमी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. :- के. एच. सुर्यवंशी\nरिपब्लिकन छताखाली संघटीत व्हा :- सुनिल गायकवाड\nदेहूरोड धम्म भुमीत वर्षावास धम्म प्रवचन मालिका प्रारंभ\nमहाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षपणा मुळे गृहरक्षक (होमगार्ड) यांच्या वर मानधना अभावी उपासमारीची वेळ, गृहरक्षक पगाराच्या प्रतिक्षेत.\nह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन तर्फे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात औषध वाटप व जंतुनाशक फवारणी करून मानवतावादी कार्य\nगुरूवर्य जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने उद्या सकाळी सन्मान.\nवतन की खातिर शहीद होने वाले सभी कारगिल शहीदों को एवं उनके परिवारो को सलाम #\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/599", "date_download": "2021-08-02T05:36:42Z", "digest": "sha1:GMD2L5D7X6TPCACGEIOESRGSOQX43WVG", "length": 11510, "nlines": 139, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा \nजनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा \nगेल्या अनेक वर्षापासून जनता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र मंडळीतर्फे साजरा करण्यात येतं असतो. या वर्षी मात्र तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कारण अनेक राजकीय पक्षातील त्यांचे मित्र आणि हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जणू त्यांचा विशेष सत्कार आहे.आणि विशेष म्हणजे शहरातील अनेक व्रुतपत्राचे प्रतिनिधी वार्ताहर आणि एलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित उपस्थित होते. त्यामुळे हा डॉ. अशोक जिवतोडे यांच्या आयुषातिल स्मरणीय असा वाढदिवस असेल. अशा ह्या वाढदिवशी मनसेचे राजू कुकडे यांनी डॉ.अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जीटीपीएलचे न्यूज़ चैनेलचे प्रतिनिधी रोहित तुराणकर हे सुद्धा उपस्थित होते…..\nडॉ. अशोक जिवतोडे हे ओबीसी समाजाच्या सामाजिक प्रगती करता लढणार का \nप्रा.महेश पानसे यांचा राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात”महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मान\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व ���ाथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-08-02T05:18:39Z", "digest": "sha1:4TKBYWGHWXVMW6B52T3R3JPSH4AX6XYW", "length": 2366, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " पारशी समाज Archives | InMarathi", "raw_content": "\nजगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली गेलेली लस या भारतीयाने निर्माण केली आहे\n१९८१ मध्ये सर्पदंशावरील लस, आणि १९८९ मध्ये गोवरवरील लस बनवणारी आणि विकणारी सीरम इन्स्टीट्यूट ही जगातील पहिली कंपनी होती.\nपारशी लोकांकडे एवढा पैसा आला तरी कुठून; वाचा इतिहासाचा एक वेगळाच अध्याय\nभारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात आपण टाटा, वाडिया, मेस्त्री, गोदरेज या पारशी समूहांचे योगदान नाकारुच शकत नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/4-men-enjoying-two-wheeler-ride-and-suddenly-snake-came-out-from-bike-watch-video-nrvb-149457/", "date_download": "2021-08-02T05:18:37Z", "digest": "sha1:RR7TKQBTPB5ZILUEA5P46324INO5DSGL", "length": 12176, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "धक्कादायक! | ते चौघे एकाच बाईकवरून करत होते प्रवास; अचानक गाडीतून बाहेर आला साप आणि घोटाळा झाला, पाहा Shoking Video | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nते चौघे एकाच बाईकवरून करत होते प्रवास; अचानक गाडीतून बाहेर आला साप आणि घोटाळा झाला, पाहा Shoking Video\nसध्या व्हायरल झालेला व्हिडिओ असून यात दिसतं, की एका दुचाकीवर चार लोकं बसून राईडसाठी (Two Wheeler Ride) निघाले आहेत. मात्र, काही वेळात त्यांच्यासोबत जे घडलं त्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुचाकीवर चारजण बसून चाललेले आहेत.\nनवी दिल्ली : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडिया रातोरात एखाद्याला स्टारही बनवतं तर एखाद्याला टीकेचा धनीही. यातच काहीवेळा लोकांना खळखळून हसवणारे काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. तर, काही हैराण करणारे व्हिडिओही पाहायला मिळतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video Viral) आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूदेखील येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल.\nआजकाल चर्चेत येण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण प्रत्येकाला काहीतरी वेगळ्या आणि हटके कारणामुळे चर्चेत येण्याची इच्छा असते. असाच सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ असून यात दिसतं, की एका दुचाकीवर चार लोकं बसून राईडसाठी (Two Wheeler Ride) निघाले आहेत. मात्र, काही वेळात त्यांच्यासोबत जे घडलं त्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुचाकीवर चारजण बसून चाललेले आहेत. अचानक एक-एक करून हे सर्व जोरात खाली आपटतात. इतक्यात गाडीमधून एक मोठा साप बाहेर येतो. हे पाहून सगळे दूर धावू लागतात.\n भारतातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांमध्ये पुरुषांना आहे प्रवेशबंदी, अशा आहेत आख्यायिका\nतो दूध घालण्यासाठी तिच्या घरी जात होता, घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली; त्याच्या खिशातल्या फोटोने घात केला आणि…\nव्हिडिओ पाहून तुमच्याही लक्षात आलं असेल की हे प्रकरण नेमकं काय आहे. सोबतच या चौघांची परिस्थिती काय झाली असेल याचाही तुम्ही अंदाज लावू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘jatt.life’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. तर, काही लोक हैराण झाले आहेत.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/success-of-student-congress-movement-for-shivaji-university-sub-center-says-rajiv-more-nrka-146688/", "date_download": "2021-08-02T05:33:13Z", "digest": "sha1:YLNLEJPJ6XPEKNQHZ4TVFTKHYOSS2GSY", "length": 10636, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सांगली | शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र हे विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाचे यश : राजीव मोरे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nसांगलीशिवाजी विद्यापीठ उपकेंद्र हे विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाचे यश : राजीव मोरे\nसांगली : तासगाव येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील कामांसाठी आता कोल्हापूरला जाण्याची गरज भासणार नाही. हे उपकेंद्र होण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता, तसेच सलग पाच वर्षे विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही यासाठी पाठपुरावा केला होता. आता हे उपकेंद्र अखेर होत आहे, हे विद्यार्थी काँग्रेसचे यश असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस राजीव मोरे यांनी व्यक्त केले.\nते म्हणाले, २०१४ पासून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी मी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असल्यापासून पाठपुरावा करीत आहे. यासाठी आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य विद्यार्थी मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, आमचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी देखील या मोर्चात सहभाग घेऊन मोर्चाला संबोधित केले होते.\nसांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. हे उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल, उपकेंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणीही मोरे यांनी केली.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/patoles-claim-was-ridiculed-by-sanjay-raut", "date_download": "2021-08-02T06:00:04Z", "digest": "sha1:YMP3Q5ZIKEDGTBBLJ3YBQEYRETE2CKGM", "length": 4828, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली", "raw_content": "\nनानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली\nकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता.\nनानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्लीsaam tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nनवी दिल्ली : नानांवरती पाळत कोण ठेवणार, नानांना सरकारी सुरक्षा आहे. त्यामुळे गृहखाते सुरक्षा विषयक माहिती घेते, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या नाना पटोले (Nana patole) यांनी केलेल्या आरोपाची खिल्ली उडवली आहे. पाळत ठेऊन पक्ष वाढतो किंवा कमी होतो असे नाही, त्यांचा गैरसमज झालाय असे मला कळले आहे, असाही टोमणा राऊत यांनी लगावला आहे. (Patole's claim was ridiculed by Sanjay Raut)\nपंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण\nकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज संजय राऊत यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\n''पाळत ठेवणे' याचे राजकरणात वेगवेगळे संदर्भ आहेत. मलाही राज्यसरकारकडून सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. नाना पटोले नक्कीच या सुरक्षा व्यवस्थेविषयी बोलत असतील. आपण कुठे जातो-येतो, आपल्याला कोणत्या गोष्टीपासून धोका आहे, ही माहिती गृहखात्याकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून दिली जाते,'' असे राऊत याबाबत म्हणाले.\n''नाना पटोले हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे, त्यांनी त्यापद्धतीने कामे करावीत. अशी विधाने होत असतात, मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेऊ नये आणि आम्हीसुद्धा घेत नाही. अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/sanjay-rathod-balasaheb-thackeray-girish-vyas-srt97", "date_download": "2021-08-02T06:49:46Z", "digest": "sha1:FDTPL4CBCUOC4LJKL6IHAGYCBYAILX5V", "length": 3945, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "संजय राठोडांची मंडळात पुन्हा वर्णी लागण्यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच साकडं", "raw_content": "संजय राठोडांची मंडळात पुन्हा वर्णी लागण्यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच साकडंसंजय राठोड\nसंजय राठोडांची मंडळात पुन्हा वर्णी लागण्यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच साकडं\nशिवसैनिक गिरीष व्यास सायकलने पोहोचणार ठाकरेंच्या स्मृती स्थळावर\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nयवतमाळ - माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड Sanjay Rathod यांची पुन्हा मंत्री मंडळात वर्णी लागावी यासाठी यवतमाळ Yavatmal येथील ५२ वर्षीय शिवसैनिक गिरीष व्यास Girish Vyas यवतमाळ टू मुंबई Mumbai असा प्रवास सायकलने Cycle करून शिवाजी पार्क Shivaji Park येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या Balasaheb Thackeray समाधीचे दर्शन घेऊन साकडं घालण्यासाठी ते यवतमाळ वरून रवाना झाले आहे. मृतक पुजा चव्हाण आत्महत्या संदर्भात माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या वर भाजपने गंभीर आरोप केल्यानंतर राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.\nहे देखील पहा -\nयवतमाळ जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणुन संजय राठोड यांची ओळख आहे. गंभीर आरोप झाल्याने राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी गिरीष व्यास हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जावून साकडं घालणार आहे. विशेष म्हणजे या आधी देखील शिवसैनिक गिरीष व्यास यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून यवतमाळ ते तुळजापुर असा प्रवास साकयलने करून आई तुळजा भवानीला साकडं घातलं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-funny-missing-poster-of-indian-politician-4989523-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:19:04Z", "digest": "sha1:SUK5H7KXIWQMOYJV6IPG4CK6BAYVULBD", "length": 3477, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "funny missing poster of indian politician | FUNNY: MISSING केजरीवाल, शोधून आणणार्यास मिळणार बक्षीस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: MISSING केजरीवाल, शोधून आणणार्यास मिळणार बक्षीस\nव्हॉट्सअपवर कधी काय शेअर होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण स्मार्टफोनच्या युगात जिथे जिथे काही तरी विनोदी अथवा हटके दिसले लगेचच लोक त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवर शेअर करतात. मात्र सध्या तर व्हॉट्सअपवर नेते हरवल्याचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. हे पोस्टर्स कुठे चिटकवले आहेत याची माहिती मिळत नाही, मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे विनोदी पोस्टर्स चांगलेच शेअर होत आहेत. यामध्ये मुरलीमनोहर जोशी, व्हीके सिंग, अरविंद केजरीवाल इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. चला तर मग पाहूयात या MISSING च्या विनोदी जाहिराती...\nपुढील स्लाईडवर पाहा, इतर नेत्यांचे MISSING POSTERS\nFunny Animal: चुन चुन के बदला लुंगा, पाहा प्राण्यांच्या करामती\nFunny:गरज ही शोधाची जननी आहे, पाहा खळखळून हसवणारे PHOTOS\nFunny Tweets: सलनामची ट्वीटरवर अशी उडवली जात आहे खिल्ली\nFUNNY IMAGINATION: सलमानसाठी भाग्यश्रीचे Reactions\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-raw-involved-in-terrorism-in-pakistan-pak-foreign-secretary-aizaz-ahmad-chaudhry-4993627-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:03:55Z", "digest": "sha1:UMAGCCMF7AURRY34CHZW6HD6JL4CD6QG", "length": 4638, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "RAW involved in terrorism in Pakistan: Pak Foreign Secretary Aizaz Ahmad Chaudhry | पाकमधील दहशतवादी कारवायांत ‘रॉ’चा सहभाग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकमधील दहशतवादी कारवायांत ‘रॉ’चा सहभाग\nइस्लामाबाद- पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे \"रॉ' या भारतीय गुप्तचर संघटनेचा हात असल्याचा वायफळ दावा पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी केला आहे.\nबुधवारी कराचीत झालेल्या गोळीबाराबाबत बोलताना चौधरी यांनी हा मुद्दा अनेकदा भ��रतापुढे मांडल्याचेही सांगितले. ते म्हणाले, कराचीतील गोळीबारामागे दाएश या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा करणे घाईचे ठरेल. घटनास्थळी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे सांगता येणे कठीण आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यात रॉ (रिसर्च अँड अॅनाॅलिसिस विंग) चा हात असण्याची शक्यताही चौधरी यांनी व्यक्त केली आहे. राॅकडून प्रशिक्षित दोन लोकांना नुकतीच अटक करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, बुधवारी मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करत ४७ लोकांचा जीव घेतला. दाएश या कुख्यात दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही काही दिवसांपूर्वी रॉ वर दहशतवादाचा आरोप केला होता.\nचीनचे लष्करी बजेट भारताच्या तीनपट जास्त, चीनकडून सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणारा देश पाकिस्तान\nडिसेंबरमध्ये भारत - पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळण्यावर एकमत\nजगाने हेटाळणी केली तेव्हा पाकने दिली साथ, जिनपिंग यांना 'निशान-ए-पाकिस्तान'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-vishva-shaha-deathissue-in-jalgaon-3527848.html", "date_download": "2021-08-02T06:16:28Z", "digest": "sha1:WIRWNPC5WCXXTBT7KK5NSGT4ELGA3YX5", "length": 8629, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vishva shaha deathissue in jalgaon | विश्व शहा मृत्यू प्रकरण ; ठेकेदारासह पाच जणांवर गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्व शहा मृत्यू प्रकरण ; ठेकेदारासह पाच जणांवर गुन्हा\nजळगाव - जलतरण तलावात बुडून मृत्यू झालेल्या विश्व शहाच्या मृत्यूस जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर हे जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह विश्वच्या नातलगांनी शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले. याप्रकरणी दोषींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने पोलिसांनी तातडीने पावले उचलून पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nजिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील व मयताच्या कुटुंबीयांनी शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालय आणि नंतर क्रीडा संकुलाच्या आवारात आंदोलन केले.\nडीवायएसपींची घेतली भेट - माजी आमदार पाटील यांनी डीवायएसपी पंढरीनाथ पवार यांची भेट घेऊन जिल्हा क्रीडा अधिकार्यांना अटकेची मागणी लावून धरली. पवार यांनी जिल्हापेठ पोलिसांना दोषींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.\nसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - विश्वच्या मृत्यूप्रकरणी परेश आचरतलाल शहा यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार क्रीडा संकुलातील महिला जलतरण तलावाचे ठेकेदार भालचंद्र नगरकर, अजय काळे, अक्षय काळे, संदीप पवार, पंकज पवार यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक आर.व्ही.इंगवले तपास करीत आहेत.\nक्रीडापटूंना काढले बाहेर - दोषींवर अटकेची कारवाई होईपर्यंत क्रीडा संकुलात कोणत्याही स्पर्धा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत बाहेरगावाहून आलेल्या क्रीडापटूंना क्रीडा संकुलातून बाहेर काढले. अखेर महापौर विष्णू भंगाळे यांनी मध्यस्थी केल्याने क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळाला.\nजिल्हा रुग्णालयातही गोंधळ - आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक एस.एन.लाळीकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. नंतर संबंधितांनी शवविच्छेदनाला परवानगी दिली.\nजिल्हाधिकारी करणार सखोल चौकशी - जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. समितीला 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी हे वैयक्तिक चौकशी करणार आहेत.\nजमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल - जिल्हा क्रीडा संकुलात तोडफोड केल्याप्रकरणी सुभाष रेवतकर यांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहापौरांमुळे खेळाडूंना प्रवेश - जिल्हा क्रीडा संकुलात 5व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर जम्प रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी राज्यातून विविध भागातील खेळाडू दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेनेने आंदोलन करत येथे एकही स्पर्धा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन खेळाडूंना बाहेर काढले. ही बाब महापौर विष्णू भंगाळे यांना कळताच ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून खेळाडूंना पुन्हा प्रवेश मिळवून दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-vidhan-parishand-election-3511521.html", "date_download": "2021-08-02T07:02:09Z", "digest": "sha1:ER4MXLUL5TBP2L735LT3GRAAR7VNKIZE", "length": 6625, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vidhan parishand election | राजकारण - विधानपरिषदेसाठी शेलार आघाडीवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजकारण - विधानपरिषदेसाठी शेलार आघाडीवर\nश्रीगोंदे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हायकमांड’ने प्रत्येक निवडणुकीत दिलेले वचन यंदा पूर्ण केल्यास जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांना आमदारपदाची संधी मिळण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेसाठी होणार्या निवडणुकीकरिता राष्ट्रवादीच्या वतरुळात जिल्ह्यातून शेलार यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.\nशेलार यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांना पदाने सतत हुलकावणी दिल्याचे दिसते. हाता-तोंडाशी आलेला घास अनेकदा त्यांच्याकडून हिसकावून घेतला गेला आहे. 30 वर्षांच्या राजकीय प्रवासात शेलारांचा राजयोग जुळलेला नाही. कुशल संघटक असलेल्या शेलारांचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. मात्र, आमदारपदाची संधी समोर येताच कायम त्यांना थांबवण्याचा सल्ला देऊन त्यांची उपेक्षा करण्यात आल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांत आहे.\nविधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागांसाठी या महिनाअखेरीस निवडणूक होत आहे. पक्षीय बळाचा विचार केल्यास राष्ट्रवादीच्या वाट्याला किमान तीन जागा मिळतील, असे दिसते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नगर जिल्ह्यातून शेलार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावास पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते व जिल्हास्तरीय नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.\nविधानसभेऐवजी विधान परिषदेद्वारे आमदारकी मिळवणे शेलारांना फायदेशीरही आहे. गेल्यावेळी शेलारांचे नाव निश्चित झाले. मात्र, अचानक उषा दराडे (बीड) यांचे नाव पुढे आल्याने त्यांना थांबावे लागले. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करताना पक्षाध्य���्ष शरद पवार यांनी शेलारांना पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र, एक तपाहून अधिक काळ लोटूनही तो पूर्ण झाल्याचे दिसत नाही. भविष्यात संधी देण्याच्या आश्वासनावर त्यांना थांबवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, शेलार यांनी अद्यापि आशा सोडलेल्या नाहीत.\nतर श्रीगोंद्याला लाभतील तीन आमदार - पालकमंत्री बबनराव पाचपुते हे तालुक्याचे आमदारपद भूषवत आहेत. एक अपवाद वगळता ते सतत विजयी झाले. तालुक्यात एकच आमदारपद असताना अरुण जगताप (बनपिंप्री) यांना विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी मिळाली. त्यामुळे तालुक्याला दोन आमदार मिळाले. शेलारांना संधी मिळाल्यास तालुक्याला तिसरा आमदार मिळण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-adani-power-limited-vice-president-suicide-in-jaipur-hotel-5440318-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:09:02Z", "digest": "sha1:VDUTM3NF7KKIODKTU5MOY3GSVJBUZWZF", "length": 4798, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Adani Power Limited Vice President Suicide In Jaipur Hotel | जगण्याने छळले होते!, असे म्हणत अदानी पॉवर लिमिटेडच्या व्हाइस प्रेसिडेंटची आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n, असे म्हणत अदानी पॉवर लिमिटेडच्या व्हाइस प्रेसिडेंटची आत्महत्या\nजयपूर- अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट दीपक रश्मी त्रिपाठी (61) यांनी शुक्रवारी रात्री जयपूर येथील 'हॉटेल फॉरच्यून'मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. त्रिपाठी अहमदाबाद येथील कार्यालयात कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी ते ऑफिस कामाने जयपूरमध्ये आले होते.\nत्रिपाठी यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. जगण्याने खूप त्रस्त असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्रिपाठी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.\nकशी मिळाली घटनेविषयी माहिती\n- जनरल मॅनेजर रजनीश पांडे यांनी त्रिपाठी यांना अनेकदा फोन केला. पण, त्यांना तो रिसिव्ह केला नाही.\n- पांडे स्वत: जयपूर वेथील बाइस गोदाम सर्कलजवळी फॉरच्यून हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे हॉटेलच्या रुममध्ये त्रिपाठी मृत अवस्थेत आढळले.\n- त्रिपाठी व पांडे शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या फ्लाइटने अहमदाबादला जाणार होते. त्यामुळे पांडे त्यांना सकाळी 6 वाजेपासून फोन करत होते.\nत्रिपाठी यांनी लिहिले होते, जगण्याने छळले आहे...\n- त्रिपाठी यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. 'मी आयुष्याने खूप त्रस्त आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.', असे चिठ्ठीत लिहिले आहे.\n- 'माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार ठरवू नये. विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये', असेही चिठ्ठीत लिहिले आहे.\n- पोलिसांनी त्रिपाठी यांचे पार्थिव एसएमएस हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nusrat-bharucha-had-accidentally-gone-to-the-mens-toilet-the-actress-revealed-herself-1567930915.html", "date_download": "2021-08-02T07:14:03Z", "digest": "sha1:HXJVUE226JYSKBCNYS7U7W3B3N6JFWA6", "length": 4012, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nusrat Bharucha had accidentally gone to the men's toilet, the actress revealed herself | चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली होती नुसरत भरूचा, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली होती नुसरत भरूचा, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा\nएंटरटेन्मेंट डेस्क : नुसरत भरूचा सध्या आपला आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल' साठी चर्चेत आहे. या चित्रपटात नुसरत, आयुष्मान खुराना सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. प्रमोशनदरम्यान नुसरतने सांगितले की, तिने एक अशी चूक केली होती ज्यामुळे ती आजही खजील होते.\nनुसरत भरूचाने या गोष्टीचा खुलासा स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. झाले असे की, 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही मजेदार सीन्स आहेत. आपल्या आयुष्यातील अशाच एका घटनेबद्दल जेव्हा नुसरतला विचारले गेले तेव्हा तिने मोठा खुलासा केला. नुसरत भरूचा म्हणाली की, 'हो, माझ्यासोबतही असेच काही झाले होते. मी एकदा चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेले होते. हे तरी बरे झाले की, आत कुणीही नव्हते. मग मी लवकरच बाहेर आले. आजकाल महिला आणि पुरुषांच्या टॉयलेटच्या दरवाज्यांवर वेगवेगळ्या डिजाइन बनवलेल्या असतात. अशावेळी ओळखणे खूप कठीण होऊन जाते.'\nमी कुंकू लावल्याने, वंदे मातरम म्हटल्याने 10% लोकांनाच त्रास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/corona-karnataka-death-maharashtra-15", "date_download": "2021-08-02T05:34:40Z", "digest": "sha1:735WHEDPY6GSER4M56F4U36PPTNXK3R5", "length": 8333, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कर्नाटकात कोरोनाने एक मृत्यू, महाराष्ट्रात रुग्ण संख्या १५ - द वायर मराठी", "raw_content": "\nकर्नाटकात कोरोना��े एक मृत्यू, महाराष्ट्रात रुग्ण संख्या १५\nनवी दिल्ली : देशात कर्नाटक राज्यात कोरोनाने बाधित झालेल्या एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कलबुर्गी येथील असून त्यांचा मृत्यू मंगळवारी झाला होता पण मृत्यूचे निदान कोरोनामुळेच झाले आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. पण हा रुग्ण कोरोना बाधित होता असे सरकारने सांगितले. ही व्यक्ती २९ फेब्रुवारीला सौदी अरेबियातून भारतात आली होती व हैदराबाद विमानतळावर त्यांचे स्क्रिनिंगही झाले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाली नव्हती\nदरम्यान, देशात गुरुवारी १३ नवे रुग्ण आढळून आले असून संक्रमण झालेल्यांची संख्या ७३ झाली आहे. या १३ रुग्णांपैकी ९ रुग्ण हे महाराष्ट्रातील असून दिल्ली, लडाख, उ. प्रदेशातील एका रुग्णाचा समावेश आहे. एका विदेशी नागरिकालाही करोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. तर पुण्यात गुरुवारी संध्याकाळी करोनाचा एक रुग्ण आढळला. त्यामुळे पुण्यातील करोना रुग्णांची संख्या ९ झाली आहे व राज्यातील संख्या १५ झाली आहे.\nपुण्यातील हा रुग्ण अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली आहे.\nमहाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले त्यात एक रुग्ण ठाण्याचा असून तो फ्रान्सहून आला होता.\nदिल्लीत ३१ मार्च पर्यंत शाळा बंद\nकरोनाच्या संसर्गाची भीती पाहता दिल्लीतील केजरीवाल सरकारने येत्या ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षा चालू राहणार आहेत पण सरकारने सर्व कार्यालये, खासगी कार्यालये, शॉपिंग मॉल व अन्य सार्वजनिक ठिकाणे संक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\nआंतरराष्ट्रीय साथ म्हणून घोषणा\nजागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी ‘कोव्हिड १९’ला (करोना) आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून जाहीर केले. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनिव्हा येथे बोलताना करोनाची साथ जगभर पसरल्याचे मान्य करत अशी साथ अगोदर पाहिली नसल्याची कबुली दिली. पण ही साथ आटोक्यात येईल व प्रत्येक देश त्या संदर्भात उपाययोजना करत आहे, असे ते म्हणाले.\nराज्यस���ेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण\nज्योतिरादित्य गटातील आमदारांचे काय होणार\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1753972", "date_download": "2021-08-02T07:07:15Z", "digest": "sha1:RP5PITZDFTZ6N7JW5ZABCHYNMLHWUEL5", "length": 16500, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:३१, २९ मार्च २०२० ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n२३:४९, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१२:३१, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n== कौटुंबिक आणि प्रारंभिक जीवन ==\nहुसेन हे [[तेलंगणा|तेलंगना]] येथे अफ्रिदी वंशाच्या एका पश्तुण कुटुंबात जन्मलेले होते. [[उत्तर प्रदेशमधील जिल्हे|उत्तर प्रदेशा]]तील [[फरुखाबाद जिल्हा|फरुखाबाद]] जिल्ह्यातील कैमगंज आणि शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे निकट संबंध होते.[{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/cities/Hyderabad/history-under-threat/article2524995.ece|शीर्षक=History under threat|last=Ifthekhar|first=J. S.|date=2011-10-10|work=The Hindu|access-date=2019-01-21|language=en-IN|issn=0971-751X}}] हुसेनचा जन्म झाल्यानंतर त्याचे कुटुंब [[हैदराबाद]] पासून ते कैमगंज येथे स्थायिक झाले.सात मुलांपैकी दुसरा तो होता: सहकारी शिक्षणकर्त्या युसूफ हुसेन यांचे मोठे भाऊ होते. हुसैन यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय राहीले होते.[{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/after-controversy-crowning-glory-for-khurshid/article4041434.ece|शीर्षक=After controversy, crowning glory for Khurshid|last=Gupta|first=Smita|date=2012-10-29|work=The Hindu|access-date=2019-01-21|language=en-IN|issn=0971-751X}}] त्यांचे नातं सलमान खुर्शीद, [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसचेकॉंग्रेसचे]] राजकारणी आहेत. ते भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत.आणि त्यांचे भगिनी प्रसिद्ध शैक्षणिक मासूद हुसेन होते. त्यांचा भाऊ महमुद हुसेन [[पाकिस्तान]] चळवळीत सामील झाला आणि त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले, तर त्यांचे भतीजे अनवर हुसेन पाकिस्तान [[दूरदर्शन]]चे संचालक होते.[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatmatamandir.in/dr-zakir-husain/|शीर्षक=Bharatmatamandir − Dr. Zakir Husain|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}}] हुसेनचे वडील फिदा हुसेन खान यांचे वय दहा वर्षांचे असताना मरण पावले. १९११ मध्ये चौदा वर्षांचा असताना त्यांची आई मरण पावली. हुसेनची प्राथमिक शिक्षण [[हैदराबाद]]मध्ये पूर्ण झाले. त्यांनी इस्लामिया हायस्कूल, [[इटावा]] येथून हायस्कूल पूर्ण केले आणि त्यानंतर [[अलाहाबाद विभाग|अलाहाबाद]] विद्यापीठाशी संलग्न मुहम्मद एंग्लो-ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षित केले जेथे ते एक प्रमुख विद्यार्थी नेते होते.[{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/booksid=uzNnwUasQ3wC&pg=PA20&lpg=PA20&dq=%22Islamia+High+School%22&redir_esc=y#v=onepage&q=%22Islamia%20High%20School%22&f=false|title=Dr. Zakir Hussain, Quest for Truth|last=Dr.z.h.faruqi|last2=Fārūqī|first2=Z̤iāʼulḥasan|date=1999|publisher=APH Publishing|isbn=9788176480567|language=en}}] १२६ मध्ये त्यांनी [[बर्लिन]] विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली.[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nndb.com/people/285/000114940/|शीर्षक=Zakir Hussain|संकेतस्थळ=www.nndb.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}}] १९१५ मध्ये १८ वर्षांच्या वयात त्यांनी शाहजहां बेगमशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली, सईदा खान आणि सफिया रहमान यांचे लग्न झाले.[{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books\nजेव्हा हुसेन २३ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासह राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. २९ ऑक्टोबर १९२० रोजी [[अलीगढ मुस्लिम विद्यापीठ|अलीगढ]] येथे स्थापन करण्यात आले.आणि नंतर १९२५ मध्ये [[नवी दिल्ली]] येथे [[करोल बाग विधानसभा मतदारसंघ, दिल्ली|कारोल बाग]] येथे हलविण्यात आले. त्यानंतर १ मार्च १९३५ रोजी पुन्हा एकदा जामिया नगर, [[नवी दिल्ली]] आणि त्यास जामिया मिलिया इस्लामिया (केंद्रीय विद्यापीठ) असे नाव देण्यात आले. त्यानंतर ते जर्मनीत [[बर्लिन]]च्या फ्रेडरिक विलियम विद्यापीठातून पीएचडी मिळविण्यासाठी [[जर्मनी]]ला गेले. [[जर्मनी]]त असताना हुसेन हा सर्वात मोठा [[उर्दू]] कवी मिर्झा असदुल्ला खान \"गालिब\" (१७९७-१८६८) वादग्रस्त शब्दसंग्रह आणण्यात महत्त्वाचा होता.\n१९२७ साली जामिया मिलिया इस्लामियाच्या डोक्यावर जाण्यासाठी ते भारतात परतले. पुढच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] सरकारच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या संघर्षाने घट्ट सहभाग घेतलेल्या संस्थेला शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व प्रदान केले आणि [[महात्मा गांधी]] व हकीम अजमल खान यांच्या वतीने वस्तुनिष्ठ शिक्षणासह प्रयोग केले. या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक सुधारणांच्या हालचाली करून स्वत:स्वतः ला गुंतवून ठेवले आणि विशेषतः त्यांच्या जुन्या अल्मा मातृ मुहम्मद एंग्लो ओरिएंटल कॉलेज (आता अलीगढ मुस्लिम विद्यापीठ) च्या कार्यात सक्रिय होते. या कालखंडात हुसैन आधुनिक भारतातील प्रमुख शैक्षणिक विचारवंत आणि व्यावसायिकांपैकी एक म्हणून उभ्या राहिल्या. जामिया यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये बलिदान देण्यासाठी आणि अनधिकृत प्रयत्नांमुळे मोहम्मद अली जिन्नासारखे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक झाले. भारत स्वातंत्र्यानंतर लवकरच, हुसेन अलीगढ [[मुसलमान|मुस्लिम]] विद्यापीठाचे [[कुलगुरू]] म्हणून सहमत झाले जे पाकिस्तानच्या निर्मितीच्या चळवळीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक विभाग सक्रियपणे सक्रिय झाल्यामुळे भारत विभागीय काळात प्रयत्न करण्याचा सामना करीत होता.हुसेन यांनी पुन्हा १९४८-१९५६ पासून अलीगढ येथे झालेल्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यात नेतृत्व प्रदान केले.कुलगुरू म्हणून आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर लवकरच १९५७ मध्ये त्यांनी [[भारतीय संसद|भारतीय संसदे]]च्या उच्च सदस्याचे सदस्य म्हणून नामांकन केले. १९५७ मध्ये त्यांनी बिहार [[राज्यपाल]] म्हणून राज्यसभेवर पदार्पण केले.\n१९५७ ते १९६२ या काळात [[बिहार]]चे [[राज्यपाल]] म्हणून काम केले. नंतर १९६२ ते १९६७पर्यंत भारताचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून हुसेन १३ मे १९६७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या उद्घाटन भाषणात त्यांनी सांगितले की संपूर्ण [[भारत]] त्यांचे घर होते आणि त्याचे सर्व लोक त्यांचे कुटुंब होते.शेवटच्या दिवसांत, बँकांचेबॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वादविवाद करीत होता.९ ऑगस्ट १९६९ रोजी हा विधेयक मोहम्मद हिदातुल्लाह (कार्यकारी अध्यक्ष) यांच्याकडून राष्ट्रपतींच्या सहमतीला प्राप्त झाला.आपल्या अध्यक्षपदीच्या काळात जकीर हुसेन यांनी हंगेरी, युगोस्लाविया, यूएसएसआर आणि नेपाळ येथे चार राजकीय भेटी केल्या.][{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20130817094728/http://rashtrapatisachivalaya.gov.in/media_abroad.pdf|शीर्षक=Wayback Machine|दिनांक=2013-08-17|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}}]\nहुसेन ३ मे १९६९ रोजी मरण पावले, जो पहिल्या भारतीय [[राष्ट्राध्यक्ष]] पदावर मरण पावणारे होते. त्यांना [[नवी दिल्ली]]तील जामिया मिलिया इस्लामिया परिसर येथे त्यांच्या पत्नीबरोबर (जे काही वर्षांनंतर मरण पावले) दफन केले गेले. इलयुंगी येथे उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरविण्याच्या मुख्य उद्दीष्टाने, १९७०मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एक महाविद्यालय सुरू करण्यात आला.[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.drzhcily.com/|शीर्षक=Dr. ZAKIR HUSAIN COLLEGE,Ilayangudi,Sivaganga,TamilNadu,India|संकेतस्थळ=www.drzhcily.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-21}}]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://tumchigosht.com/success-story-indian-brand-fevicol/", "date_download": "2021-08-02T04:40:55Z", "digest": "sha1:QGU222JXIR4ARIPOHDYRX3XIOHKA53L6", "length": 12860, "nlines": 89, "source_domain": "tumchigosht.com", "title": "साधा शिपाई ते भारताचा फेविकॉल मॅन, वाचा कोरोडोंची कंपनी उभी करणाऱ्या फेविकॉलच्या मालकाबद्दल.. – Tumchi Gosht", "raw_content": "\nसाधा शिपाई ते भारताचा फेविकॉल मॅन, वाचा कोरोडोंची कंपनी उभी करणाऱ्या फेविकॉलच्या मालकाबद्दल..\nसाधा शिपाई ते भारताचा फेविकॉल मॅन, वाचा कोरोडोंची कंपनी उभी करणाऱ्या फेविकॉलच्या मालकाबद्दल..\nतुम्हाला जर माहित असेल तर असे खुप ब्रॅन्ड आहेत ज्यांची नावेच उत्पादनांची पर्यायी नावे बनतात. अशी अनेक उत्पादने आहेत जसे की कोलगेट, झंडू बाम, मॅगी इ. असे अनेक ब्रॅन्ड आहेत. असंच एक उत्पादन आहे फेविकॉल.\nआज आम्ही तुम्हाला फेविकॉलची यशोगाथा सांगणार आहोत. भारतातल्या जनतेला काहीही चिटकवायचे असेल तर सगळ्यात आधी त्यांना फेविकॉलच आठवते. आज या कंपनीला ६० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे. या कंपनीला बलवंत पारेख यांनी उभे केले होते.\nचला तर मग जाणून घेऊया त्यांनी बलवंत पारेख यांनी ही कंपनी कशी उभी केली. तुम्ही कोणत्याही कंपनीचे adhesive घेतलं तरी तुम्हाला फेविकॉलच आठवणार. भारतात फेविकॉलला पर्याय नाही. जरी काही ब्रॅन्डस असले तरी लोक आवर्जून फेविकॉल घेतात.\nबलवंत पारेख यांच्या डोक्यात ही कल्पना आली होती. गुजरातमधील महुआ या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला होता. बलवंत वकिली शिकत होते पण त्यांना शिक्षणात काहीच रस नव्हता. वकिलीचं शिक्षण त्यांनी कसंतरी पुर्ण केले पण त्यांनी या क्षेत्रात काहीच काम केले नाही कारण त्यांना या क्षेत्रात काम करण्याची इच्छाच नव्हती.\nत्यांना हा पेशाच खोटारडा वाटत होता. खोट्याला खरा मुलामा देणे त्यांना जमत नव्हते. वकिलीचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते मुंबईमध्ये आले आणि भारत छोडो आंदोलनात ते सक्रिय झाले. घरात आधीच त्यांच्यामुळे चिंतेत होते आणि त्यात आणखी एक भर पडली.\nत्यांच्यावर घरातून शिक्षण पुर्ण करण्याचा दबाव होता. पण वकीली करायची नाही यावर ते ठाम होते. वकिली करायची नाही पण पोटापाण्यासाठी त्यांना काहीतरी करायचे होते. पोट भरण्यासाठी त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या.\nकोणत्याही कामाची त्यांनी लाज बाळगली नाही. उलट त्याच्यामुळे त्यांना खुप अनुभव मिळत गेला. ते वकील बनले नाहीत पण वकीलीमुळे त्यांच्याकडे एक गोष्ट आली होती ती म्हणजे एखाद्याला आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करणे.\nबोलायला ते खुप गोड होते त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता. कामाची गरज होती म्हणून त्यांनी लाकूड व्यापाऱ्याकडे शिपायाची नोकरी केली होती. पत्नीसोबत गोदामात काम केले. पडेल ते काम करणे या त्यांच्या सवयीमुळे त्यांना नशीबाने खुप संधी दिल्या.\nआज त्याच संधीचे त्यांनी सोने केले. अशीच एक संधी त्यांच्याकडे चालून आली ती म्हणजे जर्मनीत जाण्याची. जर्मनीत त्यांनी खुप ज्ञान मिळवले. तिकडच्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी भारतात परतल्यावर धाकट्या भावासोबत एक डाय आणि केमिकल फॅक्टरी सुरू केली.\nया कारखान्यात ऍक्रेलिक बेस्ट कलर बनवला जात होता. या कामासाठी एक घटक वापरला जात होता ज्याला ग्लू असे म्हणत असत. त्यांनी या घटकाला फेविकॉल असे नाव दिले. ग्लूला जर्मनीत कॉल असे म्हणायचे. अशाच एका जर्मन उत्पादनाचे नाव होते मेविकॉल.\nयावरूनच फेविकॉल असे नाव पडले होते. हे खुप साधे उत्पादन होते पण पारेख यांनी अतिशय करमणूकीय पद्धतीने लोकांसमोर हे मांडले. फेविकॉलला कुतूहलाचा आणि आवडीचा विषय बनवून टाकला. आजही फेविकॉलच्या अनेक जाहीराती लोकांना तोंडपाठ आहेत.\n१९९० मध्ये पिडीलाईट कंपनीची स्थापना झाली होती. खुप कमी वेळात या कंपनीला यश मिळाले होते. १९९३ मध्ये त्यांचे शेअर्सही काढण्यात आले होते. १९९७ पर्यंत फेविकॉल टॉप ब्रॅन्ड्समध्ये गणला जाऊ लागला. २००० साली त्यांनी आणखी एक भन्नाट उत्पादन बाजारात आणले ज्याचे नाव होते एमसील.\nएमसीलद्वारे काहीही जोडले जाऊ शकते हे कंपनी���े दाखवून दिले. तुटलेली चप्पल असो वा तुटलेलं फर्निचर एमसिल काहीही जोडायची तयारी ठेवत होतं. २००६ पर्यंत फेविकॉल देशाबाहेरही फेमस झाले. अनेक देशांत त्यांची विक्री होऊ लागली. कंपनीने सिंगापुरमध्ये स्वताचे संशोधन केंद्र उभारले आहे.\nत्यांनी अनेक सामाजिक कामेही केली आहेत. त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल उभारले आहेत. याशिवाय दर्शक फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना त्यांनी केली आहे. याद्वारे गुजरातच्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो.\nभारतात फेविकॉलचा पाया रूजवणारे बलंवत पारेख यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांनी उभारलेल्या फेविकॉल या कंपनीमुळे आजही ते सर्वांच्या आठवणीत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nपती, दीर आणि सासऱ्याने आत्महत्या केल्यानंतर एकटीच सांभाळतेय २९ एकर शेती\nएमपीएससी पास तरुणी करतेय कोकणात शेती; नवनवीन प्रयोगातून लाखोंची उलाढाल\n पाचवेळा दहावी नापास झालेल्या पठ्ठ्याने घरी बसून तयार केली ३५ रिमोटवर…\n३ एकरात शेती करून हा पठ्ठ्या कमवतोय वर्षाला ५० लाख; एकदा वाचाच…\nएस शंकर: १९९३ पासून फक्त आणि फक्त हिट फिल्म देणारा दिग्दर्शक\n४० लोकांनी सुरू केलेली सॅमसंग कंपनी आधी किराणा विकायची, आता मार्केट व्हॅल्यू आहे २…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/health-sub-centers-manatha-and-rui-have-been-sanctioned-due-mp-hemant-patils-follow-419307", "date_download": "2021-08-02T06:38:05Z", "digest": "sha1:C77XQC43UYZXOAVYG3TQW3D2LXIHE6IX", "length": 8681, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मनाठा, रुई येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी", "raw_content": "\nआरोग्य यंत्रणा मजबूत व्हावी, ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाविकास आघाडी सरकार काम करत आहे.\nखासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मनाठा, रुई येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी\nनांदेड : मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील मनाठा आणि रुई येथील अनुक्रमे ८० लक्ष रुपये म्हणजेच १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या आरोग्य उपकेंद्राना आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी दोन्ही उपकेंद्राच्या मंजुरीकरिता सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, त्यामुळे या भागातील ५० गावांना याचा लाभ होणार आहे.\nआरोग्य यंत्रणा मजबूत व्हावी, ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून लालफितीमध्ये अडकून पडलेला कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सरकार अग्रेसर असताना खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करून जनतेला उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने हदगाव तालुक्यातील मनाठा आणि रुई येथील आरोग्य उपकेंद्र आहेत.\nयाबाबत वारंवार मागण्या होऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील जनतेला आरोग्य सेवेसाठी नांदेड किंवा हदगाव या ठिकाणी जावे लागत होते, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. अनुक्रमे एकूण ८० लक्ष रुपये किमतीची हि उपकेंद्रे आरोग्याच्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज असणार आहेत. मनाठा उपकेंद्राची इमारत ही १९८४ साली बांधण्यात आली होती. ३० वर्षानंतर ही इमारत आता धोकादायक स्थितीमध्ये आली असून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे.\nया उपकेंद्राअंतर्गत अंबाडी, मसाई तांडा, कनकेवाडी, गोरामतांडा, तळ्याचीवाडी, वरवंट, जांभळा, सावरगाव यासह आदी गावांना तर रुई येथील उपकेंद्राअंतर्गत धानोरा, शिवापूर, मानवाडी, अडा, बोरगाव सह आदी गावांना लाभ होणार आहे. रुई येथे नवीन उपकेंद्राचे मागणी बऱ्याच दिवसापासून होती ती अखेर खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाली आहे. याकामी माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र मालिवाल आणि जि. प सदस्य गजानन गंगासागर यांनी सुद्धा प्रयत्न केले आहेत. त्यामुळे याभागातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/health/eating-one-lemon-day-good-heart-other-benefits-will-shock-you-a730/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-08-02T04:54:57Z", "digest": "sha1:KOMMJ63IAS35DGJEPFVWV3LS7KOYNWTL", "length": 21148, "nlines": 148, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दररोज एक लिंबू खाणं हृदयासाठी फायदेशीर, लिंबाचे माहीत नसलेले हे फायदे वाचून थक्क व्हाल - Marathi News | Eating one lemon a day is good for the heart, other benefits will shock you. | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमराठी सिनेमा: नऊवारीत साडीत अभिनेत्री फिरतेय लंडनच्या रस्त्यावर, पाहून तुम्हालाही वाटेल अप्रूप\nमराठमोळी अभिनेत्री कृतिक गायकवाडने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण थेट लंडनच्या रस्त्यांवर तिने नऊवारी साडी परिधान करत भटकंती केली आहे. ...\nटेलीविजन: अभिनेत्री म्हणते माझाही आता ॲागस्टमध्ये नव्याने जन्म होतोय, ९ व्या महिन्यात अभिनेत्रीचे खास फोटोशूट\nमराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. ऑगस्टमध्ये उर्मिला तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या आगमनासाठी उर्मिला प्रचंड उत्सुक आहे. ...\nक्रिकेट: आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo\nइंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...\nटेलीविजन: अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, इंस्टाग्रामवर झाले व्हायरल\nबॉलीवुड: तारा सुतारियाने ब्लॅक टू-पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल\nटेलीविजन: पटत नसेल तर... ब्राची पट्टी दिसली म्हणून म्हणून ट्रोल करणाऱ्यांना ‘रिटा रिपोर्टर’नं सुनावलं\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली म्हणून लोकांनी प्रियाला नको ते ऐकवले. इतके की, लोकांच्या कमेंट वाचून तिचा पती मालव राजदाही संतापला होता. ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympics : दररोज 8 तासांची ट्रेनिंग, कडक डाएट; नॉर्व्हेहून येत होतं जेवण, जाणून घ्या मीराबाई चानूची पदकासाठीची मेहनत\nक्रिकेट: आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo\nइंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic : छोटा पॅकेट, बडा धमाका; 13 वर्षांच्या निशियानं जिंकलं ऑलिम्पिक सुवर्ण; रौप्य, कांस्य जिंकणाऱ्या खेळाडूंचेही वय बघा\nअन्य क्रीडा: Tokyo Olympics: बांबूच्या काठीने सराव ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास; भारताच्या तलवारबाज भवानी देवीची ऐतिहासिक कामगिरी, Video\n1896 ते 2016 या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या 10 आधुनिक खेळापैकी तलवारबाजी हा एक खेळ आहे... ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला अन् आज तिनं पहिला सामना जिंकून ...\nक्रिकेट: IPL 2021 schedule : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे संघनिहाय वेळापत्रक, फक्त एका क्लिकवर\nIPL 2021 schedule : MI, CSK, SRH, KKR, PBKS, RCB, RR, DC schedule in one click इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ...\nराष्ट्रीय: Mirabai chanu : मीराबाईच्या घरी लगेच पोहोचला पिझ्झा, आई-वडिलांसमोर लागली थप्पी\nमीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. निधी रजधान यांच्या ट्विटला डोमिनो पिझ्झाने हे उत्तर दिलंय. ...\nआंतरराष्ट्रीय: Corona Vaccine: इंजेक्शनऐवजी आता टॅबलेटद्वारे लस मिळण्याची शक्यता; कोरोना लढाईत ठरणार मोठी गेम चेंजर\nCorona Vaccination: गेल्या वर्षभरापासून कोरोनानं संपूर्ण जगावर संकट निर्माण केले आहे. यातच वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत घेत कोरोना लसीचा शोध घेतला आहे. आता यातही अनेक संशोधन केले जात आहेत. ...\nआरोग्य: फुफ्फुसांसाठी वरदान आहेत 'हे' सुपरफुड्स तुमची फुफ्फुसं राहतील फीट अँड फाईन\nफुफ्फुसे तुमच्या शरीरातील महत्वाचं अवयव असून त्यांची निगा राखणे फार गरजेचे आहे.बदललेली जीवनशैली व चुकीचा आहार यामुळे आपणच या अवयवाचे नुकसान करत असतो.मात्र काही पदार्थ खाण्याने या अवयवाचे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते. ...\nराष्ट्रीय: भारतात येथे उभारण्यात आलंय महात्मा गांधींचं मंदिर, दररोज होते पूजा, पाहा फोटो\nMahatma Gandhi Mandir: या देशात महात्मा गांधींचं एक मंदिर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर आज जाणून घ्या त्या मंदिराविषयी. ...\nआरोग्य: CoronaVirus News: ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर नवा धोका; कोरोनामुक्त झालेल्यांसमोर गंभीर संकट\nCoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांना नवा धोका; काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला ...\nराष्ट्रीय: Shocking: ही कसली डील लग्नाच्या १७ दिवसांनी पत्नीला प्रियकराच्या हवाली केले, अॅग्रिमेंटही केले\nMarriage story: जेव्हा मुलाकडच्या मंडळींना आपली सून दुसऱ्याच मुलासोबत बोलते, प्रेम करते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ...\nआंतरराष्ट्रीय: कोरोना लस न घेतल्यामुळे विद्यार्थिनीला गमवावी लागली 1.5 कोटीची स्कॉलरशिप\ncorona vaccine : अन् तिला तिच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. ...\nदररोज एक लिंबू खाणं हृदयासाठी फायदेशीर, लिंबाचे माहीत नसलेले हे फायदे वाचून थक्क व्हाल\nलिंबाचे अगणित फायदे आहेत. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्यूज हिंदीच्या संकेतस्थळाला सांगितलेले लिंबाचे फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.\nलिंबामध्ये पेक्टीन नामक सॉल्युबल फायबर असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही सकाळी जर गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायलात तर कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया जलद होते.\nलिंबामध्ये ३१ ग्राम व्हिटॅमिन सी असतं. हे तुमच्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. लिंबाच्या सेवनाने स्ट्रोक व इतर हृदयासाठीच्या समस्या दूर होतात.\nनैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे लिंबू त्वचा समस्यांवर फारच गुणकारी ठरते. कारण लिंबात मुळातच नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यातील लाइटनिंग एजेंटमुळे त्चचेवर चांगला परिणाम होतो.\nत्वचेप्रमाणे केसांच्या सौदर्यावरदेखील लिंबाचा खूपच चांगला परिणाम होतो. कोरडे आणि निस्तेज केस असो किंवा केसांना फाटे फुटणे, कोंडा होणे अशा समस्यां असो तुम्ही यासाठी लिंबूचा वापर करू शकता.\nमधूमेहींनी लिंबू पाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे असतात. शिवाय यामुळे त्यांचे वजनही कमी होते. शरीर हायड्रेट राहील्याने दिवसभर निवांत वाटते.\nबद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास लिंबू पाणी पिणे नेहमीच चांगले ठरेल. कारण नियमित लिंबूपाणी घेतल्यास हळूहळू ही समस्या कमी होते.\nलिंबूपाणी ब्लडप्रेशर आणि मधूमेहींसाठी उपयुक्त तर आहेच शिवाय लिंबूपाण्याने ताण आणि नैराश्यावरदेखील मात करता येते.\nतुम्हाला किडनीस्टोनचा त्रास असेल तर लिंबू हा यावरील उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुमच्या लघवीतील पीएच लेवल वाढवून किडनी स्टोनची समस्या दूर होते.\nअॅनिमियाच्या रुग्णांनी लिंबाचे सेवन करावेच. यामुळे शरीरात लोह शोषुन घेण्याची समस्या वाढते आणि यावर आराम मिळतो.\nअपचनामुळे पोटात दुखत असल्यास लिंबाच्या रसात आल्याचा रस आणि साखर मिसळून प्या. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नHealthHealth Tipsfood\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nकर्नाटक : नव्या सरकारमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी\nPrashant Kishor: प्रशांत किशोर टीमचे सदस्य त्रिपुराच्या हॉटेलमध्ये 'नजरकैदेत'; पोलिसांकडून कोरोनाचे कारण\nKarnataka Resigne : मी पुन्हा येईनला 'कन्नड' भाषेत काय म्हणतात, आमदाराच्या प्रश्नावर मिळालं 'हे' उत्तर\n महाबळेश्वरमध्ये सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी पावसाची नोंद\n विजय मल्ल्या ब्रिटनकडून दिवाळखोर घोषित; बँका पहिली लढाई जिंकल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/vidarbha/amravati/maharashtra-forest-officer-deepali-chavan-suicide-case-dfo-shivkumar-arrested-from-nagpur.html", "date_download": "2021-08-02T06:54:38Z", "digest": "sha1:PHND5B5XLF44XXJHVG64FJBAO564ABRF", "length": 12973, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वनअधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अटक | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome विदर्भ अमरावती वनअधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अटक\nवनअधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अटक\nअमरावती: हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी नागपुरातून अटक केली. अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनी शिवकुमार यांना अटक केल्याची माहिती दिली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळ��न जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर Nagpur रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nगुरूवारी ही घटना घडल्यानंतर शिवकुमार हे शुक्रवारी नागपुर रेल्वे स्टेशनवरून कर्नाटककडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nदिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असे अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या शिवकुमार यांना अमरावतीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अत्यंत धाडसी स्वभावाच्या चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nदीपाली चव्हाण आपल्या आईसोबत हरिसाल येथे सरकारी निवासस्थानात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला गाडी करून देऊन बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने हरिसाल येथे शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.\nमहाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनची कारवाईची मागणी\nसुसाईड नोटमध्ये उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनीच त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे विनोद शिवकुमार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनने केली आहे. या बाबतचे लेखी निवेदन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना कळवूनही त्यांनी यावर कोणतीही कारवाई न करता उलट उपवनसंरक्षक शिवकुमार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.\nत्यामुळे या आत्महत्येला फक्त शिवकुमारच नाही तर रेड्डीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे लवकरात लवकरात त्यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ शासन सेवेतून बडतर्फ करावे. अन्यथा महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशन मार्फत या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. व त्यांना निलंबित करेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.\nपोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन.\nPrevious articleसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\nNext articleनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nआयपीएस अधिकारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी निलंबित\nकाँग्रेसने तरुणांसाठी आता दारे उघडली\nशरद पवारांना मुख्यमंत्री केल्यास आमचा पाठिंबा : काँग्रेस\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://batamidar.com/web/archives/18879", "date_download": "2021-08-02T06:44:40Z", "digest": "sha1:CPCM4GM3TRMFEOGXNDKHJXLOCVYIC6YC", "length": 11491, "nlines": 110, "source_domain": "batamidar.com", "title": "कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे! – बातमीदार", "raw_content": "\nकडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे\nकडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी अस्सा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच एकला असेल, आणि ते तितकेच खरे देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होते. आयुवेदात कडुलिंबाचा अनेक फायदे सांगितले असून, थंडीत कडुलिंबा शरीरासाठी फायदेशीर ठरते. साऊत साईडचे लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात. चला तर जाणुन घेऊ कडुलिंबाचे फायदे.\nपोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीशे होण्यास मदत होते.\nचेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ ���ासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम.\nदात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मजत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.\nकडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. तेंव्हा केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे तेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते.\nकडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वच्या रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो. कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.\nया व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबी पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात.\nकडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात.\nडायबिडिस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो.\nतांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाल टाकला जातो. साठवणुकीच्या धाण्यात कडुलिंबाचा पाल टाकल्याने वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.\nCadmium cucurbita cucurbita tree medicinal herb medicinal properties of cucurbita कडुलिंब कडुलिंबाचापाला कडुलिंबाचे औषधी गुणधर्म कडुलिंबाचे झाड कडुलिंबापासून बनवल्याजाणाऱ्या औषधी\nविजय वडेट्टीवार यांचे भाजपात स्वागतच – बावनकुळे\nमध्य रेल्वेवर 25 दिवस ‘या’ पॅसेंजर ट्रेन रद्द\nदात असे करा पुन्हा...\nwww. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षि��� , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...\n“बातमीदार” या सदरात आपल्या समस्यांना समाधान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील जशा की, सरकारी कामातील अडथळे , भ्रष्टाचार महिला आणि बालकांवरील अत्याचार, अमंलीपदार्थ विक्री, व्यसनमुक्ती अशा अनेक प्रश्नांसाठी तुमच्या जोडीला उभे राहणार आहे.\nतसेच आपल्या विभागातील सामाजिक संस्था, NGO, महिला बचत गट, यांची माहिती या सदर मध्ये देणार आहोत . तरी आपल्या समस्या, सस्थांची माहिती आम्हांला help@batamidar.com वर पाठवा. अथवा 8888379134 या नंबर whatsapp करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-nagar-duplicater-stamp-issue-3497798.html", "date_download": "2021-08-02T07:18:17Z", "digest": "sha1:CNG7LZZH4KYQVHV2UK5HZGN6UOA472VQ", "length": 3474, "nlines": 43, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nagar duplicater stamp issue | लष्करात भरती होण्यासाठी बनावट शिक्क्याचा वापर; तरुणावर गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलष्करात भरती होण्यासाठी बनावट शिक्क्याचा वापर; तरुणावर गुन्हा\nनगर - लष्करात भरती होण्यासाठी बनावट शिक्का खरा भासवून हातावर मारून भरती उमेदवारांसोबत जाऊन फसवणूक केल्याची घटना पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी घडली. याबाबत निंबळक येथील तरुणावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यालयाच्या मैदानावर लष्करातील विविध पदांसाठी भरती सुरू आहे. विविध चाचण्यांद्वारे निवड झालेले उमेदवाराच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ लष्कर अधिकारी शिक्का मारतात. शनिवारी सकाळी निवड झालेल्या उमेदवारांमध्ये दीपक संपत मंचरे (21, रा. पांडुरंगनगर, निंबळक, ता. नगर) हा निवड झालेल्या उमेदवारांमध्ये जाऊन उभा राहिला. लष्करी अधिकार्यांना त्याच्या हातावर मारलेल्या शिक्क्याबाबत संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत मेजर जगतसिंह सकरसिंह राठोड (35, एमआयआरसी, सोलापूर रोड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मंचरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-sharad-yadaw-supporting-leaders-suspended-from-jdu-party-5670343-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:13:34Z", "digest": "sha1:2OGOHKOBNW57CZDCBLEFIUTO466TJKPK", "length": 7398, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sharad yadaw supporting leaders suspended from jdu party | जदयूतून शरद यादव समर्थक 21 नेत्यांचे निलंबन; रमई राम यांचाही समावेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजदयूतून शरद यादव समर्थक 21 नेत्यांचे निलंबन; रमई राम यांचाही समावेश\nपाटणा - जनता दल युनायटेडने (जदयू) बंडखोरीच्या मार्गावर असलेले शरद यादव यांच्या समर्थकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सोमवारी माजी मंत्री रमई राम, माजी खासदार अर्जुन राय, विधान परिषदेचे माजी आमदार विजय वर्मा तसेच माजी आमदार राजकिशोर सिन्हा यांच्यासह राज्यातील २१ नेत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, शरद यादव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे. ते या बैठकीस अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.\nजदयूचे बिहारचे सरचिटणीस अनिलकुमार म्हणाले की, जिल्हा कार्यकारिणीच्या अनेक नेत्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. १० ते १२ ऑगस्टदरम्यान बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शरद यादवांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा या नेत्यांवर आरोप आहे.\nतत्त्पूर्वी, जदयूने अरुण श्रीवास्तव यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून बडतर्फ केले, तर राज्यसभा खासदार अली अन्वर यांना संसदीय दलातून निलंबित केले. शरद यादव यांच्याकडून राज्यसभेचे नेतेपद काढून घेतले होते.\nलालूप्रसाद यादव यांच्या सतत संपर्कात\nत्यागी पुढे म्हणाले, शरद यादव हे लालूप्रसाद यादव यांच्या सतत संपर्कात आहेत. २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या ‘भाजप भगाओ’ रॅलीतही ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे त्यांनी १९ ऑगस्ट रोजी जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत येण्यास नकार दिला आहे.\nजदयूत राहून शरद यादव मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे सरकार अस्थिर बनवणाऱ्यांना साथ देत आहेत. जदयू नितीशकुमारांच्या नेतृत्वात एकजूट असून शरद यादवांसोबत कोणताही आमदार किंवा नेता नाही. शिवाय लोकसभेतील दोन्ही खासदारही नितीशकुमारांसोबत आहेत. राज्यसभेचे खासदार अन्वर अली वगळत��� अन्य सर्व खासदारांचाही नितीशकुमार यांनाच पाठिंबा असल्याचेही त्यागी यांनी आवर्जून सांगितले.\nबाहेर पडण्याचा निर्णय स्वत: शरद यादवांचाच : त्यागी\nजदयूचे प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी यांच्या मते, शरद यादव यांनी जदयूतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वत:हून निवडला. आम्ही त्यांना पक्षातून काढण्याबाबत विचारही करू शकत नाही. पण ते स्वत:च पक्षविरोधी काम करू लागले. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ येऊ नये, अशी आमची इच्छा होती. मात्र, तेच पक्षाच्या विरोधात जाऊन आघाडीविरोधात मत प्रदर्शित करत होते. कधी लालूप्रसाद यादव यांची प्रशंसा करत होते, तर कधी राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T07:01:18Z", "digest": "sha1:FXDWWW4X5M3JLAQ6Z7A4A5YZK5F46YJL", "length": 4034, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२०११ मधील नैसर्गिक आपती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२०११ मधील नैसर्गिक आपती\nहा वर्ग, वर्ग:२०११ मधील नैसर्गिक आपत्ती येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१८ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Hasale_Phasale_Harvun_Mala", "date_download": "2021-08-02T05:11:08Z", "digest": "sha1:OTIFCWQ5G33K6RNYBEQCDC4SEQCOIXK7", "length": 2391, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "हसले फसले हरवून मला | Hasale Phasale Harvun Mala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nहसले फसले हरवून मला\nहसले, फसले, हरवून मला मी बसले\nकळी मी अबोल होते, वारा लबाड आला\nमी अंग चोरीले ग हळुवार स्पर्श झाला\nक्षण ते दंवात विझले\nदेठातुनी फुलावे हितगूज एक ओले\nकुजबूज पाकळ्यांची गंधास रंग बोले\nवेलीवरी धुक्याचा उठता नवा शहारा\nस्वप्नात जागले मी छेडीत चंद्रतारा\nस्वर ते अबोध कसले\nओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे\nमजला मिळून सारे, काही न आज माझे\nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - प्रभाकर जोग\nस्वर - अनुराधा पौडवाल\nगीत प्रकार - भावगीत\nहितगूज - हिताची गुप्त गोष्ट.\nदाद द्या अन् शुद्ध व्हा \nतुझ्या प्रीतीची लागे गोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/monsoon-session-25-mps-56-staff-test-corona-positive-parliament-5652", "date_download": "2021-08-02T06:50:20Z", "digest": "sha1:Q6G64RBKSGA5A33SSLJD5Y5HBVOA2OLW", "length": 4719, "nlines": 26, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "किमान २५ खासदार कोरोनाच्या विळख्यात; बाधितांची संख्या ५० वर जाण्याची शक्यता", "raw_content": "\nकिमान २५ खासदार कोरोनाच्या विळख्यात; बाधितांची संख्या ५० वर जाण्याची शक्यता\nनवी दिल्ली: आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभीच दोन्ही सभागृहांचे किमान पंचवीस खासदार कोरोनाबाधित झाल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आरोग्याचा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे. जगभरातील बहुतांश देशांप्रमाणेच भारतामध्येही लोकप्रतिनिधींच्या आरोग्याची माहिती सार्वजनिक पातळीवर उपलब्ध नसते.\nकोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये लोकसभेचे १७ व राज्यसभेचे सुमारे ८ खासदार आहेत. यात महाराष्ट्रातील प्रतापराव पाटील (चिखलीकर) व प्रतापराव जाधव यांचाही समावेश असल्याचे ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गेल्या शुक्रवारपासून (ता.११) तीन दिवस खासदारांसह संसद भवन परिसरात वावर असणाऱ्या सर्वांच्या कोरोनासाठी ‘आरटी पीसीआर’ चाचण्या घेण्यात आल्या होत्या.\nलोकसभा उपाध्यक्ष तालिकेवरील मीनाक्षी लेखी, माजी मंत्री सत्यपालसिंह तसेच वरिष्ठ नेते सुखबीरसिंग यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अलीकडेच भाजपमध्ये आलेले राज्यसभा सदस्य दीपेंद्र हुड्डा यांनाही कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाबाधित खासदारांची संख्या ५० पर्यंत वाढेल, असा अंदाज वेगवेगळ्या स्तरांवर व्यक्त होत आहे.\nसलग १६ दिवसांच्या अधिवेशनात रोज प्रत्येकी चार तासां���्या १८ बैठका\nपरिसरात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी अत्यावश्यक\nसंसद भवनाच्या परिसरात ४० ठिकाणी टचलेस सॅनिटायझर यंत्रे\nआपत्कालीन वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आदी सज्जता\nकेंद्रीय मंत्री, खासदार, थेट सभागृहांशी संबंध येणारे सचिवालय कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पत्रकार, कॅमेरामन आदींना कोरोना चाचणी अनिवार्य\nआयसीएमआरकडून मोबाईलवर आलेला कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखविल्याशिवाय संसद परिसरातही प्रवेश नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://akashdeepnetralay.com/about-us-marathi/", "date_download": "2021-08-02T07:00:43Z", "digest": "sha1:CYNYHGDDJITVROXDVUESQVQZOKHN2ZHX", "length": 8059, "nlines": 131, "source_domain": "akashdeepnetralay.com", "title": "About Us Marathi - Dr. Patil's Akashdeep Netralay", "raw_content": "\nकॉम्पुटर वर काम करताना घेणारी काळजी\nलहान मुलांचे डोळे कधी तपासावेत\nडोळ्यासमोरील काळे डाग काय असतात \nडायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय\nकॉम्पुटर वर काम करताना घेणारी काळजी\nलहान मुलांचे डोळे कधी तपासावेत\nडोळ्यासमोरील काळे डाग काय असतात \nडायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय\nआकाशदीप नेत्रालय (अत्याधुनिक यंत्र व तज्ञ डॉक्टर) १९८२ पासून कार्यरत. आजपर्यंत १,००,००० पेक्षा अधिक डोळ्यांवर यशस्वी उपचार ३०,००० मोतिबिंदू शस्त्रक्रिया.\nफेको (मोतीबिंदू शस्त्रक्रिया) बिनटाकी, पट्टी, इंजेक्शन विरहीत\nअत्याधुनिक मशिनद्वारे अचूक चष्मा नंबर तपासणी\nएमबी.बी.एस; एम.एस; एफ .आय.ओ.\nफेको इमल्सिफिकेशन (मोतिबिंद शस्त्रक्रिया)\nडोळ्याचे कॅन्सर व प्लास्टिक सर्जरी तज्ञ\nएम.बी.बी.एस. (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज)\nफेको इमस्लिफिकेशन मोतिबिंदू (बिनटाकी, इंजेक्शन व पट्टी विरहीत) शस्त्रक्रियेमध्ये प्रशिक्षित.\nऑक्युलोप्लास्टी आणि डोळ्याचे कॅन्सर (पुणे आणि लंडन) येथे फेलोशिप.\nसर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज)\nराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशने\nलंडन मधील प्रतिष्ठीत मूरफिल्डच्या आय हॉस्पिटलमध्ये ऑक्युलोप्लास्टी व ऑक्युलर ऑन्कोलॉजीचे प्राध्यापक जेफरी रोज आणि डॉ. डेव्हिड वेरिटी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक म्हणून काम केले.\nकॉम्पुटर वर काम करताना घेणारी काळजी\nलहान मुलांचे डोळे कधी तपासावेत\nडोळ्यासमोरील काळे डाग काय असतात \nडायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-three-drowned-wile-taking-selfi-at-pune-5914256-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:44:23Z", "digest": "sha1:CT2KIBOIVTBOQYZNDN2PZ3OHLIF22RHM", "length": 3674, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three Drowned Wile Taking Selfi At Pune | Pune: सेल्फी घेताना इंद्रायणी नदीत बुडाल्या 3 मुली, एकीचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPune: सेल्फी घेताना इंद्रायणी नदीत बुडाल्या 3 मुली, एकीचा मृत्यू\nपुणे- इंद्रायणी नदीच्या किना-यावर सेल्फी घेताना तीन मुली मंगळवारी नदीत पडल्या. यापैकी 2 मुलींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र एका मुलीचा बुडून मृत्यू झाला.\nमंगळवारी पुण्याच्या देहूरोडजवळील इंद्रायणी नदीच्या किना-यावर उभे राहून 3 मुली सेल्फी घेत होत्या. त्यादरम्यान एकीचे संतूलन ढासाळले व ती नदीत पडू लागली. यादरम्यान तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही मुलींचा किना-यावरून पाय घसरला व त्याही नदीत पडल्या. मात्र दोन्ही मुली नदीतील एका दगडाच्या साहाय्याने टिकून राहिल्या. नंतर गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचे प्राण वाचवले. मात्र तोपर्यंत तिस-या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. शालिनी चंद्रबालन (17) असे तिचे नाव आहे.\nअनेक तासानंतर मृतदेह काढला बाहेर\nघटनेच्या काही तासानंतर बचाव पथकाने 17 वर्षीय शालिनी चंद्रबालनचा मृतदेह नदीबाहेर काढला. शालिनी बी.कॉम फर्स्ट वर्षाची विद्यार्थीनी होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-news-about-total-panchayat-committee-member-5549634-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:04:32Z", "digest": "sha1:TS3NDDLQ5XFXZ3JBHNCQXTVM5G57FEYZ", "length": 10028, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Total panchayat committee member | सिंदखेडराजा: भाजपच्या नेतृत्वात शिवसेेनेचा सभापती होणार विराजमान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिंदखेडराजा: भाजपच्या नेतृत्वात शिवसेेनेचा सभापती होणार विराजमान\nसिंदखेडराजा - धूलिवंदन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १४ मार्च रोजी पंंचायत समिती सभापतीपदाची राजकीय धुळवड रंगणार असून भाजपच्या नेतृत्वात शिवसेनेच्या उमेदवाराची सभापतीपदी वर्णी लागणार असल्याचे चित्र आहे.\nपंचायत समितीमध्ये एकूण सदस्य संख्या १० आहे. सदस्य पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तर भाजप सेनेचे प्रत्येकी स���स्य निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजप-सेनेने युती केल्यामुळे त्यांची एकूण सदस्य संख्या म्हणजेच बहुमत युतीचे होते अशी परिस्थिती आहे. पं. स. सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. एकूण १० सदस्य पदाच्या संख्येत अनुसूचित जाती सदस्यांची संख्या दोन आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश श्रीपत ठोके हे २९९४ मते घेत सवडद या राखीव मतदार संघातून, तर शिवसेनेच्या लता अण्णा खरात या २२६३ मते घेत सोनुशी या अ.जा. महिला राखीव मतदार संघातून निवडून आल्या आहेत. म्हणजेच सभापती पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे आहेत. तर भाजप जवळ उमेदवार नाही. जि. प. पं. स. निवडणुकीच्या निकालातून विधानसभा स्तरावर राष्ट्रवादीच्या यशातून एकमेव राजकीय नेता म्हणून डॉ. शिंगणे यांच्या नावावर जनतेने शिक्कामोर्तब केला असल्याचे वास्तव समोर आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावे लागले आहे. त्यामुळे सभापतिपदी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी भाजपचे युवा नेते विनोद वाघ यांच्या नेतृत्वात भाजप सेनेचे सहाही सदस्य सहलीवर रवाना झालेले आहेत. त्यामुळे १४ मार्च रोजी मंगळवारी पंचायत समिती सभापतीपदी सेनेच्या लता अण्णा खरात यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरीय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी समीकरणे बदलून सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nआगामी निवडणूक लक्षात घेऊन देणार पद\nअडीच वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जातीचे समीकरण लक्षात घेता पाटील समाजाच्या सदस्याला सभापतिपदी विराजमान करण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nखामगाव - पंचायत समितीच्या सभापती उप सभापती पदाची नावे राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर ठरवणार आहेत. ज्या पंचायत समिती सदस्याच्या नावाला ते हिरवी झेंडी देतील तेच सभापती उप सभापती पदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. तर रंगपंचमीच्या रंगात पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीला चांगलीच रंगत चढली आहे.\nपंचायत समितीच्या १४ जागांसाठ�� नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे १० काँग्रेसचे सदस्य निवडून आले. तब्बल २५ वर्षानंतर या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला. भाजपचा झेंडा फडकवण्याची किमया ग्रामीण भागातील जनतेच्या आशीर्वादाने भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केली. पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक १४ मार्च रोजी होत आहे. या दृष्टीने इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. यामध्ये कोण बाजी मारतो हे १४ मार्चला स्पष्ट होणार आहे. सभापती पदाच्या शर्यतीत उर्मिला शरदचंद्र गायकी, विलास काळे तुषार गावंडे हे तिघे आहेत. त्यांच्या नावाची चर्चा पण राजकीय वर्तुळात आहे. मात्र यापैकी कोणाच्या नावाची वर्णी लागते, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. कृषी मंत्री फुंडकर हेच सभापतिपदाचे उमेदवार ठरवणार असल्याने ते कोणत्या सदस्याला पसंती देतात यावरून सभापती पदाची दावेदारी ठरणार आहे. सभापती पदाची निवडणूक रंगपंचमीदरम्यान आल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. दरम्यान, सभापती पदाच्या निवडणुकीकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/2021/07/12/46310/prime-minister-vima-hdfc-ergo-for-akola-last-date-is-15/", "date_download": "2021-08-02T06:01:17Z", "digest": "sha1:OO2AE5BCPNVVM4K4VBUWKC5VZO5SRCA7", "length": 9533, "nlines": 138, "source_domain": "ourakola.com", "title": "प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन; तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक - Our Akola", "raw_content": "\nप्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन; तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक\nअकोला,दि.१२ – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात सहभागासाठी १५ जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, तरी या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत यांनी केले आहे.\nअकोला जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२१ साठी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्श्युरन्स कं. लि. मुंबई या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nया कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी व त्यांचे संपर्क क्रमांक या प्रमाणे-\nजिल्हा प्रतिनिधी- दिलीप सेन (८८२���००२४६०), शुभम हरणे(८०८७९०३१७१), अकोला तालुका- अभिषेक रानडे (८२३७४६१०४०), बार्शीटाकळी तालुका-नरेंद्र बहाकर(९७६६५५८५६१), मुर्तिजापूर तालुका- सचिन जायले(८९८३०३६६४०), अकोट तालुका- सुजय निपाने (७०५७५०२८७०), तेल्हारा तालुका- प्रफुल्ल मानकर (९६८९७६१५१२), पातुर तालुका- धीरज कोहर(९५५२६२४९६६). बाळापूर तालुका-अमोल टाके (९७६६५८३२५६)\nतरी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या अधिसूचित पिकांच्या विम्यासाठी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी १५ जुलै पूर्वी आपले अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.\nडाक जीवन विमा थेट अभिकर्ता नेमणूक;अर्ज करण्याचे आवाहन\n१३५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\n१३५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज\nनॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांनी इ-इपिक डाऊनलोड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/2021/07/21/46526/how-to-block-online-payment-apps-google-pay-paytm-phone-pay-after-mobile-phone-lost/", "date_download": "2021-08-02T05:01:05Z", "digest": "sha1:NABVSSSCBQXB2SWXNFCM2Q52REJUOP5X", "length": 12489, "nlines": 154, "source_domain": "ourakola.com", "title": "स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस", "raw_content": "\n PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस\nफोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अॅप्स ब्लॉक करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.\nनवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. फोनमध्ये केवळ कॉन्टॅक्ट नंबर, गाणी, फोटो इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts), बँक अकाउंट्स (Bank Account), ऑनलाईन पेमेंट अकाउंट्स सेव्ह (Online Payment Apps) असतात. अशात कधी मोबाईल हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अॅप्स ब्लॉक (Online Payment Apps Block) करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\n– पेटीएम पेमेंट बँकेच्या हेल्पलाईन नंबर 01204456456 वर कॉल करा.\n– Lost Phone हा पर्याय निवडा.\n– दुसरा नवा नंबर लिहिण्याच्या पर्यायात जा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर लिहा.\n– सर्व डिव्हाईसमधून Logout करण्याचा पर्याय निवडा.\n– त्यानंतर पेटीएम वेबसाईटवर जा आणि 24*7 हेल्पची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.\n– रिपोर्ट फ्रॉड पर्यायात जा आणि कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.\n– त्यानंतर कोणत्याही इश्यूवर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा.\n– तुम्हीच या अकाउंटचे खरे युजर आहात हे सांगण्यासाठी एक सर्टिफिकेट जमा करावं लागेल. जे डेबिट-क्रेडिट कार्ड डिटेल्स असू शकतात. ज्यात पेटीएम खात्यातील व्यवहार, व्यवहारासाठी एक कन्फर्मेशन ईमेल किंवा SMS, हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची पोलीस स्टेशनमधील FIR अशा कोणत्याही गोष्टी सर्टिफिकेट म्हणून असू शकतात. या प्रोसेसनंतर पेटीएम तुमचं खातं ब्लॉक करेल आणि त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल.\n– गुगल पे युजर्स 18004190157 या ���ेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात. हवी ती भाषा निवडा.\n– जाणाकाराची बोलण्यासाठी हेल्पलाईनवर तो पर्याय निवडा, जो गुगल पे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.\n– फोन पे युजर्स 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करू शकतात.\n– इथे हवी ती भाषा निवडल्यानंतर, फोन पे अकाउंटमध्ये कोणती समस्या रिपोर्ट करायची आहे ते विचारलं जाईल.\n– आता रजिस्टर्ड नंबर टाका, कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जाईल.\n– ओटीपी मिळाला नसल्याच्या पर्यायावर क्लिक करा.\n– इथे सिम किंवा फोन हरवला असल्याचा पर्याय दिसेल, त्यावर रिपोर्ट करा.\n– आता कस्टमर केअरशी जोडलं जाता येईल. फोन नंबर, ईमेल, लास्ट ट्रान्झेक्शन, लास्ट ट्रान्झेक्शन रक्कम असे डिटेल्स विचारले जातील. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत केली जाईल.\n ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्…\nनाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त, :अस्थायी समिती नियुक्त,अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nनाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त, :अस्थायी समिती नियुक्त,अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय\nखापरखेड येथे होणार विदर्भातील दुसरा पॅगोडा,१०४ साधक करू शकतील साधना\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\n प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार\nदोन दिवसांत आपत्तीग्रस्तांना मदत वितरण सुरु करा पालकमंत्र्यांचे निर्देश\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्���ाम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/neha-kakkar-share-pre-holi-fun-in-pool-with-rohanpreet-singh.html", "date_download": "2021-08-02T04:46:59Z", "digest": "sha1:5SP5DDRMPHUUDG7OGA32NUCIWPMSDZHX", "length": 7945, "nlines": 180, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "नेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन नेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nगायिका नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंहसोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहे. नेहा होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबीयांसोबत ऋषिकेश येथे पोहोचली आहे. नुकताच नेहाने सोशल मीडियावर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.\nनेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कुटुंबीयांसोबत स्विमिंग पूलमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये नेहासोबत तिचा पती रोहनप्रीत सिंह, भाऊ टोनी कक्कर आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. ‘तेरा सूट’ हे गाणे देखील सुरु असल्याचे दिसत आहे.\nबुधवारी नेहा रोहनप्रीतसोबत होळी साजरी करण्यासाठी ऋषिकेश गेली. तिकडे पोहोचल्यावर गुरुवारी रात्री नेहा पतीसोबत सासरी गेली. आता २८ मार्च रोजी नेहा पुन्हा ऋषिकेशला येणार आहे. २९ मार्चला ती गंगानगर येथील तिच्या घरी राहणार आहे.\nPrevious articleवनअधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अटक\nNext articleOppo चा ‘प्रीमियम स्मार्टफोन 7,000 रुपयांनी झाला स्वस्त,पाहा फिचर्स\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\n‘थलायवी’साठी कंगनाने वाढवला होता 20 किलो वजन\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsmaker.live/archives/47486", "date_download": "2021-08-02T06:25:53Z", "digest": "sha1:QDPQRNENWTRKDULXZ3PV3LBED3ZSDDFH", "length": 9733, "nlines": 144, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "लोकशाही संकेतांची जपणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा - Newsmaker", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या लोकशाही संकेतांची जपणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा\nलोकशाही संकेतांची जपणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा\nसंविधानाचा आदर, लोकशाही संकेतांची जपणूक, उपेक्षित, वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्धता, सहकाराचे सूत्र अवलंबत गरीब शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या हिताचे समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा राहिला आहे.