diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0516.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0516.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0516.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,352 @@ +{"url": "https://kokanmedia.in/2020/04/08/coronadeathrtn/", "date_download": "2021-08-01T04:26:25Z", "digest": "sha1:5SALT5THK3VLBKRLTZEFT76HA4UGDY45", "length": 10655, "nlines": 157, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी\nरत्नागिरी : जिल्ह्यातील कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज रात्री (८ एप्रिल) व्हॉट्सॲप मेसेजद्वारे पत्रकारांना दिली. दुबईतून आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात केव्हा दाखल करण्यात आले होते याविषयीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातला तो करोनाचा पहिला बळी ठरला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे तीन रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. पहिला रुग्ण शृंगारतळी (ता. गुहागर) येथून आला होता. उपचारांनंतर तो करोनामुक्त झाला आहे. दुसरा रुग्ण रत्नागिरीजवळच्या राजिवडा भागात सापडला होता. तो दिल्लीच्या मरकजमधून आला होता. तिसरा रुग्ण रत्नागिरीजवळच्या साखरतर गावात सापडला होता.‌\nसाखरतरचा रुग्ण ही बावन्न वर्षांची महिला आहे. तिने कोठेही प्रवास केला नव्हता किंवा त्याच गावात अन्य भागात दिल्लीतून आलेल्या तेरा जणांशी तिच्या जमातीचा कोणताही संबंध नव्हता. हे तुम्ही रुग्ण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.\nकळंबणी येथील रुग्णालयात आज मरण पावलेला रुग्ण केव्हा दाखल झाला याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली नव्हती. दरम्यान, हा रुग्ण अळसुरे या गावातील असल्याचे समजते.\nPrevious Post: धामापूरमधील अपंगांच्या २२ कुटुंबांना अवघ्या एका व्हॉट्सअॅप मेसेजवर मदत\nNext Post: रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मदतीचे तीनशे हात\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्���अॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-08-01T05:32:18Z", "digest": "sha1:RYPHLQCCRQI7IRLULAWEZQPIJHDN65LC", "length": 4504, "nlines": 158, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "पानाचा इतिहास - Wikiquote", "raw_content": "\n50.185.134.48 (चर्चा)यांची आवृत्ती 7055 परतवली.\nr2.6.6) (सांगकाम्याने वाढविले: vi:Bill Gates\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: id:Bill Gates\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: th:บิล เกตส์\nr2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Bil Geyts\nसांगकाम्याने वाढविले: cs:Bill Gates\nसांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Bill Gates\nनवीन पान: 150px|right|thumb|{{लेखनाव}} विल्यम हेनरी '''बिल गेट्स''' ...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product-tag/nature/", "date_download": "2021-08-01T04:56:20Z", "digest": "sha1:HSEZUBYC45D4MBKZWMLYMRDHFJYX3ORL", "length": 23091, "nlines": 298, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "निसर्ग – Rohan Prakashan", "raw_content": "\nचित्रपट - संगीत 12\nहृषीकेश पाळंदे याचा जन्म १९८५ सालचा. तो पुण्यातच शिकला आणि वाढला. आर्किटेक्चरची डिग्री अर्धवट सोडून त्याने बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स केलं. त्यानंतर एम.एस्सी व डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्सेसही त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर कुठलीच नोकरी नीट केली नाही. अर्धवट सोडणं, हे त्याचं लक्षण बनलं. 'काय करणारेस तू पुढे' या प्रश्नाला कंटाळून कुटुंब आणि पुण्याला सोडून २०११ साली अहमदाबाद ते जम्मू असा १९०० किमीचा एकांडा सायकलप्रवास त्याने केला. या सफरीत त्याला स्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग प्रश्न पडले. तो डोक्यातला गुंता त्याने 'दोन चाकं आणि मी' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून लिहिला. डोक्यातल्या प्रश्नांच्या चक्राला वाहिलेल्या 'बयो' आणि 'भरकटेश्वर' या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. त्यानं अजूनतरी लिखाणाला सोडलं नाहीये. सध्या तो कोकणात राहतोय. चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.\nमी आहे एक लेखकदेव…\nएकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग \nआर.के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नई येथे त्यांच्या आजोळी व्यतीत झालं. त्यांच्या वडिलांची ‘महाराजा हायस्कुल’, म्हैसूर येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले. त्यांनी लेखनाची सुरुवात त्या��च्या १९३५ सालच्या ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या पुस्तकाने केली. ‘मालगुडी’ या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही त्यांची खासियत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘गाइड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरतर्फे दिलं जाणारं ए.सी. बेन्सन मेडल प्राप्त झालं. अनेक विख्यात विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली. १९६४ साली त्यांना पद्मभूषण तर २००० साली पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला. १९८९मध्ये त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं. या महान लेखकाचा १३ मे २००१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी मृत्यू झाला.\n\"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.\nआर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.\nत्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.\nआज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.\nएका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं\nएका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं\nमूळ कथ���त व चित्रपट कथेत काय फरक होता तो योग्य होता का\nयांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.\nसर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्‍या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड\nपुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.\nबाग फुलवणं म्हणजे यात्रिंकपणे माती खणून रोप लावणं नव्हे. बाग गॅलरीतली असो वा अंगणातली, प्रत्येक रोपाशी, फुलाशी, वेलीशी भावनिक नातं कसं जुळू शकतं हे या पुस्तकात दिसतं. पानाफुलांशी, लहान मोहक पक्षीसृष्टीशी, गुलाबाच्या कलमांशी आणि कॅक्टससारख्या कातेरी झाडाशीदेखील लेखिकेचा मूक संवाद सुरू असतो.\nलँडस्केप करताना एखद्या कलाकाराप्रमाणे लेखिका कल्पनेत चित्र रंगवते. मग लँडस्केप ही तिची प्रयोगशाळाच बनुन जाते\nनैनिताल असो की जपान, देशविदेशातील बागांचा अनुभव घेतानाही लेखिकेच्या भावविश्वात घरची बाग असतेच.\nबाग फुलवताना झाडाच्या स्वभावावरून, प्रतिसादावरून जीवनाच्या विविध पैलूंकडे बघण्याची व्यापक दृष्टी लेखिकेला लाभत जाते. जोडीदाराबरोबरचं सहजीवन, माणसाचं पर्यावरणाशी असलेलं नातं जीवनाच्या मोठ्या कॅनव्हासवर बघताना बागेबरोबरचं हे जगणं अधिकाधिक समृध्द वाटू लागतं.\nअतिशय संवेदनशीलतेने लिहीलेलं हे अनुभवकथन मनोवेधक तर आहेच, पण जाताजाता झाडारोपांच्या, फुलापानांच्या खासियती आणि निगराणी यांचा परिचय करून देणारंही ठरतं.\nबागेशी जडलेल्या अनुबंधाचा मुक्त आविष्कार म्हणजे…\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवा��ित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/sunday/", "date_download": "2021-08-01T04:19:06Z", "digest": "sha1:ED7LAHYLVTHPCF2COI23BMEF7OX4DHA7", "length": 7970, "nlines": 97, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates sunday Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nरविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक\nउपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी रविवारी लोकल रेल्वेच्या तीनही…\nआज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nरेल्वेच्या विविध कामांसाठी आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि…\nरविवार की ह’त्यावार ,’या’ चार घटनांनी हादरला रविवार\nरविवारच्या सुट्टीच्या दिवशी राज्यात हत्यासत्र दिसून आलं.औरंगाबाद, हिंगोली, वर्धा, नागपूरमध्ये हत्या झाल्यानं राज्य गुन्हेगारीने हादरला आहे. वेगवेगळ्या कारणाने या हत्या झाल्या असून यामुळे एकचं खळबळ माजली आहे. दरम्यान अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.\n प्रवासापूर्वी वाचा रेल्वे मेगाब्लॉकचं ‘हे’ वेळापत्रक\nविविध तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते…\nआज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक\nनेहमी प्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या कामांसाठी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी…\nमध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; आज ‘असा’ असेल मेगाब्लॉक\nरेल्वे प्रशासनाने नेहमी प्रमाणे आजही मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन केले असून शनिवारी रात्री…\nमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक\nमध्य आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी ४ मे रोजी पश्चि���…\nआज तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द; प्रवाशांना मोठा दिलासा\nनेहमी प्रमाणे नियोजित करण्यात आलेला मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. आज पश्चिम, मध्य आणि…\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आठवडा संपत आला की वाटत पाहत असतो आपल्या हक्काच्या सुट्टीची अर्थात रविवार…\nहार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक\nरेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी आज रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला…\nमेगाब्लॉक : 3 फेब्रुवारी रोजी ‘असं’ आहे local चं वेळापत्रक\nपश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवार 3 फेब्रुवारी रोजी mega block ठेवण्यात आला…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T05:27:22Z", "digest": "sha1:DFXMYYELYXTNF5WI6JWBYW22H27MOVW3", "length": 4582, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:आषाढ महिना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहिंदू पंचांगानुसार बारा महिने\n← आषाढ महिना →\nशुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा\nकृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या\n\"आषाढ महिना\" वर्गातील लेख\nएकूण ३१ पैकी खालील ३१ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २००५ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2021/02/12/handwritingexhibition/", "date_download": "2021-08-01T04:38:18Z", "digest": "sha1:LD4HQEVIJL3BNKT7B2LOTGF5HVTG5KDG", "length": 13785, "nlines": 168, "source_domain": "kokanmedia.in", "title": "सिंधुदुर्गातील हस्ताक्षरछांदिष्टाचे मुंबईत शनिवारी प्रदर्शन - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील हस्ताक्षरछांदिष्टाचे मुंबईत शनिवारी प्रदर्शन\nतळेरे (ता. कणकवली) : हस्ताक्षरांचा छंद जोपासणारे तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांच्या संग्रहातील हस्ताक्षरे आणि संदेशपत्रांचे प्रदर्शन शनिवारी, १३ फेब्रुवारी) मुंबईत दादर येथे होणार आहे.\nप्रत्येकाचे अनेक आदर्श असतात. अनेक आवडत्या मान्यवर व्यक्ती असतात. त्यातील अनेकांना आपण पाहिलेले असते. अनेकांचे विचार ऐकलेलेही असतात. पण त्यांचे हस्ताक्षर कसे आहे, त्यांची स्वाक्षरी कशी आहे, याबाबत प्रत्येकाला नक्कीच उत्सुकता असेल. ती पूर्ण करण्यासाठीच जणू तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांनी हस्ताक्षर आणि स्वाक्षऱ्यांचा संग्रहाचा छंद जोपासला आहे. त्यामध्ये त्यामध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर, नाशिक येथील आगामी अ. भा. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, प्रख्यात बोलीभाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखिका आशा बगे इत्यादींसह अनेकांचा समावेश आहे. अनेकांनी स्वहस्ताक्षरात दिलेले संदेशही आहेत.\nहस्ताक्षरे आणि संदेशपत्रे जोपासण्याच्या श्री. पावसकर यांच्या छंदाची दखल मुंबईच्या टपाल कार्यालयाने घेतली आहे. उद्या, १३ फेब्रुवारी रोजी दादर येथील मुख्य टपाल कार्यालयात वार्षिक सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने या संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कोकणी, चिनी, मोडी, उर्दू आणि ब्रेल भाषेतील संदेशपत्र�� ठेवण्यात येणार आहेत. विविध नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांसह त्यांचे हस्ताक्षर पाहता येईल. त्यामध्ये देशपरदेशातील जागतिक कीर्तीच्या व्यक्तींचाही समावेश आहे. दादरच्या मुख्य टपाल कार्यालयात तळमजल्यावर वितरण विभागात (दादर पूर्व) हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.\nसकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nनिकेत पावसकर यांच्या छंदाविषयी अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा –\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nगणेश देवीजयंत नारळीकरतळेरेदादर टपाल कार्यालयनिकेत पावसकरपत्रलेखनमुंबईत प्रदर्शनविंदा करंदीकरश्रीपाल सबनीससंदेशपत्रेसिंधुदुर्गNiket PawaskarSindhudurgTalere\nPrevious Post: झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय सहावा – भाग ८\nNext Post: बेहेरेबुवांचे स्मरण करून `खल्वायन` दहा महिन्यांनी रुजू होणार\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=jan%20dhan%20account", "date_download": "2021-08-01T05:20:53Z", "digest": "sha1:MTXWYHB66TCI4OR2TCC6QIZJJGLZ633F", "length": 5665, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "jan dhan account", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nचार कोटी महिलांच्या जनधन खात्यात सरकारने टाकले ३० हजार कोटी\nजनधन खातेधारक महिलांच्या खात्यात आला तिसरा हप्ता ; तपासा आपले खाते\nपंतप्रधान जन धन योजना : पैसा नसतांनाही बँकेतून मिळवा ५ हजार रुपये\nजन धन अकाउंट : बँक खाते आधारला लिंक करून मिळवा ५ हजार रुपये; जाणून घ्या प्रक्रिया\nजन धन खातेधारकांना मोदी सरकार परत १५०० रुपये देणार सरकार तिसरं पॅकेज देण्याच्या तयारीत\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nहोम बातम्या क��षीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/thank-you-for-birthday-in-marathi/", "date_download": "2021-08-01T04:34:23Z", "digest": "sha1:ARVUV6FZOMMRO7CAJ45D22IKAC4MIBBW", "length": 11573, "nlines": 117, "source_domain": "marathibhau.com", "title": "Thank You For Birthday In Marathi | धन्यवाद संदेश | वाढदिवस आभार", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो आज आम्ही ह्या Thank You messages For Birthday In Marathi या लेखामध्ये काही आभार संदेश घेऊन आलोत जे तुम्ही तुमच्या वाढदिवशी आपल्या जिवलग मित्र, मैत्रिणी, तसेच वडीलधारी मंडळीचे दिलेल्या शुभेछाबद्द्ल आभार व्यक्त करू शकता, त्यांना धन्यवाद संदेश देऊ शकता. चला तर मग….\nमाझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.\nआपण दिलेल्या शुभेच्यांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो.\nआपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.\nआपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.\nअसेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.\nआपले प्रेम, स्नेह आणि विश्वास\nयांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..\nआपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..\nआपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार.\nआपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.\nअसेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.\nतुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद\nज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत\nत्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.\nअसेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nमला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या\nमाझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.\nआपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.\nअसेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद\nविनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआज माझ्या वाढदिवसान��मित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,\nभेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.\nअसेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.\nतुम्हा सर्वांचे मनापासून आभार\nआपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.\nआपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.\nअसेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा.\nआपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.\nअसेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या. आपला …..\nआपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.\nमाझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..\nअसेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.\nमाझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…\nअसेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना\nमाझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.\nअसेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना…\nआपले खूप खूप आभार\nनाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो,\nखूपच सुंदर विचार होते स्वामी विवेकानंद यांचे.🙏🙏🙏🙏\nछत्रपती शिवाजी महाराज पार्क असा उल्लेख करायला पाहिजे होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product/lokapriya-chitrataraka/", "date_download": "2021-08-01T03:37:09Z", "digest": "sha1:QSP6BTRMGGFDI2AKVWJQJEZAJXLGWXNS", "length": 40443, "nlines": 270, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "लोकप्रिय चित्रतरिका – Rohan Prakashan", "raw_content": "\nया लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरित्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून \n978-93-80361-48-2 Lokapriya Chitrataraka लोकप्रिय चित्रतरिका छोट्या पडद्यावरून आपुलकीचं नातं जोडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींचा उलगडलेला जीवनपट … Dr. Shubha chitnis डॉ . शुभा चिटणीस या लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरि���्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून \nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल...\nकोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो अशा महाकाय प्रकल्पांचे शिल्पकार ई.श्रीधरन यांचा कर्तृत्वपट\nलेखक व पत्रकार असलेल्या अशोकन यांनी वीसहून अधिक वर्षं या क्षेत्रांत काम केलं आहे. सध्या ते 'देशाभिमानी' या वृत्तपत्रामध्ये काम करतात. चित्रकलेचा छंद ते गांभीर्याने जोपासतात.\nतरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.\nभारताच्या नागरी वाहतूकसेवेचा चेहरामोहरा पालटून टाकणार्‍या एका निष्ठावान अभियंत्याची…ई.श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा \nअनेक आव्हानात्मक प्रकल्पांतील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं.\nअशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा `मिडास टच’ लाभला आणि `कोकण रेल्वे’, `दिल्ली मेट्रो’ यांसारखे अवाढव्य प्रकल्प जलदगतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराही त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, `कलकत्ता मेट्रो प्रकल्प’ यांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\nअसे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त आठ तास…त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखी एक वैशिष्ट्य\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर `मिरॅकल्स’ घडू शकतात, असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन…\nसून मेरे बंधु रे\nएस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत\nसत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.\nगंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nहिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;\nगानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.\nत्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.\nअशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी\nकेलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.\n`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी\nअसंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…\n`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी\nत्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी…\nत्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’\nजनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा\nलेखक अक्षय मनवानी हे पूर्वी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते . परंतु, त्यात फारसे समाधानी नसलेले मनवानी नंतर मुक्त लेखनाकडे वळले. त्यांनी भारतीय सिनेमा आणि सांस्कृतिक क्षेत्रावर विपुल लेखन केलं आणि ते 'द कॅराव्हान' , 'बिझनेस स्टैंडर्ड' , 'मॅन्स वर्ल्ड' आणि ‘मुंबई मिरर' आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या कार्यामुळे दंतकथा बनलेले असूनही ज्यांच्या कार्याचा फारसा गौरव झालेला नाही, अशा अनेकांच्या कार्याचं दस्तऐवजीकरण करून त्यांच्या वारशाचं जतन करण्यासाठी बरंच काही करणं आवश्यक आहे, असं लेखक मनवानी यांना मन:पूर्वक वाटतं. साहिर लुधियानवी यांचं जीवन आणि कार्य याबाबत संशोधन करून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे त्याच दृष्टीने केलेला प्रयत्न आहे.\nगंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.\n‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.\nया प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.\nआपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी\nवॉर्ड नंबर पाच, केईएम\nडॉक्टर आणि लेखक म्हणून डॉ. रवी बापट सुपरिचित आहेत. त्यांनी मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्���े बराच काळ प्राध्यापकी केली असून ते केईएम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात कार्यरत. त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रा. एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसंच हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना महत्त्वाचे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या लेखनाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…\nडॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…\nफील्ड मार्शल सॅम माणेकशा\nमेजर जन. शुभी सूद\nमेजर जनरल (निवृत्त) शुभी सूद यांचा जन्म सिमला इथे झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अॅलकॅडमीमध्ये (एन.डी.ए.) प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना ८ गुरखा रायफलच्या ४ बटालियनमध्ये कमिशन मिळालं. या बटालियनमध्ये असताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातल्या ‘झांगर’ भागात केलेल्या कारवाईत भाग घेतला. मणिपूर आणि नागालँडमधल्या मोहिमेतही ते सहभागी झाले होते. सप्टेंबर १९६८ मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल माणेकशा यांचे विशेष साहायक म्हणून नियुक्ती झाली. माणेकशा त्या वेळी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्करप्रमुख म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर माणेकशांनी सूद यांना विशेष मदतनीस म्हणून दिल्लीला नेलं. त्या वेळी कॅप्टन असलेल्या सूद यांना १९७१च्या युद्धाच्या काही दिवस आधी बढती मिळाली व ते मेजर ��ाले. लष्करप्रमुखांचे डेप्युटी मिलिटरी असिस्टंट (DMA) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यामुळे १९७१च्या युद्धाच्या वेळच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांना अगदी जवळून पाहता आल्या. चेंबर्ले येथील स्टाफ कॉलेज कोर्ससाठी ते १९७२मध्ये इंग्लंडमध्ये गेले. नंतर ८व्या गुरखा रायफलच्या बटालियनचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ‘हायरकमांड’ आणि ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स’ हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील २६ इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर म्हणून करण्यात आली. १२ कोअरचे प्रमुख असताना ३१ मार्च १९९८ रोजी ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर जनरल सूद यांनी ‘ए.वी.आई.एस.टेंट ए कार' या कंपनीत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते लिखाणाकडे वळले. १९०४ मध्ये ल्हासा इथे असलेल्या कर्नल, सर एफ.ई. यंगहज्बंड यांच्या तिबेट मोहिमेविषयी सूद यांनी लिहिलेलं ‘यंगहज्बंड-ट्रबल्ड कॅपेन' हे पुस्तक डिसेंबर २००४ मध्ये प्रसिद्ध झालं.\nपत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.\nचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं ज��णाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र\nभारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.\nयुध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-tanishqa-womens-group-gets-40-thousand-mask-production-order-295049", "date_download": "2021-08-01T05:30:13Z", "digest": "sha1:DRMNZUWR6XM5FMKZ55N6EVSELCY6LFXO", "length": 10180, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अरे व्वा! लॉकडाउन मध्ये महिलांना मिळाला उत्तम रोजगार", "raw_content": "\nअकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी अकोला जिल्यातील विविध बचतगट व सामाजिक कार्यात गृह उद्योग करणाऱ्या महिलांना रोजगार मिळावा व कुटुंबाला हातभार लागावा या अनुषंगाने त्यांनी खास ‘सकाळ’ तनिष्का गटाला टप्याटप्याने 40 हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे घर बसल्या महिलांना आता स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे.\n लॉकडाउन मध्ये महिलांना मिळाला उत्तम रोजगार\nतेल्हारा (जि. अकोला) : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्यातच देशासह अकोला जिल्ह्यातील कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहता लॉकडाउन-चार सुरू झाले आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय हे पूर्णतः ठप्प झाले आहेत. त्यातच अकोट तालुका माहेर व तेल्हारा तालुका सासर असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी अकोला जिल्यातील विविध बचतगट व सामाजिक कार्यात गृह उद्योग करणाऱ्या महिलांना रोजगार मिळावा व कुटुंबाला हातभार लागावा या अनुषंगाने त्यांनी खास ‘सकाळ’ तनिष्का गटाला टप्याटप्याने 40 हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे घर बसल्या महिलांना आता स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे.\nहेही वाचा- पॉझिटिव्ह अहवालाची त्रीशतकाकडे वाटचाल, दहा पुरुषांसह सात महिला पॉझिटिव्ह\n16 महिलांचा आहे सहभाग\n‘सकाळ’ तनिष्का तेल्हारा महिला टीमच्या दीपिका देशमुख यांनी ती ऑर्डर स्वीकारत महिलांना स्वलांबी केले आहे. त्यामुळे त्याच्या हाताला काम मिळाल्याने त्यासुध्दा मोठ्या आनंदाने ते मास्क बनविण्याचे काम गतीने करीत असून, दर दिवसाला मोठ्या प्रमाणात मास्क निर्मिती होत आहे. तेल्हारा तनिष्का गटात सध्या 16 महिला कार्यरत आहे. त्या दरदिवसाला चार ते पाच हजार मास्क तयार करीत आहेत. तर दुसरीकडे या ऑर्डर एवढ्यापुरतीच मर्यादित नसून जोपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही तो पर्यंत हे मास्क तयार करण्यात येतील. त्यामुळे साधारणत: पुढील सहा महिने तरी आपल्याला ही ऑर्डर मिळत राहणार आहे.\nक्लिक करा- राष्ट्रवादीने त्या नेत्याला आमदार करून भाजपसह वंचित बहुजन आघाडीला दिली टक्कर\nसोनाळ्यातील गटानेही केली सुरुवात\nप्रत्येक तनिष्काला रोजचे दीडशे ते दोनशे रुपये एवढा कामाचा मोबदला मिळणार आहे. स्वतःच्या घरात बसून, स्वतःच्या मशीनवर त्यांना हे काम दिल्या जात आहे. आतापर्यंत 200 मीटर कापडाचे मास्क शिवायला सुरूवात झाली आहे. तसेच याआधी पण अकोट तनिष्का गट व तेल्हारा तनिष्का गटालाही प्रत्येकी तीन हजार मास्क तयार करण्याचे ऑर्डर मिळाले होते. ते पूर्ण करून दिल्यामुळे ही 40 हजार मास्क तयार करून देण्याची ऑर्डर शासनाच्या जिल्हा परिषदेकडून अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्या पुढाकाराने तनिष्कांना मिळाली आहे. त्यामुळे तनिष्का महिला गट आनंदाने आपले कार्य पार पाडत आहेत. सोमवार (ता.18) पर्यंत पाचशे मीटर कापडांचे मास्क शिवण्यात आले. सोबतच सोनाळा तनिष्का गट यांनी पण मास्क शिवायला सुरुवात केली आहे.\nह्या घेत आहेत परिश्रम\nतेल्हारा तनिष्का गट प्रमुख दीपिका देशमुख, सदस्य माया ढोकने, शारदा ढोले, पदमा पाटील, वैशाली देशमुख, रेखा अवचार, प्रमोदींनी मेतकर, प्रतिभा कांगटे, पल्लवी कांगटे, दर्शना घोडेस्वार, वंदना घोडेस्वार, इंदूताई ढोकने, माधवी खारोडे, कल्पना कोरपे, पुजा कोरपे, नंदिनी भिसे यांच्यासह अन्य महिला या मास्क तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/maharashtra/kokan-thane/page/27/", "date_download": "2021-08-01T05:09:14Z", "digest": "sha1:DKBOPKK5WWLSC25EV54RO2JMMDCOUV2N", "length": 10221, "nlines": 103, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Kokan - Thane News| Page 27 of 29 | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजीएसटीमुळे देशात ऐतिहासिक पर्व, कर प्रणालीचा फायदा सर्वांनाच – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं मत\nजय महाराष्ट्र न्यूज, सिंधूदुर्ग जीएसटीमुळे देशात ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली आहे. या कर प्रणालीचा…\nमच्छिमारांवर राग काढाल तर अवस्था वाईट होईल- नितेश राणेंचा इशारा\nजय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग पर्ससीन मासेमारीच्या अतिक्रमाणाबाबत आमदार नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक…\nविजेच्या धक्क्यानं शेतकरी आणि जनावरांचा मृत्यू; 10 म्हशी ठार\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर पालघर जिल्ह्यातील महावितरणचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. …\nबाहेर 24 तास आपतकालीन सेवा असा बोर्ड अन् प्रत्यक्षात मात्र टाळे; नागरीकांना मदत करणार कोण\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर पालघर जिल्ह्यात 4 दिवसांपासून पूर परिस्थिती असताना आपतकालीन 24 तास…\nतरुणाला वाचविण्यासाठी मदत न मिळाल्यानं आपतकालीन विभागावर होणार कारवाई\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर पालघर जिल्ह्यात 4 दिवसापासून पूर परिस्थिती असताना आपतकालीन 24 तास…\nगोव्यात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, मृतदेहाशेजारील उशीवर लिहलं लव्ह यू, रेस्ट इन पीस\nजय महाराष्ट्र न्यूज, गोवा गोव्यात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. फोंडा तालुक्यातील गावणे…\nरत्नागिरीतील खेम धरण फुटण्याची शक्यता, धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड\nजय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिर��� रत्नागिरीच्या हर्णे गावाजवळील खेम धरणाची परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे….\nखवळलेल्या समुद्रामुळे जांभा चिऱ्याचा संरक्षण बंधारा गेला वाहून\nजय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी रत्नागिरीमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे दापोली तालुक्यातील करजगाव समुद्र चांगलाच खवळला….\nत्या महिला भीकारी म्हणून ज्वेलर्सच्या दुकानात शिरल्या अन्…\nजय महाराष्ट्र न्यूज, नायगाव नायगाव पश्चिमेकडील मरियमनगर परिसरात गणेश ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडली. भीक…\nमाथेरानच्या राणीला अडचणींचा ब्रेक\nजय महाराष्ट्र न्यूज, माथेरान माथेरानची राणी मिनीट्रेन सुरू करण्याच्य रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू असताना…\nव्हॉट्स अॅप ग्रुपमुळे वाचले चौघांचे प्राण\nजय महाराष्ट्र न्यूज, खोपोली सोशल मिडीयाच्या वापराबाबत अनेक समज तसंच गैरसमज समाजामध्ये आहेत. या…\nमुंबईच्या 55 विद्यार्थ्यांसाठी रायगडचे पोलीस ठरले देवदूत\nजय महाराष्ट्र न्यूज, रायगड सध्या सर्वत्रच पावसाळी सहलीचे पेव फुटू लागले आहेत आणि या…\nनारायण राणेंचे स्नेहभोजन भाजपला पचणार नाही – विनायक राऊत\nजय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपुजन सोहळ्याला मान्यवर हजेरी…\nनितीन गडकरींच्या स्वागतासाठी नारायण राणेंनी लावलेल्या बॅनरवरुन सोनिया आणि राहुल गांधी गायब\nजय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या…\nउद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फक्त दोन खुर्च्यांचे अंतर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासाठी एकाच व्यासपीठावर कट्टर विरोधक अशी ओळख…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुत��ती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/corona-lockout-affected-years-akshay-tritiya-285434", "date_download": "2021-08-01T03:27:35Z", "digest": "sha1:GIAYL3TJV5BH2VB2M536YF4FHUYQNYLW", "length": 9242, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यंदाची अक्षय तृतीया सुनी सुनी", "raw_content": "\nगुढीपाडव्यानंतर या महिन्याच्या अखेरीस उद्या (ता.26) अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे हाही मुहूर्त टळणार असून यंदाची अक्षय्य तृतीया सुनी सुनी जाणार असल्याचे स्पष्ट आहे.\nयंदाची अक्षय तृतीया सुनी सुनी\nसांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. गुढीपाडव्यानंतर या महिन्याच्या अखेरीस उद्या (ता.26) अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे हाही मुहूर्त टळणार असून यंदाची अक्षय्य तृतीया सुनी सुनी जाणार असल्याचे स्पष्ट आहे.\nसाडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर खरेदीला पसंती दिली जाते. गुढीपाडव्याला लॉकडाऊनमुळे खरेदी न करता आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. नियोजित वस्तुंची खरेदी अक्षय तृतीयेला करायची, असे ठरवले होते. मात्र लॉकडाऊन वाढल्यामुळे खरेदीचा आनंद घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे.\nअक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहनांचे मोठ्याप्रमाणाव बुकिंग केले जाते. सांगलीच्या वाहन बाजारपेठेत सुमारे दोन हजारहून अधिक दुचाकी-चारचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, हा मुहूर्त गेल्याने कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. यादिवशी प्रत्येक घरात एखादी नवीन वस्तू आणली जाते. मात्र, यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातच लॉकडाऊन केल्यामुळे बाजारपेठच बंद आहे. सराफी दुकानेही बंद असल्याने यंदा ग्राहकांना सोने व चांदीची खरेदी करता येणार नाहीत. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, वाहने, कपडे आदींची दुकानेही बंद असल्यामुळे लोकांना कोणत्याच वस्तूची खरेदी करता येणार नाहीत. जमीन, फ्लॅट किंवा घर खरेदीचे व्यवहारही थंडावले आहेत.\nअक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर घरोघरी आंबे आणले जातात. आज आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग होती. येथील फळ मार्केटमध्येही पोलिस बंदोबस्तात विक्री करण्यात आली. तसेच भागाभागात आंबे विकले जात आहे. पाचशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत डझनाचे दर होते.\nअक्षय तृतीया, गुडीपाडवा आणि दसरा या तीन मुहूर्तावर एकूण विक्रीतील चाळीस टक्के विक्री या दिवशी होते. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात तोटा झाला असला तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच रहावे, सुरक्षित रहावे.''\n- श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक हिरो\nलॉकडाऊननंतर वाहने दिली जातील\nलॉकडाऊनमुळे तीस टक्‍क्‍यांनी विक्रीत घट झाली आहे. सद्य:स्थितीत आम्ही ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्यास सुरवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लॉकडाऊननंतर त्यांना ती वाहने दिली जातील.\n- सतीश पाटील, सरव्यवस्थापक, माय ह्युंदाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/fire-in-khopoli-9881/", "date_download": "2021-08-01T03:36:29Z", "digest": "sha1:ERS4IQ2CDMN7IMAGFEOYPELDTTLMKCPD", "length": 11544, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "रायगड | श्रीरामनगर येथे महिला पोलिसांचे घर जळून खाक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nरायगडश्रीरामनगर येथे महिला पोलिसांचे घर जळून खाक\nशिळफाटा : खोपोली नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्रह्मांडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा लोखंडे या महिला पोलिसांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशामक\nशिळफाटा : खोपोली नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्रह्मांडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा लोखंडे या महिला पोलिसांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. ही घटना सकाळी ८. ३० च्या दरम्यान घडली. आगीचे कारण अद्याप समजले नाही. श्रद्धा लोखंडे या महिला पोलीस सकाळी ८. १५ च्या दरम्यान अंबरनाथ येथे ड्युटीवर घरून निघाल्या. त्या केळवली येथे पोहोचल्या असतानाच शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटला आग लागल्याचा भ्रमणध्वनी केला. त्याचवेळी त्यांचे पती व मुले घरात नव्हते. ते खोपोलीत गेले होते असे स्थानिकांकडून समजते. इमारतीमधील व शेजारील रहिवाशांनी आग लागताच विझविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खोपोली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून कोळसा झाला होता. श्रद्धा लोखंडे यांच्या फ्लॅटमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिह��सात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-1st-test-washington-sundar-smashes-six-james-anderson-delivery-watch", "date_download": "2021-08-01T04:04:58Z", "digest": "sha1:BABGXRHA4BISD5G6SWIXCL4G7CKPYDXQ", "length": 7551, "nlines": 124, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG : वॉशिंग्टचं शतक हुकलं; पण 'सुंदर' षटकारानं जिंकलं (VIDEO) - ind vs eng 1st test washington sundar smashes six on james anderson delivery watch viral video | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG : वॉशिंग्टचं शतक हुकलं; पण 'सुंदर' षटकारानं जिंकलं (VIDEO)\nINDvsENG : वॉशिंग्टचं शतक हुकलं; पण 'सुंदर' षटकारानं जिंकलं (VIDEO)\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nवॉशिंग्टनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार खेचले.\nIndia Vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना (Ind Vs Eng 1st Test) चेन्नईच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांत आटोपला. अश्विन आणि वॉशिंग्टनच्या खेळीमुळे भारतीय संघ फॉलो-ऑन वाचवण्यात यशस्वी ठरला. अष्टपैलू (Washington Sundar) ने 85 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळाली असती तर त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक पूर्ण केलं असतं. वॉशिंग्टनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार खेचले.\nदोन षटकारापैकी वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) जेम्स अँड्रसनला (James Anderson) लगावलेला षटकार अप्रतिमच होता. जागेवरुन टोलवलेला उत्तुंग फटक्याकडे अँड्रसन पाहतच राहिला. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.\nINDvsENG : पहिल्याच चेंडूवर अश्विनने इंग्लिश सलामीवीराला दाखवला तंबूचा रस्ता\nपहिल्या डावात भारताच्या धावफलकावर 8 बाद 312 धावा असताना वॉशिंग्टन आणि ईशांत शर्मा क्रिजवर होते. एका बाजून विकेट पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक पवित्रा घेत धावफलक वेगाने हालवण्याचा प्लॅन आखला. यावेळी जेम्स अँड्रसनच्या चेंडूवर त्याने जागेवरुन समोरच्या दिशेने उत्तुंग फटका मारला. तो थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. सुंदरच्या नाबाद 85 धावासह पंत 91 आणि पुजाराने 73 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डोमिनिक बेसने 4 विकेट घेतल्या जेम्स अँड्रसन, जोफ्रा ऑर्चर आणि जॅक लीच य���ंना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/333481", "date_download": "2021-08-01T05:24:41Z", "digest": "sha1:JTANDIE4XAFDKT76JK5MWLTEU3PXZCKW", "length": 2394, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ३०३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. ३०३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:०५, २७ जानेवारी २००९ ची आवृत्ती\n५६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१८:३०, ७ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:رده:۳۰۳ (میلادی))\n१३:०५, २७ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76438", "date_download": "2021-08-01T04:25:19Z", "digest": "sha1:U7B4OK7OUM7Z7SYLC4SHBL7YQE4U5IG6", "length": 8702, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ब्राऊन मोदक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ब्राऊन मोदक\n1) बारीक गॅस वर कढई ठेवून\n1/2 वाटी साजूक तूप\n2) त्यात 1 वाटी गव्हाचे पीठ(न\nचाळता ), 1/2 वाटी बारीक\nरवा बारीक गॅस वर छान\n3) हे भाजलेले मिश्रण थंड होऊ\n4)थंड झाल्यावर हे एका\nपिठीसाखर पाऊण वाटी, 2 ब्रु\nकॉफी च्या पुड्या , थोडी\nनीट एकत्र करून घेणे.\n5) मग मोदकाच्या साच्यामध्ये\nघालून मोदक बनवणे .\n6) चिरंजीवाच्या फर्माईश वरून निम्म्या\n7) एवढ्या साहित्यामध्ये 17\nमोदकांचे नाव चिरंजीवांनी सुचवले . अगदी गडद ब्राऊन असा या मोदकांचा रंग आला नाही .पण रोजच्या मोदकांच्या नामकरणाची जबाबदारी आमच्या 9 वर्षीय चित्रकार चिरंजीवांनी खांद्यावर घेतलेली असल्याने त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सुचवलेले नाव स्वीकारले आहे.\nमाझ्याकडे कोको पावडर शिल्लक नव्हती. कॉफी ऐवजी 2 चमचे कोको पावडर टाकली तर रंग थोडा अजून गडद येईल.\nअरे वा जमल्यास फोटो टाका.\nलिहिताना लेखनाचा विभाग पाककृती व आहारशास्त्र निवडाल का\nआताही संपादन मध्ये जाऊन करता येईल.\nपुढच्या वेळी मोदक शोधायला जाईल तेव्हा proper विभागात पाककृती सापडेल .\nमायबोलीवरून पाकृ शोधून करून बघणे होत असते, म्हणून हा सल्ला\nसंपादन वर क्लिक करा.\nसंपादन वर क्लिक करा.\nआणि खाली खाली या, मजकुराच्या खाली, शब्दखुणा Fieldच्या खाली. तिथे Group Audience field दिसेल.\nत्यात आधीचा ग्रुप काढून पाक एवढेच टाइप करा की खाली ड्रॉप डाऊन मध्ये \"पाककृती आणि आहारशास्त्र\" हा ग्रुप दिसेल. तो सिलेक्ट करा आणि सेव्ह करा.\nWow मस्त च.करायला हवे\nWow मस्त च.करायला हवे.साखरेऐवजी गूळ घालेन.पण ब्रू कॉफी आणि गुळाची टेस्ट चांगलीं लागायची नाही.त्यासाठी साखरच हवी.(हल्ली स्वगत भरपूर वाढलं y.)\nतुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि जमले एकदाचे. कालपासून धडपडत होते, सूचनांमुळे भांबावले होते आणि कसे करायचे कळत नसल्याने हताश वाटत होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nसौर चूल, सूर्य चूल ,सोलार कुकर शेळीताई\nकुणाला चायनीज भेळ आणि मनचाव सुप ची रेसीपी माहीत आहे का\nमाझे सत्याचे प्रयोग - बॅचलर खिचडी मुरारी\nआलू चला के मामी\nदेशोदेशीच्या चवी : भाग २ : ग्रीस : ताझिकी आणि ग्रीक सलाड हजारो ख्वाईशे ऐसी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/accra/", "date_download": "2021-08-01T04:54:56Z", "digest": "sha1:KRWUXNG6GIRSTKFEF3MCNHUONTUBCD5G", "length": 8358, "nlines": 129, "source_domain": "www.uber.com", "title": "आक्रा: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nआक्रा: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nAccra मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Accra मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल\nतुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे ते जाणून घ्या आणि तुमचे पिकअप लोकेशन कसे शोधायचे यासाठी तपशीलवार दिशानिर्देश मिळवा.\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घ���ता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://resultsarkari.site/tag/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-01T03:03:41Z", "digest": "sha1:Q5VUIFGN6D4KNT73RK4E7DMSBIIFUPBC", "length": 5324, "nlines": 57, "source_domain": "resultsarkari.site", "title": "भरत – result sarkari", "raw_content": "\nZP Practice Paper 82 – जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 82\nZP Practice Paper 82 – जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 82\n[ad_1] ZP Practice Paper 82 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु…\nZP Practice Paper 75 – पोलीस भरती सराव प्रश्नसंच 115\n[ad_1] ZP Practice Paper 75 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु…\nITBP Bharti 2021- विव��ध पदांकरिता भरती सुरु\n[ad_1] ITBP Bharti 2021 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण ६५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ सप्टेंबर 2021 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. या भरती संदर्भातील पुढील…\nपोलीस भरती सराव प्रश्नसंच 100 – नवीन प्रश्नसंच\n[ad_1] Police Bharti Practice Paper 100 : महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-kl-rahul-consecutive-ducks-first-time-international-career-10477", "date_download": "2021-08-01T04:59:15Z", "digest": "sha1:5RJLMDJA45LGKTW5Q5C6QF3TMYT4J3JO", "length": 9813, "nlines": 119, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा! - IND vs ENG KL Rahul consecutive ducks for first time in international career | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा\nINDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा\nINDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nमार्क वूडने लोकेश राहुलच्या दांड़्या उडवल्या. त्याला खातेही उघडता आले नाही. मागील चार डावात तिसऱ्यांदा लोकेश राहुल शून्यावर बाद झालाय.\nआयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या दहामध्ये केवळ दोन भारतीय आहेत. त्यात KL राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांचा समावेश आहे. या रँकिंगमध्ये रनमशिन विराटपेक्षाही उजवा असलेल्या लोकेश राहुल मागील काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याला फ्लॉप शो कायम दिसला. मार्क वूडने लोकेश राहुलच्या दांड़्या उडवल्या. त्याला खातेही उघडता आले नाही. मागील चार डावात तिसऱ्यांदा लोकेश राहुल शून्यावर बाद झालाय.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-20 सामन्यात तो शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. पहिल्या टी-20 सामन्यात त्याने खाते उघडले मात्र जोफ्रा आर्चरने त्याला एका धावेवर चालते केले. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने सहा चेंडू खेळले. यात सॅम कु��ेनने त्याला माघारी धाडेल. आणि तिसऱ्या सामन्यात मार्क वूडने त्याला शुन्यावर बाद केले. इंग्लंड विरुद्धची टी-20 मालिका ही आगामी वर्ल्ड कप (टी-20) ची तयारी मानली जात आहे. संघातील आपला दावा भक्कम करण्यासाठी राहुलला नावाला साजेसा खेळ करावा लागणार आहे.\nही महिला ठरणार क्रिकेटच्या मैदानातील खरी वाघीण; पुरुषांना देणार ट्रेनिंग\nफ्लॉप ठरल्यानंतरही लोकेश राहुलला वारंवार संधी देण्यावरुन यापूर्वी विराटही अनेकदा ट्रोल झाला आहे. विराटचा लाडला असेही त्याला संबोधले जाते. तिसऱ्या सामन्यात जे बदल करण्यात आले त्यावेळी देखील कर्णधार कोहलीचे त्याच्यावरील प्रेम कायम दिसले. मागील सामन्यात फ्लॉप ठरुनही त्याला बाकावर बसवण्याऐवजी विराट कोहलीने एकही चेंडू न खेळलेल्या सुर्यकुमार यादवला बाहेर बसवले. या सामन्यानंतर आता लोकेश राहुलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत असून लोकेश राहुलला नेटकरी ट्रोल करतानाही पाहायला मिळत आहे. सातत्याने खराब कामगिरी त्याच्या रँकिंगवर परिणाम कारक ठरु शकते. एवढेच नाही तर आगामी लढतीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यातही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. केएल राहुलने 47 टी-20 सामन्यात 40.61 च्या सरासरीने 1543 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. हे आकडे त्याच्यातील क्षमता असल्याचे पुरावे असले तरी सध्याच्या घडीला तो संघर्ष करताना दिसत आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/indvseng-krunal-pandya-record-50-plus-india-odi-debut-batting-7-or-below-10520", "date_download": "2021-08-01T03:26:03Z", "digest": "sha1:4EH7EKM7HA67DKS2JZIW2N2RCB75HN7Z", "length": 8235, "nlines": 116, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "India ODI debut Record : INDvsENG : वादळी अर्धशतकासह क्रुणालचा पराक्रम - INDvsENG Krunal Pandya Record 50 Plus India ODI debut batting at 7 or below | Sakal Sports", "raw_content": "\nIndia ODI debut Record : INDvsENG : वादळी अर्धशतकासह क्रुणालचा पराक्रम\nIndia ODI debut Record : INDvsENG : वादळी अर्धशतकासह क्रुणालचा पराक्रम\nIndia ODI debut Record : INDvsENG : वादळी अर्धशतकासह क्रुणालचा पराक्रम\nक्रुणाल पांड्याने वनडे पदार्पणाच्या सामन्यात 31 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात त्याने 7 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले.\nइंग्लंड विरुद्धच्या पहिल���या वनडे सामन्यात मिळालेलल्या संधीचं क्रुणाल पांड्यानं सोनं करुन दाखवलं. सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहलीनं भक्कम पाया रचल्यानंतर लोकेश राहुलच्या साथीनं त्याने कळस चढवण्याचं काम केले. लोकेश राहुलसोबत त्याने 51 चेंडूत 102 धावांची भागीदारी करत संघाचा डाव 317 पर्यंत पोहचवला. दोघेही अर्धशतक खेळीनंतर नाबाद परतले. क्रुणाल पांड्याने वनडे पदार्पणाच्या सामन्यात 31 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात त्याने 7 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले. वनडे पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा क्रुणाल पांड्या हा तिसरा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.