\nकोरोना संकटाचा मुकाबला करणं ही सध्या आपली प्राथमिकता आहे. त्याचवेळी कोरोनापश्चात राज्याची विस्कटलेली आर्थिक, सामाजिक घडी पुन्हा बसविण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे. या कामात महाराष्ट्रासह देशाच्या नवनिर्माणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वाटा नक्कीच उचलेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आस्था, आपुलकी, प्रेम बाळगणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचे आभार. धन्यवाद\nअधिक वाचा मीराबाईची डोपिंग चाचणी; घरी जाऊन रक्तातील तसेच सॅम्पल ब नमुनेही होणार\nPrevious articleभाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सीएनजी कूपन वाटप\nNext articleसुसंस्कृतीचा अंगीकार कार्यकर्त्याला थेट कृतीतूनच शिकवण\nपुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद\nपीएमआरडी मेट्रो विस्तारणार; ‘हा’ मार्ग प्रस्तावित\n महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nपुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्मारकाचे जागेत व्हावी – झोंबाडे\nघरोघरी ‘स्वच्छ’ चे कर्मचारी नको पण कारभार मात्र ‘स्वच्छ’ द्या- पियुषाताई दगडे\nअमेरिकेसहीत इतरांसाठी भारत ठरला ‘देवदूत’\nतंत्रज्ञान April 11, 2020\n‘संकटात संधी’ चा अर्थ भाजपला समजलाय: शिवसेना\nताज्या बातम्या June 14, 2020\nराहणीमानावरून ठरणार यापुढे दारिद्र्यरेषा\n*स्वार्थासाठी राजकीय स्टंटबाजी करणाऱ्यानी कायदा हातात घेऊ नये – सागर आल्हाट*\nताज्या बातम्या February 27, 2020\nफेब्रुवारीपासून काेराेना राेखण्यासाठी लसीकरण\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\nलोकशाही संकेतांची जपणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा\nby Team NewsMaker वाचण्यासाठी लागणारा वेळ <1 min\nताज्या बातम्या सुसंस्कृतीचा अंग�…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_86.html", "date_download": "2021-08-02T05:56:40Z", "digest": "sha1:BRINFIZ23LAO6OFA7JIR7SXRQFJYJQNC", "length": 7767, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "रत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / रत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश\nरत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nरत्नागिरी व चिपळूण शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रस्तावित विकासकामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथील निवासस्थानी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. यावेळी विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.रत्नागिरी व चिपळूण शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान मधून मागणी केलेल्या निधीबाबत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय मधील समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी श्री. सामंत म्हणाले, रुग्णालयातील रूग्णांना आरोग्य सेवा उपल���्ध होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामधील डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावी. तसेच रूग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सिटीस्कॅन मशीन लवकरात लवकर सुरू कराव्यात, असेही निर्देश यावेळी श्री. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.\nरत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:17:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/increase-in-jewelery-sales-due-to-fall-in-gold-prices-before-dhantrayodashi-127904743.html", "date_download": "2021-08-02T06:11:36Z", "digest": "sha1:WQU4BQVFPXYJYN4BLFDBSPNXRLHQT6FV", "length": 6208, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Increase in jewelery sales due to fall in gold prices before Dhantrayodashi | धनत्रयोदशीआधी सोन्याच्या भावात घसरण झाल्याने दागिने विक्रीत वाढ; सोन्यासाठीचे सर्वात प्रसिद्ध केंद्र रतलाम, जळगाव आणि जयपूरच्या सराफा बाजारातील स्थिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोने बाजार:धनत्रयोदशीआधी सोन्याच्या भावात घसरण झाल्याने दागिने विक्रीत वाढ; सोन्यासाठीचे सर्वात प्रसिद्ध केंद्र रतलाम, जळगाव आणि जयपूरच्या सराफा बाजारातील स्थिती\nजितेंद्र श्रीवास्तव, शिरीष सरोदे, प्रमोद शर्मा | रतलाम, जळगाव, जयपूर9 महिन्यांपूर्वी\nगेल्यावर्षी धनत्रयोदशीवेळी सोने 38,300 रु. प्रति दहा ग्रॅम होते. सध्याचा भाव 50 हजार रु. प्रति दहा ग्रॅम आहे\nधनत्रयोदशीच्या दोन दिवस आध��� सोन्याच्या किमतीत घट आल्याने दागिने खरेदीची योजना आखणाऱ्या लोकांमध्ये उत्साह संचारला. सराफा बाजारांत मंगळवारी अचानक गर्दी पाहायला मिळाली. मात्र, सोन्याचा भाव ५० हजार रु. प्रति दहा ग्रॅमच्या आसपास झाल्याने या वर्षी लाइटवेट आणि सुपरलाइट वेट ज्वेलरीची मागणी जास्त आहे. सोमवारी कोरोना लस तयार झाल्याच्या दाव्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. याचा परिणाम मंगळवारी देशातील सराफा बाजारांत सोन्याचे भाव दोन हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत घसरल्याचे दिसले.\nगेल्या वर्षी धनत्रयोदशीबाबत बोलायचे झाल्यास तेव्हा सोने ३८,३०० रु. प्रति दहा ग्रॅम होते. सध्याचा भाव ५० हजार रु. प्रति दहा ग्रॅम आहे. भाव वाढल्याने खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. रतलाम स्थित डीपी ज्वेलर्सचे अनिल कटारिया म्हणाले, सोन्याचा भाव जास्त असल्याने लाइट ज्वेलरीची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, रतलामचे सोने शुद्धतेच्या बाबतीत संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हॉलमार्क सोन्याची शुद्धता ९१.६ टक्के असते तर रतलामच्या सोन्याची शुद्धता ९२ टक्के असते.\nजळगाव येथील बाफना ज्वेर्लर्स प्रोपरायटर सुशील बाफना म्हणाले, धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधी सोन्याचा भाव पडल्याने खरेदी वाढली आहे. लाइटवेट ज्वेलरी आणि सुपरलाइटवेट ज्वेलरीची मागणी आहे. इटॅलियन ज्वेलरी ज्यात कानाचे टॉप्स, लॉकेट, मंगळसूत्र आदी येतात त्यांची विक्री जास्त होत आहे.\nजयपूरमध्ये लग्नसराई आणि गुंतवणुकीतील मागणी पाहता दागिन्याच्या तुलनेत सोन्या-चांदीची नाणी आणि भांड्याची मागणी जास्त आहे. एकूण खरेदीत ७० टक्के खरेदी नाण्यांची होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/pm-narendra-modi-in-parliament-loksabha-today-news-updates-128214638.html", "date_download": "2021-08-02T07:19:21Z", "digest": "sha1:536JQAT5YDINP2WERR4MFKFO2ZFE5AHO", "length": 10069, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM Narendra Modi In Parliament, Loksabha Today News Updates | लोकसभेत पंतप्रधान म्हणाले - शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम 'आंदोलनजीवीं'नी केले, त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींच्या भाषणात 8 वेळा गदारोळ:लोकसभेत पंतप्रधान म्हणाले - शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम 'आंदोलनजीवीं'नी ��ेले, त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. या दरम्यान काँग्रेस खासदार सभात्याग करत सभागृहातून बाहेर पडले. मोदींच्या भाषणादरम्यान 8 वेळा गदारोळ झाला आहे. सहाव्या वेळी झालेल्या गदारोळानंतर मोदी संतापले. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना म्हणाले की, हे जरा जास्तच होतंय, मी तुमचा आदर करतो.\nकृषी कायद्यांविषयी बोलताना मोदींनी पुन्हा एकदा आंदोलनजीवीचा मुद्दा छेडत विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांचे आंदोलन पवित्र असल्याचे मी मानतो. पण, शेतकऱ्यांच्या या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम हे आंदोलनजीवी करत आहेत. त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.\nमोदी विरोधकांना म्हणाले की, आतापर्यंत लहान शेतकऱ्यांची उपेक्षा झाली आहे. जर छोटे शेतकरी जागे झाले तर तुम्हालाही (विरोधकांना) उत्तर द्यावे लागेल.\nपंतप्रधान मोदी कृषी कायद्यांवर बोलताना म्हणाले की, 'या कोरोना काळात 3 कृषी कायदे देखील आणले. कृषी सुधारणेची ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. वर्षानुवर्षे आपल्या शेती क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्यातून सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यातील आव्हानांना देखील आपल्याला सामोरे जावे लागेल. मी पाहत होतो की, येथे काँग्रेसच्या सहकार्यांनी चर्चा केली की ते कायद्याच्या रंगावर तो काळा आहे की पांढरा यावर वाद घालत होते. त्यांनी कंटेंटवर चर्चा केली असती तर बरे झाले असते. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली असती.'\nपंतप्रधान पुढे म्हणाले की, 'आता राहिला प्रश्न आंदोलनाचा तर ते गैरसमजांना बळी पडले आहेत. (गोंधळ होताच मोदी म्हणाले...) माझे भाषण पूर्ण झाल्यानंतर हे सर्व करा, तुम्हाला संधी मिळाली होती. तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काही चुकीचे शब्द बोलू शकता, आम्ही तसे नाही करू शकत. (मोदींना बोलतान थांबवले तर ते म्हणाले...) मी किती सेवा देतो ते पहा. तुम्हाला जेथे नोंदणी करायची होती, तेथे झाली आहे.'\nपंतप्रधानांनी काँग्रेसवर साधला निशाणा\nयावेळी कृषी कायद्यांची बाजू मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्��� सुरु होता. तेव्हा संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी भर लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही, अशी टीका मोदींनी केली. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.\nदेशातील सर्वात जुन्या पक्षाची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. या पक्षाचे खासदार राज्यसभेत एक भूमिका घेतात आणि लोकसभेत दुसरीच भूमिका घेतात. राज्यसभेतील खासदार चर्चा आणि वादविवाद करतात. पण काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची भूमिका याच्या अगदी उलट असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.\nकोरोना काळात देश स्वतः सावरला, जगालाही सावरले\nमोदी म्हणाले की कोरोना काळात भारताने स्वत: सावरला आणि जगाला सावरण्यास मदत केली. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ''राष्ट्रपतीजींचे भाषण हे भारतातील130 कोटी नागरिकांच्या संकल्प शक्तीचे प्रतिबिंब आहे. बिकट आणि विपरीत परिस्थितीत सुद्धा हा देश कशा प्रकारे आपला मार्ग निवडतो, निर्णय घेतो आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतून ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर पुढे जातो, या सर्व गोष्टी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितल्या. त्यांचा एक-एक शब्द देशवासियांमध्ये एक नवीन विश्वास प्रस्थापित करणारा आहे. आपण त्यांचे जितके आभार मानू ते कमी आहेत.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/4086/ASRB-Recruitment-2021.html", "date_download": "2021-08-02T06:01:31Z", "digest": "sha1:GJE327IMZB5FGCSXDWXNCR3B6BF7AUIJ", "length": 5670, "nlines": 73, "source_domain": "naukriadda.com", "title": "कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021\nआईसीएआर – कृषि वैज्ञानिक भर्ती बोर्ड द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ प्रशासनिक अधिकारी और वित्त एवं लेखा अधिकारी” की 65 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 23 अगस्त 2021 है.\nएकूण पदसंख्या : 65\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 23rd August 2021\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nएकूण पदसंख्या : 65\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअर्ज करण्याची शेवट��ी तारीख – 23rd August 2021\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/100-years-big-trouble-due-corona-3734", "date_download": "2021-08-02T04:48:02Z", "digest": "sha1:FALPCUHNYSAZ2N7WC47XVJAWAIMVMWGJ", "length": 5080, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोरोनामुळे 100 वर्षांतील सर्वात मोठे अर्थसंकट", "raw_content": "\nकोरोनामुळे 100 वर्षांतील सर्वात मोठे अर्थसंकट\nकोरोना विषाणूचे संकट हे 100 वर्षांतील सर्वांत मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट आणि नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. कोरोनामुळे जगभरातील सध्याची जागतिक व्यवस्था, रोजगार आणि गुंतवणूक कोलमडून गेली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढत गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी दिली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित सातव्या एसबीआय बॅंकिंग ऍण्ड इकॉनॉमिक्स या परिषदेत संबोधित करत होते.\nभारतीय अर्थव्यवस्थेने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर हळूहळू पूर्वपदावर येण्याचे संकेत दिले आहे. वित्तीय क्षेत्राने कोणत्याही सवलतीवर अवलंबून न राहता कामकाज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना महामारीच्या संकटात सुरुवातीलाच रिझर्व्ह बॅंकेच्या बहुआयामी आणि प्रगल्भ दृष्टिकोनामुळे बॅंकांवर होणारा परिणाम कमी होण्यास मदत झाली आहे; परंतु सध्या कोरोनाचे वाढणारे स��कट पाहता आरबीआयला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. केवळ पतपुरवठा न करता अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी बफर तयार करणे भांडवल उभारणी करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले.\nलॉकडाऊन आणि लॉकडाऊन नंतरच्या संभाव्य आर्थिक परिणामांमुळे नॉन परफॉर्मिंग मालमत्ता आणि बॅंकांचे भांडवल कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांसाठी पुनरुज्जीवन योजना आवश्यक झाली आहे, असे ते म्हणाले.\nबॅंकांकडून कारभारात सुधारणा आवश्यक\nदेशाची बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था अर्थव्यवस्था सुधारण्यास सक्षम असल्याच्या मुद्यांवर त्यांनी जोर दिला. या आव्हानात्मक काळात बॅंकांना त्यांच्या कारभारात सुधारणा करावी लागेल, तसेच जोखीम व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. बॅंकांनीही परिस्थिती सुरळीत होण्याची वाट न पाहता भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतली, असे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rangmaitra.com/tag/abhinetri/", "date_download": "2021-08-02T06:28:43Z", "digest": "sha1:FC65GCQQH3BWPQBMXE2BNBE6MB3F2UPT", "length": 6161, "nlines": 119, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "abhinetri | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\non: September 03, 2020 In: अभिनेत्री, चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सिने कलावंत\n‘सोनी मराठी’वर ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nसमृद्धी केणी यांचे मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टा��ड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/cross-border-trains-europe/", "date_download": "2021-08-02T06:55:28Z", "digest": "sha1:CBU4X4XKHFRNCTKQKPT5I7D5OSMZWGWC", "length": 18105, "nlines": 97, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "सर्वोत्तम क्रॉस बॉर्डर युरोप मध्ये घ्या रेल्वे | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > सर्वोत्तम क्रॉस बॉर्डर युरोप मध्ये घ्या रेल्वे\nसर्वोत्तम क्रॉस बॉर्डर युरोप मध्ये घ्या रेल्वे\nट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 30/01/2021)\nनवीन उच्च-गती, सीमेवर गाड्या जगभरातील ओळी उघडण्यासाठी सुरू. शिवाय, जवळजवळ नेहमीच विजय हवाई प्रवास उत्तेजन, नफा, आणि प्रवासाच्या गती. या टप्प्यावर, जगभरातील अधिक आणि अधिक रेल्वे नेटवर्क क्रॉस बॉर्डर रेल्वे मध्ये आहे त्या प्रत्येकाने प्रेम करतो\nट्रेनमध्ये युरोप प्रवास गती पेक्षा घटल्याने अधिक आहे. As you pass आपल्या मार्गावर सुंदर दृश्ये अंतिम गंतव्य, you feel serene and wonderful. एक परिणाम म्हणून, going on cross border trains becomes a time to relax, आपल्या स्वत: च्या वर काही वेळ आणि ध्यान.\nत्यामुळे, च्या एकत्र युरोप मध्ये सर्वोत्तम क्रॉस बॉर्डर गाड्या काही पाहू द्या:\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nEurostar क्रॉस बॉर्डर गाड्या\nआम्सटरडॅम कनेक्ट लंडन, आविनॉन, ब्रुसेल्स, लहान, ल्योन, मार्साइल, पॅरिस, आणि रॉटरडॅम, Eurostar कदाचित सर्वात लोकप्रिय उच्च-गती आहे युरोप मध्ये रेल्वे सेवा. तसेच, Getlink स्��तंत्रपणे कार्य आणि रेल्वे मालकी. ते ओलांडणे युनायटेड किंग्डम व फ्रांसने दरम्यान चॅनेल बोगदा. एक नेटवर्कवरील कार्यरत उच्च-गती ओळी, Eurostar संख्या अठरा-कार वर्ग गाडी 373/1 गाडी आणि सोळा कार वर्ग 374 गाड्या. ते पर्यंत चालवा 186 मैल (300 प्रति तास किलोमीटर्स). शिवाय, Eurostar एकत्रित करणारे हवाई परिवहन पेक्षा अधिक प्रवासी वाहून. या Eurostar तो संचालन मार्ग हाती सत्ता असलेला प्रबळ रेल्वे ऑपरेटर करत आहे.\nEurostar सीमेवर गाड्या युनायटेड किंगडम तुम्हाला घेऊन जाईल, फ्रान्स, बेल्जियम, आणि नेदरलँड. प्लस, आपण वाटेत हे मार्ग च्या भव्य देखावा आनंद परवानगी कराल.\nThalys क्रॉस बॉर्डर गाड्या (फ्रेंच: [सारखे])\nसुरुवातीला पॅरिस आणि ब्रुसेल्स दरम्यान LGV नॉर्द गतिमान ओळ तयार केले, Thalys एक फ्रेंच-बेल्जियन उच्च-गती ट्रेन ऑपरेटर आहे. युरोस्टार रेल्वे कार हा ट्रॅक सामायिक करतात, त्यांना सर्वोत्तम क्रॉस बॉर्डर गाड्या एक बनवण्यासाठी. Thalys पॅरिस जातो, ब्रुसेल्स किंवा आम्सटरडॅम लंडन लिल आणि चॅनेल बोगदा द्वारे आणि फ्रेंच घरगुती TGV गाड्या सह. प्लस, Thalys सेवा आम्सटरडॅम आणि कोलोन, खूप या त्यांच्या भेटीसाठी पर्याय भरपूर आहेत आवडी जो प्रत्येकासाठी विलक्षण बातमी आहे. Thalys आंतरराष्ट्रीय, NMBS / SNCB, आणि जर्मन रेल्वे थी फॅक्टरी आणि NMBS / SNCB ही तर त्याच्या प्रणाली व्यवस्थापित. एक परिणाम म्हणून – Thalys सह – युरोप प्रवास प्रशिक्षण नक्कीच विलक्षण आहे\nपूर्वी एन.एस. Hispeed म्हणून ओळखले, NS आंतरराष्ट्रीय रेल्वे उत्सुक डोळा प्रत्येकासाठी नेदरलॅंन्ड ऑपरेटर आहे एक आश्चर्यकारक प्रवास अनुभव. NS आंतरराष्ट्रीय कनेक्शन आंतरराष्ट्रीय शहरांतर्गत आणि गतिमान क्रॉस बॉर्डर गाड्या कार्यान्वित:\n– बेल्जियम (इंटरसिटी थेट)\n– जर्मनी आणि स्वित्झर्लंड (इंटरसिटी एक्सप्रेस)\nवरील सर्व, NS आंतरराष्ट्रीय सध्या उच्च-गती आणि गैर-उच्च-गती दोन्ही सेवा कार्य आणि Nederlandse Spoorwegen भाग आहे. तसेच, NS आंतरराष्ट्रीय नजीकच्या भविष्यात कधीतरी अर्ध-उच्च-गती आणि उच्च-गती सेवा परिचय शकते.\nक्रॉस बॉर्डर गाड्या – TGV (फ्रेंच: एक हाय स्पीड रेल्वे)\nSNCF फ्रान्स इंटरसिटी उच्च गती रेल्वे सेवा आणि सर्वोत्तम सरकारी मालकीच्या राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर आहे TGV संचालन. प्रारंभी पॅरिस केंद्रीत तरी, नेटवर्क आहे, वर्षांमध्ये, विस्तारीत. आता फ्रान्स ओलांडून मुख्य शहरे कनेक्ट (मार्साइल, लहान, बॉरडो, स���ट्रास्बॉर्ग, र्न्स) आसपासच्या देशांच्या. बद्दल आहेत 110 TGV सह पकडलेला फ्रान्स मध्ये एक वर्ष दशलक्ष प्रवासी. आकडेवारीनुसार एप्रिल 2007, TGV वर सर्वात वेगवान चाके रेल्वे आहे, पोहोचत 574.8 किमी / ताशी (357.2 मैल). आपण सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय अनुभव करू बेल्जियम कनेक्शन बेल्जियम आणि लक्झेंबर्ग TGV गाड्या उत्तर मध्ये, आपली खात्री आहे की.\nपूर्व आंतरराष्ट्रीय TGV फ्रांकफुर्त तुम्हाला घेऊन जाईल आणि म्यूनिच. तसेच, आपल्या दक्षिण प्रवास आपण स्पेन मध्ये इटली किंवा बार्सिलोना मिलान थेट होतील. प्रवासाची चूक करू नका, टीजीव्ही सर्वात आरामदायक क्रॉस बॉर्डर गाड्यांपैकी एक आहे शिवाय, हे आपल्याला सर्वात आश्चर्यकारक रोमँटिक सहलीवर घेऊन जाईल भूमध्य शोअरस पॅरिस. किंवा, भव्य बॉरडो, ल्योन आणि मार्साइल आणि जगप्रसिद्ध कान. म्हणून, आपण फ्रान्स पोहोचू इच्छित आणि / किंवा गाडी स्वित्झर्लंड, आपण TGV Lyria ऑपरेट क्रॉस बॉर्डर रेल्वे पकडलेला असे करू शकता.\nपॅरिस गाड्या कडे स्विझरलॅंन्ड\nसर्वोत्तम मिळविण्यासाठी रेल्वे अनुभव आपल्या जीवनात, चमत्कारिक किमतींमध्ये आणि नकोसा वाटणारा बुकिंग फी मुक्त, वापर एक गाडी जतन करा\nआपण आपल्या साइटवर आमच्या ब्लॉग पोस्ट एम्बेड करू इच्छित नका, नंतर येथे क्लिक करा: https://iframely.com/embed/https%3A%2F%2Fwww.saveatrain.com%2Fblog%2Fcross-border-trains-europe%2F%3Flang%3Dmr - (एम्बेड कोड पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/es_routes_sitemap.xml आणि आपण / es / fr किंवा / de आणि अधिक भाषा बदलू शकता.\n#renfe #traveleurope क्रॉसबोर्ड ड्यूशबाहन Eurostar tgv गाड्या\nमाझा ब्लॉग लेखन उच्च संबंधित मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, संशोधन, आणि व्यावसायिक सामग्री लिहिले, मी होऊ शकत नाही गुंतलेले म्हणून ते तयार करण्यासाठी प्रयत्न. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nसर्वोत्तम रूफ रेस्टॉरंट्स आणि कॅफे युरोप मध्ये\nट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन ट्रॅव्हल हंगेरी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, प्रवास युरोप\nयुरोप सर्वात सुंदर रेल्वे स्थानके\nट्रेन प्रवास, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ��रान्स, ट्रेन प्रवास पोर्तुगाल, प्रवास युरोप\nपूर्ण मार्गदर्शक प्रवास मध्ये फ्रान्स करून रेल्वे\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 जगातील सर्वोत्तम स्टीकहाऊस\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1902", "date_download": "2021-08-02T06:28:27Z", "digest": "sha1:24ECP7LHXNQZJDD4M6VUZEN2C2CXM2TT", "length": 11364, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "भव्य कब्बडी सामने स्पधैचे उद्घाटन संपन्न। – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > भव्य कब्बडी सामने स्पधैचे उद्घाटन संपन्न\nभव्य कब्बडी सामने स्पधैचे उद्घाटन संपन्न\nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-\nकोरपना येथील दि 21/1/2020 रोजी स.8 वाजता स्टुडन्ट फोरम ग्रुप कोरपना च्या वतीने जिल्हा परिषद शाळा कोरपनाच्या भव्य मैदानावर कब्बडी सामन्याचे उद्धाघाटन मोठ्या थाटात पार पडले, या कब्बडी स्पधैच्या कार्यक्रमाचे उद्धाघाटक मा.बाळुभाऊ धानोरकर (खासदार लोकसभा क्षेत्र चंद्रपुर ) तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.सुभाष भाऊ धोटे (आमदार .राजुरा विधान सभा)कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा .श्री संजय देरकर( अध्यक्ष वणी नागरी सहकारी बॅक वणी) मा.श्री.श्रीधर पा.गोडे .सौ.सपाली ताई तोडासे (प.स.कोरपना सभापती ) उत्तमरावजी पेचे मा.श्री.सिताराम कोडापे(माझी जि.प. सदस्य) मा.श्री सभाजी कोवे (माझी प.स.कोरपना उपसभापती )व गावातील युवक व महीला तसेच परीसरातील नागरीक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी खेळाचे महत्�� पटवुन दिले.\nजिल्हा परिषद कन्हाळगाव माध्यमिक शाळेत शालेय क्रीडा, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न\nमानीकगड सिंमेट कंपनी जाळपोळ प्रकरणातुन आदीवासीची जामीनावर सुटका\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्���ल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/strict-security-system-name-only-thieves-broke-excise-departments-office-and-stole-alcohol-a320/", "date_download": "2021-08-02T05:19:56Z", "digest": "sha1:SVS3BSY7UQNKD6AZY2NJGKOUM73IYPXD", "length": 18108, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कडक सुरक्षा व्यवस्था नावालाच; उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दारू लांबविली - Marathi News | Strict security system in name only; Thieves broke into the excise department's office and stole alcohol | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nकडक सुरक्षा व्यवस्था नावालाच; उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दारू लांबविली\nशासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचीही कार्यालये आहेत.\nकडक सुरक्षा व्यवस्था नावालाच; उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दारू लांबविली\nठळक मुद्देगुन्हे शाखेच्या कारवाईत चार चोरट्यांना अटक\nऔरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून दारू तस्करांकडून जप्त केलेल्या दारूसाठ्यापैकी २ लाख ४५ हजार ८१६ रुपयांची दारू चोरट्यानी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. विशेष म्हणजे ही चोरी जेथे झाली त्याठिकाणी जवानाचा रात्रंदिवस खडा पहारा असतो. या चोरीचा त्याला सुगावा मात्र लागला नसल्याने या घटनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.\nशासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचीही कार्यालये आहेत. जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केल्यावर जप्त केलेली देशी, विदेशी बनावटीची दारू येथील मुद्देमाल कक्षात जमा करून ठेवली जाते. अनेक वर्षांपासूनचा मुद्देमाल तेथे ठेवण्यात आलेला आहे. मुद्देमाल सांभाळण्यासाठी उत्पादन शुल्कचा जवान (कॉन्स्टेबल) रात्रंदिवस तेथे तैनात असतो. असे असताना चोरट्यांनी मुद्देमाल कक्षाचा पत्रा उचकटून दारूचे बॉक्स लंपास केले. शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक जवान एम.एच. बहुरे यांना ही घटना नजरेस पडल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळविली. यानंतर भरारी पथकाचे निरीक्षक ए.जी. कुरेशी यांनी रात्री उशिरा क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.\nगुन्हे शाखेने पकडले चोरटे\nगुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाला या चोरीविषयी माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी संशयिताच्या घराबाहेर २०१६ साली बनलेल्या देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. पोलिसांनी संशयावरून पवन चावरिया याच्या घरावर छापा टाकला असता त्याने तेथे देशी दारूचे सात बॉक्स जप्त केले. त्यांनी अन्य आरोपी राहुल घुसर, सूरज चावरिया आणि गोकुळ कागडा यांची नावे सांगितली. उत्पादन शुल्क विभागाच्या मुद्देमाल गोडाऊनमधून हा माल चोरून आणल्याचे त्याने सांगितले.\nक्रिकेट :Rohit Sharma: जेव्हा रोहित शर्माने काढल्या होत्या ५ चेंडूत मुंबई इंडियन्सच्या ४ विकेट, असं कसं घडलं\nIPL 2021, Rohit Sharma, Mumbai Indians: रोहित शर्माला (Rohit Sharma) आपण मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) कर्णधार म्हणून ओळखतोच पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुध्दची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी याच रोहित शर्माच्या नावावर नावावर होती हे सांगित ...\nक्रिकेट :CSK vs DC, IPL 2021, Match Prediction: धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका\nCSK vs DC, IPL 2021, Match Prediction: आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला जोशात सुरुवात झालीय. मुंबई विरुद्ध बंगळुरूचा पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. ...\nक्रिकेट :IPL 2021, MI vs RCB : \"तो प्लॅन फसला आणि डिव्हिलियर्सने सामना RCBकडे झुकवला’’ रोहितने सांगितलं मुंबईच्या पराभवाचं कारण...\nIPL 2021, MI vs RCB: आयपीएलमध्ये नवव्यांदा मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सामन्यानंतर संघाच्या पराभवामागचे नेमके कारण सांगितले आहे. ...\nक्रिकेट :हे काय नवलंच; IPLबनला निवडणुकीचा मुद्दा; महापौर म्हणतात जिंकून आल्यावर शहरात आयपीएलचे आयोजन\nआयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीग आहे यात वादच नाही, म्हणूनच आता लंडनध्ये IPL ही निवडणुकीचा मुद्दा झाली आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021, MI vs RCB : RCBच्या विजयानंतर नेटिझन्स सूसाट, एबी डिव्हिलियर्सच्या भन्नाट मीम्सचा सुळसुळाट\nIndian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं. मुंबईनं ( MI) विजय ...\nक्रिकेट :IPL 2021, MI vs RCB : विराट कोहलीच्या एका निर्णयावर युवराज सिंग तीव्र नाराज, सामन्यानंतर विचारला थेट सवाल\nIndian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. ...\nऔरंगाबाद :परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेस कधी सुरू होणार\nएकमेव सुरत रातराणी सुरू : अन्य राज्यांचे अद्याप निर्णय नाही - साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा ... ...\nऔरंगाबाद :उपद्रवी वानराला वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने पकडले\nऔरंगाबाद : निपाणी गाव व शिवारात अनेकांचा चावा घेणाऱ्या वानरामुळे मोठी दहशत पसरली होती. अखेर वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने ... ...\nऔरंगाबाद :फ्रेंडशिप बँड खरेदी करताना वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली\nऔरंगाबाद : ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मागण्यासाठी जनरल स्टोअरवर दोन युवक आले होते. त्यानंतर १५ मिनिटांनी परत येत ... ...\nऔरंगाबाद :शहरात भुरट्या चोरांचा उपद्रव थांबेना\nऔरंगाबाद : शहरात मागील दहा दिवसांपासून प्रत्येक दिवशी घर, दुकानफोडीची घटना उघडकीस येत आहे. औरंगपुऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या होलसेल दुकानात ... ...\nऔरंगाबाद :विनयभंग करणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि चार हजारांचा दंड\n(अपेक्षित ५ स्टार) औरंगाबाद : पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करणारा किशोर कैलास बैनाडे (रा. बेंदेवाडी, ता. औरंगाबाद) याला ... ...\nऔरंगाबाद :तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जामीन नाहीच\nऔरंगाबाद : कामावर गेलेल्या आईकडे सोडतो, असे सांगून एका तरुणीला म्हैसमाळ येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा रवी ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n“शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”\nआमदार मदन मित्रांनी विकला चहा, एक कप चहाची किंमत सांगितली 15 लाख; जाणून घ्या काय आहे प्रकार\n KYC अपडेशनच्या नावाखाली मोठा स्कॅम; SBI नं दिला इशारा, 'ह��' काम केल्यास अकाऊंट होणार रिकामं\n“राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; ‘शिवसेना भवन फोडू’ म्हणजे महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच”\nCoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी येणार दररोज किती रुग्ण आढळणार दररोज किती रुग्ण आढळणार; महत्त्वाची माहिती समोर\nVideo : भूगोलच नाही, तर इम्रान खान यांचं गणितही कच्चं; म्हणाले, 'भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/cricket/wtc-final-2021-how-two-team-reach-wtc-final-know-about-point-tally-method-a593/", "date_download": "2021-08-02T06:45:03Z", "digest": "sha1:BNKYFNCTQ22T56GSFYAXIP4T2HT5M2SM", "length": 20974, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "WTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार! - Marathi News | WTC Final 2021: how two team reach in WTC Final, know about point tally method | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nWTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार\nICC WTC Final 2021 : आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग २ आधीच्या भागात आपण सर्वसाधारण नियम व पध्दती जाणून घेतली. आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे की मालिकेतला विजय किंवा पराजय यावर मालिकेचा विजेता ठरत असतो कारण हि मालिका दोन संघांमध्ये खेळवली जात असते.\nWTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार\n-सुबोध सुरेश वैद्य, बीसीसीआय अधिकृत गुणलेखक (स्कोअरर)\nआधीच्या भागात आपण सर्वसाधारण नियम व पध्दती जाणून घेतली. आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे की मालिकेतला विजय किंवा पराजय यावर मालिकेचा विजेता ठरत असतो कारण हि मालिका दोन संघांमध्ये खेळवली जात असते. किंबहुना काही वेळा तीन देशामध्येही मालिका खेळवल्याचे आपल्याला माहीत आहेत. तसा प्रयोग याआधी झालेला आहे. प्रचलित साखळी पध्द्तीने खेळवण्यात तांत्रिक अडचणी तर होत्याच तसेच ही प्रत्यक्षात येणारी कल्पना नव्हती. सर्व सहभागी संघाना समपातळीवर घेऊन प्रत्येक संघ तुल्यबळ मानून सहा मालिका प्रत्येकाला खेळावयाच्या होत्या. किमान दोन ते कमाल पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार होती. प्रत्येक मालिकेत जास्तीतजास्त १२० गुणांची कमाई करण्याची संधी संघाना होती. माल���का विजय वा बरोबरी हेच काय ते उद्दिष्ट त्यांनी बाळगणे गरजेचे होते.\nWTC Final 2021: ...अन् भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडकला\nकोविड महामारी मुळे काही मालिका होऊ शकल्या नाहीत किंवा प्रलिंबीत कराव्या लागल्या. मार्च २०२० मध्ये पाकिस्तान-बांगलादेश मधला दुसरा कसोटी सामना पुढे ढकलला. लागोलाग त्याच महिन्यात श्रीलंका-इंग्लड मालिका पुनर्निर्धारीत करण्याची वेळ आली. लगेचच ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा तर वेस्टइंडीजचा इंग्लड दौरा पुढे ढकलला गेला. जून २०२० मध्ये बांगलादेश वि न्यूझीलंड यांच्यातली दोन कसोटी सामन्याची तर बांग्लादेश श्रीलंकेमधली तीन कसोटी सामन्यांची मालिका पुढे सरकवली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेस्टइंडीज दौरा आणि वेस्टइंडीज इंग्लड मालिका पुनर्नियोजित करण्यात आली.\nएकंदरीत ह्या सर्व अडचणीवर मात करत सरतेशेवटी भारत विरुध्द न्यूझीलंड असा अंतिम सामना १८ जून रोजी खेळवला जाणार आहे.\nया आधी लिहिल्याप्रमाणे प्रत्येक मालिकेला १२० गुण कमावण्याची संधी संघाना होती. मालिका २, ३, ४ किंवा ५ कसोटी सामन्यांची असली तरी प्रत्येक कसोटी विजय वा पराजय/बरोबरी, त्याप्रमाणात गुण विभागणी झालेली. दोन सामन्यांची मालिका असेल तर प्रत्येक सामना ६० गुण प्राप्त करून देऊ शकतो. तर तीन सामनाच्या मालिकेत प्रत्येक सामना ४०, चार सामन्याच्या मालिकेतील प्रत्येक सामना ३० तर पाच सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामना २४ गुण कमावण्याची संधी उपलब्ध करून देतो. हे प्रमाण धरून पुढे जात आपण पाहूया की दोन सामन्याच्या मालितेतील प्रत्येक विजयासाठी किती गुण मिळतील. विजयासाठी ६० तर बरोबरी साठी ३० अनिर्णित सामन्यासाठी २० गुण. ह्याच प्रमाणे तिन, चार आणि पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला गुण विभागणी असणार होती.\nपुढील भागांत आपण अंतिम सामन्याचे प्रतिस्पर्धी भारत व न्यूझीलंड यांचा प्रवास आपण पाहूया.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :ICC World Test ChampionshipIndia VS New Zealandजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड\nक्रिकेट :ICC WTC final: ट्रेंट बोल्ट, टिम साऊदीसह सहा खेळाडूंकडून बायोबबलचा भंग;बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार\nदोन्ही संघांनी मंगळवारी १५ सदस���यीय संघाची घोषणा केली होती. क्रिकबजनुसार, न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी बायोबबल नियमांचा भंग करीत गोल्फसाठी जाणे पसंत केले. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. ...\nक्रिकेट :ICC WTC final: जडेजा, अश्विन ठरू शकतात ‘मॅचविनर’; न्यूझीलंडविरुद्ध उष्ण वातावरणाचा फिरकीपटूंना होईल लाभ\nगुरुवारपासून रंगणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीसाठी गावसकर यांचा समालोचक म्हणून सहभाग आहे. सध्या ते साऊथम्पटन येथेच आहेत. ...\nक्रिकेट :ICC WTC final: भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक सामना कधी व कुठे पाहाल, जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स\nICC World Test Championship : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना 18 जूनपासून सुरू होत आहे. ...\nक्रिकेट :ICC WTC Final: भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना\nICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायलनच्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...\nक्रिकेट :WTC Final 2021: ...अन् भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडकला\nआयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग १ - आयसीसी कसोटी विजतेपदाचा मुकुट कोणाच्या शिरावर विराजमान होणार, पहिला मानकरी कोण हे, हा अंतिम सामना ठरवेल. ...\nक्रिकेट :WTC Final 2021 : न्यूझीलंडला नमवून भारत जिंकेल डब्ल्यूटीसी फायनल - पेन\nब्रिस्बेन येथे पत्रकारांशी बोलताना पेन म्हणाला, ‘माझ्या मते भारत हा सामना सहजपणे जिंकेल. त्यासाठी मात्र भारतीय संघाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.’ ...\nक्रिकेट :...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nBen Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...\nक्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का राहुल द्रविडने दिले असे उत्तर\nRahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...\nक्रिकेट :श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड\nया खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...\nक्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक\nIndia Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...\nक्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड\nIndia Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...\nक्रिकेट :IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...\n आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ\nमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS\nCoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय\n तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/the-power-supply-to-the-villages-in-the-gose-khurd-project-area-was-cut-off", "date_download": "2021-08-02T06:25:44Z", "digest": "sha1:E4DL27LHJ22DMMYHHDNRJ53IUPAUX3TZ", "length": 9190, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांच्या घरी सरकारमुळे दाटला अंधार!", "raw_content": "\nगोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांच्या घरी सरकारमुळे दाटला अंधार\nवीजजोड तोडल्याने गोसे खुर्दच्या प्रकल्पग्रस्तांनी महावितरणच्या छतावर बसून आंदोलन केले.\nभंडारा ः गो���े खुर्द प्रकल्पामुळे अनेक गावे विस्तापित झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, त्यांच्या घरी सरकारमुळेच अंधार दाटलाय. या पुनर्वसित गावाचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीजजोड तोडण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत तब्बल 100 लोकांची वीज कापली आहे.\nवीजजोड तोडल्याने गावकऱ्यांवर कोणी वीज देता का वीज अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गोसे खुर्द धरणासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या. मात्र, त्यांच्या नशिबी सरकारी अनास्थाच आहे. अगोदरच प्रशासनाने गोसेसाठी ग्रामस्थांच्या शेतजमीन घेतल्याने शेतकरी बेरोजगार झाले. हाताला काम नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात इल्गार पुकारला आहे. महावितरणविरोधात त्यांनी आंदोलन छेडले आहे.The power supply to the villages in the Gose Khurd project area was cut off\nकेंद्र सरकारच्या विरोधात मोहाडीत राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर\nमहत्वाकांशी राष्ट्रीय प्रकल्प अशी ओळख असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील अनेक गावे प्रभावित झाली आहेत. त्यांच्या शेत जमिनी प्रशासनाने घेतल्या. तब्बल दोन्ही जिल्ह्यांतील 85 गावांचे पुनर्वसन झाले तर अद्यापि अनेक गावे मोबदल्यापासून वंचित आहेत. सुपीक शेतजमिनी प्रशासनाने हस्तांतरित केल्या. ग्रामस्थांचे पुनर्वसन करताना त्यांना शेत जमिनी किंवा नोकरीही मिळालेल्या नाही. अशात शेतीच्या माध्यमातून होणारे उत्पन्ननही हातून हिरवल्याने अनेक प्रकल्पग्रस्त आजही रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत.\nगोसे खुर्द धरणात शेती गेल्याने हजारो नागरिक रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. शेती नसल्याने उत्पन्नाचे साधनही हिरावले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाकडे नोकरीसाठी विनवण्या केल्या. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष सुरू आहे. अशात प्रकल्पग्रस्तांच्या घरातील व गावाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, प्रकल्पग्रस्तांचा डिसेंबर 2022 पर्यंत वीज बिल माफ करण्याचे निर्देश महावितरण कंपनीला भाजप सरकारमधील तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 11 सप्टेंबर 2019 ला दिले होते.\nत्यानुसार मागील दीड वर्षांपासून महावितरण कंपनीने प्रकल्पग्रस्तांचा विद्युत पुरवठा व त्याचे देयक या बाबत 'ब्र'ही काढला नाही. मात्र, मागील तीन दिवसांपासून याच महावितरण कंपनीने गोसे खुर्द धरण प्रकल्पबाधितांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. घरातील लहान मुले, वृद्ध आणि विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. आता पावसाळा आल्याने स्वापदांचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी गावात भीतीचे वातावरण आहे.\nगोसे धरणामुळे परिसरात हरितक्रांती निर्माण होईल आणि जिल्हा सुजलाम सुफलाम होईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यावर विसंबून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सढळ हाताने शेतजमिनी शासनाला दिल्या. मात्र, त्यानंतर ग्रामस्थांचे होत्याचे नव्हते झाले, असे गावकरी म्हणतात.\nएकंदरित शासनाच्या \"\"तळ्यात-मळ्यात\"\" वृत्तीने पुनर्सवित त्रासले आहेत. ऐनवेळी शासनानेच घुमजाव केल्याने आता करावे काय हाच सवाल गावकारी विचारताय.\nया बाबत भंडारा वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला असता तसा आदेश आला आहे. वीज भरा अन्यथा ती खंडित केली जाईल, असे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले.The power supply to the villages in the Gose Khurd project area was cut off\nसरकारच्या आश्वासनामुळे मागील दीड वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी वीजबिलापोटी एक रुपयाही भरला नाही. वीज कर्मचाऱ्यांनीही वीज पुरवठा खंडित केला नाही. आता मात्र, त्यांनी पवित्रा बदलला आहे. आता रात्रीला मोठ्या अडचणींना समोर जावे लागणार आहे. त्यामुळे महावितरणने उगारलेल्या या पवित्र्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष उफाळला आहे.\n- विमला शहारे, सरपंच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://peoplesmediapune.com/index/112954/-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD--", "date_download": "2021-08-02T05:14:37Z", "digest": "sha1:SSPRTBQRSCBLRWPMYGBTIZ23FWS733KI", "length": 6444, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nआम्ही गिरगावकर व हायजिन लॅब यांच्या वतीने नोकरशाही साठी कोरोना जागृती व साहित्य वाटप.मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते शुभारंभ\nआम्ही गिरगावकर व हायजिन लॅब(ऑस्ट्रेलिया) यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पासून बचावा साठी नोकरशाही – अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी साहित्य वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते.त्यांच्या निवासस्थान सिल्व्हर रोक्स येथे करण्यात आले. या उपक्रमात अधिकारी व कर्मचारी यांना निर्जंतुकीकरण साहित्याचे वाटप करण्यात येईल.या प्रसंगी मिलिंद वेदपाठक(सचिव आम्ही गिरगावकर),विघ्नेश सुंदर(सहसचिव),शिल्पा नायक(महिला सचिव).या उपक्रमाची कल्पना हर्षल प्रधान(मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी) यांची असून या कार्यक्रमाची आज सुरुवात होत आहे असे वेदपाठक यांनी संगितले.\nछायाचित्र :शुभारंब प्रसंगी मान्यवर\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.\nअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप.\nरोटरीतर्फे पोलीसांच्या पाल्यांना मोफत मार्गदर्शन\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nपोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.\nरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.\nरोटरी क्लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक\n“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/changes-in-maharashtra-industrial-development-act-127908081.html", "date_download": "2021-08-02T07:09:31Z", "digest": "sha1:BBDLDRM5V6H547IIC6A4TO6QHFYYZ33I", "length": 8177, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Changes in Maharashtra Industrial Development Act | पळवाटांचा फायदा घेत औद्योगिक भूखंडाचे तुकडे करून विकण्याची पद्धत होणार बंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पळवाटांचा फायदा घेत औद्योगिक भूखंडाचे तुकडे करून विकण्याची पद्धत होणार बंद\nमनोहर घोणे |नाशिक9 महिन्यांपूर्वी\nकायद्यात बदलाचा प्रस्ताव तयार, वापराविना पडून असलेले भूखंडही ताब्यात घेणार\nकायद्यातील पळवाटांचा फायदा घेत औद्योगिक भूखंडाचे तुकडे करून विकण्याची पद्धत आता लवकरच बंद हाेणार आहे. यासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अॅक्ट(एमआयडीए) कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता मिळणार असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गन यांनी दिली आहे. यासाेबतच वापराविना पडून असलेले भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे आदेशही एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना देण्यात आले.\nजिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत माेठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. मात्र काही गुंतवणूकदारांनी ती अडवून ठेवलेली आहे. या प्रकारामुळे नाशिकमध्ये माेठे उद्याेग येत नाहीत. नाशिकमध्ये माेठे उद्याेग आल्यास माेठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती हाेण्याबरोबरच उद्याेगांना पूरक असलेले लघुउद्याेगही वाढतील.\nमात्र नाशिक औद्याेगिक वसाहतीतील भूखंड वाटप करताना माेठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाली असून या सर्व प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी उद्याेजक जयप्रकाश जाेशी यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे केली हाेती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबल्गन यांनी बुधवारी (दि.११) दुपारी ३ वाजता नाशिकचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्यासह मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वेबिनारद्वारे बैठक घेतली. बैठकीत जाेशी यांनाही सहभागी करण्यात आले हाेते. दरम्यान सातपूर येथे अद्ययावत निवासी इमारत तयार करून उर्वरीत जागेचा कमर्शियल वापर करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे गवळी यांनी सांगितले.\nएजंटगिरी बंद करण्यासाठी हेल्प डेस्क तयार केला जाणार\nनवीन उद्याेजकांना उद्याेग सुरु करण्यासाठी भूखंड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. भूखंड मिळवण्यासाठी माेठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण केली जाते. यासाठी काही उद्याेजकांमध्येच एजंट तयार झाले असून ही पध्दत बंद करण्यासाठी हेल्प डेस्क तयार केला जाणार. या डेस्कवर अनुभवी क्षेत्र व्यवस्थापक व कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी जाेशी यांनी केली.\nमहसूल व सनदी अधिकाऱ्यांची केली तक्रार\nऔद्योगिक भूखंडातील भ्रष्टाचारात महसूलमधील एका माेठ्या अधिकाऱ्यासह अलीकडेच नंदुरबार जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून नियुक्त झालेल्या एका सनदी अधिकाऱ्याबद्दलही जाेशी यांनी तक्रार केली.\nनाइस व इंडिया बुल्सशी झालेला करार तपासणार\nएमआयडीसीच्या वतीने इंडिया बुल्स व नाइस यांना हजाराे एकर जागा देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे बरीचशी जागा वापराविना पडून आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी त्यांच्याशी करण्यात आलेला करार तपासून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश प्रादेशिक अधिकारी गवळी यांना दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-best-website-for-photo-and-video-sharing-4309771-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:14:56Z", "digest": "sha1:2KFWFSHE5YTSQDQDZMCDUGXQF2MUNZQO", "length": 2397, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "best website for photo and video sharing | AMAZING WEBSITE: फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासाठी सर्वोत्तम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nAMAZING WEBSITE: फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासाठी सर्वोत्तम\nwww.flickr.com: फ्लिकर ही छायाचित्रे आणि व्हिडिओ होस्टिंग साइट आहे. स्वत:चे किंवा कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ याच्या साहाय्याने शेअर करता येतात. ब्लॉगर आणि फोटो शोधणार्यांकडून याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.\n2011 मध्ये 6 कोटींपेक्षा जास्त फोटो या साइटशी जुडलेले असल्याचे कंपनीने सांगितले होते. कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन न करता तुम्ही या साइटवर हजारो फोटो पाहू शकता. साइटवर फोटो टाकण्यासाठी मात्र अकाउंट असावे लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-good-news-for-sanjay-dutt-4319273-PHO.html", "date_download": "2021-08-02T05:34:34Z", "digest": "sha1:X2SFJQVXSMWVZFRFOGZQZD6QPV7BOJDM", "length": 2847, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Good News For Sanjay Dutt | पुण्याच्या जेलमध्ये संजय दत्त राहणार लाइव्ह, कैद्यांच्या भत्त्यात होणार वाढ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुण्याच्या जेलमध्ये संजय दत्त राहणार लाइव्ह, कैद्यांच्या भत्त्यात होणार वाढ\nपुणे - तीन वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने कैद्यांच्या रोजगार भत्त्यात वाढ करण्याची तयारी दाखवली आहे. दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विविध कारगृहांमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांना अत्यल्प वेतन मिळते. वाढत्या महागाईचा विचार करुन वेतनात वाढ करण्याचा विचार राज्याच्या गृहविभागाने केला आहे.\nराज्य सरकारने वेतनवाढ सुधारणेसाठी पुण्याच्या पाच अधिका-यांची एक समिती गठीत केली आहे. ही समिती एक महिन्यात त्यांचा अहवाल राज्य सरकारला देणार आहे. या अहवालाच्या आधारावरच राज्यातील कैद्यांना वेतनवाढ दिली जाण्याची शक्यत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-girls-hostel-incident-in-sp-college-dumka-jharkhand-5665510-PHO.html", "date_download": "2021-08-02T06:46:21Z", "digest": "sha1:OZFVGKYRMHKLYS4UODB5XKSR2PZ72HCS", "length": 5406, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Girls Hostel Incident In SP College Dumka Jharkhand | महागडा मोबाइल चोरल्याच्या आरोपातून विद्यार्थिनीस विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहागडा मोबाइल चोरल्याच्या आरोपातून विद्यार्थिनीस विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल\nदुमका- झारखंड येथील दुमका एसपी महिला महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीस मोबाइल चोरल्याचा आरोप ठेवून सहकाऱ्यांनी तिला विर्वस्त्र करत बेदम मारहाण केली. सोमवारी या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही अमानुष घटना उघडकीस आली.\nव्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पीडितेने मुख्यमंत्र्यांनाही न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.\nपीडितेने सांगितले, ६ दिवसांपूर्वी मोबाइल चोरीचा आरोप करून माझ्या सहकाऱ्यांनी मला एका खोलीत रात्रभर कोंडून ठेवले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी एक पंचायत बसवली. यामध्ये १८६०० रुपयांचा दंड ठोठावला आणि दंड न भरल्यास विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने या घटनेची मा���िती पालकांना कळवली आहे. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी विद्यार्थ्यांकडे २५ ऑगस्टपर्यंतची सवलत मागितली. त्यासाठी जमीन विकावी लागली तरी चालेल; पण दंडाची रक्कम भरण्यास तयार असल्याचे वडिलांनी सांगितले.\nत्यानंतरही या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला. प्रकरण पोलिसात गेले. आपण मोबाइल चोरलेला नाही. उलट तिच्याकडे जो मोबाइल आहे, तो मैत्रिणीकडून ५०० रुपयांत विकत घेतला होता. माझ्यावर विनाकारण चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.\nमाझ्या मुलीच्या भवितव्याचे काय\nपीडितेच्या वडिलांनी सांगितले, माझ्या मुलीचे भवितव्य धोक्यात आले आहे. तिचे कसे होईल तिच्याशी लग्न कोण करेल तिच्याशी लग्न कोण करेल तिचे भवितव्य कसे असेल तिचे भवितव्य कसे असेल अाम्हाला गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. पंचायतीने ठरवल्याप्रमाणे दंड भरण्यास तयार आहे. त्यानंतरही त्यांनी असे का केले\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-janamashtami-special-ten-places-proving-existence-of-lord-krishna-in-mathura-5667275-P.html", "date_download": "2021-08-02T07:15:14Z", "digest": "sha1:7WGDSL57BR3JSLCVX7IO26QNW76BYVL2", "length": 3637, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Janamashtami Special: Ten Places Proving Existence Of Lord Krishna In Mathura | कृष्णलीलेच्या 10 पवित्र ऐतिहासिक जागा, दर्शनाने भक्तांना मिळते सुख-समृद्धी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकृष्णलीलेच्या 10 पवित्र ऐतिहासिक जागा, दर्शनाने भक्तांना मिळते सुख-समृद्धी\nमथुरा- भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्मस्थानावर लाखोंची गर्दी होईल. पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या, त्याच्या खुणा आजही दिसतात. मात्र, आता या जागांचे रूप बदललेले आहे. बरसानाच्या मान मंदिरातील संत रमेशबाबा यांनी या पवित्र लीलास्थळांबाबत माहिती दिली.\nनिधिवनात आजही राधा-कृष्ण रास रचवतात, रात्री येथे जाण्यावर बंदी\nबांके बिहारी राधा आणि कृष्णाच्या संयुक्त रूपात ओळखले जातात. येथील मान्यतेनुसार, आताही रात्रीच्या वेळी राधा व कृष्ण येथे येतात आणि रास होतो व रंगमहालात कृष्णाची नित्य विहार लीला होते. रात्री हे स्थान भक्तांसाठी बंद होते. कारण रात्री रास पाहिल्यास भक्त आंधळे ���ोत असल्याची येथे मान्यता आहे.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर कृष्णलीला स्थळांबाबतची विशेष माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/extension-of-thackeray-government-today-36-ministers-sworn-in-126406220.html", "date_download": "2021-08-02T06:56:59Z", "digest": "sha1:M4PEPISGM5QXBI7QZ2X47S53KONW7EGO", "length": 7878, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Extension of Thackeray Government; Today 36 ministers sworn in | ठाकरे सरकारचा विस्तार; आज 36 मंत्र्यांना शपथ, मंत्रिमंडळात स्थान नसल्याने आघाडीतील घटक पक्षांची नाराजी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nठाकरे सरकारचा विस्तार; आज 36 मंत्र्यांना शपथ, मंत्रिमंडळात स्थान नसल्याने आघाडीतील घटक पक्षांची नाराजी\nमुंबई : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना १३, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम हाेणार असून त्याच्या तयारीसाठी रविवारी दिवसभर राजशिष्टाचार विभागाकडून लगबग सुरू होती.\nमंत्रिपदी कोणाची वर्णी लावायची याबाबत खल करण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे रविवारी सायंकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरूच हाेत्या. शिवसेनेचे १० कॅबिनेट व ३ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १० कॅबिनेट व ३ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ८ कॅबिनेट व २ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार मंत्रिपद वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आलेले होते. काँग्रेसचे दाेन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशाेक चव्हाण यापैकी काेणाची मंत्रिमंडळात वर्णी लागते याविषयी पक्षात उत्सुकता हाेती. मात्र रविवारी दिल्लीतील बैठकीत अशाेक चव्हाण उपस्थित हाेते. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. विस्तारानंतर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आता ४२ मंत्री असतील.\nमहाविकास आघाडीचे संभाव्य मंत्रिमंडळ\nशिवसेना : अनिल परब, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर किंवा सुनील प्रभू, सुनील राऊत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, तानाजी स���वंत, संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार.\nकाँग्रेस : अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, अमीन पटेल, विजय वडेट्टीवार, यशाेमती ठाकूर, के. सी. पाडवी.\nराष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अदिती तटकरे.\nपुन्हा उपमुख्यमंत्रिपदासह दादांकडे गृह खातेही\nराष्ट्रवादी पक्षातून फुटून भाजपबरोबर सत्ता स्थापन केलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरेंच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे पुन्हा उपमुख्यमंत्रिपद देण्याबराेबरच गृह खात्याची जबाबदारीही दिली जाऊ शकते.\nबच्चू कडूंची लाॅटरी : शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल रिपब्लिक पार्टी, प्रहार संघटना या छोट्या पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत निवडणुका लढवल्या होत्या. परंतु यापैकी बच्चू कडू वगळता एकाही घटक पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चिन्हे नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/aap-win-delhi-63-seats", "date_download": "2021-08-02T05:13:09Z", "digest": "sha1:XFL6HPKXOLWTELXS74UHPICCNSNN55WL", "length": 13065, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दिल्लीत ‘आप’चा एकतर्फी विजय - द वायर मराठी", "raw_content": "\nदिल्लीत ‘आप’चा एकतर्फी विजय\nधर्मावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपने जोरदार प्रयत्न करूनही आणि केजरीवाल यांना दहशवादी ठरवण्याचा प्रयत्न करूनही आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये ६३ जागा मिळविल्या.\nदिल्लीमध्ये ७० पैकी ६३ जागा जिंकून आम आदमी पक्षा(आप)ने एकतर्फी विजय संपादन केला आहे. तर भारतीय जनता पक्षाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आम आदमी पक्षाला ५४ टक्के मते मिळाली, तर भाजपला ३९ टक्के मते मिळाली आहेत. कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण ४ टक्के मते मिळाली आहेत. भाजपला २०१५ साली ३ जागा आणि ३२ टक्के मते मिळाली होती, तर आम आदमी पक्षाला ६७ जागा आणि ५४ टक्के मते मिळाली होती.\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, आतीशी मार्लेचा, गोपाल राय, असे आम आदमी पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते निवडून आले आहेत.\nदिल्ली विधानसभेच्या केवळ ७० जागा असताना आणि दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसतानाही भाजपने प्रचारासाठी ११ मुख्यमंत्री ७० मंत्री आणि २०० खासदारांना प्रचारामध्ये आणले होते.\nभाजपचे अमित शहा, प्रवेशसिंग वर्मा, मनोज तिवारी, प्रकाश जावडेकर अशा अनेक नेत्यांनी दिल्लीमध्ये चाललेल्या शाहीनबाग आंदोलनाचा सतत संदर्भ देत केजरीवाल यांना लक्ष्य केले आणि हिंदू-मुस्लीम धार्मिक धृवीकरणचा प्रयत्न केला होता. अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना केली होती.\nसीएएच्या विरोध प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शाहीन बागच्या ओखला मतदार संघामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्लाह खान यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना २८५०१ मतांच्या फरकाने पराभूत केले.\n२०१४च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने दिल्लीतल्या सातही लोकसभा जागा ४६.६ टक्के मतांनी जिंकल्या होत्या. तर २०१५च्या विधानसभा निवडणुकांत ‘आप’ला ५४.३ टक्के मते मिळून त्यांनी ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपची मतांची टक्केवारी ३२ वर आली होती तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण त्यांना ९ टक्के मते मिळाली होती.\n२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने ५८ टक्के मते मिळवून पुन्हा सातही जागा जिंकल्या तर काँग्रेसने २२ टक्के मते मिळवली. आपला १८ टक्के मते मिळाली होती.\nहा केवळ दिल्लीचा नाही, तर भारतमातेचा विजय असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले आहे. दिल्लीमधील निवडणुकांचे निकाल स्पष्टपणे समोर आल्यानंतर ‘आप’च्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.\nकेजरीवाल म्हणाले, “दिल्लीकतील जनतेने तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. हा माझा नाही तर २ कोटी दिल्लीकरांचा विजय आहे. स्वस्त वीज, चांगले शिक्षण मिळत असलेल्या, प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे. आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. जो शाळा बनवणार, मोहल्ला क्लिनिक बनवणार, जो २४ तास वीज देणार, त्यालाच मत मिळणार, हा संदेश दिल्लीकरांनी दिला आहे.”\nनरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले असून, दिल्लीत लागलेल्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. भाजपा हा पक्ष देशावरची आपत्ती आहे. ही आपत्ती दूर करायची असेल, तर वेगळे प्रयोग झाले पाहिजेत. किमान समान कार्यक्रमांवर विविध पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल याचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “केजरीवाल यांनी ‘जन की बात’ देशाला दाखवून दिली. आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही, हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे.” तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही,” असं उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे.\nराजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ‘आप’ची रणनीती ठरवली होती त्यांनी दिल्लीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. दिल्लीकरांनी भारताच्या आत्म्याचं रक्षण केले असल्याचे प्रशांत किशोर यांनी ट्वीट करून म्हंटले आहे.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या, “दिल्लीत भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील.” समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.\n४० टक्क्याहून मुस्लिम टक्केवारीचे ५ मतदारसंघ ‘आप’कडे\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/criicket-akila-dananjaya-took-a-hat-trick-and-went-for-6-sixes-in-just-12-balls-527318.html", "date_download": "2021-08-02T06:27:06Z", "digest": "sha1:ZAZAHOFY4YVZINRWNNQSDBYW6QQ7XCHV", "length": 8126, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिरो ते झिरो! फक्त 12 बॉलमध्ये बदललं श्रीलंकेच्या बॉलरचं नशिब– News18 Lokmat", "raw_content": "\n फक्त 12 बॉलमध्ये बदललं श्रीलंकेच्या बॉलरचं नशिब\nएकाच मॅचमध्ये आयुष्यातील संस्मरणीय कामगिरी आणि नकोशी कामगिरी करण्याचे दुर्दैवी प्रसंग खूप कमी जणांच्या वाट्याला आले आहेत. श्रीलंकेचा ऑल राउंडर अकिला धनंजय (Akila Dananjaya) याची या यादीमध्ये भर पडली आहे\nएकाच मॅचमध्ये आयुष्यातील संस्मरणीय कामगिरी आणि नकोशी कामगिरी करण्याचे दुर्दैवी प्रसंग खूप कमी जणांच्या वाट्याला आले आहेत. श्रीलंकेचा ऑल राउंडर अकिला धनंजय (Akila Dananjaya) याची या यादीमध्ये भर पडली आहे\nमुंबई, 04 मार्च : एकाच मॅचमध्ये आयुष्यातील संस्मरणीय कामगिरी आणि नकोशी कामगिरी करण्याचे दुर्दैवी प्रसंग खूप कमी जणांच्या वाट्याला आले आहेत. श्रीलंकेचा ऑल राउंडर अकिला धनंजय (Akila Dhananjaya) याची या यादीमध्ये भर पडली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये फक्त 12 बॉलमध्ये धनंजयचं नशिब पूर्ण बदललं. वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावण्याचा विक्रम केल्यानं धनंजय सर्वांच्या लक्षात राहणार आहे. मात्र त्यापूर्वी त्यानं एक पराक्रम देखील केला होता. धनंजय बनला होता हिरो श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 9 आऊट 131 रन केले होते. वेस्ट इंडिजनं 132 रनचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केली. लिंडल सिमन्स आणि एव्हिन लुईस यांनी फक्त 20 बॉलमध्ये 52 रनची पार्टरनरशिप केली होती. मॅचच्या चौथ्या ओव्हरमध्ये धनंजयनं एव्हिन लुईस (28), ख्रिस गेल (0) आणि निकोलस पूरन (0) असं तिघांना सलग आऊट करुन हॅट्ट्रिक (Hat-trick) घेतली होती. हिरोचा झाला झिरो धनंजयनं वेस्ट इंडिजच्या तीन स्फोटक बॅट्समनना आऊट केलं होतं. त्याच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेनं मॅचमध्ये कमबॅक केलं. त्यामुळे मॅचमधील सहावी ओव्हर देखील त्यालाच सोपवण्याचा निर्णय श्रीलंकेचा कॅप्टन एंजलो मॅथ्यूजनं घेतला होता. सहाव्या ओव्हरमध्ये धनंजयच्या समोर पोलार्ड बॅटींग करत होता. पोलार्डनं धनंजयनं आधीच्याच ओव्हरमध्ये घेतेल्या हॅट्ट्रिकचं कोणतंही दडपण घेतलं नाही. त्यानं त्याच्या ओव्हरमध्ये एक किंवा दोन नाही तर सलग सहा सिक्स लगावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावणारा पोलार्ड तिसराच बॅट्समन बनला. त्याचबरोबर एका ओव्हरमध्ये सहा सिक्स देण्याचा नकोसा रेकॉर्ड करणारा धनंजय हा देखील तिसराच बॉलर बनला आहे. त्यामुळे एकाच मॅचमध्ये हिरो ते झिरो असा प्रवास धनंजयनं केला. (हे वाचा- 6,6,6,6,6,6 एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावणारा पोलार्ड बनला तिसरा खेळाडू, पाहा VIDEO ) पोलार्डनं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारत व���जय वेस्ट इंडिजच्या आवाक्यात आणला होता. वेस्ट इंडिजनं 43 बॉल आणि 4 विकेट्स राखून श्रीलंकेला पराभूत केलं. त्याचबरोबर तीन मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.\n फक्त 12 बॉलमध्ये बदललं श्रीलंकेच्या बॉलरचं नशिब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T07:23:19Z", "digest": "sha1:2A7ATAAQPID4BXDMXM42C7GX4MCBKKQT", "length": 12743, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्वर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nस्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.\nमराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.(शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इग्रजीचे स्वर वर्ण मालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )\nज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.मराठी भाषेत अ,आ,इ,ई,उ,ऊ,ऋ,ऌ,ए,ऐ,ओ,औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ,आ,इ,ई,उ,ऊ,ऋ,ऌ,ए,ऐ,ओ,औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर 1. ऱ्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो किंवा स्वर उच्यारण्या��� लागणारी हवा कमी सोडावी लागते त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ,इ,ऋ,ऌ,उ 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो किंवा स्वर उच्यारण्यास लागणारी हवा जास्त सोडावी लागते त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ स्वरांचे इतर प्रकार 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार whatever\nजाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.\nउदा. अ-आ,उ-ऊ,ओ-औ,इ-ई,ए-ऐ 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई,उ-ए,ओ-ऋ 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. याचे 4 स्वर आहेत. ए – अ+इ/ई ऐ – आ+इ/ई ओ – अ+उ/ऊ औ – आ+उ/ऊ 2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो. दोन नवे स्वरदी : ॲ, ऑ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत. उदा. बॅट, बॉल स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात. अनुस्वार, अनुनासिक, विसर्ग क. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.\nस्वरांचे व्युत्पत्ती नुसार प्रकार.\n१.१ १) ऱ्हस्व स्वर\n१.२ २) दीर्घ स्वर\n१.३ ३) संयुक्त स्वर\n२.१ ४) सजातीय स्वर\n२.२ ५) विजातीय स्वर\n४ हे सुद्धा पहा\n१) ऱ्हस्व स्वरसंपादन करा\nज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.\nउदा. अ, इ, उ, ऋ, लृ ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हठस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, इ, ऋ, उ\n२) दीर्घ स्वरसंपादन करा\nज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.\nउदा. आ, ई, ऊ ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ\n३) संयुक्त स्वरसंपादन करा\nदोन स्वर एकत्र येऊन बनवलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात.\n४) सजातीय स्वरसंपादन करा\nएकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.\n५) विजातीय स्वरसंपादन करा\nभिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात.\nऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीवरून त्यांच्या मात्रा ठरतात.\nऱ्हस्व स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची एक मात्रा असते.\nदीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची दोन मात्रा असते.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nमराठी व्याकरण विषयक लेख\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२१ रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2021-08-02T06:46:29Z", "digest": "sha1:ZZTYOMJVUWNBDG6X3WPI7E5DNC5HSDP5", "length": 4497, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५९० - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ५९० मधील जन्म (१ प)\n\"इ.स. ५९०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/4063/Mahavitaran-Nanded-Recruitment-2021.html", "date_download": "2021-08-02T06:18:25Z", "digest": "sha1:YBRNSELBVWTYPFUK55YAI24B3Q3DUGVW", "length": 5399, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "महावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nमहावितरण नांदेड भरती २०२१: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड येथे अॅप्रेंटीस पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी एकूण १२१ जागा रिक्त आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करु शकतात. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.\nTotal: 121 रिक्त जागा\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://ourakola.com/2021/07/21/46524/friend-killed-girlfriend-with-the-help-of-two-other-friends-in-gondia-crime/", "date_download": "2021-08-02T04:58:14Z", "digest": "sha1:VOJQTXB67WD4PKUB6XQCU5IWQF3VPVZJ", "length": 11673, "nlines": 139, "source_domain": "ourakola.com", "title": "धक्कादायक! 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...", "raw_content": "\n ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्…\nMurder in Gondia: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.\nगोंदिया: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येच्या घटनेनंतर, पोलिसांनी एक महिन्यानं खूनाची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्�� आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चिचगड पोलीस करत आहेत.\nखरंतर, 23 जून रोजी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासगड याठिकाणी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पण संबंधित तरुणी नेमकी कोण आणि तिची हत्या कोणी केलं, याच गूढ बनलं होतं. पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तपास करत प्रियकरासह दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nसमीर असलम शेख (वय 26, बावलानगर बुटीबोरी) असं अटक केलेल्या प्रियकर तरुणाचं नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25) असं अटक केलेल्या अन्य दोन तरुणांची नावं आहे. आरोपी समीर हा मागील काही काळापासून मृत तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. दरम्यान मृत तरुणीनं समीरकडे लग्नाचा तगादा लावला. पण समीरला लग्न करायचं नव्हतं.\nप्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं संतापलेल्या समीरनं प्रेयसीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्यानं मित्र आसिफ आणि प्रफुल या दोघांशी संगनमत केलं. यानंतर आरोपी प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं प्रेयसीला ढासगड येथील जंगलात नेलं. याठिकाणी आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात ओढून नेऊन टाकला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nबुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल\n PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्��ाचा केला होता प्रयत्न\n ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या\nअण्णा नाईक स्टाईल खून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं\nप्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल\n PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस\nनाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त, :अस्थायी समिती नियुक्त,अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nसंत गजानन महाराज संस्थान मुंडगावचा “मिशन ऑक्सिजन”प्लॅन\n ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या\nअण्णा नाईक स्टाईल खून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/indian-youth-football-team-camp-possible-goa-3656", "date_download": "2021-08-02T06:42:29Z", "digest": "sha1:H37SIQQ7JSOXYN7CKBI5GFAL6DU5FQQ7", "length": 6096, "nlines": 25, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भारतीय युवा फुटबॉल संघाचे शिबिर गोव्यात शक्य", "raw_content": "\nभारतीय युवा फुटबॉल संघाचे शिबिर गोव्यात शक्य\nसारं काही सुरळीतपणे जुळून आल्यास भारताच्या १६ वर्षांखालील मुलांच्या आणि १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाचे सराव शिबिर गोव्यात होऊ शकते. कोविड-१९ महामारीमुळे सध्या युवा खेळाडू मैदानापासून दूर आहेत.\nकोरोना विषाणू महामारीमुळे भारतीय फुटबॉलपटू मार्च महिन्यापासून मैदानावर सक्रिय नाहीत, तसेच त्यांचा सरावही रोखला गेला आहे. ही बाब अखिल भारतीय फुटबॉल महासंघास सतावत असून संघाच्या सरावासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोव्यातील कोविड-१९ विषयक नियमावलीत शिथिलता असल्याने या राज्यात सराव घेण्यास महासंघाचे प्राधान्य आहे.\nयुवा फुटबॉल संघाच्या सराव शिबिराविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अजून निर्णय घेतलेला नाही. माहितीनुसार, महासंघाला गोवा सरकारची कोविड-१९ विषयक एसओपी (प्रमाणित कार्यचालन पद्धती) मिळालेली आहे. नियोजनानुसार सारे काही पार पडल्यास जुलैअखेरीस संघाचे शिबिर सुरू होऊ शकते. काही दिवसांपूर्वी गोवा सरकारने पर्यटकांसाठी राज्यातील सर्व हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.\nगोव्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत गोव्यात नोंदित झालेल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २०३९ होती, त्यापैकी ८२४ रुग्ण उपचार घेत असून १२०७ रुग्ण बरे झाले आहेत, ८ जणांचा मृत्यू झालेला आहे.\nगोव्यात युवा फुटबॉल संघाचे शिबिर घेताना महासंघाला खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल. प्रशासकीय पातळीवरील सर्व सोपस्कार पार पाडावे लागतील. सध्या गोव्यात शरीरसंपर्क खेळांचा सराव सुरू झालेला नाही. गोवा सरकारच्या एसओपीनुसार ४८ तास अगोदर कोविड चाचणी केलेला आणि बाधित नसलेला देशाच्या इतर राज्यातील प्रवासी राज्यात प्रवेश करू शकतो. कोविड चाचणीविना येणाऱ्यास पुढील चाचणी अहवाल मिळेपर्यंत सरकारमान्य विलगीकरणात राहावे लागते.\nयेत्या नोव्हेंबरमध्ये बहारीन येथे नियोजित असलेल्या एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी भारतीय मुलांचा संघ पात्र ठरला आहे. पुढील वर्षी भारतात १७ वर्षांखालील मुलींची विश्वकरंडक स्पर्धा होत असून यजमान या नात्याने भारतीय संघ खेळेल. मुलांच्या एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत गोव्याचा क गटात समावेश असून ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि उझबेकिस्तान हे बलाढ्य संघ गटात आहेत. स्पर्धेला २५ नोव्हेंबरपासून सुरवात होईल.\nसंपादन - तेजश्री कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/politics/uddhav-thackeray-given-100-rooms-tata-cancer-hospital-bombay-dyeing-after-jitendra-awhad-meet-a629/", "date_download": "2021-08-02T04:41:33Z", "digest": "sha1:XQHAQFQGIXRAXBLDCO2UXB623TKFB57U", "length": 21435, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी - Marathi News | Uddhav Thackeray given 100 rooms to Tata Cancer hospital in bombay dyeing after Jitendra Awhad meet | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार १ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हा��रस देवेंद्र फडणवीस\n२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी\nमुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली.\n२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी\nठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या असं सांगितलं अन् १५ मिनिटांत निर्णयही झालाजर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही संवाद नसता तर २४ तासांत निर्णय झाला नसता. काल स्थगिती मिळाली आणि आज त्याच परिसरात तेवढ्याच जागा देऊ शकलो याचा आनंद आहे\nमुंबई – कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना म्हाडाच्या १०० सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या १०० सदनिकांच्या चाव्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या होत्या. परंतु शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेत आव्हाडांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.\nमुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या असं सांगितलं अन् १५ मिनिटांत निर्णयही झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या आहेत. मंत्री जितेंद आव्हाड यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.\nजितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही संवाद नसता तर २४ तासांत निर्णय झाला नसता. काल स्थगिती मिळाली आणि आज त्याच परिसरात तेवढ्याच जागा देऊ शकलो याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हाडा सदनिका कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यावरून विरोधी पक्ष भाजपाने महावि��ास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत या प्रकरणी तोडगा काढून जितेंद्र आव्हाडांना खुश तर आमदार अजय चौधरी यांचे समाधान केले.\nआमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय\nशिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.\n जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का\nविरोधी पक्षांनी साधला होता निशाणा\nकॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी करत सरकारवर निशाणा साधला होता.\nटॅग्स :Uddhav ThackeraymhadacancerJitendra AwhadAjay ChaudharyShiv SenaBJPउद्धव ठाकरेम्हाडाकर्करोगजितेंद्र आव्हाडअजय चौधरीशिवसेनाभाजपा\nकल्याण डोंबिवली :लोकगायक प्रल्हाद शिंदेंच्या स्मारकाचं काम अपूर्णच; श्रेय लाटण्याच्या नादात शिवसेनेकडून लोकार्पण\nलोकगायकाचे स्मारक आजही अपूर्णा���स्थेतच, शहरात उभारलेल्या युगपुरूषांच्या पुतळयांकडे अक्षम्य दुर्लक्ष ...\nऔरंगाबाद :ओबीसी आरक्षण रद्द असताना जाहीर निवडणुकांविरोधात भाजप न्यायालयात जाणार\nBJP on OBC reservation ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचा लढा शहरात २६ जून रोजी करणार चक्काजाम आंदोलन ...\nमहाराष्ट्र :महायुद्ध LIVE - CBI समोर Thackeray Government गुडघे टेकणार\nसहभाग - राजीव पांडे (भाजप), विद्या चव्हाण (राष्ट्रवादी), धनराज वंजारी (माजी पोलिस अधिकारी), सचिन सावंत (कॉंग्रेस) आणि आशिष जाधव (अँकर) ...\nराजकारण :\"मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना\"; भाजपाचा घणाघात\nBJP Pravin Darekar Slams BMC : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. ...\nमहाराष्ट्र :शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून महाराष्ट्रात बेबंदशाही : आशिष शेलार\nमानवतेच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची एका सहीत स्थगिती, म्हाडाच्या निर्णयावरून शेलार यांची टीका. ...\nमहाराष्ट्र :आशासेविकांना देणार स्मार्ट फोन अन् मानधनात १५०० रुपयांनी वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nमागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा ...\nराजकारण :\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\nVijay Wadettiwar : ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढू आणि आरक्षण मिळवून देऊ, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ...\nराजकारण :'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या मागे पनवती लागलीय', आमदार रवी राणांची टीका\nMLA Ravi Rana : बाळासाहेब असताना खरी शिवसेना होती. आता ही शिवसेना काँग्रेस सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही 'दहा जनपथ' आणि 'सोनिया गांधी' या आहेत,' अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे. ...\nराजकारण :'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...'\nDevendra Fadnavis: भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण ...\nराजकारण :Pegasus Spyware: 'सत्तेत असताना हेरगिरीमध्ये काँग्रेस जेम्स बॉन्ड होती'; केंद्रीय मंत्र्यांची टीका\nPegasus Spyware Case : अल्पसंख्यक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर 'रँट अँड रन'चा आरोप केला. ...\nराजकारण :“धमकी देऊ नका, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक\nभाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...\nराजकारण :“मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने राज्यभर इंधनदरवाढ, महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलने केल्याचे पाहायला मिळाले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\nP V Sindhu: देशाची शान वयाच्या ८ व्या वर्षी हाती घेतलेलं रॅकेट, आज ऑलिम्पिकमध्ये केला डबल धमाका\n\"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CAKES/577.aspx", "date_download": "2021-08-02T07:05:29Z", "digest": "sha1:EJ2F6FP7DNTZW33KJQ347FM43MNWEHRY", "length": 16760, "nlines": 172, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CAKES", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपरमेश्वराकडे माणसं बनवण्याचा साचा नाही. तो प्रत्येक माणूस वेगळा बनवतो. त्यासाठी तो कशात कायकाय घालतो हे त्यालाच माहीत (देवाच्या बाबतीत ‘देवालाच माहीत` कसं म्हणणार म्हणून) माझ्या बहिणीकडे केक बनवायचा कुठलाही साचा नाहीये. ती प्रत्येक केक वेगळा बनवते. त्यासाठी ती कशात कायकाय घालते ते तिचं तिलाच माहीत (इथे मात्र देवालाही माहीत नसणार, मग ‘देवालाच माहीत’ कसं म्हणणार म्हणून) ती प्रत्येक केक अक्षरश: घडवते. मूर्तिकार एखादी मूर्ती घडवतो, चित्रकार एखादे चित्र चितारतो, मी एखादी भूमिका साकार करतो त्याप्रमाणे ते एक क्रिएशन असतं `A UNIQUE CREATION` आणि मग ती त्यात प्राण ओतते म्हणून तिनं केलेल्या केकच्या म्हातारीच्या बुटाच्या गॅलरीत तुम्हाला हवा खात उभं राहावसं वाटतं, गार्डनच्या केकमध्ये फेरफटका मारावासा वाटतो, कुत्र्याच्या पिल्लाला फिरवून आणावसं वाटतं. केकचं फुलपाखरू तर कधी कापूच नये, असं वाटतं आणि ह्या सगळ्या केक्ससाठी वापरलेले सर्व पदार्थ चक्क खाण्याजोगे असतात. तुम्ही म्हणाल मी माझ्या बहिणीचं जरा जास्तच कौतुक करतोय, पण हे पुस्तक वाचा. त्यानंतर जर तुम्हीही कौतुक केलं नाहीत ना, तर मी माझं नाव बदलून तुम्ही म्हणाल ते ठेवीन, जे सध्या आहे डॉ. गिरीश रत्नाकर ओक. डॉ. गिरीश ओक.\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लो��जीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तु���्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MEERA-EK-VASANT-AHE/280.aspx", "date_download": "2021-08-02T05:29:59Z", "digest": "sha1:GUJYTT26MO6HMR4CVQQSMUYDWMJYMJGS", "length": 29831, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MEERA EK VASANT AHE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजेव्हा दु:खाचा भडिमार होतो तेव्हा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. ‘सर्व मोहपाशातून सुटका केलीस,’ असं म्हणते. ‘ईश्वराराधना व्हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.’ असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वर्षांपूर्वी अवतरलेल्या कृष्णावर ती पंचवीस हजार वर्षांनंतर स्वत:ला समर्पित करू शकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीवे मारण्याचा यत्न केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. न पाहिलेल्या मीरेचं रूप नजरेसमोर तरळत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, ‘खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कृष्णमय झालेली.’\nओशो करतात मीरेची उकल सामान्य माणसाला निराकारावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. पूर्ण लक्ष एकवटल्याखेरीज लक्ष्य नेमके समजल्याखेरीज त्याविषयी आवड किंवा नावड या मनाच्या भावना कशा जोखता येणार मीरा तर य निराकारावरच प्रेम करते हे अगम्य समजून घेण्यासाठी मीेची प्रेमातील उत्कटता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ओशोंच्या प्रवचानातून आधी प्रेमाची ताकद उलगत जाते. नंतर स्वत:चा विसर पडल्यानंतरच जीव खऱ्या अर्थाने निराकारावर जडवता येतो याची जाणीव होते. मीरेचे स्वत:ला विसरणे ओशो भक्तांना समजावून सांगतात आणि मीरा आपोआप उलगडत जाते. शब्दांना अगम्य असणारी मीरा तिच्या प्रेमाभावनेची उकल होताच अधिक मोकळेपणाने सादकांसमोर उभी ठाकते. अधात्म मार्गावरील कोणताही विचार ओशोंकडून ऐकणे ही अनुनूभूत अशी पर्वणी ठरते. ओशोंच्या प्रवचनांची ध्वनिमुद्रिते उपलब्ध आहेत. मीरेच्या पदा��वर ओशोंच्या केलेल्या विश्लेषणाच्याही कॅसेट, सीडी उपलब्ध आहेतच. मात्र मुळात अरुपावर प्रेम करणारी, हजारो वर्षांचे अंतर तोडणारी आणि कृष्णाला प्रियकर मानणारी मीरा सामान्य माणसाच्या जाणीवेच्या आवाक्यात सहजासहजी येत नाही. भगवंत-भक्त, भगवंत माऊली-मी तान्हा किंवा भगवंत माझा सखा अशा पातळीवरची भगवद् - भक्ती निदान मनाला पटते. म्हणूनच बाकी संत, त्यांचे तत्वज्ञान त्यांची भक्तीची पातळी माध्यमखेरीज समजून घेणे कदाचित शक्य होते. मात्र स्त्री भूमिकेतून कृष्णचरणी सर्वस्व समर्पित करणारी, लोकलज्जेचे भय न मानणारी मीरा गाभ्यातून समजून घ्यायला समर्थ माध्यमाची गरज भासते. ओशो आपल्या प्रवचनातून मीरेची फार सुंदर उकल करतात. नव्याने या प्रातांत शिरणाऱ्यासाठी मुळात ओशोंची शैली समजून घेणेही कठीण ठरते.