\n1997 मध्ये भारतीयन वनडे संघात पदार्पण केलेल्या विकेटकिपर बॅट्समन साबा करीम याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 55 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने अशी कमाल करुन दाखवली होती. रविंद्र जडेजाने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोच्या मैदानात नाबाद 60 धावांची खेळी केली होती. घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा क्रुणाल पांड्या पहिलाच भारतीय खेळाडू आहे. पुण्याच्या मैदानात त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावले.\nINDvsENG गब्बर नवव्यांदा झाला नर्व्हस नाइंटीचा शिकार\nक्रुणाल पांड्याने 18 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 24.2 च्या सरासरीने 9 डावात त्याने 121 धावा केल्या आहेत. 26 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. वनडेतील त्याने 58 धावांची खेळी करत आतापर्यंतची सर्वोच्च खेळीची नोंद केली आहे. फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही क्रुणाल पांड्या बंधुराजाप्रमाणेच उपयुक्त खेळाडू आहे. भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक गमावली होती. मात्र 300 + धावा करुन संघाने विश्वविजेत्या इंग्लंडसमोर तगडे आव्हान ठेवले आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/422", "date_download": "2021-08-01T05:12:32Z", "digest": "sha1:AUV2VVFCQ4K5O7TSQEMRMFHHDX4P22LL", "length": 6079, "nlines": 81, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "दाखला | सुरेशभट.इन", "raw_content": "राग नाही तुझ्या नकाराचा\nचीड आली तुझ्या बहाण्याची \nहा दाखला तो दाखला\n\"तू जन्मला, तू संपला\"\nअसणे तुझे, नसणे तुझे\nकरता उद्याचे बेत मी\nतो काळ छद्मी हासला\nधावा कधी केला न मी\nमग तो मला का पावला\nमाझ���यात जो होता म्हणे\nआत्मा मला ना गावला\nजन्मेन मी अजुनी पुन्हा\nहा मोक्ष मज ना भावला\nछद्मी काळ आणि मोक्ष शेर खासच\nमतल्यात \"हा जन्मला, तो संपला\" असे केले तर \"तू जन्मला (स)\" ची तडजोड टळेल असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.\nअसणे तुझे, नसणे तुझे\nसुंदर गझल.. सगळेच शेर सुंदर आहेत.\nकरता उद्याचे बेत मी\nतो काळ छद्मी हासला\nपहिले २ शेर आणि 'मोक्ष'ही आवडले.\nतुमच्या दोन्ही गझलांवर परखड प्रतिक्रिया द्यायची ती एवढीच की दोन्ही गझला छानच आहेत. विशेष म्हणजे त्यांवर आलेल्या प्रतिक्रियाही अगदी न्याय देणार्‍याच आहेत. केवळ कळवा म्हणालात म्हणून कळवतो आहे असे नव्हे. मला जे जाणवले ते मत नोंदवतो आहे. स्वीकारावेच असेही नाही. माझा सर्वच आवडलेल्या गझलांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न असतो. वेळ आणि त्यातून इंटरनेट्चे सहकार्य मिळणे एवढाच 'तांत्रिक 'भाग आड येतो..(तिथेही 'सभ्यता' आड येतेच). असो.\nअसणे तुझे, नसणे तुझे\nहा शेर पहिल्या शेराशी मुसलसल झाला आहे. बाकी शेर तसे नाहीत. पण चालते असे माझे मत आहे. किमान तो दोष न ठरावा. (अनेकांच्या / माझ्याही काही गझलांत ही 'अडचण' आलेली आहे). नाही म्हणलं तरी 'दो' हा शब्द तत्सम आला. पण तोही बोली भाषेत खूपच रुळलेला असल्यामुळे धकून जातो.\n'दाखला'तील शेवटचा शेर मला खूपच आवडला. 'काळ' हा शेरही सुंदरच\nप्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/anshuman-vichare-cute-baby-girl-anvi/", "date_download": "2021-08-01T05:10:58Z", "digest": "sha1:O732UPUNV4HYDTPLBFXSTN2IXXK6PY66", "length": 13950, "nlines": 80, "source_domain": "kalakar.info", "title": "​​प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून विश्वास नाही बसणार... - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटके��्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nHome / मराठी तडका / ​​प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…\n​​प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…\nमित्रहो, सोशल मीडियावर अनेक कलाकार सक्रिय असतात, त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो नेहमी शेअर करत असतात. खूपसे अभिनेते, अभिनेत्री आपले सुंदर-सुंदर फोटो पोस्ट करतात, त्यांचे चाहते देखील त्या पोस्टला मोठ्या​ ​प्रमाणात लाईक्स देतात. सोशल मीडियावरूनच आपल्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जास्त ओळख होते. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक गोष्टी देखील माहीत होतात. चाहते आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या आयुष्यात जे काही घडते, याची नोंद चाहते ठेवत राहतात.\nबॉलिवूड प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार चर्चेत असतात, त्यातील अंशुमन विचारे हा अनेकांचा लाडका कलाकार आहे. त्याचा अभिनय खूप कौतुकास्पद असतो, तो चित्रपटात कॉमेडी सुद्धा खूप छान करतो. त्याने आजवर श्वास, पोस्टर बॉईज, विठ्ठला ​शप्पथ​,​ अशा अनेक चित्रपटात काम केले असून काही मालिकामध्येही तो झळकला आहे. शिवाय मोर्चा चित्रपटाद्वारे तो गायनाच्या क्षेत्रात ही आला आहे. अंशुम​​न सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या कुटुंबातील सर्वांचे फोटो तो शेअर करत असतो. अंशुमनच्या अकाउंटवर त्याच्या पत्नीचे देखील भरपूर फोटो शेअर होत असतात. ​त्याच्या सुंदर पत्नीचे नाव पल्लवी असून ती व्यवसायाने वकील आहे. पल्लवी एक वकील असूनही खूप हुशार, समजूतदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाची असल्याचे व्हिडीओ मधून सहज जाणवते. त्यांची लेक अन्वी ​खासकरून रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते. ​अंशुमन आणि पल्लवीचे हे सुंदर जोडपे लाडक्या अन्वीचे अनेक फनी व्हिडीओ शेअर करत ​असते.अन्वी खूपच बोलकी आहे आणि दिसायलाही अगदी तीच्या आईसारखी सुंदर आहे. तीचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता..पाहूया तो मजेशीर किस्सा..\n“आई मी तूला कधीच म्हातारी होऊ देणार नाही” हे तीचे बोबडे बोल हृदयाला स्पर्श करून जातात. ​छोट्या अन्वीचा ​हा व्हिडीओ पाहताना खूप ​हळवेपण जाणवते, यामध्ये अन्वी आणि तिच्या आईचा संवाद आपणास ऐकायला मिळतो, ती चिमुकली तिच्या आईसाठी​ भातुकलीच्या खेळातील​ जेवण बनवत असते. तेव्हा आई विचारते “तू बनवलं का​ काही​ माझ्यासाठी”, यावर चिमुकली म्हणते “हो मी बनवलं”, तू माझी काळजी घेणार मम्मा, माझे लाड करणार, माझे लाड करणार मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळणार मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळणार यावर प्रश्नांवर अन्वी म्हणते आई तू म्हातारी होणार आणि मग मी तुला घाबरणार, कारण मी म्हातारीला खूप घाबरते, मी तुला म्हातारी होऊच देणार नाही कारण तू माझी मम्मा आहेस आणि तू खूप सुंदर दिसते. आता मी साबुदाण्याची खिचडी बनवते”. लेकीचे बोबडे गोड शब्द ऐकून आई​ पल्लवी​ खूप खुश ​आणि भावुक ​झाली आहे असे ​सहज लक्षात येईल तसेच​​ ​पल्लवी तिच्या लेकीला जवळ ओढून खूप प्रेम देत आहे.\nअन्वी​च्या या व्हिडीओ मधील बोल कोणालाही हळवे बनवून जातील, ती खूप ​समजदार आणि बोलकी आहे. अंशुमनची ही ​क्युट ​फॅमिली खूप​च​ छान आहे. ती अशीच ​आनंदी राहो ही सदिच्छा. अंशुमन आणि ​पल्लवी तसेच चिमुकल्या अन्वीला ​सुखी आनंदमयी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.\nसंकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.\nPrevious झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…\nNext खूपच इंटरेस्टींग आहे सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी..\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्��ेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-08-01T05:33:11Z", "digest": "sha1:ZUUGEYPLFTB6Q2VOX4QYWFO437VMYFGG", "length": 7081, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती जिब्राल्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती जिब्राल्टर विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती जिब्राल्टर हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव जिब्राल्टर मुख्य लेखाचे नाव (जिब्राल्टर)\nध्वज नाव Flag of Gibraltar.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Gibraltar.svg, वरती उजव्या बाजुस)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nGIB (पहा) GIB जिब्राल्टर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २००८ रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_24.html", "date_download": "2021-08-01T04:00:10Z", "digest": "sha1:ZHB7N2C5GQTRKQZMRZFPY7WD3NI7KA37", "length": 6064, "nlines": 56, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "सल्लूभाईचा कोरोनाबाबत सल्ला ऐकून आपण व्हाल थक्क ...", "raw_content": "\nसल्लूभाईचा कोरोनाबाबत सल्ला ऐकून ��पण व्हाल थक्क ...\nअनुपम खेर पाठोपाठ आता सलमान खाननेही कोरोनावायरस पासून कसे वाचाल यावर जनतेला सल्ला दिला आहे. अभिवादनाचे पारंपारिक मार्ग अवलंबण्याचे त्याने सुचवले आहे. नुकतेच त्याने सोशल मीडिया वर स्वत;च्या वर्कआउट सेशनचा एक फोटो शेअर केला, ज्यात तो शर्टलेस असून हात जोडून नमस्कार करताना दिसला आहे.\n‘आपल्या संस्कृतीत नमस्कार, नमस्ते आहे. जेव्हा कोरोनावायरसचा विनाश होईल तेव्हाच हात हात घ्या – शेकहॅंड करा आणि एकमेकांना मिठी मारा.’ असे सलमानने ट्विट केले आहे.\nयापूर्वी अनुपम खेरने सोशल मिडीयीवर एक व्हिडियो शेअर करून सांगितले होते की, माझ्या प्रिय बंधूंनो जगभरात कोरोनावायरसचे सावट पसरलेय त्यामुळे हात मिळवणे किंवा मिठी मारणे ह्या गोष्टी करणे टाळा याऊलट आपली प्राचीन परंपरा नमस्कार करायला सांगते तर कुणी भेटले असता तुम्हीही नमस्ते, नमस्कार करा. अनेक वेळा आपल्याला सावध रहाणेच गरजेचे असते. एकमेकांना मिठी मारण्यात आपली अधिक ऊर्जा निघून जाते त्याऐवजी आपलेच हात जोडून नमस्कार केले असता कुठल्याच प्रकारचे व्हायरस वा संक्रमण होण्याचा धोका उद्भवत नाही. म्हणून सगऴ्यांनी नमस्ते/ नमस्कार च करा.\nभारतात कोरोनावायरस मुळे संक्रमित झालेले 29 रूग्ण आहेत ज्यात 3 केरळचे आहेत जे वुहान मधून भारतात परतले होते दरम्यान ते आता व्यवस्थित आहेत. दिल्लीमध्ये इटलीतून परतलेला एक रूग्ण आहे ज्यावर अजूनही उपचार सूरू आहेत.आग्र्यामध्ये सहा जण कोरोनारुग्ण आढळलेत ज्यांना त्या दिल्लीतील रुग्णामुळेच संक्रमण झाले आहे.गुरगावात पेटीएम कंपनीची एक कर्मचारी कोरोनाव्हायरस पोझिटिव्ह आढळला आहे तसेच जयपूरमध्ये इटलीतून पर्यटनाला आलेले सोळा लोक व त्यांचा एक भारतीय ड्रायव्हर आहे तर एक कोरोनारुग्ण तेलंगणामध्ये असल्याचे समजते.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/football/leonel-messi-honorarium-cut-while-staying-barcelona-11185", "date_download": "2021-08-01T05:21:00Z", "digest": "sha1:E7SGWHLZ57TH4EJ7EZXPP576BZD3TJYZ", "length": 7596, "nlines": 108, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "��ार्सिलोनाकडे राहताना मेस्सीची मानधन कपात - Leonel Messi Honorarium Cut While Staying at Barcelona | Sakal Sports", "raw_content": "\nबार्सिलोनाकडे राहताना मेस्सीची मानधन कपात\nबार्सिलोनाकडे राहताना मेस्सीची मानधन कपात\nलिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील पाच वर्षांच्या नव्या करारावर लवकरच स्वाक्षरी होईल. नवा करार करताना मेस्सीने मानधन कपातीस संमती दाखवली असल्याचे समजते.\nबार्सिलोना - लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील पाच वर्षांच्या नव्या करारावर लवकरच स्वाक्षरी होईल. नवा करार करताना मेस्सीने मानधन कपातीस संमती दाखवली असल्याचे समजते.\nमेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील यापूर्वीच्या करारानुसार मेस्सीला एक वर्ष अगोदर मुक्त होण्याची संधी होती; मात्र कोरोना महामारीमुळे मोसम लांबला आणि करारातील कलमावरून मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांच्यातील संघर्ष वाढला. त्या वेळी मेस्सी मँचेस्टर सिटी अथवा पीएसजीकडे जाणार असल्याची चर्चा होती; मात्र आता मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील करार ३० जून रोजी संपला आहे. त्यानंतरही मेस्सीची बार्सिलोना क्लबसह नव्या कराराबद्दल चर्चा सुरू आहे.\nमेस्सीचा यापूर्वीचा करार चार वर्षांसाठी ५९ कोटी ४० लाख डॉलरचा होता. मेस्सी आणि क्लबचे नवे अध्यक्ष जोआन लोपार्तो यांचे संबंध चांगले आहेत; मात्र बार्सिलोना क्लबवर सध्या एक अब्ज युरोचे कर्ज आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचे ठरले आहे. त्यामुळे मेस्सीनेही कमी रकमेच्या नव्या करारास मंजुरी दिल्याचे समजते.\nबार्सिलोनाने खर्च कपात न केल्यास त्यांच्या खेळाडूंबरोबरील नव्या करारास मंजुरी देण्यात येणार नाही, असे ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग व्यवस्थापनाने सांगितले आहे. कोरोनामुळे बार्सिलोनास खेळाडूंच्या मानधनावरील खर्च ६० कोटी युरोवरून ३४ कोटी ७० लाख युरो करण्यास सांगितले आहे.\nमेस्सीच नव्हे, तर सर्जिओ अॅग्यूएरा, मेम्फिस डेपे, एरिक गार्सिया, एमर्सन रॉयल यांचा करारही संपला आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-special-benches-for-st-students-cast-claims-5916302-NOR.html", "date_download": "2021-08-01T05:16:29Z", "digest": "sha1:QCPIIGNB5SF34ETIO4P6NL36FFSJXQNW", "length": 6153, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special Benches for 'ST students' cast claims | 'ST' विद्यार्थ्यांच्या जात दाव्यांसाठी विशेष बेंच; १५ जुलैपर्यंत याचिका दाखल करा : सर्वाेच्च न्यायालय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'ST' विद्यार्थ्यांच्या जात दाव्यांसाठी विशेष बेंच; १५ जुलैपर्यंत याचिका दाखल करा : सर्वाेच्च न्यायालय\nअाैरंगाबाद- वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्रांच्या सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात विशेष पीठ (बेंच) स्थापन करण्याचे अादेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे व न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी दिले अाहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रांचे दावे समितीने अवैध ठरवले असतील त्यांनी १५ जुलैपर्यंत याचिका कराव्यात.\nया सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी या पीठासमाेर हाेईल. राज्य शासनाने याबाबत दहा दिवसांत उत्तर दाखल करून जुलैअखेरपर्यंत प्रकरणे निकाली काढावीत, ताेपर्यंत प्रवेश प्रक्रिया जैसे थे ठेवावी, असे निर्देशही सर्वाेच्च न्यायालयाने दिले. राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अनंत अडचणी येत अाहेत. त्यात सध्या वैद्यकीयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत व देशपातळीवर राखीव कोट्यात जागा मिळूनही वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेश मिळत नाही. या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. सुधांशू चौधरी, अॅड. अनिल गोळेगावकर, अॅड. मधुर गोळेगावकर , अॅड. प्रीती राणे यांनी काम पाहिले. राज्य शासनातर्फे अॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी बाजू मांडली. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने सर्व प्रवेश देणारे पदाधिकारी व शैक्षणिक संस्थांना निर्णय त्वरित कळवण्यासंबंधी निर्देशित केले आहे.\nखंडपीठाच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचे आव्हान\nकाही दिवसांपूर्वी आैरंगाबाद खंडपीठाने जात वैधता समितीकडे दाखल दाव्याच्या पावतीवरून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुभा दिली हाेती. तसेच सर्व जात पडताळणी समित्यांना प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे दावे २ जुलैपर्यंत निकाली काढण्याचे आदेश दिले होते. तसेच समितीने दावे अवैध ठरवलेल्या विद्यार्थ्यांची नावे सर्वसाधारण यादीत टाकण्याचे निर्देशित केले होते. मात्र या अादेशाला काही विद्यार्थ्यांनी आव्हान दिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-32-weeks-pregnancy-photoshoot-of-wwe-wrestler-brei-bella-5547788-PHO.html", "date_download": "2021-08-01T04:25:25Z", "digest": "sha1:65UCKOKHXBVQYFON3OFIFXA47Y3TUDKK", "length": 2913, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "32 Weeks Pregnancy Photoshoot Of WWE Wrestler Brei Bella | WWE स्टारने असे फ्लॉन्ट केले बेबी बंप, ग्लॅमरस फोटोशूटही केले एन्जॉय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nWWE स्टारने असे फ्लॉन्ट केले बेबी बंप, ग्लॅमरस फोटोशूटही केले एन्जॉय\nWWE रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निकी बेलाची बहिण ब्राई सध्या प्रेग्नंट आहे.\nस्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार रेसलर आणि निकी बेलाची बहिण ब्राई बेला सध्या प्रेग्नेंट आहे. सध्या ती 32 आठवड्याची गरोदर आहे, आणि या निमित्ताने तिने एक फोटोशूट केले आहे. ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आपला हा प्रेग्नसी काळ ब्राई खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. आपल्याला माहित असेलच की, बेला सिस्टर्सपैकी एक ब्राई बेलाने WWE रेसलर डेनियल ब्रायनसोबत लग्न केले आहे. ते लवकरच आता एका मुलीचे पालक बनतील.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्राई बेलाच्या या शूटच्या बिहान्ड द सीन फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product/anakhi-kanokani/", "date_download": "2021-08-01T05:24:46Z", "digest": "sha1:J4OZYTEIU5FJ4FQPBNFQ2FWXRYPYPLXE", "length": 41883, "nlines": 252, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आणखी कानोकानी – Rohan Prakashan", "raw_content": "\n'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून ��्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.\nआणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील .\n81-86184-85-0 Anakhi Kanokani आणखी कानोकानी Ashok Jain आणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील . book Rohan Prakashan Marathi 168 100\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल...\nनोबेल’ची पार्श्वभूमी आणि विविध क्षेत्रांत नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींचा परिचय व त्यांच्या असामान्य कार्याचा वेध…\nपेशाने शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. प्रबोध चोबे यांचं पदवीपूर्व शिक्षण पवई येथील आय.आय.टी.मधून झालं. पुढे त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क येथून ‘ऑरगॅनोमेटॅलिक रसायनशास्त्र’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. गेल्या दोन दशकांहून जास्त काळ ते एका मोठ्या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीच्या संशोधन केंद्राची धुरा वाहत आहेत. डॉ. चोबे यांचा आवडता छंद म्हणजे आपल्या लेखनातून व व्याख्यानांमधून कोणताही शास्त्रीय विषय मराठीमधून सहज समजेल अशा भाषेत, सोप्यात सोपा करून मांडणं. आजवर त्यांची पाच पुस्तकं व विविध मराठी नियतकालिकांमधून ६००च्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणं, विज्ञानाबद्दल- नवीन संशोधनाबद्दल त्यांचा उत्साह वाढवणं, देशासाठी भरीव संशोधन करायला त्यांना उद्युक्त करणं, प्राध्यापकांना संशोधन विषयात मार्गदर्शन करणं असे विविध उपक्रम डॉ. चोबे आवडीने करतात. डॉ. चोबे यांची व्याख्यानं त्यांच्या रसायनशास्त्रामधील आधुनिक विषयांवरील सखोल व्याख्यानांइतकीच लोकप्रिय आहेत व त्यासाठी ते भारतभर अविरतपणे फिरत असतात. डॉ. चोबे यांना आजवर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पुस्तकाला राज्य पुरस्कारही मिळाला आहे. शालेय जीवनात त्यांना ‘प्रेसिडेंट्स स्काऊट’ हा सर्वोच्च सन्मान तत्कलीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात आला होता.\nअखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.\nया पुस्तकामध्ये डॉ. चोबे यांनी सुरुवातीला आल्फ्रेड नोबेल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं संशोधन व संशोधनादरम्यान त्यांनी दिलेला लढा हे सर्व उद्बोधकपणे रेखाटलं आहे. या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्यांचा रंजक इतिहासही त्यांनी दिला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, अर्थशास्त्र आणि शांतता अशा विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिकप्राप्त निवडक ४७ दिग्गजांचा व्यक्तिपरिचय आणि त्यांच्या संशोधनाची व कार्याची तपशीलवार माहिती सहज सुंदर शैलीत पुस्तकातील प्रकरणांमधून वाचायला मिळते.\n‘नोबेल लॉरेट्सचे असामान्य गुण कोणते’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का’ याबाबतचे विचारही डॉ. चोबे लेखात मांडतात.\n‘नोबेल’ विजेत्यांच्या या कथा सर्वच वयोगटातील व्यक्तींचं कुतूहल शमवून त्यांच्या ज्ञानात अनमोल भरही घालतील…\n३ बहुमोल पुस्तकांचा संच\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.\nमहाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.\nकृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.\n‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.\nयशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक\n\"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.\nबालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्���्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’\nआपलं अवघं आयुष्य मानवसेवेला समर्पित करून सेवा-केंद्रांचं अभूतपूर्व जाळं विणणार्‍या अब्दुल सत्तार इदी यांचं आत्मचरित्र\nअब्दुल सत्तार इदी यांच्या ध्वनिमुद्रित कथनाचे शब्दांकन व संकलन करून त्याला 'केवळ मानवतेसाठी' या ग्रंथरूपात साकार करणाऱ्या दुराणी यांचा जन्म १९५३ साली लाहोर येथे झाला. ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र अठरा भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.\nश्रीकांत लागू यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३५ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथून १९५९ साली बी.ए.(अर्थशास्त्र) ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीचे संचालक होते. मोबाईलचा शोध लागण्याच्या आधीपासून ‘माणसं जोडणं’ हे त्यांचं व्यसन होतं. कोणतीही गोष्ट पाहिली, वाचली किंवा भावली तर त्यात मित्रमंडळींना सहभागी करून आनंद वाटणं ही त्यांची वृत्ती होती. सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी रंगायन, अविष्कार व रुपवेध या संस्थांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘तुघलक’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच नभोवाणीवरील अनेक श्रुतिकांमध्ये��ी त्यांचा सहभाग होता. विविध पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या लेखांचे संग्रही प्रकाशित झाले. 2013 साली त्यांचं निधन झालं आणि मराठीतला एक कलंदर, हरहुन्नरी लेखक हरपला.\nअब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…\nयांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००)\nगेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्‍तींचा वेध…\nगंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nया ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Aldnonymous", "date_download": "2021-08-01T04:39:25Z", "digest": "sha1:KYCIT56DY26SQ3ENOZCWQZUQ2CLCGQWI", "length": 2431, "nlines": 54, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:Aldnonymous - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१५ रोजी १९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-08-01T05:49:48Z", "digest": "sha1:CFVRSK75WI7OPWPE3NZ2RSVKN66BD7VR", "length": 9106, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख\nतुमच्या पसंती योग्य प्रकारे स्थापिल्या जाईपर्यंत, हा वर्ग सदस्यपानांवर दाखविला जात नाही.\nएक परिच्छेद विकिपीडियावर या उपक्रमानुसार मराठी भाषा गौरव दिनाचे दिवशी लिहिलेले लेख खाली आहेत:\n\"मराठी भाषा दिवशी संपादीत लेख\" वर्गातील लेख\nएकूण १०० पैकी खालील १०० पाने या वर्गात आहेत.\nअणुकेंद्रीय व आणवीय परिबले\nआर. एम. भट शाळा\nइंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हल्पमेंट रीसर्च\nएक खुप मोठं सत्य\nके.एम. अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कल्याण\nफौजी अंबावडे (सैनिकी गाव)\nबिन कामाचा नवरा (चित्रपट)\nबौद्ध धर्माचा उदय व विकास\nभारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगाव, जि. सांगली\nमन धावे समाधाना (पुस्तक)\nमराठी संशोधन मंडळ (निःसंदिग्धीकरण)\nमराठी संशोधन मंडळ, मुंबई (१९४८)\nमहाप्रशासक व शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक\nविकिपीडिया:मी मराठी भाषा बोलतेय......\nयशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कामर्स कालेज स्नेहनगर, नागपूर\nशेळगांव हाइस्कूल शेळगांव ( आर )\nहोली क्रॉस हायस्कूल, कुर्ला\nसाचा:२७ फे मभादि धन्यवाद\nसाचा:२७ फे मभादि धन्यवाद/doc\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१७ रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आह���; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product-tag/economics/", "date_download": "2021-08-01T04:52:30Z", "digest": "sha1:TKWXNMVDGY7W4GQNCHNOGNKPRY3UC45U", "length": 28964, "nlines": 324, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "अर्थशास्त्र – Rohan Prakashan", "raw_content": "\nचित्रपट - संगीत 12\n‘करोना’ग्रस्त लॉकडाउनचे पहिले आठ दिवस\nगंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nदोन भिन्न आकृतिबंधांतील दीर्घकथा\nकरोना मुळे प्रथम ‘लॉकडाउन’ घोषित केला गेल्यावर पहिल्या आठ दिवसांत शहरातील सामान्य नागरिकांच्या मनाची झालेली घालमेल ते सैरभैर होऊन गावाकडे निघालेल्या विस्थापित श्रमिकांची झालेली परवड अशा विविध घडामोडींची दोन भिन्न आकृतिबंधामधून नोंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन दीर्घकथा .अचानक निर्माण झालेल्या असामान्य स्थितीमुळे परस्परांतील विश्वास वाढतो की , संदेह बाजूला ठ��वण्यास माणसं सहजप्रवृत्त होतात, त्याचा वेध घेऊ पाहणारी संदेहकथा … लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य.\nपक्ष्यांचे थवे काही एक सामंजस्याने मार्गक्रमण करत असतात. ” त्या आठ दिवसांत जनजीवनात अचानक संभवलेल्या बदलांनी तेही सैरभैर झाले. स्थलांतरित, नागरी, जंगली, निवासी अशा विविध पक्ष्यांनी मिळून लोकशाही पद्धतीने समिती गठित केली आणि त्या बदलांचा धांडोळा’ घेतला पक्षीगणाच्या नजरेतून दिसून आलेली स्थिती चितारणारी विहंगावलोकनी रूपककथा …\nपक्षी – चंक्षूकरोनागस्ती तून करोनागस्ती .\nशेअर बाजार समजून घेताना\nडॉ. अनिल लांबा हे विख्यात चार्टर्ड अकाउंटंट असून लेखक, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी वाणिज्य व कायदा या विषयात पदवी संपादन केली असून कर विषयात डॉक्टरेटही मिळवली आहे. ते गेली अनेक वर्षं जगभरात अर्थविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत असून भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्वेकडील देश आणि अति पूर्वेकडील देश येथील २००० पेक्षा अधिक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या त्यांच्याकडून अर्थविषयिक सल्ला घेत असतात. पुण्यातील `लॅमकॉन स्कूल ऑफ मॅनेजमेंट'चे ते संस्थापक संचालक आहेत. आपल्या पुस्तकांमधून त्यांनी अर्थविषयक बाबींची अत्यंत सोप्या व सहज शैलीत वाचकांना ओळख करून दिली आहे, तसंच या संकल्पनांमधलं मर्मही उलगडून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचकप्रिय झाली आहेत.\nकॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.\nचार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर ब��जारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.\nया पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल\n१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची\n२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय\n३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा\n४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची\n५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा\nयाशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…\nशेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स\nबॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना\nडॉ. अनिल लांबा हे विख्यात चार्टर्ड अकाउंटंट असून लेखक, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी वाणिज्य व कायदा या विषयात पदवी संपादन केली असून कर विषयात डॉक्टरेटही मिळवली आहे. ते गेली अनेक वर्षं जगभरात अर्थविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत असून भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्वेकडील देश आणि अति पूर्वेकडील देश येथील २००० पेक्षा अधिक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या त्यांच्याकडून अर्थविषयिक सल्ला घेत असतात. पुण्यातील `लॅमकॉन स्कूल ऑफ मॅनेजमेंट'चे ते संस्थापक संचालक आहेत. आपल्या पुस्तकांमधून त्यांनी अर्थविषयक बाबींची अत्यंत सोप्या व सहज शैलीत वाचकांना ओळख करून दिली आहे, तसंच या संकल्पनांमधलं मर्मही उलगडून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचकप्रिय झाली आहेत.\nकॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणू�� कार्यरत आहेत.\nसुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यांनी या पुस्तकात आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं हे व्यवहारातल्या साध्या-सोप्या उदाहरणांमधून समजावून सांगितलं आहे.\nहे सांगताना डॉ. लांबा यांनी योग्य वित्तव्यवस्थापन कसं करावं, नफा-तोटा-पत्रक, बॅलन्स शीट कशी समजून घ्यावी, मार्जिनल कॉस्टिंग, टॉप लाइन व बॉटम लाइन, लीव्हरेज आदींसारखे किचकट वाटणारे विषयही सहजसोप्या शब्दांत रंजक पध्दतीने विशद केले आहेत.\nत्यामुळे स्वत:चा व्यवसाय असलेले व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक, बँक अधिकारी, विद्यार्थी तसेच या विषयात रस असलेले जिज्ञासू अशा सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, हे निश्चित\n”आज ना उद्या प्रत्येकाला हे नक्की पटेल की कोणताही\nव्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणि\nवित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं असतं.”\nमाझं कुटुंब, माझी गुंतवणूक\nस्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन\nकॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.\nआयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन\nगुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नि��ोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…\nएकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च\nअशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.\nबँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.\nमुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक \nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/04/BjpNivedan1504.html", "date_download": "2021-08-01T05:00:04Z", "digest": "sha1:A2OBQZ2VJ7HHR3XM4VGHYLP2D6UUGC3U", "length": 7950, "nlines": 44, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरण, पोलिसांवर राजकीय दबाव... मुख्य सूत्रधाराला अटक करावी", "raw_content": "\nपत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरण, पोलिसांवर राजकीय दबाव... मुख्य सूत्रधाराला अटक करावी\nराहुरी तालुक्यातील पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारला तात्काळ अटक करा\nमाजी पालकमंत्री राम शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन\nराजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास संशयास्पद..\nनगर- राहुरी तालुक्या मध्ये काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार खून झाले असून आत्तापर्यंत त्या खुनाचा तपास लागला नाही आरोपी हे मोकाट फिरत आहे. पत्रकार रोहिदास दातीर यांनी वेळोवेळी राहुरी पोलीस स्टेशनला संरक्षणाची मागणी केली होती परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले गेले नाही त्यांच्या अपहरण झाल्यानंतरही त्यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकार रोहिदास दातीर यांचा जीव गेला. आता राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून हा तपास स्थानिक गुन्हे शाखा किंवा सीआयडी कडे वर्ग करावा तसेच तपासात असलेल्या आत्ताचे पोलीस निरीक्षक यांचे तात्काळ बदली करावी व तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे लवकरच दातीर कुटुंबियांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे भेट देणार घेणार. पोलिस प्रशासनाच्या वतीने तपास करताना सायबर सेल व संबंधित आरोपींचा सीडीआर तपासावा जेणेकरून या हत्याकांडा मागे मुख्य सूत्रधार समोर येण्यास मदत होईल, आज दातीर कुटुंबियांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून पोलीस प्रशासनाची तपासामध्ये असलेली भूमिका संशयास्पद आहे असा एकंदरीत समोर येत आहे. अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला सांगितले की, तपास हा योग्य दिशेने सुरू असून यामधील आरोपींना अटक करण्यात आलेली असून यामागील मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. राहुरीचे तात्कालीन सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक यांची चौकशी करण्यात येईल कारण रोहिदास दातीर यांनी मागितलेले पोलीस संरक्षण का दिले नाही या प्रकरणामध्ये चौकशी होणार तसेच या खून प्रकरणातील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.\nतनपुरे म्हणतात की मी कधी कोणाला झापड मारली नाही, परंतु दुसऱ्याकडून झापड मारून घेण्यात त्यांच्या कुटुंबियांची परंपरा आहे.असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=5", "date_download": "2021-08-01T05:01:43Z", "digest": "sha1:LYUEWVGHQP3BQCXTOO4JJMU2P7QVBYDF", "length": 6623, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nसिरीयल किलर लेखनाचा धागा\nकिशोरची 'किमया' रोबोटिक्स लेखनाचा धागा\nव्हिव्हियाना हाईट्स भाग 3 लेखनाचा धागा\nसंपी आणि तिचं धमाल जग.. १४ (स्वल्पविराम) लेखनाचा धागा\nअर्थाअर्थी -(भाग-०५) - आर्थिक स्वातंत्र्य.. लेखनाचा धागा\nघळईतला मृत्यू ( रहस्यकथा) लेखनाचा धागा\nचंबळचे डाकू लेखनाचा धागा\nचाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश लेखनाचा धागा\nचाणक्य भाग -2 चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यांची भेट लेखनाचा धागा\nएक फ़्रेंच कथेचा भावानुवाद :- बुल दे सुफ़.......... लेखनाचा धागा\nअर्थाअर्थी -(भाग-०४) - समज - गैरसमज.. लेखनाचा धागा\nविमी - बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री ...... लेखनाचा धागा\nद क्लिकिंग ऑफ कथबर्ट - पिजी वुडहाऊस. लेखनाचा धागा\n - (उत्तरार्ध) लेखनाचा धागा\nकरिअर प्लॅॅनिंग लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/maharashtra/page/364/", "date_download": "2021-08-01T05:24:52Z", "digest": "sha1:4QE3AP6BYLH2OLE34SOVFOR6YZN2VJNP", "length": 9734, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Maharashtra News| Page 364 of 382 | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nगावकऱ्यांनी तहसीलदाराचे डोकं फोडलं\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीतील तहसीलदार अभिजीत पाटील यांच्यावर गावकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली. …\nजळगावमधील शेतकऱ्याने वसईत येवून केली आत्महत्या\nजय महाराष्ट्र न्यूज, जळगाव वसईमध्ये रेल्वे स्टेशनवर जळगावमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. …\nवणीगडावर पावसामुळे दरड कोसळली\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक जिल्ह्यातील वणीगडावर पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. डोंगरावरील…\nआरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाबाहेर चारचाकी वाहनातच महिलेने दिला बाळाला जन्म\nजय महाराष्ट्र न्यूज, दौंड दौंड तालुक्यातील राहु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रात्री…\nवीज पडून 70 शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, मावळ राज्यात काही भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाउस सुरु आहे. मावळ तालुक्यातही…\nबाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक संतप्त; दिली बंदची हाक\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर बार्शी बाजार समितीतील 2015 -16 च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी…\nनांदेडमध्ये वीज कोसळून पाच महिलांचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, नांदेड नांदेडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. दरम्यान यावेळी वीज कोसळून पाच…\nआंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा विनयभंग; पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक\nजय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला चपराक बसवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा…\n…तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील – रामदास कदम\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड 25 जुलैला योग्य निर्णय न घेतल्यास सरकार राहणार नाही असा…\n झाडाला लागल्या साडे दहा लाख रुपयांच्या नोटा\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद झाडाला पैसे लागलेत का, असा प्रश्न आपण अनेकांना विचारला असेल…\nअजगराने भेकराला गिळले अन्…\nजय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग अजगराने भेकराला गिळल्याची घटना सिंधुदुर्गमधील जकातवाडीत घडली. भेकराला गिळल्याने अजगर…\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांच्या अडचणीत वाढ\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांच्या अडचणी वाढल्या आहेत. थकीत कर्ज…\nपाऊस आला धावून, पुल गेला वाहून\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर पावसाला सुरुवात होताच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेला पर्यायी बार्शी…\nशेतकरी सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्हं\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक शेतकरी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांकरता शेतकरी आंदोलनाला दिशा देण्याकरता तयार करण्यात…\nराज्यातील बळीराजाला दिलासा, मान्सूनचं दमदार आगमन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/politics/page/6/", "date_download": "2021-08-01T04:39:22Z", "digest": "sha1:6GU25F2UCWMV5TCEV7OWM2GAS3VGJXEY", "length": 10061, "nlines": 122, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates politics Archives | Page 6 of 11 |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…म्हणून विखे- पाटील महाजनांना भेटले\nकाँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि आशिष देशमुख यांनी आज शिवनेरी बंगल्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन…\nमनसे-भाजपचा आंब्यांवरून राडा… थांबेल का\nठाणे महापालिकेने मनसेच्या आंबा स्टॉलला दिलेली परवानगी नाकारली असून, त्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत, तशी…\nनागरिकत्वासाठी राहुल गांधींना केंद्रीय गृहमंत्रालयाची नोटीस\nराहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल केल्यावर आता ते स्वत: टीकेचे लक्ष्य बनले आहेत. भारतीय नागरिकत्वाच्या…\nमुंबईमध्ये ‘या’ दिग्गजांनी केलं मतदान\nलोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याला आज चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये एकूण ९ राज्यांमध्ये…\nचौथ्या टप्यातील प्रचारतोफा थंडावल्या, उद्या मतदान\nलोकसभेच्या चौथ्या टप्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9…\nभोपाळमधून ‘या’ ‘प्रज्ञासिंह ठाकूरां’चा उमेदवारी अर्ज मागे…\nआगामी लोकसभा न��वडणुकांच्या तोंडावर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आश्चर्याचा धक्का…\nनाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादी वर हल्लाबोल\nलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सभांना लवकरच पूर्णविराम लागणार आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…\nराज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ वर भाजपाचे ‘बघाच तो व्हिडीओ’\nराज ठाकरे यांच्या ‘ लाव रे तो व्हिडीओ ‘ चा भाजपाने चांगलाच धसका घेतलेला दिसतोय….\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2014…\nभाजपाचे उदित राज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nLokSabha Election 2019 च्या पार्श्वभूमीवर नाराज उमेदवार नव्या पक्षाच्या शोधात आपल्या स्वपक्षातून बाहेर पडताना दिसत…\n‘नाणार प्रकल्प रद्द झाला, तरी बेसावध राहू नका’, रायगडमध्ये राज ठाकरेंची सभा\nसध्या राज्यभर दौरे करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सरकारविरोधात सभा घेत आहेत. रायगड येथे…\nस्वार्थासाठी माझ्या दिवंगत वडिलांचं नाव वापरू नका, उत्पल पर्रिकरांचं शरद पवार यांना पत्र\nआपल्या राजकीय स्वार्थासाठी माझ्या दिवंगत वडिलांच्या नावाचा वापर करू नका, असं आवाहन गोव्याचे माजी मुख्यमंत्री…\nऔरंगाबादमध्ये अब्दुल सत्तारांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा\nनिवडणुकांमध्ये एखाद्या उमेदवाराने माघार घेणं निवडणुकीत काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे अब्दुल सत्तार यांनी…\nBJP आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल\nनवी मुंबईतील भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत मतदारांना चक्क दोन वेळा…\nछाप्यांची पूर्वसूचना द्या; EC ने खडसवले\nप्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात जे छापे टाकले…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा ��ोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/tandul-dhutlelya-panyache-ajobo-garib-fayde/", "date_download": "2021-08-01T04:31:29Z", "digest": "sha1:M3SAVCVVTJQSB6CMKM55EKUACKERPWKP", "length": 13262, "nlines": 161, "source_domain": "www.readkatha.com", "title": "तुम्हीही फेकून देता का तांदूळ धुतलेले पाणी पण लक्षात घ्या हे पाणी आहे अत्यंत उपयोगी » Readkatha", "raw_content": "\nHome\tहेल्थ\tतुम्हीही फेकून देता का तांदूळ धुतलेले पाणी पण लक्षात घ्या हे पाणी आहे अत्यंत उपयोगी\nतुम्हीही फेकून देता का तांदूळ धुतलेले पाणी पण लक्षात घ्या हे पाणी आहे अत्यंत उपयोगी\nतांदूळ धुतलेले पाणी आपल्या चेहऱ्याच्या स्किनसाठी आणि केसांसाठी अत्यंत उपयोगी असे टॉनिक आहे. त्यामुळे हे पाणी आपण रोज तांदूळ धुतल्यावर फेकून देत असतो. पण आज आम्ही जी पोस्ट केली आहे ती वाचल्यावर कदाचित तुम्ही हे पाणी फेकून न देता त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग कराल आणि टाकाऊ पासून टिकाऊ असणारे हे पाणी आपल्या उपयोगात आनाल. हे तांदळाचे पाणी उपयोग करण्याअगोदर पहिल्या पाण्यात धुवून काढावे आणि हे पाणी फेकून द्यावे कारण तांदळाला कीटक नाशक फवारलेले असतात.\nदुसऱ्यांदा पुन्हा पाणी घेऊन ये थोडा वेळ भिजत ठेवा. पाण्याचा रंग पांढरट होईल इतके ठेवा त्यानंतर ते पाणी वापरात आणा आणि तांदूळ भात बनवण्यासाठी वापरा. रोज उन्हात फिरून आपल्या चेहरा कलवडलेला असतो. त्यावर आपण नेहमी केमिकल युक्त क्रीमचा उपयोग करत असतो. पण हे तुम्ही टाळायला हवे यासाठी तांदळाच्या पाण्याचा उपयोग करावा. हे पाणी घ्या आणि त्यात थोड कोरफडीचा गर मिसळा आणि चेहऱ्याला लावून मालिश करा, सुकल्यावर धुवून टाका,आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.\nतांदूळ धुतलेले पाणी तिन्ही उपयोगात आणता पण जेव्हा काही लोक हे भात न बनवता फेकून देतात तर तसे करू नका. मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. त्यात थोड खोबरेल तेल आ��ि दोन चमचे लिंबू रस मिसळा आणि हे स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा.\nतांदळाच्या पाण्यात अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा रुक्ष आणि कोरडी पडली असेल तुमच्या त्वचेला मऊपणा हवा असे तर रोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक नक्की जाणवेल.\nतुम्ही जेव्हा केस धुता आणि त्यानंतर या तांदळाच्या पाण्याचा उपयोग एखाद्या कंडिशनर सारखा करावा त्यामुळे तुमचे केस घनदाट आणि लांब होतील.\nतुम्ही केसात कोंडा होणे या समस्येला त्रासले असाल तर यासाठी ज्या दिवशी केस धूनार आहात त्या दिवशी केस धुण्याच्या एक तास अगोदर तांदळाच्या पाण्यात दोन चमचे लिंबू रस मिसळा आणि एक तासाने केस धुवा.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nLovesemester चे कंटेंट चोरी प्रकरण\nतरुण, सुंदर आणि कमनीय बांधा असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ह्या सर्वामागील काय सत्य आहे पहा\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिर्चीला ओलांडून पुढे गेल्यावर नक्की...\nदात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी\nरोज अंघोळ करणं खरच गरजेचं आहे का\nया महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि रोजच्या किचकट...\nआरोग्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार.. \nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\n[…] तृणधान्यचा वापर करतात. म्हणजेच काय तर तांदूळ, गहू, मका ही महत्वाची तृणधान्य आहेत पण […]\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nतुम्हीही पाणी असे पिता ना\nकोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-4th-test-narendra-modi-stadium-pitch-report-prediction-marathi-10312", "date_download": "2021-08-01T05:19:47Z", "digest": "sha1:XMMMJRWX4JJK5DDUYZIV2JDAE253JPYB", "length": 8501, "nlines": 121, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG 4th Test Pich Prediction : फिरकीस साथ, पण नसेल ‘आखाडा’ - ind vs eng 4th test narendra modi stadium pitch report prediction In Marathi | Sakal Sports", "raw_content": "\nसुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा\nया चौथ्या सामन्याच्या खेळपट्टीची तयारी करताना संयोजकांनी थोडे जास्त पाणी खेळपट्टी तयार करताना वापरून थोड्या जास्त वजनाचा रोलर जास्त काळ फिरवला आहे. त्यामुळे खेळपट्टी ठोस असेल. चौथा कसोटी सामना तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस खेळला जायला हवा यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.\nअहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या खेळपट्टीने नवीन वास्तूपेक्षा जगभर नाव कमावले. त्याच मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीची चर्चा जोर धरू लागली आहे. ही खेळपट्टी फिरकीस साथ देणारी असेल, परंतु आखाडा नसेल असे एका वाक्‍यात गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.\nया चौथ्या सामन्याच्या खेळपट्टीची तयारी करताना संयोजकांनी थोडे जास्त पाणी खेळपट्टी तयार करताना वापरून थोड्या जास्त वजनाचा रोलर जास्त काळ फिरवला आहे. त्यामुळे खेळपट्टी ठोस असेल. चौथा कसोटी सामना तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस खेळला जायला हवा यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.\nINDvsENG: मातीच्या ढेकळात बॅटिंग करत इंग्लिश दिग्गजानं केली पिचची भविष्यवाणी​\nफिरकीसमोर हवा बचाव भक्कम : रहाणे\nफिरकी तसेच चा��गल्या वेगवान गोलंदाजीला खेळताना बचाव भक्कम हवा आणि त्यावर तुमचा विश्‍वास हवा. चेंडूची दीशा सर्वांत मोलाची ठरते. फलंदाज क्रीजचा योग्य वापर कसा करतो, हे महत्त्वाचे ठरते. पायाचा वापर करून चेंडूपर्यंत जाण्याचे तंत्र कामी येऊ शकते, पण अखेर प्रत्येक फलंदाजाला आपले बलस्थान ओळखून उपाययोजना करावी लागते, असे रहाणेने सांगितले.\nधक्का देण्याचा प्रयत्न करतील\nचौथ्या सामन्यात चांगले क्रिकेट कसे खेळता येईल याचा विचार करतो आहोत. लाल चेंडूचा हा सामना असल्याने फरक पडेल. विकेट तिसऱ्या सामन्यासारखेच असेल. पारंपरिक लाल रंगाचा चेंडू वेगात येणार नाही, त्याचा फरक पडेल. अर्थातच इंग्लंड चांगला संघ आहे आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. शेवटच्या कसोटीत ते जोरात धक्का देण्याचा प्रयत्न करतील जे आम्हाला अपेक्षित आहे, असेही रहाणेने सांगितले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uttampatil.in/2018/08/whatsapp.html", "date_download": "2021-08-01T04:43:58Z", "digest": "sha1:A7RC2YLJLILS62KVL7YGQK2QZBWQUUTU", "length": 6574, "nlines": 161, "source_domain": "www.uttampatil.in", "title": "Whatsapp मध्ये स्टायलिश टायपिंग करा पटकन...!!! - Tech World...", "raw_content": "\nकविता - १ ते ७\n_संकलित - सत्र २\n_आकारीक - सत्र २ NEW\n_संकलित - सत्र १\n_आकारीक - सत्र १\nखेळ व मैदाने माहिती\nउड्या व उड्यांचे खेळ प्रकार\nब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..\n१ ली ते ७ वी कविता\n१ ली - सर्व कविता\n२ री - सर्व कविता\n३ री - सर्व कविता\n४ थी - सर्व कविता\n५ वी - सर्व कविता\n६ वी - सर्व कविता\n७ वी - सर्व कविता\ninfo Mobile एक्सेल ऑफिस कर्मवीर भाऊराव पाटील डिजिटल शाळा पॉवर पॉइंट माहिती मोबाईल वर्ड समाजसुधारक\nHome / info / ऑफिस / डिजिटल शाळा / माहिती / Whatsapp मध्ये स्टायलिश टायपिंग करा पटकन...\nWhatsapp मध्ये स्टायलिश टायपिंग करा पटकन...\n8:00 PM info, ऑफिस, डिजिटल शाळा, माहिती\nMonospace व इतर अनेक Style ने टायपिंग कसे करायचे हे सांगणारा हा व्हिडीओ..\nयाप्रमाणे आकर्षक शब्द टायपिंग कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ पाहा._\nSubscribe करायला विसरू नका...\nWhatsapp मध्ये स्टायलिश टायपिंग करा पटकन...\nउत्तम आनंदराव पाटील, अध्यापक, वि.मं.सोनगे, ता.कागल,जि.कोल्हापूर\nमासिक- पत्रक- सॉफ्टवेअर- 2018\nSpeed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान.\nमला भावलेली काही वाक्ये -\n\" कुणी���ी पाहत नसताना आपलं काम इमानदारीने करणं,\n\" दौडना जरुरी नहीं, समय पर चल पडना काफी है | \"\nशाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-\nUttam Patil , [21.07.20 14:43] Mob-9527434322 ■ शाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी- बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके- ● प्र.के.अत्रे : क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://kindstatus.com/marathi-love-status/", "date_download": "2021-08-01T04:36:50Z", "digest": "sha1:F5DYSBSG2QO5ZR3VOW5UDXYCJAUIELQE", "length": 7258, "nlines": 110, "source_domain": "kindstatus.com", "title": "150+ Marathi Love Status | प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार | मराठी प्रेम स्टेटस", "raw_content": "\nMarathi Love Status | प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार\nLove Status in Marathi for whatsapp मराठी प्रेम स्टेटस (मराठी लव्ह स्टेटस) हे तुमच्या साठी अनालो आहे. असा मराठी प्रेम स्टेटस तुमाले जीवन मधी कधी मोडणार नाही.