याच मुद्यावर ओशोंच्या मीरेच्या पदावरील प्रवचनांची पुस्तक रुपातील उपलब्धी महत्त्वाची ठरते. स्वाती चांदोरकर यांनी या प्रवचानांचा मराठीत अनुवाद केला आहे. ध्वनिमुद्रितांमधील प्रवचानांचा शब्दनशब्द पुस्तकात वेचला आहे. मेहता प्रकाशनाने आणलेली ‘मीरेची प्रेमतीर्थावर’ आणि ‘मीरा एक वसंत आहे’ ही दोन्ही पुस्तके मीरा समजून घेताना भक्तांना फार मदत करतात. जाणिवेचा आवाका वाढवण्यासाठी ध्वनिमुद्रितांपेक्षा पुस्तक अधिक साह्यभूत ठरते. गरज पडली तर प्रत्येक विचारापाशी अधिक काळ थांबून आधी ओशोंच्या आणि नंतर मीरेच्या अंत:करणात डोकावणे पुस्तकामुळे अधिक सोपे ठरते. पाच पाच प्रवचनांच्या या पुस्तकरूपात मीरेची भक्ती, मीरेचे साधन- साध्य , मीरेचे संपूर्ण समर्पण ओशोंच्या शब्दात त्यांच्या वाक्यरचनेच्या विशिष्ट शैलीत स्वाती चांदोरकरांनी उघडे केले आहे. मीरेच्या भक्तीबद्दल बोलताना ओशो सांगतात, मीरेची भक्ती कशी होती हा प्रश्नच चुकीचा ठरतो. मीरा ‘मीरा’ नव्हतीच. साक्षात भक्तीच मीरेचे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरली होती. मीरेचे बोटे धरून श्रोत्यांना श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर नेऊन उभे करताना ओशोंनी श्रद्धेचे स्वरूप वर्णन केले आहे. मरणाच्या दारातही तर्काचा आधार न घेता अढळ राहते. तीच खरी श्रद्धा. जन्म घेतेवेळीच श्रद्धा माणसाच्या बरोबर असते. मनुष्य जन्मानंतर श्रद्धेत अडथळा निर्माण करणारे तर्क हळूहळू शिकत असतो. मनुष्य तर्क इतक्या प्रमाणात शिकतो की त्याची श्रद���धा झाकोळली जाते. पुन्हा श्रद्धा ही लौकीक अर्थाने प्रमाणित न होऊ शकणारी आहे. मग श्रद्धेचे स्वरूप कसे पारखून घ्यायचे मीरा तर य निराकारावरच प्रेम करते हे अगम्य समजून घेण्यासाठी मीेची प्रेमातील उत्कटता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ओशोंच्या प्रवचानातून आधी प्रेमाची ताकद उलगत जाते. नंतर स्वत:चा विसर पडल्यानंतरच जीव खऱ्या अर्थाने निराकारावर जडवता येतो याची जाणीव होते. मीरेचे स्वत:ला विसरणे ओशो भक्तांना समजावून सांगतात आणि मीरा आपोआप उलगडत जाते. शब्दांना अगम्य असणारी मीरा तिच्या प्रेमाभावनेची उकल होताच अधिक मोकळेपणाने सादकांसमोर उभी ठाकते. अधात्म मार्गावरील कोणताही विचार ओशोंकडून ऐकणे ही अनुनूभूत अशी पर्वणी ठरते. ओशोंच्या प्रवचनांची ध्वनिमुद्रिते उपलब्ध आहेत. मीरेच्या पदांवर ओशोंच्या केलेल्या विश्लेषणाच्याही कॅसेट, सीडी उपलब्ध आहेतच. मात्र मुळात अरुपावर प्रेम करणारी, हजारो वर्षांचे अंतर तोडणारी आणि कृष्णाला प्रियकर मानणारी मीरा सामान्य माणसाच्या जाणीवेच्या आवाक्यात सहजासहजी येत नाही. भगवंत-भक्त, भगवंत माऊली-मी तान्हा किंवा भगवंत माझा सखा अशा पातळीवरची भगवद् - भक्ती निदान मनाला पटते. म्हणूनच बाकी संत, त्यांचे तत्वज्ञान त्यांची भक्तीची पातळी माध्यमखेरीज समजून घेणे कदाचित शक्य होते. मात्र स्त्री भूमिकेतून कृष्णचरणी सर्वस्व समर्पित करणारी, लोकलज्जेचे भय न मानणारी मीरा गाभ्यातून समजून घ्यायला समर्थ माध्यमाची गरज भासते. ओशो आपल्या प्रवचनातून मीरेची फार सुंदर उकल करतात. नव्याने या प्रातांत शिरणाऱ्यासाठी मुळात ओशोंची शैली समजून घेणेही कठीण ठरते.याच मुद्यावर ओशोंच्या मीरेच्या पदावरील प्रवचनांची पुस्तक रुपातील उपलब्धी महत्त्वाची ठरते. स्वाती चांदोरकर यांनी या प्रवचानांचा मराठीत अनुवाद केला आहे. ध्वनिमुद्रितांमधील प्रवचानांचा शब्दनशब्द पुस्तकात वेचला आहे. मेहता प्रकाशनाने आणलेली ‘मीरेची प्रेमतीर्थावर’ आणि ‘मीरा एक वसंत आहे’ ही दोन्ही पुस्तके मीरा समजून घेताना भक्तांना फार मदत करतात. जाणिवेचा आवाका वाढवण्यासाठी ध्वनिमुद्रितांपेक्षा पुस्तक अधिक साह्यभूत ठरते. गरज पडली तर प्रत्येक विचारापाशी अधिक काळ थांबून आधी ओशोंच्या आणि नंतर मीरेच्या अंत:करणात डोकावणे पुस्तकामुळे अधिक सोपे ठरते. पाच पाच प्रवचन���ंच्या या पुस्तकरूपात मीरेची भक्ती, मीरेचे साधन- साध्य , मीरेचे संपूर्ण समर्पण ओशोंच्या शब्दात त्यांच्या वाक्यरचनेच्या विशिष्ट शैलीत स्वाती चांदोरकरांनी उघडे केले आहे. मीरेच्या भक्तीबद्दल बोलताना ओशो सांगतात, मीरेची भक्ती कशी होती हा प्रश्नच चुकीचा ठरतो. मीरा ‘मीरा’ नव्हतीच. साक्षात भक्तीच मीरेचे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरली होती. मीरेचे बोटे धरून श्रोत्यांना श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर नेऊन उभे करताना ओशोंनी श्रद्धेचे स्वरूप वर्णन केले आहे. मरणाच्या दारातही तर्काचा आधार न घेता अढळ राहते. तीच खरी श्रद्धा. जन्म घेतेवेळीच श्रद्धा माणसाच्या बरोबर असते. मनुष्य जन्मानंतर श्रद्धेत अडथळा निर्माण करणारे तर्क हळूहळू शिकत असतो. मनुष्य तर्क इतक्या प्रमाणात शिकतो की त्याची श्रद्धा झाकोळली जाते. पुन्हा श्रद्धा ही लौकीक अर्थाने प्रमाणित न होऊ शकणारी आहे. मग श्रद्धेचे स्वरूप कसे पारखून घ्यायचे आपली श्रद्धा आहे हाच मुद्दा महत्त्वाचा. श्रद्धा खरी की खोटी असा सवाल मुमुक्षूच्या मनात उमटूच नये. जसे जगात पाणी कुठे ना कुठे म्हणूनच मनुष्याला आर्त तृष्णेची भावना जाणवते. जगात पाणी अस्तित्वात नसतेच तर पाण्यानेच केवळ शांत होऊ शकेल, अशी तृष्णेची भावना माणसाच्या मनात निसर्गत:च निर्माण झाली नसती हे जेवढे निर्विवाद सत्य आहे तेवढीच श्रद्धाही खरी असते. जगात परमात्म्याचे अस्तित्वच नसते तर ते असण्याची भावना मनात निर्माणच झाली नसती. परमात्मा जगात आहेच आहे आणि तो असल्याची ठाम ग्वाही आपले मन देते, हेच श्रद्धेचे निखळ रूप आहे. श्रद्धेच्या पायरीवरून वर गेलात तर अनुभूती निश्चित आहे, असे ओशो ठामपणे सांगतात. अशी अनुभूती मिळायला जाणिवा जाग्या असायला हव्यात असे मात्र नाही. जीवनात अंतिम अनुभूतीचा साक्षात्कार जाणिवेने करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतींचे संकेत विनासायास मिळाले होते. मात्र, तेव्हा ही अनुभूती आहे हे कळण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आपल्याकडे नसल्याने या अलौैकीक अनुभवाचे अस्तित्व तेव्हा आपल्याला जाणवले नाही. बुद्धी तर्कात अडकल्याने खूपदा या अनुभवाची तुलना एखाद्या क्षुद्र गोष्टीशी करते आणि त्याच क्षणी अनुभवाचे अस्तित्व थांबते. सामान्य माणसाच्या बाबतीत अलौकीक अनुभवांच्या बाबतीत गल्लत होण्याची आणखी एक शक्यता असते. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा हा अनुभव आपल्याला खरेच आला की हा भास आहे. अशी शंका माणसाच्या मनात येते. साशंक मनाने सत्याला भिडता येत नाही. त्यामुळेच साशंक मन हाच अनुभवातील अडथळा ठरतो. अलौकीक अनुभव येतातच आणि ते सत्यच असतात हे सांगण्यासाठी ओशोंनी सामान्य जीवनातील एक सामान्य उदाहरण दिले आहे. प्रकृती बिघडते तेव्हा आपण डॉक्टरकडे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी जातो. प्रकृती स्वस्थ असताना ती तशी का आहे याची पृच्छा आपण करत नाही. कारण स्वस्थ प्रकृती ही नैसर्गिक अवस्था आहे. तद्वत जीवाला मिळणारी आनंददायी अनुभूती हीच शाश्वत आहे आणि त्याचे कारण शोधण्याची गरज नाही. अशा प्रकारे प्रेमदिवान्या मीरेची भक्ती समजावून देताना ओशो सामान्यजनांच्या जाणिवा जाग्या करण्याचा प्रयत्न करतात, ओशोंची ही भावना समजून घेण्यासाठी ही पुस्तके आपल्याला मदत करतात. ‘मीरेच्या प्रेमतीर्थावर’ हे १७६पानांचे तर ‘मीरा एक वसंत आहे’ हे १८८ पानांचे पुस्तक प्रत्येकी १५० रूपयांना उपलब्ध आहे. ओशोंच्या तत्त्वज्ञानांचा आदर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक जणू वरदानच ठरते. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष ���ेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_62.html", "date_download": "2021-08-02T05:16:04Z", "digest": "sha1:U3CMTUIM2MLEYMTMBQXOTED5KAS52QZ6", "length": 3412, "nlines": 38, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "केदारेश्वराची गुहा | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nमंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्य…स्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. #हरिश्चंद्रगड #सह्याद्री\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात म��य मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/central-employees-will-now-get-double-the-amount-nrms-143171/", "date_download": "2021-08-02T06:26:25Z", "digest": "sha1:X5HOUC3CIBSLLNSCA6BRTVTY3GIJEM7Z", "length": 10055, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "7th Central Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 'ही' रक्कम मिळणार दुप्पट, जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\n7th Central Pay Commissionकेंद्रीय कर्मचाऱ्यांना आता ‘ही’ रक्कम मिळणार दुप्पट, जाणून घ्या\nया आदेशानुसार, प्राचार्यां (Principal) व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी शासकीय किंवा CGHS नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्या उपचारांची रोख मर्यादा ५००० रुपयांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. हा आदेश १४ मेपासून अंमलात आणण्यात आला आहे.\nकोरोना महामारीच्या काळात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय भत्त्याची(Medical Claim Reimbursement) मर्यादा (Ceiling) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नवोदय विद्यालय समितीच्या (Navodaya vidyalaya samiti) कर्मचाऱ्यांना आता ५ पट अधिक वैद्यकीय भत्ता (मेडिकल क्लेम) मिळणार आहे.\nया आदेशानुसार, प्राचार्यां (Principal) व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी शासकीय किंवा CGHS नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्या उपचारांची रोख मर्यादा ५००० रुपयांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. हा आदेश १४ मेपासून अंमलात आणण्यात आला आहे.\nयावर शिक्षण विभागाचे सांगणे आहे की, खासगी डॉक्टर कामावर घेण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या निर्णयानुसार आहे. यापूर्वी, प्रादेशिक कार्यालय सर्व प्राचार्यांना सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना पाठवेल आणि त्यांनाही या नियमांचे पालन करावे लागेल. हा भत्ता CGHS (Central Government Health Srvices) क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/visrajan-movie-teaser-released-nrst-156605/", "date_download": "2021-08-02T04:58:41Z", "digest": "sha1:5KM6IPEA22KTCMRKWBFE44V52FY6LU3A", "length": 10385, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | 'विसर्जन' करणार 'नवी सुरुवात' चित्रपटाचा टीझर रिलीज! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमनोरंजन‘विसर्जन’ करणार ‘नवी सुरुवात’ चित्रपटाचा टीझर रिलीज\n'विसर्जन' या टायटलसोबत देण्यात आलेली 'एक नवीन सुरुवात' ही टॅगलाईन विचार करायला भाग पाडणारी आहे. थोडक्यात काय तर 'विसर्जन' या चित्रपटाचं टीझर उत्सुकता वाढवणारा आहे.\nकोरोना आणि त्यामुळं झालेल्या लॅाकडाऊनच्या जाळ्यात अडकलेल्या ‘ईमेल फिमेल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांचा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विसर्जन’ असं लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे चेहरे या टीझरमध्ये पहायला मिळतात. हाती शस्त्र आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून हा सामान्य माणूस, राजकारण, गुंडशाही आणि सुरक्षा व्यवस्थेचा डाव या चित्रपटात पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.\n‘विसर्जन’ या टायटलसोबत देण्यात आलेली ‘एक नवीन सुरुवात’ ही टॅगलाईन विचार करायला भाग पाडणारी आहे. थोडक्यात काय तर ‘विसर्जन’ या चित्रपटाचं टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात गणेश यादव, अनंत जोग, सुरेश विश्वकर्मा, स्वरदा जोशी, विजय गिते, अनिल धकाते, विजय आंदळकर, सिद्धार्थ बद्दी आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.\nसचिन धकाते आणि अलकनंदा जोशी यांनी कांतानंद प्रोडक्शन आणि श्रीवेद प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुदर्शन पांचाळ यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, सिनेमॅटोग्राफी मयूरेश जोशी यांची आहे. निलेश पतंगे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/ssc-gd-constable-recruitment-notification-issued-25000-posts-how-to-apply-learn-nrdm-156966/", "date_download": "2021-08-02T06:22:25Z", "digest": "sha1:73V3NMAPKETYFNZQU6MJZOMPA2KPU2CW", "length": 13682, "nlines": 201, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महत्वाची बातमी | एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी, 25 हजार जागा, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमहत्वाची बातमीएसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी, 25 हजार जागा, अर्ज कसा करायचा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल, SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार बऱ्याच दिवसांपासून या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. नोटिफिकेशन पहिल्यांदा मे महिन्यात जारी होणार होतं. मात्र, अखेर नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानं उमदेवारांना दिलासा मिळाला आहे. अखेर 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे.\nनवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल, SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार बऱ्याच दिवसांपासून या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. नोटिफिकेशन पहिल्यांदा मे महिन्यात जारी होणार होतं.\nमात्र, अखेर नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानं उमदेवारांना दिलासा मिळाला आहे. अखेर 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे.\nअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 17 जुलै\nऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख- 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत)\nऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)\nऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)\nचलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर\nटियर – 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख- नंतर कळवली जाणार आहे\nयावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत.\nएकूण किती पदांवर भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली होती. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.\nप्रविण दरेकरांनी राज ठाकरेंना दिला महत्वाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले\nस्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.\nज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करु शकतात.\nपुरुष उमेदवार – 170 सेमी.\nमहिला उमेदवार – 157 सेमी.\nपुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)\nउमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत.\nअर्ज कुठे सादर करायचा\nस्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/as-the-chief-minister-has-doubts-whether-mahavikas-aghadi-will-stay-together-or-not-bjp-leaders-attack-nrvk-152908/", "date_download": "2021-08-02T07:01:55Z", "digest": "sha1:SQHDPCCQZBMLGHPV3TNK7OOLD7GJELYW", "length": 16109, "nlines": 204, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आता काय होणार? | मुख्यमंत्री युतीही करू शकतात अणि आघाडीसुद्धा करू शकतात; भाजप नेत्याने शिवसेनेला केले कन्फ्युज | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांद��करी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमुख्यमंत्री युतीही करू शकतात अणि आघाडीसुद्धा करू शकतात; भाजप नेत्याने शिवसेनेला केले कन्फ्युज\nशिवसेना पक्षप्रमुखांचा आजचा संदेश म्हणजे अलीकडच्या काळातील तिन्ही पक्षांच्या सरकारमधील विसंवाद असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगताना देरकर म्हणाले की, युती व आघाडीबद्दल वेगवेगळया राजकीय समीकरणाचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांना प्रेरणा व चेतना देण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुखांना पर्याय नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.\nमुंबई : शिवसैनिकांनी युती व आघाडीची चिंता करु नये. तुम्ही कामाला लागा… हा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिलेला संदेश म्हणजे आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल की नाही याचीच शंका उध्दव ठाकरे यांना बहुधा आली असावी, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिली.\nशिवसेना पक्षप्रमुखांचा आजचा संदेश म्हणजे अलीकडच्या काळातील तिन्ही पक्षांच्या सरकारमधील विसंवाद असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगताना देरकर म्हणाले की, युती व आघाडीबद्दल वेगवेगळया राजकीय समीकरणाचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांना प्रेरणा व चेतना देण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुखांना पर्याय नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.\nशिवसैनिकांनी जनतेसाठी काम करा,विकास कामे करा असा संदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. पण आमदारांना विकास कामासाठी शासनाकडून निधी द्यावा लागतो. पण दुर्दैवाने अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे आज शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिक नाराज आहेत. त्यांना योग्य विकास निधी दिला जातं नाही, त्यामुळे विकास कामे ठप्प आहेत असे स्पष्ट करतानाच देरकर म्हणाले की, युती की आघाडी करायची हा निर्णय मुख्यमंत्रीचं घेऊ शकतात. मुख्यमंत्री युतीही करू शकतात अणि आघाडीसुद्धा करू शकतात, त्यामुळे या दोघांपैकीचं एक निर्णय होऊ शकतो. किंवा तिसरा निर्णय निवडणुकीला सामोरे जायचा होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये काय होईल, युतीचं काय होईल, उद्या अचानक निवडणुका लागल्यास त्यांना सामोरे कसं जायचं त्यामुळे उद्याच्या परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेत शिवसैनिकांना ताकदीनं उभं करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी आज हा संदेश दिला असावा असेही त्यांनी स्पष्ट केले.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधि�� गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tcnvend.com/mr/tcn-looking-back-on--and-looking-forward-to--193.html", "date_download": "2021-08-02T06:27:52Z", "digest": "sha1:O52A4QVJDPOZ6YFE2FKA375FDTAQJ3VX", "length": 10411, "nlines": 110, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "टीसीएन: 2019 कडे परत पहात आहोत आणि 2020 ची अपेक्षा आहे - टीसीएन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nटीसीएन: 2019 कडे परत पहात आहात आणि 2020 ची आशा आहे\nवेळ उडते, आणि लवकरच आणखी एक वर्ष असेल.\nआता आम्ही आपल्याला टीसीएन 2019 चे पुनरावलोकन करण्यासाठी आमंत्रित करतो\n200 दशलक्ष सामरिक सहकार्य करार\n9 जुलै रोजी टीसीएनने टीसीएनबरोबर 200 दशलक्ष सामरिक सहकार्याचा करार केला. आमच्या ग्राहकांना त्वरेने जागा ताब्यात घेण्यात, गुंतवणूकीची किंमत कमी करण्यास, जोखीम टाळण्यास आणि अधिक द्रव भांडवल मिळविण्यात मदत करा\nशांघाय मध्ये शाखा स्थापना\nमार्चमध्ये, टीसीएन शांघाय शाखा (शांघाय जिक्सी इंटेलिजेंट टेक्नॉलॉजी कंपनी, लिमिटेड) ची स्थापना केली गेली.\n\"वर्ल्ड-क्लास वेंडिंग मशीन एंटरप्राइज\" होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मार्गावर, टीसीएनने एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे.\nपत्ताः कक्ष सी 102, क्रमांक 1128, जिंदू रोड, मिन्हांग जिल्हा, शांघाय\nहुशार हॉट फूड वेंडिंग मशीन\nऑगस्टमध्ये टीसीएन \"इंटेलिजेंट किचन\" बाजारात गेले टीसीएन कॅटरिंग मार्केटमध्ये नव्याने रक्ताचा अंतर्भाव करते आणि ग्राहकांना व्यवसायात नवीन संधी आणते.\nडिसेंबरच्या मध्यास नवीन उत्पादन \"इंटेलिजेंट मायक्रो मार्केट\" श्रेणीसुधारित केले आणि लाँच केले. हे ताज्या अन्न, फळ, पेये, स्नॅक्स इत्यादींसह विस्तृत उत्पादनांसह कार्य करते.\nटीसीएनचे एमआय वेंडिंग मशीन\nमे मध्ये, झिओमीचे संस्थापक लेई जून यांनी भारतात \"एमआय वेंडिंग मशीन\" चे अनावरण केले. पैशांऐवजी भारतीय तांदळाच्या प��ठासह विकिंग मशीनमध्ये लोक थेट झिओमी मोबाइल फोन आणि उपकरणे खरेदी करू शकतात. हे वेंडिंग मशीन टीसीएनने बनवले होते.\nवेंडिंग मशीन उद्योगाची वार्षिक बैठक\n12 नोव्हेंबर रोजी, सीएसआयएम अँड एपीव्हीए आणि टीसीएन द्वारा आयोजित वेंडिंग मशीन उद्योगाची 2019 ची वार्षिक परिषद चाँगशाच्या फूपेंगच्या शेराटॉन हॉटेलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत टीसीएनने बर्याच ट्रॉफी जिंकल्या.\n25 फेब्रुवारी रोजी ताज्या सुपरमार्केट, हॉट फूड सेल्फ-सर्व्हिस, सीन इंटरएक्शन आणि इतर scenप्लिकेशन्सच्या क्षेत्रातील 54 प्रकारच्या स्वयंचलित वेंडिंग मशीनसह टीसीएन, गुआंगझौ आंतरराष्ट्रीय स्वयं-सेवा विक्री प्रणाली आणि सुविधा जत्रेत दिसू लागले\n24 एप्रिल रोजी, अमेरिकन असोसिएशन ऑफ ऑटोमॅटिक सेल्सच्या उद्योग सदस्य म्हणून, टीसीएनला अमेरिकेत नामा शोमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केले गेले. जगातील प्रसिद्ध उद्योजकांसह त्यांनी “एक गौरव प्रदर्शन करण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित केले.चीन मध्ये तयार\".\nएप्रिल आणि ऑगस्टमध्ये टीसीएनने शांघाय सीव्हीएस प्रदर्शनात उत्साहपूर्ण भावनेने बरीच नवीन उत्पादने घेतली.\n2020, एक नवीन सुरुवात\nया वर्षी, आमचे मुख्य कीवर्डः\nनाविन्य, उच्च प्रतीची आणि धारदार धार\nया वर्षात, आमची शीर्ष उत्पादनेः\n\"इंटेलिजेंट किचन\" हॉट फूड व्हेंडिंग मशीन\n2020 मध्ये, आमचे ध्येय आहे:\nअधिक शक्तिशाली वेंडिंग मशीन विकसित करणे सुरू ठेवा\nअधिक प्राधान्य लाभ ऑफर करणे सुरू ठेवा\n2019 मध्ये, आपल्या सर्व समर्थन आणि प्रेमाबद्दल धन्यवाद\n2020 मध्ये, कृपया अधिक सल्ला किंवा टिप्पण्या देणे सुरू ठेवा\nमागीलसेल्फ सर्व्हिस रिटेलिंगचे प्रदर्शन कसे निवडावे\nपुढील नवीन वर्षाची सुरूवात\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://satymevjayate.com/?p=17764", "date_download": "2021-08-02T04:50:07Z", "digest": "sha1:KFMAIAJE4SP23V3I54CFYQO6GYGYLSAJ", "length": 9550, "nlines": 88, "source_domain": "satymevjayate.com", "title": "एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन ���ंग्रजी संवाद क्षमता विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न - सत्यमेव जयते", "raw_content": "\nएस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन इंग्रजी संवाद क्षमता विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न\nजळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी संवाद क्षमता या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.\nचर्चासत्रास प्रमूख वक्ते म्हणून वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जोशी, केलिफॉर्नोया येथील बार्कले विद्यापीठाचे डॉ. रजूनायके, कोलकत्ता येथील आयईएम – यूईएम ग्रुप चे डॉ. समापिका दास बिस्वास हे लाभले होते.\nप्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले यावेळी धुळे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बहिराम वी. वाय. यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.\nकार्यक्रमास समन्वयक डॉ. वैभव सबनीस, आणि प्रा. जी.वी. धुमाळे, डॉ. रेखा पाहूजा, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. शेगावकर, डॉ. अंजली बोंदर, ग्रंथपाल अमिता वराडे, प्रा. भव्या मारथी उपस्थित होते. चर्चासत्रात देश विदेशातील प्राध्यापक, संशोधक, वकील आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.\nयावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जोशी यांनी संवादाचे विविध प्रकार, संवादातील अडथळे सांगून इंग्रजी संवाद क्षमता प्रभावी करण्यासाठी शब्दसाठा महत्वाचा असल्याचे विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले.\nडॉ. राजूनायक यांनी इंग्रजी भाषे संबंधी आपल्या मनातील न्यूनगंड अधोरेखित करून भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत संगीताचे महत्व स्पष्ट केले. डॉ. समापिका यांनी इंग्रजी संवाद क्षमता बाबतीत मानसशास्त्रीय विश्लेषण केले.\nतत्पूर्वी डॉ. सबनीस यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडून कार्यक्रमाची सुरूवात केली. डॉ. बहिराम यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रेड्डी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. प्रा. धुमाळे आणि डॉ. सबनीस यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी मान्यवरांचे आभार मानले.\nडॉ.भूषणदादा मगर यांचा नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्���े कोरोना योद्धा सन्मान\nजामनेर नगर पालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे उद्घाटन\nजामनेर नगर पालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे उद्घाटन\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअॅपवर मिळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/crime/four-arrested-remedicivir-injection-sale-case-a681/", "date_download": "2021-08-02T06:26:08Z", "digest": "sha1:QBXTGMMO6MFLUV4VRD3ZOAAQPMCAMRY5", "length": 20141, "nlines": 131, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रेमडीसीविर इंजेक्शन विक्री प्रकरणी चौघांना अटक - Marathi News | Four arrested in Remedicivir injection sale case | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nरेमडीसीविर इंजेक्शन विक्री प्रकरणी चौघांना अटक\nकोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक लूटमार करणाऱ्या टोळीतील आणखी चौघा संशयितांचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून 61 हजार रुपये किमतीचे सुमारे 20 रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहेत.\nरेमडीसीविर इंजेक्शन विक्री प्रकरणी चौघांना अटक\nनाशिक : कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक लूटमार करणाऱ्या टोळीती��� आणखी चौघा संशयितांचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून 61 हजार रुपये किमतीचे सुमारे 20 रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहेत.\nआडगाव पोलिसांनी इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीतील तिघाजणांना पालघर जिल्ह्यातील वाडा येथून तर एकाला नाशिक शहरातून ताब्यात घेतले आहे. चार दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन, आडगाव पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तिघा नर्स आणि सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका युवकासह चौघांना रेमडीसीविर इंजेक्शन काळ्याबाजारात ज्यादा दराने विक्री केल्याप्रकरणी अटक करून 2 इंजेक्शन जप्त केले होते. आता एकूण या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 8 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण सुमारे 67 हजार रुपये किमतीचे 22 रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेल्यात आत्तापर्यंत आडगाव पोलिसांनी केलेली शहरातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.\nगेल्या गुरुवारी रात्री आडगाव शिवारात एका महाविद्यालयासमोर अन्न व औषध प्रशासन आणि आडगाव पोलिसांनी संयुक्त केलेल्या कारवाईत 54 हजार रुपयांना दोन रेमडीसीविर इंजेक्शन विक्री करतांना जागृती शरद शार्दुल, श्रुती रत्नाकर उबाळे या दोन नर्सला रंगेहात ताब्यात घेतले होते त्यानंतर सदर इंजेक्शन स्नेहल पगारे व कामेश बच्छाव देत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या होत्या तर रेमडीसीविर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यातून सुनिल गुप्ता, महेश पाटील, (रा. विरार), अभिषेक शेलार (रा. वाडा, पालघर) व राहूल मुठाळ (रा. नाशिक) अशा चौघांची नावे पुढे आल्याने आडगाव पोलिसांनी गुप्ता, पाटील शेलार या तिघांना पालघर जिल्ह्यातील वाडा येथून व मुठाळला नाशिक शहरातून अटक केली आहे.\nपोलीस निरीक्षक इरफान शेख पोलीस हवालदार सुरेश नरवडे, दशरथ पागी, विजय सूर्यवंशी, आदींसह पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे. रेमडीसीविर इंजेक्शन विक्री प्रकरणी आडगाव पोलिसांनी आता एकूण 8 संशयित आरोपींना अटक केली असून त्यात 3 महिला नर्सचा समावेश आहे तर पोलिसांनी संशयितांकडून एकूण 22 रेमडीसीविर इंजेक्शन जप्त केले आहे. सोमवारी पोलिसांनी सर्व संशयितांना ��्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.\nटॅग्स :remdesivirCrime Newscorona virusरेमडेसिवीरगुन्हेगारीकोरोना वायरस बातम्या\nनागपूर :CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली\nCorona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा ...\nवसई विरार :Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार\nCorona Vaccination : मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे. ...\nनागपूर :सहा ऑक्सिजन प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्यास मान्यता : उच्च न्यायालयाचा निर्णय\nApproval to issue work orders for six oxygen projects मेडिकलमध्ये ३, मेयोमध्ये २ आणि एम्समध्ये १ असे एकूण ६ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मान्यता प्रदान केली. तसेच, सदर ऑक्सिजन प ...\nमहाराष्ट्र :'म्युकरमायकोसिस'च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती\nAjit Pawar : ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...\nक्राइम :एमआयडीसीतील हत्याकांडाची मास्टरमाइंड गजाआड प्रियकरासह पकडले; अमरावतीत मित्राकडे मुक्काम\nएमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी मिनू (वय १७) हिला तिच्या प्रियकरासह (वय १६) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले. ...\nमुंबई :मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा\nThree Covid Centres Audit And Aaditya Thackeray : तौत्के या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन म��ंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. ...\nक्राइम :तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा\nRape Case : न्यायालयाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दानिशला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...\nक्राइम :वॉर्डात रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला; उल्हासनगर कोविड रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप कापला\nक्राइम :किरकोळ कारणावरून युवकाला चाकूने भोसकले; खुनाचा गुन्हा दाखल\nStabbed to the youth : शुक्रवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास मयत युवकाची आई सुनीता विजय किवंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...\nक्राइम :क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा\nCricket Betting : आर्णी येथे कारवाई; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त ...\nक्राइम :अनिल देशमुखांना ईडीने पुन्हा बजावलं समन्स; येत्या सोमवारी बोलावलं चौकशीला\nED issues summons to Anil Deshmukh again : यापूर्वी अनिल देशमुख यांनी तीनदा चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती. ...\nक्राइम :Video : वयोवृद्ध दांपत्यास अमानुष मारहाण; घटनेचा सर्वत्र केला जात आहे निषेध\nAssaulting Case : मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास\nGanpatrao Deshmukh Death: \"महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला\"\nGanpatrao Deshmukh : राजकारणातील साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले, मुख्यमंत्री अन् फडणवीसांकडून श्रद्धांजली\nGanpatrao Deshmukh Death: जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला - शरद पवार\nVideo : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते\nCoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.newsmaker.live/archives/48678", "date_download": "2021-08-02T05:40:57Z", "digest": "sha1:JP5FXTOZBO6VV57BIE7ELMYYKVYFE3VD", "length": 11026, "nlines": 146, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "इंग्लंड १९६६ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत, इटली विरुद्ध लढत - Newsmaker", "raw_content": "\nHome क्रीडा इंग्लंड १९६६ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत, इटली विरुद्ध लढत\nइंग्लंड १९६६ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत, इटली विरुद्ध लढत\nलंडन : एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करत इंग्लंडने डेन्मार्कचे कडवे आव्हान २-१ असे परतवले. या रोमांचक विजयासह इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे १९६६ सालच्या विश्वविजेतेपदानंतर इंग्लंडने पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जेतेपदासाठी इंग्लंडला आता तगड्या इटलीविरुद्ध खेळावे लागेल. जमेची बाजू म्हणजे घरच्या मैदानावर रविवारी अंतिम सामना होणार असल्याने इंग्लंडला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.\nडेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली.\nअधिक वाचा पुणे मेट्रोची ट्रायल रन अजित पवारांच्या उपस्थितीत पार\nमात्र, त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. ३९ व्या मिनिटाला सिमॉन जाएरकडून झालेल्या स्वयंगोलामुळे इंग्लंडला बरोबरीची आयती संधी मिळाली. हाच स्वयंगोल डेन्मार्कसाठी निर्णायक ठरला. यानंतर दोन्ही संघांनी भक्कम बचाव करत निर्धारित वेळेपर्यंत बरोबरी कायम राखली.\nकेनने रचलेल्या अनेक आक्रमक चालींमुळे डेन्मार्कच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला. शिवाय यानसेन याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागल्याने डेन्मार्कला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. १०४ व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. कर्णधार केनने मारलेली किक डेन्मार्कच्या गोलरक्षकाने अडवली, मात्र चेंडू हातून सुटला आणि ही संधी साधत केनने रिबाऊंड किकवर गोल साकारत इंग्लंडचा विजय निश्चित केला.\nPrevious articleमुंडे भगिनींना इशारा दबावतंत्र चालणार नाही; जोरदार चर्चा\nNext articleकोरोनाची तिसरी लाट; ‘या’ 10 दिवसात राज्यात म���ठी रुग्णवाढ\nपुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद\nपीएमआरडी मेट्रो विस्तारणार; ‘हा’ मार्ग प्रस्तावित\n महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nपुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्मारकाचे जागेत व्हावी – झोंबाडे\nघरोघरी ‘स्वच्छ’ चे कर्मचारी नको पण कारभार मात्र ‘स्वच्छ’ द्या- पियुषाताई दगडे\nवारजे पुन्हा जलमय होणार नैसर्गिक नाले चुकीच्या पद्धतीने बंदिस्त\nताज्या बातम्या March 23, 2021\nदूधसंघांना दणका; शासनाकडून चार कोटी लिटर दूध खरेदी\nतंत्रज्ञान June 20, 2020\nपुण्यातील सदनिका खरेदी-विक्रीत ५० टक्क्यांची घट\nमोदींच्या मनातील ‘स्वावलंबी भारत’\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\nइंग्लंड १९६६ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत, इटली विरुद्ध लढत\nby Team NewsMaker वाचण्यासाठी लागणारा वेळ <1 min\nताज्या बातम्या कोरोनाची तिसरी लाट…\nताज्या बातम्या मुंडे भगिनींना इशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/a-young-woman-from-aurangabad-starts-a-company-during-the-lockdown-127282009.html", "date_download": "2021-08-02T07:10:49Z", "digest": "sha1:AKH4BCWX4PUDXZ4MFZFYO3VUAA7SGBWN", "length": 6342, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A young woman from Aurangabad starts a company during the lockdown | लॉकडाऊन काळात औरंगाबादच्या तरुणीने उघडली कंपनी; ऑनलाइन इंटरव्ह्यूतून नोकऱ्या, वर्क फ्रॉम होमद्वारे कामकाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंकटातही भरारी:लॉकडाऊन काळात औरंगाबादच्या तरुणीने उघडली कंपनी; ऑनलाइन इंटरव्ह्यूतून नोकऱ्या, वर्क फ्रॉम होमद्वारे कामकाज\nऔरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार\nघरबसल्या ग्राहकांना सेवा; ऑनलाइन बैठकांतून ठरते कामाची दिशा\nदिवसातून एक ऑनलाइन मीटिंग, दिवसभराच्या कामावर होते चर्चा\nकोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकीकडे उद्योग ठप्प आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे, अशा परिस्थितीत औरंगाबादच्या एका तरुणीने लॉकडाऊनमध्ये नवीन कंपनी सुरू करण्याचे धाडस केले. ऑनलाइन इंटरव्ह्यू घेत ९ जणांना कंपनीत काम दिले. विशेष म्हणजे कंपनी स्थापनेपासून एकही दिवस कर्मचारी कार्यालयात आलेले नाहीत. वर्क फ्रॉम होमद्वारे ते असाइनमेंट पूर्ण करत आहेत. महिनाभरात कंपनीला ८-१० क्लायंट्सही मिळाले हे विशेष.\nऔरंगाबादेत समर्थनगरमध्ये राहणाऱ्या ऋतुजा मयूर रत्नपारखी यांनी संगणकशास्त्रात एमएस्सी केले आहे. त्यांचे पती व्यावसायिक असून पत्नीने शिक्षणाचा उपयोग करत एखाद्या व्यवसायात उतरावे, असे त्यांना वाटे. यासाठी त्यांनी स्टरबॅच टेक्नॉलॉजीज प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. लॉकडाऊनच्या काळात नोंदणीसाठी उद्योग खात्याकडे ऑनलाइन अर्ज केला. चौथ्या दिवशी मंजुरी मिळाली. लोकल टू ग्लोेबल हे घोषवाक्य असणारी ही कंपनी डिझायनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, अॅप तयार करणे आदी क्षेत्रांत काम करते. आयटीमधील हे काम असल्याने प्रत्यक्ष क्लायंट समोर असण्याची किंवा कार्यालयात येण्याची गरज नव्हतीच.\nग्राहकांना पाठवले जाते ऑनलाइन कोटेशन\nकंपनीसाठी कुशल कर्मचाऱ्यांची गरज पाहता लॉकडाऊन असल्याने ऋतुजा यांनी सोशल मीडियावर यासंबंधी जाहिरात पोस्ट केली. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन इंटरव्ह्यू झाले. यातून ९ जणांची निवड करण्यात आली. आता घरूनच क्लायंट्सचा शोध सुरू केला. अनेकांना ऑनलाइन कोटेशन पाठवले. त्यास बऱ्यापैकी यश आले. ८-१० क्लायंट फायनल झाले. काही प्रक्रियेत आहेत.\nवेब डिझायनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम लॅपटॉप, संगणकावर कोठूनही करता येते. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या सध्या काम करत नाहीत. त्याचा फायदा आम्हाला होत आहे. -ऋतुजा रत्नपारखी, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/'-'-2199/", "date_download": "2021-08-02T05:16:53Z", "digest": "sha1:QIWDQ3ILODN2I5ELFDCZTMVAZUJ4JSBE", "length": 4380, "nlines": 99, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-\" पिरेमाचा सल्ला \"", "raw_content": "\n\" पिरेमाचा सल्ला \"\n\" पिरेमाचा सल्ला \"\nयेकलेपनाची कास सोडू नगं\nपिरेमाची वाट बाळा धरू नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nनुसतं रुपावर भाळू नगं\nयेड्या भवर्यापरमानं भुलु नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nनजर कुनाशी कदी भिडवू नगं\nभिडलीच कदी तर येडा होऊ नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nकाळ्या क्येसांच्या जाळ्यात अडकू नगं\nपान्याविना असलेल्या ह्या तळ्यात पवू नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nपिरेमपतर कदी कुनाला ल्हिऊ नगं\nकागूद अन शाई वाया घालवू नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nपोरीसाठी तुजं BP वाडवू नगं\nसपनातला त्यो वाडा सजवु नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nपन आता मरायचंच हाय की ओ कवातरी\nमंग दगडापरिस ही ईटंच बरी\nम्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....\n\" पिरेमाचा सल्ला \"\nRe: \" पिरेमाचा सल्ला \"\nकाळ्या क्येसांच्या जाळ्यात अडकू नगं\nपान्याविना असलेल्या ह्या तळ्यात पवू नगं\nपिरेम कराया ल्येका धजवु नगं\nपोरीसाठी तुजं BP वाडवू नगं\nसपनातला त्यो वाडा सजवु नगं\nRe: \" पिरेमाचा सल्ला \"\nम्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....\n\" पिरेमाचा सल्ला \"\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2021-08-02T07:16:50Z", "digest": "sha1:634LJ2OFE4OAVWOQFATPAJ3BAVEWWB6R", "length": 2339, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "समाधान शिकेतोड साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन पान: कुंथलगिरी कुंथलगिरी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत...\nनवीन पान: महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यात सरम...\nमुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे.यासाठी सुसंवाद हवा. शिक्षणातील संवाद. ......शिक्षण संवाद\nमराठी भाषेच्या संवर्धन व अभिवृद्धिसाठी कोणते उपक्रम राबविण्यात यावेत\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/68081", "date_download": "2021-08-02T07:20:52Z", "digest": "sha1:XHZFWR3UNDXVPVZMFSWDZRAMMFVCFRAF", "length": 2369, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम (संपादन)\n२१:०३, १६ मार्च २००७ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n२०:४५, १६ मार्च २००७ ची आवृत्ती (संपादन)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n२१:०३, १६ मार्च २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMahitgar (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1905", "date_download": "2021-08-02T05:37:30Z", "digest": "sha1:JLEAQHNV5H545QRMZ5H5UMWB7FN3XMSX", "length": 14723, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "मानीकगड सिंमेट कंपनी जाळपोळ प्रकरणातुन आदीवासीची जामीनावर सुटका! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > मानीकगड सिंमेट कंपनी जाळपोळ प्रकरणातुन आदीवासीची जामीनावर सुटका\nमानीकगड सिंमेट कंपनी जाळपोळ प्रकरणातुन आदीवासीची जामीनावर सुटका\nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी -:-\nकोरपना तालुक्यातील आदित्य बिर्लाग्रुपचे गडचांदुर स्थीत पहीला सिमेंट ऊद्दोग उदयास आला, यासाठी गडचांदुर येथुन १२ कि मी अतंरावरील दुर्गम आदिवासी डोंगर पायथ्यात वसलेल्या कुसंबी गावाचे हरित वनवैभव नष्ट करीत येथिल आदिवासी कोलाम कुटुबांच्या शेत जमीनी बळकाऊन त्यांना बेघर करण्यात आले, एवढेच नव्हे तर सार्वजनिक रस्ता बंद करूण रस्त्यवर अतिक्रमण, पिण्याचे पाणी स्त्रोत अडविणे अश्या अनेक वादात कंपनी सतत चर्चेत आहे, त्यामुळेच आदीवासीचा संयम सुटल्याने त्यांनी आंदोलन केले, या परिसरातील देऊ कुडमेथे याच्या मालकीची ८ एकर शेतजमीन कंपनीने बळजबरी व मुजोरीने कब्जात घेवून यांत्रीक यत्रांद्वारे शेत पिकांची नासधुस व त्यातून चुनखडी उत्खनन करुण बाधीत केले या संदर्भात पोलीस व महसुल प्रशासनाकडे तक्रार निवेदन करूण सुध्दा कंपनीवर कार्यवाही किवा गुन्हा दाखल केला नसल्यने देऊ हा आमरण उपोषण बसल्याने त्याची प्रकृती खालावली कुसूंबी येथुन उपचारासाठी नेताना कुसुबी नोकारी रस्त्यावर मानीकगढ कंपनीने गेट बसविल्याने गेट उघडण��यास सुरक्षा रक्षकांनी २ तास अडविल्याने उपचारास विलंब झाला यामुळे कुटूंबाला कंपनीच्या मनमानी विरोधात चिड निर्माण झाल्याने अखेर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र प्रकृती साथ देत नसल्याने मुत्युशी झुंज देत आहे यामुळे देऊचा मुलगा महादेव कुडमेथे हा वैतागुण कंपनीने जमीन लुटली रस्ता बळकावला नोकरी, व जमीन मोबदला दिला नाही आणि त्यांचेवर भिक मागायची पाळी आली यामुळे कंपनी व्यवस्थापन वर चिडुन दारुच्या नशेत बेभान होऊन महादेव कुडमेथे व गणेश सिडाम यानी कन्वर्ट बेल्ट व रोपवे ला आग लाऊन राग शमविला मात्र व्यवस्थापक यांनी जाळपोळ करुण .