\nहि प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार तुम्हाले नक्की आवडेल. असा प्रेम स्टेटस पाहण्यासाठी आमचया अन्य पोस्ट पहा आणि अप्लाय मित्र सोबत नक्की सामायिक करा.\nतुझं-माझं नातं हे असचं रहाव…\nकधी मैैत्री, तर कधी प्रेम असावं…\nरात्र मला नेहमी सांगतेअसं वेड्यागत जागू नकोस..\nआठवणी फार त्रास देतात तीच्या नादी लागू नकोस…\nतू अस नको समजु की,\nतू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…\nस्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;\nइतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…\nआयुष्यात एवढं Successful व्हायचंय जी आज नाही बोललीये..\nतिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…\nलोकांनी विचारला कोण आहे ती,\nतिच्यावर तू एवढ प्रेम करतोस.\nमी अगदी हसत बोललो,\nते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत.\nआठवण अली नाही असा कधी झालच नाही,\nविसरावं म्हटलं तरी , विसरता येत नाही…..\nमाझ्या FB Status पेक्षा माझ मन वाचल असत…तर,\n#inrelationship मधेतुझच नाव दिसल आसतं….\nटिच येनार माझा घरत….\nअनी ओल्ड गर्लफ्रेंड च्या,\nघर पसून च कढ्नार आपली वरात…\nआनी ते पान आगडी जोरात \nनिर्सगाला रंग हवा असतो.\nफुलांना गंध हवा असतो.\nमाणुस हा एकटा कसा राहणार,\nकारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..\nदेवाचे मंदीर असो किंवा तुटणारा तारा…\nजेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…\nतू मला कितीही Ignore केलं तरी,\nमी प्रेम तुझ्यावरचं करणार.\nतुझ्यासोबत बोलता बोलता कधी\nतुझ्यावर प्रेम होऊन गेल कळलंच नाही…\nमाला तर 1 मिनिट पॅन,\nएक वर्षा सारख वाटला लगला,\nतुझी शाप्थ, माला नाही करमत तुज्याशिवाय…\nकधी आठवणीत नको शोधू मला,\nकारण जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी प्रत्येक क्षणी तुला सोबत दिसेल…….\nतूला तार स्वतःच स्टेटस दख्वां देखवुन जळवील…\nमाझा स्टेटस वाचा पेक्सा, बुक वचा…\nभारत वचिल तरच, भारत वधील…\nपोरी तर एक पान पटवली नाही,\nपन बदनाम तार असे होटे,\nजसेका अही 100 रानीचे राजा आहे .\nकुंडलीत “शनि”, मान माधी “मनी”,\nहे ३ खूपच हानी करक आहे….\nकधी येणार तो क्षण जेव्हा दोन\nअंगठयांच्या बंधनात आपण दोघे आयुष्यभरासाठी बांधले जाऊ\nआपल्याला राग केव्हा येते जेव्हा आपली आवडती व्यक्ती,\nकुणा दुसऱ्या व्यक्तीत सोबत चॅटिंग करत असते खरच सांगतोय खूप राग येते,\nजगातील सगळ्यात बेस्ट Felling म्हणजे,\nआपली बेस्ट फ्रेंड च्या आपली बायको होणे\nआपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह,\nअपार सहस आणि धीर पाहिजे.\nतरच आपल्याकडून महान कार्ये होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-08-01T04:22:31Z", "digest": "sha1:TJR76RJBGRTKHDNEOCITTW2EU6STNTK5", "length": 12648, "nlines": 210, "source_domain": "kokanmedia.in", "title": "मुंबई Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष ७२ गाड्या\nमुंबई : गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विशेष ७२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. येत्या ८ जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.\nसावरकर राष्ट्रीय स्मारकाची अभ्यासकांसाठी पर्वणी\nस्वा. सावरकरांशी संबंधित समकालीन देशी-परदेशी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधील वृत्ते-लेखांचा संग्रह करण्याचा प्रकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे साकारला जाणार आहे. अभ्यासकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे.\nतिवरे धरणग्रस्तांमधील २४ जणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरे सुपूर्द\nरत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे (ता. चिपळूण) येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील २४ जणांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे घरे सुपूर्द करण्यात आली.\nशिवरायांचे जलव्यवस्थापन तंत्र आजही उपयुक्त – प्रमोद जाधव\nसिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन कसे होते, याचे उदाहरण त्यांनी किल्��े बांधणीसाठी दिलेल्या आज्ञापत्रामध्ये दिसते. “आधी खडक फोडुनी तळी बांधावी” असे अज्ञापत्रच त्यांनी दिले होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी केले.\nरत्नागिरी जिल्ह्यात २ जूनपासून पुन्हा कडक निर्बंध, जिल्हासीमा बंद\nरत्नागिरी : करोनाप्रतिबंधक ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्याससह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.\nरत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांचे गृह विलगीकरण बंद, टाळेबंदीत वाढ\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी ब्रेक दे चेनअंतर्गत लागू केलेली टाळेबंदी येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=7", "date_download": "2021-08-01T03:16:52Z", "digest": "sha1:U76XJSKBPPQ4U2QKUDUDX6J7GZCPSNVM", "length": 6160, "nlines": 151, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nपुस्तक प्रकाशित केले. लेखनाचा धागा\nपुण्याची नवलाई.. (१३) लेखनाचा धागा\nसांजभयीच्या छाया - १० ( अंतिम भाग ) लेखनाचा धागा\n - भाग 6 लेखनाचा धागा\nइंजीनीरिंगच्या नावानं चांगभलं.. (१२) लेखनाचा धागा\nसत्येन देसाई लेखनाचा धागा\nआई ग, मला यायचंय \nमौसमी....एक दुखरी सल (भाग पहिला) लेखनाचा धागा\nबांद्रा वेस्ट - लास्ट लेखनाचा धागा\nमे 29 2021 - 5:11am मिलिंद महांगडे\nमे 29 2021 - 3:05am सुरेशकुलकर्णी\nसंपीचं हॉस्टेल.. (११) लेखनाचा धागा\nसंपी निघाली पुण्याला.. (१०) लेखनाचा धागा\nजादूगार (रहस्यकथा) लेखनाचा धागा\nसय (कथा) लेखनाचा धागा\nत्या शॉर्टकटने जायचं नाही कधी.. लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/04/TeachersHoliday.html", "date_download": "2021-08-01T04:40:48Z", "digest": "sha1:4BCAYUR3YZL2F2IUSQKT5MOUVD5HGFBS", "length": 5121, "nlines": 44, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "नवीन शैक्षणिक सत्र १४ जून पासून, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर", "raw_content": "\nनवीन शैक्षणिक सत्र १४ जून पासून, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर\nविद्यार्थी वर्गोन्नत करावयाचे असल्याने निकालाबाबत घाई नको.\nराज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सुटट्या शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.\nशिक्षण संचलनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी क्र.अमाशा/शासु/2021/एस1/1558 दिनांक 30 एप्रिल 2021या परीपत्रकान्वये 1 मे ते 13 जून पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 14 जून पासून शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरू होईल. तर विदर्भातील शाळा 28 ज���न रोजी सुरू होतील.\nकोवीड 19 संसर्गामुळे शाळा बंद आहेत. सन 2021-22 शैक्षणिक सत्र सुरू करताना कोवीड 19ची परिस्थिती लक्षात घेऊन शासन स्तरावरून जे आदेश निर्गमीत होतील त्याची शिक्षण संचलनालयाकडून वेळोवेळी कळविण्यात येतील.\nशाळांना सुट्टी लागली असली तरी निकाला बाबत परीक्षा मंडळाचे 21-03-2021 चे परिपत्रक, महाराष्ट्र शासनाचे 8 एप्रिल 2021चा शासननिर्णय व वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परीपत्रकान्वये न 1 ते 8 व 9-11 चे निकाल तयार करावेत. पण कोणत्याही शिक्षकांस शाळेत न बोलावता लाॅकडाऊन नंतर ते तयार करण्यात यावे. तसेच शासनाने वर्गोन्नत करावयास सांगीतले असल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नत करून कोवीड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर फिजीकली शाळा सुरू झालेनंतर निकाल देण्यात यावा अथवा, सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठवावा. सद्य परिस्थितीत शिक्षकांना शाळेत बोलावून शासन नियमाचे उल्लंघन करू नये.\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-mahindra-verito-d-6-showing-good-result-4311827-NOR.html", "date_download": "2021-08-01T05:28:25Z", "digest": "sha1:AJJAIQ643BSBN46IDUTSPODT4VSMPHWM", "length": 3429, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahindra Verito D 6 Showing Good Result | महिंद्रा व्हेरिटो डी 6 कडून चांगल्या मायलेजची अपेक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिंद्रा व्हेरिटो डी 6 कडून चांगल्या मायलेजची अपेक्षा\nएखादी कार 16 किमी प्रतिलिटर इतका मायलेज देत असेल तर ती ठीक असल्याचे म्हटले जाते; परंतु महिंद्राने व्हेरिटोच्या डी-6 मॉडेलमध्ये सुधारणा केल्यानंतर ती 19 किमी प्रतिलिटरपर्यंत मायलेज देत आहे. या मॉडेलचे इंजिन फार कार्यक्षम नसतानाही गर्दीच्या रस्त्यांवर ही कार चांगले मायलेज देते. या कारमधून प्रवास करताना रस्त्यांवरील दृश्य चहूबाजूंनी सहजपणे पाहता येते. यामुळे गर्दीतून बाहेर पडणे सोपे जाते. विंडो बटण दरवाजाच्या भागात बसवले आहे. वायपर्सची हालचाल अधिक करण्यात आली आहे. या कारचे इंटेरियर पांढ-या रंगाचे असल्यामुळे थंडावा जाणवतो.\nइंधन क्षमता : कारच्या मायलेजबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही.\nपॉवर मिरर : विंग मिररपासून स्विचची जागा अगदी योग्य ठिकाणी आहे.\nलाइट फॅब्रिक : सीटचा रंग छान आहे. पण तो लवकर मळण्‍याची शक्यता आहे.\nबॉटल होल्डर : यात एक लिटरची बाट��ी ठेवण्‍यास अडचण होते.\nकिंमत : 8.95 लाख (ऑन-रोड, मुंबई )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-mp-raju-shetty-no-comments-on-bjp-avoids-partys-mlc-4878528-NOR.html", "date_download": "2021-08-01T04:02:26Z", "digest": "sha1:MBSLHFACXWNGD6X3BYGU5MOWXLM5DMZX", "length": 4633, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mp raju shetty no comments on bjp avoids party's mlc | आमदारकी न मिळल्याने राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखवणार नाही- राजू शेट्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआमदारकी न मिळल्याने राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखवणार नाही- राजू शेट्टी\nमुंबई- विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला डावलले आहे. याबाबत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उघड नाराजी व्यक्त केली असली तरी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत काहीही बोलणार नसल्याचे म्हटले आहे. आमदारकीसाठी मुख्यमंत्र्यांना सतत भेटणार नाही. तसेच आम्हाला संधी न दिल्याने याबाबत राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखविणार नाही असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.\nविधान परिषदेच्या चार जागांपैकी भाजपने आपल्याकडे एक जागा घेत उर्वरित तीन जागी दोन जागी मित्रपक्षांना तर एक शिवसेनेला दिली आहे. शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उद्धव यांनी संधी दिली आहे. भाजपने आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. तर मित्रपक्ष असलेल्या विनायक मेटे व महादेव जानकर यांना आमदारकी दिली आहे. मात्र, यातून खासदार असलेल्या आठवले व शेट्टी यांच्या पक्षाला वगळण्यात आले आहे. आठवले यांनी राज्यात मंत्रिपद न घेता केंद्रात संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली नसली तरी स्वाभिमानीच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेट्टी यांनी आमदारकी न मिळल्याने राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखवणार नाही असे म्हटले आहे. देसाई, वाघ, जानकर व मेटे यांनी आज दुपारी दोन वाजता विधानभवन सचिवांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-HMR-what-is-balance-diet-food-that-boosts-energy-what-are-nutritious-food-5910144-NOR.html", "date_download": "2021-08-01T05:14:30Z", "digest": "sha1:5AHEYS2IPXQKMZT5YXA4YWQQ4VV2ANEC", "length": 5231, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "What Is Balance Diet Food That Boosts Energy What Are Nutritious Food | बॅलेंन्स डायट म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॅलेंन्स डायट म्हणजे काय यासाठी जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा\nहेल्थ डेस्क: डायटीशियन आणि फिजिशियन नेहमीच बॅलेंन्स डायट घेण्याचा सल्ला देतात. परंतू अनेक लोकांना याचा अर्थ माहिती नसतो. डायटीशियन शीला सेहरावत डायटसंबंधीत अशाच काही प्रश्नांची उत्तर देत आहेत.\nप्रश्न - बॅलेंन्स डायट काय आहे यासाठी डायटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा लागतो\nउत्तर - ज्या जेवणामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन, कार्ब, फायबर संतुलित प्रमाणात असते त्याला बॅलेन्स डायट म्हणतात. सॅच्यूरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते, हे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवते आणि निरोगी आहाराच्या श्रेणीत बसत नाही. जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर अल्कोहलपासून दूर राहा. शरीराला जर पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर ते हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते. यामुळे हाडे बारीक होतात. आपल्या रोजच्या जेवणात दूध, हिरव्या भाज्या, ताज्या फळांचा समावेश करा. फास्ट फूडपासून दूर राहा.\nप्रश्न - मी व्यायाम करत नाही, शरीरात ऊर्जेचे प्रमाण टिकून राहण्यासाठी कोणता आहार घेऊ - कुणाल मिश्रा, इंदौर\nउत्तर - शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी प्रोटीन सर्वात जास्त गरजेचे असते. यासाठी दिवसाची सुरुवात अंकुरित धान्याने करा. अंकुरित डाळींमध्ये क्षारीय तत्त्व असते. जे तणाव दूर करते आणि अम्ल विकारांपासून शरीराचे रक्षण करतात. अंकुरित धान्यात प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि खनिज असतात. हे पचनासाठी आवश्यक असते. हे दोन्हीही तत्त्व शरीरात ऊर्जेचा स्तर टिकवून ठेवतात. यासोबतच 8 ते 12 ल्गास पाणी अवश्य प्यावे. यामुळे शरीरात पाण्यात प्रमाण संतुलित राहते आणि डिहायड्रेशनची समस्या होत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-live-updates-of-yuvraj-singhs-wedding-reception-at-delhi-itc-maurya-hotel-5476300-PHO.html", "date_download": "2021-08-01T03:47:28Z", "digest": "sha1:4OG3YDUKR26I6PM2BSPW7EE5F2YAHNC5", "length": 4997, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "LIVE Updates Of Yuvraj Singh\\'s Wedding Reception At Delhi ITC Maurya Hotel | दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाले युवराजचे रिसेप्शन, सर्वात पहिले पोहोचले कपील देव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाले युवराजचे रिसेप्शन, सर्वात पहिले पोहोचले कपील देव\nस्पोर्ट्स डेस्क - दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये युवराज आणि हेजलचे रिसेप्शन झाले. रिसेप्शनमध्ये सर्वात पहिले कपील देव आणि पार्थिव पटेल पोहोचले. यापूर्वी सोमवारी दिल्लीमध्येच पोस्ट वेडींग संगीत सेरेमनी झाली होती. युवराज-हेजल यांचे लग्न पंजाबच्या गुरुद्वाऱ्यात ३० नोव्हेंबरला झाले होते. यानंतर दोघांनी २ डिसेंबरला गोव्यात हिंदू परंपरेनुसार लग्न केले. शाहरुख, सलमान आणि आमिरसुध्दा पोहोचले...\n- मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि सचिन तेंडूलकरसुध्दा रिसेप्शनला येण्याची शक्यता आहे. सचिन सोमवारी झालेल्या पोस्ट वेडींग संगीत सेरेमनीत सहभागी झाला होता.\n- अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, दीपिका पादुकोण यांसारखे बॉलिवूडस्टार्ससुध्दा या रिसेप्शनला हजेरी लावू शकतात.\n- नीता अंबानी, सोहा अली खान, नेहा धूपिया, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, अंगद बेदी, नवजोत सिंह सिद्धूसुध्दा रिसेप्शनमध्ये सहभागी होणार आहेत.\n- या रिसेप्शनसाठी हेजलने पीच आणि गोल्डन रंगाची शिफॉन साडी नेसली आहे.\n# गोव्यात पोहोचले होते विराट आणि अनुष्का\n- गोव्यात हेजल आणि युवराज यांचे हिंदू परंपरेप्रमाणे लग्न झाले.\n- या लग्नात चेअरमन मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानीसमवेत पोहोचले होते. या लग्नाचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा\n- दोघांनीही काळ्या रंगाचे पारंपरिक पार्टीवेअर परिधान केले होते.\nपुढील स्लाईडवर पाहा, लग्नासमारंभाचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/passenger-plane-crash-at-almati-airport-15-killed-dozens-injured-in-kazakhstan-news-and-updates-126392676.html", "date_download": "2021-08-01T04:44:30Z", "digest": "sha1:3PVL3MBLA3OTYSMPGGM2OEIKHKESPX2L", "length": 6127, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Passenger plane crash at Almati Airport, 15 killed dozens injured in Kazakhstan news and updates | विमानतळावरून उड्डान घेताच इमारतीवर जाऊन धडकले विमान, 15 जणांचा जागीच मृत्यू; 60 जण जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविमानतळावरून उड्डान घेताच इमारतीवर जाऊन धडकले विमान, 15 जणांचा जागीच मृत्यू; 60 जण जखमी\nनूर सुल्तान - कजाखस्तानच्या अल्माती विमानतळाजळ एक मोठा विमान अपघात घडला आहे. यामध्ये विमानाने ���ड्डान घेताच जवळच्या इमारतीला धडक दिली. अपघात घडला त्या विमानात 98 जण प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 60 जण जखमी आहेत. मीडिया रिपोर्टप्रमाणे, बेक एअर फ्लाइट झेड 92100 विमान अल्माती शहरातून राजधानीच्या दिशेने जाणार होते. परंतु, शुक्रवारी सकाळी 7.22 वाजता टेक-ऑफ करताच विमानावरील ताबा सुटला आणि दुमजली इमारतीवर धडकले.\nअपघातानंतरचा व्हिडिओ आला समोर\nया भीषण अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये ढिगाराखाली 8 चिमुकल्यांना बाहेर काढताना आणि एक महिला मदतीसाठी रुग्णवाहिकेची मागणी करताना दिसून आली आहे. हे सगळेच विमान आणि इमारतीच्या ढिगाराखाली दबले होते. रायटर्सच्या वृत्तानुसार, अपघात घडला त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने दृश्यता सुद्धा कमी होती. अपघाताच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.\nदोषींना कठोर शिक्षा होईल -राष्ट्राध्यक्ष\nकझाखस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासम झोमार्ट यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक समितीची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असेही ते पुढे म्हणाले. कझखस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे.\nकर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आपले हॉटेल भाड्याने दिले, रोज 700 लोकांना जेवण, ज्यांचे उपचार इतरत्र होत नाहीत अशांसाठी स्थापन करत आहेत रुग्णालय\nनिवडणुकीच्या रिंगणातील 'हौशे, नवशे आणि गवशे \nअभिनेता अनिल कपूरला शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अन् मुख्यमंत्री फडणवीस वाटतात रिअल लाइफ 'नायक'\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/trump-receives-106m-in-donations-within-72-hours-after-the-investigation-began-spending-115c-on-facebook-ads-this-year-126236804.html", "date_download": "2021-08-01T05:23:59Z", "digest": "sha1:GVOG6QP2RVL7TPQPJBWZKVDQTVLMKDGJ", "length": 12450, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Trump receives $ 106m in donations within 72 hours after the investigation began, spending 115c on Facebook ads this year | तपास सुरू झाल्यानंतर 72 तासांत ट्रम्प यांना मिळाल्या 106 रुपये काेटी देणग्या, या वर्षी फेसबुक जाहिरातींवर 115 काेटी रुपये खर्च - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या ���ातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतपास सुरू झाल्यानंतर 72 तासांत ट्रम्प यांना मिळाल्या 106 रुपये काेटी देणग्या, या वर्षी फेसबुक जाहिरातींवर 115 काेटी रुपये खर्च\nसमाज माध्यमांच्या मंचाचा दुहेरी उपयाेग, प्रचाराच्या माध्यमातून महाभियाेग आपल्या बाजूने वळवण्याचा केला प्रयत्न\nडाेनाल्ड ट्रम्प म्हणाले, संसदेची सुनावणी म्हणजे फसवणूक\nअमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत त्यांच्याविराेधात सुरू असलेल्या महाभियाेगाचा निवडणुकीसाठी निधी गाेळा करण्याचा एक मार्ग बनवला आहे. ते आपल्या समर्थकांची एकजूट करत आहेत. सभागृहामध्ये महाभियाेग तपास नियमांना मंजुरी दिल्याच्या दिवशी ३१ अाॅक्टाेबरला त्यांनी २१ काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली. ७२ तासांच्या आत लहान देणग्यांद्वारे ट्रम्प अभियानच्या खात्यात १०६ काेटी रुपये जमा झाले. या वर्षात त्यांनी फेसबुक जाहिरातींवर आतापर्यंत ११५ काेटी रुपये खर्च केले आहेत. सभागृहाच्या सभापती नेन्सी पेलाेसी यांनी ट्रम्प यांच्याविराेधात तपास करण्याची घाेषणा केल्यावर राष्ट्रपती निवडणुकीच्या व्यवस्थापकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य समाज माध्यमांच्या मंचावर दुहेरी रणनीती स्वीकारली आहे. डेमाेक्रॅटिक पक्षाच्या महाभियाेग प्रस्तावामध्ये ट्रम्प यांच्यावर राजकीय प्रतिस्पर्ध्याची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांच्या शस्त्रांमध्ये फेसबुक हे सर्वात भक्कम अस्त्र आहे. यात उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींची पुष्टी केली जात नाही. बऱ्याच वाहिन्या व वर्तमानपत्रे असे करतात.पेलाेसी यांच्या घाेषणेनंतर येणाऱ्या आठवड्यांमध्ये ट्रम्प यांनी फेसबुक जाहिरातींवर ३८ काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली अाहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या फीडवर दहा काेटी वेळा त्यांचा उल्लेख झाला. टाइम मासिकाच्या समाज माध्यमांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की दाेन तृतीयांश रक्कम अशा जाहिरातींवर खर्च करण्यात आली. त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाभियाेगाचा उल्लेख अाहे. जाहिरात माेहिमेशी अनेक मुद्दे जाेडले आहेत. मतदारांपर्यंत पाेहोचण्यासाठी ट्रम्प अशा मंचाचा उपयाेग करत आहे, ज्याचा वापर २०१६ च्या निवडणुकीत रशियाने केला हाेता. ट्रम्प निवडणूक माेहिमेचे समन्वयक संचालक टिम मुर्टाग म्हणाले, जेव्हा जेव्हा महाभियोगाची बातमी येते तेव्हा राष्ट्रपतींची बाजू भक्कम हाेते. परंतु राष्ट्रीय जनमत सर्वेक्षण त्याची पुष्टी करत नाही. बहुतांश सर्वेक्षणांत महाभियाेगाच्या समर्थनामध्ये विराेधाच्या तुलनेत पाच गुण जास्त मिळाले अाहेत. गॅलपच्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांचे धाेरण व कामकाजाचे ४३ टक्के अमेरिकनांनी समर्थन केले आहे. ट्रम्प समाज माध्यमांचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे सर्वांना माहिती आहे. १३ नोव्हेंबर रोजी तपासाच्या खुल्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी ट्रम्प यांच्या जाहिरातींमध्ये महाभियोग घोटाळ्याची सुनावणी आजपासून सुरू झाली आहे. हे पूर्णपणे बनावट आहे. रिपब्लिकन पार्टी या प्रकरणात अध्यक्षांसमवेत आहे. आमच्याकडे सिनेटमध्ये बहुमत असल्याची पक्षाच्या नेत्यांना खात्री आहे. महाभियोग पास होणार नाही. फाेरिडा सनराईझ रॅलीत ट्रम्प यांनी कट्टर डेमाेक्रॅट वेडे आहेत, ते गुंतागुंतीचा तपास पुढे वाढवून अापल्या देशाचे तुकडे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आराेप केला.\nफेसबुक जाहिरातींवर खर्च करण्यात ट्रम सर्वात अाघाडीवर\nडाेनाल्ड ट्रम्पप्रमाणेच अन्य उमेदवार समाज माध्यमांच्या जाहिरातीवर खूप खर्च करत असल्याचे जाहिरातींच्या डेटावरून कळते. परंतु सर्वात जास्त खर्च ट्रम्प यांनी केला आहे. टाॅम स्टेअरने १०० काेटी रु. पीट बुटीगिएग ४२ काेटी रु., एलिझाबेथ वाॅरेन ३५ काेटी रु, बनी सेंडर्स ३४ काेटी रु. आणि जाे बायडेनने २२ काेटी रुपये खर्च केले आहेत.\nतपासाची घोषणा झाल्यावर जाहिरातींचा पाऊस सुरू झाला\n- २४ सप्टेंबर -नेन्सी पेलोसींनी महाभियोग चालवण्याचा निर्णय जाहीर केला.\n- ३.५ मिनिटांनंतर- ट्रम्प यांनी ट्विट केले- बदल्याचा कचरा\n- २३ सेकंदांनंतर - ट्रम्प यांनी फेसबुकवर जाहिरातींचा पाऊस पाडला. संदेश हाेता\n- देशभक्त अमेरिकीच राष्ट्रपती ट्रम्प यांना साथ देत डेमाेक्रॅट्सना त्यांच्या बदल्याच्या महाभियाेगापासून राेखू शकतात\n- २० मिनिटांनंतर- ट्रम्प अभियानने २० लाख फेसबुक युजर्सना लक्ष्य करत ७० लाख रुपये खर्च केले.\n- २७ सप्टेंबर- घाेषणेच्या ७२ तासांनंतर ट्रम्प यांनी १ काेटी ६० लाख वेळा दाखवलेल्या फेसबुक जाहिरातीवर ९ काेटी ९० लाख खर्च केले.\n- तपासानंतर ४५ वर्षांपेक्षा जास्त व���ाच्या फेसबुक युजर्सना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढवली.\n- १८ ते ४४ वयाेगटातल्या लाेकांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींमध्ये घट.\n(टाइम आणि टाइम लोगो टाइमचा नाेंदणीकृत ट्रेडमार्क आहे. याचा उपयाेग करारानुसार करण्यात अाला अाहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/demand-for-union-minister-of-state-ramdas-athawale-to-build-a-buddhist-temple-in-ayodhya/", "date_download": "2021-08-01T03:36:30Z", "digest": "sha1:VV7ZKFXPWBO6ZYZKFT3U2QXNFNVXNK75", "length": 6565, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधावं, रामदास आठवले यांची मागणी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधावं, रामदास आठवले यांची मागणी\nअयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधावं, रामदास आठवले यांची मागणी\nअयोध्येमध्ये भव्य बुद्ध विहार बांधण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी याबद्दल एक ट्विट केलं आहे.\nअयोध्येत श्री रामांचं मंदिर वेगाने बांधायला हवं. तसेच मशिदीसाठी देखील राज्य सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी.\nतसेच अयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधण्यात यावं. ही संपूर्ण देशातल्या बौद्धांची मागणी असल्याचं आठवले म्हणाले.\nअयोध्या मे श्री राम मंदिर जलदगतीसे बांधा जाये;मस्जिद को जलदगती से जमीन राज्य सरकारद्वारे उपलब्ध करा दी जाये. और आयोध्यामे भव्यतम बुद्ध विहार बांधा जाये ये पुरे भारत के बौद्ध जनोंकी मांग है इस मांग केलीये उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी से मूलाकात करेंगे इस मांग केलीये उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी से मूलाकात करेंगे\nबौद्ध विहाराच्या मागणीसाठी आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ, असंही आठवले म्हणाले आहेत.\nPrevious दारूबंदी व्हावी म्हणून महिलेचा अनोखा पराक्रम\nNext ‘देवेंद्र फडणवीस फार काळ ‘माजी मुख्यमंत्री’ राहणार नाही’\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nऊर्जामंत्री वीजबिल प्रश्नी बोलेचनात\n‘पूरग्रस्तांना बँक खात्यातच मदत;रोख मदत देणार नाही’\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्र��गन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=8", "date_download": "2021-08-01T03:32:09Z", "digest": "sha1:L3W76HLBOKYXWHY5SHIZSCK5CYGWRQXB", "length": 6600, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nसंपीची बहीण.. (७) लेखनाचा धागा\nसंपीची डायरी.. (८) लेखनाचा धागा\n\"शासकीय तंत्रनिकेतनातलं काॅपी प्रकरण आणि अजून बरेच काही....\"पर्व ३रे (सांगता) लेखनाचा धागा\n\"शासकीय तंत्रनिकेतनातलं काॅपी प्रकरण आणि अजून बरेच काही....\": पर्व २ रे लेखनाचा धागा\n (संपी आणि तिचं धमाल जग, भाग - ५) लेखनाचा धागा\n\"शासकीय तंत्रनिकेतनातलं 'काॅपी' प्रकरण आणि अजून बरेच काही........\" लेखनाचा धागा\nमे 23 2021 - 9:57am रूपाली विशे - पाटील\nसंपीचं काॅलेज.. (४) लेखनाचा धागा\nडोंगरावरचा देव… (१) लेखनाचा धागा\nमे 22 2021 - 6:25am विजय पुरोहित\nमे 22 2021 - 3:54am बिपिनसांगळे\nसंपी आणि तिचं धमाल जग (१) लेखनाचा धागा\nसंपीचा निकाल.. (भाग २) लेखनाचा धागा\nआणि घात झाला (रहस्यकथा) लेखनाचा धागा\n मला अजून जगायचे आहे\nमे 19 2021 - 6:04am अज्ञातवासी\n - २ लेखनाचा धागा\nसंघर्ष - (भाग ६ ) लेखनाचा धागा\nमे 19 2021 - 12:23am द्वादशांगुला\nनाईट मेअर (गूढकथा) लेखनाचा धागा\nसांजभयीच्या छाया - ३ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/08/belrecruitment-2020-bel-recruitment.html", "date_download": "2021-08-01T03:48:29Z", "digest": "sha1:X3YES6H7J7HMIH5H26JC24TG4OJCYSM7", "length": 3662, "nlines": 57, "source_domain": "www.sjmk.in", "title": "भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती", "raw_content": "\nHomenew jobभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती\nBEL Recruitment 2020 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता – I पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 & 26-08-2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.\nपदाचे नाव :- प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता – I\nपद संख्या :- 81 जागा\nशैक्षणिक पात्रता :- बी.ई./ बी.ए. / बी.टेक / बी.एससी अभियांत्रिकी\nजनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी – रु. 500/-\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 & 26-08-2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात:- येथे पाहा\nऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\nअधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/cleaning-done-by-quarantine-alumni-at-kudal-sonawade-school", "date_download": "2021-08-01T05:25:02Z", "digest": "sha1:TAQM32Y6RQRAD2ARBVDCM5G2FCAMWOCK", "length": 14096, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कुडाळ सोनवडे शाळेत क़्वारंटाईन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकुडाळ सोनवडे शाळेत क़्वारंटाईन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता\nकुडाळ सोनवडे शाळेत क़्वारंटाईन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता\nकुडाळ (प्रतिनिधी) : करोना लॉकडाऊन काळात मुंबई,अंधेरी मधून प्रवासी पास, वैद्यकीय प्रमाणपत्र व सोशल डिस्टन्स ठेऊन १५ चाकरमानी विद्यार्थी ३० सीटर मिनी बसने प्रवास करीत कुडाळ शहरात दाखल झाले. येथे नगरपरिषदने त्यांची क़्वारंटाईन आरोग्य तपासणी केल्यानंतर सोनवडे गावात दाखल झाले.\nसोनवडे ग्रामपंचायत व त्यांचे नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा सोनवडे तर्फ हवेली या शाळेच्या वर्ग खोलीत मुले व मुली असे संस्थात्मक क़्वारंटाईन करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी सोनवडे गावातील मावळते वाडीतील आहेत. हे १५ चाकरमानी विद्यार्थी आणि शाळा यांच्यात माजी विद्यार्थी असे एक अतूट नातं आहे. हे ह्याच गावात जन्मले याच शाळेत शिकले आणि आणि मोठे झाले. कामानिमित्त मुंबईक जावे लागले आणि चाकरमानी झाले. अश्या क़्वारंटाईन झालेले माजी विद्यार्थी या शाळेत वास्तव्यास होते.\nगावात आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या क़्वारंटाईन काळात गैरसोयींविषयी तक्रारी न करता सकारात्मक विचार करून, इच्छा शक्तीच्या बळावर गावातील ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, स्थानिक गाववाले, पालक व नातेवाईक यांचे विशेष सहकार्य घेऊन या चाकरमान्यांनी शाळेचा सर्व परिसर श्रमदानाने टाकी, शौचालय, प्रसाधनगृह, अंगण झाड लोट केली. पाण्याने लादी धुतली, शाळेची इमारत धुऊन स्वच्छ केली.\nया निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता करून शाळेचे ऋण फेडण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सर्वच ग्रामस्थांनी, मुंबईकरानी फार कौतुक केले. या स्वच्छता मोहीमेमध्ये पूजा वंजारे, पराग धुरी, वैष्णवी धुरी, अर्जुन धुरी, प्रणाली धुरी, श्रद्धा वंजारे, वैभव वंजारे, शिल्पा धुरी, अमोल धुरी, स्नेहल घोगळे, विनोद धुरी, विनंती धुरी, गीतेश धुरी, साक्षी धुरी, विनायक वंजारे या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १४ दिवसानंतर घरी जाताना गावातील सरपंच, उपसरपंच, गावचे पोलीस पाटील व गावातील ग्रामस्थांनी गुलाब व सॅनेटायजर देऊन शाळेतील पालक व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\nकल्याण पूर्वेतील गटारावरील स्लॅबची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा\nमराठा क्रांती मोर्चातर्फे शिवराज्याभिषेक दिन ऐतिहासिक कल्याणमध्ये साजरा\nकल्याणात आरटीओ वाहन तपासणी केंद्र ठरतेय वाहतूक कोंडीचे...\nकोविड-19 संसर्गाबाबत जनजागृतीसाठी धिरेश हरड़ यांचा विशेष...\nकेडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना\nशेतकरी आंदोलनाच्या पाठींब्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठाणे...\nगर्दी टाळण्यासाठी गणेश विसर्जनासाठी ठाणेकरांना मिळणार ऑनलाईन...\nमुंबई- वडोदरा महामार्ग बाधितांना मोबदला देणार- डॉ. परिणय...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nअंध-गतिमंद कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठाणे येथे साजरा\nकिमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी...\nकर्नाळा अभयारण्याच्या ११.६५ कोटींच्या निसर्गपर्यटन आराखड्यास...\nठाणे जिल्ह्यातील २० शाळा अनधिकृत जाहीर\nआंबिवली येथील पूरग्रस्तांपर्यंत शासनाचा ‘मदतीचा हात’ पोहोचलाच...\nभरधाव घोड्यांची दुचाकीस्वार पोलिसाला जोरदार धडक\nविद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी...\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये भव्य पुस्तक...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा-...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nपंतप्रधान स्वच्छता अभियानातील शौचालयापासून रहिवाशी का राहिले...\nहिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना...\nकोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/page/6/", "date_download": "2021-08-01T04:00:13Z", "digest": "sha1:ER2CVBUVS6APZOLXDAHFCZTQMVGMWJHX", "length": 16346, "nlines": 85, "source_domain": "kalakar.info", "title": "kalakar - Page 6 of 12 - A Real Talent", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nबॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीवर गोविंदा होता फिदा, पण प्रेम असूनही दिला लग्नास नकार….\nमित्रहो, बॉलीवूड मधील खूपशा अभिनेत्री, अभिनेते यांचे ​सहकारी सुपरस्टार चाहते असतात.. त्यातील काही जण त्याच क्षेत्रातील जोडीदार निवडतात तर काही जण वेगवेगळ्या क्षेत्रातील जोडीदार. काही जण या चंदेरी दुनियेतीलच एखाद्या तारकेवर फिदा होतात आणि मग तिथून सुरू होते त्यांची लव्हस्टोरी. अगदी चित्रपटाला शोभेल अशी काहींची लव्हस्टोरी असते, जी ऐकून त्यांचे …\nबिर्थडे स्पेशल – ही अभिनेत्री आहे निवेदिता सराफ यांची सख्खी बहीण.. ९९% लोकांना माहीत नाही\n४ जून रोजी अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस त्यांच्या पाठोपाठ आज ६ जून रोजी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा वाढदिवस आहे. निवेदिता सराफ यांच्या आजच्या वाढदिवसादिनी त्यांच्या कुटुंबाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… निवेदिता जोशी सराफ या बालपणापासूनच नाटकांतून आणि चित्रपटातून कासम करत असत. अभिनयाचा वारसा त्यांना …\nशशांक केतकरसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा पडली प्रेमात\nJune 6, 2021 ठळक बातम्या, मालिका 0\nमित्रहो चित्रपटसृष्टी ही खूपशा कलाकारांच्या रंजक कथांनी भरलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने अनेक तारे असे आहेत की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींनी ही दुनिया नेहमी चमकत राहते. टेलिव्हिजनवरील मालिकामध्येही आजकाल भरपूर विविधता आढळते. नवनवीन काही तरी शिकायला मिळते, नवीन कलाकार ही असे आहेत ज्यांचा अभिनय रसिकांना मालिकेचे वेड लावून जातो. सर्वच मालिकांचे …\nतारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का \nJune 5, 2021 जरा हटके, मालिका 0\n२���०८ सालापासून आजपर्यंत “तारक मेहता का उल्टा चश्मा” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. विनोदी मालिका आणि नेहमीच वेगळा विषय हाताळणाऱ्या या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आज या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीने बालपणीचा आपला एक फोटो शेअर केला आहे. तर …\nबॉलिवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात…चाहत्यांना दिला सुखद धक्का\nJune 5, 2021 ठळक बातम्या, बॉलिवूड 0\nबॉलिवूड अभिनेत्री “यामी गौतम” हिने नुकतेच आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावरून ती लग्नबांधनात अडकली आल्याचे समोर येत आहे. तिच्या या बातमीने चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामी गौतम हिने उरी चित्रपटाचा दिग्दर्शक “आदित्य धर” याच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे. असे म्हटले जाते की उरी चित्रपटात काम …\nमिलिंद सोमणचे २७ वर्षांनी लहान अंकिता सोबत लग्न कसे झाले.. एक खरी प्रेमकथा\nJune 4, 2021 जरा हटके, बॉलिवूड 0\nमिलिंद सोमणने त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता बरोबर लग्न केले हा चाहत्यांसाठी नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे, कारण बॉलिवूड मध्ये असे प्रसिद्ध जोडपे शोधून सापडणार नाही. आज आपण याच गोष्टीचे गुपित जाणून घेणार आहोत. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाचे अंतर भरपूर असले तरी लग्नाअगोदर जवळजवळ ४ वर्षांपासून ते …\nया कारणामुळे अशोक सराफ यांनी निवेदितासोबत मंदिरात जाऊन केले होते लग्न..\nआज ४ जून जेष्ठ अभिनेते “अशोक सराफ ” यांचा ७४ वा वाढदिवस. आज या वाढदिवसानिमित्त अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांच्या लग्नाचा आगळा वेगळा किस्सा जाणून घेऊयात…अशोक सराफ यांनी लहान असल्यापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. अगदी सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होऊन आपल्याला जे येतं ते लोकांसमोर सादर …\nसोनपरी मालिकेतली फ्रुटी आठवतीये.. आज आहे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री\nJune 3, 2021 जरा हटके, मराठी तडका 0\nस्टार प्लस या हिंदी वाहिनीवर साल २००० ते २००४ पर्यंत “सोनपरी” ही हिंदी मालिका प्रसारित केली जात होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या मालिकेतून परीची भूमिका साकारली होती. आपल्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करणारी एखादी परी आपल्याला भेटावी अशी ��च्छा ही परी पाहून लहान मुलांमध्ये निर्माण झाली होती. मालिकेत फ्रुटीचे पात्र …\nएका रात्रीत सुपरस्टार बनलेली ही अभिनेत्री आज जगतीये एकाकी जीवन.. एका घटनेमुळे आयुष्य इतके बदलले की आज ओळखणेही झाले कठीण\nबॉलिवूड मध्ये एका रात्रीत सुपरस्टार बनण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. एकाच चित्रपटामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचता मात्र त्यानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही असे अनेक कलाकारांच्या बाबतीत झालेले दिसते. एक हिट चित्रपट दिलेले कलाकार कालांतराने नामशेष होतात आणि शारीरिक व्याधींमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा मिडियासमोर येतात. मात्र त्यांना पुरेशी मदत …\n“तारक मेहता…” मधील नट्टू काकांची झालीये वाईट अवस्था, लॉकडाऊन मुळे राहावं लागतंय उपाशी, भाडं भरण्यासाठी देखील पैसे नाहीत…\nमित्रहो टेलिव्हिजन वर बरेच शो चालू असतात, आपण नेहमी पाहत असतो आणि आपली आवड दिवसेंदिवस वाढतच जाते. मग त्यातील कलाकार देखील आपल्या ओळखीचे बनतात. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो, पण आता लोकडाऊन मुळे सर्व मालिकेचे चित्रीकरण ठप्प आहे. त्यामुळे आपले कलाकार हे आपल्याशी दुरावले आहेत. याचे दुःख जेवढं …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/lokmanya-tilak-information-in-marathi/", "date_download": "2021-08-01T04:06:31Z", "digest": "sha1:YJT2PNFJQMSEV3Q2Z6FL7U7O3NIG5I5F", "length": 21947, "nlines": 99, "source_domain": "marathibhau.com", "title": "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक || Lokmanya Tilak Information in Marathi", "raw_content": "\nLokmanya Tilak Information in Marathi || लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र:- बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जनक मानले जाते.ते अष्टपैलुपणाचे धनी होते. ते समाज सुधारक, स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय नेते ��सेच भारतीय इतिहास, संस्कृत, हिंदू धर्म, गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचे अभ्यासक होते. बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ म्हणूनही ओळखले जात असे. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो घेणारच ‘ हे त्यांचे वाक्य लाखो भारतीयांना प्रेरणा देत होते.\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य || Work of Lokmanya Tilak\nपुर्ण नाव (Name):\t बाळ ( केशव ) गंगाधर टिळक\nजन्मस्थान (Birthplace):\t चिखलगांव ता. दापोली जि. रत्नागिरी\nवडिल (Father Name):\t गंगाधरपंत\nआई (Mother Name):\t पार्वतीबाई\nपत्नीचे नाव (Wife Name):\t सत्यभामाबाई\nशिक्षण (Education):\t 1876 मध्ये बी.ए. (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि 1879 रोजी एल.एल.बी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण\nबाल गंगाधर टिळकांचा जन्म २ जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरीतील एका चित्पावन ब्राह्मण कुळात झाला. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे संस्कृत अभ्यासू आणि प्रख्यात शिक्षक होते. टिळक एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितावर विशेष प्रेम होते. लहानपणापासूनच ते अन्यायाचे प्रखर विरोधक होते आणि संकोच न करता आपले शब्द स्पष्टपणे सांगायचे. टिळक हे आधुनिक शिक्षण प्राप्त करणार्‍या पहिल्या पिढीतील भारतीय तरुणांपैकी एक होते.\nजेव्हा बाळ टिळक अवघ्या दहा वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे वडील रत्नागिरीहून पुण्यात गेले. या बदलीमुळे त्यांच्या आयुष्यातही बरेच बदल घडले. पुण्यातील अँग्लो-व्हर्नाक्युलर स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि त्या काळातील काही नामांकित शिक्षकांकडून शिक्षण घेतले. पुण्यात आल्यानंतर लवकरच त्यांच्या आईचे निधन झाले आणि टिळक 14 वर्षांचे असताना वडिलांचेही निधन झाले. टिळक मॅट्रिकमध्ये शिकत असताना त्याचे लग्न सत्यभामा या दहा वर्षांच्या मुलीशी झाले.\nमॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बाळ गंगाधर टिळक b. a. गणिताच्या विषयात प्रथम श्रेणीसह परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे जाऊन त्यांनी अभ्यास सुरू ठेवून एल. एल. बी. पदवी देखील मिळविली.\nपदवीनंतर टिळकांनी पुण्यातील एका खासगी शाळेत गणिताचे शिक्षण दिले आणि काही काळानंतर ते पत्रकार झाले. त्यांचा पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेला तीव्र विरोध होता.त्यांच्या मते, यामुळे के���ळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचा आणि वारसाचा अनादर होतो. त्यांचा असा विश्वास होता की केवळ चांगली शिक्षण व्यवस्थाच चांगल्या नागरिकांना जन्म देऊ शकते आणि प्रत्येक भारतीयांनाही त्यांची संस्कृती आणि आदर्श याची जाणीव करून दिली पाहिजे.\nआपले सहकारी आगरकर आणि थोर समाजसुधारक विष्णू शास्त्री चिपुलकर यांच्यासमवेत त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्याचा उद्देश देशातील तरुणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण द्यावे.\nडेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेनंतर टिळकांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या दोन साप्ताहिक मासिकांचे प्रकाशन करण्यास सुरवात केली. ‘केसरी’ मराठी भाषेत प्रकाशित झाले, तर ‘मराठा’ हे इंग्रजी भाषा साप्ताहिक होते. लवकरच दोन्ही वृत्तपत्र खूप लोकप्रिय झाले. त्यांच्यामार्फत टिळकांनी भारतीयांचे संघर्ष आणि इंग्रजांनी केलेल्या अन्यायावर प्रकाश टाकला.त्यांनी प्रत्येक भारतीयांना आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन केले.\nटिळकांनी आपल्या लेखनात तीक्ष्ण आणि प्रभावी भाषा वापरली जेणेकरून उत्कटतेने आणि देशभक्तीच्या भावनेने वाचक मंत्रमुग्ध होऊ शकेल.\nबाळ गंगाधर टिळक यांनी 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या हयातीत ते पुणे नगरपरिषद व मुंबई विधिमंडळ सदस्यही होते आणि बॉम्बे विद्यापीठाचे ‘फेलो’ म्हणूनही निवडले गेले.\nआंदोलनकारी आणि शिक्षक होण्याबरोबरच टिळक एक महान समाजसुधारक देखील होते. बालविवाहासारख्या वाईट गोष्टींचा त्यांनी विरोध केला आणि त्यावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली. विधवा पुनर्विवाहाचा ते भक्कम समर्थक होते. टिळक कुशल समन्वयकही होते. गणेशोत्सव आणि शिवाजीचा जन्म उत्सव असे सामाजिक उत्सव साजरे करून लोकांना एकत्र जोडण्याचे कामही त्यांनी केले.\n1897 मध्ये ब्रिटिश सरकारने टिळकांवर प्रक्षोभक लेखांद्वारे जनतेला चिथावणी दिली, कायदा मोडला आणि शांतता व्यवस्था मोडली असा आरोप केला. त्याला दीड वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर टिळकांना 1898 मध्ये सोडण्यात आले आणि त्यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. वर्तमानपत्र आणि भाषणांद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात स्वदेशी चळवळीचा संदेश दिला. त्यांच्या घरासमोर ‘स्वदेशी ���ाजार’ देखील आयोजित करण्यात आला होता.\nदरम्यान, कॉंग्रेस दोन गटात विभागली गेली – मवाळ आणि जहाल. टिळक यांच्या नेतृत्वात असलेल्या जहाल गटाचा गोपाळ कृष्ण गोखले या मवाळ गटाला तीव्र विरोध होता. जहाल स्वराज्याच्या बाजूने होते, तर मवाळ मानतात की स्वराज्यासाठी अद्याप अनुकूल वेळ आली नव्हती. या वैचारिक फरकाने अखेर कॉंग्रेसचे दोन तुकडे केले.\nसण 1906. मध्ये ब्रिटीश सरकारने बंडखोरीच्या आरोपाखाली टिळकांना अटक केली. सुनावणीनंतर त्यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि मंडाले (बर्मा) तुरुंगात नेण्यात आले. तुरुंगात त्यांनी आपला बराचसा वेळ वाचन-लेखनात घालवला. याच काळात त्यांनी ‘गीता रहष्य’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. शिक्षा भोगल्यानंतर टिळकांना 9 जून 1914 रोजी तुरूंगातून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या दोन गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.\nसन 1916 मध्ये टिळकांनी ‘होम रूल लीग’ ची स्थापना केली, ज्याचे उद्दीष्ट स्वराज होते. ते गावोगावी गेले आणि लोकांना ‘होम रुल लीग’चे उद्दीष्ट समजावून सांगितले.\nअश्या या भारताच्या महान व्यक्तीचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य || Work of Lokmanya Tilak\n1880 साली टिळकांनी पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुल ची स्थापना केली.\n1881 साली जनजागृती करता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू केली. आगरकर केसरीचे तर टिळक मराठा चे संपादक झालेत ‘केसरी’ मराठी भाषेत प्रकाशित झाले, तर ‘मराठा’ हे इंग्रजी भाषा साप्ताहिक होते.\n1884 साली टिळकांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.\n1885 साली पुणे येथेच फग्र्युसन कॉलेज सुरू केले.\nलोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतुने 1893 साली ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि 1895 साली ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात केली.\n1895 ला टिळकांची मुंबई प्रांत विनियमन बोर्ड चे सभासद म्हणुन निवड झाली.\n1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद झाली त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिले ते तब्बल 4 दिवस आणि 21 तास चालले.\n1903 मधे ’दि आर्क्टिक होम इन द वेदाज’ (Arctic home of vedas) या पुस्तकाचे प्रकाशन.\n1907 साली भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस चे सुरत येथे अधिवेशन झाले त्यात जहाल आणि मवाळ या दोन समुहांचा संघर्ष फार वाढला. परिणामी मवाळ समुहा���े जहाल समुहाला काॅंग्रेस संघटनेमधुन काढुन टाकले. जहाल समुहाचे नेर्तृत्व लोकमान्य टिळकांकडे होते.\n1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली टिळकांना ब्रम्हदेशात मंडालेच्या कारागृहात पाठविले तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला.\n1916 साली त्यांनी डाॅ. अनी बेझंट यांच्या सहकार्याने ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करावयाचे.\nहिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार लोकमान्य टिळकांनीच घेतला होता.\nलोकमान्य टिळकांना भारतिय असंतोषाचे जनक म्हंटले गेले आहे.\n<—–आदिवासी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची माहिती—->\n<—–न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची माहिती—–>\nआम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करत राहू. धन्यवाद\nमित्रानो तुमच्याकडे जर Lokmanya Tilak बाळ गंगाधर टिळक यांचे विषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Bal Gangadhar Tilak information in marathi या article मध्ये upadate करू\nLokmanya Tilak information in marathi हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळी मध्ये share करायला विसरू नका धन्यवाद….\nCategories व्यक्तिचरित्र Tags बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक Post navigation\nखूपच सुंदर विचार होते स्वामी विवेकानंद यांचे.🙏🙏🙏🙏\nछत्रपती शिवाजी महाराज पार्क असा उल्लेख करायला पाहिजे होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF)", "date_download": "2021-08-01T05:40:25Z", "digest": "sha1:7SJ7ONI2HYVKDHZQNYNHBVWQ5IC5WPXV", "length": 6296, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिनिव्हा (राज्य) - विकिपीडिया", "raw_content": "\nजिनिव्हाचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २८२ चौ. किमी (१०९ चौ. मैल)\nघनता १,६०६ /चौ. किमी (४,१६० /चौ. मैल)\nजिनिव्हा हे स्वित्झर्लंड देशाच्या नैऋत्य कोपऱ्यातील एक राज्य (कॅंटन) आहे. जिनिव्हा राज्य जवळजवळ सर्व बाजूंनी फ्रान्सने घेरले आहे.\nजिनिव्हा राज्याचा बहुतांशी भाग देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर जिनिव्हा व उपनगरांनी व्यापला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/antelope-hunting-at-jamdhari-in-nandgaon-taluka-nashik/", "date_download": "2021-08-01T05:03:44Z", "digest": "sha1:3O2S6BEY27V7O2JPVUFZSPSTEKSJMHQY", "length": 4198, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "antelope-hunting-at-jamdhari-in-nandgaon-taluka-nashik | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n12 ऑक्टोबर 2020 12 ऑक्टोबर 2020\nनांदगाव तालुक्यातील जामधरी येथे काळविटाची शिकार\nनांदगाव : गावठी बंदुकीने गोळी झाडून काळवीटची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील जामधरी येथे घडली आहे. या घटनेमुळे पशु-पक्षी प्रेमी मध्ये संतापाची\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product-category/others/", "date_download": "2021-08-01T03:46:46Z", "digest": "sha1:HXGDNL4UQHCVJINSOXXWPNOZ6K5OI4JF", "length": 56029, "nlines": 443, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "इतर – Rohan Prakashan", "raw_content": "\nचित्रपट - संगीत 12\n१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती\n‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्र���य मागोवा\nडॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.\nप्रा. डॉ. सौ. हेमा कमलाकर क्षीरसागर यांनी एम्.ए. (संस्कृत), एम्.एड्., पीएच्.डी. असं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे अध्यापन केलं असून त्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या संस्कृत भाषेच्या तज्ज्ञ असून त्यांनी अनेक महत्त्वाचे अनुवाद केले आहे. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला महत्त्वाची पारितोषिकं मिळाली होती. तसंच त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.\nभारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि ���ॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.\nआपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’\nनिश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.\n( कै . गो . ना . अक्षीकरांचे चरित्र )\nअनासक्त कर्मयोगी ‘ या चरित्राचे लेखक श्री श्रीकृष्ण केशव अक्षीकर हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण विभागातून सहसचिव या सन्मान्य पदावरून सेवानिवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी आहेत . ते एक चांगले ललित लेखकही आहेत . आजवर त्यांची ‘ कन्सल्टिंग रूम ‘ केशव अक्षीकर ‘ आदरांजली ‘ , ‘ अशी ( ही ) माणसं ‘ , ‘ माझ्या मनातलं ‘ व ‘ रिकामपणाचे उपद्व्याप ‘ ही पाच ललित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी एके काळी ‘ सुगत ‘ या नावाने वासंतिक व दिवाळी अंकांचे संपादनही केले होते . या चरित्राचे नायक कै . गो . ना . अक्षीकर यांचे ते नातू आहेत . टिळक – आगरकरांच्या अध्यापनाचा लाभ घेत त्यांच्याच ‘ राष्ट्रीय ‘ शाळेतून मॅट्रिक झालेल्या कै . गो . ना . अक्षीकरांनी आपल्या या गुरुद्वयाकडून शिक्षणप्रसाराचा संस्कार कसा घेतला ; दादर , ठाणे व कल्याण या एके काळच्या मागासलेल्या ‘ खेड्यां मध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कशा शाळा काढल्या , त्या काळात शिक्षणक्षेत्रात दुर्मीळ असणाऱ्या ‘ रात्रशाळा ‘ व ‘ इंडस्ट्रियल स्कूल ‘ या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्या , हे सर्व करीत असताना देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत : च आर्थिक पदरमोड कशी केली , यश , कीर्ती , नाव आणि स्वतःचे छायाचित्रही यांपासून ते निष्ठेने कसे अलिप्त राहिले , यांचे एक हृद्य व प्रेरणादायी चित्र या चरित्रात पाहवयास मिळते . योगायोगाने कै . गो . ना . अक्षीकर सुवर्णजयंती वर्ष आणि त्यांनीच स्थापन केलेल्या दादर – मुंबईच्या छबिलदास शाळेची शतकोत्तर रजतवर्षपूर्ती या २०१४ त येणाऱ्या दोन मंगल मुहूर्ताच्या उंबरठ्यावर हे चरित्रपुस्तक प्रकाशित होत आहे . याच्या वाचनाने शिक्षणक्षेत्रातील मंडळींना कार्यऊर्जा प्राप्त व्हावी आणि विद्यार्थ्यांवर ध्येयासक्ती व अनासक्तीचा संस्कार व्हावा , हीच एक इच्छा .\n– डॉ . द . दि . पुंडे\n'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. ��र्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.\nआणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील .\nया लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरित्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून \nआपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं त्यांचा हा छंद म्हणजे लेखन त्यांचा हा छंद म्हणजे लेखन बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .\nचार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या\nखळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य\n‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच ज��ाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.\nहातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…\nथोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते \nअशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी \nविविध कला-छंद जोपासण्यासाठी व घर सुशोभित करणाऱ्या विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी सचित्र मार्गदर्शन\nविणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं . त्यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत .\nकला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\nप्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न…\nसुलक्षणा महाजन यांचा जन्म १९५१ साली मुंबई येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिक येथील गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यांनी १९७२ साली सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील पदवी प्राप्त केली. ���िवाय १९७४ साली आय.आय.टी. पवई येथून इंडस्ट्रियल डिझाइनमधे पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र नगररचना खातं, ठाणे आणि भाभा अॅसटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, या सरकारी आस्थापनांमध्ये त्यांनी अर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे या खाजगी क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये वास्तुरचनांसाठी कन्सल्टंट म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘नगर नियोजन’ या विषयावर मिशिगन विद्यापीठात, तर ‘हॅबिटाट’ या जागतिक संस्थेच्या ‘सस्टेनेबल सिटीज प्रकल्पा’तर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास त्यांनी केला. ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट’मध्ये मुंबई संबंधीचे संशोधन त्या करत असून ‘विचार रचना संसद,’ प्रभादेवी, मुंबई, येथे पर्यावरण वास्तुरचना आणि नगर नियोजन या विषयाचं अध्ययन करत आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित असून त्या लोकसत्ता, सकाळ या दैनिकांतून सातत्याने लेखन करतात.\nकाँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.\nया विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक\nलेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.\nया दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.\nआऊट ऑफ द बॉक्स\nक्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं\nभारतीय क्रिकेटचा ‘चेहरा आणि आवाज’ म्हणून हर्षा भोगले यांना जगन्मान्यता आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या दैवी देणग्यांचा व्यावसायिक वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते एक केमिकल इंजिनियर, देशातील अव्वल व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आयआयएम अहमदाबादचे पदवीधर असून याशिवाय ते प्रसिद्ध प्रश्नमंजुषाकार, अॅअड एक्सिक्युटिव्ह, ‘हर्षा की खोज’ या रिअॅ लिटी शोचे होस्ट, उत्तम टीव्ही प्रेझेंटर, जगप्रसिद्ध असलेला उत्तम समालोचक, चर्चासत्रांचे नियंत्रक, कॉर्पोरेट स्पीकर आणि खेळावर प्रेम करणारे, त्यातलं नाट्य आणि नाट्यातल्या कलाकारांवर लिहिणारे लेखक... म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. २००८ साली ‘क्रिकइन्फो’ने घेतलेल्या जागतिक मतदानात त्यांना ‘सर्वोत्तम समालोचक’ असा किताब मिळाला आहे. १९९५ साली ‘ईएसपीएन’ वाहिनी सुरू झाल्यापासून हर्षा या वाहिनीवरील क्रिकेटचा चेहरा बनले. क्रिकेट जगतातील सर्व महत्त्वाच्या रेडिओ स्टेशन्सवर त्यांचा आवाज गाजला. १९९१-९२ साली ते सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात गेलेला असताना त्याचा आवाज ‘सेक्सिएस्ट व्हॉईस ऑन रेडिओ’ ठरवण्यात आला.\nस्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्‍या काही वाचकांना या पुस्तकातून निश्‍चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.\nटेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्‍याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांम���्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.\nखेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.\nट्रेकिंग, माउंटेनिअरिंगचे सुरवातीचे धडे\nउमेश झिरपे म्हणजे भारतात गिर्यारोहण क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकांमधलं आघाडीचं नाव. एव्हरेस्ट मोहीम, अष्टहजारी शिखरांवरच्या मोहिमा, माउंट ल्होत्से, माउंट मकालू, माउंट चो ओयू, माउंट धौलागिरी, माउंट मनास्लू, माउंट कांचनजुंगा अशा अत्यंत आव्हानात्मक गिर्यारोहण मोहिमा त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली `गिरिप्रेमी'संस्थेच्या अनेक सदस्यांनी पूर्ण केल्या आहेत.माउंट प्रियदर्शनी, माउंट भ्रीग, माउंट मंदा, माउंट शिवलिंग, माउंट नून अशा अवघड शिखरांवरच्या मोहिमा त्यांनी स्वत: यशस्वीपणे केल्या आहेत. तर १९ हजार ६०० फूटांवरील माउंट थेलूवर त्यांनी एकट्याने चढाई केली आहे. निष्णात गिर्यारोहक असणारे उमेश झिरपे सुप्रसिद्ध लेखक व उत्तम वक्तेही आहेत. त्यांची या विषयावरची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग' या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने गिर्यारोहणातल्या त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवलं आहे.\nभटकंती करायला कुणाला आवडत नाही\nस्वच्छ मोकळी हवा, झाडं, नद्या पाहत\nमनसोक्त फिरणं ही अगदी आनंदाची गोष्ट असते.\nडोंगर-दऱ्यांतून किंवा जंगलात भटकायला तुम्हाला आवडतं ना\nट्रेकिंग करताना कित्ती नवीन गोष्टी कळतात, माहिती आहे\nझाडं-वेली-पक्षी, नद्या, मातीचे प्रकार…\nएक नवी दुनियाच तुमच्यासमोर उभी राहते.\nगिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते,\nत्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते,\nकोणत्या साधनांची आवश्यकता असते,\nयाबाबत निष्णात गिर्यारोहक आणि\nएव्हरेस्टसह अनेक गिर्यारोहण मोहिमांचे लिडर\nउमेश झिरपे यांनी केलेलं हे मार्गदर्शन…\nबारा राशींचे बारा स्वभाव\nप्रत्येक राशीच्या स्वभाववैशिष्टयांच्या विविधांगी गमती-जमती\nविख्यात चित्रकार दीनानाथ दलाल यांनी रेखाटलेल्या शृंङगार नायिकांच्या रंगीत रेखाचित्रांसह\nप्राचीन साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या नायक-नायिकांचे वर्णन मिळते.\nत्यापैकी कामश���स्त्र, नाट्यशास्त्र व साहित्य शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या\nशृंङगार नायिकांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ibnekmat.com/category/uncategorized/", "date_download": "2021-08-01T03:53:57Z", "digest": "sha1:JABOZI36TN3Q57FPHCATDILI7YN23OCQ", "length": 6483, "nlines": 153, "source_domain": "ibnekmat.com", "title": "Uncategorized Archives - IBNEkmat", "raw_content": "\n*कुबेरांचा रेनिसां : सनातनी राष्ट्रवादाची पायाभरणी* अर्थात *कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार*\nअंडे केव्हा आणि कसे खायचे… ते डायटीशियनकडून जाणून घ्या…\nबीटरुटचे असे चमत्कारिक फा-यदे जाणून तुमचे होश उडतील …प्रत्येक वयोगटातील लोकांना बीटरुट खाणे आवश्यक आहे. बघा का\nआपल्या यकृतासाठी घातक आहेत हे पाच पदार्थ…आजच आपल्या आहारातून या गोष्टी काढून टाका…नाहीतर आपले यकृत निकामी झालेच समजा.\n*शिवराज्याभिषेक : स्वातंत्र्याचा जयघोष*\n*मांसाहार का महत्वाचा आहे \nबाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी\nमानव प्राणी शाकाहारी की मांसाहारी \n100 वर्षे जगायचं असेल तर हा उपाय कराच… कफ, खोकला, धाप...\nकोरोना महामारीच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे,त्या अनुषंगाने माणूसकी धर्माची जाणीव...\nCovid-19 Vaccine: AstraZeneca लसीमुळे रक्त गोठण्याची भीती\nउन्हाळ्यात 1 वाटी दही खाण्याचे जबरदस्त फायदे…\nचांगले आरोग्य पाहिजे आहे तर दिवसातून एक केळी खा\nवाढदिवस साजरा करण्याच्या पारंपारिक केक पध्दतीला फाटा देत पाटील कुटुंबाने शेतकरी...\nCorona Vaccine : ‘कोव्हिशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, केंद्र सरकारची नवी...\nस्नेहाची शिदोरी.. जळगावमध्ये आता कोणीही उपाशी राहणार नाही; जैन उद्योग समुहाची...\nकोरोनाचा कहर सुरुच ; जळगाव जिल्ह्यात 138 पॉझिटीव्ह\nबजेट 2021 : काय स्वस्त झालं\nजामनेर न्यू इंग्लिश स्कूल शिक्षकांचा प्रताप पार्टी करतानाचे फोट�� विद्यार्थ्यांच्या गृपमध्ये...\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने काय दिवे लावले\nमयत गृहरक्षक दलाचे जवान फिरोज पठाण यांच्या कुटूंबाला पस्तीस हजार रुपयांची...\nदिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा\nसीताफळ खाण्याचे ‘हे’ आहेत १४ फायदे, १० फायदा आहे सर्वांसाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/niceadmin-released/", "date_download": "2021-08-01T04:34:59Z", "digest": "sha1:FPR5HZH4FCDCRQU6KNAAKQZG2W7QKO3U", "length": 33609, "nlines": 276, "source_domain": "mr.martech.zone", "title": "वर्डप्रेस नाइस minडमीन प्लगइन आवृत्ती 1.0.0 रीलिझ | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nवर्डप्रेस नाइस minडमीन प्लगइन आवृत्ती 1.0.0 रीलिझ झाली\n8 एप्रिल 2007 रविवार बुधवार, जुलै 4, 2007 Douglas Karr\nवर्डप्रेस प्रशासकीय वापरकर्ता इंटरफेस पाहण्याच्या एका वर्षानंतर, मी त्याबद्दल खरोखरच कंटाळलो होतो. अल्पेश दुसर्‍या ब्लॉगवर माझी टिप्पणी पाहिली आणि दुसर्‍या विकसकाने कृपापूर्वक वर्डप्रेस अ‍ॅडमिन प्लगइन पाठविले. मी वर्डप्रेस वेबसाइटवरील ग्राफिक्स वापरुन प्लगइन सुधारित केले आणि नवीन प्रशासक शैली पत्रक तयार केले. एक स्क्रीनशॉट येथे आहे:\nहे वर्डप्रेसची उपयोगिता किंवा कार्यक्षमता काहीही बदलत नाही, हे पाहणे थोडे सोपे करते मला आशा आहे कि तुला हे आवडेल\nसीन वर विशेष धन्यवाद लॅपटॉपसह गीक. सीनला क्रॉस-ब्राउझरसाठी उत्सुक नजर आहे CSS म्हणून मी शैली सोडण्यापूर्वी त्याची दंड-ट्यून करण्यासाठी त्यांची मदत नोंदविली. धन्यवाद, सीन\nप्रकल्प पृष्ठावरून वर्डप्रेस प्लगइन डाउनलोड करा\nआपण वर्डप्रेस ब्लॉगसह सर्व लोकांसाठी, या आणि माझ्या अन्य शब्दांबद्दल आपल्याला धन्यवाद देण्यासाठी मी खरोखर आभारी आहे प्रकल्प. नेहमीप्रमाणेच, जर आपला ट्रॅकबॅक सूचीबद्ध असेल तर मी निफोळ बंद केले आहे जेणेकरून आपल्याला दुव्याचे क्रेडिट मिळेल\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nधबधबे वि वॉशिंग मशीन: उत्पादन व्यवस्थापनाचे दृश्य\nहे ऑल 'वर्म्स ऑफ क्लासिक कॅन' होते\nया प्लगिनमध्ये मदत करणे आणि काम प्रगती होत असताना मला आनंद वाटला, आवश्यकतेनुसार मी यावर अधिक काम करेन.\nहे छान उपयोग होईल हे\nचांगले काम डग. आम्ही याला एक्सट्रीम वर्डप्रेस मेकओव्हर Should म्हणावे\nयापुढे अत्यंत होण्याची आवश्यकता आहे, AL हे देखावा आणि भावना बदलते - परंतु तो दिवस जवळपास असावा की अ‍ॅडमीनला प्लगिनची गरज नसताना कातडे आणि थीम असू शकतात\nथीम निर्देशिकेत कदाचित अ‍ॅडमिन थीम ही अ‍ॅडमिन कॉस असावी जेणेकरुन वापरकर्ते त्यांना एकत्र पॅकेज करू शकतील\nतिथे खूप चांगली नोकरी .. खरं सांगायचं तर, मी पुन्हा पुन्हा त्याच अ‍ॅडमिन पॅनेलला पाहून मृत्यूला कंटाळलो होतो ..\nसर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती केवळ शैली सुधारित करताना कार्ये राखून ठेवते .. फक्त मला आवश्यक असलेल्या गोष्टी. 😀\nनवीन पडदे आवडतात. तरी एक समस्या आढळली. सादरीकरण / थीम संपादक स्क्रीन योग्य नाही. कोड विंडो वापरण्यासाठी खूपच लहान आहे. हे लघुप्रतिमा दिसावे इतके लहान आहे.\nआपण मला स्क्रीनशॉट पाठवू शकता तसेच आपण कोणते ओएस / ब्राउझर चालवत आहात\nआपल्याला एक स्क्रीनशॉट पाठवेल. एक्सफोम 5.1.2600 सर्व्हिस पॅक 2 बिल्ड 2600 आणि आयई 7. वापरणे\nमी स्क्रिंडम्पची पीडीएफ फाइल बनविली. मला आपला ईमेल पत्ता आढळल्यास तो आपल्यास संलग्न पाठवेल.\nही खरोखरच विक्षिप्त समस्या आहे असे दिसते आहे की फॉन्ट आकार फक्त 1 किंवा 2 px आकारात गेला आहे. जरी मी ते सीएसएस मध्ये अधिलिखित करतो, मला योग्य परिणाम मिळत नाहीत. अरेरे, आयई \nसत्य ज्ञात आहे, मी तरीही ती फाईल्स संपादित करण्यासाठी ती स्क्रीन वापरत नाही. मी हे स्थानिक पातळीवर करतो आणि नंतर त्यास एफटीपी करा. पण त्याबद्दल तुम्हाला सांगू देणे मला बंधनकारक वाटले.\nस्क्रीन्डम्प येथे आढळू शकते:\nहे मस्त आहे. इतर विकसकाने काय केले हे मी पाहिले नाही, परंतु हे छान आहे.\nउल्लेख केल्याबद्दल धन्यवाद 🙂\nमला हा थीम मेनू खूप व्यावसायिक आहे. मी हे माझ्या सर्व 8 ब्लॉगवर स्थापित करीत आहे आणि माझ्या ब्लॉग ग्राहकांसाठी हे एक मानक प्लगइन बनवित आहे.\nमॅट @ इनलेट होस्ट डॉट कॉम\nरॉसने जे सांगितले त्याप्रमाणेच, मी आयआय 7 + विनएक्सपीएसपी 2 मध्ये देखील समान समस्या अनुभवत आहे.\nहे जुन्या सारख्याच दिसत आहे. अधिक उपयुक्त करण्यासाठी आपण टेम्पलेटमध्ये काय बदलले अशी कोणतीही विशिष्ट वस्तू होती जी परिवर्तनासाठी उत्प्रेरक होती\nबदल सर्व सौंदर्याचा आहेत, थोर. फॉन्ट आणि शैली डोळ्यांवर थोडी सुलभ आहेत. एन्टर ची गोष्ट पुन्हा लिहिताना मला चाकू घ्यायला आवडेल पण वेळ माझ्या बाजूने नाही. 🙂\nआयई साठी लवकरच एक निराकरण होईल थीम-एडिटर बॉक्स खूप छोटा आहे.\nवर्डप्रेस २.2.3 साठी किरकोळ फिक्स जोडला.\n12 जाने, 2008 रोजी 9:12 वाजता\nया टिप्पण्या एप्रिलच्या उत्तरार्धात पाहिल्या आहेत, मला अंदाज आहे की संपादन श्रेण्यांसह मला समान \"लघुप्रतिमा\" आकार समस्या आढळली…\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कश�� विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बात���्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.black-swift.com/category/theory/", "date_download": "2021-08-01T03:39:20Z", "digest": "sha1:7E6P4NFPSOPOTD57SJKZ2L7PAK3BIEPI", "length": 3043, "nlines": 72, "source_domain": "www.black-swift.com", "title": "Theory | Black-Swift", "raw_content": "\nजसजसे भारत वायू प्रदूषणाचे प्रमाण मोजत आहे, त्यातील उत्तर शुद्धीकरण करणारे आहे का\nएअर प्यूरिफायर नवीन वॉटर प्युरिफायर्स आहेत का\nजेव्हा एमएफआय स्टार्टअप बँकांचे सोनेरी हंस होणे थांबवतात\nसदस्यता युग लाथ मारणे आणि किंचाळणे यासाठी भारताचा टीव्ही मनोरंजन उद्योग\nबॅड Appleपल: टेक जायंटच्या स्मार्टफोनमध्ये भारतात संघर्ष आहे\nअभिसरण येथे आहे, आणि डीटीएच ऑपरेटरला उष्णता जाणवत आहे\nडुन्झोला दोन स्थान मिळाले: नफा कमावण्यासाठी कबीर विश्वास लोकप्रियतेवर विश्वास ठेवला\nबेन, रंजू आणि शरथ यांचा परिचय\nभारताची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी देणगी ही संकटाच्या भोव .्यात...\nटाटा ट्रस्टमधील ट्रस्टची कमतरता\nसमुदायाच्या दुर्मिळ संसाधनांमध्ये नफा\nहे एक इंटरनेट प्लॅटफॉर्म आहे. ही एक होल्डिंग कंपनी आहे. हा...\nहिवाळा संकुचित होत आहे. हिवाळ्यातील पोशाखांची देखील आवश्यकता आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/st-buse-depot-will-be-shut-down-due-public-curfew-declared-baramati-depot-272524", "date_download": "2021-08-01T04:17:06Z", "digest": "sha1:W25ZJZ3B25CNM3ZWELQHVTMLYJTOOK6H", "length": 8517, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आज रात्रीपासूनच बारामतीत 'जनता कर्फ्यू' लागू; एसटी बंद!", "raw_content": "\nसलग दुस-या दिवशीही बारामती शहरातील सर्व दुकाने बंद होती. पुढील आदेश येईपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याने अनेकांनी घरीच बसून आराम करणे पसंत केले. घराबाहेर पडू नका हे प्रशासनाच्या वतीने केलेले आवाहन बारामतीकर पाळत असल्याचे आज दिसून आले.\nआज रात्रीपासूनच बारामतीत 'जनता कर्फ्यू' लागू; एसटी बंद\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केलेले असल्याने रविवारी (ता. 22) बारामतीतून एकही एसटी बस रस्त्यावर येणार नसल्याची माहिती बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली.\n- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nशनिवारी रात्री बारा वाजल्यापासूनच एसटीची एकही बस रस्त्यावर येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बारामती व बारामती एमआयडीसी या दोन्ही आगारांच्या मिळून 153 बसगाड्यांतून जवळपास दररोज 30 हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. बारामतीतून दररोज किमान 912 फे-या केल्या जातात. रविवारी एकही बस रस्त्यावर येणार नाही.\n- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी\nदरम्यान सोमवारपासूनही आवश्यकतेनुसार बस सोडल्या जाणार आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या कमालीची घटल्याने मोकळ्या बस रस्त्यावर धावणे परिवहन मंडळाला न परवडणारे असल्याने तोटा सहन करुन या बसेस रस्त्यावर न आणण्याचे मंडळाचे धोरण आहे. पुरेशी प्रवासी संख्या असल्यास बस त्या मार्गावर सोडण्याचे ठरविण्यात आल्याचे अमोल गोंजारी यांनी सांगितले.\n- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी\nदुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आज जिल्ह्यातील सर्वच सनियंत्रण अधिका-यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेत सर्वांशी संवाद साधला. बारामतीत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आजही सर्वत्र फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीत कोरोनाबाधित एकही रुग्ण नसून सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.\n- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तरुणांना केलंय आवाहन; म्हणाले...\nआज सलग दुस-या दिवशीही बारामती शहरातील सर्व दुकाने बंद होती. पुढील आदेश येईपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याने अनेकांनी घरीच बसून आराम करणे पसंत केले. घराबाहेर पडू नका हे प्रशासनाच्या वतीने केलेले आवाहन बारामतीकर पाळत असल्याचे आज दिसून आले. आज रस्ते ओस होते व वाहनांची वर्दळही थंडावली होती. पेट्रोल डिझेल विक्रीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/celebration-of-constitution-day-in-kdmc", "date_download": "2021-08-01T03:10:29Z", "digest": "sha1:KAPSVVCDEVFB5EGXTNWNCNFMWAD4JRU2", "length": 12776, "nlines": 186, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिवस उत्‍साहात साजरा - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिवस उत्‍��ाहात साजरा\nकल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिवस उत्‍साहात साजरा\nभारतीय संविधानाचा ७० वा संविधान सोहळा कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठया उत्‍साहात साजरा झाला. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका व बहुजन कर्मचारी परीवर्तन संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विदयमाने हा सोहोळा आयोजित करण्‍यात आला होता.\nसदर सोहळयाप्रसंगी सकाळी विविध शाळांतील विदयार्थ्‍यांच्‍या रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. तद़नंतर महापालिका मुख्‍यालयात महापौर विनिता राणे व आयुक्‍त गोंविंद बोडके यांचे हस्‍ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करून संविधान प्रस्‍ताविकेचे सामूहिक वाचन करण्‍यात आले. त्‍यावेळी माजी महापौर रमेश जाधव, परिवहन सभापती मनोज चौधरी, उपायुक्‍त मारूती खोडके, सहाय्यक आयुक्‍त अरूण वानखेडे, सचिव संजय जाधव, जेष्‍ठ संविधान अभ्‍यासक गुणरत्‍न सदावर्ते, बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्‍था अध्‍यक्ष, चंद्रकांत पोळ, अन्‍य पदाधिकारी व महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिका क्षेञातील शाळेतील विदयार्थी व शिक्षक बहुसंख्‍येने उपस्थित होते. महापालिकेच्‍या आचार्य अञे रंगंमंदिरात जेष्‍ठ संविधान अभ्‍यासक गुणरत्‍न सदावर्ते यांनी उपस्थिंतांना भारतीय संविधानाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.\nया कार्यक्रमा प्रंसगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते राष्ट्रपुरूषांच्‍या प्रतिमांचे वाटप प्रभागक्षेञ अधिकारी यांना करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे उपस्थित श्रोत्‍यांसाठी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी आयुक्‍त गोंविंद बोडके, यांच्यासह अनेक मान्यवर व्‍यासपिठावर उपस्थित होते.\nपंतप्रधान स्वच्छता अभियानातील शौचालयापासून रहिवाशी का राहिले वंचित \nविद्यार्थ्यांना सर्जनशील शिक्षण देणाऱ्या कोकणातील शिक्षक-संस्थांचा गौरव\nकल्याण-डोंबिवलीत धुमधडाक्यात शिवजयंती साजरी\nमिलिंदनगर-घोलपनगरच्या क्लस्टर विकासासाठी कृती समिती स्थापन\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना स्थापना\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nकल्याण डोंबिवलीत पुन्‍हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे - आ. राजू...\nकल्याणात आरटीओ वाहन तपासणी केंद्र ठरतेय वाहतूक कोंडीचे...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हया��� धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nठाण्यातील हुक्का पार्लर, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची...\nखासगी बसवाहतूकदारांना लॉकडाऊनमधील कर माफ\nसुपरस्टार रजनीकांतच्या मराठी सहकाऱ्याने परप्रांतीय मजुरांना...\nसर्व कृषिपंपाना वीज जोडण्या द्या- ऊर्जामंत्री\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिकांनी लक्ष केंद्रीत करावे...\nघर खरेदीसाठी एमसीएचआयची ग्राहकांना ऑनलाईन सुविधा\nवालधुनी नदीतील प्रदूषणावर फोटोग्राफीची ‘नजर’\nकल्याणात आरटीओ वाहन तपासणी केंद्र ठरतेय वाहतूक कोंडीचे...\nसेंच्युरी रियॉन कंपनीत अ‍ॅसीड अंगावर उडल्याने ४ कामगार...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nमराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/order-to-speed-up-the-pending-tourism-development-work-in-konkan", "date_download": "2021-08-01T03:57:38Z", "digest": "sha1:FDYBQNPOBRFCYI4HSRPQFZ5AWM6FMWJH", "length": 12834, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कोकणातील प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देण्याचे आदेश - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकोकणातील प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देण्याचे आदेश\nकोकणातील प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देण्याचे आदेश\nकोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील पर्यटनाला चालना देऊन विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रलंबित पर्यटन विकास कामांची प्राधान्य यादी बनवून तत्काळ सादर करा व पर्यटन विकास कामांना गती द्या, असे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nमंत्रालयात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांमध्ये येणाऱ्या विविध समस्यांबद्दल बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री भारत गोगावले, वैभव नाईक, उदय सामंत आदी उपस्थित होते.\nकोकण ग्रामीण पर्यटन विकास कामांबद्दल अधिक माहिती देताना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे म्हणाले की, पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी गावांतर्गत पोच रस्ते बांधणे यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने या कामांची यादी तात्काळ तयार करण्यात यावी. तसेच विकास कामांच्या निधीसाठी जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात यावा. त्याचबरोबर अखर्चित निधीच्या मुदत वाढ प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ग्रामविकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव यांच्यासह ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nकल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाची एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणी\nजिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध करावा - आरोग्यमंत्री\nहत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव...\nवीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरु राहणार\nराज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी\nमहावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागातील थकबाकी ९४४ कोटींवर\nवारकरी संप्रदायाकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nमर��ठा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी...\nकल्याण शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध - नरेंद्र पवार\nरस्त्यावरील खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवलीची महासभा तहकुब\nकोरोना व्हायरसबाबत ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा\n‘संत तुकारामांच्या हत्येचे गूढ’ शॉर्टफिल्म तयार करताना...\nओबीसी आरक्षण; महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणात भाजपची...\nठाण्यात बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची...\nठाणे जिल्हातील १८ विधानसभा क्षेत्रात अंदाजे ५० टक्के मतदान\nकणकवली एसटी आगाराच्या आवारात भव्य व्यापारी केंद्र\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याणच्या माजी नगरसेवकाने गाठली...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरसेवक पती-पत्नीने दिला...\nलॉकडाऊन हटवण्यासाठी वंचितने वाजवली ‘डफली’\nकेडीएमसीच्या निवडणूकीसाठी आपची प्रचार समिती घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://karmalamadhanews24.com/category/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-08-01T03:29:30Z", "digest": "sha1:VV7Z4IX2ZED4PGBIHGMEXD52ZA7O3HEM", "length": 13473, "nlines": 202, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "जाहिरात", "raw_content": "\nआठ दिवसात ‘तूर हमीभाव केंद्र’ सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ‘तूर फेको आंदोलन’ करणार- महेश दादा चिवटे\nगाडी घ्यायचा विचार करताय. तर ‘येथे’ अवघ्या 4 लाखात मिळतेय इनोव्हा..\nगाडी घ्यायचा विचार करताय. तर 'येथे' अवघ्या 4 लाखात मिळतेय इनोव्हा.. टोयोटा इनोव्हा. वास्तविक, सेकंड-हँड कार आणि बाइक्स विकणार्‍या ऑनलाइन प्\nकोरोना लसीच्या चाचणीसाठी ‘या’ भारतीयाने लावले प्राण पणाला\nकोरोना लसीच्या चाचणीसाठी 'या' भारतीयाने लावले प्राण पणाला \"कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मी काय करू शकतो या प्रश्नाने मला भांडावून सोडलं होतं. मग एक दि\nजमीन खरेदी करण्यापूर्वी तपासा ‘या’ महत्वपूर्ण बाबी, खरेदी नंतर अशी लावा नोंद : गुंठा म्हणजे काय\n गुंठा हे जमीन मोजण्याचे एकक आहे. इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली. हे\nआता करा 24 कॅरेट सोनं खरेदी 1 रुपयात ही : अक्षय्यतृतीया निमित्त पेटीएम ने आणली ही खास ऑफर\nसोनं हा आता केवळ महिलांच्याच आवडीचा विषय राहिला नाही, पुरुषही अमाप सोनं दागिने परिधान करून फिरताना आपण पाहतो. अशा सोन्याची हौस असणाऱ्या सर्वांसाठी पेट\nसोनं खरेदी करणारांना खुशखबर… क्लीक करून वाचा कितीनं स्वस्त झालं सोनं\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात ११०० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या २८\nकालिंदा फाउंडेशन रावगावच्या वतीने मे महिन्यात नाममात्र शुल्कात तिरुपती बालाजी यात्रा\nकालिंदा फाउंडेशन पुणे व वेणू व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट रावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ मे २०१९ ते २० मे २०१९ या पाच दिवसांच्या काळात तिरुपती\nमोदींना मत हाच आमचा आहेर लग्नातील बॅनर ठरले चर्चेचा विषय\nसोलापूर (२३ जानेवारी) - देशभरातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असून निवडणुकी आधीच प्रचाराला वेग आल्याचे दिसत आहे. प्रत्ये\nइथे निघालीय 300 जागांची भरती : पात्र असाल तर भरा अर्ज\nबीएसएनएलमध्ये 300 पदांची भरती ▪ भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये एकूण 300 ‘मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) (टेलिकॉम ऑपरेटर)’ पदांची भरती. &\nआनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती\nपावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन\nभारताच्या राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव आबा देशमुख यांचे निधन\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना\nसोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वोतोपरी मदत करणार : केंद्रीय मंत्री राणे\nग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन\nसोलापूर जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत; बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याची गस्त\nकरमाळा शहरातील ‘हे’ टोकण क्रमांक असणाऱ्या नागरिकांना 30 जुलै रोजी मिळणार कोरोना लस\nहडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटा��� तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात\nकरमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना\nप्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीरसागर यांचे आवाहन\nसुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nअक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन\nबुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे\nदिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोस केतूर येथेच देण्याची मागणी\nकरमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..\n80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2021-08-01T05:01:58Z", "digest": "sha1:YFGT6VW33AKJTVBG3HU33DCFVVLEGRRK", "length": 12482, "nlines": 209, "source_domain": "kokanmedia.in", "title": "खेड Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nपूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँकेचे अल्प दरात कर्ज की पाच टक्के दराने\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.\nहाहाकाराची भीषण उंची गाठणारा चिपळूणचा महापूर\nचिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.\nचिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू\nरत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेडमधील पूरग्रस्त��ंसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. प्रामुख्याने चिपळूण शहराच्या विविध भागांमध्ये पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत.\nरत्नागिरी : श्रीलंकेच्या पाहुण्यांचे मुंबईतील पाहुण्यांना कोकणात दर्शन\nरत्नागिरी : श्रीलंकेतून कोकणात आलेल्या ‘ओडिकेफ’ पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर परिसरात आलेलेल्या मुंबईतील पक्षीप्रेमींना दर्शन घडले.\nरत्नागिरी, चिपळूण, खेडमध्ये करोना लसीकरणाचे वेळापत्रक\nरत्नागिरी : रत्नागिरी, चिपळूण आणि खेड शहरातील करोनाप्रतिबंधक लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता ऑनलाइन नोंदणीनंतरच लसीकरण होणार आहे.\nखेड तालुक्यात मनसे रिक्षा सेनेकडून जीवनावश्यक वस्तू घरपोच\nरत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रिक्षा सेनेकडून करोना संचारबंदीच्या काळात खेड तालुक्यातील सर्व जनतेला जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी यांनी ही माहिती दिली.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका ���ैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kindstatus.com/birthday-wishes-for-friend-in-marathi/", "date_download": "2021-08-01T03:12:03Z", "digest": "sha1:QUMMQXMUQXIQDSX46QER3UU4N3RMFIHI", "length": 8782, "nlines": 132, "source_domain": "kindstatus.com", "title": "150+ Birthday Wishes for Friend in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र", "raw_content": "\n150+ Birthday Wishes for Friend in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र\nतुमच्या सुंदर प्रेमाला मी काय उत्तर द्यावे\nमाझ्या मित्राला मी कोणती भेट द्यावी\nजर एखादे छान फूल असेल तर मी माळीला विचारले असते,\nजो स्वत: गुलाब असेल त्याने तसा गुलाब द्यावा.\nनातं तुझं माझं रक्ताचं नाही\nपण या जन्मी तुटेल\nवाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र\nLife मधील प्रत्येक Goal असावा Clear,\nप्रत्येक क्षण जग Without any Tear,\nस्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,\nएक नवीन स्वप्न घेऊन येतो,\nजीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत.\nहवं असलेलं यश आपल्याला मिळो,\nप्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो\nपण तुझ्यासारखा मिळणार नाही,\nपण तुला कधीच सोडणार नाही.\nवाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nउगवत्या प्रकाशाचा सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,\nफुलणारी फुले तुला सुगंध देतील,\nप्रभू आपल्या संकटात नेहमी असो,\nआयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात\nकाही चांगले, काही वाईट\nकाही कधीच लक्षात न राहणारे आणि\nकाही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात.\nप्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला,\nआनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला,\nकधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो,\nअसा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला.\nदेवा माझ्या मित्राला सुखात ठेव,\nत्याचा वाढदिवस कधी ही असुदे,\nप्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो\nकाही मित्र येतात आणि जातात,\nमात्र जे मनात घर करून असतात,\nते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात,\nअश्या माझ्या जिवलग मित्राला\nवाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nफुलांनी आनंदाचे पेय पाठविले आहे,\nसूरजने प्रकाशात सलाम पाठवला आहे,\nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,\nआम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.\nचांगले मित्र येतील आणि जातील\nपण तुम्ही नक्कीच माझे खास\nआणि जिवाभावाचे सोबती असाल\nमला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही\nमी खूप नशीबवान आहे\nकारण तुमच्या सारखे मित्र\nसोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,\nसोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,\nसोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा.\nवाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nदिवस आहे आजचा खास,\nतुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास,\nतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.\nप्रत्येक वेळी हा आनंदी दिवस येतो,\nप्रत्येक वेळी जेव्हा तो हे हृदय गातो,\nतुम्ही लाखो वर्षे जगता\nहे माझ्या हृदयाचे हृदय आहे.\nतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद असावा,\nयशाचा आलेख जीवनभर वाढतच जावा,\nहिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना.\nवाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nतुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण\nदेवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि\nतू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो.\nतुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो,\nआणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा.\nहजारों लोकां मध्ये हसत रहा,\nजशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये.\nतार्‍यां प्रमाणे तेजस्वी व्हा,\nजसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/08/India-Gold-Market-Marathi-Article.html", "date_download": "2021-08-01T04:11:54Z", "digest": "sha1:2WFST2V6627PM67ZS6FJHFFM4YO2TZD7", "length": 16719, "nlines": 61, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन", "raw_content": "\nभारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन\nभारतीयांचे सोन्यावरील प्रेम हे जगाच्या इतर भागातील पिवळ्या धातूवरील प्रेमाच्या तुलनेत समजण्यापलिकडे आहे. तिथे याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. हजारो वर्षांपासून, भारतीय कुटुंबांमध्ये एक विशेष आणि अलंकारीक मालमत्ता म्हणून सोन्याला एक विशेष स्थान आहे. ही भावना आजही खरेदीदारांच्या मनामध्ये कायम आहे. भारतात सोने खरेदी करणाऱ्यांपैकी बहुतांश लोक याकडे पुन्हा विक्री न करता येणारी भौतिक संपदा म्हणून पहातात. ती गुंतवणूक नसून परंपरेचा एक भाग आहे, असा त्यांचा दृष्टीकोन असतो.\nभारतातील सोन्याची सरासरी वार्षिक मागणी ८०० ते १००० टनांमध्ये असते. तसेच कोरोना साथ आणि यासंबंधी प्रवासावरील निर्बंधांमुळे प्रत्यक्ष सोन्याच्या मागणीवर तीव्र परिणाम झाला आहे. पण भारतीयांना सोने खरेदीसाठी इतर गैर भौतिक गुंतवणुकीचा पर्यायही वापरता येईल. कारण वाढत्या प्रमाणातील तरुण व्यावसायिकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणायचे आहे. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात लोक सर्वच मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असल्याने, सोन्यावर अनेक विशेष ऑफर आहेत.\nसध्याचे कल: बाजारातील अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, चलनवाढीचा कल वाढत असतानाही सोन्याची कामगिरी चांगली असल्याने गुंतवणूकदारांसाठी सोने हा अत्यंत सोपा पर्याय ठरतो. केवळ मागील दशकातच, आर्थिक मंदीच्या काळात सुरक्षित पर्याय म्हणून लोक गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त झाले तेव्हा त्यांनी सोन्यालाच पसंती दिली. २०१९ मधील फक्त डिसेंबरपासूनच सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आपण पाहिली आहे. १० ग्राम सोन्याचे दर सुमारे ५४,००० रुपयांवर पोहोचले आहेत. २०१९ मधील सर्वाधिक दर ३०,००० रुपये होते. (सीएमपी: एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सचे २८ जुलै २०२० रोजीचे दर ५२,४७७/ १० ग्राम एवढे होते.) गेल्या काही महिन्यातच सोन्याच्या गुंतवणुकीसाठी आलेल्या गुंतवणूकदारांना दोन आकडी परतावा मिळाला.\nएकूणच, भारतीय बाजारपेठ भौतिक मालमत्ता म्हणून सोन्यावर अवलंबून आहे. ग्राहकांना स्वत:चे दागिने असावेत, अशी गरज दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढत आहे. देशातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी ६०% वापर फक्त दक्षिण भारतीयांकडून होतो. उर्वरीत ४०%मध्ये उर्वरीत भागांचा समावेश होतो. तसेच उपरोक्त खरेदीपैकी ७०% सोने खरेदी ही दागिने तयार करण्याच्या उद्देशाने केलेली असते. दक्षिण भारतातील ही मागणी त्यांची संस्कृती आणि पारंपरिक वारशामुळे आहे. तेथे कौटुंबिक कार्यक्रम तसेच सण-उत्सवांना मौल्यवान धातू खरेदीसाठी गर्दी होते. परिणामी किंमतीही वाढत राहतात.\nसोने गुंतवणूक पर्याय: वरील सर्व मुद्दे योग्य असले तरीही, सोन्यात गुंतवणूक करण्याची गरज इतर पर्यायांद्वारे बदलता येऊ शकते. त्यामुळे भौतिक मालमत्तेच्या पलिकडेही पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतील. भौतिक संपत्ती म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याला पर्याय म्हणून भारत सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची सुरुवात केली. यात गुंतवणुकीचा विचार लोक करू शकतात.\nयाशिवाय, वित्तीय प्रणालीला मदत म्हणून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ई-गोल्डच्या स्वरुपात लोक सोने खरेदी करू शकतात. गूगल पे, पेटीएम आणि फोन पे इत्यादीसा��ख्या सेवा प्रदात्यांनी एक ग्राम सोने किंवा एखाद्या व्यक्तीच्या गरजेनुसार गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे यात प्रचंड लवचिकता आली आहे. विश्वसनीयतेबद्दल सांगायचे झाल्यास, हे प्लॅटफॉर्म एमएमटीसी-पीएएमपी या सार्वजनिक क्षेत्रातील सोने शुद्धीकरण कारखान्यासोबत काम करतात. यामुळे आपली सोन्यातील गुंतवणूक ९९.९९% ही २४ कॅरेट सोन्याच्या गुणवत्तेची आहेत, हे प्रमाणित केलेले असते. ठराविक प्रमाणात सोने गोळा झाल्यानंतर, उदा. ८ ते १० ग्राम, ग्राहक भौतिक स्वरुपातही त्याची निवड करू शकतात आणि ते मिळवू शकतात. हा पर्याय अधिक परवडणारा आहे.\nजागतिक आर्थिक अंदाज आणि त्याचे परिणाम: इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वृद्धीच्या ताज्या अंदाजानुसार, जागतिक अर्थव्यवस्था ४.९ टक्क्यांनी आकुंचन पावेल. संबंधित प्रमुख अर्थव्यवस्थांचा व्यापार आणि अंतर्गत बाजार घसरणीचाच होत राहिल्यास स्थिती आणखी बिकट होईल. लस चाचणीची परवानगी असलेल्या प्रयोगशाळा विकसित करणे आणि विश्वसनीय लस मोठ्या प्रमाणावर तयार होणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असून यात प्रचंड अनिश्चितता आहे. आणखी काळजी करण्याचे कारण म्हणजे, कोव्हिड-१९च्या प्रसाराचा अंत दिसत नसल्याने परिस्थिती सुधारण्याची शक्यताही आणखी लांबणीवर जाऊ शकते. कोव्हिड-१९चा सर्वाधिक फटका बसणा-यांमध्ये अमेरिका असून तेथील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. इटली, स्पेन आणि जर्मनीसारखे देश सध्या सुधारणेच्या मार्गावर आहेत. २०२० या वर्षात तेथील आर्थिक स्थितीही प्रचंड बिकट झालेली आहे.\nभारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे ग्राहक असून त्यांची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाली आहे. सोन्याच्या मालमत्ता वर्गात सुरक्षित गुंतवणूकीची हमी हा एक दृष्टीकोन आहे, जो २०२० या वर्षात सहज वाटू शकतो. परिस्थिती सोन्याच्या बाजाराला अनुकुल आहे, हे पाहून विदेशी आणि रिटेल गुंतवणूकदार आपली संसाधने सोन्याच्या मालमत्तांकडे वळवतात, हेच योग्य आहे.\nआदर्श बाजार स्थितीनुसार, कोणत्याही पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा १० ट्के असावा. पण एकूणच अस्थिरता पाहता, अशा प्रकारच्या कोणत्याही मालमत्तेत, विशेषत: सोन्यातील गुंतवणूक १५ टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल. २०२० या निम्म्या वर्षात तर भरपूर परतावा मिळाला आहे, उत्तरार्धात यापेक्षा च���ंगली स्थिती होऊ शकते.\nगुंतवणुकीसाठी शिफारशी: स्थानिक ज्वेलर्ससोबत एसआयपी हा बऱ्याचदा किरकोळ गुंतवणूकदारांकडून एक पर्याय मानला जातो. तथापि, हे जोखीमीचे असू शकते. लोकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करो अथवा इतर स्वरुपातील सोने असो, ते मोठ्या ब्रँड आणि विश्वसनीय ज्वेलर्सकडूनच घेतले पाहिजे, जे सोन्याची गुणवत्ता आणि दर्जा दर्शवणारे बीआयएस हॉलमार्क दाखवू शकतात. सोन्यातील घोटाळेही मोठ्या प्रमाणावर असतात. स्थानिक ज्वेलर्स कमी शुद्धतेचे सोने २२ कॅरेट सोने म्हणून देतात, त्यातील गुणवत्तेच्या खुणा गरजेनुसार लपवतात.\nतंत्रज्ञान स्नेही भारतीय ग्राहक हा नेहमी २२ कॅरेट सोन्याशी परिचित असतो. हे सोने नेहमी दागिने तयार करण्यासाठी वापरले जाते. तथापि, एखादी व्यक्ती गुंतवणूक करत असेल तर, ती त्याऐवजी नाणे किंवा बारच्या स्वरुपातील २४ कॅरेट सोन्याला प्राधान्य देईल. बाजाराच्या निर्देशानुसार, किंमतीत १० ते १२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सोने मालमत्ता वर्गात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे.\n(लेखक: श्री प्रथमेश माल्या, एवीपी- रिसर्च नॉन एग्री कमोडिटी एंड करेंसी, एंजेल ब्रोकिंग लिमिटेड)\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/05/blog-post_5.html", "date_download": "2021-08-01T05:41:18Z", "digest": "sha1:6F4SNQ67DNWOCUXBJPTOVG6VOUZNHNNS", "length": 5989, "nlines": 43, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना ई – पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता नाही", "raw_content": "\nरास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना ई – पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता नाही\nरास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना ई – पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता नाही\nमुंबई, दि. ४ : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानांमधून अन्नधान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी त्यांचे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटप करण्याची सुविधा 1 मे, 2021 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र लाभार्थ्याने स्वत: रास्तभाव दुकानात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.\nकेंद्र शासनाच्या सूचनांनुसार एक देश एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य वितरण करताना लाभार्थ्यांचे आधार प्रमाणित करुनच ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरित करण्यात येणार आहे .\nमागील 3 ते 6 महिन्यात ज्या लाभार्थ्यांनी अन्न धान्याची उचल केलेली नाही अशा लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांवर अन्नधान्याचे वाटप झाल्याचे तसेच मागील 3 महिन्यांच्या धान्य वितरणाच्या सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात धान्याचे वितरण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रास्तभाव दुकानांची तपासणी करण्याच्या सूचनाही क्षेत्रिय निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product/sahelya-ithlya-tithlya/", "date_download": "2021-08-01T04:59:27Z", "digest": "sha1:NNR422RXUY7B3N5KDYKEA5TVNLFTNT2O", "length": 39167, "nlines": 265, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "सहेल्या इथल्या-तिथल्या – Rohan Prakashan", "raw_content": "\nचार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे ��ाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या\n81-86184-97-4 Sahelya Ithlya Tithlya सहेल्या इथल्या – तिथल्या आशा दामले चार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या book Rohan Prakashan marathi 96 ललित 60\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल...\nभयमुक्त होऊन मरणाला कवेत घेणार्‍या भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवनप्रवास…\nपत्रकार, लेखक, राजनैतिक अधिकारी आणि संसदपटू म्हणून ख्यातनाम असलेल्या कुलदीप नय्यर यांचा जन्म सियालकोट इथे १९२४ मध्ये झाला. सियालकोटमधील मरे कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तर लाहोरच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. नंतर त्यांनी एन्व्हान्स्टन इथल्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गोविंद वल्लभ पंत आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. इंग्लंडमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते आणि नंतर राज्यसभेचे सदस्यही होते. एक अभ्यासू संसदपटू म्हणून त्यांनी राज्यसभा गाजवली. यू.एन.आय. आणि पी.आय.बी. या वृत्तसंस्थांत आणि 'स्टेट्समन 'व 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रांत त्यांनी महत्त्वाची जब���बदारी सांभाळली. लंडन येथील 'द टाइम्स'चे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून त्यांनी २५ वर्ष काम पाहिलं. त्यांचा स्तंभ जगातील ८० नियतकालिकांत एकाच वेळी प्रसिद्ध होत असे.\nपत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.