५० लक्षाचे मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार दाखल केल्या वरून ठानेदार भारती य़ानी पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी याच्या मार्गदर्शनात चौकशी करूण आरोपी हुळकुन काढण्यात यश आले भा द वी ४३५, ४२७ ३४ कलमान्वये अप क्र१६ /२० दाखल करूण आरोपीना जेरबंद केले आरोपीना न्यायलयात दाखल केले असता तिन्ही आरोपीची जामीनावर सुटका केली गरीब आदीवासी कुटूबावर सतत गुन्हे दाखल करुण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सिमेंट कंपनी कडून होत असल्याने नागरिकाच्या भावना तिव्र होत असुन पंचकोशीतीलं गावकरी मनमानी कारभाराचा निषेध करीत आहे\nभव्य कब्बडी सामने स्पधैचे उद्घाटन संपन्न\nकोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बा���ितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2176", "date_download": "2021-08-02T05:42:52Z", "digest": "sha1:YDSV5XM76DQLP3ZJA5DJIY7JAZS4JBVQ", "length": 12474, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "दुःखद घटना :-महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा अपघात की आत्महत्या ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > नागपूर > दुःखद घटना :-महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा अपघात की आत्महत्या \nदुःखद घटना :-महावितरणचे मुख्य अभि���ंता दिलीप घुगल यांचा अपघात की आत्महत्या \nमुख्य अभियंता घुगल यांच्या निधनानंतर चर्चेला उधाण \nचंद्रपूर जिल्ह्यातील महावितरण कंपनी मधे मुख्य अभियंता म्हणून जवळपास २ वर्ष कार्यरत राहणारे दिलीप घुगल यांची नागपूरच्या परिमंडळा बदली झाली होती मात्र त्यांचा दिनांक 13 मार्च 2020. ला महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांचा आज (शुक्रवार 13मार्चला)अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे पण हा अपघात आहे की आत्महत्या यांवर चर्चा सुरू असून पोलिस तपासात काय निष्पन्न होते ते काही दिवसांतच कळेल. दिलीप घूगूल हे 53 वर्षाचे होते.\nनागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आज सकाळच्या सुमारास नागपूर मध्य रेल्वे स्टेशनवर आपल्या नातेवाईकाला घेण्यासाठी गेले होते. अशी माहितीमाहिती आहे, ते प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जात असतांना त्यांचा अचानक तोल गेला व ते प्लॅटफॉर्म वर कोसळले व या वेळी प्लॅटफॉर्म वरून जाणाऱ्या मालगाडीची त्यांना धडक बसली.या अपघातात अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते मात्र एवढे हुशार आणि नियमांचे पालन करणारे अधिकारी एवढे गाफील राहणार कसे हा मोठा प्रश्न असून ही आत्महत्या तर नाही ना हा मोठा प्रश्न असून ही आत्महत्या तर नाही ना हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा आघात आहे .\nकवी अभिजित ठमके यांना समाजरत्न पुरस्कार \nशिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2770", "date_download": "2021-08-02T06:40:32Z", "digest": "sha1:MZCNIK45ERRG6AUFYVZEUGTAZQ5I3CON", "length": 20752, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनप��चा नोटीस \nHome > महाराष्ट्र > धक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता \nधक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता \nस्थानिक पातळ्यांपासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत जणू टीआरपी व जास्त views मिळविण्यासाठी खोट्या बातम्या पसरविल्या जातात कां याबाबत चर्चेला उधाण, मात्र , दोषी प्रसारमाध्यमांवर व्हायला हवी कारवाई \nदेशातील प्रसारमाध्यमे सरकारच्या तालावर नाचत असतांनाच आता ती चुकीच्या बातम्या पसरवून व जनतेला संभ्रमात ठेवून जनतेलाch जणू नाचवत आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे खोटे बोलून सत्तेत आले आणि आता आपली पोल खुलु नये म्हणून प्रसारमाध्यमांना जाहिराती आणि आर्थिक पैकेज देवून आपला उदोउदो करून घेण्याचे नाटकीय खेळ प्रसारमाध्यमांतून ते खेळत आहे, ते देशासाठी खूप घातक असून देशातील अग्रणी व्रुत्त वाहिन्या ह्या कित्तेक खोट्या बातम्या दिल्यानंतर त्यांच्या संपादकानी जाहीर माफी सुद्धा मागीतली आहे पण त्यामुळे सर्वसामान्य माणुस आज संभ्रमात आहे. कारण कोरोना सारख्या भयानक महामारी मधे सर्व भारतीय जनता एकत्र येवून लढण्याची गरज असतांना पंतप्रधानांच्या अंधभक्तांनी देशात जणू हिंदू मुस्लिम हा व्हायरस पसरविण्याचे छडयंत्र चालविले आहे. मात्र त्यामधे सर्वात पुढे आहे ते न्यूज चैनेल, जे दररोज खोट्या बातम्या पसरवून देशातील जनतेला या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव होऊ नये याकरिता लावलेल्या संचारबंदीत सुद्धा हिंदू मुस्लिम वादात टाकत आहे.ज्यावर देशातील पंतप्रधान यांच्या कार्यालयातून कुठलाही अंकुश नाही, हे स्पष्ट दिसून येते.\nपंतप्रधानांच्या १४ एप्रिलच्या भाषणात त्यांनी म्हटले होते की आम्ही जानेवारीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला तेंव्हाच बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिन्ग सुरू केली होती, मात्र परिस्थिती याविपरीत होती. कारण फेब्रुवारीला अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम आले होते, त्यांचे गुजरात मधे हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असतांना भव्य स्वागत झाले कसे त्यानंतर मध्यप्रदेश मधे काँग्रेस सरकार पाडून भाजपच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा समारोह झाला जेव्हा की कोरोना व्हायरसचे भारतात रुग्ण वाढले होते मग त्यावेळी सोशीयल डिस्टेन्स हा न��यम पाळला कां गेला नाही त्यानंतर मध्यप्रदेश मधे काँग्रेस सरकार पाडून भाजपच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा समारोह झाला जेव्हा की कोरोना व्हायरसचे भारतात रुग्ण वाढले होते मग त्यावेळी सोशीयल डिस्टेन्स हा नियम पाळला कां गेला नाही आणि जेव्हा केंद्र सरकारच्या हातात पासपोर्ट, विजा देणे आणि विमानतळ सोबतच सेंट्रल पोलिस असतांना विदेशातील नागरिक भारतात आले त्याची वैद्यकीय चाचणी कां करण्यात आली नाही आणि जेव्हा केंद्र सरकारच्या हातात पासपोर्ट, विजा देणे आणि विमानतळ सोबतच सेंट्रल पोलिस असतांना विदेशातील नागरिक भारतात आले त्याची वैद्यकीय चाचणी कां करण्यात आली नाही दिल्लीत तबलीगी जमात चा कार्यक्रम मार्च महिन्यात होता त्या कार्यक्रमाला विदेशातून व भारतातील प्रत्त्येक प्रांतातून नागरिक इथे दिल्लीत आले त्यांच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांप्रमाणे परवानगी कां नाकारली नाही दिल्लीत तबलीगी जमात चा कार्यक्रम मार्च महिन्यात होता त्या कार्यक्रमाला विदेशातून व भारतातील प्रत्त्येक प्रांतातून नागरिक इथे दिल्लीत आले त्यांच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांप्रमाणे परवानगी कां नाकारली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या तबलीगी जमात वर अंधभक्त व शासन आरोप करीत आहे की तबलीगी जमात यांचा पाकिस्तानी खेळ आहे तर निजबुद्दिन मधून जो तबलीगी समाजातील लोक बाहेर पडले त्याचंवेळी त्यांना तिथेच टेस्ट करून कोरोनटाईन कां करण्यात आले नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या तबलीगी जमात वर अंधभक्त व शासन आरोप करीत आहे की तबलीगी जमात यांचा पाकिस्तानी खेळ आहे तर निजबुद्दिन मधून जो तबलीगी समाजातील लोक बाहेर पडले त्याचंवेळी त्यांना तिथेच टेस्ट करून कोरोनटाईन कां करण्यात आले नाही अशा प्रकारचे प्रश्न प्रसारमाध्यमांनी सरकारला विचारायला हवे असतांना प्रसारमाध्यमे सुद्धा तबलीगी जमात ला लक्ष करून हिंदू मुस्लिम हा विषय रंगवीत असल्याने ही प्रसारमाध्यमे सरकारचा खुला एजेंडा वापरताना दिसत आहे.\nदेशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ होत असतांना टिव्ही न्यूज चैनेल मधे त्यावर सरकारला घेरणे व सरकारच्या कमजोर बाजूला उजागर करून देशातील जनतेला दिलासा मिळेल अशा प्रकारचे काम सरकारकडून करून घेणे अपेक्षित असतांना न्यूज चैनेल ���रकार विरोधात काही न बोलता उलट विरोधी पक्षाच्या भूमिकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनाच लक्ष करतांना दिसतात त्यामुळ प्रसारमाध्यमांची विश्वसनीयता आता राहिली नसल्याने कोणत्या बातमी वर विश्वास ठेवायचा हा प्रश्न जनतेला पडला आहे. नुकतेच एबीपी माझा न्यूज चैनेल ने एक नाहीतर दोन बातम्या चुकीच्या प्रसारित करून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. त्यापैकी मुंबई वरून रेल्वे गाड्या १४ एप्रिलला धावणार अशी बातमी होती. त्या बातमीने हजारो परप्रांतीय लोक मुंबई च्या बान्द्रे रेल्वे स्टेशन वर जमा झाले व संचारबंदी चे नियम पायदळी तुडविल्या गेले, एवढेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही नसतांना तिथे दिनांक १३ एप्रिलला एबीपी माझा ने पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची बातमी देवून चंद्रपूर च्या जनतेला संभ्रमात टाकले होते, दिनांक १७ एप्रिलला दैनिक लोकमत मधे कोरोना चे तीन रुग्ण चंद्रपूर मधे असल्याची बातमी देण्यात आली व पुनः चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे स्थानिक काही प्रसारमाध्यमांनी सुद्धा चुकीच्या बातम्या पसरवून एक प्रकारे जनतेचा संताप वाढविण्यास मदतच केली आहे. त्यामुळे जर जनतेपर्यंत माहीती पोहचवीणारी माध्यमे अशा खोट्या बातम्या देत असतील तर जनतेने विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न जनतेला पडला आहे. नुकतेच एबीपी माझा न्यूज चैनेल ने एक नाहीतर दोन बातम्या चुकीच्या प्रसारित करून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. त्यापैकी मुंबई वरून रेल्वे गाड्या १४ एप्रिलला धावणार अशी बातमी होती. त्या बातमीने हजारो परप्रांतीय लोक मुंबई च्या बान्द्रे रेल्वे स्टेशन वर जमा झाले व संचारबंदी चे नियम पायदळी तुडविल्या गेले, एवढेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही नसतांना तिथे दिनांक १३ एप्रिलला एबीपी माझा ने पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची बातमी देवून चंद्रपूर च्या जनतेला संभ्रमात टाकले होते, दिनांक १७ एप्रिलला दैनिक लोकमत मधे कोरोना चे तीन रुग्ण चंद्रपूर मधे असल्याची बातमी देण्यात आली व पुनः चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे स्थानिक काही प्रसारमाध्यमांनी सुद्धा चुकीच्या बातम्या पसरवून एक प्रकारे जनतेचा संताप वाढविण्यास मदत��� केली आहे. त्यामुळे जर जनतेपर्यंत माहीती पोहचवीणारी माध्यमे अशा खोट्या बातम्या देत असतील तर जनतेने विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न चिंतनीयबनला आहे. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर करवाई होणे गरजेचे आहे.\nअखेर घूग्गूस सायडिंगवरील कोळसा चोरी प्रकरणात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश,\nमहत्वाची बातमी :- २० एप्रील पासून खूलणार सर्व दुकाने आणि सुरू होणार औद्दोगीक, व बांधकामे,\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रका��ितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sci-tech/robocop-officer-joins-dubai-police-49676", "date_download": "2021-08-02T07:12:41Z", "digest": "sha1:ALHEVQ5NRQWW4OXXMR5FHNUNVSLZ4242", "length": 5505, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुबईमध्ये \"रोबोकॉप'", "raw_content": "\nदुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे.\nदुबई : गस्त घालण्यासाठी पोलिसांना फेरारी आणि लॅम्बॉर्घिनी यासारख्या महागड्या गाड्या देणाऱ्या दुबई पोलिस प्रशासनाने जगातील पहिला रोबो पोलिस रस्त्यावर तैनात केला आहे. जगातील सर्वाधिक उंच इमारत असलेल्या बुर्झ खलिफाच्या प्रवेशद्वारापाशी हा रोबो पोलिस सध्या कर्तव्य बजावत आहे.\nयेथील पोलिसांसारखाच गणवेश परिधान केलेला हा \"रोबोकॉप' चाकांच्या साह्याने हालचाल करतो. त्याच्या छातीवर टचस्क्रीन असून त्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता तसेच इतर काही माहितीही मिळवू शकता. पोलिस दलामध्ये या रोबोंची संख्या 25 टक्क्यांपर्यंत नेण्याचा येथील सरकारचा उद्देश आहे. हे रोबो प्रामुख्याने पर्यटनस्थळांवर तैनात केले जाणार आहेत. या रोबोमध्ये कॅमेरा असल्याने ते नियंत्रण कक्षाला थेट प्रक्षेपण आणि छायाचित्रे पाठवू शकतात. त्यामुळे संशयित व्यक्तींचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात, या रोबोला अद्याप खूप मर्यादा असल्याने गुन्हेगारांना पकडण्याचे काम तो सध्या करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/rice-sowing-almost-a696/", "date_download": "2021-08-02T05:18:58Z", "digest": "sha1:ZUPGHLDK443OAKY5M3SAYMCQFBFPPQ54", "length": 11106, "nlines": 118, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भात पेरणीची लगबग - Marathi News | Rice sowing almost | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nभुदरगड तालुक्यातील पूर्वभागात भात पेरणीची लगबग सुरू आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत दिल्याने माळरानात पेरणीची लगबग सुरू झाली ...\nभुदरगड तालुक्यातील पूर्वभागात भात पेरणीची लगबग सुरू आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत दिल्याने माळरानात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मान्सून वेळेत हजर होणार असल्याने बळिराजाची पेरणीची धांदल उडाली आहे.\nदरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात १५ मे नंतर भात पीक पेरणीच्या धांदलीस सुरुवात होते, तर पश्चिम भागात रोप लागण करण्यात येते. त्यामुळे पश्चिम भागात शेतीची इतर मशागतीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वेला मात्र पेरणीसाठी धांदल उडाली आहे. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने यंदा भात पेरणीला उशीर झाला आहे. माळरान परिसरास पेरणीची घात असली तरी काळवट शेतं पावसाच्या पाण्याने भरून गेली आहेत.\nमागील आठवड्यात वादळ व पावसामुळे उन्हाळी पीक काढणी खोळंबली. गेली चार दिवस पावसाने उसंत दिल्याने बळिराजा माळरान शेतीच्या भात पेरणीच्या कामात गुंतला आहे, पण कळवट जमिनीच्या घातीबाबत शेतकरी चिंतेत आहे. सर्वत्र भातपीक पेरणीच्या कामास सुरुवात झाल्याने माळशेत फुलून गेला आहे.\nनिळपण : मडिलगे बुद्रुक येथील शेतकरी बैलाच्या मदतीने कुरीने भात पेरणीत मग्न.\nकोल्हापूर :गोकूळचा कारभार जनताभिमुख करणार -विश्वास पाटील\nशिरोली दुमाला (ता. करवीर) येथे करवीर तालुका पश्चिम भागातील ४० दूध संस्थेतर्फे दुधाला दोन रुपये जादा दर दिल्याबद्दल आयोजित ... ...\nकोल्हापूर :पुणे मनपाकडून शिये गावात स्वच्छता\nपंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिये गावाला मोठा फटका बसला आहे. पूर ओसरल्यानंतर सफाईचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशावेळी ग्रामपंचायतच्या ... ...\nकोल्हापूर :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली प्रथम एज्युकेशन संस्था\nकोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये आंबेवाडी या गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व कोल्हापूर ... ...\nकोल्हापूर :चिखलीतील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणार\nम्हाकवे : नानीबाई चिखली (ता. कागल) येथील पुराचा फटका बस�� असणाऱ्या अडीचशेहून अधिक पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार असल्याची ... ...\nकोल्हापूर :‘गडहिंग्लज’च्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान\nगडहिंग्लज : दैनंदिन काम प्रामाणिकपणे करण्याबरोबरच विविध शासकीय योजना आणि उपक्रमात अधिकारी व कर्मचारी मनापासून झटल्यामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला केंद्र ... ...\nकोल्हापूर :गडहिंग्लज विभागातील पूरग्रस्तांना भरीव मदत द्या\nगडहिंग्लज : अतिवृष्टी व महापुरामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात सुमारे ५०० कोटीचे नुकसान झाले आहे. ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n\"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता\"\nDanish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते; अफगाण लष्कराचा मोठा खुलासा\nआत्महत्येपूर्वी 'ती' तरुणी संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली; तपासातून महत्त्वाची माहिती उघड\n“…मग इथं शाखाप्रमुख कुठं दिसत नाही, शिवसेनेतील बाटग्यांची मोठी यादी”; नितेश राणेंचा हल्लाबोल\n“शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/aashram-actress-babita-aka-tridha-choudhury-very-glamorous-photos-goes-viral-a588/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-08-02T04:45:18Z", "digest": "sha1:N6ADFB6HDM25ZV2YQUGWGV5VYTPKK2XC", "length": 18731, "nlines": 144, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आश्रममधील बबीता भाभीच्या ग्लॅमरस अवताराची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Aashram actress babita aka tridha choudhury very glamorous photos goes viral | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nटेलीविजन: सखी-सुव्रतची प्यारवाली लव्हस्टोरी पाहा गोड जोडप्याचे रोमॅन्टिक फोटो\n‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) हिचा वाढदिवस आहे. ...\n ऐश्वर्या नारकरच्या फोटोने इंटरनेटवर लावली आग, बोल्ड फोटो पा��ून अनेकांच्या उंचावल्या भुवया\nकोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. ...\nक्राइम: Raj Kundra Case : राजला बघताच भडकली होती शिल्पा शेट्टी, म्हणाली - परिवाराची बदनामी केलीस...\nमराठी सिनेमा: नऊवारीत साडीत अभिनेत्री फिरतेय लंडनच्या रस्त्यावर, पाहून तुम्हालाही वाटेल अप्रूप\nमराठमोळी अभिनेत्री कृतिक गायकवाडने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण थेट लंडनच्या रस्त्यांवर तिने नऊवारी साडी परिधान करत भटकंती केली आहे. ...\nटेलीविजन: अभिनेत्री म्हणते माझाही आता ॲागस्टमध्ये नव्याने जन्म होतोय, ९ व्या महिन्यात अभिनेत्रीचे खास फोटोशूट\nमराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. ऑगस्टमध्ये उर्मिला तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या आगमनासाठी उर्मिला प्रचंड उत्सुक आहे. ...\nक्रिकेट: आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo\nइंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympics : दररोज 8 तासांची ट्रेनिंग, कडक डाएट; नॉर्व्हेहून येत होतं जेवण, जाणून घ्या मीराबाई चानूची पदकासाठीची मेहनत\nक्रिकेट: आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo\nइंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic : छोटा पॅकेट, बडा धमाका; 13 वर्षांच्या निशियानं जिंकलं ऑलिम्पिक सुवर्ण; रौप्य, कांस्य जिंकणाऱ्या खेळाडूंचेही वय बघा\nअन्य क्रीडा: Tokyo Olympics: बांबूच्या काठीने सराव ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास; भारताच्या तलवारबाज भवानी देवीची ऐतिहासिक कामगिरी, Video\n1896 ते 2016 या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या 10 आधुनिक खेळापैकी तलवारबाजी हा एक खेळ आहे... ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला अन् आज तिनं पहिला सामना जिंकून ...\nक्रिकेट: IPL 2021 schedule : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे संघनिहाय वेळापत्रक, फक्त एका क्लिकवर\nIPL 2021 schedule : MI, CSK, SRH, KKR, PBKS, RCB, RR, DC schedule in one click इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ...\nराष्ट्रीय: Mirabai chanu : मीराबाईच्या घरी लगेच पोहोचला पिझ्झा, आई-वडिलांसमोर लागली थप्पी\nमीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. निधी रजधान यांच्या ट्विटला डोमिनो पिझ्झाने हे उत्तर दिलंय. ...\nआंतरराष्ट्रीय: Corona Vaccine: इंजेक्शनऐवजी आता टॅबलेटद्वारे लस मिळण्याची शक्यता; कोरोना लढाईत ठरणार मोठी गेम चेंजर\nCorona Vaccination: गेल्या वर्षभरापासून कोरोनानं संपूर्ण जगावर संकट निर्माण केले आहे. यातच वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत घेत कोरोना लसीचा शोध घेतला आहे. आता यातही अनेक संशोधन केले जात आहेत. ...\nआरोग्य: फुफ्फुसांसाठी वरदान आहेत 'हे' सुपरफुड्स तुमची फुफ्फुसं राहतील फीट अँड फाईन\nफुफ्फुसे तुमच्या शरीरातील महत्वाचं अवयव असून त्यांची निगा राखणे फार गरजेचे आहे.बदललेली जीवनशैली व चुकीचा आहार यामुळे आपणच या अवयवाचे नुकसान करत असतो.मात्र काही पदार्थ खाण्याने या अवयवाचे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते. ...\nराष्ट्रीय: भारतात येथे उभारण्यात आलंय महात्मा गांधींचं मंदिर, दररोज होते पूजा, पाहा फोटो\nMahatma Gandhi Mandir: या देशात महात्मा गांधींचं एक मंदिर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर आज जाणून घ्या त्या मंदिराविषयी. ...\nआरोग्य: CoronaVirus News: ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर नवा धोका; कोरोनामुक्त झालेल्यांसमोर गंभीर संकट\nCoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांना नवा धोका; काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला ...\nराष्ट्रीय: Shocking: ही कसली डील लग्नाच्या १७ दिवसांनी पत्नीला प्रियकराच्या हवाली केले, अॅग्रिमेंटही केले\nMarriage story: जेव्हा मुलाकडच्या मंडळींना आपली सून दुसऱ्याच मुलासोबत बोलते, प्रेम करते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ...\nआंतरराष्ट्रीय: कोरोना लस न घेतल्यामुळे विद्यार्थिनीला गमवावी लागली 1.5 कोटीची स्कॉलर��िप\ncorona vaccine : अन् तिला तिच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. ...\nआश्रममधील बबीता भाभीच्या ग्लॅमरस अवताराची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा\nआश्रम ही वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्या वेबसिरिजमधील बबीता भाभी प्रेक्षकांना भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)\nही भूमिका त्रिधा चौधरी या अभिनेत्रीने साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)\nया वेबसिरिजमध्ये तिने दिलेल्या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. (फोटो: इंस्टाग्राम)\nत्रिधा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)\nतिने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nया फोटोत ती खूपच बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)\nआश्रममध्ये त्रिधा भारतीय पेहरावात दिसली होती. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला होता. (फोटो: इंस्टाग्राम)\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nPornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nSharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...\nMaharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा\nनरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास...\nSharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर\nघंटा वाजताच माकड शाळेत घुसले, काहींना चावले, डोक्यावर बसले, प्राचार्यांच्या खुर्चीवरही केला कब्जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/raj-thackerays-pet-james-dies-dog-dies-in-rajs-family-nrdm-148553/", "date_download": "2021-08-02T05:09:51Z", "digest": "sha1:R6DUQTG6VN3XNVYM2VJEZ4NXYKNEA42M", "length": 11033, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "धक्कादायक | राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’ गेला, राज यांच्या परिवारातील श्वानाचे निधन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nधक्कादायकराज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’ गेला, राज यांच्या परिवारातील श्वानाचे निधन\nराज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा असणारा ग्रेट डेन जातीचा कुत्रा जेम्स काळाच्या पडद्याआड गेल्याचं वृत समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याबरोबर जेम्स नावाचा ग्रेट डेन प्रजातीचा कुत्रा होता. अखेर वयोमानाने काल रात्री जेम्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा असणारा ग्रेट डेन जातीचा कुत्रा जेम्स काळाच्या पडद्याआड गेल्याचं वृत समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याबरोबर जेम्स नावाचा ग्रेट डेन प्रजातीचा कुत्रा होता.\nअखेर वयोमानाने काल रात्री जेम्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज ठाकरे यांचा अतिप्रिय असलेल्या कुत्र्याच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंकडे ग्रेट डेन या जातीचे तीन कुत्रे होते. त्यापैकी बॉंंड आणि शाॅन यांचं यापुर्वीच निधन झालं होतं.\nएमएमआर क्षेत्रातील शिक्षक-शिक्षकेतरांची ५० टक्के उपस्थितीची अट रद्द...\nदरम्यान तीन ग्रेट डेनपैकी राहिलेला एक जेम्स हा देखील काल काळाच्या पडद्याआड गेल्याने राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या घरातील व्यक्ती व ते स्वत: कुत्र्यांवर घरातील व्यक्ती प्रमाणेच प्रेम करत होते व त्यांना कुत्र्यांबद्दल खूप प्रेम देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेम्स हा राज ठाकरे यांच्याबरोबर होता. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष प्रेम आणि कळवळा राज ठाकरे यांना होता, तसेच वयोमानानुसार जेम्सचं काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झालं आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्ट���री\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-shiv-sena-sampark-abhiyan-gulabrao-patil-farmer-start-shiv-rasta-yojana-n-village-rds84", "date_download": "2021-08-02T07:01:18Z", "digest": "sha1:6FIZUDUKLH55BXQ62H7Z4IHUFZGS6TFS", "length": 4639, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : गुलाबराव पाटील", "raw_content": "\nगाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : गुलाबराव पाटील\nगाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : गुलाबराव पाटील\nजळगाव : कोणत्याही गावातील रस्त्यांप्रमाणेच शिवारात जाणारे रस्तेदेखील महत्वाचे असतात; कारण यावरून शेतकरी ये- जा करतात. आता यापुढे आपण गाव तिथे शिवरस्ता ही मोहिम राबवणार असून याच्या माध्यमातून शेतकर्यांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. (jalgaon-news-shiv-sena-sampark-abhiyan-gulabrao-patil-farmer-start-shiv-rasta-yojana-n-village)\nजळगाव तालुक्यातील विदगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे अध्यक्षस्थानी होते. तालुक्यातील विदगाव येथे आज शिवसेनेचा मेळावा आयोजीत करण्यात आला. यात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री पाटील म्हणाले, की प्रत्येक गावातील रस्याबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असतात. रस्ते व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र शेतकरी ज्या रस्त्यावरून नेहमी ये- जा करतात त्या रस्त्यांबाबत कुणी जागरूक नसते. याचीच दखल घेत गाव तिथे शिवरस्ता ही योजना अंमलात आणली जाणार असल्याचे ते म्हणाले.\nविठू नामाच्या गजरात संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nशिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने ममुराबाद- विदगाव परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणी, पक्ष बांधणी, बुथरचना बुथप्रमुख, गटप्रमुख, सह-गटप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या. पदाधिकार्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेतला व या संदर्भात चर्चा केली. तसेच परिसरातील १८ सरपंच, उपसरपंच यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/12-november-2020-daily-horoscope-in-marathi-127904913.html", "date_download": "2021-08-02T07:16:13Z", "digest": "sha1:BQDDJ5YZP3DRIXISOTAGOWTCYU2L53Y4", "length": 6568, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12 November 2020 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nगुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...\nमेष: शुभ रंग : राखाडी| अंक : ७\nनोकरदार मंडळी वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल.\nवृषभ: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८\nउंची राहणीमानाकडे तुमचा कल असेल. विलासी वृत्ती बळावेल. कलाक्रिडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील. प्रेमवीरांसाठी ग्रीन सिग्नल.\nमिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४\nकौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आईचे मन दुखाऊ नका.\nकर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ९\nतुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. भावंडांमधे सामंजस्य राहील.\nसिंह :शुभ रंग : हिरवा| अंक : ३\nमोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडूनच विश्वासघात होऊ शकतो.\nकन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ६\nआपल्या कुवतीबाहेर जबाबदाऱ्या स्विकारू नका. महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.\nतूळ : शुभ रंग : नारिंगी|अंक : २\nव्यावसायिक अडचणींवर मात कराल. इतरांनी दिलेल्या अश्वासनांवर अवलंबून राहू नका. दिवस खर्चाचा.\nवृश्चिक : शुभ रंग : केशरी|अंक : ५\nकौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.\nधनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४\nकाही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेसे मतभेद होऊ शकतील.\nमकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : १\nमहत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.\nकुंभ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ३\nकार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.\nमीन : शुभ रंग : आकाशी|अंक : ७\nमनोबल व आत्मविश्वास वाढेल. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. मित्रांनी केलेली खोटी स्तुती आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-kopardi-case-court-proceding-in-ahmadnagar-5605486-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:02:25Z", "digest": "sha1:D6JMQEIXA74TQRRL4QWWULB55QZKT36S", "length": 7145, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kopardi case court proceding in ahmadnagar | काेपर्डी घटनेच्या दिवशी अाराेपीच ‘ते’ फाेन वापरत होते’, पोलिसांची न्यायालयात माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाेपर्डी घटनेच्या दिवशी अाराेपीच ‘ते’ फाेन वापरत होते’, पोलिसांची न्यायालयात माहिती\nनगर - काेपर्डीतील अत्याचार प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फाेन ते अाराेपी घटनेच्या दिवशी वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी मंगळवारी न्यायालयात न्यायालयात दिली. आता बुधवारी या खटल्यात कर्जतच्या एका पोलिसाची साक्ष हाेणार आहे.\nकोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी पाटोळे यांची सरतपासणी घेतली. तपासात आरोपींच�� मोबाइल नंबर घेऊन त्यांच्या संभाषणाचे तपशील मिळवण्याची प्रक्रिया केल्याचे पाटाेळे यांनी सांगितले. घटनास्थळाचा नकाशा मिळवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला. आरोपीच्या मोटारसायकलीची कागदपत्रे, तिच्या खरेदीच्या व्यवहाराचे तपशील मिळवले. पोलिस निरीक्षक गवारेंना आरोपींच्या घरझडतीच्या सूचना केल्या. त्यात मिळालेले महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले.\nआरोपींच्या राहत्या घराचे पुरावे गोळा करण्यासाठी ग्रामसेवकासोबत पत्रव्यवहार केला. सर्व पुरावे गोळा करून तपास पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबरला गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे पाटोळे यांनी नमूद केले. तसेच न्यायालयात असलेल्या आरोपींनाही त्यांनी ओळखले. आरोपींच्या वतीने अॅड. योहान मकासरे, अॅड. बाळासाहेब खोपडे व प्रकाश आहेर यांनी त्यांची एकूण अडीच तास उलटतपासणी घेतली.\nतपासाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच आरोपी अटक झालेले होते. त्यांचे मोबाइलही जप्त केलेले होते. आपल्याकडे तपास आल्यानंतर आपण त्यांच्या संभाषणाचे तपशील तपासले, असे पाटोळे म्हणाले, तर तपशिलातून काय निष्पन्न झाले अशी विचारणा अॅड. प्रकाश आहेर यांनी केली. त्यावर आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल घटना घडली त्या दिवशी तेच वापरत होते. त्यांचे एकमेकांशी संभाषणही झालेले होते, अशी माहिती पाेलिस निरीक्षक पाटोळे यांनी दिली.\nउलट तपासणी घेताना अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी पाटोळे यांना काही प्रश्न दरडावून विचारले. त्यावर अॅड. निकम यांनी आक्षेप घेतला. साक्षीदार हे पोलिस निरीक्षक आहेत. त्यांना असभ्य प्रकारे प्रश्न विचारून त्यांचा अपमान करू नये, असे निकम यांनी सुनावले. अॅड. खोपडे यांना सूचना देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने खोपडे यांना व्यवस्थित प्रकारे प्रश्न विचारण्याची सूचना केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/changes-15-wards-goa-due-new-notification-11456", "date_download": "2021-08-02T05:07:44Z", "digest": "sha1:62WUU32S5OL5KFYVMFVHLGNY7BX5QEE2", "length": 4198, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "नवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल", "raw_content": "\nनवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल\nमडगाव ः मडगाव पालिकेच्या प्रभाग राखीवतेत बदल झाल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनाही फटका बसला आहे. महिला राखीव प्रभागाच्या संख्येत एकाने वाढ होऊन 9 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर प्रभाग 14 अनुसूचित जाती (एससी) महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.\nप्रभाग राखीवतेच्या नवीन अधिसूचनेचा फटका माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा व राजेंद्र आजगावकर, माजी नगरसेवक रुपेश महात्मे, केतन कुरतरकर, दामोदर रामनाथ नाईक, ग्लेन आंद्राद, माजी नगरसेविका सुगंधा बांदेकर यांना बसला आहे.\nमडगाव पालिकेचे 25 पैकी 14 प्रभाग महिला, ओबीसी महिला, एससी महिला व एसटी महिला, एसटी व ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आले असून 11 प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले आहे.य\nनवीन अधिसूचनेनुसार प्रभाग 2 ओबीसी, प्रभाग 3 ओबीसी महिला, प्रभाग 5 महिला, प्रभाग 6 एसटी, प्रभाग 10 ओबीसी, प्रभाग 13 महिला, प्रभाग 14 एससी महिला, प्रभाग 18 ओबीसी महिला, प्रभाग 17 ओबीसी, प्रभाग 19 ओहीसी महिला, प्रभाग 20 महिला, प्रभाग 22 ओबीसी, प्रभाग 23 एसटी महिला, प्रभाग 25 महिलासाठी राखीव आहे. तर प्रभाग 1, 3, 6, 7, 9, 11. 12, 15, 18, 21 व 24 सर्वसाधारण गटासाठी खुले आहेत.\nमडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे आणि सांगे पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची नविन अधिसूचना जारी\nनवीन अधिसूचनेमुळे 15 प्रभागांच्या राखीवतेत बदल झाला आहे. प्रभाग 1, 2, 3, 8, 12. 15. 16, 19, 20 व 25 मध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तथापि, इतर प्रभागांमध्ये राखीवतेत बदल झाल्याने उमेदवारांना थेट फटका बसला आहे.\nगोव्यातील सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सच्या दुकानाला शौकिनांच्या लाईक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/planet-marathi-released-new-song-for-fathers-day-nrst-144090/", "date_download": "2021-08-02T04:59:54Z", "digest": "sha1:M7DB4TD33C6Y6MRJGHHC2NMIAAEOGYM7", "length": 17540, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Video | ’फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून', 'प्लॅनेट मराठी'कडून सर्व 'बाबां'ना अनोखी भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nVideo’फादर्स डे’च्या निमित्ताने ‘जून��, ‘प्लॅनेट मराठी’कडून सर्व ‘बाबां’ना अनोखी भेट\nया गाण्याबद्दल चित्रपटाचे निर्माता आणि गीतकार निखिल महाजन म्हणतात, '' बाबा हे गाणं अशा व्यक्तीवर आहे ज्यांचे आपल्या आयुष्यात विशेष स्थान आहे. आपल्या आयुष्यातील 'बाबा' या खास व्यक्तीला हे गाणे 'जून' आणि 'प्लॅनेट मराठी'च्या वतीने समर्पित करण्यात येत आहे\nबाबा… आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती, जे आपल्या पाल्याला खुश ठेवण्यासाठी, त्याचे भविष्य घडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. प्रसंगी काही गोष्टींचा त्यागही करतात. कधी प्रेमाने समाजवतात, तर कधी कठोर बनतात. कधी स्वावलंबी होण्यासाठी काही गोष्टींची जबाबदारी घेण्यास सांगतात तर कधी कठीण काळात ठामपणे पाठीशी उभेही राहतात. जीवनात आधार देणारे, सोबत चालणारे आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे बाबा प्रत्येकासाठीच सुपरहिरो असतात. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील या ‘सुपरहीरो’ला ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न ‘जून’ चित्रपटाच्या टीमने आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने करण्यात आला आहे. ‘जून’ चित्रपटातील ‘बाबा’ गाण्याचं रिप्राईज व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निखिल महाजन यांचे शब्द असलेल्या या गाण्याला शाल्मलीने संगीत दिले आहे तर आनंदी जोशीचा या गाण्याला आवाज लाभला आहे. या गाण्यात नेहा पेंडसे बायस, शाल्मली, आनंदी जोशी, रेशम श्रीवर्धन यांच्यासोबत सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, प्रिया बापट, गिरीजा ओक गोडबोले, मृण्मयी गोडबोले, पर्ण पेठे, गौरा नलावडे, संस्कृती बालगुडे या मैत्रिणींचीही या गाण्याला साथ लाभली आहे.\n‘बाबा’विषयी भावना व्यक्त करताना शाल्मली म्हणते,”आपण अनेकदा वडिलांना द्यायला हवे तितके महत्व देत नाही. मला खूप अभिमान वाटतो, की ‘जून’मधील ‘बाबा’ हे गाणे सोलो फिमेल ट्रॅक असून आनंदी जोशीने खूपच सुंदर गाणं सादर केलं आहे. जेव्हाजेव्हा मी हे गीत ऐकते तेव्हा तेव्हा मी कृतज्ञतेने भारावून जाते. मला खात्री आहे, की अशीच भावना प्रेक्षकांचीही असेल.मला असेही वाटते की हे गाणं ऐकून प्रेक्षक ‘जून’शी अधिक खोलवर जोडले जातील.” या गाण्याविषयी आणि आपल्या बाबांविषयी निर्माती, अभिनेत्री नेहा पेंडसे बायस सांगते,”आयुष्यात भरभराट होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते. जसे सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा, तत्त्वे, मूल्ये हे सगळे गुण माझ्या बाबांमुळेच माझ्यात आले. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझ्या बाबांनी या गोष्टी मला कधीच सांगितल्या नाहीत. एकतर ते मितभाषी आहेत. त्यामुळे त्यांच्या कृत्यातून त्या मला समजत गेल्या. मी नेहमीच त्यांना नैतिक मूल्ये जपून आयुष्य भरभराटीला नेताना पाहिलं आहे आणि म्हणूनच ते माझ्यासाठी आदर्श आहेत. मी नक्कीच आईच्या खूप जवळ आहे मात्र मी बाबांसारखी आहे. त्यामुळे ‘बाबा’ या गाण्यातील बोल आमच्या नात्यासाठी अगदी तंतोतंत जुळणारे आहेत.”\nया गाण्याबद्दल चित्रपटाचे निर्माता आणि गीतकार निखिल महाजन म्हणतात, ” बाबा हे गाणं अशा व्यक्तीवर आहे ज्यांचे आपल्या आयुष्यात विशेष स्थान आहे. आपल्या आयुष्यातील ‘बाबा’ या खास व्यक्तीला हे गाणे ‘जून’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने समर्पित करण्यात येत आहे आणि यासाठी ‘फादर्स डे’पेक्षा चांगला कोणता दिवस असूच शकत नाही. सिनेसृष्टीतील सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री ‘बाबा’ या गाण्याशी जोडल्या गेल्या आहे. त्यामुळे माझ्या या सगळ्या मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानतो, की त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ‘जून’च्या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त केले.” तर या गाण्याविषयी ‘प्लॅनेट मराठी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”वडील ही आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे, जी कधीच आपल्यासमोर व्यक्त होत नाही. प्रेम, माया, राग, तडजोड, आनंद, दुःख अशा सगळ्याच भावना व्यक्त न करता, मनात साठवून ते आपल्या घराचा आधारस्तंभ बनतात. प्रसंगी कणखरपणे आपल्या पाठीशी उभेही राहतात. अशा सगळ्याच ‘बाबां’ना फादर्स डेच्या निमित्ताने हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. तसेच या गाण्यात सहभागी झालेल्या माझ्या मैत्रिणींचेही मी ‘प्लॅनेट मराठी’तर्फे विशेष आभार मानतो, कारण त्याच्या सहभागामुळेच या गाण्याला चारचाँद लागले आहेत. मला आशा आहे, हे गाणे प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.”\nसुप्री मीडियाचे शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि ब्लू ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू निर्मित, सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित ‘जून’ या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमि���ा आहेत. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ‘जून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajhansprakashan.com/", "date_download": "2021-08-02T06:17:28Z", "digest": "sha1:7KZ3I7VXKOVNKOOTJTTIJ3F6JSRGZDPU", "length": 5838, "nlines": 198, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nHome - राजहंस प्रकाशन\nतुम्ही हे वाचले आहे का\nकाय आहे तुमची निवड\nराजहंस बुक क्लबचे सभासद व्हा, सर्व पुस्तकांवर २५% सवलत मिळवा.\nवर्गणीच्या मुदतीत 'राजहंस ग्रंथवेध' मासिक सप्रेम भेट.\n१ वर्ष रु. 200/-\n2 वर्षे रु. 350/-\n3 वर्षे रु. 500/-\nताज्या घडामोडी, ग्रंथवेध, प्रकाशन समारंभ, राजहंसी लेख\nग्रंथवेध – जुलै – २०२१\nग्रंथवेध - जुलै - २०२१\nग्रंथवेध – जून – २०२१\nग्रंथवेध - जून - २०२१\nग्रंथवेध – मे – २०२१\nग्रंथवेध - मे - २०२१\nग्रंथवेध – एप्रिल – २०२१\nग्रंथवेध - एप्रिल - २०२१\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tractorjunction.com/mr/tools/shalimar/tirpal-hdpe-20-x-24-feet/tarpaulin/24/", "date_download": "2021-08-02T06:55:58Z", "digest": "sha1:6BQFGEGOV7V26PR54UQ2WC5IQIKYEEAP", "length": 5499, "nlines": 94, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "शालीमार तिरपाल एचडीपीई (20 एक्स 24 फूट) तिरपाल किंमत,शालीमार तिरपाल एचडीपीई (20 एक्स 24 फूट) तपशील", "raw_content": "\nशालीमार तिरपाल एचडीपीई (20 एक्स 24 फूट) तिरपाल\nशालीमार तिरपाल एचडीपीई (20 एक्स 24 फूट) तिरपाल\nआकार: 20 एक्स 24 फूट\nतिरपाल शेती, घरगुती अनुप्रयोग, वाणिज्यिक इत्यादींसाठी वापरला जाऊ शकतो.\nखडतर, टिकाऊ आणि लवचिक म्हणून, कोणतेही उत्पादन झाकण्यासाठी योग्य.\nमजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे उत्पादन.\nयासाठी सर्वोत्तम किंमत मिळवा तिरपाल एचडीपीई (20 एक्स 24 फूट)\nकृपया किंमतीसाठी खालील फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n© ट्रॅक्टर जंक्शन 2021. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.weirunmanufacturing.com/truck-brake-lining/", "date_download": "2021-08-02T05:18:58Z", "digest": "sha1:RW56COXAP7YWWPBR3ZLBB4WPEY2SQEQI", "length": 4733, "nlines": 147, "source_domain": "mr.weirunmanufacturing.com", "title": "ट्रक ब्रेक अस्तर कारखाना - चीन ट्रक ब्रेक अस्तर उत्पादक, पुरवठा करणारे", "raw_content": "\nट्रक दुर्बिणीसंबंधी हायड्रॉलिक ...\nHSG01-E मालिका हायड्रॉलिक Cy ...\nउत्पादनाचे तपशील 1.Weirun मध्ये ऑटोमोबाईल भाग आणि घटकांसाठी एक संपूर्ण आणि वैज्ञानिक व्यवस्थापन प्रणाली आहे. शेडोंग वीरुन ऑटो पार्ट्स कं, लिमिटेड याची अखंडता, सामर्थ्य आणि उत्पादनाची गुणवत्ता यासाठी उद्योगाद्वारे मान्यता प्राप्त आहे. भेट, मार्गदर्शन आणि व्यवसाय वाटाघाटी करण्यासाठी सर्व स्तरातील मित्रांचे स्वागत आहे. आमची कंपनी एक व्यावसायिक घर्षण सामग्री उत्पादन कंपनी आहे. मुख्य उत्पादने म्हणजे ब्रेक लाइनिंगचे विविध प्रकार. हे सर्व प्रकारच्या मिनीटाइप, लाईट आणि हेवी-ड्यूटी स्पेशियासाठी उपयुक्त आहे ...\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nनंबर 30 हुआंगे रोड, लियाओशेन्ग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झोन, शेडोंग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Smita.manohar", "date_download": "2021-08-02T06:36:53Z", "digest": "sha1:3HD4PBTCAT5NK4W4OEV3TYRDNBAG45AE", "length": 5529, "nlines": 175, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Smita.manohar साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n५. नारायण श्रीपाद काणे\nनवीन पान: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) \"पु. ल.\"...\nकीर्तनकलाशेखर नारायण श्रीपाद काणे (काणे बुवा)\nनवीन पान: स्मिता मनोहर\nश्री. गजानन महाराज, शिवपुरी अक्कलकोट जन्मशताब्दी कीर्तन संकल्प दौरा\nनवीन पान: कीर्तनकलाशेखर नारायण श्रीपाद काणे (काणे बुवा) जन्म १२ जानेवार १९...\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE_(%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5)", "date_download": "2021-08-02T06:45:02Z", "digest": "sha1:OU3MFOEGVNQP2UFPSE7SL5DT47OD6PY7", "length": 15265, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंबा (गाव) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आंबा (निःसंदिग्धीकरण).\nआंबा कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर आंबा घाटाच्या आधी हे गाव आहे. पर्यावरणदृष्ट्या जैवविविधतेने विशेष करून संपन्न आणि प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटामध्ये आंबा हे गाव आहे.थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.\n• उंची ९.१९ चौ. किमी\nलिंग गुणोत्तर १,१९५ (२०११)\n१ लोकसंख्या व भौगोलिक स्थान\n९ सण आणि उत्सव\n१० संदर्भ आणि नोंदी\nलोकसंख्या व भौगोलिक स्थान[संपादन]\nआंबा गावाच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे. हे ९१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २५६ कुटुंबे व एकूण ११९५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६१९ पुरुष आणि ५७६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७८ असून अनुसूचित जमातीचे ११ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७०२६ आहे.[१]\nएकूण साक्षर लोकसंख्या: ८०१\nसाक्षर पुरुष लोकसंख्या: ४४३ (७१.५७%)\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: ३५८ (६२.१५%)\nगावातील बहुतेक लोकांचा शेती हा व्यवसाय असून ते पावसाच्या पाण्यावर भात, नाचणी अशी पिके घेतात. काही शेतकरी कलिंगड, बटाटे अशी पिके सुद्धा घेतात. गावात पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळालेली असल्यामुळे अनेक लोक रिसॉर्टमध्ये काम करतात.काही गावकऱ्यांची स्वतःच्या मालकीची रिसॉर्टसुद्धा आहेत.\nहा परिसर जैवविविधतेने सम���द्ध आहे.\nआंबा आणि परिसरातील जंगलात आंबा,जांभूळ,पायर,कदंब,दालचिनी,आवळा,हिरडा,बेहडा,कडीलिंब,बकुळ,कुंकूफळ,आळू,सुरु,साग,बांबू,तोरण,कुंभा,कोकम,कटक वृक्ष,कुड्याचे चांदकुडा, पांढरा कुडा, कृष्ण कुडा, नागल कुडा हे प्रकार, राळधूप,सीतेचा अशोक, काळा उंबर, भुई उंबर, साधा उंबर हे [[उंबर|उंबराचे प्रकार],आवळा इ. वृक्ष आहेत. मोठ्या प्रमाणावर करवंदाच्या जाळ्या आहेत.\nआंबा आणि परिसरातील जंगलात बिबट्या,शेकरू,गवा,ससा,अजगर,साप,खार इ. प्राणी आढळतात.\nआंबा आणि परिसरातील जंगलात शिपाई बुलबुल,लाल बुडाचा बुलबुल, खाटीक,वेडा राघू, घार, कापशी घार,ब्राह्मणी घार, मलबार धनेश,मोठा भारतीय धनेश, सर्पगरुड, स्वर्गीय नर्तक,हरीयल,रान कोंबडा,ब्राहमणी मैना,काडीवाली पाकोळी,टिटवी इ. पक्षी आढळतात. पायरच्या झाडाला फळे आली की मोठे भारतीय धनेश हमखास जंगलातून गावात फळे खाण्यासाठी येतात.भारतीय पिट्टा उर्फ नवरंग, ब्लॅकबर्ड [मराठी शब्द सुचवा], धोबी हे स्थलांतरीत पक्षी सुद्धा आढळतात.\nआंबा आणि परीसर विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे येथे असंख्य जातींची फुलपाखरे आढळतात.महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू असलेले ब्ल्यू मॉरमॉन हे आकाराने बरेच मोठे असलेले आणि सुंदर फुलपाखरू सुद्धा येथे आढळते.\nयेथील आंबेश्वर देवालय महाराष्ट्रातील जुन्या देवरायांपैकी एका देवराईमध्ये आहे.सुमारे 4 एकर परिसरात ही देवराई पसरलेली आहे. सुमारे 300 ते 400 वर्षे जुनी आहे. देवराई मधील वृक्ष तोडले जात नसल्यामुळे ही देवराई घनदाट आहे आणि मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता सुद्धा आढळते. आंबेश्वर मंदिरात शंकराची पिंड आहे. हे ग्रामदैवत आहे. तसेच विठ्ठलाई, नवलाई, वाघजाई, खानजाई, चांदभैरी या इतर ग्रामदेवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.नवरात्रामध्ये उपास करणारे भक्त नऊ दिवस देवळातच मुक्काम करतात, अशी येथील प्रथा आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा सुद्धा आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. तसेच वीरगळ आहे.\nदेवराईमध्ये सोनचाफा, कोकम, काटेसावर,आंबा,पिम्पारणी,वड,किंजळ,बांबू,कदंब,सातवीण असे अतिशय उंच वाढलेले वृक्ष आढळतात. अनेक वनौषधींनी ही देवराई समृद्ध आहे.\nआंब्यापासून जवळच पावनखिंड हे बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक ठिकाण आहे.\nआंब्यामध्ये आंबा हायस्कूल ही माध्यमिक शाळा आहे.\nपश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने आंबा हे महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे वनखात्याच्या वतीने 'निसर्ग माहिती केंद्र' चालवले जाते. परिसरात आढळणाऱ्या जैव विविधतेविषयी माहिती येथे दिली जाते.\nआंबा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nबिगरशेती वापरात असलेली जमीन: १८.७७\nलागवडीयोग्य पडीक जमीन: १९.१३\nएकूण कोरडवाहू जमीन: ७.४\nएकूण बागायती जमीन: ५५३.०२\nदरवर्षी नृसिंह जयंतीच्या दिवशी गावात जत्रा भरवली जाते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nपश्चिम घाटातील पर्यटन स्थळे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1287", "date_download": "2021-08-02T06:25:31Z", "digest": "sha1:AGMLFSIC5KO6LS5Z62XLVOATNAQS5QUZ", "length": 14658, "nlines": 145, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "शिवसेनेचाच मुख्यमंत्री, महाशिवआघाडीच ठरलंय! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महाराष्ट्र > शिवसेनेचाच मुख्यमंत्री, महाशिवआघाडीच ठरलंय\nशिवसेनेचाच मुख्यमंत्री, महाशिवआघाडीच ठरलंय\n‘महाशिवआघाडीत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार.’ असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळे आता महाशिवआघाडीची सत्तास्थापनेबाबतची चर्चा ही सकारात्मकदृष्ट्या सुरु असल्याचे समजतं आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील मान्य केलं आहे की, महाशिवआघाडीत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.\nमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना नवाब मलिक असं म्हणाले की, ‘मुख्यमंत्री पदामुळेच शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्यामुळे महाशिवआघाडीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान राखणं आणि स्वाभिमान कायम ठेवणं ही आमची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे महाशिवआघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल हे निश्चित आहे. मात्र अस असलं तरीही अद्याप इतर पदांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.’ असं नवाब मलिक म्हणाले.\nपुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच – काँग्रेसचं ठरलंय\nदरम्यान, नवाब मलिक यांच्या आधी काँग्रेसचे नेते के. सी पाडवी यांनी देखील यांनी काही दिवसांपूर्वीच हेच मत मांडलं होत. सत्ता स्थापन करण्यासाठी सुरुवातीला शिवसेनेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त २४ तासांचा वेळ दिला होता. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाचे पत्र न मिळाल्याने शिवसेना दावा दाखल करू शकली नव्हती. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक बैठका झाल्या होत्या या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी का यावर चर्चा झाली होती. पण अंतिम क्षणापर्यंत पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला मिळाले नव्हते. त्यामुळे शिवसेना सत्तास्थापन करु शकली नव्हती.\nदरम्यान, या संदर्भात पत्रकारांनी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रातील आमदार के. सी. पाडवी यांना विचारले असता, ते म्हणाले होते की, ‘शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांनी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवली आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळाल पाहिजे, आम्ही आतून किंवा बाहेरून पाठिंबा देऊ.’ असे म्हणत पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.\nयामुळे आता किमान मुख्यमंत्रीपदाबाबत तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता असल्याचं दिसून येत आहे. आता प्रश्न फक्त इतर मंत्रिपदांबाबत शिल्लक राहिला असल्याचं समजतं आहे.\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघाती मृत्यू\nशिवसेनेचे बडे नेते आयकर विभागाच्या ‘रडार’वर युती तुटताच BMC च्या कंत्राटदारांवर ‘छापे’\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3069", "date_download": "2021-08-02T05:26:08Z", "digest": "sha1:FO2VPDE6LZJFPKMRHFMT5SV3VSTB7AVA", "length": 17541, "nlines": 145, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आश्चर्यकारक :- वणीतील दारू दुकानाच्या निमित्ताने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि खासदार धाणोरकर यांच्यात जुंपली ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महाराष्ट्र > आश्चर्यकारक :- वणीतील दारू दुकानाच्या निमित्ताने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि खासदार धाणोरकर यांच्यात जुंपली \nआश्चर्यकारक :- वणीतील दारू दुकानाच्या निमित्ताने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि खासदार धाणोरकर यांच्यात जुंपली \nआमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची दारूचे दुकान बंद करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे तक्रार, खासदार वाळू धाणोरकर यांचे आमदाराला आव्हान ” दम असेल तर दारू दुकान बंद करून दाखवा “\nवणी शहरातील पार्थ वाईन शॉप हे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या निशाण्यावर असून गेल्या वेळी आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत तर यावेळी बाजारातील दारू दुकानांना परवानगी नसताना दुकान सुरू कसे असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र सदर वाईन शॉप हे खासदार वाळू धाणोरकर यांच्या मालकीचे असल्यामुळे आमदार या निमित्ताने राजकीय गेम करण्याच्या तयारीत तर नाही ना असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र सदर वाईन शॉप हे खासदार वाळू धाणोरकर यांच्या मालकीचे असल्यामुळे आमदार या निमित्ताने राजकीय गेम करण्याच्या तयारीत तर नाही ना असा प्रश्न पडत आहे. तस बघता वणीचे आमदार यांचे या भागातील जणतेप्रती कर्तव्य काय असा प्रश्न पडत आहे. तस बघता वणीचे आमदार यांचे या भागातील जणतेप्रती कर्तव्य काय आणि आत्तापर्यंत त्यांनी वणीकराना किंव्हा विधानसभा क्षेत्रातील जनतेला काय सहकार्य दिलं हा संशोधनाचा विषय ठरत असतांना आता जेव्हां सरकार तर्फे महाराष्ट्राच्या महसूल वाढी करिता वाईन शॉप सुरू केले तर आमदारां सोशीयल डिस्टेन्स चा एवढा पुळका कशासाठी आणि आत्तापर्यंत त्यांनी वणीकराना किंव्हा विधानसभा क्षेत्रातील जनतेला काय सहकार्य दिलं हा संशोधनाचा विषय ठरत असतांना आता जेव्हां सरकार तर्फे महाराष्ट्राच्या महसूल वाढी करिता वाईन शॉप सुरू केले तर आमदारां सोशीयल डिस्टेन्स चा एवढा पुळका कशासाठी आणि जेव्हापासून भाजप सरकार महाराष्ट्रात होतं त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाचे भाषांतर चांगल्या निर्णयात करण्याचं पातक हेच आमदार करायचे, हे जनतेने बघितलं आहे मात्र आता जनतेच्या आग्रहाखातर राज्य सरकारने दारूचे दुकान चालू करून एक प्रकारे जनतेच्या आणि राज्याच्या हिताचा निर्णय घेतला त्याला व्यक्तिशः राजकीय द्रुष्टीने विरोध करणे हे कितपत योग्य आहे आणि जेव्हापासून भाजप सरकार महाराष्ट्रात होतं त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाचे भाषांतर चांगल्या निर्णयात करण्याचं पातक हेच आमदार करायचे, हे जनतेने बघितलं आहे मात्र आता जनतेच्या आग्रहाखातर राज्य सरकारने दारूचे दुकान चालू करून एक प्रकारे जनतेच्या आणि राज्याच्या हिताचा निर्णय घेतला त्याला व्यक्तिशः राजकीय द्रुष्टीने विरोध करणे हे कितपत योग्य आहे या विषयावर खासदार बाळू धानोरकर सुद्धा फार आक्रमक झाले असून त्यांनी ‘दम’ असेल तर आमदारांनी दारूचे दुकान बंद करून दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार यांच्यात चांगलीच जुंपली असून येणाऱ्या काळात हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे.\nबुधवारी वणीतील पार्थ वाईन शॉपसह दोन देशी दारूचे दुकान उघडले होते. पार्थ वाईन शॉपवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असे कारण देत आमदारांनी त्याबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्याच रात्री लगेच जिल्हाधिका-यांनी पुढील आदेश दारू विक्रीला परवानगी नााही असा आदेश काढला होता. दारूचे दुकान आपल्या तक्रारीमुळे बंद झाल्याचा दावा करत याचे श्रेय आमदार बोदकुरवार यांनी घेतले होते. मात्र त्यांच्या गोटातील हा आनंद केवळ चार दिवसाचा ठरला आणि रविवारी जिल्हाधिका-यांनी पुन्हा दारू सुरू करण्याची परवानगी देवून आमदारांच्या आनंदाचे संतापात रूपांतर झाले. आणि आमदारांचा जणू मिठु पडला अशी चर्चा रंगू लागली आहे.\nया प्रकरणी केवळ आमदारांना शह देण्यासाठीच खा. बाळू धानोरकरांनी दारूची दुकाने सुरू करायला प्रशासनाला भाग पाडले अशीही प्रतिक्रिया दिवसभर राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु आमदारांनी आक्रमक होत आज पुन्हा जिल्हाधिका-यांकडे तक्रार करून\nबाजारातील दुकान सुरु का\nशहरी भागातील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने सुरू करता येणार नाही असा आदेश असताना वणी शहरातील नगर परिषदच्या भाजीपाला मार्केटलाच लागूनच असलेल्या बाजारपेठतील एक वाईन शॉप व गांधी चौकालगत असलेले दुसरे वाईन शॉप सुरू का असे प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र आमदारांच्या त्या तक्रारी ला उत्तर देतांना ‘दम’ असेल तर दुकान बंद करून दाखवावे असे आव्हान खा. धानोरकर यांनी केल्याने आता आमदार खासदार यांचा संघर्ष वणी क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.\nखळबळजनक :- प्रशासनाच्या हातात तुरी देवून रेती माफिया वासुदेव ने हटवला अनेक ठिकाणचा रेती स्टॉक\nआनंदाची बातमी :- शेतीसंबंधित दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज ��ोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3663", "date_download": "2021-08-02T06:26:59Z", "digest": "sha1:44S4PMBLARWTXCI63GJHRRLJM7COZ32E", "length": 13165, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सनसनीखेज :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा गडचिरोली येथील बंगला भ्रष्टाचारातून ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > गडचिरोली > सनसनीखेज :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा गडचिरोली येथील बंगला भ्रष्टाचारातून \nसनसनीखेज :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा गडचिरोली येथील बंगला भ्रष्टाचारातून \nगडचिरोलीतील वडेट्टीवार यांच्या पट्रोल पंपामागील भव्य मोठा बंगला कोटींच्या घरात, एवढा पैसा आला कुठून \nकुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची म���लिका सध्या भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित होत असून सामजिक माध्यमांमधे चर्चेचा विषय बनली आहे, परंतु संबंधित वन विभागाला याची माहिती नसावी हे शक्य जरी नसलं तरी सोनटक्के यांनी केलेली जोरदार सेट्टिंग आणि काही पत्रकारांना दिलेली अर्थपूर्ण मेजवानी यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हा गंभीर विषय पोहचला नसावा अशी शक्यता आहे.\n25 हेक्टर मधील रोपवन लागवड असो. वन व्यवस्थापन समित्याच्या माध्यमातून समान खरेदी असो की बोगस मजूर दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यावधीची हडप केलेली रक्कम असो सर्व सोनटक्के यांच्या संमतीने आणि पुढाकाराने बोगस कामे होत असताना आता त्यांच्या या सर्व भ्रष्टाचारी मार्गातुन गडचिरोलीतील वडेट्टीवार यांच्या पट्रोल पंपामागील भव्य मोठा बंगला कोटींच्या घरात बांधला गेल्याची माहिती आता समोर आल्याने यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून हा प्रश्न विचारण्याची गरज आता कुणालाच भासणार नाही एवढी हमी ही इमारत सगळ्याना देत आहे. त्यामुळे वन विभागात मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधीची माया वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी जमविल्याचे पुरावे असताना वन विभाग गप्प का हा प्रश्न विचारण्याची गरज आता कुणालाच भासणार नाही एवढी हमी ही इमारत सगळ्याना देत आहे. त्यामुळे वन विभागात मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधीची माया वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी जमविल्याचे पुरावे असताना वन विभाग गप्प का हा सवाल सर्वत्र विचारल्या जात आहे.\nइशारा :- चंद्रपूर शहरातील नेहरू नगरची अवैध दारू बंद करा अन्यथा आम्ही बंद करू नागरिकांचा पोलिस प्रशासनाला इशारा.\nक्राईम रिपोर्ट :- मोहसिन याचा अपघात नाही तर त्याच्या जोडीदार आशिष लभाने यांनी केला घातपात.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्��्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/88", "date_download": "2021-08-02T04:55:55Z", "digest": "sha1:N5KZUZOFF6MIBCJ45ADPCMCNB5HABAHJ", "length": 14778, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "जिल्हा परिषद निवडणुका चार महिने लांबणीवर – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथी��ारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > नागपूर > जिल्हा परिषद निवडणुका चार महिने लांबणीवर\nजिल्हा परिषद निवडणुका चार महिने लांबणीवर\nराज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी पुढील काही महिन्यात होणाऱ्या निवडणुका चार महिन्यांच्या कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nसद्यस्थितीत राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका नजीकच्या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी या निवडणुकांच्या तयारीमध्ये गुंतलेला आहे. संबंधित कर्मचारी पुढील चार महिने निवडणूकपूर्व आणि निवडणुकोत्तर कामात पूर्णपणे व्यग्र असणार आहे. याचा विचार करता निवडणुकांची परस्परव्याप्ती टाळण्यासह नागरी व पोलीस प्रशासनावरील अवाजवी ताण कमी करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे संबंधित उमेदवार व मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी आजचा निर्णय घेण्यात आला.\nराज्यामध्ये 34 जिल्हा परिषदा असून त्याअंतर्गत 351 पंचायत समित्या कार्यरत आहेत. अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी पार पाडल्या जातात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम-1961 मधील कलम 43 नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा आणि कलम 65 नुसार पंचायम समिती सभापती व उपसभापती यांचा पदावधी अडीच वर्षांचा असेल अशी तरतूद आहे. तसेच कलम 83 मध्ये स्थायी समितीच्या व विषय समितीच्या सदस्यांच्या पदावधीबद्दल तरतूद केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या महिन्यातील निर्णयानुसार नागपूर, वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आणण्यात आला आहे. या संबंधित जिल्हा परिषदांच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांचे बहुतांशी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विशेष समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ ऑगस्ट व सप्टेंबर 2019 मध्ये संपत आहे. यामुळे आज हा निर्णय घेण्यात आला. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्याने यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात येणार आहे. तसेच विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यास मान्यता देण्यात आली.\nनिवडणूक विभागाच्या निर्मितीसह नवीन 128 पदांना मंजुरी\nप्रिय बापू…. आप अमर है…..\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्��्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/yashraj-mukhates-new-rap-get-viral-see-video-12663", "date_download": "2021-08-02T05:03:11Z", "digest": "sha1:7RATYKD6CHGPHQTBZGT3EUEANSBNHKWZ", "length": 4547, "nlines": 35, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ओ राशी, पावरी नंतर यशराज मुखातेचे नवीन रॅप होतंय तुफान व्हायरल; पहा video", "raw_content": "\nओ राशी, पावरी नंतर यशराज मुखातेचे नवीन रॅप होतंय तुफान व्हायरल; पहा video\nयशराज मुखाते आपल्या अनोख्या संगीत शैलीसाठी ओळखला जातो. एखादा संवाद त्याच्या संगीत आणि रॅपमध्ये इतका मिसळतो की त्याचा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतो. नुकताच यशराज मुखातेचा 'पावरी हो रही है' चा व्हिडिओ डायलॉग बीट्सने खूप व्हायरल झाला. अशातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा व्हिडीओ समोर आला आहे. या नवीन व्हिडिओमध्ये ती महिला ‘एक्सक्युज मी..कमेंट करने वाले नो..याद रखना..मेरी जिंदगी है..कैसे भी जियूं..तुमसे मतलब” अशी बोलत आहे. (Yashraj mukhate's new rap get viral see video)\nनेहमीप्रमाणे कंगनाची जीभ पुन्हा घसरली\nआतापर्यंत यशराज मुखातेच्या या रॅपच्या नवीन व्हिडिओला सोशल मीडियावर 9 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत, तर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यशराज व्हिडिओमध्ये रॅपिंग करतानाही दिसत आहे. काही लोकांना त्याच्या रॅप भाग खूप आवडला आहे. यशराजच्या या व्हिडिओवर भाष्य करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने “आता तो पुलाव ब्रो ट्रेंड करेल'' अशा भाषेत प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसर्या वापरकर्त्याने “आता तो रिल्स वरती ट्रेंड करणार'' अशी भाषेत प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओतील त्या महिलेचे नाव स्मिता सातपुते आहे.\nव्हिडिओ सोशिअल मीडियावरती टाकताना यशराजने \"यम्मी यम्मी कोलैबोरेशन, और यह बस पुलाव है'' असे लिहिले आहे. यशराजने या अगोदर कोकिलाबेन रॅपद्वा��े रात्रीतच प्रसिद्ध मिळवली होती. यानंतर त्याने शहनाज गिल यांच्या 'त्वाडा कुत्ता टॉमी' या डायलॉगला रॅप करून प्रसिद्धी मिळवली. इतकेच नाही तर बिग बॉस 14 मधील 'क्या ये सँडनी थी' नावाचा राखी सावंत यांचा संवादही खूप गाजला होता. यशराज नुकताच प्रसिद्ध संगीतकार गायक ए. आर. रहमान यांना भेटला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-demand-for-oxygen-fell-by-63-per-cent/", "date_download": "2021-08-02T06:55:44Z", "digest": "sha1:GRFOZQ45RX4KQVPF5KFPJHRMLTDHHEVX", "length": 7720, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: ऑक्सिजनची मागणी तब्बल 63 टक्क्यांनी घटली – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे: ऑक्सिजनची मागणी तब्बल 63 टक्क्यांनी घटली\nपुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत होती. या काळात पुण्यात ऑक्सिजनची दैनंदिन मागणी 363 मेट्रिक टनांवर गेली होती. आता मात्र बाधितांची संख्या कमी होत असल्याने ऑक्सिजनची मागणी 228 मेट्रिक टनांनी म्हणजे तब्बल 63 टक्क्यांनी कमी झाली आहे. सद्यस्थितीत ही मागणी 134.5 मेट्रिक टन इतकी आहे.\nकाही दिवसांपूर्वी रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवताना प्रशासनाची दमछाक झाली. अन्य जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून ऑक्सिजन आणावा लागला होता. तसेच औद्योगिक क्षेत्राचा ऑक्सिजनचा वापर पूर्णपणे बंद करून 100 टक्के ऑस्किजन फक्त वैद्यकीय कारणांसाठी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. तसेच ऑक्सिजनची गळती रोखण्यासाठी ऑडिट करण्यात आले.\nआता परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होत असून पुणे विभागात ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऑक्सिजनची मागणी 341 मेट्रिक टनांनी कमी झाली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये हीच मागणी 611 मेट्रिक टनापर्यंत गेली होती.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे : हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होईना\nपुणे :नाट्य स्पर्धांवर अनिश्चिततेचे सावट\nआजचे भविष्य (सोमवार, 1 ऑगस्ट 2021)\n“राजभवन हे भाजप कार्यालय झालंय, राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे…\nलसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा : गृहमंत्री वळसे पाटील\nपुणे : धरणातील पाणी 200 पट गढूळ\n विभागात करोनामुक्ती दर वाढला\nपुणे विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानाचा अभ्यास\n बेलसरमध्ये झिका विषाणूचा संसर्गित\n मेट्रोचा दुसरा बोगदा यशस्वीरित्या पूर्ण\n��ुणे : रुग्णसेवेसाठी अवजड यंत्रणेची “एण्डोस्कोपी’\nपुणे : पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nआजचे भविष्य (सोमवार, 1 ऑगस्ट 2021)\n“राजभवन हे भाजप कार्यालय झालंय, राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागतात”\nलसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा : गृहमंत्री वळसे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.jx-refra.com/mr/", "date_download": "2021-08-02T06:54:56Z", "digest": "sha1:3BM65TLC7X2R2BG6YYB3ABAS53BPUPI5", "length": 6778, "nlines": 175, "source_domain": "www.jx-refra.com", "title": "Monolithic Refractories, कार्यात्मक Refractories - Jingxin", "raw_content": "\nआर & डी सुविधा\nYangzhuang औद्योगिक क्षेत्र, Zhenwu टाउन, Jiangdu जिल्हा, Yangzhou, Jiangsu प्रांत, जनसंपर्क चीन\nजिआंगसू Jinghui Refractories आणि Jingxin उच्च तापमान साहित्य कंपनी, लिमिटेड राष्ट्रीय उच्च टेक एंटरप्राइज, Jiangsu प्रांत आणि एएए स्तरीय क्रेडिट एंटरप्राइज मध्ये एक अभिनव उपक्रम आहे. in2005 स्थापना केली, कंपनी सध्या 210 कर्मचारी आहेत. त्याची वनस्पती 97, 800 चौरस मीटर, ज्या 28, 800 इमारत क्षेत्र चौरस मीटर आणि कंपनीच्या एकूण मालमत्ता सुमारे 200 दशलक्ष युआन आहे क्षेत्र व्यापते. मुख्य उत्पादने sintered corundum (तक्त्याच्या corundum), कृत्रिम mullite, त्याचा औषधात वापर-अॅल्युमिनियम spinel, रात्रीचे जेवण सूक्ष्म पावडर, microporous ऊर्जा बचत साहित्य आणि इतर मालिका, 70,000 टन वार्षिक उत्पादन क्षमता यांचा समावेश आहे. मार्केट कव्हरेज देशभरात सुमारे 20 प्रांतांमध्ये आणि शहरे यांचा समावेश आहे आणि मध्य आशिया आणि युरोपियन आणि अमेरिकन भागात 10 पेक्षा जास्त देशांमध्ये चांगली विक्री प्राप्त होते. कंपनी अनुक्रमे 20 मिनिटे घेऊन शांघाय आणि लियांयुनगांग पोर्ट 3 तास अनुक्रमे Yangzhou-Taizhou विमानतळ आणि Yangzhou रेल्वे स्टेशन, प्राप्त करण्यासाठी, बीजिंग शांघाय एक्स्प्रेस Zhenwu बाहेर पडा येथे स्थित आहे; वाहतूक अतिशय सोयीस्कर आहे.\nअॅल्युमिनियम ultrafine पावडर sintered\nअॅल्युमिनियम ultrafine पावडर sintered\nमालमत्ता बदल sintered अॅल्युमिनियम\nमालमत्ता बदल sintered अॅल्युमिनियम\nपत्ता: Yangzhuang औद्योगिक क्षेत्र, Zhenwu टाउन, Jiangdu जिल्हा, Yangzhou, Jiangsu प्रांत, जनसंपर्क चीन\nआर & डी सुविधा\nसाइन अप करा आणि ताज्या बातम्या आणि ऑफर मिळवा\n© Copyright - 2010-2020 : All Rights Reserved. हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nwhite tabular alumina price, तक्त्याच्या अॅल्युमिनियम बॉल , दाद देत castable साठी तक्त्याच्या अॅल्युमिनियम ,\nआर & डी सुविधा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.prasadsjoshi.in/2020/08/blog-post.html", "date_download": "2021-08-02T06:20:12Z", "digest": "sha1:OQFRUI6XTFHNPPVVE32YP5HVLZSREK5Q", "length": 9192, "nlines": 89, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "एस टी त बसा अन निरोगी रहा - दर्पण", "raw_content": "\nएस टी त बसा अन निरोगी रहा\nएत्तदेशीय अस्सल मराठमोळे संपादक जे की फक्त कंपाऊंड वर भरोसा ठेवतात ते आपल्या कार्यालयात who ला कस गंडवायच याचा विचार करत बसलेले असतानाच आम्ही त्यांना गाठले.\nसाहेबांनी नाखुशीनेच बोला अस म्हटले\nमी: मराठी पाऊलाने जागतिक राजकारणात प्रवेश केल्याबद्दल फार्फार अभिमान वाटला म्हणून अभिनंदन करायला आलोय.\nसाहेब : ठिकाय ठिकाय..अजून काही\nमी : शेरो शायरी पण मस्त जमते बघा तुम्हाला.\nसाहेब : करावी लागते काय करणार.\n(साहेबांनी खुश होउन चहा मागवला )\nमी : ते विरोधी पक्ष CBI चौकशी....\nकाय कळत हो त्या सीबीआयला. त्यापेक्षा आपले लोक चांगले आहेत.\nमी : ते खर आहे पण. न्यायालय ...\nसाहेब : मी तेथील स्टेनो ला जास्त महत्व देतो.\nमी : क्या बात है कसला भारी आत्मविश्वास आहे साहेब तुमचा.\n(साहेब भलतेच खुश झाले. )\nसाहेब : अरे मग सर्कार उगाच चालवतो की काय....\nमी : पण ते तर काका चालवतात ना.....\nसाहेब : मी त्यांच्या पी ए ला जास्त महत्व देतो.\nमी : हे १००% बरोबर हा साहेब.\nसाहेब : माझा अग्रलेख वाचत जा म्हणजे असे कंफ्युज होणार नाहीस.\nमनातल्या मनात मी : (साहेब मी पण प्रेस मध्ये काम करणाऱ्या वर्करला जास्त महत्व देतो. )\nसाहेब : बाकी राज्याची काही खबरबात\nमी : ते एस टी ला पास लागत नाही अन खासगी वाहनाला....\nसाहेब : एवढ कस कळत नाय तुला. लॉकडाऊन ने लोक कंटाळलेत. खासगी वाहनाने जाताना लोकाना पुन्हा कोंडल्यासारखे वाटेल. एस. टी गेल्यावर लोक थोडे मोकळेपणाने बोलतील. गप्पागोष्टी करतील.\nमी : पण ते वायरस\nसाहेब : तुला माहित आहे ना. मराठी माणुस WhO ला मार्गदर्शन करतो. ते वायरस वगैरे काय पण करु शकत नाही एस. टी. ला.\nएस. टी जेव्हा राज्यातील रस्त्यावरील आदळत आदळत जाईल तेव्हा शरिरातील सर्व पेशी अंगभर वेगाने फिरु लागतील. ���्यामुळे विषाणू आपोआप नष्ट होउन जातील. शासोच्छवास तीव्र गतीने झाला तर भस्त्रिका हा प्राणायाम होउन जातो. त्यामुळे मला तर वाटते आपण प्रत्येक नागरिकाला एस. टी प्रवास सक्तीचा करायला पाहिजे. म्हणजे सर्व राज्यातील रस्त्यावर केवळ एस टी च. सॅटेलाइट ने बघितले की केवळ एस टी च\nसाहेबांच्या कल्पना शक्तीचा विकास करत एस टी त प्रवास करत होते अन मला त्यात कुठेही सोबत जायचे नव्हते म्हणून मी साहेबांना अजिबात अडथळा न करता कार्यालयाच्या बाहेर पडलो.\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rangmaitra.com/202-aksh/", "date_download": "2021-08-02T05:19:52Z", "digest": "sha1:5P35UQF6RYZ4GFOC3JWUV7NYMVW35W3U", "length": 6614, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "जहांगीर कलादालनात ‘अक्ष’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome कलादालन प्रदर्शन जहांगीर कलादालनात ‘अक्ष’\nविठ्ठल भिंगारे यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु\nठाणे येथील प्रसिद्ध रंगलेखक विठ्ठल भिंगारे याचे ‘अक���ष’ हे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात ७ एप्रिलपासून सुरु झाले असून ते १३ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.\nआपण बाह्य जगात जे काही पाहतो, अनुभवतो, त्यापेक्षा अधिक मोठे विश्व आपल्या अंतर्मनात सामावलेले असते. ते अप्रकट विश्व आपल्या रंग्लेखानातून विठ्ठल भिंगारे यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे.\nकपडे अडकवण्याची आकडी आणि कॉलरमुळे मानवी जीवनात येणारा ताठपणा, स्वाभिमान, व्यवस्थितपणा व सौदर्य या भोवती चित्रातील सा-या प्रतिमा गुंतवून ठेवणा-या आहेत. उभ्या-आडव्या रेषांचे अडथळे पार करून निसर्गाचा आस्वाद या कलाकृतींत दाखवण्यात आला आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/890469", "date_download": "2021-08-02T07:18:48Z", "digest": "sha1:PWJ4Y2UL3JYNOXCB4EGBYP24B464MQUL", "length": 2771, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मार्टिन गुप्टिल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मार्टिन गुप्टिल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४७, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ९ वर्षांपूर्वी\n१२:३४, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n२३:४७, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| संघ क्र.४ =\n| column१ = [[कसोटी सामनेसामना|कसोटी]]\n| सामने१ = १५\n| धावा१ = ९४४\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://naukriadda.com/article/Other/3408/index.html", "date_download": "2021-08-02T06:41:08Z", "digest": "sha1:MRQB5YWMV6J2JUQ3NNRD7VIKHJOXT5HF", "length": 10529, "nlines": 60, "source_domain": "naukriadda.com", "title": "MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nMPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली\nMPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या रविवारी ११ ऑक्टोबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली.\nमराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. खासदार संभाजी राजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. एकूण सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारवर ही परीक्षा न घेण्यासाठी दबाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यात ही परीक्षा तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'करोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं, अजूनही ते दूर झालेलं नाही. करोनाकाळात अभ्यासिका बंद होत्या, अनेक विद्यार्थ्यांचीही मागणी होती की ही परीक्षा पुढे ढकलली जावी, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली, ही परीक्षा आता कधी होणार त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.'\nमराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला होता. खासदार उदयनराजे यांनीही आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यायला नको अशी भूमिका मांडली होती. लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मराठा समाजासह अन्य समाजाचेही उमेदवार असतात, असे भुजबळ म्हणाले होते.\nयापूर्वी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणी���र टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ती आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2773", "date_download": "2021-08-02T05:51:12Z", "digest": "sha1:PG7ZDGF6AOJNGKSLRXWODTVNTWB7GU45", "length": 37323, "nlines": 231, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "महत्वाची बातमी :- २० एप्रील पासून खूलणार सर्व दुकाने आणि सुरू होणार औद्दोगीक, व बांधकामे, – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महाराष्ट्र > महत्वाची बातमी :- २० एप्रील पासून खूलणार सर्व दुकाने आणि सुरू होणार औद्दोगीक, व बांधकामे,\nमहत्वाची बातमी :- २० एप्रील पासून खूलणार सर्व दुकाने आणि सुरू होणार औद्दोगीक, व बांधकामे,\nमुख्य हायवे वरील धाबे सुरू होणार , मात्र सर्व शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस बंद राहतील \nराज्य शासनाने शुक्रवाारी लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे. राज्य शासकीय कार्यालयांमध्ये १० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे.\nलॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाच्या जारी झालेल्या नव्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील बाबी खालीलप्रमाणे\nकोविड १९ चा प्रादुर्भाव वाढलेल्या भागात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसार हॉटस्पॉट घोषित करण्यात येतील.\nया क्षेत्रात मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिका व इतर ठिकाणी जिल्हा प्रशासन कंटेंटमेंट झोन घोषित करतील\nजनतेच्या अडचणी जाणून २० एप्रिल पासून काही सेवांना लॉकडाऊनमधून सूट दिली आहे.\nरुग्णालये, संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा, औषध दुकाने व वैद्यकीय साहित्य उत्पादन व विक्री केंद्रे सुरू राहतील.\nकृषी विषयक कामे तसेच कृषी व बागायती कामांसाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन करणारे याना सूट दिली आहे.कृषी माल खरेदी केंद्रे, कृषी माल खरेदी विक्री केंद्रे, मार्केट यार्ड, मासेमारी क्षेत्राला यामधून सूट दिली आहे.\nसागरी व स्थानिक मासेमारी, मत्स्य उत्पादनाशी संबंधित व्यवसाय यांना सूट दिली आहे.\nचहा, कॉफी, रबर, बांबू, नारळ, सुपारी, कोकाआ, काजू आणि मसाले यांच्या वृक्षारोपणाची कामे. तसेच यांच्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि मार्केटिंगची कामे जास्तीत जास्त ५० टक्के मजुरांसह करता येतील.\nदूध प्रक्रिया केंद्रांकडून केले जाणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री आणि त्यांची वाहतूक सुरु राहील.\nपोल्ट्री फार्म, हॅचरीज चालवता येतील\nपशुखाद्य निर्मिती प्रकल्प सुरु राहतील. तसेच मका, सोया यासारख्या कच्च्या मालाचा पुरवठा सुरु राहील.\nगोशाळा, ��्राण्यांचे शेल्टर होम यांचे कार्यान्वयन सुरु राहील.\nवने आणि वनेतर क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री\nभारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यांच्यामार्फत नियंत्रीत केले जाणारे एनपीसीआय, सीसीआयएल सारख्या वित्तीय संस्था, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, एनबीएफसी, एचएफसी या कमीतकमी कर्मचाऱ्यांसह सुरु राहतील.\nबँक शाखा आणि एटीएम, बँक व्यवहारासाठी आवश्यक असलेले आयटी पुरवठादार, बँकिंग करस्पॉडंटस्, एटीएम ऑपरेशन आणि कॅश मॅनेजमेंट एजन्सिज सुरु राहतील. सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक.\nसेबी, आयआरडीएआय आणि इन्शुरन्स कंपनीज सुरु राहतील\nसहकारी पतसंस्था सुरु राहतील\nबालके, दिव्यांग, गतिमंद, ज्येष्ठ नागरीक, निराधार, महिला, विधवा यांची निवासीगृहे सुरु राहतील.\nअल्पवयीन मुलांची निरीक्षण गृहे, संरक्षण गृहे\nज्येष्ठ नागरिक, विधवा, स्वातंत्र्य सैनिक यांच्या निवृत्त योजनांमधील निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन आणि प्रॉव्हिडंट विषयक सेवा सुरु राहतील.\nबालके, स्तनदा माता यांना पोषण आहाराचा घरपोच पुरवठा केला जाईल. लाभार्थी अंगणवाडीत येणार नाहीत.\nसर्व शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग संस्था बंद राहतील. तथापि, या संस्थांनी आपले शैक्षणिक कामकाज ऑनलाईन प्रणालिद्वारे चालू ठेवणे अपेक्षित आहे.\nदूरदर्शन आणि विविध शिक्षणविषयक वाहिन्यांचा वापर करता येऊ शकेल,\nसोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतरा)च्या नियमांचे पालन करुन तसेच मजुरांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर करुन मनरेगाची कामे करता येतील.\nसिंचन आणि जलसंधारणाच्या कामांना मनरेगामधून प्राधान्य देण्यात येईल.\nपेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे जसे की, रिफायनिंग, वाहतूक, वितरण, साठवणूक आणि विक्री सुरु राहील.\nवीजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण सुरु राहील.\nपोस्टल सेवा सुरु राहील.\nमहापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे कामकाज सुरु राहील\nदूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवठ्याचे कामकाज सुरु राहील\nदुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरु राहतील. टँकरने पाणीपुरवठा, वाहनांमधून शुखाद्य पुरवठा सुरु राहील\nराज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वस्तू आणि मालाची ने-आण करण्यास परवानगी\nसर्व वस्तू माला��ी ने – आण करता येईल.\nवस्तू, माल, पार्सल यांची ने – आण करण्यासाठी रेल्वेचा वापर\nविमानतळाचे परिचालन आणि कार्गो वाहतूककीकरता मदत/ संकट\nकाळासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा\nकार्गो वाहतुकीसाठी बंदरे, इनलँड कंटेनर डेपो यांची सुविधा, ज्यात\nकस्टम्स क्लिअरिंग आदींचा समावेश.\nमाल, वस्तू, पेट्रोलियम पदार्थ, गॅस सिलेंडर, जेवणाचे पाकिटे, औषधे यांची ने-आण करण्यासाठी परवानगी. यामध्ये आवश्यक असल्यास सीमा पार करण्याचीही परवानगी.\nवस्तू, माल घेऊन जाणारे ट्रक तसेच इतर वाहने यांना दोन चालक, एक मदतनीस यांच्यासह प्रवास करण्यास परवानगी. वाहन\nचालविणाऱ्याकडे वैध वाहन परवाना आवश्यक. माल/ वस्तू यांची पोहोच केल्यानंतर रिकामा ट्रक/ वाहन परत घेऊनजाण्यास परवानगी.\nट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरु करण्यास परवानगी; मात्र केंद्र आणि राज्य शासनाने सोशल डिस्टन्सिंगचे घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक.\nरेल्वे, विमानतळ, बंदरे, जेट्टी इत्यादी ठिकाणी कामावर जाणाऱ्या अधिकारी/कर्मचार, कंत्राटी कामगार याना जाण्यास परवानगी. या कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या संस्थेने दिलेले अधिकृत पत्र असणे आवश्यक.\nजीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याला परवानगी\nजीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठासाखळीतील सर्व सेवा ज्यात उत्पादन, स्थानिक दुकानांत किंवा आवश्यक वस्तुंच्या मोठ्या दुकानांत होलसेल किंवा रिटेल किंवा ई-कॉमर्स कंपनीना सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीचे पालन करून दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याची वेळेचे कोणतेही बंधन न घालता परवानगी.\nकिराणा मालाची तसेच जीवनावश्यक वस्तुंची लहान दुकाने, रेशनची दुकाने, दैनंदिन जीवनातील आवश्यक अन्नधान्य, फळे व भाज्या, स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी, दुध व दुग्धजन्य वस्तुंची दुकाने, पोल्ट्री, मांस व मासे, पाळीव प्राण्यांचे किंवा इतर प्राण्यांचे अन्न व चारा यांनाही सोशल डिस्टंसिंगचे सक्तीचे पालन करत तसेच दुकाने सुरु किंवा बंद करण्याची वेळेची कोणतीही बंधने न घालता परवानगी देण्यात येत आहे.\nनागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सुविधा सारख्या उपाययोजनांना प्रोत्साहन द्यावे.\nखालील व्यावसायिक आणि खाजगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी\nब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा देणारी इलेक्ट्रॉनिकमाध्यमे\n५० टक्के कर्मचा��ी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा\nकमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स\nग्राम पंचायत स्तरावरील शासन मान्यताप्राप्त सामान्य सेवा केंद्र (CSCs)\nई-कॉमर्स कंपन्या. ई-कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना दळणवळणासाठी अत्यावश्यक सेवेची परवानगी असणे आवश्यक. यांना फळे वैद्यकीय साहित्य इत्यादींची डिलीव्हरी देता येईल.\nकुरिअर सेवा, मालाची वा\nमाल/रसद (लॉजिस्टीक) संबंधित बंदरे, विमानतळे, रेल्वे स्टेशन, कंटेनर डेपो, इतर खाजगी युनिटस आदी ठिकाणांवरील कोल्ड स्टोरेज, गोडाऊन सेवा संबंधित सेवा.\nखाजगी सुरक्षा सेवा आणि कार्यालये किंवा वसाहतींमधील इमारतींच्या देखभालीसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या व्यवस्थापन सुविधा सेवा\nलॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक किंवा नागरिकांची राहण्याची व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज किंवा होम स्टे, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांमधील, विमान किंवा जल वाहतुकीतील कर्मचारी\nक्वारंटाईन काळात जाणाऱ्या महत्त्वाच्या संस्था किंवा सेवा.\nरेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल डिलिव्हरी किंवा टेक-अवे सेवा. डिलीव्हरी देणाऱ्याने चेहऱ्यावर मास्क लावावा आणि आपल्याहातांवर सतत सॅनिटायझर लावावे. किचनमध्ये काम करणारा स्टाफ किंवा डिलीव्हरी देणाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी किंवा स्क्रिनिंगची व्यवस्था असावी.\nनेटवर्कसंबंधित सर्व घाऊक परिचालन आणि वितरण सेवा\nफरसाण किंवा तत्सम पदार्थांची आणि मिठाईची\nदुकाने (जिथेआत बसून खाण्यास परवानगी नाही.)\nऊर्जेचे वितरण, निर्मिती आणि पारेषणासाठी आवश्यक इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर्स, जनरेशन कंपनींची दुरुस्तीची दुकाने किंवा वर्कशॉप्स\nखालील शासकीय आणि खासगी उद्योग आणि औद्योगिक संस्थांना सुरु करण्यास मान्यता देता येईल.\nनगरपालिका आणि महानगरपालीका क्षेत्राच्या बाहेरील भागातील ग्रामीण भागातील उद्योग.