\nकेवळ तेवीस वर्ष वय असलेल्या भगत सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण ‘माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही’ ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र-चळवळीची ज्वाला अधिकच पेटून उठली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आणि प्रकाशात न आल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधनकार ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. यात भगत सिंग यांच्यावर मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा असलेला प्रभाव, त्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी, धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टीच नय्यर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे. भगत सिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या उटल्याचा तपशीलवार वर्णन असून हंस राज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्या���ाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आले आहेत तसंच यात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगत सिंग याच विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले, हेही नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे.\nदेशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा शहीद\n\"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.\nबालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’\nसून मेरे बंधु रे\nएस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत\nसत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.\nगंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nहिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;\nगानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.\nत्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.\nअशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी\nकेलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.\n`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी\nअसंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…\n`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी\nत्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी…\nत्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’\nभेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं, घडलेल्या घटना…\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.\nमानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.\nहा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.\nप्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.\nसुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.\nसर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर मौलिक असे काही छंद आणि काही श्रध्दा मिळून जातात.\nवाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.\nअशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ‌ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबध्दही…\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.\nयशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.\nकेंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल.\nमहाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक… भूमिका\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-3rd-odi-ben-stokes-was-checking-shardul-thakurs-bat-after-hes-mashed", "date_download": "2021-08-01T05:14:51Z", "digest": "sha1:FVGNE3CKTZOMZWVX2SLZSCZK7H2IROFU", "length": 9195, "nlines": 133, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "IND vs ENG: शार्दुलच्या गगनचुंबी षटकारानंतर बेन स्टोक्सनं चेक केली बॅट (VIDEO) - ind vs eng 3rd odi ben stokes was checking shardul thakurs bat after hes mashed six watch viral video | Sakal Sports", "raw_content": "\nIND vs ENG: शार्दुलच्या गगनचुंबी षटकारानंतर बेन स्टोक्सनं चेक केली बॅट (VIDEO)\nIND vs ENG: शार्दुलच्या गगनचुंबी षटकारानंतर बेन स्टोक्सनं चेक केली बॅट (VIDEO)\nIND vs ENG: शार्दुलच्या गगनचुंबी षटकारानंतर बेन स्टोक्सनं चेक केली बॅट (VIDEO)\nनिर्णायक सामन्यातील अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरनं तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले\nइंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक वनडे सामन्यात शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. 30 धावांच्या आपल्या खेळीत शार्दुलने 3 षटकार आणि 1 चौकार खेचला. शार्दुलने अष्टपैलू बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवरही खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याने कोणतीही तमा न बाळगता बिनधास्त फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.\nशार्दुल फलंदाजी करत असताना एक क्षण असा पाहायला मिळाला की बेन स्टोक्स त्याच्या उत्तुंग फटकेबाजीनंतर त्याच्या बॅटकडे पाहताना दिसला. जणून तो शार्दुलची बॅट चेक करतोय, असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून शार्दुलच्या धमाकेदार फलंदाजीचे कौतुक होत आहे. पुण्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली. प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि धवनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहली आणि लोकेश राहुल स्वस्तात माघारी फिरल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.\nधोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)\nभारताकडून रिषभ पंतने 88 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली. त्यापाठोपाठ शिखर धवनने 67 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 329 धावांपर्यंत मजल मारली. शार्दुल ठाकूरने आपल्या खेळीतील 3 षटकारांपैकी एक षटकार हा बेन स्टोक्सलाही लगावल्याचे पाहायला मिळाले.\nतिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 37 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी 7-7 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. नाणेफेकीनंतर फलंदाजीत अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने मैदानात उतरताच एक विक्रम आपल्या नावे केला. 200 आतंरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/emphasis-on-the-concept-of-lab-to-land-for-agricultural-development", "date_download": "2021-08-01T04:19:36Z", "digest": "sha1:ORPYUWEA26GSIRSSVCXZ22TBWCZDM7KX", "length": 14059, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर- कृषिमंत्री - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन ���ासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर- कृषिमंत्री\nकृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर- कृषिमंत्री\nशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी यांत्रिकीकरणात नाविन्यपूर्ण उपकरणांचा समावेश करणार असून ‘लॅब ते लॅण्ड’ अशा पद्धतीने कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई येथे दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे नाबार्ड बँकेच्यावतीने राज्य क्रेडिट सेमिनार आयोजित करण्यात आला. त्यावेळी कृषीमंत्री बोलत होते.\nयावेळी नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक यु.डी. शिरसाळकर, नाबार्डचे महाव्यवस्थापक एल.एल. रावल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कृषीमंत्री भुसे म्हणाले, राज्याच्या कृषी व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नाबार्डचा मोठा वाटा आहे. बँकांकडून जसे शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले जाते त्या पद्धतीने शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करावे. कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष जमिनीवर कार्यान्वित करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देताना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक केला जाणार असून त्या माध्यमातून योजनांच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणण्यात येणार आहे.\nराज्यातील छोट्या शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी बँकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्याकरिता बँकांनी जास्तीत जास्त मदत करावी. ग्रामीण भागांमध्ये बँकांच्या शाखांचे जाळे वाढवावे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या देखील पुरेशी ठेवावी, असेही भुसे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी हित केंद्रबिंदू ठेवून योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे स���त्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपकरणांचा अंतर्भाव केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nस्‍वच्‍छ-सुंदर कल्याण डोंबिवली हे नव्या आयुक्तांचे लक्ष्य\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल\nजलवाहिनीमुळे रस्त्याचे काम रखडल्याने अटाळीकरांमध्ये संताप\nराज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी\nवडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; मात्र अर्ध्या...\nनागरिकांनी पुढाकार घेतल्यास ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल...\nअतिवृष्टीने उद्भवलेल्या मुंबई, कोकणातील परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी...\nउन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान पंधरवड‌्यात १९ लाख शेतकऱ्यांचा...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nशिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nरेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले...\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची...\nआ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nकोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/mahatma-gandhi-information-in-marathi/", "date_download": "2021-08-01T04:10:20Z", "digest": "sha1:7O6SVJ7F4PZNKCHSU34WBSZDHXSLI4B4", "length": 45766, "nlines": 151, "source_domain": "marathibhau.com", "title": "महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र | mahatma gandhi information in marathi", "raw_content": "\nmahatma gandhi information in marathi | महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र:- महा���्मा गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख राजकीय नेते होते. सत्याग्रह आणि अहिंसा या तत्त्वांचे अनुसरण करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.त्यांच्या तत्वांनी जगभरातील लोकांना नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरित केले . त्यांना राष्ट्रपिता देखील म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये रंगून रेडिओवरून गांधीजींच्या नावाने प्रसिद्ध केलेल्या प्रसारणामध्ये त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधित केले होते.\nमहात्मा गांधी संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श आहेत. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत अहिंसा व सत्याचे अनुसरण केले आणि लोकांना त्यांचे अनुसरण करण्यास सांगितले. ते आपले पूर्ण जीवन सदाचाराने जगले. ते नेहमी पारंपारिक भारतीय पोषाक धोती आणि सूती शाल परिधान करत असे. नेहमी शाकाहारी पदार्थ खाणारा हा महान माणूस स्वत:च्या आत्म शुध्दीसाठी अनेक वेळा लांब उपवास ठेवत असे.\nमहात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये (1893-1914) | Mahatma Gandhi in Africa\nस्वराज आणि मीठ सत्याग्रह | Mith Satyagrav in marathi\nद्वितीय विश्व युद्ध आणि ‘भारत छोडो आंदोलन’ | Quit India Movement in Marathi\nमहात्मा गांधीजींची हत्या | Death of Mahatma Gandhi\nकस्तूरबाई माखंजी कपाड़िया [कस्तूरबा गांधी]\nहरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास\nमृत्यू 30 जनवरी 1948\nसन 1915 मध्ये भारतात परत येण्यापूर्वी गांधींनी दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित वकील म्हणून भारतीय समुदायाच्या लोकांच्या नागरी हक्कांसाठी संघर्ष केला. भारतात येऊन त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि भारी जमीन कर व भेदभाव विरोधात लढा देण्यासाठी शेतकरी, मजूर आणि कामगार यांना एकत्र केले.\n1921 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सत्ता घेतली आणि आपल्या कार्यातून देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राला प्रभावित केले. त्यांनी 1930 मध्ये मीठ सत्याग्रह सुरू केला आणि त्यानंतर 1942 मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीने त्यांना प्रसिद्धी मिळाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजी अनेक प्रसंगी अनेक वर्षे तुरूंगातही राहिले.\n<—– महात्मा गांधी यांचे अनमोल विचार —–>\nमोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील किनारपट्टी असलेल्या पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी ब्रिटिश राजवटी�� काठियावाडच्या छोट्या राज्याचे (पोरबंदर) दिवाण होते. मोहनदासची आई पुतलीबाई परनामी ही वैश्य समुदायाशी संबंधित होती आणि ती अत्यंत धार्मिक स्वभावाची होती.\nती उपवास ठेवत असत आणि जर कोणी कुटुंबात आजारी पडल तर ती सुश्रुषात रात्रंदिवस त्यांची सेवा करत असे. अशा प्रकारे मोहनदास यांना त्यांच्या आईकडून स्वाभाविकपणे अहिंसा, शाकाहार, स्वत: ची शुध्दीकरणासाठी उपवास आणि भिन्न धर्म आणि पंथांवर विश्वास ठेवणार्‍या लोकांमध्ये परस्पर सहिष्णुतेचा अवलंब केला.\nसन 1883 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी, त्याचे 14 वर्षांच्या कस्तुरबाशी लग्न झाले. जेव्हा मोहनदास 15 वर्षांचे होते, तेव्हा त्यांचा पहिला मुलगा जन्माला आला, परंतु तो काही दिवसच जगला. त्यांचे वडील करमचंद गांधी यांचेही त्याच वर्षी 1885 मध्ये निधन झाले. नंतर मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली – हरीलाल गांधी (1888), मनिलाल गांधी (1892), रामदास गांधी (1897) आणि देवदास गांधी (1900).\nत्यांनी पोरबंदर येथे माध्यमिक शालेय शिक्षण घेतले आणि राजकोट येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. मोहनदास हे शैक्षणिक स्तरावर सरासरी विद्यार्थी राहिले. 1887 मध्ये अहमदाबादमधून मॅट्रिकची परीक्षा दिली. यानंतर मोहनदास यांनी भावनगरातील शामलदास महाविद्यालयात प्रवेश घेतला पण तब्येत बिघडल्यामुळे महाविद्यालय सोडून पोरबंदरला परत गेले.\nमोहनदास हे त्यांच्या कुटुंबात सर्वात सुशिक्षित होते, म्हणूनच ते आपल्या वडिलांचा आणि काकाचा वारस (दिवाण) होऊ शकतो, असा विश्वास त्याच्या कुटुंबियांना होता. त्यांच्या कुटुंबातील एक मित्र मावजी दवे यांनी असा सल्ला दिला की एकदा मोहनदास लंडनहून बॅरिस्टर झाले की त्यांना सहजपणे दिवाणची पदवी मिळू शकेल.\nत्यांची आई पुतलीबाई आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या परदेशात जाण्याच्या कल्पनेला विरोध केला परंतु मोहनदासच्या आस्वासनानंतर ते राजी झाले.\nसन 1888 मध्ये मोहनदास इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये बॅरिस्टर बनले.\nआपल्या आईला दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी लंडनमध्ये आपला वेळ घालवला. तेथे त्यांना शाकाहारी खाण्याशी संबंधित बर्‍याच अडचणी आल्या आणि सुरुवातीच्या दिवसांत बर्‍याच वेळा उपाशी राहावे लागले. हळूहळू त्यांना शाकाहारी अन्नासह रेस्टॉरंट्सबद्दल माहिती म��ळाली.\nयानंतर त्यांनी वेजिटेरियन सोसायटीच्या सदस्यतेतही प्रवेश घेतला. या सोसायटीचे काही सदस्य थियोसोफिकल सोसायटीचे सदस्य देखील होते आणि त्यांनी मोहनदास यांना गीता वाचण्याचा सल्ला दिला\nजून 1891 मध्ये गांधी भारतात परतले आणि त्यांच्या आईच्या मृत्यूबद्दल त्यांना कळले. त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली पण फारसे यश त्यांना मिळू शकले नाही. यानंतर ते राजकोटला गेले जेथे त्यांनी गरजूंसाठी खटल्यांसाठी अर्ज लिहायला सुरुवात केली पण काही काळानंतर त्यांनाही ही नोकरी सोडावी लागली.अखेरीस, 1893 मध्ये, भारतीय कंपनी नेताल (दक्षिण आफ्रिका) मध्ये एका वर्षाच्या करारावर वकिलीचे कार्य स्वीकारले.\nमहात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये (1893-1914) | Mahatma Gandhi in Africa\nवयाच्या 24 व्या वर्षी गांधी दक्षिण आफ्रिकेत पोहचले. ते तेथे प्रिटोरियामधील काही भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून गेले होते. त्यांनी आपल्या आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालविली जेथे त्यांचे राजकीय विचार आणि नेतृत्व कौशल्य विकसित झाले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वांशिक भेदाचा सामना करावा लागला. एकदा ट्रेनमध्ये प्रथम श्रेणी चे वैध तिकीट असल्यावर सुध्दा त्यांना तिसर्‍या श्रेणीच्या डब्यात प्रवेश करण्यास सांगितले गेले.त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले.\nया सर्व घटना त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरल्या आणि यामुळे त्यांना सामाजिक आणि राजकीय अन्यायाची जाणीव झाली. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणारा अन्याय लक्षात घेता त्यांच्या मनात भारतीयांचा सन्मान आणि ब्रिटीश साम्राज्याअंतर्गत त्यांची स्वतःची ओळख याविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले.\nदक्षिण आफ्रिकेत, गांधीजींनी भारतीयांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारकडे भारतीयांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि 1906 च्या जुलू युद्धामध्ये भारतीयांना भरती करण्यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांना सक्रियपणे प्रेरित केले. गांधी यांच्या म्हणण्यानुसार, भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व हक्क कायदेशीर ठरविण्यासाठी ब्रिटिशाना युद्धामध्ये सहकार्य केले पाहिजे.\n1914 मध्ये गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. तोपर्यंत गां��ी राष्ट्रवादी नेते व संयोजक म्हणून प्रतिष्ठित झाले होते. ते कॉंग्रेसचे उदारवादी नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून भारतात आले आणि प्रारंभीच्या काळात गांधींच्या विचारांवर गोखले यांच्या विचारांचा प्रभाव पडला. सुरुवातीला गांधींनी देशाच्या विविध भागात जाऊन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला.\nबिहारमधील चंपारण आणि गुजरातमधील खेडा येथील चळवळींमुळे गांधींना भारतातील पहिले राजकीय यश मिळाले. चंपारणमधील ब्रिटीश जमींदारांनी शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकांऐवजी नील लागवड करण्यास भाग पाडले आणि स्वस्त दरात पिके घेण्यास भाग पाडले, यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट झाली. यामुळे ते अत्यंत गरीबीने वेढले गेले होते.\nविनाशकारी दुष्काळानंतर ब्रिटीश सरकारने दडपशाही कर लादला, ज्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. एकूणच परिस्थिती अतिशय निराशाजनक होती.गांधीजींनी जमीनदारांच्या विरोधात निषेध आणि संपाचे नेतृत्व केले त्यानंतर गरीब आणि शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या.\n1918 मध्ये गुजरातमधील खेडा पूर आणि दुष्काळाने त्रस्त झाला, ज्यामुळे शेतकरी व गरिबांची परिस्थिती खूप वाईट झाली आणि लोकांनी कर माफीची मागणी केली. खेडा येथे गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येवर इंग्रजांशी चर्चा करण्यास सांगितले. यानंतर, ब्रिटिशांनी महसूल वसूली माफ करून सर्व कैद्यांची सुटका केली. अशा प्रकारे, चंपारण आणि खेडा नंतर गांधींची कीर्ती देशभर पसरली आणि ते स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले.\nखिलाफत चळवळीच्या माध्यमातून कॉंग्रेस व मुस्लिमांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढविण्याची संधी गांधीजींना मिळाली. खिलाफत ही जगभरातील चळवळ होती जिच्याद्वारे खलिफाच्या घसरणार्‍या वर्चस्वाला संपूर्ण जगातील मुस्लिम विरोध करत होते. पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर तुर्क साम्राज्य तोडण्यात आले ज्यामुळे मुसलमानांना त्यांच्या धर्माच्या आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटू लागली.\nभारतात खिलाफतचे नेतृत्व ‘अखिल भारतीय मुस्लिम परिषद’ केले जात होते. हळूहळू गांधी त्याचे मुख्य प्रवक्ता झाले. भारतीय मुस्लिमांशी एकता व्यक्त करण्यासाठी ब्रिटिशांनी दिल���ला सन्मान व पदक त्यांनी ब्रिटिशांना परत केले. यानंतर गांधी हे केवळ कॉंग्रेसच नव्हे तर देशातील एकमेव नेते बनले ज्यांचा प्रभाव विविध समाजातील लोकांवर होता.\nगांधीजींचा असा विश्वास होता की भारतातील इंग्रजांचे शासन केवळ भारतीयांच्या सहकार्याने शक्य होते आणि जर आपण सर्वजण मिळून ब्रिटीशांविरूद्ध सर्व काही करण्यास सहकार्य केले तर स्वातंत्र्य शक्य आहे. गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांना कॉंग्रेसचा महान नेता बनवले आणि आता ते ब्रिटिशांविरूद्ध असहकार, अहिंसा आणि शांतताप्रिय प्रतिकार यासारखी शस्त्रे वापरण्याची स्थितीत आले होते.\nदरम्यान, जालियनवाला हत्याकांडाने देशाला मोठा धक्का बसला, यामुळे लोकांमध्ये संताप व हिंसाचाराची ज्वाला भडकली.\nगांधीजींनी परदेशी वस्तू, विशेषत: इंग्रजी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी स्वदेशी धोरणाची मागणी केली. ते म्हणाले की, सर्व भारतीयांनी इंग्रजांनी बनवलेल्या कपड्यांऐवजी आपल्या स्वत: च्या लोकांनी हाताने तयार केलेली खादी घालावी.\nत्याने पुरुष व स्त्रियांना दररोज सूत फिरण्यास सांगितले. त्याशिवाय ब्रिटनच्या शैक्षणिक संस्था व न्यायालयांवर बहिष्कार घालण्याची, सरकारी नोकरी सोडावी व ब्रिटीश सरकारकडून मिळालेला सन्मान व सन्मान परत करण्याची विनंतीही महात्मा गांधींनी केली.\nअसहकार चळवळीला अपार यश मिळत होते, ज्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये उत्साह आणि सहभाग वाढला परंतु फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी-चौरा घटनेमुळे या संपाचा अंत झाला. या हिंसक घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. त्यांना अटक केली गेली आणि देशद्रोहाचा खटला चालविला गेला ज्यामध्ये त्यांना सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.\nतब्येत बिघडल्यामुळे फेब्रुवारी 1924 मध्ये सरकारने त्यांची सुटका केली.\nस्वराज आणि मीठ सत्याग्रह | Mith Satyagrav in marathi\nअसहकार चळवळीच्या वेळी अटकेनंतर गांधींना फेब्रुवारी 1924 मध्ये सोडण्यात आले आणि ते 1928 पर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. यावेळी त्यांनी स्वराज पक्ष आणि कॉंग्रेसमधील विरंगुळ्या कमी केल्या आणि अस्पृश्यता, मद्यपान, अज्ञान आणि दारिद्र्याविरूद्ध संघर्ष केला.\nत्याच वेळी, ब्रिटिश सरकारने सर जॉन सायमनच्या नेतृत्वात भारतासाठी एक नवीन वैधानिक सुधार आयोग तयार केला, परंतु त���यातील कोणतेही सदस्य भारतीय नव्हते, यामुळे भारतीय राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला.\nयानंतर, डिसेंबर 1928 च्या कलकत्ता अधिवेशनात, गांधीजींनी ब्रिटीश सरकारला भारतीय साम्राज्याला सत्ता देण्यास सांगितले आणि तसे करण्यास अपयशी ठरल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी असहकार चळवळीला तोंड देण्यासाठी तयार राहा असे ठणकावून सांगितले.\nब्रिटिशांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ३१ डिसेंबर 1929 रोजी लाहोरमध्ये भारतीय ध्वज फडकावण्यात आला. आणि कॉंग्रेसने २ जानेवारी 1930 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. यानंतर, गांधीजींनी शासनाने मिठाच्या कर आकारण्याच्या निषेधार्थ मीठ सत्याग्रह सुरू केला, त्या अंतर्गत त्यांनी १२ मार्च ते एप्रिल या कालावधीत गुजरातच्या अहमदाबाद ते दांडी, 388 कि.मी.चा प्रवास केला. या प्रवासाचा हेतू स्वत: हून मीठ तयार करणे हा होता.\nया प्रवासात हजारो भारतीय सहभागी झाले आणि इंग्रजी सरकारचे लक्ष विचलित करण्यात यशस्वी झाले. यावेळी सरकारने 60 हजाराहून अधिक लोकांना अटक करून तुरूंगात पाठविले.\nयानंतर, लॉर्ड इर्विन यांच्या प्रतिनिधीत्व असलेल्या सरकारने गांधीजींशी सल्लामसलत करण्याचा निर्णय घेतला ज्यायोगे गांधी-इर्विन करारावर मार्च 1931 मध्ये स्वाक्षरी झाली. गांधी-इर्विन करारा अंतर्गत ब्रिटीश सरकारने सर्व राजकीय कैद्यांना सोडण्यासाठी सहमती दर्शविली. या कराराच्या परिणामी गांधींनी लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत कॉंग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली पण ही परिषद कॉंग्रेस व इतर राष्ट्रवादीसाठी अत्यंत निराशाजनक ठरली.\nयानंतर गांधींना पुन्हा अटक करण्यात आली आणि ब्रिटिश सरकारने राष्ट्रवादी चळवळीला चिरडण्याचा प्रयत्न केला.\nगांधींनी 1934 मध्ये कॉंग्रेसच्या सदस्याचा राजीनामा दिला. राजकीय उपक्रमांऐवजी त्यांनी ‘रचनात्मक कार्यक्रमांद्वारे’ खालच्या पातळीवरुन ‘देश घडवण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले. ग्रामीण भारतातील शिक्षणाचे काम, अस्पृश्यतेच्या विरोधात चळवळ सुरू ठेवणे, सूत कातणे, विणकाम आणि इतर कापूस उद्योगांना चालना देणे आणि लोकांच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले.\nदलित नेते बी.आर. आंबेडकर यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून इंग्रजी सरकारने एका नवीन घटनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र निवडणूकीस मान्यता दिली. याचा निषेध म्हणून सप्टेंबर 1932 मध्ये गांधीजींनी येरवडा कारागृहात राहून सहा दिवस उपोषण केले आणि सरकारला एकसमान व्यवस्था (पूना करार) अवलंबण्यास भाग पाडले.\nअस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी गांधींनी केलेल्या मोहिमेची ही सुरुवात होती. 8 मे 1933 रोजी गांधीजींनी आत्म शुध्दीकरणासाठी २१ दिवसांचे उपोषण केले आणि हरिजन चळवळ पुढे नेण्यासाठी एक वर्षाची मोहीम सुरू केली.\nआंबेडकरांसारखे दलित नेते या चळवळीवर खूष नव्हते आणि गांधीजींनी दलितांसाठी हरिजन हा शब्द वापरण्याची निंदा केली.\nद्वितीय विश्व युद्ध आणि ‘भारत छोडो आंदोलन’ | Quit India Movement in Marathi\nदुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीला गांधीजी ब्रिटिशांना ‘अहिंसक नैतिक पाठिंबा’ देण्याच्या बाजूने होते, परंतु कॉंग्रेसचे अनेक नेते नाराज होते की सरकारने लोकप्रतिनिधींचा सल्ला न घेता देशाला युद्धात फेकले. गांधींनी जाहीर केले की एकीकडे भारताला स्वातंत्र्य नाकारले जात आहे, तर दुसरीकडे लोकशाही सत्ता जिंकण्याच्या युद्धामध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे. युद्धाची प्रगती होत असताना गांधीजी आणि कॉंग्रेसने ‘भारत छोडो’ आंदोलनाची मागणी तीव्र केली.\nस्वातंत्र्य चळवळीतील भारत छोडो ही सर्वात शक्तिशाली चळवळ ठरली ज्यामुळे व्यापक हिंसाचार आणि अटक झाल्या. या संघर्षात हजारो स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले किंवा जखमी झाले आणि हजारो लोकांना अटक करण्यात आली.\nगांधीजींनी हे स्पष्ट केले की जोपर्यंत तातडीने स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत आपण ब्रिटीशांच्या युद्धाच्या प्रयत्नांना पाठिंबा देणार नाही. आंदोलन थांबणार नाही असेही ते म्हणाले.\nत्यांचा असा विश्वास होता की देशात अस्तित्त्वात असलेले सरकार हे अनागोंदीपेक्षा अधिक धोकादायक आहेत. गांधीजींनी सर्व कॉंग्रेस आणि भारतीयांना अहिंसेची शिस्त पाळून करावे किंवा मरावे (करावे किंवा मरणार) असे सांगितले.\nप्रत्येकाच्या अंदाजानुसार, ब्रिटिश सरकारने गांधीजी आणि कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांना 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत अटक केली आणि गांधीजींना पुण्यातील आगा खान महल येथे नेण्यात आले आणि तेथे त्यांना दोन वर्षे बंदिवान म्हणून ठेवले गेले.\nदरम्यान, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे 22 फेब्रुवारी 1944 रोजी ��िधन झाले आणि काही काळानंतर गांधीजींनाही मलेरियाने ग्रासले. या स्थितीत ब्रिटिश त्यांना तुरूंगात सोडून देऊ शकले नाहीत, म्हणून आवश्यक उपचारांसाठी 6 मे 1944 रोजी त्यांना सोडण्यात आले.\nआंशिक यश मिळाल्यानंतरही भारत छोडो चळवळीने भारताला एकत्र केले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ब्रिटिश सरकारने लवकरच सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. गांधीजींनी भारत छोडो आंदोलन संपवले आणि सरकारने सुमारे 1 लाख राजकीय कैदी सोडले.\nआधी म्हटल्याप्रमाणे दुसरे महायुद्ध संपल्यावर ब्रिटीश सरकारने देश स्वतंत्र करण्याचे संकेत दिले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबरच, जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वतंत्र मुस्लिम बहुल देश (पाकिस्तान) करण्याची मागणी जोर धरत गेली आणि 40 च्या दशकात या ताकदीने स्वतंत्र पाकिस्तान ‘पाकिस्तान’ ची मागणी प्रत्यक्षात उतरवली .\nगांधीजींना देशाचे विभाजन नको होते कारण ते त्यांच्या धार्मिक ऐक्याच्या तत्त्वापेक्षा पूर्णपणे भिन्न होते परंतु तसे झाले नाही आणि ब्रिटीशांनी देशाचे दोन तुकडे केले – भारत आणि पाकिस्तान.\nमहात्मा गांधीजींची हत्या | Death of Mahatma Gandhi\n30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी 5:17 वाजता दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेने त्यांच्या छातीवर 3 गोळ्या झाडल्या तेव्हा गांधीजी प्रार्थना सभांना संबोधित करणार होते. असा विश्वास आहे की ‘हे राम’ त्याच्या मुखातील शेवटचा शब्द होता. 1949 मध्ये नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांवर खटला चालवला गेला आणि त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला.\nआम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करत राहू. धन्यवाद\nमित्रानो तुमच्याकडे जर Mahatma gandhi याच्या विषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Mahatma Gandhi information in marathi या article मध्ये upadate करू\nMahatma Gandhi information in marathi हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळी मध्ये share करायला विसरू नका.\nहे पण वाचा :- सचिन तेंडुलकर यांचे जीवन चरित्र\nस्टिव्ह जॉब्स यांचे जीवन चरित्र\nMahadev Govind Ranade Information in Marathi | महादेव गोविंद रानडे यांच्या विषयी माहिती\nखूपच सुंदर विचार होते स्वामी विवेकानंद यांचे.🙏🙏🙏🙏\nछ���्रपती शिवाजी महाराज पार्क असा उल्लेख करायला पाहिजे होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/laling-valley-woman-dies-after-falling-from-laling-fort-at-dhule/", "date_download": "2021-08-01T04:24:40Z", "digest": "sha1:TOXK7M44O35AFGVHJFGCXJ6X2QO3XFPX", "length": 4175, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "laling-valley-woman-dies-after-falling-from-laling-fort-at-dhule | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nलळींग किल्ल्याच्या शिखरावरून गेला तोल, महिलेचा मृत्यू\nधुळे : शहरातील गोपाळ नगरात राहणाऱ्या ललिता प्रफुल्ल चव्हाण (वय ३८) या महिलेचा लळींग किल्ल्याच्या शिखर भागावरून तोल गेल्याने मृत्यू झाला. ही घटना आज\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41412", "date_download": "2021-08-01T04:50:31Z", "digest": "sha1:L7NK3PJQI6WZVN5JJJQPVOZEQ2ITD27K", "length": 12008, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सा.न.वि.वि: वत्सला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सा.न.वि.वि: वत्सला\nमायबोली आयडी : वत्सला\nपाल्याचे नाव : गार्गी\nवय : साडेसात वर्ष\nमराठी भाषा दिवस २०१३\nचांगला प्रयत्न, गार्गी...... आणि तो मनापासून केल्याबद्द्ल तुझं खूप कौतुक\nगार्गी, तुझं पत्र आवडलं.\nगार्गी, तुझं पत्र आवडलं. पत्रासोबत खूपसं हसू आणि पाप्या पण पाठवलेल्या दिसतायंत\n खुप छान. आणि चित्रे तर छानच.\nछान पत्र गार्गी. पाप्या आणि\nछान पत्र गार्गी. पाप्या आणि हसु छान आहे हां शाब्बास.\nछोट अन गोड पत्र.. मस्त\nछोट अन गोड पत्र.. मस्त गार्गी.\nमस्त गार्गी. तुझ्या आजीआबांना\nमस्त गार्गी. तुझ्या आजीआबांना खूप आवडेल.\nव्वा गार्गी. छोटुकलं आणि छान\nव्वा गार्गी. छोटुकलं आणि छान पत्र आवडलं.\n रंगीबेरंगी चांदण्या, हार्ट्स आवडले.\nगोड आणि मस्त पत्र.\nगोड आणि मस्त पत्र.\nइटुकलं पत्रं चित्रांमुळे शोभून दिसतंय.\n पत्रामधून पाप्या, मिठ्या, स्टार्स वगैरे बरंच काय काय पाठवलेलं दिसत आहे\nबर्‍याच स्मायलीज पाठवल्या आहेत. भावी मायबोलीकर दिसतात हे.\nखुप खुप छान गं गार्गी\nखुप खुप छान गं गार्गी शाब्बास\nमस्त आहे पत्र. आजी आजोबा तुझ्या पाप्या आणि स्माइलीज ने एकदम खुष होउन जाणार बघ\n गार्गीला सगळे प्रतिसाद वाचुन दाखवते\nमुळात इंग्रजीत लिहीलेले पानभर पत्र मराठीत अर्धे पान झाले. त्यातही काटछाट करुन ४ ओळी (कशातरी) लिहिल्या बाईसाहेबांनी. आत्ताच देवनागरी शिकायला सुरुवात केली आहे.इतर मुलांचे सुंदर अ़क्षर (उदा. संपदाची मैत्रेयी) आणि मांडणी बघुन मीही असा प्रयत्न करुन बघते इतपत तयारी झाली आहे. पण या निमित्ताने एव्हढे लिहीले हेही नसे थोडके\nभावी मायबोलीकर दिसतात हे.>>>>> स्वाती, हो मायबोलीकर बनण्यासाठी आवश्यक असणारे बरेच गुण आहेत\n मला पण - पर्णिका. (टंकलेखन - मोहना)\nमस्त आहे सुटसुटीत पत्र.\nमस्त आहे सुटसुटीत पत्र.\nगार्गी, तुझं पत्र आवडलं.\nगार्गी, तुझं पत्र आवडलं. पत्रासोबत खूपसं हसू आणि पाप्या पण पाठवलेल्या दिसतायंत. >>> अगो +१.\nशाबास गार्गी, छान लिहिलयस\nशाबास गार्गी, छान लिहिलयस पत्रं,\nलिटल हार्टस मस्त तो मधे\nलिटल हार्टस मस्त तो मधे भुभु आहे का\nछान पत्र गार्गी. पाप्या आणि\nछान पत्र गार्गी. पाप्या आणि हसु छान आहे हां शाब्बास.>>> +१\nगार्गी, मस्त लिहिलं आहेस पत्र\nगार्गी, मस्त लिहिलं आहेस पत्र\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nगण गण गणात गणपती - अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)- योग संयोजक\nबालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गोष्ट) संयोजक\nमायबोली गणेशोत्सव २०१९ - बाप्पाचा नैवेद्य संयोजक\nरसग्रहण स्पर्धा - 'मृगजळीचा मासा' कवयित्री- कविता महाजन मी मुक्ता..\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/04/blog-post_4.html", "date_download": "2021-08-01T05:31:14Z", "digest": "sha1:6JNKEEIJIFV5KGKTQIAARDWFTCB7AQPS", "length": 5762, "nlines": 43, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "पाथर्डीत विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी...‘इतके’ बाधित आढळले", "raw_content": "\nपाथर्डीत विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी...‘इतके’ बाधित आढळले\nपाथर्डीत विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी...‘इतके’ बाधित आढळले\nपाथर्डी - राज्यात लॉकडाऊन करून अत्यावश्यक दुकानांना वेळ ठरवून दिली असतांना विनाकारण रस्तावर फिरून गर्दी करणाऱ्या लोकांची पाथर्डीच्या तालुका प्रशासनाने कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला उपचारासाठी भरती करण्यात येत असून निगेटिव्ह व्यक्तीला सुद्धा क्वारंटाईन करण्यात येणार आहे.त्यामुळे फालतू फिरून स्वतःचा व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांनी चांगलाच धसक्क घेतला आहे.\nमंगळवारी सकाळी शहरातील प्रमुख चौकात प्रशासनाकडून चांगलीच कारवाई करण्यात आली.वाढती गर्दी पाहता तालुका प्रशासन ऍक्शन मोड मध्य आले आहे.स्व वसंतराव नाईक चौकात चेक पोस्टवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून बेजबाबदार आढळून आलेल्या लोकांची रॅपिड अँटीज कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 25 लोकांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली आत दोन रुग्ण कोरूना पॉझिटिव निघाले असून 23 जणांचे पुढील आर टी पी सी आर चाचणी येऊ पर्यत त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.\nयावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर,नायब तहसीलदार पंकज नेवसे,तालुका आरोग्यधिकारी डॉ भगवान दराडे,पालिकेचे मुख्यधिकारी धनंजय कोळेकर,पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे,सहाय्यक पोलिस परमेश्वर जावळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, गुप्तवार्ता शाखेचे भगवान सानप,पोलिस कॉन्स्टेबल संदीप बडे,राहुल खेडकर,पालिकेचे गौरव आदिक ,सोमनाथ गर्जे, लक्ष्मण हाडके,शुभम अस्वर, रवींद्र बर्डे, ज्ञानऊसिंग परदेशी,रशीद शेख,नंदकुमार गोला,जावेद शेख,अशोक दाते पोलिस,आरोग्य,पालिका या विभागातील कर्मचाऱ्यांनी ही मोहिम राबवून कारवाई केली.\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/a-person-who-came-to-takli-fro-9675/", "date_download": "2021-08-01T03:54:54Z", "digest": "sha1:WFKBO6LYLYAJE7TUJX433BMGRCXPQGVS", "length": 12497, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | मुंबईहून टाकळी हाजीत आलेल्या एकाला कोरोनाची लागण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nपुणेमुंबईहून टाकळी हाजीत आलेल्या एकाला कोरोनाची लागण\nकवठे येमाई : मुंबई येथून शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील साबळेवाडीत आलेलया एकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला सतत ताप येत असल्याने त्यांचे स्वँब पुण्याच्या औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पाँझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे.\nकवठे येमाई : मुंबई येथून शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील साबळेवाडीत आलेलया एकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला सतत ताप येत असल्याने त्यांचे स्वँब पुण्याच्या औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पाँझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे. यामुळे टाकळी हाजी परिसरात खळबळ उडाली आहे तर साबळेवाडी परिसर प्रशासनाने सिल केला आहे.\nसदरचा व्यक्ती हा कामोठे (नवी मुंबई ) येथून ४ तारखेला कुंटुबामधील तीन व्यक्तीना घेऊन आले होते.परंतु त्यामधील प्रमुख व्यक्त��ला तीन दिवसा नंतर ञास होवू लागल्याने त्याचे स्वँब तपासणीसाठी बुधवारी पाठवण्यात आले होते.त्याचा रिपोर्ट गुरुवारी राञी मिळाला असून तो रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.त्यांना होमक्वांरटाईन करण्यात आले होते.घरातील सदस्यांची देखिल तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. बिक्कड यांनी सांगितले .\nकाही दिवसांपुर्वी म्हसे बुद्रुक येथिल मुंबई येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. ती व्यक्ती आता कोरोना मुक्त झाली आहे. कोरोनामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः ची व कुटूबांची काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे केले आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/village-love/", "date_download": "2021-08-01T05:02:04Z", "digest": "sha1:IELXNGTVTEKYUKHFZZQ3KCPSPUPZTKJU", "length": 14944, "nlines": 176, "source_domain": "www.readkatha.com", "title": "गावाकडचं प्रेम Village Love » Readkatha", "raw_content": "\nHome\tकथा\tगावाकडचं प्रेम Village Love\nगावाकडचं प्रेम Village Love\nआज २० वर्षांनी आईच्या माहेरी आले होते. हे गाव माझ्यासाठी खूप काही होत पण ह्या गावाने अशा काही आठवणी माझ्यासाठी दिल्या होत्या ज्या मी कधीच आयुष्यात विसरू शकत नव्हते. माझं पाहिलं प्रेम, अनुज मला इथेच मिळाला होता. निस्वार्थी मनाने त्याच्यावर प्रेम केलं होतं, त्याचेही माझ्यावर खूप प्रेम होत. आयुष्यभर तुझ्याच पदराला बांधून राहील अशी काही आश्वासने सुद्धा दिली होती. पण म्हणतात ना मुली सुद्धा ह्या अशा आश्वासनांना बळी पडतात. माझेही अगदी तसेच झाले, मी त्याच्या नदी प्रवाहात मुक्त झालेल्या मास्यासारखी वाहत गेले.\nजेव्हा आमचे प्रेम प्रकरण त्याच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यांनी खूप धिंगाणा घातला. कारण ते त्या पंचक्रोशीतील एक नामवंत श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांना ह्या गोष्टीचा माज होता. पण खंत ह्या गोष्टीची वाटली की अनुजने काहीच न बोलता नाते तोडून टाकले. माझ्या मागे खंबीरपणे उभा राहणार अनुज आता मात्र त्याच्या वडीलांसमोर एक शब्द सुद्धा बोलू शकला नाही. त्यानंतर मी घरी निघून आले आणि परत कधीच त्या गावात परतले नव्हते. ना मी अनुजला कॉन्टॅक्ट केला ना त्याने मला कॉन्टॅक्ट केला होता. त्याला विसरण्यासाठी बरीच वर्ष गेली. कसे विसरू शकत होते त्याला पहिलं प्रेम होतं माझं ते, खूप वर्षांनी मी त्याला विसरू शकले पण मनातल्या आठवणी थोडीच विसरता येतात.\nपुढे माझे लग्न झाले, नशिबाने चांगला जोडीदार मिळाला. आता मुलंही मोठी झालीत. पण आज अचानक नियती २० वर्षानंतर मला पुन्हा एकदा ह्याच गावात घेऊन आली होती. ते गाव समोरून पाहताना फक्त आणि फक्त अनुजच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. मन अजिबात थाऱ्यावर नव्हते. माझे मन कधी मला त्याच्या घराजवळ घेऊन गेले मला कळले सुद्धा नाही. पण आता तिथे त्याच घर राहिले नव्हते. एक भली मोठी सोसायटी उभी झाली होती. मी बाजूच्या काकांना त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले.\nआज अचानक का असं झालं की दोन वर्षांनी तो माझ्या समोर आला, माझ्या संसारात मी खुश होते पण तरीसुद्धा का एवढा त्याचा विचार करत होते\nकाका ही जागा ज्यांची आहे त्यांची मुलं पण आता मोठी झाली असतील ना कुठ राहतात ते काका म्हणाले “त्यांची दोन्ही मुले चांगल्या हुद्द्यावर काम करतात, एक बिल्डर आहे तर एक डॉक्टर आहे” काका दोन मुलं कशी तीन मुलं आहेत ना त्यांना (मी प्रश्नचिन्ह असलेल्या भावनेने त्यांना विचारले) हा तीन मुले होती त्यांना पण मागील वीस वर्षापासून एका मुलाचा पत्ता नाहीये, त्याला एका मुलीवर प्रेम झालं होतं पण त्याच्या वडिलांना ते मान्य नव्हते म्हणून त्याने त्यांची सर्व संपत्ती आणि हे घर सोडून हे गाव सोडून दिले. आता तो कुठे असतो कुणालाच माहीत नाहीये.\nकथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.\nलेखक : पाटीलजी (आवरे उरण)\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nAshok Saraf यांची हातातली अंगठी त्यांच्यासाठी का लकी आहे नक्की जाणून घ्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nकादंबरी : सुगंधा भाग ०२\nकादंबरी : सुगंधा भाग ०१\n[…] अजय आता पुन्हा घरी येऊ लागला होता. माझ्यापेक्षा जास्त तो साराला वेळ देत होता. पाहून खूप छान वाटत होत पण मनात अजूनही भीती कायम होती. पुन्हा एकदा मनात विचार येत होते की अशी वेळ आयुष्यात पुन्हा येऊ नये. ही कथा सुद्धा वाचा वीस वर्षांनी गावी गेले आणि पुन्हा एकद… […]\n[…] हही पण आपल्या मराठी लवस्टोरी वाचा गावाकडचं प्रेम […]\n[…] गावाकडचं प्रेम […]\n[…] नाही हे प्रेम आहे की मैत्री पण तुझा हा निरागस चेहरा […]\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nनवरा नसलेले स्त्रीचे आयुष्य\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/indvseng-nitin-menon-drs-troll-social-media-after-giving-lbw-decision-against", "date_download": "2021-08-01T04:24:03Z", "digest": "sha1:A7E4NXLZG3QIVZUR6TZ3XLMFNSZIBYS3", "length": 9795, "nlines": 128, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "ENGvsIND : DRS च्या वादात रोहिचा IPL मधील फोटो का होतोय व्हायरल? - indvseng nitin menon drs Troll on Social Media After giving lbw decision against rohit Sharma | Sakal Sports", "raw_content": "\nENGvsIND : DRS च्या वादात रोहिचा IPL मधील फोटो का होतोय व्हायरल\nENGvsIND : DRS च्या वादात रोहिचा IPL मधील फोटो का होतोय व्हायरल\nENGvsIND : DRS च्या वादात रोहिचा IPL मधील फोटो का होतोय व्हायरल\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nरोहित शर्माला एलबीडब्ल्यू आउट दिल्याचा पंचाचा निर्णय अनेक चाहत्यांना खटकल्याचे दिसते.\nअहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा 49 धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आलाय. धावफलकावर 121 धावा असताना रोहितच्या रुपात टीम इंडियाला 5 वा धक्का बसला. मैदानाताली पंच मेमन यांनी बेन स्टोक्सच्या चेंडूवर रोहितला बाद ठरवल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.\nरोहित शर्माला एलबीडब्ल्यू आउट दिल्याचा पंचाचा निर्णय अनेक चाहत्यांना खटकल्याचे दिसते. इम्पेक्ट आणि विकेट हिंटिंग दोन्ही प्रकारात निर्णय अंपायर कॉलमध्ये झाला. तो रोहितच्या आणि टिम इंडियाच्या विरोधात गेला. त्यामुळे सोशल मीडियावर पंचांना ट्रोल करण्यात सुरुवात झाली.\nNZvsAUS : खराब खेळीनंतर पत्नीला धमकावले; फिंचने स्फोटक फलंदाजीनं दिलं उत्तर (VIDEO)\nकाही चाहत्यांनी आयपीएलमधील घटनेचा फोटो शेअर केलाय. आयपीएलमधील एका सामन्यात नितिन मेनन यांच्या निर्णयाने संतापलेल्या रोहित शर्माने बॅटने स्टम्प उडवत नाराजी व्यक्त केली होती. हा फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. या गोष्टीचा बदला घेतला का असा प्रश्न नेटकरी मेनन यांना विचारत आहेत. नितिन मेनन नेहमीच रोहित विरोधात निर्णय देतात, असा दावाही करण्यात येतोय.\nINDvsENG : अर्धशतक हुकले; पण जे विराटला जमलं नाही ते रोहितनं करुन दा��वलं\n... तर रोहित नाबाद ठरला असता\nDRS च्या मुद्यावरुन अनेकदा चर्चा रंगत असते. रोहित शर्माच्या विकेटवरुन पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाने त्याच्या विकेटसाठी रिव्ह्यूव्ह घेतला. दोन अंपायर कॉलमुळे भारताने रिव्ह्यू गमावला नसला तरी पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे त्याला तंबूत परतावे लागले. DRS मध्ये अंपायर कॉलमध्ये मैदानातील पंचांनी दिलेला निर्णय ग्राह्य मानला जातो. रोहितला मेनन यांनी आउट दिले नसते. आणि इंग्लंडने त्याच्या विरोधात रिव्ह्यू घेतला असता तर रोहित अंपायर कॉलनुसार नाबाद ठरला असता. याउलट किस्सा ऋषभ पंतच्या बाबतीत घडला. पंत सरळ-सरळ स्टंम्प समोर आढळला होता. मात्र पंचांनी त्याला नाबाद दिले. इंग्लंडने रिव्ह्यू घेतला. पण अंपायर कॉल असल्यामुळे विकेट असूनही पंत नाबाद राहिला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/08/mpsc.html", "date_download": "2021-08-01T05:30:49Z", "digest": "sha1:5O5STLTJASARHZG7TOGHXMSJWQH3RZWH", "length": 7305, "nlines": 48, "source_domain": "www.sjmk.in", "title": "MPSC घेणार ऑनलाइन परीक्षा", "raw_content": "\nHomenewsMPSC घेणार ऑनलाइन परीक्षा\nMPSC घेणार ऑनलाइन परीक्षा\nएमपीएससी घेणार ऑनलाइन परीक्षा\nएमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे...ऑनलाइन-ऑफलाइनच्या खेळात विद्यार्थी मात्र द्विधा मनःस्थितीत आहेत.\nएमपीएससी घेणार ऑनलाइन परीक्षा\nराज्यात अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राबवाव्या की महाआयटी विभागाने, याबाबत राज्यात विद्यार्थ्यांचे दोन गट पडले असतांनाच, आता एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एमपीएससीने महाआयटी विभागाप्रमाणे खासगी आयटी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याला सुरुवात केली आहे. एमपीएससीकडून आतापर्यत ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत असल्याने, विद्यार्थ्यांचा एमपीएससीला पाठिंबा होता. मात्र, आता एमपीएससीनेच ऑनलाइन परीक्षांची तयारी केल्याने, राज्यात स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.\nटीईटीचा निकाल जाहीर; गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक निकाल\nसध्याच्या परिस्थिती�� एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या पदभरतीच्या परीक्षा लेखी (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न एमपीएससीकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच ऑनलाइन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून खासगी कंपनीची निवड केली जाणार आहे.ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल. मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षा सायबर कॅफेमध्ये न होता आयोगाकडून परीक्षेसाठीची संस्था निवडली जाईल. या ऑनलाइन परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. त्यासाठीचा विशेष नियंत्रण कक्ष एमपीएससीच्या कार्यालयात असेल. आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, असे निविदा प्रक्रियेतून स्पष्ट होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पदभरतीची प्रक्रिया होणार आहे की नाही, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.\nचाचणीनंतर ऑनलाइन होणार परीक्षा\nएमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी एमपीएससी प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतून ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर, छोट्या स्वरुपाच्या परीक्षांचे ऑनलाइन माध्यमातून आयोजन करण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यावर, मोठ्या संख्येने परीक्षार्थी असणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा वापर करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/msbshse-hsc-exam-result-2021/", "date_download": "2021-08-01T05:01:50Z", "digest": "sha1:6NNYQXDF7E2AJDFBPS7JDEHZJVGDW5BZ", "length": 37614, "nlines": 209, "source_domain": "www.govnokri.in", "title": "MSBSHSE HSC Exam Result 2021 HSC Result 2021: बारावीचा निकाल कधी? जाणून घ्या", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nHSC Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच\nHSC Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच\nएकीकडे CBSE निकाल आज जाहीर होत असताना, दुसरीकडे महारा���्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.\nबारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय\nमहाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.\nनिकाल कसा जाहीर करणार\nशासन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मधील मूल्यमापन तसेच इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी मध्ये वर्षभरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) सन 2021 चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेत आहे. ही अपवादात्मक परिस्थितीतील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता 12 वी) निकाल तयार करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.\nकोरोनाच्��ा प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. दहावीचा निकाल या आधीच लागला असून आता बारावीचा निकाल पेंडिंग आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे आता दोनच दिवसांची मुदत राहिली आहे.\nबारावीच्या निकालाचा फॉर्म्युला कसा असेल \nराज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून त्यासाठी 30:30:40 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे 30, अकरावीच्या गुणांचे 30 आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.\nराज्यात गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होण्याचे प्रकार, वाहतुकीची साधने नसल्यामुळे, वाहतुकीची कोंडी व वाहतूक अत्यंत मंदगतीने चालत असल्याने शिक्षक शाळा महाविद्यालयात पोचू शकत नाहीत परिणामी निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती.\nMaharashtra HSC Result 2021 Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणती माहिती देण्यात आली नाही.\nमीडिया रिपोर्टनुसार ३१ जुलैच्या आधी निकालाची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे गरजेचे आहे. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज किंवा उद्या घोषणा करेल अशी शक्यता आहे.\nनिकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज, ईमेल असे पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून किंवा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. बोर्डाकडून यापूर्वी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी निकालाचं काम करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती, ती देखील संपली असल्यानं निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.\nइयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश\nदहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.\nइयत्ता अकरावी 30 टक्के भारांश\nइयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण\nइयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश\nबारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील\n31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nसुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांसदर्भात देशातील सर्व बोर्डांना महत्वाचा आदेश दिला आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई (CBSE) आणि सीआयएसीई (CICSE) आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे. कोर्टान हा आदेश 24 जूनला दिला होता.\nबारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाचा गोंधळ, मुंबईत दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस पाहता निकाल वेळेत लागणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असून, निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.\nशालेय शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना २१ जुलैपर्यंत मंडळाच्या कम्प्युटर प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत दिली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसांचा अवधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर ही मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्गशिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस, तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मात्र संकेतस्थळाच्या अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकत नसल्याचे समोर आले. बुधवारी दिवसभर सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षक गुण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करू शकले नव्हते. त्यातच गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी व विशेषतः कोकण पट्ट्यात, मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शिक्षकांना आपापल्या शाळा-कॉलेजांत पोहोचणे शक्य झालेले नाही. पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली आहे.\nबारावीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करीत आहेत. पण आता मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होत आहे. वाहतुकीची साधने नसल्यामुळे वाहतूककोंडी व वाहतूक अत्यंत धीम्यागतीने चालत असल्याने शिक्षक शाळा-कॉलेजांत पोहोचू शकत नाहीत. यामुळे त्यांना या कामासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी पुन्हा केली आहे. मात्र याआधी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत निकालाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले. उर्वरित काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल आणि निकाल वेळेत जाहीर होईल असेही ते म्हणाले.\nHSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे होणाऱ्या बारावीच्या निकालाची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड येत्या काही दिवसात करु शकतात. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अवधी दिला आहे. या अनुशंगाने १० वीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. तसेच आता ३१ जुलैला अकरा दिवस शिल्लक असताना दरम्यान बारावीच्या निकालाची घोषणा देखील लवकरच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nबारावी निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in और mahresult.nic.in वर जाऊन लेटेस्ट अपडेट पाहू शकतात.तसेच विद्यार्थी रिझल्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकता.\nबारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जा\nयानंतर बारावीचा रोल नंबर टाकून सबमिट करा.\nयानंतर तुम्हाला बारावीचा निकाल २०२१ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे. किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोणतं मंडळ अव्वल आदी माहिती वाचा…\nMSBSHSE 12th result 2020: लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. ९३.८८ टक्के विद्यार्थिनी तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.\nराज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.\nMaharashtra HSC Result Date 2020:’MSBSHSE’ बारावी निकालाच्या तारखेबाबत मोठी अपडेट\nMSBSHSE HSC Result 2020: गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.\nMaharashtra HSC Result Date 2020 : गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल. HSC Result date\nबारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल\nउच्च माध्यमिक प्रमा���पत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.\nUGC-NET 2021- परीक्षेची नवी तारीख बद्दल जाणून घ्या\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/budweiser-urine-facts/", "date_download": "2021-08-01T03:35:06Z", "digest": "sha1:YJ6SK4PG7AACKHCWRHJUSMHAV47TOP3I", "length": 11349, "nlines": 156, "source_domain": "www.readkatha.com", "title": "खरंच Budweiser मध्ये आहे का मुत्र? » Readkatha", "raw_content": "\nHome\tबातमी\tखरंच Budweiser मध्ये आहे का मुत्र\nखरंच Budweiser मध्ये आहे का मुत्र\nकाल किंवा आज तुम्हाला एक बातमी तुमच्या व्हॉटसअप किंवा इतर ���िकाणी वाचायला नक्की मिळाली असेल. जर तुम्ही ट्विटरवर सक्रिय असाल तर तुम्ही एक गोष्ट आज नक्कीच नोटीस केली असेल ती म्हणजे #Budweiser हा हॅश टॅग ट्रेण्ड करत आहे. तर बातमी अशी आहे की बडवाइजर कंपनी मधील एक कर्मचारी वर्षानुवर्ष बियरच्या टँक मध्ये मुत्रविसर्जन करत होता. त्यामुळे ही बातमी सध्या जोरात वायरल होत आहे. Budweiser पिणाऱ्या मित्रांना अनेक मित्र ही बातमी शेअर करत आहेत.\nएका ऑनलाईन वेबसाईट नी ही बातमी प्रसिद्ध केली की हा कर्मचारी गेली १२ वर्ष ह्या बीयर टँक मध्ये मुत्र विसर्जन करत आहे ही बातमी खोटी आहे. तिथे काम करणाऱ्या वाल्टर पॉवेल ह्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की आमच्या कंपनी मध्ये ७५० कर्मचारी काम करत आहेत. आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांवर योग्य अशी नजर ठेवतो. त्यामुळे असे काही होणे शक्य नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवली आहे.\nचहा प्या तो ही फक्त कोरा आणि रहा हेल्दी बघा कोणकोणते फायदे मिळतात.\nसध्या ही बातमी सोशल मीडियावर आगी सारखी पसरत आहे. अनेक नेटकरी ह्याचे में म्स बनवून शेअर करत आहे. पण ही एक अफवा आहे त्यामुळे मद्यप्रेमी नी ह्याकडे लक्ष देऊ नये.\nहे पण वाचा ह्या देशाच्या पंतप्रधानांना भारतीय आमदारापेक्षा कमी वेतन.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nगुणकारी आणि रोजच्या आहारातील कोकम बघा किती उपयोगी आहे\nजियोचे भन्नाट अँप लाँच\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा,...\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१...\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nबिहारमध्ये एका माणसाने तीन महिन्याच्या बाळाला आगीत फेकले\nचित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन...\nआणि पोलीस डीपारमेन्ट ने सर्व नियम बाजूला ठेवत...\nरिया पाठोपाठ भारती सिंगला ड्रग्स काँनेक्शन प्रकरणात अटक\nब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या...\nया महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा...\n वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nE-Pass सारखा रीजेक्ट होत असेल तर निराश...\nलॉक डाऊन सुरू असतानाही हरियानवी छोरा आणि...\nरती अग्निहोत्री ह्यांचा मुलगा आहे हा अभिनेता\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-08-01T05:37:55Z", "digest": "sha1:FD273SHHAJPZVJYMFMSGNV2RM2SQ2CDR", "length": 7267, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उच्चारशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nभाषेतील उच्चारांचा व त्यांचा विकारांचा अभ्यास म्हणजे उच्चारशास्त्र होय. उच्चारशस्त्र भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या नादा च्या पद्धतशीर अभ्यास करणारी भाषाशास्त्र विषयातील एक शाखा आहे. प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:' अशी व्याख्या करते.\nभाषा आणि जीवन चे रौप्यमहोत्सवी वर्षाचे अंक\nभाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा]\nसर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nपदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र)\nशब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र\nतौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती\nऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nजाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा]\nभाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न\nविशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१३ रोजी ०४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-08-01T05:31:11Z", "digest": "sha1:LLCV33B7PHQWTDDBKZNQK6YUNFFPWLXI", "length": 6629, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उल्म - विकिपीडिया", "raw_content": "\nउल्म हे जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील एक शहर आहे. हे शहर स्टुटगार्टपासुन साधारणपणे १०० किमी पूर्वेस डोनाउ नदीच्या काठी वसले आहे व येथील लोकसंख्या साधारणपणे १ लाख २० हजार इतकी आहे. इतिहासातील नोदिंप्रमाणे या शहराची स्थापना इ.स. ८५० मध्ये झाली. या शहराचा स्वता:चा प्रदीर्घ इतिहास असून अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात आहेत त्यातिल प्रसिद्ध म्हणजे या शहरातील भव्य चर्च जे उल्म म्युनस्टर या नावाने ओळखले जाते. १५ व्या शतकात बांधलेल्या ह्या चर्चची जगातील सर्वात उंच चर्च म्हणुन ख्याती आहे हे शहर अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जन्मस्थान आहे. त्यांचे जन्मस्थळ हे शहरातील प्रमुख आकर्षण बनले आहे. आज या शहराची ओळख एक औद्योगिक शहर म्हणून होते तसेच अनेक संशोधन संस्थाकरता देखील या शहराची ख्याति आहे. उल्म हे जर्मन रेल्वेचे एक प्रमुख जंक्शन आहे.\nउल्ममधील कंपन्या यात अंतर्भूत आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१८ रोजी ०३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z140308011247/view", "date_download": "2021-08-01T05:27:02Z", "digest": "sha1:ZNOCPKJKSVTYJVTDPBV62LGP7MFHIT5Q", "length": 8692, "nlines": 159, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शतश्लोकी - श्लोक ८३ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|\nशतश्लोकी - श्लोक ८३\n’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ\nहेतुः कर्मैव लोके सुखतदितरयोरेवमज्ञोऽविदित्वा\nमित्रं वा शत्रुरित्थं व्यवहरति मृषा याज्ञवल्क्यार्तभागौ \nयत्कर्मैवोचतुः प्राक् जनकनृपगृहे चक्रतुस्तत्प्रशंसां\nवंशोत्तंसो यदूनामिति वदति न कोऽप्यत्र तिष्ठत्यकर्मा ॥८३॥\nअन्वयार्थ-‘लोके सुखतदितरयोः हेतुः कर्म एव-’ व्यवहारांतील सुखदुःखांचें कारण कर्मच आहे. ‘एवं अज्ञः अविदित्वा मित्रं शत्रुः वा इत्थं मृषा व्यवहरति-’ पण अज्ञ हें न जाणून ‘हा मित्र किंवा हा शत्रु’ असा उगाच व्यवहार करितो. ‘यत् प्राक् जनकनृपगृहे याज्ञवल्क्यार्तभागौ कर्म एव ऊचतुः तत्प्रशंसां (च) चक्रतुः’ कारण पूर्वीं जनकराजसभेंत याज्ञवल्क्य व आर्तभाग यांनीं (सुखदुःखाचें कारण) कर्मच सांगितलें व त्याची प्रशंसा केली. ‘अत्र कः अपि अकर्मा न तिष्ठति इति यदूनां वंशोत्तंसः (अपि) वदति-’ व्यवहारांत कोणीहि अज्ञ कर्म न करितां रहात नाहीं, असें\nयदुकलश्रेष्ठहि सांगतो. आतां येथून पुढें कर्ममीमांसाप्रकरण लागलें. या श्लोकांत प्राण्यांच्या बर्‍यावाईट भोगाला त्यांचें कर्मच कारण आहे, असें निरूपण करितात. प्राण्यांच्या सुखःदुखांचें त्यांच्या कर्माहून दुसरें कांहींएक कारण नाहीं. पण अज्ञ प्राण्यांना हें समजत नाहीं. ते उगीच जगांत कांहीं पदार्थ इष्ट व कांही अनिष्ट मानितात. ज्यांच्यापासून सुख होतें ते भार्यापुत्रादि आप्त व ज्यांच्यापासून दुःख होते ते अनाप्त असें प्राणी मानितो. पण पूर्वीं जनकसभेंत मोठा वादविवाद करून याज्ञवल्क्य व आर्तभाग यांनीं ‘कर्म हेंच सुखादिकांचें कारण आहे’ असें ठरविलें व त्याचीच प्रशंसाहि केली. { बि. भा. अ. ३. ब्रा.२. ) शिवाय भगवान् गोपाळकृष्णांनीहि ‘एक क्षणभरसुद्धां कोणा अज्ञ प्राण्याला जगांत कर्म न करित���ं राहतां येत नाहीं’ (गी. भा. पृ. २७०) असें\nस्पष्ट सांगितलें आहे.] ८३\nजपाची संख्या १०८ का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z170513022424/view", "date_download": "2021-08-01T04:09:51Z", "digest": "sha1:MVTRJIH4ETVGF6PZV4EEI47NIM6KRMZI", "length": 41098, "nlines": 188, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिवभारत - अध्याय तेरावा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|\nशिवभारत - अध्याय तेरावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशत्रूंनीं आपल्या पित्यास कैद केल्याचें ऐकून शंभूजी ( संभाजी ) आणि शिवाजी हे काय करते झाले \nत्या शहाजी महाराजांस कैद करून सेनापति मुस्तफाखान आणि दुष्ट, अधार्मिक महमूदशहा यांनीं काय केलें \nआपल्या पित्यास शत्रूंनीं पकडल्याचें ऐकून बंगळूर येथे राहणार्‍या शंभूजीस मुस्तुफाखानाचा अतिशय संताप आला. ॥३॥\nप्रतापी शिवाजीनेंहि शहाजीची झालेली ही दशा ऐकून आदिलशहाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. ॥४॥\nमहामानी मुस्तुफाखानानें बंगळूर त्वरित घेण्याच्या इच्छेनें डुरे वंशांतील मुख्य तानाजी राजे, क्षत्रिय वृत्तीनें राहणारा ब्राह्मण विठ्ठल गोपाळ आणि पोक्त फरादखान यांना ताबडतोब निघण्याची आज्ञा केली. ॥५॥६॥\nत्याचवेळीं बुद्धिमान् महमूदशहानेंहि शिवाजीच्या प्रांतावर चालून जाण्याविषयीं आपल्या सरदारांना आज्ञा केली. ॥७॥\nनंतर थोर मनाचा फत्तेखान नांवाचा सेनापति, मिनादशेख व रतनशेख, कोपिष्ट फत्तेखान, क्रूर, धनुर्धारी, आणि कीर्तिमान शरफशहा हे कवचधारी व शास्त्रास्त्रांनीं सज्ज यवन, आणि वज्रासारखे ज्याचे बाण आहेत असा मत्तराज घाटगे ( घांटिक ), फलटणाचा राजा बाजनाईक आणि सोन्याच्या पाठीचीं धनुष्यें, सोन्याचे कंबरपट्टे, सोन्याचीं वस्त्रें, सोन्याचे ध्वज, सोन्याच्या चांदांनीं युक्त ढाली धारण करणारे इतर शेंकडो मांडलिक राजे यांनीं बेलसर नांवाचें नगर बलानें हस्तगत करून तेथें तळ दिला. ॥८॥९॥१०॥११॥१२॥\nत्याच प्रमाणें उत्तम गोलंदाज, कुशल, क्रूर, सुंदर, जणूं काय दुसरा अश्वत्वामा असा हैबतरावाचा पुत्र बल्लाळ यानें अनेक सैनिकांसह शिवाजीच्या सैनिकांकडून अडथळा न होतां शिरवळ गांठलें. ॥१३॥१४॥\nतेव्हां तो आलेला ऐकून पुरंदरगडावर राहणार्‍या, कार्तिकेयासारख्या शिवाजीनें कवच घालून धनुष्य बाणे�� हातीं घेऊन, शस्त्रास्त्रांनीं सज्ज होऊन, स्मितयुक्त व नम्र वदन शिवाजी बलरामासारख्या आपल्या धैर्यवान वीरांस असें म्हणाला :- ॥१५॥१६॥\nमाझे वडिल शहाजी महाराज स्वतःच्या संपत्तीनें युक्त असतांहि मुस्तुफाखानावर विश्वास ठेवल्यामुळें संकटांत सांपडले ही केवढी खेदाची गोष्ट \nअविश्वासू लोकांवर विश्वास ठेवूं नये, इतकेंच नव्हे तर विश्वासू लोकांवर सुद्धा विश्वास ठेवूं नये; ( कारण ) विश्वासापासून उत्पन्न झालेलें भय समूळ उच्छेद करतें. ॥१८॥\nहें व्यासवचन माहीत असतांहि महाराजांनीं त्या अत्यंत अविश्वासू माणसांवर विश्वास ठेवला हें केवढें आश्चर्य \nआपले मनोगत समजूं न देणार्‍या यवनाधम मुस्तुफाखानानें आदिलशहाच्या हुकुमानें महाराजांना कैद केलें. ॥२०॥\nएवढा दाशरथि राम, पण तोसुद्धां मृगनयना सीतेच्या आग्रहानें सुवर्ण मृगावर विश्वास ठेवल्यानें रावणाकडून फसविला गेला. ॥२१॥\nनहुषाचा पुत्र ययाति याचा इंद्रानें आपल्यावर अत्यंत विश्वास बसवून घेऊन त्यास फसविलें; आणि तो स्वर्गांतून त्वरित खालीं पडला. ॥२२॥\nजन्मतःच प्राप्त झालेलें कवच धारण करणार्‍या कर्णानें विश्वास ठेवल्यामुळें इंद्रानें त्यास असें बनविलें कीं, जेणेंकरून तो अर्जुनाकडून मारला गेला. ॥२३॥\nभरत कुलांतील मुख्य जो धर्मराजा तो सुद्धां विश्वास ठेवल्यामुळें दुर्योधनाच्या साह्यकर्त्या शकुनीकडुन द्यूतांत जिंकला गेला. ॥२४॥\nम्हणून ज्यानें लक्षणांसह व सांगोपांगासह राजनीतीचें चांगलें अध्ययन केलें आहे अशा चतुर पुरुषानें शत्रूंवर विश्वास ठेवूं नये. ॥२५॥\nनागाला ( सर्पाला ) मिठी मारणें, हालाहल विष पिणें आणि शत्रूंवर विश्वास ठेवणें ह्या तीनहि गोष्टी सारख्याच होत. ॥२६॥\nमाकडांच्या पिलांचे लालनपालन करणें, काळसर्पांस डवचणें, त्याचप्रमाणें दुष्टांशीं मैत्री करणें हीं अपायकारक होत. ॥२७॥\nआंधळ्याच्या घरांतील ओट्याच्या मध्यभागीं दिवा लावणें, नदीच्या ओघांत वाळूचा पूल बांधणें, फुटलेलें मूल्यवान् मोती पुनः जोडणें, केळीचा खांब पाडणें, आकाश खणणें, जलताडण करणें हें जसें केवळ परिश्रमास कारणीभूत होतें तशीच दुष्टांची सेवा होय. ॥२८॥२९॥३०॥\nशत्रूवर विश्वासून जो प्रसिद्ध राजनीतिशास्त्र साफ विसरला त्याचा काय उपयोग त्यानें खदिरांगारांच्या शय्येवर शयन केलें म्हणावयाचें त्यानें खदिरांग���रांच्या शय्येवर शयन केलें म्हणावयाचें \nतृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊन जर शांत होईल तर दुष्टांच्या सेवेनेंहि पूर्ण कल्याण होईलच होईल. ॥३२॥\nछिद्रान्वेषी शत्रु, दुसर्‍याची स्पर्धा करणारा दुष्ट हे सर्पापेक्षांहि अहितकारक जाणावेत; शहाण्यानें त्यांची उपेक्षा करूं नये. ॥३३॥\nत्या महमूदशहाचें अखिल राज्य रक्षिलें आणि आज्ञा पाळली; महाराजांनीं त्याचें काय ( वाईट ) केलें होतें \nमित्रांचा शत्रु झाल्यामुळें निराधार असा हा आदिलशहा आपल्या ऐश्वर्यामुळें मान्य असला तरी नाश पावत नाहीं हें आश्चर्य होय \nबंगळुरीं राहणारा, फरादखानादि शत्रूंनीं वेढलेला अत्यंत मानी असा माझा भाऊ तेथें युद्ध करील. ॥३६॥\nआणि मी ह्या गडांचें रक्षण करीत अगदीं निर्धास्तपणें सज्ज सैन्यानिशीं येथें शत्रूंशीं लढेन. ॥३७॥\nइकडे मी स्वतः आणि तिकडे पराक्रमी शंभुराज असे दोघेहि युद्ध करून वडिलांस मुक्त करूं. ॥३८॥\nअत्यंत गर्विष्ठ महमूदशहाचा आम्हाकडून पराभव झाला म्हणजे तो अपाल्या गर्वाबरोबरच महाराजांस सोडील. ॥३९॥\nस्वधर्मनिष्ठ अशा आमच्या पूज्य पित्यास जर महमूद सोडणार नाहीं तर तो आपल्या कर्माचें फळ खास भोगील. ॥४०॥\nजर आदिलशहा मूर्खपणानें महाराजांस अपाय करील तर बाबाच त्याला त्याच्या साह्यकर्त्यासह लगेच ठार करतील. ॥४१॥\nज्यांचें मन सदा धर्मपाशांनीं बद्ध असतें त्यांना बांधण्यास कारागृहादि बंधनें समर्थ नसतात. ॥४२॥\nलोकांमध्यें प्रसिद्ध असलेली जावळी ( जयवल्ली ) मी पूर्वीं घेतली आणि तिचा अमिलाष करणार्‍या चंद्ररावाची तेथें स्थापना केली. ॥४३॥\nसंतापलेल्या नागांप्रमाणें भयंकर घोरपडे मला गारुड्याला पाहून अगदीं गोगलगाय झाले आहेत. ॥४४॥\nयुद्धार्थ एकदम चाल करून फलटणच्या राजास पूर्वीं मी पळवून लाविलें आणि त्यांस जिवंत पकडून सोडून दिलें. ॥४५॥\nआतां हे फत्तेखानादि एकत्र झालेले योद्धे आम्हांस गांठून मस्त हत्तीप्रमाणें लढतील. ॥४६॥\nप्रबळ सैन्य बाळगणारा हा अतिबलाढ्य बल्लाळ शिरवळ घेतल्यामुळें आपणास फारच मोठा समजूं लागला आहे. ॥४७॥\nम्हणून तुम्ही येथून त्वरेनें जाऊन त्या अति बलाढ्य बल्लाळास पकडून आज शिरवळ सोडवावें. ॥४८॥\nमग उद्यां किंवा परवां त्या महाबलवान् फत्तेखानास इथें वा तिथें आम्ही त्याच्याशीं युद्ध करू. ॥४९॥\nशिवाजीचें हें भाषण ऐकून त्या हजारों सैनिकांनीं सिंहाप��रमाणें प्रचंड गर्जना करून आकाश दणाणून सोडलें. ॥५०॥\nमग शत्रूंचा विध्वंस करणारा हाडें ( घुसळणारा ) व निकराच्या युद्धांत आनंद मानणारा महायोद्धा गोदाजी जगताप, जणूं काय दुसरा भीमच असा भयंकर भीमाजी वाघ, शत्रूंच्या बाहुबलाचा गर्व हरण करणारा संभाजी कांटे, भयंकर आहे असा यमाप्रमाणें भयंकर युद्धांगांचा शृंगार, ज्याच्या भाल्याचें टोंक शिवाजी इंगळे, शत्रुवीरांची लक्ष्मी चोरणारा ( हरण करणारा ) लढण्यांत अत्यंत निर्भय, अत्यंत भयंकर सैन्य असलेला असा सेनानायक भिकाजी चोर, शत्रूंच्या हृदयांत धडकी उत्पन्न करणारा, युद्धांत भैरवाप्रमाणें भयंकर, तो तेजःपुंज भैरव नांवाचा ह्याचा सख्खा भाऊ हे सूर्याप्रमाणें तेजस्वी, आपआपल्या वैभवानें शोभणारे गडांच्या स्वामीचे ( शिवाजीचे ) शूर वीर त्याला प्रणाम करून निघाले. ॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥५६॥\nज्याप्रमाणें श्रीकृष्णानें सात्यकीस सर्व यादववीरांचा सेनापति नेमलें, त्याप्रमाणें शिवाजीनें कावुकास ( कावजीस ) त्या सर्वांचा सेनापति नेमिलें. ॥५७॥\nआपला युद्धाचा पोषाख चढवून अतिशय सज्ज घोड्यांवर बसून मेघांप्रमाणें गर्जना करीत ते पुरंदर गडावरून खालीं उतरले आणि ती रात्र तेथेंच घालवून शत्रूस जिंकण्याच्या इच्छेनें प्रयाणाभिमुख होऊन त्यांनीं नौबत वाजविण्यास सांगितलें. ॥५८॥५९॥\nमग पायदळाच्या पदाघातांनीं भूतल जणूं काय विदीर्ण करीत, घोड्यांच्या खुरांनीं आकाश जणूं काय कापीत, शत्रूंवर जणूं काय प्रळयाग्नि उधळीत त्या शूर वीरांनीं युद्धाचे आविर्भाव करीत शिरवळ लगेच पाहिलें ( गांठलें ).॥६०॥६१॥\nशिवाजीचें बलाढ्य सैन्य जवळ आलेले पाहून शत्रूसुद्धां आपल्या सैन्यांतील अत्यंत बुद्धिमान पायदळांस असें म्हणाला :- ॥६२॥\nशत्रूचें अत्यंत गर्विष्ठ सैन्य पाहून घाबरूं नका; युद्धांत मरणें हें श्रेष्ठ होय आणि युद्धांतून पळून जाणें हें निंद्य होय. ॥६३॥\nफत्तेखानाच्या आज्ञेवरून हे आपण शिरवळास आलों आहों; या ठिकाणीं आपलें ठाणें ध्रुवाप्रमाणें अढळ आहे. ॥६४॥\nआतांहि जर तुम्हांस भय वाट असेल तर जणूं काय दुसरा तटच अशा माझा ताबडतोब आश्रय करून माझ्या आज्ञेनें येथें राहा. ॥६५॥\nआणि केवळ आमच्या मरण्यानेंच स्वाभिकार्य सिद्धीस जातें असें नाहीं. म्हणून जोराच्या युद्धासाठीं आपण टेकडीचाच आश्रय करूं. ॥६६॥\nदैवानें आणलेल्या ह्या अत्यंत कठिण प��रसंगीं ही अत्यंत क्षुद्र टेकडीसुद्धां ह्या युद्धांत यश प्राप्त करून देईल. ॥६७॥\nआपण मानी लोकांनीं अभिमानानें या शिरवळामध्यें लढतां लढतां आपलें शिर द्यावें; पण युद्धांत ( शत्रूंस ) यश देऊं नये. ॥६८॥\nयशासाठींच आपली प्रिय पत्नी रामानें टाकली; यशासाठींच दानवांचा राजा बळी पाताळांत गेला; यशासाठींच विष्णूनें कूर्मावतार घेतला; यशासाठींच शिबीनें आपलें स्वतःचें गांस तोडतोडून दिलें; शंकर एकदम हालाहाल प्याला; यशासाठींच दधीचीचें आपलीं हाडें कापून दिलें व सद्गति मिळविली; यशासाठींच परशुरामानें सर्व पृथ्वी सोडून दिली; यशासाठींच भीष्म शरशय्येवर पडले; म्हणून आज ह्यांनीं आपल्यांतील मुख्य मुख्य लोक वेंचून वेंचून मारिले नाहींत तोपर्यंत आम्हीं यशासाठी व अर्थासाठीं शत्रूंशीं युद्ध करूं. ॥६९॥७०॥७१॥७२॥७३॥\nयाप्रमाणें बल्लाळानें भाषण केल्यावर त्याचे हजारों वीर दुर्गाचा आश्रय करून हत्तीप्रमाणें गर्जना करूं लागले. ॥७४॥\nशत्रूंनीं तटाचा आश्रय केलेला पाहून युद्धेच्छु काबुत आपल्या सैनिकांस असें म्हणाला :- ॥७५॥\nअहो, शिवाजीचा प्रांत जिंकण्याच्या इच्छेनें आलेला हा बळवान बल्लाळ तटाचा आश्रय राहिला आहे. ॥७६॥\nआपल्या ह्या शिरवळाचा आश्रय करून राहिलेला हा मंदमति आपल्या अकलेचें प्रदर्शन करीत आहे. ॥७७॥\nयाला बुरूंज नाहींत आणि म्हणण्यासरखा खंदकहि नाहीं. म्हणून, हे सैनिक हो, हा दुर्ग दुर्गम आहे असें समजूं नका. ॥७८॥\nयाला वेढा द्या, सभोंवतालचा मार्ग रोखून टाका आणि एका क्षणांत सगळा खंदकहि बुजवून टाका. ॥७९॥\nपक्ष्यांप्रमाणें उंच उडी मारणारे आपले घोडे उडवून हा घ्या किंवा कुदळींनीं फोडून टाका. ॥८०॥\nहा खणून टाका आणि लगेच याचा पायाहि खोदून काढा. हा किल्ला म्हणजे काय लंका लागली आहे कीं ज्यामुळें त्याची भीति वाटावी \nकावुकाच्या ह्या जोरदार भाषणाणें युद्धावेश चढलेल्या सैनिकांनीं ताबडतोब त्या किल्ल्यावर चोहोंकडून हल्ला चढविला. ॥८२॥\nदेवाप्रमाणें महा पराक्रमी अशा त्या वीरांना समोर पाहून लढाईस तोंड लागलें असें समजून शत्रूही धनुष्याची हालचाल करूं लागले. ॥८३॥\nवरून यांस पाहण्याकरितां जो डोकें वर करी त्याचें डोकें लगेच कापलें जाऊन तो केतुग्रहासारखा होई. ॥८४॥\nवृक्षांच्या फांद्यांवरून जशा भुंग्यांच्या रांगांच्या रांगा उडुन जाऊं शकतात त्याप्रमाणें शूर वीरांच्या धनुष्यांपासून तीक्ष्ण बाण सुटूं लागले. ॥८५॥\nक्रूर महाबलाढ्य, शूर वीर धनुष्य आकर्ण ओढून तीक्ष्ण बाणांनीं शत्रुवीरांचीं मुंडकीं छेदूं लागले. ॥८६॥\nउत्कृष्ट तिरंदाजांनीं सोडलेले व भूमीवर पडणारे बाण तिच्या पृष्ठांत इतक्या जोरानें घुसत कीं, त्यांना शेषदर्शन होई. ॥८७॥\nचाकें, नांगर, कणें, मुसळें, उखळें, गोटे, घिरटें, पेटलेलीं कोलितें, खैराच्या निखार्‍यांचे ढीग, तापलेलीं तेलें आणि दुसरीं नाना प्रकारचीं शस्त्रें तटावरील लोक शत्रुवीरांवर फेकूं लागले. ॥८८॥८९॥\nशत्रूंचा मारा होत असतांहि शस्त्रें उगारणार्‍या शिवाजीच्या सैनिकांनीं वेढलेला तो किल्ला अधिक शोभूं लागला. ॥९०॥\nमग दीर्घ गदांनीं व परिघांनीं ( लोखंडी कांट्यांच्या सोट्यांनीं ) सुद्धां कांहीं आवेशयुक्त सैनिकांनीं अनेक ठिकाणीं तो दुर्ग फोडला. ॥९१॥\nकांहींनीं भाल्यांच्या प्रहारांनीं भोकें पाडलीं; कांहीं शिड्यांवर चढून तटास बिलगले. ॥९२॥\nगरुडासारख्या वेगवान घोड्यांवर बसलेले कांहीं वीर चोहोंकडे नीट पाहून त्याच्यावर उडी मारून जाण्याचा प्रयत्न करूं लागले. ॥९३॥\nकाकुकानें तर गदा इत्यादि नानाप्रकाच्या आयुधांनीं अनेक ठिकाणीं जोर जोरानें प्रहार करून वेस फोडली. ॥९४॥\nजेव्हां तो वीर वेस फुटलेल्या त्या तटाच्या आंत घुसला तेव्हां आदिलशहाची सेना त्याच्यावर चाल करून लढूं लागली. ॥९५॥\nवडवाग्नीप्रमाणें अत्यंत अनावर असे हे शत्रु चालून आलेले पाहून वडवाग्नीप्रमाणें अत्यंत प्रतिपक्ष्याचा प्रतिहार करीत असतां शोभूं लागला. ॥९६॥\nअतिशय देखणा, उंच, कवच घातलेला, जवान, भाला आणि धनुष्य धारण करणारा, धैर्यवान, सैनिकांनीं परिवेष्टित, उंच घोड्यावर बसलेला तो बल्लाळ, विझण्याच्या वेळीं दिवा जसा विशेष प्रकाशतो तसा, फार शोभूं लागला. ॥९७॥९८॥\nमग कावुकाच्या पुढारीपणाखालीं भिकाजी, भीमाजी, तुकाजी, गोदाजी, सदोजी, संभाजी आणि दुसरेहि शूर योद्धे आपले उंच घोडे वेगानें उडवीत व शस्त्रें पराजीत बल्लाळ प्रभृति वीरांवर अतिशय त्वेषानें प्रहार करूं लागले. ॥९९॥१००॥\nत्या समयीं द्वेषरूपी काळ्याकुट्ट अंधकारामध्यें उभय पक्षांच्या योध्यांचीं आयुधें परस्परांवर थडकूं लागलीं. ॥१०१॥\nयुद्धावेशानें एकमेकांवर चालून जाणार्‍या, गरुडापेक्षां अधिक वेगवान् घोड्यांवर बसलेल्या योध्द्यांच्या शस्त्रांवर - आकाशांत विजांची एकमेकींवर धडक व्हावी त्याप्रमाणें - शतशः शस्त्रें धडकलीं. ॥१०२॥१०३॥\nस्वतःचीं शकलें होत असतां भालाईत भालाइतास, धर्नुधारी धर्नुधार्‍यास, गदाधारी गदाधार्‍यास ठार करूं लागला. ॥१०४॥\nढालाईंत ढालाइताशिवाय, कवचधारी कवचधार्‍याशिवाय व धनुर्धर धनुर्धराशिवाय दुसर्‍या कोणाशीं लढला नाहीं. ॥१०५॥\nकवच भेदूं न शकल्यामुळें वेगानें वर उडालेले बाण सूर्याच्या किरणाप्रमाणें क्षणभर आकाशांत चमकले. ॥१०६॥\nकवचधारी योध्द्यांना भेदून जेव्हां बाण पृथ्वींत घुसले तेव्हां त्यांच्या आंगातून रक्ताच्या धारा एकसारख्या वाहूं लागल्या. ॥१०७॥\nत्या ठिकाणीं क्रुद्ध तिरंदाजांनीं सोडलेल्या बाणांनीं मस्तकें छेदलीं जाऊन गळणार्‍या रक्तानें रक्तबंबाळ झालेलीं धडें खवळलीं. ॥१०८॥\nहत्तींच्या लांब सोंडा आणि बाणांनीं ज्यांच्या अंगांचे तुकडे झाले आहेत अशा घोड्यांच्या माना भूमीवव्र तुटून पडल्या. ॥१०९॥\nशूर धनुर्धार्‍यांनीं बाणांनीं तोडलेली शत्रूंचीं पुष्कळ मुंडकीं समरांगणावर पसरलीं गेलीं. ॥११०॥\nयुद्धरूपी सागरांतून जवळ आलेल्या एका गदाधारी रूपी मगरावर कोणी एकानें जोरानें चाल करून त्यास पकडलें. ॥१११॥\nत्या ठिकाणी इंगळ्यानें पंचवीस, पोळानें बारा, चोरानें चौदा, घाटग्यानें तेवीस, वाघानें सोळा असे वीर एका क्षणांत ठार केले आणि कावुकानें एकोणीस उत्तम योद्धे ठार मारले. ॥११२॥११३॥११४॥\nतेव्हां तेथें पायदळ, घोडे व हत्ती यांच्या शरीरांतून निघणार्‍या रक्ताची नदी वेगानें वाहूं लागली. ॥११५॥\nजेव्हां शत्रुवीरांनीं बळानें पराभव करून वेढलें तेव्हां बल्लाळाचें सैन्य भीतीनें समरांतून पळूं लागलें. ॥११६॥\nशत्रूंनीं परतविलेल्या व सैरावैरा पळणार्‍या त्या सैन्यास हैबत राजाचा पुत्र थोपवून धरूं शकला नाहीं. ॥११७॥\nतेव्हां त्याला अतिशय त्वेष येऊन तो आपलें शस्त्र झुगारून ज्याप्रमाणें वृत्रासुर रागानें देवांवर चालून गेला त्याप्रमाणें, शत्रूंवर वेगानें धावून गेला. ॥११८॥\nत्याच्या भात्यांच्या जोडांत जितके बाण होते तितके कावुकाचे अघाडीचे वीर त्यानें पाडले. ॥११९॥\nतो जों भाला घेऊन सभोंवतीं शत्रूंची त्रेधा उडवीत आहे तोंच कावुकानें त्यास आपल्या भाल्याच्या प्रहारानें पाडलें. ॥१२०॥\nसिंहानें जसें मत्त हत्तीला पाडावें तसें आवेशानें लढणार्‍या त्या श��वाजीच्या सेनाधिपतीनें हैबत राजाच्या पुत्रास पाडल्यावर रक्त, मेद, वसा आणि मांस यांचा भूमीवर चिखल झाला नंतर त्याच्या सैन्यांत कोणासहि धैर्य धरवेना \nत्यावेळीं दांतीं तृण धरून शरण आलेल्या शेंकडों लोकांना त्या मानी कावुकानें सोडून दिलें व ते वाटेल तिकडे निघून गेले. ॥१२३॥\nअतिशय क्रोधाविष्ट झालेले कांहीं लोक युद्धाभिमानानें लढत असतां बाणांनीं त्यांचीं शकलें होऊन ते स्वगर्वासी झाले. ॥१२४॥\nकांहींचे पाय तुटून, कांहींचे हात तुटून, कांहींचें कवच फुटून, कांहींची छाती भिन्न होऊन, कांहींचें माकड हाड मोडून आणि काहींचीं कोंपरें फुटून ते करुणाजनक स्वर काढून भूमीवर गडबडां लोळत असतांच बेशुद्ध झालें. ॥१२५॥१२६॥\nमग तो शत्रु रणांगणावर पडला असतां हत्ती, उंच घोडे, नानाप्रकारचे अलंकार चित्रविचित्र रंगांचीं वस्त्रें, कवचें, आयुधें, पालख्या कोप आणि दुसरेंहि सामान घेऊन अत्यंत आनंदित होत्साते कावुकादि उत्तम योद्धे शिवाजीस भेटण्यास पुरंदरगडावर गेले. ॥१२७॥१२८॥१२९॥\nशत्रुवीरांस मारून, आपलें कार्य त्वरित आटोपून उत्तम हत्तीं, घोडे विपुल सोनें, मोत्यांचे हार व रत्नें अर्पण करून, मस्तक नम्र करून कावुक प्रभृति सैनिकांनीं शिवाजीस प्रणाम केला. ॥१३०॥\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-virat-kohli-pressuring-and-disrespecting-umpires-tour-says-david-llyod", "date_download": "2021-08-01T03:20:53Z", "digest": "sha1:2A47ECCO4S7YZ3BIAA3EIMGKUMMFDYTW", "length": 9436, "nlines": 123, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "\"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो\" - ind vs eng virat kohli pressuring and disrespecting umpires this tour says david llyod | Sakal Sports", "raw_content": "\n\"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो\"\n\"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो\"\n\"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो\"\nइंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत डेविड मलान याने सुर्यकुमार यादवचा घेतलेला झेलसंदर्भातील निर्णय वादग्रस्त ठरला होता.\nभारतीय संघ इंग्लंडचा धुव्वा उडवत असताना कर्णधार विराट कोहलीवर दिग्गज इंग्लिश क्रिकेटरने टीका केली आहे. विराट कोहली सामन्यादरम्यान अंपायर्सवर दबाव तंत्राचा वापर करताना दिसते. त्याचे मैदानातील हे वर्तन अपमानास्पद आहे, असेत डेविड लॉयड यांनी म्हटले आहे. मोका बघून विराट कोहली पंचांवर दबाव आणतो, असा उल्लेखही त्यांनी केलाय. इंग्लंड विरु���्धच्या मालिकेदरम्यान कर्णधार कोहलीने सॉफ्ट सिग्नल नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत डेविड मलान याने सुर्यकुमार यादवचा घेतलेला झेलसंदर्भातील निर्णय वादग्रस्त ठरला होता. यावर नाराजी व्यक्त करताना विराट कोहलीने मैदानातील अंपायर्सला 'मला माहित नाही' असा प्रकारचा सिग्नल असायला हवा, असे मत कोहलीने व्यक्त केले होते. यावर देखील लॉयड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सॉफ्ट सिग्नलमध्ये अंपायरला जास्तीत जास्त अधिकार मिळतात, असे लॉयड यांनी म्हटले आहे.\nINDvsENG : वन-डे इन पुणे सामना दिसला नसेल; पण क्रिकेट प्रेम पुन्हा दिसलं\nलॉयडयांनी डेली मेलसाठी लिहिलेल्या कॉलममधून विराट कोहलीचा खरपूस समाचार घेतलाय. चौथ्या वनडे सामन्यात डेविड मलानने सुर्यकुमारचा झेल घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या संघाच्या दबावामुळे अंपायरने सॉफ्ट सिग्नलमध्ये सुर्याला आउट दिले, असे विराट कोहलीला वाटते. पण सर्वात पहिल्यांदा सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे अंपायरला अधिक अधिकार मिळतात हे समजून घ्यायला हवे.\nजोकोविचसोबत फ्लर्ट कर 51 लाख देतो; प्रसिद्ध मॉडेलला मिळाली होती ऑफर\nइंग्लंडच्या संघाने अंपायरवर दबाव टाकला की नाही हे माहित नाही. पण संपूर्ण दौऱ्यात विराट कोहली अंपायरवर दबाव टाकून त्यांचा अपमान करत आलाय, असा उल्लेख डेविड लॉयड यांनी केला आहे. अंपायरचा अपमान करुन त्यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रकार कोहलीकडून पाहायला मिळाला, असे ते म्हणाले आहेत. विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलेल्या अंपायर्स कॉल नियमाचे लॉयड यांनी समर्थन केले आहे. कोहली परिणामाचा विचार करताना दिसत नाही. चेंडू स्पर्श झाल्यावर आउट दिले तर प्रत्येक कसोटी दोन दिवसांत संपेल आणि वनडेचा निकाल चार तासांत लागले. अँड्रसन, जोश हेजलवूड आणि बुमराह सारखे गोलंदाज आठ-आठ विकेट घेतली. असे म्हणत त्यांनी विराटच्या विरोधातील हवा काढण्याचा प्रयत्न केलाय.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/489553", "date_download": "2021-08-01T05:21:10Z", "digest": "sha1:NHYHSV4Z4AYX2R7P55P5XBQGREY7UN3G", "length": 2612, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"शहाजिरे\" च्या विव��ध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"शहाजिरे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:५९, ९ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n३६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n११:४५, १८ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती (संपादन)\nAjitoke (चर्चा | योगदान)\n१९:५९, ९ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/popati-kashi-tayar-kartat-mahitiye-ka/", "date_download": "2021-08-01T04:08:26Z", "digest": "sha1:KBO3H7VRGLXJKELT52WULWG4QWODGEXQ", "length": 14174, "nlines": 156, "source_domain": "www.readkatha.com", "title": "पोपटी खानाऱ्यांसाठी गावाकडील पोपटी आणि शहरकडील कूकरमधील पोपटी कशी बनवतात पाहा » Readkatha", "raw_content": "\nHome\tहेल्थ\tपोपटी खानाऱ्यांसाठी गावाकडील पोपटी आणि शहरकडील कूकरमधील पोपटी कशी बनवतात पाहा\nपोपटी खानाऱ्यांसाठी गावाकडील पोपटी आणि शहरकडील कूकरमधील पोपटी कशी बनवतात पाहा\nमित्रानो शेतामध्ये वालाच्या शेंगा डोलायला लागल्या की आपल्याला पोपटी बनवायच वेड लागतं. म्हणजेच एकदा डिसेंबर महिना चालू झाला की पोपटी बनवायला सुरुवात होते. जास्त करून रायगड भागात आगरी कोळी लोक मोठ्या आवडीने ही पोपटी बनवतात. ही पोपटी खायला ही इतकी चविष्ट लागते की आपल्याला ही पोपटी करायला वेळ निवडावी लागत नाही. तर ही पोपटी जशी मांसाहरी मध्ये असते तशी शाकाहारी देखील करतात. पण नॉन वेज पोपटीची चव आणि गोष्ट काही वेगळीच असते. एकदा खाल्ली की सतत खावीशी वाटणारी पोपटी यामध्ये वालाच्या शेंगा आणि भामरुडाची पाने या यातील महत्त्वाच्या वस्तू आहेत.\nशिवाय ही पोपटी शिजवण्यासाठी ही मातीच्या मडक्याचा वापर केला जातो. तर यासाठी नेमक्या कोणत्या वस्तू लागतात तर पहिला भामरुडाची पाने,मडके, वालाच्या शेंगा, हळद, मीठ, लिंबू, मसाला यामध्ये मिक्स केलेले चिकन आणि अंडी. पहिल्या प्रथम मडक्यामधे भामरुडाची पाने खाली तळाला थोडी लावा. त्याच्यावर थोड्या वालाच्या शेंगा घाला शेंगावर अख्खा मीठ टाका. आता यावर एक चिकनचा थर द्या. त्यानंतर पुन्हा वालाच्या शेंगा टाका. त्या शेंगावार पुन्हा मीठ टाका आणि त्यावर परत चिकन टाका. नंतर पुन्हा शेंगा आणि शेवटी अंडी लावा. त्यानंतर पुन्हा शेंगा आणि वरून मीठ टाका आणि शेवटी मडक्याच्या तोंडाशी पुन्हा भामरुडाची पाने गचगचून मडका बंद करा आणि पेंढा आणि लाकडाच्���ा ढिगाराच्या आतमध्ये शिजायला ठेवा जवळ जवळ तीस मिनिटांत तुमची अस्सल गावरान पोपटी तयार होईल.\nआता ही झाली गावा ठिकाणी करण्यात येणारी पोपटी पण जे लोक शहरात राहतात त्यांनी काय करायचे तर अशीच पोपटी शहरातल्या लोकांनी आपल्या जेवण बनवायच्या कूकर मध्ये करायची. ती कशी आपण थोडक्यात पाहू. ज्याप्रमाणे आपण पहिल्या प्रक्रियेत सामान घेतले तसेच येथेही घ्यायचा आहे फक्त भामरुडाचा पाला सोडून हे सर्व पदार्थ मोठ्या कूकरमध्ये पहिल्यांदा शेंगा नंतर चिकन पुन्हा शेंगा त्यावर चिकन असे तीन ते चार थर देत जा. अंडी ही त्यातच लावा आणि शेंगा टाकल्यावर वरून अख्खे मीठ पसरायला विसरू नका. शेवटी ओवा भुरभुरावा आता असे थर लावल्यावर हा कूकर जवळजवळ अर्धा तास मध्यम गॅस वर ठेवा आणि आठ ते नऊ शिट्या काढा. आता खायला तयार आहे तुमची कूकर मधली पोपटी.\nह्या गोष्टीपासून लांब राहिलात तर १०० वर्ष अधिक जीवन जगाल\nया सगळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिकन आणि शेंगा घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात तुम्हाला आवडतील तशा. शिवाय वेज पोपटी ही अशाच प्रकारे करायची पण त्यात बटाटा, वांगे इत्यादी पदार्थ टाकून करावे.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nमखाना कसा बनतो माहीत आहे का बघा किती मेहनत घ्यावी लागते बनवण्यासाठी\nयेवले अमृततुल्य चहाबद्दल ह्या गोष्टी माहीत आहेत का\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिर्चीला ओलांडून पुढे गेल्यावर नक्की...\nदात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी\nरोज अंघोळ करणं खरच गरजेचं आहे का\nया महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि रोजच्या किचकट...\nआरोग्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार.. \nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nफाटलेल्या टाचांवर घरगुती उपाय\nकडुलिंबाची पाने बघा आपल्यासाठी कोणकोणत्या आजारांवर उपयोगी...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/aam-adami-party-demand-to-declare-zero-period-in-the-state", "date_download": "2021-08-01T05:22:32Z", "digest": "sha1:WCFRUUQCJMYIUTBJCVRRYLMND6A2NDNU", "length": 17436, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "राज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nराज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी\nराज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी\nकल्याण (प्रव��ण आंब्रे) : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरीकापासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वापुढे कर्जफेडीचा प्रश्न उभा ठाकला असून सर्व आर्थिक व्यवहारांसाठी, प्रक्रीयाधीन नोकरभरती, कार्यालयीन कामकाज, विविध सुनावण्या इत्यादी सर्व बाबींसाठी कालमर्यादा वाढवून देण्यासाठी सध्याचा काळ हा “झिरो पिरीयड” (शून्य काळ) म्हणून घोषित करावा व त्यासाठी शासन आदेश जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इमेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदनात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या एक पाऊल पुढेच असल्याची टिप्पणी करीत राज्य शासनाच्या प्रयत्नांचे कौतुक देखील करण्यात आले आहे.\nदेशभरात जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांसह खाजगी क्षेत्रातील कर्मचारी-कामगारांना घरी बसावे लागले आहे. नोकरीत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेत खाजगी कंपन्या-कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संचार बंदीचा सर्वात जास्त त्रास होत आहे. खाजगी छोट्या कंपन्या-आस्थापना, दुकाने-कार्यालये, रोजंदारी मजूर वा तत्सम हातावर पोट असणाऱ्या वर्गाला या महिन्याभराच्या काळातील वेतन मिळण्याची शक्यता फार कमी आहे. ज्या मजुरादी कामगारांचा ‘रोज’ बुडणार आहे त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ ओढवणार आहे. या बाबीकडे सदर निवेदनात जोगदंड यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. शिधावाटप दुकानात पुरेसे धान्य मिळण्याची घोषणा राज्य शासनाने केली असली, तरी तेवढे पुरेसे ठरणार नाही. त्याव्यतिरिक्त सिलेंडर, केरोसीन तसेच अन्य जिनसा खरेदी करण्यासाठी या वर्गाच्या खिशात पैसेच नसणार आहेत. त्यावर उपाय म्हणून संचारबंदीच्या काळात प्रती महिना प्रती कुटुंब या प्रमाणे ५ हजार रुपये कुटुंबातील गृहिणीच्या अथवा सज्ञान व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत. हे अनुदान पिवळी-केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.\nदरम्यान, सगळ्याच आर्थिक उलाढालीवर परिणाम होत असल्याने दि. १५ मार्च पासून सर्व आर्थिक ��्यवहार सुरळीत होईपर्यंतचा कालावधी हा झिरो पिरीयड (शून्य काळ) जाहीर करीत या कालावधीत सर्वसामान्यांसह व्यापारी-उद्योजकांची कर्जाची परतफेड इत्यादी सर्व आर्थिक व्यवहारांसाठी, या पूर्वीपासून असलेल्या नोकरभरती प्रक्रिया, कार्यालयीन कामकाज पत्रव्यवहार प्रक्रिया इत्यादी सर्व बाबींसाठी असलेल्या कालमर्यादा वाढवून देण्यात याव्यात व मधला काळ हा “झिरो पिरीयड” (शून्य काळ) म्हणून घोषित करावा व त्यासाठी शासन आदेश जाहीर करण्यात यावा अशी मागणीही या निवेदनात केली आहे.\nकल्याण शहरासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये कोरोना तपासणीसाठी सुसज्ज यंत्रणा-लॅब सुरु करण्यात याव्यात. तसेच कल्याण शहरातील महापालिका रुग्णालयांतील आरोग्य यंत्रणा दयनीय अवस्थेत असून त्यात सुधारणा करून सुसज्ज व अद्ययावत रुग्णालय कल्याण-डोंबिवलीकरांना देण्याबाबत कार्यवाही करण्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.\nसंचारबंदी असतानाही ती धुडकावून अकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना, विशेषतः तरुणांना परिस्थिती समजून घेण्यास तयार नाहीत. अशा अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रत्येकी २ किंवा ३ हजार रुपये आर्थिक दंड ठोठावण्यात येऊन जागेवरच तो वसूल करण्याबाबत जोगदंड यांनी सूचित केले आहे. सदर ईमेल राज्यपाल, आरोग्यमंत्री, गृहमंत्री आदींनाही पाठविण्यात आला आहे.\nरूग्णालये, वैद्यकीय व्यवसाय, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई\nमध्य रेल्वेकडून आवश्यक वस्तूंसह कोळशाचा अखंड पुरवठा सुरु\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत...\nशेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nवन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे - वनमंत्री\nअरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात न...\nवीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त - ऊर्जामंत्री\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nअंध-गतिमंद कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठाणे येथे साजरा\nकिमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी...\nकर्नाळा अभयारण्याच्या ११.���५ कोटींच्या निसर्गपर्यटन आराखड्यास...\nठाणे जिल्ह्यातील २० शाळा अनधिकृत जाहीर\nआंबिवली येथील पूरग्रस्तांपर्यंत शासनाचा ‘मदतीचा हात’ पोहोचलाच...\nभरधाव घोड्यांची दुचाकीस्वार पोलिसाला जोरदार धडक\nविद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी...\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये भव्य पुस्तक...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा-...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nपंतप्रधान स्वच्छता अभियानातील शौचालयापासून रहिवाशी का राहिले...\nहिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना...\nकोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://karmalamadhanews24.com/category/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-08-01T03:42:25Z", "digest": "sha1:Z3UCQSKCDQ7NNELVFDRBKY26NWVZ5G35", "length": 14873, "nlines": 206, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "आम्ही साहित्यिक", "raw_content": "\nआठ दिवसात ‘तूर हमीभाव केंद्र’ सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ‘तूर फेको आंदोलन’ करणार- महेश दादा चिवटे\nआणीबाणीच्या काळात स्थानबद्ध झालेले होते ‘हे’ करमाळयाचे सुपुत्र; वाचा खास व्यक्तिविशेष लेख\nआणीबाणीच्या काळात स्थानबद्ध झालेले होते 'हे' करमाळयाचे सुपुत्र; वाचा खास व्यक्तिविशेष लेख 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली यामध्ये देशात\n‘शिवराज्याभिषेक’ दिनानिमित्त महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा शगुफ्ता शेख यांचा विशेष लेख\n'शिवराज्याभिषेक' दिनानिमित्त महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा शगुफ्ता शेख यांचा विशेष लेख ♦️'छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत'..♦\nस्री पुरुषांच्या नैसर्गिक गरजेतून मुलं जन्मतात; हे ‘पालकत्व‘ म्हणजे काय असते\nस्री पुरुषांच्या नैसर्गिक गरजेतून मुलं जन्मतात; हे ‘पालकत्व‘ म्हणजे काय असते माझ्या परिचयातील पाच साडे वर्षांचे मूल आहे. दिवसातला बहुतांश वेळ तो आ\nउषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. सद्यस्थितीचे वर्णन करणारा वास्तववादी लेख\nउषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. सद्यस्थितीचे वर्णन करणारा वास्तववादी लेख स्वातंत्र्यानंतर तेजाचा स्त्रोत असलेल\nतो म्हणाला थाळ्या वाजवा, दिवे लावा, आम्ही मात्र छाती बडवत चीता आणि स्मशान धगधगत पाहू लागलो\n\".... पर आयेगा तो मोदी ही\" तो म्हणाला विदेशातून काळा पैसा आणणार, आणि आम्ही मनात १५ लाखांची खरेदी सुद्धा करून टाकली तो म्हणाला महागाईचा मुडदा प\nसंत कबीर स्मृतिदिन विशेष- वाचा ‘कबिरांचे दोहे’\nसंत कबीर स्मृतिदिन विशेष- वाचा 'कबिरांचे दोहे' पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय माटी का एक नाग बना\n#उद्धवा, बाळासाहेबांच्या बछड्या ..पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात हे ऐकणार नाही..\n#उद्धवा, बाळासाहेबांच्या बछड्या ..पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात हे ऐकणार नाही.. #उद्धवा... सतत सांगतोस, ...'मला या संकटप्रसंगी राजकारण\nकुर्डुवाडी येथील कवयित्री मनीषा पावले यांच्या या कविता नक्की वाचा\nकुर्डुवाडी येथील कवयित्री मनीषा पावले यांच्या या कविता नक्की वाचा माढा तालुक्यातील कुर्डुवाडीच्या रहिवासी, आपला व्यवसाय व कुटुंब सांभाळून आपली असणा\nकिल्ले रायगड पुन्हा एकदा आकार घेतोय, आणि त्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी गाढवे.\nकिल्ले रायगड पुन्हा एकदा आकार घेतोय, आणि त्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी गाढवे.. गड पायथ्यापासून मोठमोठे दगड आणि वाळू, वाळसुरे खिंडीतून व\nक्रांतिवीर डोमाजी आंध जयंती निमित्त भव्य आँनलाईन काव्य संमेलन\nक्रांतिवीर डोमाजी आंध जयंती निमित्त भव्य आँनलाईन काव्य समेलन दि.9 मार्च 2021 रोजी आद्यक्रांतीवीर डोमा भोमा आंध यांच्या जयंती चे औचित्य साधून ,दि. 7\nआनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती\nपावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन\nभारताच्या राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव आबा देशमुख यांचे निधन\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 ला��� रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना\nसोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वोतोपरी मदत करणार : केंद्रीय मंत्री राणे\nग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन\nसोलापूर जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत; बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याची गस्त\nकरमाळा शहरातील ‘हे’ टोकण क्रमांक असणाऱ्या नागरिकांना 30 जुलै रोजी मिळणार कोरोना लस\nहडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात\nकरमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना\nप्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीरसागर यांचे आवाहन\nसुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nअक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन\nबुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे\nदिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोस केतूर येथेच देण्याची मागणी\nकरमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..\n80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://karmalamadhanews24.com/madha-corona-report-99/", "date_download": "2021-08-01T03:10:47Z", "digest": "sha1:MHHJH7SWKLSFSFVUIVJZPPU4AHQYDAJ6", "length": 12890, "nlines": 185, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "माढा तालुक्यात आज गुरूवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या", "raw_content": "\nआठ दिवसात ‘तूर हमीभाव केंद्र’ सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ‘तूर फेको आंदोलन’ करणार- महेश दादा चिवटे\nमाढा तालुक्यात आज गुरूवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या\nमाढा तालुक्यात आज गुरूवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या\nकरमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करू�� फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम युट्युब \nमाढा तालुक्यात आज गुरूवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या\nकुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )\nमाढा तालुक्यात दि १० जून रोजी ५५४ तपासणीत २९ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून यात ६ बालकांचा समावेश आहे १५ रुग्ण बरे होवून घरी परतले तर माढा ,उपळाई बु. परिते,घोटी येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.\nरोपळे.क १ , उंदरगाव १ ,उपळाई बु.१ ,खैराव १ ,सापटणे भे १ ,खैरेवाडी २ ,मोडनिंब १ ,कुर्डू ७ ,पिंपळनेर १, व्होळे खु.१ , बेंबळे १ टेंभूर्णी १ ,नगोर्ली १ ,आढेगाव १ ,रुई २ ,माढा ६ अशा १६ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.\nहेही वाचा-रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी:तुमच्या रेशनकार्डवरील ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला होऊ शकते शिक्षा\nवडिलांच्या स्मरणार्थ नेताजी सुभाष विद्यालय केत्तुरला दिली 51 हजारांची देणगी\nन.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत कुर्डुवाडीत कोरोना संक्रमित व्यक्ती आढळल्या नाहीत आशी माहिती न.पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली .\nकरमाळा तालुक्याला दोन कोटी निधी मंजूर; वाचा कोणत्या गावात होणार तीर्थक्षेत्र विकास, तर कुठे होणार जनसुविधा विकास\nकरमाळा येथील नाल्यात वाहून गेलेल्या मृताच्या परिवाराला तात्काळ पाच लाखांच्या मदतीची मागणी; नगरपालिका मात्र शांतच\nआनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती\nपावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन\nभारताच्या राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव आबा देशमुख यांचे निधन\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना\nसोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभ��ासाठी सर्वोतोपरी मदत करणार : केंद्रीय मंत्री राणे\nग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन\nसोलापूर जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत; बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याची गस्त\nकरमाळा शहरातील ‘हे’ टोकण क्रमांक असणाऱ्या नागरिकांना 30 जुलै रोजी मिळणार कोरोना लस\nहडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात\nकरमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना\nप्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीरसागर यांचे आवाहन\nसुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nअक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन\nबुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे\nदिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोस केतूर येथेच देण्याची मागणी\nकरमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..\n80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_99.html", "date_download": "2021-08-01T05:12:41Z", "digest": "sha1:XFO23OX3OC7XZ75H6V3KLUKT6FIXB46S", "length": 4428, "nlines": 51, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "सावरकरांची बदनामी करणाऱ्या टकलेंसह पाच जणांना जामीन", "raw_content": "\nसावरकरांची बदनामी करणाऱ्या टकलेंसह पाच जणांना जामीन\nमुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात `दी वीक' या नियतकालिकात अवमानकारक वृत्त प्रसारित केल्याबद्दल लिखाण करणारे निरंजन टकले यांना आणि आणखी चार जणांना भोईवाडा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या 5 व्या न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांवर जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जून 2020 या दिवशी निश्चित केली आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात लिखाण केल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी लिखाण करणारे निरंजन टकले आणि दी वीकच्या व्यवस्थापनातील चारजणांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी मंगळवारी झाला. यावेळी सावरकर यांच्यावतीने अॅड. शरदकुमार मोकाशी यांनी जोरदार बाजू मांडली. त्यानंतर या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल न्यायमूर्ती श्री. एस. आर. नरवडे यांनी पाचही जणांना प्रत्येक 15 हजार रुपयांवर जामीन मंजूर केला. दरम्यान, या खटल्याकडे समस्त सावरकरांच्या अनुयायांचे लक्ष लागून राहिले आहे.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/pune-daund/", "date_download": "2021-08-01T03:30:31Z", "digest": "sha1:NH6J5YIZW7OPDCPGCOLE7XEZRNO7LZ5X", "length": 5286, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पुणे-दौंड डेमूला अचानक आग लागल्याने 2 प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारली उडी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपुणे-दौंड डेमूला अचानक आग लागल्याने 2 प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारली उडी\nपुणे-दौंड डेमूला अचानक आग लागल्याने 2 प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारली उडी\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुणे-दौंड डेमूला सोमवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.\nसोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लोकल मांजरी स्थानकाजवळ आली असता, अचानक लोकलमधून धूर निघायला लागला. या प्रकाराममुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या लोकलमधून जीव वाचवण्याकरता उडी मारली होती.\nPrevious हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं 30 फुट खोल कोरडया कॅनलमध्ये आंदोलन\nNext शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर\nमाळीण दुर्घटनेला ७ वर्ष पूर्ण\nउपमुख्यमंत्र्यांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा कंदील\nमहाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १०० व्या वर्षात पदार्पण\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्य��ची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2021/01/22/skmeditorial22jan/", "date_download": "2021-08-01T04:23:17Z", "digest": "sha1:CAPYL4VNSVELBEZNCWO35YBYTBD6D7KS", "length": 19104, "nlines": 184, "source_domain": "kokanmedia.in", "title": "पराभूत उमेदवारांचे संघटन हवे - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nपराभूत उमेदवारांचे संघटन हवे\nग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील अर्ध्याअधिक गावांमध्ये या निवडणुका झाल्या. नव्या सदस्यांचा कार्यकाल अजून सुरू व्हायचा आहे. सरपंचपदाचे आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे. त्यानंतर सरपंचपदाची निवडणूक जाहीर होईल. तिचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षविरहित असाव्यात, असा संकेत असतो. तो सर्रास पायदळी तुडवल्याचे दिसते. राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपापल्या वर्चस्वाविषयीची आकडेवारी जाहीर करून ते सिद्ध केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांच्या नावाने या निवडणुका होतात, ती सर्वसामान्य जनता आणि तिचे प्रश्न उपेक्षितच राहतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. काही उमेदवार स्वखुशीने, तर काही जण दबावामुळे माघार घेतात. त्यातूनही जे प्रत्यक्ष रिंगणात राहतात, यातील पराभूत होणाऱ्या उमेदवारांची संख्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची कित्येक पटींनी अधिक असते. वास्तविक पराभूत होणारे हे उमेदवारच खऱ्या अर्��ाने सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी असतात.\nनिवडून येणारे उमेदवार राज्यकारभाराच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी असले, तरी ते लोकांचे प्रश्न सोडविताना दिसत नाहीत, हा सार्वत्रिक अनुभव आहे. केंद्र आणि राज्य शासनातर्फे ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार करून विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भाग सक्षम होण्याच्या दृष्टीने 73वी घटनादुरुस्ती झाली. केंद्र सरकारचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या मिळू लागला. या पद्धतीनुसार गेल्या पंधरा-वीस वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना मिळाला. तरीही ग्रामविकास का झाला नाही, अगदी तुरळक अपवाद वगळता गावांचा विकास का साधला गेला नाही, ही विचार करण्यासारखी बाब आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विकासाची स्वप्ने घेऊन उतरलेल्या पण तरीही पराभूत झालेल्या उमेदवारांना हीच मोठी संधी आहे.\nवेगवेगळ्या योजनांमधून ग्रामपंचायतींना कोणता आणि किती निधी मिळाला, त्याचे वितरण कसे केले जाणार आहे, निधीचा विनियोग करण्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत, निवडून येणारे लोकप्रतिनिधी म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य निधीचा योग्य विनियोग करत आहेत का, गावाच्या गरजा भागविल्या जात आहेत का, याचा अभ्यास हेच पराभूत उमेदवार तटस्थपणाने करू शकतात. ग्रामपंचायतींमध्ये विरोधी पक्ष ही संकल्पना नसते. त्यामुळे तेथे होणाऱ्या कामकाजावर लक्ष ठेवायला किंवा अंकुश ठेवायला कोणीही नसते. सत्तारुढ विचारसरणीच्या विरोधातील जे कोणी सदस्य असतील, त्यांच्या आवाजाला धार नसते. शिवाय तशी त्यांची धारणाही नसते. उगाच कशाला त्या भानगडीत पडायचे गावात आपल्याला एकत्र राहायचे आहे गावात आपल्याला एकत्र राहायचे आहे असे त्यांना वाटत असते. ते निवडून आलेले असले तरी ते पराभूत मनोवृत्तीने वावरत असतात. हीच उणीव भरून काढायचे काम पराभूत झालेल्या उमेदवारांनी करायला हवे. त्यांनी संघटित व्हायला हवे. गावाच्या कारभारावर लक्ष ठेवायला हवे. निवडून आल्यानंतर ते जे काही करू शकतील, असे त्यांना वाटत होते, तेच त्यांनी निवडून न येताही करायला हवे. हे संघटन यशस्वी झाले तर पुढच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना ते उपयोगाचे ठरेलच, पण शिवाय गावातील विकासकामेही खऱ्या अर्थाने मार्गी लागतील. त्यासाठी मिळालेल्या निधीला पाय फुटणार नाहीत. ग्रामविकास स्वतःच्या पायावर ��भा राहील.\n(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २२ जानेवारी २०२१)\n(साप्ताहिक कोकण मीडियाचा २२ जानेवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)\nसाप्ताहिक कोकण मीडिया – २२ जानेवारीचा अंक\nया अंकात काय वाचाल\nमुखपृष्ठकथा : आमच्या गावात आमचेच सरकार – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसार मसुरकर यांचा लेख\nसंपादकीय : पराभूत मतदारांचे संघटन हवे\n : मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख\nकोकण विकास आणि खासदारांचे उत्तरदायित्व : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख\nमाझी लोकशाही, माझा उत्सव : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख\nकरोना डायरी : पडद्यामागच्या कलाकारांचे अश्रूही पडद्यामागेच – किरण आचार्य यांचा लेख\nमराठी माध्यमे : अति तेथे माती – माधव गवाणकर यांचा लेख\nयाशिवाय, बातम्या, वाचकविचार, आदी\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nकोकणग्रामपंचायतग्रामपंचायत निवडणूकबिनविरोध निवडणूकरत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत निवडणुका-2021ElectionsGramPanchayat elections RtnKokanKokan MediaKonkanRatnagiri\nPrevious Post: झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय चौथा – भाग १\nNext Post: रत्नागिरीत ९, तर सिंधुदुर्गात १६ नवे करोनाबाधित\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://themummichogblog.com/invest-in-malta/18/", "date_download": "2021-08-01T05:13:21Z", "digest": "sha1:NC4LRCA4FFJ6G42CW3AUMJZOFI2J7ODE", "length": 20412, "nlines": 87, "source_domain": "themummichogblog.com", "title": "Invest in Malta - Page 18 of 30 - https://themummichogblog.com", "raw_content": "\nMegaliths, मध्ययुगीन dungeons आणि कॅलिप्सो च्या गुहा – माल्टीज बेटे सकारात्मक पौराणिक आहेत. त्यांच्या शहरे आणि गावांमध्ये अरुंद meandering रस्त्यावर नेहमी प्रचंड विचित्र चर्च द्वारे राखले आहे मुख्य चौरस होऊ. शेतात मध्ययुगीन बुरुज, रस्त्याच्या कडेला असलेले chapels आणि जगातील सर्वात प्राचीन ओळखले मानवी संरचना युक्त आहे म्हणून, बेटे यथायोग्य एक ओपन एअर संग्रहालय म्हणून वर्णन केली आहेत.\nमाल्टीज द्वीपसमूह भूमध्य, सिसिली 93 किमी दक्षिण आणि आफ्रिका 288 किमी उत्तर केंद्र येथे अक्षरशः आहे. माल्टा, Gozo आणि Comino 316 चौरस किलोमीटर क्षेत्र occupying प्रती 400,000 रहिवासी एकूण लोकसंख्या: द्वीपसमूह तीन बेटे समावेश आहे.\nमाल्टा सर्वात मोठे बेट आणि सांस्कृतिक व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र आहे. Gozo मासेमारी, पर्यटन, कलाकुसर आणि कृषी द्वारे दर्शविले अधिक ग्रामीण दुसरा सर्वात मोठे बेट आहे आणि आहे. Comino, त्रिकूट लहान, हॉटेल एक आहे आणि मुख्यत्वे नाश आहे.\nशानदार सनी हवामान, आकर्षक किनारे, एक जोमदार नाइटलाइफ आणि इतिहास वैचित्र्यपूर्ण 7,000 वर्षे, पाहू आणि करू खूप आहे.\nव्यवसाय मध्ये माल्टा करत\nएक लहान अर्थव्यवस्था, पूर्णपणे जागतिक आर्थिक संदर्भ vagaries उघड तरी, माल्टा असामान्यपणे तसेच अलीकडील उलथापालथ हवामानाच्या व्यवस्थापित आहे. या अर्थ���्यवस्था कोणत्याही एका क्षेत्रात कष्ट करून इतर भागात चालू मजबूत कामगिरी भरपाई दिली जाते परिणामी, वैविध्यपूर्ण आहे की तो बोलला जाऊ शकते. देशातील एकूण देशांतर्गत उत्पादन उच्च भौतिक वस्तू तसेच सेवा दोन्ही मूलत: निर्यात-चेंडू अर्थव्यवस्था प्रती € 28,000 दिशेला दरडोई निर्यात, सह 2018 मध्ये येथे € 12.3 अब्ज उभा राहिला. या क्षेत्रात, कंपन्या व्यापार माल्टा, दोन्ही येणारे आणि जाणारे व्यापार प्रवाह सुविधा प्रमाणात लढाई अस्तित्व मदत करतात.\nतो देश तसेच पर्यटन म्हणून ओळखले जाते जरी, की दाखविणे हेदेखील समर्पक बाब आहे आणि वाढत्या आर्थिक सेवा केंद्र म्हणून, उत्पादन उद्योग अजूनही देशातील सुमारे 10% वाटा खेळू एक फार महत्वाची भूमिका आहे तसेच बेटावर दुसरा क्रमांक नियोक्ता जात जीडीपी. एक स्पर्धात्मक किनार हे सर्व गुण, नाही फक्त नवीन क्षेत्रात अपेक्षित आहे, पण चांगले अशा उद्योग क्षेत्रात स्थापन मध्ये.\nमाल्टा लवकर 1950 पासून देशात गुंतवणूकदारांना स्वागत केले आहे. याचा अर्थ दोन्ही खाजगी आणि सार्वजनिक सेवा प्रदाते येणाऱ्या ऑपरेशन आवश्यकता चांगले माहीत आहे की. बेटावर उभारण्याची ज्या गुंतवणूकदार नेहमी आवश्यक आहे काय म्हणून सुधारित ठेवली जाते सोपे आणि पारदर्शक आहे. संभाव्य गुंतवणूकदार अनेकदा त्यांच्या सर्व कायदेशीर आणि logistical कर्मचारी भरती बँकिंग सुविधा कंपनी नोंदणी, प्रवेश आवश्यकता पाहून सक्षम खाजगी क्षेत्रातील एक सेवा प्रदाता वापर करा. शिवाय, माल्टा Enterprise व्यवसाय प्रथम त्यांच्या गरजा त्यानुसार विविध सरकारी विभाग त्यांच्या संवाद संभाव्य गुंतवणूकदार किंवा सुरू असलेल्या ऑपरेशन संपर्क एकच बिंदू प्रदान प्रमाणात लढाई म्हणून ओळखले एक विशेष एकक आहे.\nनैसर्गिक संसाधने नसणाऱ्या जे एक बेट म्हणून, तो होईल त्याचे काम करणार्या लोकांपैकी त्याच्या वाढणारी अर्थव्यवस्था उपलब्ध प्राथमिक स्रोत असू देशातील औद्योगिकीकरणाचा प्रारंभ पासून मान्य. या शेवटी, गेल्या सहा दशकांत सर्वात प्रभावी परिणाम खात्री करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण व्यापक गुंतवणूक पाहिले आहे. या विविध, लवचिक निष्ठावंत, नाविन्यपूर्ण आणि उत्पादनक्षम महत्त्वाची गुंतवणूकदारांनी वर्णन मनुष्यबळ परिणत झाले आहे. माल्टीज कर्मचारी मजबूत काम नीतिविषयक आहे आणि तसेच “बॉक्स बाहेर” विचार आणि नाविन्यपूर्ण, खर्च प्रभावी उपाय मागून येऊन गाठणे साधण्याचाही ओळखले जाते. या माल्टा त्यांच्या काम करणार्या लोकांपैकी इनपुट आणि कौशल्य उच्च पातळी आवश्यक आहे उच्च मूल्य-जोडले कार्यात गुंतलेले कंपन्या एक आदर्श स्थान करते.\nमाल्टा Enterprise मदत वाइड-सीमेत मुद्दाम त्याच्या क्लाएंट कंपन्या स्पर्धात्मक धार मिळवणे रचना उपलब्ध आहे.\nया माल्टा बाहेर कार्य यथार्थ संभाव्य गुंतवणूकदार एखाद्या गोष्टीची स्वत: ला किंवा दुसर्याला माहिती करुन देणे किंवा तिचा परीचय करुन देणे करण्यासाठी पूर्व गुंतवणूक खरं शोध भेटी यांचा समावेश आहे. आमच्या व्यापक अनुभव आधारावर आम्ही तसेच नंतरचे आहे unvarnished दृश्ये प्राप्त करण्यासाठी समान ऑपरेशन प्रवर्तक परिचय प्रस्तावित योजना अन्यथा व्यवहार्यता किंवा म्हणून, सल्ला देतो करण्यास सक्षम आहेत. आम्ही अशा रेग्युलेटर किंवा स्थापन मृतदेह कोणत्याही अधिकृत संस्थांना ओळख करा. हे सर्व एक व्यवहार्य व्यवसाय योजना रेखाचित्र मध्ये सहाय्य करेल स्पष्ट शक्य चित्र प्राप्त करण्यासाठी संभाव्य गुंतवणूकदार परवानगी देते.\nपुढे गोष्टी घेणे एक प्रवर्तक इच्छा पाहिजे, महानगरपालिका आमच्या संचालक मंडळाने मान्यता आधारित मदत खालील उपाय वाटप करू शकता:\nऔद्योगिक जागा वाटप करणे;\nअशा मऊ कर्ज, कर्ज व्याज अनुदान आणि कर्ज हमी म्हणून आर्थिक प्रवेश;\nएकतर वनस्पती आणि यंत्रसामुग्री किंवा रोजगार आकडेवारी गुंतवणूक आधारित गुंतवणूक कर क्रेडिट्स;\nयोजना पूर्व-आरक्षित विस्तृत एक कंपनी निर्यात उपक्रम, संशोधन आणि विकास आणि त्यामुळे पुढे सहाय्य करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nपुढील सविस्तर माहिती येथे प्रवेश केला जाऊ शकतो.\nमाल्टा Enterprise माल्टा आणि Gozo संपूर्ण माल्टा औद्योगिक पार्क लिमिटेड आणि प्रसार प्रशासन विविध औद्योगिक वसाहती, एका औद्योगिक जागेचे वाटप मंजूर करू शकता. या औद्योगिक वसाहती यजमान. उपक्रम विविधता, सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य आणि वैद्यकीय उपकरणे उत्पादन इंजेक्शन मोल्डिंग आणि सुस्पष्टता अभियांत्रिकी पासून कॉर्पोरेशन देखील स्टार्टअप कंपन्या एक इनक्युबेशन केंद्र (Kordin व्यवसाय अंडी केंद्र, किंवा KBIC) धावा आणि अलीकडे माल्टा लाईफ सायन्सेस पार्क, माल्टा विद्यापीठ आणि देशाच्या मुख्य शिकवण रुग्णालयात दाखल करण्यात समीप उघडले आहे. या विशिष्ट सुविधा मागे संकल्पना जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि डिजिटल इमेजिंग शेतात उच्च दर्जाचे लॅब जागा अर्पण करून या बेटांवर एक संशोधन, विकास आणि नावीन्यपूर्ण क्लस्टर निर्माण सक्षम करणे आहे. प्रकल्प क्षेत्रातील सक्रिय कंपन्यांना चांगले व्याज असेल की, आर्थिक आणि आर्थिक लाभांश आणि प्रशिक्षण मदत द्वारे समर्थीत आहे. शाश्वत आणि दीर्घकालीन आर्थिक देशातील दृष्टिकोन अजून एक उदाहरण आहे Jet एव्हिएशन पार्क, एक airside विकास विमान क्षेत्रातील यजमान ऑपरेटर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nपारदर्शक, पूर्णपणे किनार्याकडे, पण असामान्यपणे स्पर्धात्मक कर प्रणाली निःसंशयपणे माल्टा गुंतवणूकदारांना आकर्षित एक महत्त्वाचा घटक आहे. 5% कोणत्याही माल्टा-आधारित ऑपरेशन मूल्य खूप जोडते एक आहे म्हणून 70 दुहेरी कर करार बॅक अप युरोपियन युनियन कायदे पूर्ण अनुरुप आहे एक प्रणाली, अजूनही कमी म्हणून दर करीता परवानगी देतो.\nहे एक अत्यंत व्यावसायिक आर्थिक सेवा क्षेत्राचा उपस्थिती आणि आंतरराष्ट्रीय कर प्रणाली संबंधित प्रकरणामध्ये उच्च दर्जाचे सल्ला तरतूद खात्री जे मजबूत नियामक दृढ होतो. अधिक माहिती वित्त माल्टा साइटवर आढळले जाऊ शकते.\nमाल्टा रिडंडंसि खात्री करण्यासाठी सेवा प्रदाते संपूर्ण राष्ट्रीय पावलाचा ठसा कव्हरेज प्रदान तसेच सामुग्रीचा युरोप अनेक केबल दुव्यांची संख्या एक असामान्यपणे मजबूत संचार इन्फ्रास्ट्रक्चर बढाई मारणे शकता. या मजबूत आर्थिक सेवा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि या सेवा महान स्टॉक ज्या ठिकाणी ई-गेमिंग उद्योग आवश्यकता प्रतिबिंब आहे. या विदेशी संपर्क सिमलेस कनेक्शन याची खात्री करण्यासाठी तांत्रिक संसाधने तसेच पात्र, अनुभवी संवर्गातील पाठबळ आहे.\nअधिक माहितीसाठी माल्टा माहिती तंत्रज्ञान संस्था आणि माल्टा कम्युनिकेशन्स अधिका वेबसाइट ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/kogagiri-festival-is-held-in-nagarjan/10302056", "date_download": "2021-08-01T05:32:09Z", "digest": "sha1:VFBEKLIB7XLLBYCZP6EPQN55F7EQT2EW", "length": 4283, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नगरधन येथे कोजागिरी उत्सव सम्पन्न - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नगरधन येथे कोजागिरी उत्सव सम्पन्न\nनगरधन येथे कोजागिरी उत्सव सम्पन्न\nरामटेक: बहुउद्देशीय परमात्मा एक सेवक मंडळ, नगरधन येथे दि.26/10/2018 रोज शुक्रवारला कोजागिरी निमित्य सार्वजनिक हवन कार्याचे आयोजन श्री श्रावणजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते . हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता पासून सुरु करण्यात आला होता.\nह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणपतजी चोपकर , नेरला यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राम पंचायत नगरधनचे सरपंच श्री प्रशांत कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नरेशजी धोपटे , माजी प्राचार्य श्री नामदेवरावजी कडूकर आणि गावातील मान्यवर मंडळी व परिसरातील मार्गदर्शक मंडळी या कार्यक्रमात गावातील सर्व सेवक ,सेविका बाळ-गोपाळ उपस्थित होते.\nअनेक मार्गदर्शक मंडळींनी व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट विचार , जुनी रूढी प्रथा , बेटी बचाव बेटी पढाव अशा अनेक विचारावरती मार्गदर्शन केले. वाईल्ड चैलेंजर आँगनाईजेशन रामटेक ,सर्पमित्र व प्राणीमित्र गुपचेही यावेळी स्वागत सत्कार करण्यात आले वआणि शेवटी अध्यक्ष मार्गदर्शन झाले.\nव या कार्यक्रमाला प्रामुख्याने गावातिल सर्व नवयुवक मंडळींनी रात्री 8 वाजता कला संस्कार थिएटर आर्ट , भंडारा यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता.त्याचा आस्वाद कोजागिरी निमित्ताने उपस्थितांणी घेतला.\nजो व्यक्ति चार वर्ष में… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-hard-core-daring-selfie-poses-over-the-pedra-da-gvea-cliff-5444203-PHO.html", "date_download": "2021-08-01T05:04:31Z", "digest": "sha1:W3P5A42KQBTCHB4UX7FYWRVVIV5MNPAQ", "length": 3107, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hard Core, Daring Selfie Poses Over The Pedra Da GáVea Cliff | OMG: सेल्फीसाठी जीवाची बाजी, जगातील सर्वात उंच टोकावर केला खेळ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nOMG: सेल्फीसाठी जीवाची बाजी, जगातील सर्वात उंच टोकावर केला खेळ\nपेडेरा डी गेविया नावाचे उंच टोक आहे रियो डी जेनेरियोत म्हणजे ब्राझील देशात. 2,727 फूट की ऊंचीवर असलेले हे टोक जगातील सर्वात उंच टोकापैकी एक आहे. ग्रेनाईट दगडापासून बनलेला हा पर्वत थेट अटलांटिक महासागरात संपतो. या पर्वताच्या खाली तुम्हाला थेट भलामोठा समुद्र पाहायला मिळेल. त्यामुळेच काही धाडसी लोक येथे सेल्फी काढून स्वत:ला नशिबवान समजतात. मात्र, ही सेल्फी काढण्यासाठी खूप हिम्मत आणि साहसाची गरज असते. येथे एक चूक व एक क्षण तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जातो. मात्र नुकतेच एका कपलने तेथे शानदार कसरती करत सेल्फी टिपले आहेत. जे पाहतानाही तुम्हाला भीतीदाय��� वाटतील....\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या कपलने कसरती करताना टिपलेले सेल्फीचे PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-corporator-chandanshiwe-arrested-bail-granted-5547472-NOR.html", "date_download": "2021-08-01T03:39:17Z", "digest": "sha1:TFOPPY2VBRAED5V4TJQIOCN6MBKTZPUV", "length": 3234, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "corporator chandanshiwe arrested, bail granted | नगरसेवक चंदनशिवे यांना अटक, जामीन मंजूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनगरसेवक चंदनशिवे यांना अटक, जामीन मंजूर\nसोलापूर - महावितरण कंपनीच्या अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी बसप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.\n२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात वीजपुरवठा बंद झाला होता. बिघाड पाहण्यासाठी अभियंता आल्यानंतर नगरसेवक चंदनशिवे त्यांचा भाऊ यांनी मिळून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद वसंत जाधव यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली होती. चंदनशिवे यांनी अटकपूर्व करिता अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने बुधवारी हा अटकपूर्व अर्ज फेटाळला होता. यानंतर पोलिसांनी चंदनशिवे यांना गुरुवारी अटक केली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड. राठोड तर चंदनशिवे यांच्याकडून अॅड. संजीव सदाफुले यांनी काम पाहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/09/24/coronaupdate-117/", "date_download": "2021-08-01T05:28:33Z", "digest": "sha1:7WGCYPSHA3DRSE3A54GXU6W3LJRT267V", "length": 13964, "nlines": 174, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज (२४ सप्टेंबर) २० जणांची घट झाली. काल ७१ रुग्ण आढळले होते. आज नव्या ५१ करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६९५४ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ९८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३९६ झाली आहे.\nआजच्या (२४ सप्टेंबर) रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – चिपळूण २, संगमेश्वर १, रत्नागिरी ९, राजापूर ७. (एकूण १९). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड – १, गुहागर ११, चिपळूण ५, रत्नागिरी ९, लांजा ६. (एकूण ३२).\nआज लागोपाठ दुसऱ्या दिवशीही सहा रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यापैकी दोघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत, तर चौघांचा शासकीय रुग्णालयात झाला. आजचे सहा रुग्ण पुरुष आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू काल, तर दोघांचा आज झाला. जिल्ह्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या २३७ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.४ टक्के आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – संगमेश्वर वय ७०, खेड वय ७० आणि ५९, चिपळूण वय ७५ आणि ८०, रत्नागिरी ६६. मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – रत्नागिरी – ६९, खेड – ४१, गुहागर – ८, दापोली – २६, चिपळूण – ५५, संगमेश्वर – २२, लांजा – ६, राजापूर – ८, मंडणगड – २ (एकूण २३७).\nदरम्यान, आज आणखी १६३ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५३३८ झाली असून, ही टक्केवारी ७६.७६ टक्के आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ सप्टेंबर) आणखी ९८ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३३९६ झाली आहे. आतापर्यंत २२२१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता एकही अहवाल प्रलंबित नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील ६९ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४९१८ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ८७९ व्यक्ती आहेत.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nऔषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nPrevious Post: माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक सातवा\nNext Post: माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक आठवा\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्��ामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-balsahitya", "date_download": "2021-08-01T04:23:46Z", "digest": "sha1:Y6CW2AIIOKEO2NL2MK6WZ6B5Q5NP4ZUF", "length": 5697, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - बालसाहित्य | Marathi Childrens Literature | Marathi Balsahitya | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /बालसाहित्य\nगुलमोहर - बालवाचकांसाठी साहित्यलेखन\n८ ते १२ वयोगटाच्या मुलांसाठी गोष्टी लेखनाचा धागा\nछोटा बाहुबली लेखनाचा धागा\nजागू -राधा स्पेशल... लेखनाचा धागा\nठक्-ठक् मासिक खरेदी करायचे आहेत. प्रश्न\nबाललेखिकेची बालकथा: कबीर आनंदी झाला. लेखनाचा धागा\nआटपाट नगर लेखनाचा धागा\nबाप्पा meets राघव लेखनाचा धागा\nसरांनी सांगितलेली गोष्ट लेखनाचा धागा\nलाल रंगाचं विमान लेखनाचा धागा\nएक बाग - कोरोनाच्या दिवसांत लेखनाचा धागा\nपावसाचे थेंब लेखनाचा धागा\nकाळे ढग- पांढरे ढग लेखनाचा धागा\nप्रयत्नांती परमेश्वर लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/03/Jandhanaccount.html", "date_download": "2021-08-01T03:58:20Z", "digest": "sha1:IW3QM6CNBFMOSTSJ2KRMD42PFCMGCY2A", "length": 4671, "nlines": 43, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "जनधन खात्याचे लाभ हवे तर तातडीने 'ही' गोष्ट करा", "raw_content": "\nजनधन खात्याचे लाभ हवे तर तातडीने 'ही' गोष्ट करा\nजनधन खात्याचे लाभ हवे तर आधार लिंक करा\nनवी दिल्ली: तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडले आहे का जर खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सर्व खात्यांना 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे तुमच्या जनधन अकाउंटला आधार लिंक करून घ्या. नाहीतर जनधन खात्याचे कुठलेच फायदे तुम्हाला मिळू शकणार नाहीत.\nदेशांमध्ये 41 कोटी जनता ही प्रधानमंत्री जनधन योजनेची लाभार्थी आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेतील जनधन खात्यांची संख्या 41 कोटी 75 लाख इतकी आहे. सन 2014 मध्ये स्वातंत्र्य दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी या योजनेला सुरुवात झाली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात लोकांनी बँकेमध्ये खाते उघडले.\nया योजनेअंतर्गत खाते धारकास 2. 30 लाखांचा विमा मिळतो. जनधन खाते धारकास ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रूपे डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते. या डेबिट कार्डवर एक लाख रुपये अपघात विमा मोफत दिला जातो. 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यासाठी अपघात विमा वाढवून दोन लाख रुपये केला आहे. यासोबत या डेबिट कार्डवर तीस हजार रुपयांचा लाइफ इन्शुरन्स कव्हर मोफत मिळत आहे. हा विमा 15 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2015 दरम्यान उघडलेल्या खात्यांनाच मिळणार आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/tag/tony-jaa/", "date_download": "2021-08-01T03:32:10Z", "digest": "sha1:LWGKELC2UMIV4JT36PPY3TK6DTHHETIB", "length": 5698, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "tony jaa Archives - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मद��ीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nजे भल्याभल्यांना जमले नाही ते विद्युत जम्मवालने करून दाखवले.. जॅकी चेन, टोनी जा आणि ब्रुसली च्या यादीत स्थान…\nकमांडो वेबसिरीजच्या निमित्ताने तुफान चर्चेत असलेला मार्शल आर्ट स्पेशालिस्ट आणि उत्तम अभिनेता विद्युत जम्मवाल याने अल्पावधीतच त्याच्या करिअरमधला मैलाचा दगड गाठला आहे. जे अनेक प्रस्थापित दिग्गजाना जमले नाही ते विद्युत जम्मवालने अगदी करिअरच्या ऐन सुरूवातीच्या काळातच करून दाखवले आहे. विद्युत जम्मवाल याने थेट हॉलीवूडमधे झेप घेतली आहे. आता तो फक्त …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/11/America-Corona-vaccine-Pfizer-Company.html", "date_download": "2021-08-01T03:53:01Z", "digest": "sha1:B2YIF6MKZSY33LNL7IRCVV4SXV67OPUS", "length": 7545, "nlines": 56, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "फायझार कंपनीची कोरोना वॅक्सीन ९० टक्के यशस्वी", "raw_content": "\nफायझार कंपनीची कोरोना वॅक्सीन ९० टक्के यशस्वी\nपण भारतासाठी ही लस खरेदी करणे आहे, एक मोठे आव्हान\nनवी दिल्ली -अमेरिकन कंपनी फायझरच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी ९० टक्के यशस्वी झाली आहे. पण ही वॅक्सीन खूपच थंड वातावरणात ठेवावी लागते. यासाठी कोल्ड स्टोरेज लागतं. कोल्ड स्टोअरची यंत्रणा भारतभर पोहोचवणं हे मोठे आव्हान आहे.\nगेल्या अनेक महिन्यांपासून जग कोव्हिडशी झुंजत आहे पण आता अमेरिकन कंपनी फायझार कंपनीने एक लस निर्माण करुन ती कोरोना विषाणूवर 90 टक्क्यांपर्यंत प्रभावशाली ठरणार असल्याचे म्हणत सगळ्यांनाच दिलासा दिला आहे. परंतु WHO विश्व आरोग्य संघटनाच्या सर्वेनुसार कमी विकसित देशांना ही लस खरेदी करणे परवडणारच नाही. कारण या वॅक्सीनची जपणूक करण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची सुविधा असणे खूप गरजेचे असते.\nय़ुनिसेफ येत्या वर्षापर्यंत सुमारे एक अब्ज लसी व त्यासंबधित वस्तूंची तयारी करण्यात मग्न आहे, याशिवाय कोव्हिडची लस जगात आल्यानंतर ती अन्य देशांमध्ये पाठवण्याची सोयही य़ुनिसेफ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे लसीचे काम जागतिक पातळीवर करता येण्यासाठी WHO कोणतीही कसर सोडत नाही तरीही WHO च्या क्षेत्रिय कार्यालयाने विकसनशील देशांबाबत जी शंका उपस्थित केली त्याकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.\nAIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही याबाबतीत चिंता व्यक्त करताना म्हंटले आहे की, भारतासारख्या विकसनशील देशांत व प्रामुख्याने ग्रामीण भागात कोव्हिड लसीचे जतन करणे, पोहोचवणे हे मोठे आव्हान ठरु शकते. याशिवाय डॉ. जुगल किशोर हे देखील असे म्हणतात की, भारतासारख्या कोणत्याही देशासाठी कोव्हीडची लस व त्यासंबंधित काम अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. लस खरेदी करण्यापूर्वीच भारताला त्याची देखभाल व संबंधित उपकरणे व वस्तू खरेदी कराव्या लागणार अथवा देशातच तयार करणे भाग ठरु शकते.\nदरम्यान त्यासाठी सुरुवातील देशपातळीवर मोठ्या प्रमाणात याची ट्रायल घेतली जाईल त्याला बराच वेळ लागू शकेल शिवाय लसीचे जतन करण्यासाठी -70 अंश तापमानात ठेवण्यास बाहेरुन उपकरणे मागवावी लागणार व ते खूपच महागात पडेल, कारण आधीच कोव्हिडच्या परिणामांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, त्यामुळे सरकारलाही एकूणातच सर्व कठिण जाईल.\nडॉ. किशोर यांच्या म्हणण्यानुसार भारताने समजा ही लस खरेदी करण्याची जोखीम पत्करली तरी भारताच्या तापमानात किती काळ टिकू शकते ते पहावे लागेल कारण भारतात वापरल्या जाणाऱ्या लसी साधारण चार ते सहा तासांत वापरल्या जातात आणि फायझरच्या लसीसाठी भारताला अनेक स्तरांवर व्यापकपणे काम करावे निश्चितच लागेल.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/cm-uddhav-thackeray-on-relief-fund-cyclone-tauktae/", "date_download": "2021-08-01T03:14:45Z", "digest": "sha1:MHYFPBJZXI43SLBVMX2G37UBWE3QLD4X", "length": 6686, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील'", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील’\n‘पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील’\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकणात जाऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी चक्रीवादळामुळे झालेल्या कोकणातील नुकसानाचा प्राथमिक आढावा घेतला असून दोन दिवसात अंतिम आढावा घेऊन मदत जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.\nतसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील असून महाराष्ट्राला मदत करतील असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ‘पंचनामे पूर्ण झाले असून याचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करु. केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत, पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचं असेल ते आम्ही करणार आहोत’, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.\nपंतप्रधानांच्या गुजरात पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nPrevious मराठा क्रांती मोर्चातून राजकीय क्रांती होण्याची गरज\nNext अमरावतीत बच्चू कडू यांचे ताली थाली बजाव आंदोलन\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान���य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/vinayak-mali-daha-lakh-mansabdari/", "date_download": "2021-08-01T04:50:50Z", "digest": "sha1:5JBY6L6U3VSN7B7XMY5MEVPCGXU7EOPU", "length": 12909, "nlines": 167, "source_domain": "www.readkatha.com", "title": "विनायक माळीची १० लाख लोकांची मनसबदारी पूर्ण » Readkatha", "raw_content": "\nHome\tबातमी\tविनायक माळीची १० लाख लोकांची मनसबदारी पूर्ण\nविनायक माळीची १० लाख लोकांची मनसबदारी पूर्ण\nसध्या यूट्यूबवर मराठी कॉमेडी व्हिडिओ सर्वात जास्त कुणाच्या पाहिल्या जात असतील तर त्याचे माव विनायक माळी आहे. अत्यंत कमी वेळात त्याने लोकांच्या हृदयात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. जरी हा माणूस आगरी भाषेत व्हिडिओ बनवत असला तरी त्याच्या व्हिडिओ आगरी भाषेपर्यंत मर्यादित न ठेवता अमराठी लोक सुद्धा आवर्जून बघत असतात. आज त्याच्या यूट्यूब चॅनेलचे १० लाख सभासद पूर्ण झाले. एका मराठी युटयूबर ने असे करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nमराठी मध्ये १ मिलियन म्हणजेच १० लाख आकडा पार करणे सोपे नव्हते. पण त्याने ही किमया करून दाखवली. अत्यंत साधी सोपी कॉमेडी, कोणतेही अपशब्द न वापरता कॉमेडी करणे हे विनायकचे खास वैशिष्ट. १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याने पोस्ट केलेली आगरी बॉय प्रपोज ही व्हिडिओ तुफान वायरल झाली. ह्या व्हिडिओ मुले विनायक माळी ला खऱ्या अर्थाने विनायक माळी म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर अनेक आगरी भाषेतील व्हिडिओ त्याने आपल्या चॅनेलवर पोस्ट केल्या.\nकितीही टेन्शन असले तरी दादुसची व्हिडिओ पाहिल्यावर सर्व टेन्शन निघून जाते असे लोकांचे मानणे आहे. आणि तुम्ही त्याच्या व्हिडिओ पाहत असाल तर तुम��हालाही ह्याचा अनुभव येईल की हे खरे आहे. आज २ मे २०२० रोजी त्याच्या चॅनेलवर १ मिलियन टप्पा सर केला. ही मेहनत त्याची आणि त्याच्या टीमची आहे. त्यामुळे विनायक माळी ने हा भलामोठा किल्ला सर केल्याने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अजुन अशी अनेक शिखरे गाठण्यासाठी त्याला खूप खूप सदिच्छा.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nबिग बॉस विजेत्याने लॉक डाऊन असल्याने घराच्या टेरेस्टवर लग्न उरकून घेतलं\nझंडू बाम लावल्यावर आग का होते माहीत आहे का\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा,...\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१...\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nबिहारमध्ये एका माणसाने तीन महिन्याच्या बाळाला आगीत फेकले\nचित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन...\nआणि पोलीस डीपारमेन्ट ने सर्व नियम बाजूला ठेवत...\nरिया पाठोपाठ भारती सिंगला ड्रग्स काँनेक्शन प्रकरणात अटक\nब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या...\nया महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा...\n वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..\nसर्वांना खळखळून हसवणाऱ्या विनायक माळीला कोरोनाची लागण » Readkatha August 12, 2020 - 2:49 pm\n[…] विनायक माळी १० लाख सभासद पूर्ण […]\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी ��्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nवयाच्या अडीच वर्षातच भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक...\nज्या घरातून धक्के मारून हाकलून दिले तेच...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/12/mh-cet-2020.html", "date_download": "2021-08-01T05:02:42Z", "digest": "sha1:VIXLG3KLMWMBVMTRAVJLGNEUH7V6545I", "length": 5644, "nlines": 51, "source_domain": "www.sjmk.in", "title": "MH CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी?", "raw_content": "\nHomenewsMH CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी\nMH CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी\nMH CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी\nMH CET 2020 : MHT CET 2020 Counselling: महाराष्ट्र सीईटी सेल MHT CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू करणार आहे. पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) दोन्ही ग्रुपसाठी शनिवार ५ डिसेंबरपासून समुपदेशन फेऱ्यांना सुरुवात होईल. कोविड – १९ महामारी स्थितीमुळे या फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट किंवा सीईटी परीक्षेच्या वेबसाइटला भेट द्यावी. सर्व थेट लिंक्स या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहेत.\nMHT CET 2020 Counselling साठी काही महत्त्वपूर्ण टिप्स :\n– MHT CET Councelling 2020 प्रक्रियेत नोंदणी, शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र पडताळणी या टप्प्यांचा समावेश असेल.\n– जे विद्यार्थी MHT CET Councelling 2020 साठी पात्र असतील त्यांना स्वतंत्रपणे काऊन्सेलिंग शुल्क भरावे लागणार नाही.\n– ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2020 साठी JEE Main स्कोअरच्या आधारे अर्ज केला आहे, त्यांना देखील MHT CET Councelling 2020 साठी नोंदणी करावी लागेल आणि शुल्क भरावे लागेल.\n– MHT CET Councelling 2020 ही बीटेक प्रवेशांसाठीची केंद्रीय समुपदेशन प्रक्रिया (CAP) आहे.\n– MHT CET Councelling 2020 प्रक्रियेतील सीट अलॉटमेंट प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्राधान्यक्रमांवर आधारलेली असेल.\nMHT CET 2020 Result २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. ४१ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळवण्यात यश मिळाले आहे. १९ विद्यार्थी PCB गटात तर २२ विद्यार्थी PCM गटात टॉप होते.\nपीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात १८७ केंद्रांवर आणि राज्या बाहेरील १० अशा एकूण १९७ केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती. तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/Matthieu-grobli-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5/", "date_download": "2021-08-01T05:11:13Z", "digest": "sha1:V6WXDTQPQOVW7HDAYRLEFMCJXB56BBQG", "length": 10882, "nlines": 150, "source_domain": "afrikhepri.org", "title": "मॅथिएउ ग्रब्ली आर्काइव्हज - आफ्रिफेरी फाउंडेशनचे मजकूर", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\nशनिवार, 31 जुलै 2021\nस्वागतार्ह श्रेणी मॅथिएयू ग्रॅबलीचे मजकूर\nआमचे पूर्वज कोठे आहेत आमचे मापदंड कुठे आहेत आमचे मापदंड कुठे आहेत पूर्वी, ते कौटुंबिक लिगाँड होते, आमच्यात जाण्याच्या मार्गावर एकतेचे सिमेंट आणि कंपास होते ...\nआफ्रिकन समाजात आईची खरी भूमिका\n१०,००० वर्षांपूर्वी, आफ्रिकेच्या महान तलावाच्या (व्हिक्टोरिया लेक) सभोवतालच्या पहिल्या सोसायट्या व्हाईट नाईलच्या उगमावर राहत असत. या लवकर, निग्रो-आफ्रिकन संस्थांमध्ये एक ...\nगेंडा, कुमारी आणि हत्तीची आख्यायिका\nप्राचीन काळी, तारकाच्या निर्मितीच्या वेळी, देव नोहाला जलप्रलयाच्या प्राण्यांना दोन ते दोन धरुन नेण्यास सांगत असत ...\nसत्य एक मार्ग आहे एक राज्य आहे\nवास्तविक बदल राजकीय वक्तृत्वातून नव्हे तर त्वरित कारवाईद्वारे होतो. सत्य हे एक मार्ग नसलेले राज्य आहे. हे वैचारिक, वैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञांचे नाही ...\nधर्माचे मूळ: देवाचे छुपे नाव\nधर्म हा मानवतेचा क्रूसीबल आहे आणि आपल्या समाजाचा मुख्य आधार आहे. कारण केवळ पुरुषांना एकत्र बांधून ठेवण्यानेच ते दिले जात नाही ...\nखरा कामिट म्हणजे काय\nकामित (केवळ) काळ्या कातडी व्यक्ती नसून आपल्या इतिहासाची जाणीव असलेल्या कामाचा वंशज ���हे, जो 400 वर्षांच्या गुलामगिरीत आणि 150 वर्षांच्या काळानंतरही पात्र राहतो ...\nएकदा एक वेळ, उत्पत्ति\nमूलतः, आदिम पाण्याने सर्वत्र सारखा सारखा असणारा एक गोंधळ मास तयार केला. हा वस्तुमान इतका दाट आणि संक्षिप्त होता की तो जणू एक ...\nधर्म भीतीपासून आपली सामर्थ्य प्राप्त करते. भीती आहे की आपल्याकडे शिक्षा आहे, भीती आहे की आपण मृत्यूची भीती बाळगतो, भीती आहे की आपण नरकात घाबरत आहोत. हे आणले आहे असे दिसते ...\nजीवन, एक जागृत स्वप्न\nचला पुरुषांच्या अंदाजाचे स्वरूप पाहूया ... आपण इतके चिंतित आणि चिंताग्रस्त आहोत की आपल्याकडे लक्ष वेधले गेले. आम्ही प्रोग्राम केलेले ऑटोमॅटन्सप्रमाणे चालत राहतो आणि आपले दैनिक जीवन ...\nजो व्यक्ती स्वतःला रागाच्या भरात पकडतो आणि ज्याने यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यास दडपण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो तो अपरिहार्यपणे स्वत: ला संघर्षाच्या परिस्थितीत प्रकट करतो. एक संघर्ष ...\nएक काळ असा होता की जेव्हा लोक आपली भाषा बोलण्यात धीमे होते आणि आपली भाषा निंदा करतात अशा प्रकारे ते बोलतात. ते दानात द्रुत होते ...\nगडद आकाशाने आकाशाची तिजोरी रंगविली, धुके दाट होते, सूर्य अनुपस्थित होता. डोक्यावर हेल्मेट घालून, लोखंडी कवचांनी झाकलेला\nबर्लिन परिषदेत युरोपियन लोकांद्वारे आफ्रिकेचे वाटप\nनोव्हेंबर १1884 ते फेब्रुवारी १1885 from या कालावधीत आयोजित बर्लिन परिषद चान्सलर बिस्मार्क यांनी आयोजित केली होती.\n1 पृष्ठ 2 1 2 खालील\nलेख पोस्ट करण्यासाठी चिन्हावर क्लिक करा\nपत्रकार, प्राध्यापक, विद्वान, आतील लेखक, लेखक, ब्लॉगर्स, आपण आपले लेख येथे सबमिट करू शकता.\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nहा संदेश बंद करण्यासाठी येथे क्लिक करा\nही विंडो 7 सेकंदात स्वयंचलितपणे बंद होईल\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/medical-challenges-during-and-after-covid-and-the-future-of-healthcare-sector-2-11884/", "date_download": "2021-08-01T03:22:52Z", "digest": "sha1:JWL3DAVOQKAEWA7V3KRN22AIQKNYYW2P", "length": 9510, "nlines": 164, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "वैद्यकीय आव्हाने | कोविड दरम्यान आणि नंतर वैद्यकीय आव्हाने आणि आरोग्य क्षेत्रातील भविष्य | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nवैद्यकीय आव्हानेकोविड दरम्यान आणि नंतर वैद्यकीय आव्हाने आणि आरोग्य क्षेत्रातील भविष्य\nलॉकडाउन के दौरान नवभारत ने अपने पाठकों के लिए नवभारत Vibes ‘सीरिज़ ऑफ़ वेबिनार्स’ कार्यक्रम शुरू किया है इस वेबिनार के माध्यम से लोगों को कई विषयों से रूबरू कराया इस वेबिनार के माध्यम से लोगों को कई विषयों से रूबरू कराया जिसके बाद अब इस कार्य्रकम में 8 जुलाई को शाम 6 बजे प्रो. शैलेश श्रीखंडे, डॉ. सुदीप गुप्ता और श्री. सय्यद हुमायूं जाफरी उपस्थित रहेंगे\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/suryakumar-yadav-super-catch-ind-vs-eng-jonny-bairstow-see-video-10456", "date_download": "2021-08-01T04:21:09Z", "digest": "sha1:4WYLQJTPT7XB7455PWFB44B7DLNX7NA7", "length": 7441, "nlines": 106, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Ind vs Eng Video: एक झेल सोडला तर एक पकडला; सूर्यकुमारची तारेवरची कसरत - Suryakumar Yadav Super Catch Ind vs Eng Jonny Bairstow see video | Sakal Sports", "raw_content": "\nInd vs Eng Video: एक झेल सोडला तर एक पकडला; सूर्यकुमारची तारेवरची कसरत\nInd vs Eng Video: एक झेल सोडला तर एक पकडला; सूर्यकुमारची तारेवरची कसरत\nदुसऱ्या टी२० सामन्यात अक्सर पटेलच्या जागी संघात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली.\nInd vs Eng 2nd T20 Video: भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवलं. सलामीवीर जेसन रॉयची ४६ धावांची खेळी आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने २० षटकात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामन्यात तारेवरची कसरत करावी लागली.\nसूर्यकुमारला यादवला फिल्डिंगसाठी सीमारेषेवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी जॉनी बेअरस्टोने वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर हवेत उंच फटका मारला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर केला पण त्याला झेल टिपता आला नाही. त्यानंतर पुढच्याच षटकात सुंदरच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा बेअसस्टोने हवेत फटका मारला. त्यावेळी चेंडू हवेत उंच गेला आणि सूर्यकुमारने पुन्हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या हातावर टप्पा पडून झेल सुटतो की काय असं वाटत असतानाच त्याने झेल टिपला.\nदरम्यान, इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली पण जेसन रॉयने आधी डेव्हिड मलानबरोबर, नंतर जॉनी बेअरस्टोसो��त भागीदारी करत संघाला शंभरीपार पोहोचवले. जेसन रॉयचं सलग दुसरं अर्धशतक हुकलं. पहिल्या सामन्यात ४९ तर आजच्या सामन्यात तो ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॉर्गन आणि स्टोक्स यांनी फटकेबाजी करत संघाला १६४पर्यंत मजल मारून दिली. भारताकडून सुंदर आणि शार्दुलने २-२ तर चहल, भुवनेश्वरने १-१ गडी टिपला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2021/01/08/coronaupdate-223/", "date_download": "2021-08-01T04:18:31Z", "digest": "sha1:WVQKXX7COQGQBED5O5AFCLAWVJMLHUNX", "length": 12903, "nlines": 168, "source_domain": "kokanmedia.in", "title": "करोनाचे रत्नागिरीत १६, तर सिंधुदुर्गात २० नवे रुग्ण - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nकरोनाचे रत्नागिरीत १६, तर सिंधुदुर्गात २० नवे रुग्ण\nरत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : करोनाचे आज (आठ जानेवारी) रत्नागिरी जिल्ह्यात १६, तर सिंधुदुर्गात २० नवे रुग्ण आढळले. रत्नागिरीत पाच जण, तर सिंधुदुर्गात १२ जण आज बरे झाले. दोन्ही जिल्ह्यांत आज एकेका रुग्णाचा मृत्यू झाला.\nजिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी, चिपळूणमध्ये प्रत्येकी १ आणि लांज्यात ४ रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत ४, तर खेड आणि संगमेश्वर येथे प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १६). एकूण रुग्णांची संख्या आता ९३०१ झाली आहे. आज आणखी १९४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार ३८६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात आज ५ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या ८८४८ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.१३ टक्के आहे.\nराजापूर तालुक्यातील ६६ वर्षीय महिलेचा सात जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. आतापर्यंतच्या मृतांची एकूण संख्या ३३ झाली असून, मृत्युदर ३.५८ टक्के आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (आठ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार १२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५८६ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज २० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५९६४ एवढी झाली आहे. मु. पो. तरंदळे (ता. कणकवली) येथील ७० वर्षीय महिलेचा आज करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६१ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nकरोनाकोकणकोकण बातम्याकोरोनारत्नागिरीरत्नागिरी बातम्यासिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातम्याCoronaCOVIDCOVID-19KokanKokan NewsKonkanRatnagiriRatnagiri NewsSindhudurgSindhudurg News\nPrevious Post: बिनविरोध निवडीमुळेही प्रश्नच\nNext Post: झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय दुसरा – भाग ११\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://manveeraonline.com/how-to-make-jaggery-wheat-cake-sponge/", "date_download": "2021-08-01T03:43:00Z", "digest": "sha1:WQKTP3KDTIG2X3PHZNRS3D32YVL7WNCK", "length": 11113, "nlines": 235, "source_domain": "manveeraonline.com", "title": "गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक ! – Manveera", "raw_content": "\nगुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक \nगुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक \nपाऊण कप गुळाचा किस किंवा गुळ पावडर\nअर्धा कप कोमट दूध\nपाव कप बारीक रवा\n१ कप गव्हाचे पीठ\n१ टीस्पून बेकिंग पावडर\nपाव टीस्पून बेकिंग सोडा\n१ टीस्पून वेलदोडे पूड\nएका बाउल मध्ये गुळ घेऊन त्यात दूध घाला\nमिश्रण छान मिक्स करा आणि गुळ पूर्ण विरघळवून घ्या\nमिश्रण ५ मिनिटं बाजूला ठेवून द्या\nआता गुळ -दुधाच्या मिश्रणात साजूक तूप घाला आणि छान मिक्स करून घ्या\nदुसऱ्या बाउल मध्ये रवा घ्या\nयात वरून चाळणीने गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ एकत्र गाळून घ्या आणि छान मिक्स करा\nआता गुळ -दुधाचे मिश्रण हळूहळू वरील पिठांत घालून छान बॅटर तयार करून घ्या\nबॅटर घट्ट झाल्यास थोडे दूध घाला\nआता वेलदोडे पूड आणि ड्रायफ्रूट्स काप घालून मिक्स करा\nकेकच्या भांड्याला आतून तुपाने ग्रीसिंग करून घ्या म्हणजे केक चिकटणार नाही\nकुकर मध्ये स्टॅन्ड ठेवून १० मिनिटं गॅस वर कुकर झाकण लावून मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा (शिटी व रिंग नको)\nबॅटर केकच्या भांड्यात ओता आणि खाली आपटून घ्या म्हणजे बॅटर एकसारखे होईल\nवरून टुटी फ्रुटी पेरा\nआता केकचे भांडे कुकरमध्ये ठेवा व झाकण लावा (शिटी व रिंग नको)\n३० ते ३५ मिनिटं बेक करा\n३० मिनिटानंतर टूथपिक किंवा चाकू घालून केक शिजलाय का ते बघून घ्या\nशिजल्यावर केकचे भांडे बाहेर काढून घ्या\nथंड झाल्यावर केकचे भांडे उलटे करून केक स्पॉंज बाहेर काढा\nतुमच्या छान गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक स्पॉंज तयार झालाय \nअशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा\nPrevious Postगव्हाच्या पिठाचा केक बनवा घरच्या घरी \nसर्वात सोपा रवा केक बेकिंग पावडर शिवाय \nजेल कार्विंग आणि चॉकलेट गार्निशेशचा वापर करून बनवा मँगो ग्लेझ केक \nबटर केक रेसिपी – सर्वात सोपी रेसिपी\nचॉकलेट गनाश बनवा कोको पावडर आणि पाण्यापासून \nहोम मेड चॉकलेट केक प्रिमिक्स रेसिपी – सोपी रेसिपी कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय \nसोपा चॉकलेट घनाश केक बनवा कमीत कमी साहित्यातून\nव्हिप क्रिम बिटर – आपल्या गरजेनुसार निव��� कशी कराल \nमिळवा तुमची फ्री कॉपी १० वेगवेगळ्या चॉकलेट केकच्या रेसिपीजच्या पुस्तकाची \nआकर्षक पान केक बनवा अस्सल पान आणि पानातले घटक पदार्थ वापरून\nजार केक बनवा शिल्लक राहिलेल्या स्पॉंजच्या तुकड्यांपासून\nसहज बनवू शकता असा सोपा रसमलाई केक \nझटपट बनवा अगदी सोपा बटरस्कॉच केक \nहोम मेड व्हॅनिला केक प्रिमिक्स रेसिपी – सोपी रेसिपी कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय \nचॉकलेट स्पॉंज केक बनवा प्रिमिक्स पासून\nआईस्क्रिम फालुदा कॅन्डी डेकोरेशन थीम केक\nटिप : छान स्पॉंजी व टेस्टी केक बनवण्यासाठी बटर आणि तेलाचा वापर\nटिप : अगदी थेंबभर व्हिनेगर वापरून छान फुलवा केक स्पॉंज \nकेक डेकोरेशनचे नोझल्स आणि त्यांचा वापर\nअगदी सोपा मिकी-मिनी फोटो प्रिंट केक बनवा स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये \nकंडेन्स्ड मिल्क बनवा फक्त दूध आणि साखरेपासून – अगदी मिल्कमेड किंवा अमूल मिठाईमेट सारखे\nआपल्या गरजेनुसार केक टर्न टेबल कसा निवडावा\nसर्वात सोपा पिनाटा हार्ट केक बनवा कुल्फी फालुदा फ्लेवर मध्ये \nसर्वात मऊ चॉकलेट केक स्पॉंज बनवा कंडेन्स्ड मिल्क वापरून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/bachuu-kadu-asud-morcha/", "date_download": "2021-08-01T04:21:16Z", "digest": "sha1:FMBHTJM4KBVKRRP5ZTYSPP2ZGYL4MGTA", "length": 4924, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक\nआमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक\nजय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी\nशिर्डीच्या श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयावर आसूड मोर्चा धडकला.