\nज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना चालना देता येईल.\nया उद्योगांसाठी काही नियम असतील. यात उद्योगांना आपल्या कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करावी लागेल. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने आण करण्यास मनाई असेल.\nजीवनावश्यक वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व आधारित उत्पादन करणारे उद्योग\nसर्व प्रकारचे कृषी, फलोत्पादन व कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतुक उद्योग\nउत्पादन एकक, ज्यात प्रक्रिया सातत्याची आवश्यकता आहे आणि पुरवठा साखळीतील उद्योग\nआय टी हार्डवेअर उत्पादन\nकोळसा उद्योग, खाण आणि खणीज उद्योग, (सुक्ष्म खणीजांसह), त्याची वाहतुक. खाणींसाठी आवश्यक असलेल्या विस्फोटकांचा पुरवठा\nऑईल आणि गॅस एक्स्प्लोरेशन / रिफायनरी\nग्रामिण भागातील विट भट्ट्या\nगव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्य तेलाशी संबधीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग\nखालील प्रमाणे भारत सरकार, त्यांचे स्वायत्त तसेच दुय्यम कार्यालये चालू राहतील –\nसंरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आपत्कालीन व पूर्वचेतावणी देणाऱ्या संस्था, नॅशनल इनफॉर्मेटिक सेंटर NIC, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नेहरु युवा केंद्र, आणि किमान कामांसाठी कस्टम कार्यालये.\nइतर मंत्रालये, विभाग आणि अधिनस्त कार्यालयातील उपसचिव आणि त्यावरील वरच्या दर्जाच्या अधिका-यांची शंभर टक्के उपस्थिती. इतर काही क्षेत्र वगळता इतर कर्मचा-यांची ३३ टक्के उपस्थिती. काही क्षेत्रात आवश्यकतेनुसार दहा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती.\nरस्ते, जलसिंचनाची कामे, औद्योगिक प्रकल्पातील सर्वप्रकारच्या इमारतींची बांधकामे ,वेगवेगळया प्रकारातील बांधकामे करण्याची परवानगी राहील.\nसर्व अत्यावश्यक गरजेची मान्सून पूर्व कामे करण्याची परवानगी राहील.\nवैद्यकीय आणि पशुवैद्यकीय अत्यावश्यक सेवेसाठी काही अटीशर्तींसह खाजगी वाहनांचा वापर करता येईल, तसेच जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करता येईल.\nलॉकडाऊन मधून वगळण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी जाणेयेणे करता येईल.\nराज्यसरकारची काही विशिष्ट कार्यालये सुरु राहतील. किमान १० टक्के कर्मचाऱ्यांच उपस्थितीसह काम केले जाईल.\nराज्य शासन ,केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्था सुरू यांचे कामकाज सुरू राहण्याबाबत :\nअत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे विनाअडथळा सुरू राहतील. त्याशिवाय शासनाच्या इतर विभागांची कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. सहसचिव आणि उपसचिव यांच्या कार्यालयातील उपस्थिती किमान दहा टक्के इतकी असावी. जिल्हा प्रशासन आणि कोषागार कार्यालये मर्यादीत कर्मच���ऱ्यांसह सुरू राहतील .\nवनविभागाचे कर्मचारी प्राणीसंग्रहालये, वन उद्याने , वन्यजीव संरक्षण ,वृक्ष संगोपन इत्यादी कामे सुरू राहतील\nसक्तीने विलगीकरण किंवा क्वारंटाईन करण्याबाबत\nस्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्यांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील तसेच जे लोक परदेशातून भारतात आलेले आहेत त्यांनीही विशेष काळजी घेणे आवश्यक राहील.\nसर्व औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांनी कोविड -१९ च्या संदर्भात शासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व आवश्यक ती काळजी घ्यावी जे लोक उल्लंघन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.\nधक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता \nधक्कादायक :-साखरवाही येथिल इसमाचा भेंडाळा रोडवर संशयास्पद मृत्यू \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/lingamala-waterfall-of-mahabaleshwar-in-full-swing/", "date_download": "2021-08-02T06:57:10Z", "digest": "sha1:WSDFDLSCNMMYBMSVIXYFULCSY5DJENOS", "length": 8571, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला\nमहाबळेश्वर – महाबळेश्वरमधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जात असलेला लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. यावर्षीच्या पावसाच्या पहिल्या सत्रामध्ये या धबधब्याला तुफान पाणी दिसत असून लाल माती मिश्रित पाण्याचे लोट या धबधब्यातून वाहताना दिसत आहेत.\nमूलतः महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील वेळ लेख येथे उगम असलेल्या वेळ नदीचा हा धबधबा असून महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील मेटगुताड येथून आणि महाबळेश्वर सातारा रस्त्यावरील मांस उतरत येथून लिंगमळा धबधब्याकडे जाता येते.\nहा धबधबा पुढे वेण्णा नदी बनून केळघर मेढा येथे येतो. तसेच या वेण्णा नदीवरील कन्हेर येथे वेण्णा धरण बांधलेले आहे वेणा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम साताऱ्याच्या पूर्वेला संगम माहुली येथे होतो.\nलिंगमळा धबधबा पाहण्यासाठी वनखात्याने विशेष सोय केलेली असून धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाल फरसबंदी टाकले���ी आहे तसेच अनेक ठिकाणी संरक्षक कठडे उभे केलेले आहेत. याशिवाय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची येथे गस्तही असते अत्यंत विलोभनीय असा दिसणारा हा धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुंबईत 21 जूनपासून तीन दिवस होणार मोफत ‘वॉक इन’ लसीकरण\nहॉट अँड हेल्दी आरोग्यासाठी फक्त 15 मिनिट करा ‘हे’ आसन\nयंत्रणेच्या नाकावर टिच्चून मायणी परिसरात बैलगाड्या धावल्या; दर रविवारी भरतोय अड्डा\nशिवसेना भवनाकडे तिरक्या नजरेने बघण्याचं तुमचं धाडस होणार नाही : शंभूराज देसाई\nराज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज\n राज्यात पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; रायगड, रत्नागिरीसह…\nपूरग्रस्त भागातून 2 लाख 30 हजार नागरिकांचं स्थलांतर 150 जणांचा मृत्यू; पुराच्या…\nकराडमध्ये तळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू\nMaharashtra Rain : राज्यात मृत्यूचं तांडव; आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’…\nगटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ निलंबित\n#Crime : नागठाणेत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू\nसातारा | यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पुसेगाव परिसरात बैलगाड्या धावल्या\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nयंत्रणेच्या नाकावर टिच्चून मायणी परिसरात बैलगाड्या धावल्या; दर रविवारी भरतोय अड्डा\nशिवसेना भवनाकडे तिरक्या नजरेने बघण्याचं तुमचं धाडस होणार नाही : शंभूराज देसाई\nराज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/cet.html", "date_download": "2021-08-02T05:21:54Z", "digest": "sha1:NPPT6VQZR2XHPHJZTOBSYEC7BZE5AEPP", "length": 7217, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET प्रवेश परिक्षा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET प्रवेश परिक्षा\nअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET प्रवेश परिक्षा\nBY - ���ुवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nदहावीच्या निकालांनंतर आता अकरावीच्या प्रवेशांसबंधातील बातमी जाहीर करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आधी CET प्रवेश परिक्षा घेण्यात येणार आहे. ही परिक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.CET प्रवेश परिक्षा ही ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. तसेच, परीक्षा देणे ऐच्छिक असणार आहे. तसेच, हा पेपर 2 तासांचा असणार असून 11 ते 1 या वेळात होणार आहे. एकूण 100 गुणांचा हा पेपर असेल. स्वरूप हे multiple चॉईस ऑप्शन असणार आहे. एकूण 8 भाषांपैकी एका भाषेतून परीक्षा देता येणार आहे. 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर असून यात इंग्रजी 25 गूण, गणित भाग 1 आणि 2 -25 गूण असणार आहे.ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 25 गूण आणि सामाजिक शास्त्र (राज्य शास्त्र,इतिहास, भूगोल 25 गुण ) अशी विभागणी करण्यात आली आहे. परीक्षेकरता फॉर्म मात्र ऑनलाईन भरावा लागणार आहे. 20 ते 26 जुलै दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे.\nअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET प्रवेश परिक्षा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:35:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/zail-singh-career-horoscope.asp", "date_download": "2021-08-02T07:15:35Z", "digest": "sha1:J7S3F472PPXCM7H552FK2RB5OOS37FFK", "length": 13215, "nlines": 300, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "झेल सिंग करिअर कुंडली | झेल सिंग व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » झेल सिंग 2021 जन्मपत्रिका\nझेल सिंग 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 73 E 22\nज्योतिष अक्षांश: 18 N 55\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nझेल सिंग व्यवसाय जन्मपत्रिका\nझेल सिंग जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nझेल सिंग फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nझेल सिंगच्या करिअरची कुंडली\nतुम्हाला स्पर्धा करणे आणि नवनवीन उद्योगांमध्ये स्वतःला आजमावून पाहणे आवडते त्यामुळे तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वारंवार बदलता. तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुमच्या कामात विविधता असेल आणि प्रगतीच्या संधी मिळतील, जेणेकरून वारंवा नोकरी बदलणे टाळता येऊ शकेल.\nझेल सिंगच्या व्यवसायाची कुंडली\nमानवजातीची सेवा आणि दुःखावर फुंकर मारण्याची तुमची वृत्ती आहे. ही वृत्ती वैद्यकीय क्षेत्रात किंवा नर्सिंग (महिलांसाठी) क्षेत्रात उपयोगी पडू शकते. यापैकी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल आणि जगासाठी काही चांगले काम करू शकाल. या दोन्ही क्षेत्रात जाऊ शकला नाहीत तरी इतरही अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी तुमच्या गुणांचा उपयोग होऊ शकेल. एक शिक्षक म्हणून तुम्ही उत्तम काम करू शकता. तुम्ही एका मोठ्या कर्मचारी समूहाचे व्यवस्थापक होऊ शकाल. त्यासाठी लागणारा धीटपणा आणि दयाळूपणा तुमच्याकडे आहे. तुम्ही दिलेले आदेश तुमचे कर्मचारी सहज मानतील कारण एक मित्र म्हणून तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत असाल, असा त्यांना तुमच्याबद्दल विश्वास आहे. अजून एक असे क्षेत्र आहे, जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. ते आहे साहित्यिक किंवा कलेचे क्षेत्र. त्यामुळेच तुम्ही एक लेखक म्हणून लौकिक मिळवू शकता. तुम्ही दूरचित्रवाणी किंवा चित्रपटांचे अभिनेते होऊ शकता. तुम्ही हे क्षेत्र निवडलेत तर तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ परोपकारासाठी घालवू लागलात, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.\nझेल सिंगची वित्तीय कुंडली\nतुमचे व्यवसायात भागीदारांशी फार जमणार नाही. तुम्ही तुमच्या नशीबाचे शिल्पकार असाल आणि क्वचितच दुसऱ्यांकडून मदत घ्याल. असे असले तरी भविष्यात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल आणि लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आर्थिक बाबती तुमची तल्लख बुद्धी तुम्हाला अनेक स���धी उपलब्ध करून देईल. एका वेळी तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि काही वेळा परिस्थिती एकदम उलट असेल. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही ऐषोआरामी जीवन जगाल आणि जेव्हा नसतील तेव्हा तुम्ही त्याही परिस्थितीशी जुळवून घ्याल. किंबहुना धोका हाच आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही यावर नियंत्रण ठेवलेत तर ज्या क्षेत्रात, व्यवसायात किंवा उद्योगात तुम्ही आहात, तिथे तुम्ही यशस्वी व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-08-02T06:28:32Z", "digest": "sha1:WKAIRJPVRSTLKTZN2AIAMO6X5KTU22B5", "length": 3352, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डेन्मार्कचा चौथा एरिक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचौथा एरिक (इ.स. १२१६ - ऑगस्ट ९, इ.स. १२५०) हा डेन्मार्कचा राजा होता. इ.स. १२४१पासून ते मृत्यूपर्यंत तो गादीवर होता.\nडेन्मार्कचा दुसरा वाल्देमार व पोर्तुगालची बेरेंगारिया यांचा मुलगा असलेला एरिक, हा एबेल आणि पहिल्या क्रिस्टोफरचा भाऊ होता. याला एरिक प्लाउपेनी या नावानेही ओळखले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१३ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/sakal-impact-handed-over-two-jcb-contractors-parbhani-news-293344", "date_download": "2021-08-02T07:29:35Z", "digest": "sha1:44HWJTLFBF7R2GPY2WLDFB3PPFUMHAM2", "length": 10489, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदा���ाकडे सुपूर्द", "raw_content": "\n‘कोट्यवधीची यंत्रसामुग्री धुळखात’ या मथळ्याखाली बुधवारी (ता.१३) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच परभणी महापालिकेने शुक्रवारी जेसीबीची दोन यंत्रे कंत्राटदाराकडे सुपूर्द केली. या वेळी रविंद्र सोनकांबळे, गुलमीरखान, अक्षय देशमुख आदी उपस्थित होते. सदरिल जेसीबी कंत्राटदाराच्या ताब्यात राहणार असून पालिकेला ती वापरासाठी दररोज साडेपाच तास मिळणार आहेत.\nसकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदाराकडे सुपूर्द\nपरभणी ः ‘कोट्यवधीची यंत्रसामुग्री धुळखात’ या मथळ्याखाली बुधवारी (ता.१३) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशासकीय पातळीवर हालचाली गतीमान झाल्या व शुक्रवारी (ता.१५) महापालिकेने दोन जेसीबी यंत्रे कंत्राटदाराकडे सुपूर्द केली. सदरील यंत्रे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी दररोज साडेपाच वापरता येणार आहेत.\nमहापालिकेने लाखो रुपये खर्च करून दोन-तीन महिण्यांपुर्वी दोन जेसीबी यंत्रे खरेदी केली होती.तर ही यंत्रे वापरासाठी एखाद्या एजन्सी अथवा कंत्राटदाराला देण्याचा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार देखील निश्चित झाला होता. परंतु, ही यंत्रे देण्यातही नव्हती आली व त्यामाध्यमातून कामेदेखील केल्या जात नव्हती. ती पालिकेच्या परिसरात धुळखात पडली होती.\nहेही वाचा - सहा हजारांवर शेतकऱ्यांचा एक लाख क्विंटल कापूस खरेदी\nशुक्रवारी (ता.१५) ही यंत्रे संबंधित कंत्राटदाराकडे महापालिका परिसरात सुपूर्द करण्यात आली. तत्पुर्वी स्थायी समितीचे सभापती गुलमीरखान, माजी नगरसेवक रविंद्र सोनकांबळे, नगरसेवक महेमुदखान, अभय देशमुख, यांत्रिकी विभागप्रमुख मिर्झा तनवीर बेग, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी या यंत्रांचे श्रीफळ फोडून पूजन केले.\nहेही वाचा - हिंगोलीत विभागीय पथकाने घेतला उपाययोजनांचा आढावा\nमहापालिकेला मिळणार दररोज साडेपाच तास\nही यंत्रे कंत्राटदार सुदाम माने यांना नियमाप्रमाणे देण्याचा निर्णय झाला आहे. ही यंत्रे सदरील कंत्राटदाराच्या ताब्यात राहणार असून चालक, डिझेलसह देखभाल दुरुस्तीचा खर्च सदरील कंत्राटदारांकडे राहणार आहे. दररोज साडेपाच तासाचे किंवा महिण्याला १६० तास ही दोन्ही यंत्रे पालिकेच्या कामासाठी वापरता येणार आहेत. उर्वरित वेळेत कंत्र��टदार ती स्वतःच्या कामासाठी वापरू शकतात, अशी माहिती यांत्रिकी विभागप्रमुख श्री.बेग यांनी दिली.\nमहापालिकेतील सातशेवर कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधांची मात्रा\nमहापालिकेतील सातशेवर कर्मचारी व स्वच्छता कामगारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिकम अल्बम’ या होमिओपॅथिक औषधांची मात्रा देण्यात आली. राजगोपालाचारी उद्यानात शुक्रवारी (ता. १५) सकाळी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था व इंडियन होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रतिनिधीक स्वरूपात सफाई कामगारांना या वेळी या मात्रेचे वितरण करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव यांच्यासह एचआरसीचे डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, चंद्रकांत अमीलकंठवार, गोपाल मुरक्या, राजेश्वर वासलवार, करण गायकवाड, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. या वेळी डॉ. पवन व डॉ. आशा चांडक यांनी कोरोना तसेच फ्लूसारख्या संर्सगजन्य आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या औषधींचे फायदे, पथ्य व मात्रा, औषधी कसे घ्यायचे या विषयी प्रात्यक्षिकद्वारे उपस्थित कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T06:56:00Z", "digest": "sha1:B4PM7YNRIXWRQBNHFM7OLNOMT3E3R4FH", "length": 2348, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मूत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलघवी किंवा मूत्र हा सजीवांच्या शरिरातील मूत्रपिंड या अवयवाद्वारे तयार होणारा एक द्रवरुप टाकाऊ पदार्थ आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2478", "date_download": "2021-08-02T06:45:21Z", "digest": "sha1:MIDHWAYQ23YDWVJUGG6BAITFH3N7MTLV", "length": 17419, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "शोकांतिका :-वरोरा शहरात डॉक्टरा���नी हॉस्पिटल बंद ठेऊन गुन्हा केला असतांना त्यांचा निषेध करणाऱ्यावरच गुन्हा कां ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > वरोरा > शोकांतिका :-वरोरा शहरात डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेऊन गुन्हा केला असतांना त्यांचा निषेध करणाऱ्यावरच गुन्हा कां \nशोकांतिका :-वरोरा शहरात डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेऊन गुन्हा केला असतांना त्यांचा निषेध करणाऱ्यावरच गुन्हा कां \nडॉक्टरांनी जिल्हाधिकारी आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याने ते गुन्ह्यस पात्र,आहे त्याची पोलिसांनी चौकशी करावी-सुशिक्षित जनतेची मागणी \nसंपूर्ण जगात आणि भरतात सुद्धा कोरोना या जीवघेण्या व्हायरसमुळे जनतेला संचारबंदीला सामोरे जावे लागत असतांनाच डॉक्टर्स हे या घडीला रुग्णांचे देव बनले आहे, जगात डॉक्टर्स सेवा देतांना स्वतः या कोरोना व्हायरसमुळे मरण पावले आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या शहरात डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्षच पळकुटेपणा करीत असल्याने त्या शहरातील काही सुशिक्षित नागरिकांनी ज्याअर्थी शासनाने व जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णालये सुरू ठेवण्याबाबत आदेश काढले होते.पण त्या आदेशाला वरोरा येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढवस यांनी केराची टोपली दाखवून व स्वतः कायदा हातात घेवून संचारबंदीतही शहरातील हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश सर्व डॉक्टरांना दिले होते, खरं तर कोरोना संकटाच्या वेळी जिथे जगातील डॉक्टर्स आपली अमूल्य सेवा देत असतांना वरोरा येथील डॉक्टर्स कोरोनाच्या भितीने स्वतःच्या घरी बसून एक प्रकारे देशद्रोह करीत होते, कारण त्यांना देशांपेक्षा स्वतःचा जीव महत्वाचा होता, मग कुणी प्रकृती बिघडून मेले तरी चालेल आणि म्हणूनच शहरातील सर्व पक्षीय मित्र मंडळ यातील सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे नि��ेदन दिले व डॉक्टर्स असोसिएशनच्या हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निषेध करून शासनाने अत्यावश्यक सेवेत हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे आदेश दिले असतांना सुद्धा डॉक्टर्स कडून हॉस्पिटल बंद करणे हा गुन्हा आहे त्यामुळे त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.आणि या गोष्टीचा निषेध जाहीरपणे करून तसे शहरात बैनर शहरात लावले होते. मात्र संचारबंदीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी डॉक्टर्स असोसिएशनच्या तक्रारी वरून उलट सर्वपक्षीय मंडळ पदाधिकारी वैभव डहाणे आणि मनीष जेठानी यांच्यावरच पोलिस विभागाने प्रतिबंधक कारवाई केली जी अत्यंत चुकीची आणि जनतेच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोधर्य खच्चीकरण करणारी आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या डॉ. राजेंद्र ढवस यांनी शहरातील डॉक्टरांना हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश दिले त्यावेळी त्यांनी किती डॉक्टरांना विश्वासात घेतले आणि यासाठी त्यांनी बैठक घेवून हा विषय मंजूर करून घेतला कां ही बाब सुद्धा खऱ्या अर्थाने चिंतेची आणि चिंतनाची आहे. यादरम्यान जेंव्हा पोलिस विभागाने वैभव डहाणे आणि मनीषा जेठानी यांना बोलवून कबुली जबाब घेतल्या त्यात त्यांनी याबाबत\nकबुली पत्रात बॅनर लावण्याचा तसेच सोशल मीडियावर प्रकाशित करण्याची कबुली केली आहे. असे लिहून दिले व माझ्यासह तसेच शासनाचे निर्देश तथा माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता हॉस्पिटल बंद ठेवल्यामुळे डॉक्टरांवर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी असे म्हटले होते. परंतु पोलिसांनी डॉक्टरांना वाचवून सामाजिक दायित्व निभविनाऱ्या वैभव डहाणे आणि मनीष जेठानी वर प्रतिबंधात्मक कारवाई केली, जी चुकीची आणि सर्वसामान्यांचा आवाज दाबणारी आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाने याबाबत फेरविचार करावा व सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्याना साथ द्यावी अशी मागणी होतं आहे.\nइंग्रजी माध्यमांच्या सर्व खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील तीन महिन्याची फी माफी करा.\nआनंदाची बातमी :- भारतीयांना कोरोना होण्याची फार कमी शक्यता, अमेरिकन डॉक्टरांचा खुलासा \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/exit-polls-bihar-election-shows-majority-tejaswi-yadav-rjd-7328", "date_download": "2021-08-02T05:43:46Z", "digest": "sha1:T4WC7YDHDGATM6XTL3S4PUQHAP52LHWX", "length": 2298, "nlines": 16, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत", "raw_content": "\nपाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विजयाचा वारू महाआघाडीचे युवा नेते तेजस्वी यादव हे रोखण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात सत्तांतराचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर सायंकाळी विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले. यातील बहुतांश वाहिन्यांनी महाआघाडीच्या विजयाचे भाकीत वर्तविले आहे. नितीशकुमार यांनी सगळी राजकीय ताकद पणाला लावली असली तरीसुद्धा तेजस्वी यांची जनमानसातील क्रेझ वाढली असून इंडिया टुडे आणि ॲक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ४४ टक्के लोकांनी तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात असे म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/indian-economy-recovering-rapidly-7132", "date_download": "2021-08-02T06:41:47Z", "digest": "sha1:D7YYMIJBQ5U6KTORAKLZDZHLXTLBN2FD", "length": 5358, "nlines": 22, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "खुशखबर.. देशाची अर्थव्यवस्था लवकच रूळावर येण्याची शक्यता !", "raw_content": "\nखुशखबर.. देशाची अर्थव्यवस्था लवकच रूळावर येण्याची शक्यता \nनवी दिल्ली : विजेची १२ टक्क्यांनी वाढलेली मागणी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) वसुलीपोटी मिळालेला एक लाख कोटींहून अधिक रकमेचा महसूल ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याची चिन्हे आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विशेष चर्चा करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील लुहरी येथे २१० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.\nया बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, म्हणाले की कोरोना संकटामुळे घसरलेला अर्थव्यवस्थेचा गाडा आता पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. विजेची १२ टक्क्यांनी वाढलेली मागणी आणि जीएसटी वसुलीपोटी मिळालेला एक लाख कोटीहून अधिक महसूल हे अर्थव्यवस्थेतील सुधारणेची चिन्हे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत पावसामुळे कृषी क्षेत्रातून विजेची मागणी कमी होती. रेल्वेची वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नसल्यामुळे रेल्वेकडूनही विजेची मागणी नाही, असे असताना १२ टक्के वाढीव विजेची मागणी उद्योग क्षेत्राकडून नोंदविण्यात आली आहे. जीएसटी वसुली देखील १.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याखेरीज डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये झालेली लक्षणीय वाढ, रेल्वेची वाढलेली माल वाहतूक, परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ, निर्यातवृद्धी हे अर्थव्यवस्थेतील सुधारणेची लक्षणे असल्याचा दावाही जावडेकर\nहिमाचल प्रदेशातील लुहरी येथे २१० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पावर १ हजार ८१० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून वार्षिक ७७५ कोटी युनिट वीज त्यातून उत्पादित होईल. या जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी टळेल.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट\nकोरोनाची दुसरी लाट न आल्यास वर्षाअखेरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा आशावाद अर्थमंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात, सामाजिक अंतर पालनाला विटल्याने लोकांचे मिसळणे सुरू झाले आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/electric-bikes-will-be-even-cheaper/", "date_download": "2021-08-02T05:56:45Z", "digest": "sha1:IWNCWGNNU6FMJD3ME4EWOTED6GBW7456", "length": 10144, "nlines": 104, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इलेक्ट्रिक दुचाकी होणार आणखी स्वस्त – Dainik Prabhat", "raw_content": "\nइलेक्ट्रिक दुचाकी होणार आणखी स्वस्त\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकीवरील अनुदानात वाढ करण्याची घोषणा शुक्रवारी केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे इलेक्ट्रिक दुचाकी उद्योगाने स्वागत केले आहे. यामुळे इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर वाढेल आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होईल असे या उद्योगाने म्हटले आहे. या अगोदर केंद्र सरकारने अनुदानासंदर्भातील फेम -दोन ही योजना जाहीर केली होती.\nइलेक्ट्रीक दुचाकी उद्योगाला चालना देण्यासाठी या योजनेत काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अगोदर सर्व इलेक्ट्रिक वाहनांना प्रती किलोवॅटवर 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही रक्कम 15 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. याअगोदर इलेक्ट्रिक वाहनांना त्यांच्या उत्पादन किमतीच्या 20 टक्के अनुदानाची मर्यादा घालण्यात आली होती. आता ही मर्यादा 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nयासंदर्भात अथर एनर्जी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता यांनी सांगितले की, लॉक डाऊनच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली होती. आता सरकारने अनुदान वाढविल्यामुळे 2025 पर्यंत 60 लाख इतक्या दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होण्याची शक्यता आहे.\nनव्या क्रांतीत भारताने शक्य तितक्या लवकर सामील होणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिल्यानंतर केवळ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढणार नाही तर अशी वाहने देशातच सुट्ट्या भागासह तयार होण्याला चालना मिळेल असे टीव्हीएस मोटार कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी सांगितले.\nसध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची निर्मिती केली जाते. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील वाहण्यापेक्षा या वाहनांची किंमत जास्त असते. त्यामुळे ग्राहक ही वाहने खरेदी करीत नाहीत.\nआता सरकारने अनुदान वाढविल्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत इतर दुचाकीच्या किमती एवढी होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती आणि विक्री वाढण्यास चालना मिळणार आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकी 60 हजार रुपयांपासून उपलब्ध होऊ शकतील. या दुचाकींचे वैशिष्टय म्हणजे या दुचाकींना देखभालीचा खर्च अत्यंत कमी असतो.त्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक दुचाकीकडे मोठ्या प्रमाणात वळतील.\nयासंदर्भात कंपन्यांनी आणि सरकारने मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी बॅंका आणि वित्तीय कंपन्यांनी पुढाकार घेऊन कर्ज देण्याची गरज आहे. असे झाले तर पाच वर्षात इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या एकूण दुचाकीच्या तुलनेत 30 टक्के इतकी होईल असे सांगण्यात आले.\nसध्या पेट्रोलचे दर 100 रुपयापेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण आहेत. इलेक्ट्रिक दुचाकीला जर अनुदानात वाढ केली तर इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेण्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलष्करी कारवाईचे दस्तऐवज सार्वजनिक करण्याच्या धोरणाला मंजुरी\nपुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणात 20 टक्के पाणीसाठा ठेवावा : सतेज पाटील\nइलेक्ट्रिक बाइकची मागणी वेगाने वाढणार\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nइलेक्ट्रिक बाइकची मागणी वेगाने वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/andhra-pradesh-telangana-workers-stay-likely-increase-288712", "date_download": "2021-08-02T07:32:34Z", "digest": "sha1:L5RYAP6ALKWAEEHARW6KB3WUPTBDKZHQ", "length": 8536, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आंध्र प्रदेश, तेलंगणातील मजुरांचा मुक्काम वाढण्याची शक्यता", "raw_content": "\nदोन राज्यांचा हिरवा कंदील नाही\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील काही मजूर या भागात आहेत. या दोन्ही राज्यातील मजूरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु, दोन्ही राज्यातील संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अजून तरी त्यांच्याकडून तसा कोणताही हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे या दोन राज्यातील मजूरांचा मुक्काम आणखी काही दिवस वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nआंध्र प्रदेश, तेलंगणातील मजुरांचा मुक्काम वाढण्याची शक्यता\nपंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अडकून पडलेल्या विविध राज्यातील सुमारे 500 परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांची तपासणी करुन त्यांना त्यांच्या गावी पाठवले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी आज सकाळशी बोतलाना दिली. दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांनी अजूनही त्यांच्या मजुरांना आपल्यात राज्यात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला नाही. त्यामुळे या दोन राज्यातील मजुरांचा आणखी काही दिवस मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे आणि एसटीची प्रवाशी वाहतूक बंद असल्याने कामाच्या निमित्ताने विविध राज्यातून पंढरपूर शहर व तालुक्यात आलेले परप्रांतीय मजूर गेल्या दीड महिन्यांपासून अडकून पडले आहेत. या सर्व मजुरांना येथील प्रशासनाच्या वतीने राहाण्याची व भोजणाची व्यवस्था केली आहे. यासाठी ग्रामीण व शहरातील अनेक लोकांनी मदत देखील केली आहे.\nआज खेडभोसे येथील साखर कामगार नेते बंडू पवार, कालिदास साळुंखे, सुधीर पवार, धनाजी साळुंखे, सरपंच सज्जन लोंढे यांच्या वतीने केंद्रेकर महाराज मठातील परप्रांतीयांसाठी एक क्विंटल तांदुळ, एक क्विंटल भाजीपाला तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्या उपस्थित मोफत देण्यात आला. यावेळी त्यांनी तालुक्यातील परप्रांतीय मजूराविषयीची माहिती दिली.\nदेशभरात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे परराज्यातील मजूरांना आता त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार पंढरपूर तालुक्यात असलेल्या सुमारे 500 परप्रांतीय मजूरांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व मजूरांची तपासणी केली जाणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन दिवसात या सर्व मजुरांना त्यांच्या गावी सोडले जाणार आहे. त्या-त्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही यावेळी तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-08-02T07:15:50Z", "digest": "sha1:SNB6ZWZ2IUB6FWUCKXH4MYXWN43YQ47L", "length": 3271, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२४० मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२४० मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १२४० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १२४० मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १२४० (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2021-08-02T06:53:33Z", "digest": "sha1:BQKBMLR2Z3FO367U2D2MLR3WXVUSLSAE", "length": 13362, "nlines": 134, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "���गरपरिषद – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nवरोरा येथे स्वच्छतेची ऐशीतैशी झाल्याने कोरोना व्हायरस पसरण्याची भिती \nठेकेदारांच्या घराजवळ नालेसफाई व फवारणी बाकीच्यांचे काय वरोरा प्रतिनिधी :- सध्या जगात आणि भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाने चिंतेचे सावट असून हजारो लोकांचा या कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोकायचा असेल तर परीसरात स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.मात्र वरोरा नगरपरिषद मधे सध्या नेमके काय सुरू आहे हे कळायला मार्ग नसून येथील कंत्राटदाराच्या घराजवळ नालेसफाई होते आणि त्याच्याच घराशेजारी मछर साठी फवारणी होते, मात्र चीरघर ले आउट परीसरात नालेसफाई तर कित्तेक दिवस होतच नाही शिवाय मच्छर मारण्यासाठी करण्यात येत असलेली फवारणी ही कंत्राटदार यांच्या नातेवाईकांच्या घराजवळ होऊन बाकीचे नागरिकांना याचा फायदा होतं नसल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आले, एकीकडे नागरिक नालेसफाई होतं नसल्याने त्रस्त आहे तर दुसरीकडे या परीसरात जी घंटा गाडी येते त्या घंटा\nवरोरा येथे पहिल्या पाणी एटीएमचे नगराध्यक्ष ऐहतेशाम अली यांच्या हस्ते उद्घाटन.\nपाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख यांचा पुढाकार वरोरा प्रतिनिधी :- वरोरा नगर परिषद पाणीपुरवठा विभाग. व सेफ वॉटर नेटवर्क इंडिया संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने वरोरा शहरातील गोरगरीब सामान्य नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याकरिता शहरात अनेक ठिकाणी वाटर एटीएम बसवून ५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणी नागरिकांना दिल्या जात जाणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक ४ येथील शहीद विर बापूराव शेडमाके वार्डातील उपजिल्हा रुग्णालयाच्या मांगे वॉटर एटीएम बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष एहतेशाम अली यांच्या हस्ते व पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमात नगरसेविका ममता मरस्कोले सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राय साहेब दिल्ली,मलिक सर हैदराबाद आणि चंद्रपूर जिल्ह्याचे फिल्ड एक्सिकेटीव्ह श्री राम ताम्हण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शहरात वॉटर एटीएमच्या\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभ��मिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/chagan-bhujbal-or-dada-bhuse-who-will-guardian-minister-nashik", "date_download": "2021-08-02T07:30:08Z", "digest": "sha1:NBRRQSHBYJKU5H2YXURR6UCS4UOCCL4N", "length": 8827, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भुजबळ की भुसे? नाशिकचे पालकत्व कोणाला?", "raw_content": "\nजिल्ह्याचे पालकमंत्री यापैकी कोण होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह प्रशासनातही याबाबत मोठी उत्सुकता आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते हे कॅबीनेट दर्जाचे मंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला लाभले आहेत.\nनाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री यापैकी कोण होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते हे कॅबीनेट दर्जाचे मंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला लाभले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यापूर्वी सलग पंधरा वर्षे मंत्री होते तर शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे गेली पाच वर्षे शेजारच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे नाशिकचे पालकत्व कोणाला हे लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह प्रशासनातही याबाबत मोठी उत्सुकता आहे.\n\"त्यांच्या\" कारकिर्दीत अनेक प्रकल्पांची निर्मीती\nभुजबळ यापूर्वी सलग पंधरा वर्षे मंत्री होते. भुसे गेली पाच वर्षे शेजारच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यासह राज्यात अनेक लक्षणीय प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत मंजुरी मिळालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षात गिरीश महाजन असतांना गती घेऊ शकले नाहीत. विशेषतः जिल्ह्यातील पर्यटन, बांधकाम, पायाभूत सुविधा यांसह शासकीय इमारतींचे प्रकल्प त्यात आहेत. यातील काही प्रकल्पांची भुजबळ यांनी महिनाभरापुर्वीच आढावा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत\nशरद पवार यांच्या उपस्थितीत होणार बैठक\nराज्यमंत्री मंड���ाचा विस्तार झाला.. खातेवाटप देखील झाले... बहुतांश मंत्र्यांनी आपला कार्यभार स्विकारला. या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन सुरु झाले. त्यानंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील मंत्र्यांची बैठक पक्षाध्यक्ष मुंबईत घेतील. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीसाठी सुध्दा निर्णय होण्याची शक्यता आहे.\nनक्की बघा > PHOTOS : सहनशीलतेची हद्द पार..ज्येष्ठ रुग्णाचा पाहिला अंत.. रुग्णालय सामान्यांसाठी की धनदांडग्यांसाठी\nआगामी नाशिक जिल्हा बॅंक, विविध महत्वाच्या बाजार समित्या, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड, नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी भविष्यात होणार आहे. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांना विस्तारावर लक्ष केंद्रीत करावे लागले. त्यादृष्टीने पालकमंत्री कोण याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांत आहे.\nहेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/dhule-news-no-rain-and-fodder-but-how-to-return-to-the-village-shepherds", "date_download": "2021-08-02T07:06:50Z", "digest": "sha1:YCTI3S2BXNZHN7QC2XRGJ3KVOWIUETSX", "length": 3422, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्न", "raw_content": "\nचाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्न\nचाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्न\nकापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात पाऊस हुलकावणी देत आहे. सर्वदूर पाऊस नाही. तुरळक ठिकाणी अल्पसा पाऊस होत आहे. साक्री तालुक्यातील मेंढपाळांना गावाकडे परतीचे वेध लागले आहे. पावसाळा सुरु होण्यास महिना उलटला. अद्यापही पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झालेली नाही. चारा नाहीतर परतायचे कसे, असा प्रश्न मेंढपाळांमधून उपस्थित होत आहे. (dhule-news-no-rain-and-fodder-but-how-to-return-to-the-village-shepherds)\nजिल्ह्यात पावसाचे सातत्य नाही. बऱ्याच ठिकाणी पेरा मोड आलेला आहे. दुबार पेरणीसाठी पाऊस नाही. तर ज्यांनी दुबार पेरणी केली. त्यांचे पिक भूईतून बाहेर डोकावत आहे. पाऊस नसल्याने वाढ खुंटली आहे. पाच आठवडे उलटल्यानंतर पाऊस नाही. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झालेली नाही. दुधाळ जनावरांना महागडा चारा खरेदी करावा लागत आहे.\nकारमधून ४० किलो गांजासह दहा लाखांचा मुद���देमाल जप्त\nसाक्री तालुक्यातील मेंढपाळ चाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यांना पावसाळ्यात परतीचे वेध लागले आहे. मात्र तिकडे हवा तसा पाऊस झालेला नाही. चाऱ्याची वाढ झालेली नाही. परीणामी कापडणे, देवभाने, सोनगीर, नगाव, न्याहळोद परीसरातच भटकंती सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_426.html", "date_download": "2021-08-02T04:51:07Z", "digest": "sha1:6SVJVHJ5AGOLFAHHOFHWXLOCNXZGRKJ5", "length": 8642, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "बँगलोरच्या कराटे स्पर्धेत मुरबाडचे कराटेपट्टु विजय ; मुरबाडचा विजयी झेंडा बँगलोर मध्ये फडकवला ; विजयाच्या शिल्पकाराचे मार्गदर्शक कराटे मास्टर वसंत जमदरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / krida / Maharashtra / Slide / बँगलोरच्या कराटे स्पर्धेत मुरबाडचे कराटेपट्टु विजय ; मुरबाडचा विजयी झेंडा बँगलोर मध्ये फडकवला ; विजयाच्या शिल्पकाराचे मार्गदर्शक कराटे मास्टर वसंत जमदरे\nबँगलोरच्या कराटे स्पर्धेत मुरबाडचे कराटेपट्टु विजय ; मुरबाडचा विजयी झेंडा बँगलोर मध्ये फडकवला ; विजयाच्या शिल्पकाराचे मार्गदर्शक कराटे मास्टर वसंत जमदरे\nBY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |\nवर्ल्ड फुनाकोशी शटकोन कराटे ऑर्गनाइजेशन आयोजित नॅशनल कराटे चॅम्पीयनशीप साऊथ इंडिया कप स्पर्धा बँगलोर येथे घेण्यात आली होती.संपुर्ण राज्यातून 600 ते 700 कराटेपट्टूंनी सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयाच्या मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून कराटे मास्टर वसंत जमदरे यांचे शिष्य मधूकर गायकर यांनी व अन्य दोघ कराटेपट्टूंनी भाग घेतला होता.कराटे ब्लॅकबेल्ट मास्टर म्हणून मधूकर गायकर सर यांची ओळख असून त्यांच्या यशाची गुरूकिल्ली मास्टर वसंत जमदरे असल्याचे त्यांनी मागील मुलाखतीत सांगितलेच होते.\nअशा वर्ल्ड फेमस असणारे कराटे मास्टर वसंत जमदरे यांच्या मार्गदर्शनाने आणि दिलेल्या शिकवणीने मधूकर गायकर सरांनी मुरबाडसारख्या ग्रामीण भागाचा नाव बाहेरील राज्यात विजय संपादन करित मुरबाड झेंडा फडकवला.या कराटे स्पर्धेत जमदरे सरांचे 3 शिष्य सामील झाले अन विजयाची सलामी अखेर देऊनच परतले.कधीच अपयश आले नाही असे मधूकर गायकर सरांनी बँगलोर स्पर्धेत गोल्डमेडल मारून मुरबाडचे नावलौकिक केले आहे.तर हर्ष लाटे,केतन तिवरे या दोघांनी गो��्ड व सिल्व्हर मेडल मारून विजय पटकावला आहे.त्यांच्या विजयाने संपुर्ण ठाणे जिल्हयात व मुरबाड तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.\nबँगलोरच्या कराटे स्पर्धेत मुरबाडचे कराटेपट्टु विजय ; मुरबाडचा विजयी झेंडा बँगलोर मध्ये फडकवला ; विजयाच्या शिल्पकाराचे मार्गदर्शक कराटे मास्टर वसंत जमदरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 18:37:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Soman", "date_download": "2021-08-02T07:19:00Z", "digest": "sha1:CMEXFBF5P5ZB2N723OGN2NLQBWKQME53", "length": 9022, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Soman - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत Soman, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Soman, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,७९९ लेख आहे व २०८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nआपण विकिपीडियावर अजून नवे आहात नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n०९:१९, १८ मार्च २०१५ (IST)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१५ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}