\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळं फासण्यात आले.\nआमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.\nशेतकऱ्यांना पाटपाणी देत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पाटबंधारे कार्यालयात टेबल, खुर्चीला काळं फासलं.\nPrevious एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा\nNext म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nनाशिकमधील बहुचर्चित लग्न सोहळा\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nल��कमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/70827", "date_download": "2021-08-01T04:41:21Z", "digest": "sha1:BAT224W3JY7J5N5NPJ33OMZ5BTEAXYVC", "length": 8321, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महाराष्ट्र देश माझा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /महाराष्ट्र देश माझा\n(ह्या कवितेत महाराष्ट्रातील किती गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख आलेला आहे ते कृपया मोजावे).\nसातपुडा सह्याद्रि अन दख्खन\nविदर्भ मराठवाडा खानदेश अन कोंकण\nकृष्णा गोदावरी तापी भीमा अन कावेरी\nकाटक राकट पवित्र बनवी भूमी भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी १\nऊस कापूस हापूस अन पायरी\nकांदा नारळ केळी द्राक्ष अन संत्री\nगहू धान ज्वारी नाचणी अन बाजरी\nधनधान्य फळांची इथे रेलचेल भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी २\nअमृततुल्य कांदेपोहे शिरा उपमा अन मिसळ पाव\nवडापाव आलुबोंडा शेवभाजी अन झुणका भाकरी\nतांबडा पांढरा वर्‍हाडी सावजी अन कोल्हापुरी\nठसकेबाज जेवणाची इथे चव भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ३\nश्रीखंड खरवस कंदीपेढे शिकरन अन बासुंदी\nशंकरपाळे अनारसे शेवई अन चिक्की\nलाडू करंज्या मोदक अन पुरणपोळी\nगोडधोड पक्वान्नाची इथे चंगळ भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ४\nपोवाडा भारुड अन भूपाळी\nओवी अभंग अन भैरवी\nभावगीत भजन अन आरती\nमराठी गाण्याची तर्‍हा लई भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ५\nताडोबा टिपेश्वर नागझीरा अन चांदोली\nनान्नज नंदुर लोणार अन जायकवाडी\nकर्नाळा पेंच काटेपूर्णा अन राधानगरी\nवनराईने नटली मराठी भूमी भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ६\nशेकरू वाघ बिबळे अन रानगवे वनी\nमाळढोक काळवीट अन चौशिंगा माळरानी\nहरियाल रानपिंगळ्याची इथे उंच भरारी\nदुनिया दौडे बघण्या वन्यप्राणी भारी\nमहाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ७\nडोंबिवली (पू), जि. ठाणे, महाराष्ट्र\nकविता वाचताना गुणवैशिष्ट्य मोजयला गेले आणि दमले.\nइकडे निसर्ग संपदेने नटलेल्या\nइकडे निसर्ग संपदेने नटलेल्या महाराष्ट्राचं वर्णन पाहून आपण चिऊताई आणि मोगली यांना महाराष्ट्र वसती करण्यास अतिशय उत्तम आहे हा निरोप कळवावा ही विनंती.\nमन्या s आणि परत चक्रम माणूस\nमन्या s आणि परत चक्रम माणूस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमाझा बीएमएम २०१५ चा अनुभव -१ webmaster\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: लेखांक एकूण ४ पैकी २ रा नरेंद्र गोळे\nसिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम - १७ मार्च २०१८ धनश्री\nनवरात्र : माळ सहावी snehalavachat\nअवधूत (भाग २) विजय पुरोहित\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/state", "date_download": "2021-08-01T04:13:07Z", "digest": "sha1:WJZWHUCJDQSQJHDKLEBZINUN3GFT6JXW", "length": 5529, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nराज्यातील पूरग्रस्तांना MIDCकडून मदतीचा हात\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बेस्ट लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटकावलं नाव\n६००० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदील\nएसबीआयमध्ये मेगा भरती, ६३४८ जागा भरणार\nसरकारी लसीकरण केंद्रावर स्पुटनिक व्ही मोफत मिळण्याची शक्यता\nमुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा होणार कायापालट\nयुनिव्हर्सल ट्रॅव्हल पासधारकांनाच लोकल प्रवासाची मुभा\nनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या १०२ दगडखाणी पुन्हा सुरु होणार\nCorona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण\nएसबीआयची नवीन सुविधा, घर बसल्या चेक पेमेंट थांबवता येणार\nकोरोना काळातील मदतीमुळे सोनी सूद अडचणीत, हायकोर्टानं उपस्थित केले प्रश्न\nघरोघरी जावून कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारचा नकार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/beed-suicide-9028/", "date_download": "2021-08-01T04:40:05Z", "digest": "sha1:YERPSHOMNYL2EXGFWYYUFUVEX7JV5XQ5", "length": 11006, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बीड | कोरोनाच्या भीतीने बीडमध्ये एका वृद्ध माणसाने केली आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nबीडकोरोनाच्या भीतीने बीडमध्ये एका वृद्ध माणसाने केली आत्महत्या\nबीड: बीड जिल्ह्यामधील ६५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने आज दिलेल्या माहितीनुसार, पटोदा येथील मंगेवाडी येथे ही घटना घडली आहे. आसाराम\nबीड: बीड जिल्ह्यामधील ६५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने आज दिलेल्या माहितीनुसार, पटोदा येथील मंगेवाडी येथे ही घटना घडली आहे. आसाराम पोटे असे आत्महत्या करणाऱ्या माणसाचे नाव आहे. पोटे यांनी आपल्या शेतामध्ये एका झाडाला गळफास घेऊन ही आत्महत्या केल्याचे समजते. एका वाट��रुने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. मृताच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पोटे यांचे शव झाडावरून खाली काढण्यात आले.पोटे यांच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. यात त्यांनी कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच मृत्यूसाठी अन्य कोणाला जबाबदार धरू नये, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/anna-naik-baddal-hya-goshti-vacha/", "date_download": "2021-08-01T04:30:06Z", "digest": "sha1:5IUHNAWFUYO67PQX76WVUMQ5KMMOQTLT", "length": 14533, "nlines": 155, "source_domain": "www.readkatha.com", "title": "अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर हे भुमिकेपेक्षा खूप वेगळे आहेत वाचा त्यांचं खरं आयुष्य » Readkatha", "raw_content": "\nHome\tकरमणूक\tअण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर हे भुमिकेपेक्षा खूप वेगळे आहेत वाचा त्यांचं खरं आयुष्य\nअण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर हे भुमिकेपेक्षा खूप वेगळे आहेत वाचा त्यांचं खरं आयुष्य\nमित्रानो आपल्याला पैकी किती लोकांना भयकथेवर आधारित अश्या सीरियल बघायला आवडतात तर यापैकी बरेच जण असतील ज्यांना अशा मालिका आवडतात. जरी काही लोकांचा असल्या गोष्टीवर विश्वास नसला तरी पण या सीरियल आपण बघतोच बघतो. अशीच एक मालिका आहे रात्रीस खेळ चाले. यातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध झालेले कॅ��ेक्टर म्हणजे अण्णा भाऊ जरी यांची भूमिका ही यामध्ये एखाद्या व्हिलेन सारखीच आहे पण तरीही हा व्यक्ती या भूमिकेतून लोकांच्या इतका पसंतीस उतरला आहे की बस रे बस. खूप छान अभिनय केला आहे या कलाकाराने.\nपण हा अभिनेता मुळात आहे तरी कसा आणि कशाप्रकारे या सीरियल मध्ये यांचे पदार्पण झाले हे तुम्हाला माहीत नसेल कदाचित. तर रात्रीस खेळ चाले या सीरियलचे दोन भाग आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या भागात अण्णाची भूमिका अगदी थोडी होती त्यानंतर दुसऱ्या भागात आपल्याला या अण्णा नाईकाची भूमिका ही या सीरियल मधील सर्वात महत्त्वाची आहे. त्यांची भूमिका पाहून लोकांना खूप चीड येते पण ते स्वाभाविक आहे कारण जेवढी लोकांची रिएक्शन जास्त तितका हा अभिनय लोकांच्या मनापर्यंत पोचला असे समजायचे. यांच्या सोबत शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर हीची ही भूमिका उठावदारपने या सीरियल मध्ये आपल्याला दिसून येते. तर या भूमिकेसाठी अण्णांना खूप जास्त मेहनत घ्यावी लागली ते आपल्याला सीरियल मध्ये दिसून येतेच आहे.\nमाधव अभ्यंकर सांगतात की त्यांच्या या भूमिकेमुळे काही लोक त्यांच्याजवळ यायला सुद्धा घाबरतात तर अण्णा यांना कोणती मेहनत घ्यावी लागली ते सांगतात की त्यांना पहिले तर मालवणी भाषा येत नव्हती. ती भाषा पहिली शिकावी लागली त्यासाठी मालवणी नाटके पाहा, अशी सूचना त्यांना निर्माता-दिग्दर्शकांनी केली होती. मग, त्यांनी टीव्हीवर, ऑनलाईन अनेक नाटके पाहिली. जवळपास एक महिनाभर त्यांना भाषेचा सराव करावा लागला, असे माधव अभ्यंकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचं वजन हे या कॅरेक्टर साठी थोड जास्त होत त्यामुळे त्यांना एका महिन्यात सुमारे सात ते आठ किलो वजन कमी करायचे होते ते ही त्यांनी खूप मेहनतीने केले.\nमूळचे पुण्याचे असणारे माधव अभ्यंकर यांनी जरी या सीरियल मध्ये नकारात्मक भूमिका साकारली असली तरी मुळात त्यांचा स्वभाव यापेक्षा खूप वेगळा आहे मनाने खूप भावनिक आहेत शिवाय खऱ्या आयुष्यात नात्याला जास्त महत्त्व देतात ‘जगावेगळी अंत्ययात्रा, तुकाराम, चिरगुट, ध्यानी मनी, विश्वविनायक, सेकंड इनिंग यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोट��से कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\n सरड्याने डोळ्यात फूंक मारल्यास आपले डोळे जातात का काय सत्य काय खोटं वाचा\nहार्दिक पांड्या करतोय ह्या सुंदर मुलीसोबत लग्न, वाचा कोण आहे ही मुलगी\n‘न्याय: द जस्टिस’ सुशांतच्या अनाकलनीय मृत्यूवर फिल्म बनणार...\nप्रविण लाड यांचे पैंजण सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज...\nश्रद्धा कपूरचे शुभ मंगल, पहा कोण आहे तिचा...\nरात्रीस खेळ चाले २ निरोप घेणार, येणार ही...\nदिल बेचारा मध्ये संजना सांघीच्या आईचा हा अवतार...\nह्याच आठवड्यात अभिनेता नितीन करतोय ह्या मुलीसोबत लग्न\nहे ५ सिनेमे ऑनलाईन ह्या दिवशी प्रदर्शित होणार\n हसायलाच पाहिजे असे म्हणणाऱ्या साबळे बद्दल...\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nह्या आहेत साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नी\nरानु मंडल पुन्हा आलीय चर्चेत पण ह्यावेळी...\nस्नेहल शिद��� ही अभिनेत्री आता आलीय एका...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/11/tasty-and-spicy-butter-chicken-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-08-01T04:31:01Z", "digest": "sha1:KEWVGM3QLFSN2P32SBVNIAI6S7MSW4BE", "length": 7058, "nlines": 85, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty and Spicy Butter Chicken Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nबटर चिकन: बटर चिकन ही डीश आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला करू शकतो. बटर चिकन ही डीश स्वादीस्ट लागते. तसेच ह्या मध्ये जास्त मसाला नाही. बटर चिकन बनवतांना बटर , टोमाटो प्युरी , व फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे ह्याला एक रीचनेस आला आहे. बटर चिकन ही एक उत्तर भारतीय किंवा पंजाबी डीश आहे. पण आता ती महाराष्ट्रात तसेच भारतात सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.\nबनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\n५०० ग्राम चिकन (बोनलेस)\n१ टे स्पून लिंबूरस\n१ टी स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)\n१ टे स्पून आले-लसूण पेस्ट\n१/२ टी स्पून गरम मसाला\n२ टे स्पून मोहरी तेल\n१ १/२ टे स्पून आले-लसूण पेस्ट\n2 टे स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)\n२ टे स्पून काजू-खसखस पेस्ट\n१ टी स्पून धने-जिरे पावडर\n१/२ कप ताजे क्रीम\n२ टे स्पून मध\n१ टे स्पून बटर\n१ टी स्पून कसुरी मेथी\nटोमाटो उकडून, सोलून प्युरी करून घ्या. चिकन पिसेस धुऊन एका बाऊलमध्ये ठेऊन त्याला लाल मिरची पावडर, मीठ व लिंबूरस लाऊन फ्रीजमध्ये अर्धातास ठेवा.\nफ्रीजमधून चिकन बाहेर काढून चिकनला दही, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट लाऊन मिक्स करून परत फ्रीजमध्ये दोन तास ठेवा. दोन तासा नंतर चिकन बाहेर काढा.\nकढईमधे मोहरी तेल गरम करून त्यामध्ये चिकन घालून शिजेपरंत फ्राय करा.\nकढईमधे बटर गरम करून त्यामध्ये हिरवे वेलदोडे, तमलपत्र, आले-लसूण पेस्ट घालून धने-जिरे पावडर घालून एक मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, घालून ५-७ मिनिट परतून घेऊन फ्राय केलेले चिकन, १ कप पाणी घालून मंद विस्तवावर ५-७ मिनिट शिजवून घ्या.\nनंतर शिजलेल्या चिकनमध्ये फ्रेश क्रीम, काजू-खसखस पेस्ट घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर ठेवा.\nबटर चिकन झाल्यावर त्यामध्ये मध घालून मिक्स करा.\nगरम गरम जीरा राईस बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून चिरलेली कोथंबीर व क्रीम घाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-DJOK-infog-funny-jokes-pics-shared-on-whatsappsocial-sites-5622157-PHO.html", "date_download": "2021-08-01T03:41:09Z", "digest": "sha1:UGLA2D6P5UFD7CD35ZWT6UNHGMWM6WQE", "length": 2213, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Jokes Pics Shared On WhatsApp/Social Sites | JOKES: RAHUL गांधी निघाले आजीकडे, लोकांनी म्हटले असे काही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nJOKES: RAHUL गांधी निघाले आजीकडे, लोकांनी म्हटले असे काही\nदिवसभरात एखादा मजेदार जोक नाही वाचला आणि ऐकला तर, काही तरी चुकल्यासारखे वाटते. आणि पूर्ण दिवस बोअर होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अजिबात बोअर होऊ देणार नाहीत.\nतुमच्यासाठी मजेदार जोक देणार आहोत. जे वाचून तुमच्या चेह-यावर हास्य येईल. आता राहूल गांधी आजीकडे जात आहे. तर लोक काहीतरी म्हणतीलच, कारण लोकांचे कामच आहे बोलणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-jalgaon-prashant-murder-case-3527840.html", "date_download": "2021-08-01T05:24:37Z", "digest": "sha1:GF4PAQ2EPEXMG7NCDABIZ6F6VXNXE4XW", "length": 3690, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "jalgaon prashant murder case | अनुसयाबाईंनी पोलिसांना दाखवले घटनास्थळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनुसयाबाईंनी पोलिसांना दाखवले घटनास्थळ\nजळगाव - रिधूरवाड्यातील प्रशांत सोनवणे याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी नरेंद्र सपकाळे याची सासू अनुसया कोळी हिची शुक्रवारी चौकशी झाली. खून केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह ज्या ठिकाणी जाळण्यात आला, ती शेळगाव शिवारातील जागा अनुसयाने पोलिसांना दाखवली.\nप्रशांत सोनवणे खून प्रकरणातील आरोपी नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे व प्रदीप पाटील यांच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. याच प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेली नरेंद्रची सासू अनुसया कोळी हिची तपासाधिकारी विवेक पानसरे यांनी चौकशी केली.\nप्रशांतचा खून केल्यावर मृतदेहाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली, याबाबत विचारणा करून तिला शेळगाव शिवारात मृतदेह जाळलेल्या ठिकाणी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या शेताच्या बांधाच्या काठावरची जागा तिने पोलिसांना दाखवली. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयितांच्या चौकशीकडे तपासाधिकार्‍यांनी लक्ष वळवले असून, त्यांच्याकडूनही अजून काही माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-the-portable-pathlab-blood-and-urine-tests-will-be-done-at-rs-91-5605459-NOR.html", "date_download": "2021-08-01T05:26:34Z", "digest": "sha1:MONQM7XFREHXVWADQWOBSHOTIWY4VNPR", "length": 6890, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The portable pathlab, blood and urine tests will be done at Rs 91 | दिल्लीच्या कंपनीने बनवली पोर्टेबल पॅथलॅब, रक्त व लघवीच्या सर्व चाचण्या 91 रुपयांत होणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीच्या कंपनीने बनवली पोर्टेबल पॅथलॅब, रक्त व लघवीच्या सर्व चाचण्या 91 रुपयांत होणार\nनवी दिल्ली - पॅथॉलॉजीमध्ये रक्त व लघवीच्या सर्व चाचण्या करण्यासाठी सध्या जवळपास ३ हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, आता त्यासाठी एवढे पैसे मोजण्याची आवश्यकता भासणार नाही. दिल्लीच्या एका कंपनीने ब्रीफकेसच्या आकारातील पोर्टेबल पॅथलॅब विकसित केली आहे. याच्या माध्यमातून रक्त व लघवीशी संबंधित ७६ चाचण्या केल्या जाऊ शकतील. यासाठी केवळ ९१ रुपये खर्च येईल. एम्स, लष्कर, आयटीबीपी व काही राज्यांतील सरकारी रुग्णालयांत याची चाचणी झाली आहे.\nपॅथलॅबच्या निष्कर्षात सामान्य प्रयोगशाळेच्या तुलनेत ३% पेक्षाही कमी फरक आला आहे. विशेष म्हणजे या पॅथलॅबचे निष्कर्ष त्वरित येतात. याशिवाय अहवाल केबल किंवा ब्लूटूथ अथवा मोबाइलमध्येही पाठवला जाऊ शकतो. पॅथलॅब १२ व्होल्टची बॅटरी किंवा सोलार सेलनेही चालवली जाऊ शकते. याची निर्मिती करणाऱ्या कंपनीस मार्गदर्शनासह आर्थिक मदत जैव तंत्रज्ञान विभागाची संस्था बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काैन्सिलने केली आहे. व्यवस्थापकीय संचालक रेणू स्वरूप म्हणाल्या, सर्वात मोठे संशोधन एक्यूकाइन नावाचे अॅनालायझर आहे.\nयाच्या माध्यमातून ३२ बायोकेमेस्ट्री व ५ हिमेटोलॉजी निकषांद्वारे २ सेकंदांत निष्कर्ष मिळतील. ते शून्य ते ५० अंश सेल्सियसमध्ये काम करू शकते. सॅम्पलसाठी केवळ ०.५ मिलिलिटर रक्त लागते. पेटीमध्ये अॅनालायझरसोबत सेंट्रिफ्यूज, इन्क्यूबेटर, डेटा रेकॉर्डर व मिनी लॅपटॉप असतो. या पेटीसोबत ईसीजी किट, सिरोलॉजी किट, युरोलॉजी किट, बीपी मशीन बाइकवर फिट करून ‘लॅबाइक’ विकसित केली आहे. भारतीय लष्करात याचा सध्या उपयोग केला जात आहे.\nपोर्टेबल लॅबमध्ये या चाचण्या होऊ शकतात\nसाखर, लिपिड प्रोफाइल, एलएफटी, केएफटी, हिमेटॉलॉजी व सिरोलॉजी ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, ईसीजीचा समावेश आहे.\nअर्भकांना गुदमरण्यापासून वाचवेल नियोब्रिद\nदरवर्षी ज��ातील ८ लाख अर्भके जन्मावेळी श्वास गुदमरल्यामुळे मृत्युमुखी पडतात. मुलाला सीपीआर व तोंडातून ऑक्सिजन दिला जातो. यावर उपाय म्हणून नियोब्रिद तयार केले आहे. यामध्ये पायाने पॅडल दाबून अर्भकास पाइपने ऑक्सिजन दिला जातो.\nसायंटिग्लोत ५ रुपयांत कळेल युरिनमधील प्रोटीनचे प्रमाण\nलघवीतील प्रोटीनचे प्रमाण कळण्यासाठी सायंटिग्लो नावाचे उपकरण तयार केेले आहे. सध्या डिपस्टिक चाचणीचा खर्च प्रति चाचणी ७५ रुपयांपर्यंत येतो. सायंटिग्लोत खर्च ५ रुपये येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-bharat-ratna-ustad-bismillah-khans-five-sanaya-theft-5474797-NOR.html", "date_download": "2021-08-01T03:53:33Z", "digest": "sha1:7NPNPPGBTMGNWNQURUBYHSJI223RCICY", "length": 3006, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bharat Ratna Ustad Bismillah Khan's five sanaya theft | भारतरत्न दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या पाच सनया चाेरीस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतरत्न दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या पाच सनया चाेरीस\nवाराणसी- भारतरत्न दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या अत्यंत मौल्यवान पाच सनया मुलगा काझिम हुसैन यांच्या घरातून चाेरीस गेल्या आहेत. काझिम वाराणसीच्या चौक भागात राहतात. काझिम यांनी रविवारी रात्री सनई चोरीची तक्रार दिली होती. सनई वाद्याशिवाय लाखो रुपये किमतीचे दागिने व चांद्याच्या प्लेट्सचीही चोरी झाली. संबंधित सनईच्या माध्यमातून बिस्मिल्ला खान मोहरमच्या पाचव्या व आठव्या तारखेस कार्यक्रम सादर करत होते. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याकडून भेट स्वरूपात दिलेल्या चांदीच्या सनया हरवल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/real-life-pub-g-126492430.html", "date_download": "2021-08-01T03:13:19Z", "digest": "sha1:XE37C753I3ATXWZC6XSH5NM2N6YBXFFE", "length": 36030, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Real Life Pub-G! | रियल लाइफ पबजी! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांची ड्रोनद्वारे हत्या केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आता जगात तिसरे महायुद्धच घडवून आणणार आहेत अशी शक्तिशाली प्रतिमा उभी करण्यातही त्यांच्या समर्थकांना यश आले आणि ट्विटरवर युद्धाचे हॅशटॅग येऊ लागले. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता या हॅशटॅग ट्रेंडमध्ये लाखो रिकामटेकड्या आणि बाष्कळ लोकांनीही सहभाग घेतला आणि जगभर तिसऱ्या महायुद्धाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. सध्या वीस ते चाळीस गटातल्या या लोकांनी उभ्या आयुष्यात कधी युद्ध अनुभवलेले नाही, युद्धाचा संहार त्यांना माहिती नाही, युद्ध संपल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांशिवाय उर्वरित आयुष्य कसे जगावे लागेल याची कुठलीही कल्पना त्यांनी केलेली नाही, केवळ खुमखुमी म्हणून किंवा ‘रियल लाइफ पबजी’ पाहायला मिळावे म्हणून किंवा मग टोकाच्या राष्ट्रभक्तीने भारावलेले असल्याने त्यांना युद्ध हवे आहे, महायुद्ध त्याहूनही भारी आणि ते तिसरे जागतिक महायुद्ध तर सगळ्यात भारी अशी त्यांची फँटसी आहे.\nइराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांची हत्या होऊन आज दहा दिवस पूर्ण होत आहेत. गेली दशकभर मध्यपूर्वेत चाललेल्या वाताहतीत आणि पाच लाखांहून अधिक लोकांचा बळी गेलेल्या सिरियन युद्धाच्या आगीत या सुलेमानींच्या हातूनही बऱ्याच समिधा पडल्या होत्या. गेली चाळीस वर्षे इराणी लष्करी सेवेत आणि त्यातली अलीकडची काही वर्षे लष्कराचा सर्वोच्च पदभार सांभाळताना सुलेमानी नेमक्या किती लोकांच्या मृत्यूला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरले असावे याचा हिशेब मांडला तर तो हजारोंच्या घरात जाईल. या मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्व धर्मांचे आणि अनेक महत्त्वाच्या राष्ट्रांचे नागरिक आहेत आणि असे असले तरी सुलेमानींकडे सगळी राष्ट्रे खुनी म्हणून पाहत नाहीत. कारण ते इराणचे अधिकृत सैन्य अधिकारी होते, त्यांच्याकडे जाडसर कपड्यांचा युनिफॉर्म होता आणि त्या युनिफॉर्मवर खंडीभर मेडल्स आणि अधिकाराच्या पट्ट्या होत्या. सुलेमानींनी जे काही केले ते असा गणवेश न घालता एखादा नागरी पोशाख घालून केले असते तर ते ओसामा बिन लादेनपेक्षाही जास्त भयंकर अतिरेकी ठरले असते. पण चित्र तसे नाही... ते इराणचे अधिकृत लष्करप्रमुख असल्याने त्यांची हत्या ही त्याच्या देशातले लोक खून म्हणून पाहतात... त्यांच्यावरचा हल्ला हा आपल्या देशावरचाच हल्ला म्हणून पाहतात... आणि असा हल्ला झाल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून आता अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले जावे अशी मागणी इराण एक राष्ट्र म्हणून करते.\nसुलेमानींवर हल्ला करण्यात आला तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट���रम्प यांच्या आदेशाने. गेली तीन वर्षे कांगावेखोर उजव्या राजकारणाचे महामेरू झालेले ट्रम्प महाशय यांच्या कृत्यांचा हिशेबही तसा चांगला नाही. अमेरिकेत आलेले स्थलांतरित लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचेच असून ते इथल्या स्थानिक लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत, त्यांच्यामुळे देशाची सुरक्षितताच धोक्यात आली आहे आणि त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी तीन हजार किलोमिटर लांबीची उंचच उंच भिंत बांधली जाईल अशी विधाने करून ट्रम्पबुवा सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या सीमेवर येणाऱ्या विस्थापितांसाठी तुरुंग बांधले, विस्थापितांच्या लहान मुलांना आईबापापासून वेगळे करून दुसऱ्या छावण्यांमध्ये ठेवले आणि या प्रक्रियेत निष्पाप लहान मुले हलाखीने मरून गेली तरी त्याबद्दल कुठलीही दयामाया दाखवली नाही की त्याबद्दल खंत व्यक्त केली नाही... असे असले तरी ट्रम्प यांना कुणी खुनी म्हणून पाहत नाही, कारण ते शक्तिशाली अमेरिकेचे अधिकृत अध्यक्ष आहेत.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कुठल्या देशात युद्ध सरू करायचे हा निर्णय वर्षभरात घेण्याची परंपरा तशी बरीच जुनी, या परंपरेला साजेसा निर्णय घेण्यात ट्रम्प यांना तसा उशीरच झाला. हेच कारण म्हणून की काय, पण या आक्रस्ताळ्या राष्ट्राध्यक्षाच्या अध्यक्षपदाचा मोठा काळ तसा निरुद्योगाचा. ट्रम्प यांच्या अगोदरच्या काळापासून सुरू असलेले तंटे आणि त्यातला अमेरिकन सैन्याचा सहभाग मागच्या पानावरून पुढे चालू राहिले, त्यात ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांचे विशेष उल्लेख करावे असे काही नाही, पण अधूनमधून आपल्याला हव्या असलेल्या युद्धाच्या शक्यता दिसू लागल्या की ट्रम्प लगेच ट्विटरवरून धमकीसत्र सुरू करायचे, आपल्या आवडत्या माध्यमांतल्या पत्रकारांचा गोतावळा गोळा करून त्यात मी आता काय करतो ते पाहाच, अशा वल्गना करायचे आणि मग काही दिवसांनी तो नाद सोडून दुसऱ्याच एखाद्या विषयावरून वाद उभा करून द्यायचे. या परिस्थितीत बदल झाला तो गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर झाल्यानंतर. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अमेरिकन सिनेटमध्ये त्यांच्याविरोधात रीतसर खटला सुरू होऊन त्यात ट्रम्प दोषी आह��त की नाही यावर मतदान घेतले जाईल आणि त्यात दोन तृतीयांश ट्रम्पविरोधात मतदान केल्यास त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. ही सगळी कार्यवाही अमेरिकेच्या घटनेनुसार चाललेली असली तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष बहुमतात आहे. या पक्षाच्या निर्वाचित प्रतिनिधींना ट्रम्प यांनी काही चूक केली आहे असे मुळात वाटतच नाही आणि काहींनी तर ट्रम्प यांनी लाख चुका केल्या तरी आपण त्यांच्याविरोधात मुळीच मतदान करणार नाही असे निक्षून सांगितले आहे. त्यामुळे या खटल्यातून ट्रम्प सहीसलामत सुटतील. मुळात आपल्याला दिलेल्या घटनादत्त अधिकारांचा आपण दुरुपयोग करतो आहोत वा देशाच्या कायद्याप्रति आपली काही बांधिलकी आहे असे ट्रम्प यांना वाटत नाही. देशाचा सर्वोच्च कायदा बासनात गुंडाळून त्यांचा राज्यकारभार चालू आहे त्याच पद्धतीने ते अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि युद्धनीतीदेखील हाताळत आहे. यापूर्वीची अमेरिकन युद्धे ही निदान तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन केली जात होती, युद्धाची पूर्वकल्पना आणि रणनीती यावर इतर लोकप्रतिनिधींना माहिती दिली जात होती, अमेरिकेची युद्धे तशी संहारक असली तरी किमान ती त्या देशाची लोकशाही भूमिका होती. ट्रम्प यांना अमेरिकेच्या लोकांप्रति, लोकप्रतिनिधींप्रति वा कायद्याप्रति जणू काही घेणेदेणेच नाही अशा पद्धतीने ते युद्धाचे पुढचे निर्णय घेत आहेत. त्यांची रणनीतीदेखील सैन्यदल वा नियंत्रित हल्ल्यांची नसून ते एखाद्या खुनशी माणसाप्रमाणे शत्रुपक्षातल्या लोकांवर व्यक्तिगत हल्ले करीत आहेत. ड्रोन आणि युद्धाच्या प्रगत तंत्रामुळे ट्रम्प यांना हे करणे शक्य झाले असले तरी कुणालाही न जुमानता एखादी व्यक्ती अशी एकटीच निर्णय घेऊन जगभर हल्ले करत सुटणार असेल तर त्याच्या या वेडपटणामुळे सगळ्या जगाची शांतताच धोक्यात येऊ शकते.\nया वर्षाच्या शेवटी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नसला तरी रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा ट्रम्प यांनाच उमेदवारी मिळणार आहे. महाभियोगाचा प्रस्ताव पारित झाल्यानंतर समर्थकांमध्ये आपली प्रतिमा बळकट करण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी ट्रम्प हा सगळा खेळ करताहेत हे सांगायला कुणा विश्लेषकाची गरज नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की, २०१२-१३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे निवडून येण्यासाठी इराणवर हल्ला करतील असे ट्रम्प वारंवार ट्विट करून सांगत होते. ओबामा यांनी ते केले नाही, पण आता ट्रम्प यांनी स्वतःच तो खेळ करून दाखवला. सुलेमानीला असे ड्रोन हल्ल्यात संपवल्यानंतर जगभरातल्या इतर उजव्या पक्षांच्या समर्थकांना या घटनेचा हेवा वाटला. ट्रम्पसाहेब जसे शत्रूला घरात घुसून व्हिडिओ गेम खेळल्यासारखे मारतात तसेच आपल्या देशाच्या प्रमुखानेही केले तर काय भारी होईल,अशी इच्छा या समर्थकांची आहे, यातला भयावह भाग असा की या देशप्रमुखांनाही ट्रम्प यांच्याविषयी असूया निर्माण झाली असून केवळ ट्रम्प यांना खार देण्यासाठी तेही असेच हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nजगभरातल्या अनेक स्वयंकेंद्री नेत्यांचे हे वागणे एखाद्या गल्लीत गोट्या खेळणाऱ्या वांड पोरांप्रमाणे झाले असून केवळ त्यांच्या आत्मप्रौढीसाठी सबंध देशाची सुरक्षा पणावर लावायला ते मागेपुढे पाहत नाहीत, आपल्या देशाच्या सैनिकांनी केलेली आक्रमणे आपण स्वतःच केली असल्याचे ते टीव्हीवर सांगतात आणि त्यांचे समर्थक अशा आक्रमणांचा उदोउदो करून त्याला देशभक्तीची जोड देतात. अशा आक्रमणांना विरोधी पक्षाने कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतल्यास विरोधी पक्ष हा शत्रूची भाषा बोलतोय आणि शत्रूच्या मृत्यूवर अश्रू वाहतोय असा प्रचार केला जातो. सुलेमानीच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅली यांनी \"या घटनेवर आखाती देश काहीच बोलत नाहीये, चीन काही बोलत नाहीये, रशिया काही बोलत नाही आणि आपल्या देशातल्या डेमोक्रॅटिक पक्षालाच सुलेमानीच्या मरण्याचे सुतक पडलेय' असे टीव्ही मुलाखतीत सांगितले. अमेरिकन अध्यक्ष युद्धाच्या निर्णयात घटनाबाह्य वागत असल्यास त्याला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे, पण शत्रूविरुद्ध केलेल्या कुठल्याही कारवाईचे मूल्यमापन करणे वा त्याला सांस्कृतिक स्थळांना नष्ट करण्याच्या युद्धगुन्ह्यापासून रोखू पाहणाऱ्यांना सत्तासमर्थक थेट शत्रूचा हस्तक बनवून टाकतात आणि या युक्तीमुळे त्यांना पुढेही मनमानीपणा करण्याचे दरवाजे मोकळे राहतात.\nअशा समर्थकांमध्ये सध्यातरी ट्रम्प यांचे समर्थक अव्वल आहेत. ट्रम्प यांनी घडवून आणलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी लग���चच अमेरिकन राष्ट्रभक्तीची गाणी आळवायला सुरुवात केली. हे इथेच थांबते तर ठीक, पण ट्रम्प आता जगात तिसरे महायुद्धच घडवून आणणार आहेत अशी शक्तिशाली प्रतिमा उभी करण्यातही त्यांच्या समर्थकांना यश आले आणि ट्विटरवर युद्धाचे हॅशटॅग येऊ लागले. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता या हॅशटॅग ट्रेंडमध्ये लाखो रिकामटेकड्या आणि बाष्कळ लोकांनीही सहभाग घेतला आणि जगभर तिसऱ्या महायुद्धाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. सध्या वीस ते चाळीस गटातल्या या लोकांनी उभ्या\nआयुष्यात कधी युद्ध अनुभवलेले नाही, युद्धाचा संहार त्यांना माहिती नाही, युद्ध संपल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांशिवाय उर्वरित आयुष्य कसे जगावे लागेल याची कुठलीही कल्पना त्यांनी केलेली नाही, केवळ खुमखुमी म्हणून किंवा \"रियल लाइफ पबजी' पाहायला मिळावे म्हणून किंवा मग टोकाच्या राष्ट्रभक्तीने भारावलेले असल्याने त्यांना\nयुद्ध हवे आहे, महायुद्ध त्याहूनही भारी आणि ते तिसरे जागतिक महायुद्ध तर सगळ्यात भारी अशी त्यांची फँटसी आहे. तिसऱ्या युद्धाच्या संभाव्यतेच्या या चर्चा तशा जगाला नवीन नाहीत, २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यापासून त्याच्या शक्यता इथे तिथे चर्चिल्या जात असतात. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात आरंभलेल्या युद्धामुळे आतापर्यंत एक लाखांहून जास्त लोकांचे प्राण गेले आहेत, अफगाण युद्धानंतर सिरीयन युद्धातही पाच लाखांहून अधिक जिवीतहानी झाली आहे, हा आकडा वेदनादायी असला तरी तो दोन महायुद्धांत झालेल्या आकड्याइतपत तो मोठा नाही. ट्रम्प, पुतिन आणि ह्यांचे एकूण वागणे पहाता जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल का असा प्रश्न गेले दहा दिवस जगाच्या माध्यमांत घोंगावतो आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेकडे पाहताना सारासार मानवी बुद्धीचा विचार केला तर त्यात निरनिराळे तट पडतात. आपल्यातल्या काहींना युद्ध हवेच आहे आणि त्या युद्धांत निर्णायकी विजयही हवा आहे, आपल्यातल्या निराशावादी लोकांना महायुद्ध होईलच अशी भीती सारखी वाटत असते तर आशावादी लोकांना महायुद्ध कधीच होणार नाही असाही विश्वास असतो. पण ह्या सगळ्या भावना सामान्य जनतेतल्या विविध वर्गांच्या आहेत. सध्या जगात पॉवरप्लेमध्ये सहभागी असलेल्या मूठभर खुदपसंद लोकांच्या म��नसिकतेत डोकावून पाहिले तर तिसरे महायुद्ध होईल का ह्या प्रश्नाचे उत्तर काहीसे वेगळेच येते. महायुद्ध घडवून आणण्याइतपत संहारक अण्वस्त्रे आणि शक्ती आज अनेक देशांकडे आहे. त्यामुळे कुठलाही देश आपल्या शत्रूदेशांवर थेट हल्ला करण्याचे धाडस करु शकत नाही.\nयुद्धाची सध्याची अवस्था ही बरीचशी मुत्सद्देगिरीच्या आणि शत्रूंवर आर्थिक बंधने लादण्याच्या मार्गातून जाते, ही अर्थात सध्याची परिस्थिती आहे. मानवप्रजातीचा एकूण इतिहास पाहता ही प्रजाती अनंत पातळ्यांवर हुशार आहे आणि अनंत पातळ्यांवर मुर्ख देखील. एक प्रजाती म्हणून आपल्यातला शहाणपणा अद्याप तरी बराचसा तगून असल्याने महायुद्धाची परिस्थिती आलेली नाही, ह्याचवेळी आत्मकेंद्री राजकारण्यांच्या हातात युद्धांची सर्व सुत्रे जात असतील तर त्यांच्या शहाणपणाची मात्र ग्वाही देता येणार नाही. जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर अजून जरी पोहचलेले नसले तरी सत्तेसाठी हिंसेचा वापर करण्याची सवय त्याला अधिकाधिक वाईट परिस्थितीकडे नेत आहे. जगाची परिस्थिती काल होती त्यापेक्षा आज जास्त वाईट आहे आणि उद्या ती आजपेक्षा थोडी आणखी वाईट असेल, महायुद्ध होणार नसले तरी अशा दिवसेंदिवस अधिकाधीक वाईट होत जाणाऱ्या जगाला कालपेक्षा आज थोड्या चांगल्या परिस्थितीत आणि उद्या आणखी चांगल्या परिस्थितीकडे घेऊन जाणे शक्य आहे पण त्याची सुरुवात अद्याप झालेली नाही. ही सुरुवात कधीतरी होईल तोवर राजकारण्यांनी आपला शहाणपणा गमावला नाही म्हणजे मिळवले\nकोण होते कासिम सुलेमानी\nसुलेमानीचे वर्गीकरण अमेरिका व मित्र राष्ट्रांनी दहशतवादी असे केले होते, पण इराक व त्याच्या मित्रराष्ट्रांसाठी सुलेमानी हा एखाद्या हीरोपेक्षा कमी नव्हता. इंटरनेट आणि मोबाइल कॅमेऱ्याचा वाढता वापर आणि जगभरात उजव्या राजकारण्यांच्या उदयाच्या समांतर काळात सुलेमानीची प्रतिमा ही अधिकाधिक लोकाभिमुख बनू लागली. एखाद्या कंपनीच्या सीईओप्रमाणे सुलेमानी आपली प्रतिमा बळकट करण्यासाठी थेट जमिनीवर लढणाऱ्या त्याच्या सैनिकांसमवेत जेवण करू लागला. कुणी युद्धात मारले गेले तर त्यांच्या अंत्ययात्रांना जाऊ लागला, त्याचे फोटो काढले जाऊ लागले आणि चौकाचौकात बॅनर्सही लागू लागले. त्याचा प्रभाव पाहता त्याने इराणच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी मागणी त्��ाच्या चाहत्यांकडून होऊ लागली. पण आपण फक्त एक साधा सैनिक आहोत असे म्हणून सुलेमानीने ही मागणी नाकारली. ही मागणी त्याचा नम्रपणा वाटत असला तरी ती तशी नव्हती. कारण सुलेमानीचा प्रभाव आता फक्त इराणपुरता मर्यादित नव्हता तर तो थेट इराक, लेबनॉन आणी सिरियापर्यंत पोहोचला होता. मध्यपूर्वेतल्या या चार देशांत लष्करी प्रभाव असण्याचा सरळ सरळ अर्थ एकच होता. सैन्य आणि लष्करी कुमक इराणमध्ये उभी करुन ती अगोदर इराक, त्यानंतर लेबनॉन आणि सिरियाच्या मार्गाने थेट इस्त्रायलच्या सीमेवर नेऊन ठेवायची आणि जेरुसलेमचे मंदिर ज्यू लोकांपासून मुक्त करायचे, या प्रक्रियेत इस्त्रायलला जगाच्या नकाशावरुन नष्ट करायचे आणि गेल्या कित्येक शतकांपासूनच्या वादाला निर्णायकी स्वरूप द्यायचे. गेल्या दहा वर्षांत वाढत गेलेल्या जगाच्या अंताच्या कथांवरती सुलेमानीची ही महत्त्वाकांक्षा काहींसाठी त्यांचे सर्वोच्च स्वप्न होते. कासिम सुलेमानीची हत्या या परिघात पाहिल्यास अमेरिका आणि इस्त्रायलसाठी तो मरणे किती महत्त्वाचे होते आणि\nइराणसाठी तो जगणे किती महत्त्वाचे होते याचा अंदाज येईल.\nदहा रुपयांत जेवण राहू द्या, शिवसेनेने दाेन रुपयांत किमान वडापाव तरी द्यावा - सुप्रिया सुळे\nमहिला, मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवार दहा टक्क्यांच्या आतच\nकाँग्रेसकडून 'ट्रोल वॉर'ऐवजी दहा पोस्टने उत्तर, टीमकडे तगडी डेटाबँक\nपाणबुड्यांनी १४० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दोन जहाजे शोधली, दहा वर्षांपासून सुरू होता शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/tag/jeev-maza-guntala/", "date_download": "2021-08-01T04:43:09Z", "digest": "sha1:E2YEO2AQSLEFH4TK4L5F53RRYJFTCKUA", "length": 5697, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "jeev maza guntala Archives - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिल���.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\n​​जीव माझा गुंतला या मालिकेतून येत आहे ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री​..\nमित्रहो, छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रदर्शित होत असतात, या मालिकांच्या द्वारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. या कलाकारांना रोज पडद्यावर पाहिल्यामुळे रसिक त्यांच्या बद्द​​ल भरपूर माहिती मिळवतात, दिवसेंदिवस ते कलाकार जास्त ओळखीचे बनतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या ​​मालिका जरी संपल्या असल्या तरी त्यांच्या अभिनयाची छटा अजुनही प्रेक्षकांच्या मनावर …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/tejashri-pradhan-about-to-settle-with-ashutosh-patki/", "date_download": "2021-08-01T04:47:21Z", "digest": "sha1:SJNL52FZA4IERG7BJ453BTZILGW4MWIJ", "length": 13248, "nlines": 79, "source_domain": "kalakar.info", "title": "\"मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचंय\".. तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानं���र या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nHome / जरा हटके / “मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचंय”.. तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा\n“मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचंय”.. तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा\nअभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अगंबाई सासूबाई मालिकेत तिने साकारलेले शुभ्राचे पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की एकत्रित काम करत होते त्यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यावरून त्यांना नेहमीच चाहत्यांकडून लग्न करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र आमच्यात असं काहीही नाही म्हणून त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.\nपरंतु गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये “त्यांच्यात काहीतरी नक्कीच आहे आणि ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत” अशा चर्चा जोर धरत असताना याचा खुलासा करावा असे तेजश्रीला वाटले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने आशुतोष सोबतच्या नात्याबाबत खुलासा केला आहे यात ती म्हणते की, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत आमच्यात मैत्रीपलीकडे काहीही नाही असे सांगून या चर्चेला आता तिने पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान हे केवळ चांगले मित्र आहेत हे स्पष्ट झाले आहे. मात्र शशांक केतकरसोबत झालेल्या घटस्फोटानंतर तेजश्री लग्न कधी करणार असे तिला नेहमीच चाहत्यांकडून विचारले जाते. तेजश्रीने नुकताच एक खुलासा केला आहे की, “मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचं आहे… मला खरंच असा कोणी मुलगा मनापासून आवडल्यास मी त्याच्यासोबत लगेचच लग्न करेन…”\nतेजश्रीने नुकताच एक खुलासा केला आहे की, “मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचं आहे… मला खरंच असा कोणी मुलगा मनापासून आवडल्यास मी त्याच्यासोबत लगेचच लग्न करेन… कदाचित पुढच्या ६ महिन्यातच मला माझा योग्य जोडीदार मिळाल्यास मी त्याच्यासोबत लग्न करून माझा संसार थाटेल… फक्त त्याने मला अगोदर प्रपोज केले पाहिजे… तो कला क्षेत्रातला असला तरी काही हरकत नाही… तो मला समजून घेणारा आणि मा���्या करिअरला पाठिंबा देणारा असावा… समजूतदार आणि तितकाच जबाबदार असा जोडीदार मला हवा आहे…” अशा आपल्या भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा अभिनेत्री तेजश्री प्रधानने व्यक्त केल्या आहेत. तेजश्रीने व्यक्त केलेल्या ह्या अपेक्षा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. असा जोडीदार मिळाल्यास ती लवकरच लग्नही करेन असेच तिने आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे तेजश्री पुन्हा लग्न करणार का या प्रश्नाचेही उत्तर आता तिच्या चाहत्यांना मिळाले आहे. येत्या काही दिवसांत तिच्या अपेक्षा पूर्ण करणारा योग्य जोडीदार तिला मिळावा हीच अपेक्षा आता तिचा चाहतावर्ग करताना दिसत आहे…\nप्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.\nPrevious या सुप्रसिद्ध खलनायकाची पत्नी आहे सुंदर बंगाली सुपरस्टार नाव ऐकून आश्चर्य वाटेल…\nNext ​”टीप टीप बरसा पाणी” शूटिंगच्या वेळी रविना टंडनने हाकलले होते ‘या’ ११ वर्षाच्या मुलाला, आज तोच मुलगा आहे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता…\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nदेवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा \n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://karmalamadhanews24.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2021-08-01T05:09:11Z", "digest": "sha1:5R46IXHN27RUZJY55RDUSNTFOK4HQYMP", "length": 15766, "nlines": 207, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "माळशिरस", "raw_content": "\nआठ दिवसात ‘तूर हमीभाव केंद्र’ सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ‘तूर फेको आंदोलन’ करणार- महेश दादा चिवटे\nडेल्टा प्लसचा धोका; सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पुन्हा रात्रीची संचारबंदी, लग्न समारंभ व इतर सर्व बाबींसह काय काय आणि किती वाजेपर्यंत सुरू. वाचा जिल्हाधिकारी शंभरकर यांचा नवा आदेश\nडेल्टा प्लसचा धोका; सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पुन्हा रात्रीची संचारबंदी, लग्न समारंभ व इतर सर्व बाबींसह काय काय आणि किती वाजेपर्यंत सुरू.\nसोलापुर जिल्ह्यात ही अनलॉकला सुरुवात, सर्व दुकाने ‘या’ वेळेत उघडण्यास परवानगी; थेटर बंद तर लग्न व अंत्यविधी साठी ‘या’ अटी; क्लिक करून वाचा सविस्तर\nसोलापुर जिल्ह्यात ही अनलॉकला सुरुवात, सर्व दुकाने 'या' वेळेत उघडण्यास परवानगी; थेटर बंद तर लग्न व अंत्यविधी साठी 'या' अटी; क्लिक करून वाचा सविस्तर\nलॉकडाऊनने कंबरडे मोडले, सोलापूर जिल्ह्यातील दुकाने उघडणेबाबत ‘या’ माजी आमदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा\nलॉकडाऊनने कंबरडे मोडले, सोलापूर जिल्ह्यातील दुकाने उघडणेबाबत 'या' माजी आमदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा बार्शी - सोलापूर जिल्ह्याती\nसोलापूर जि.प.सदस्य व अध्यक्षासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत रणांगणात: सदस्यांचा कालावधी २ वर्षे वाढणार.\nसोलापूर जि.प.सदस्य व अध्यक्षासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत रणांगणात: सदस्यांचा कालावधी २ वर्षे वाढणार. सोलापूर : जिल्हा परिषद सदस्यांसह स्थानि\nसोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत होणार ७०० एकरात गवताची लागवड\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यांत होणार ७०० एकरात गवताची लागवड पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना सोलापूर (३१ मे) - दिनानाथ, गिन्नी, पवन\nसोलापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल कोणाला द्या कोणाला नको जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले ‘हे’ आदेश\nसोलापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल कोणाला द्या कोणाला नको जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले हे आदेश उमरड(प्रतिनिधी): दिनांक 21/05/2021 रोजी अप्पर जिल्ह\nलॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nलॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदे��� आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांला\nउजनीच्या पाण्यावरून सोलापूर आणि इंदापुरच्या शेतकऱ्यांत बैठकीत राडा; वाचा सविस्तर\nउजनीच्या पाण्यावरून सोलापूर आणि इंदापुरच्या शेतकऱ्यांत बैठकीत राडा; वाचा सविस्तर सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणाचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण\nBreakingNews सोलापूर शहर व जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून कडक लॉकडाऊन\nBreaking News सोलापूर शहर व जिल्ह्यात 'या' तारखेपासून कडक लॉकडाऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या आठ तारखेला रात्री आठ वाजल्यापासून पंधरा तारखेला\nउजनी पाणी वाटप बाबत बैठक पुढे ढकलली; आंदोलकांना बोलावले पुण्याला; पालकमंत्र्यांना सोलापूरात बैठक घ्यायची भिती वाटते का..\nउजनी पाणी वाटप बाबत बैठक पुढे ढकलली; आंदोलकांना बोलावले पुण्याला; पालकमंत्र्यांना सोलापूरात बैठक घ्यायची भिती वाटते का..\nआनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती\nपावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन\nभारताच्या राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव आबा देशमुख यांचे निधन\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना\nसोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वोतोपरी मदत करणार : केंद्रीय मंत्री राणे\nग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन\nसोलापूर जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत; बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याची गस्त\nकरमाळा शहरातील ‘हे’ टोकण क्रमांक असणाऱ्या नागरिकांना 30 जुलै रोजी मिळणार कोरोना लस\nहडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात\nकरमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना\nप्रोत्सा��नपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीरसागर यांचे आवाहन\nसुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nअक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन\nबुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे\nदिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोस केतूर येथेच देण्याची मागणी\nकरमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..\n80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://karmalamadhanews24.com/narendra-dabholkar-hatyakand-aaropi-jamin-manjur/", "date_download": "2021-08-01T03:20:41Z", "digest": "sha1:NV5ZL44DCH2HLZGZQYDTYGWJO5D2Q3OY", "length": 13384, "nlines": 190, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर", "raw_content": "\nआठ दिवसात ‘तूर हमीभाव केंद्र’ सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ‘तूर फेको आंदोलन’ करणार- महेश दादा चिवटे\nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर\nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर\nकरमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम युट्युब \nडॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर\n२०१३ साली घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.\nआरोपी विक्रम भावे- २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर मॉर्निंग वॉक घेत असताना पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली होती. भावेला या दोघांना मदत केल्याचा ठपका ठेऊन २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती.\nभावेला द्यावी लागणार हजेरी –\nविभागीय खंडपीठाने सांगितलं की भावेला न्यायालयाच्या परिक्षेत्राबाहेर जाता येणार नाही.\nत्याला आठवडाभर रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल.\nत्याचसोबत पुढचे दोन महिने त्याला आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागणार आहे.\nत्यानंतर ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला दर आठवड्याला हजेरी द्यावी लागणार आहे.\nदरम्यान, भावे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासात आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर त्याची सुटका होणार आहे.\nहेही वाचा-हृदयद्रावक घटना, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडले प्राण\nकोरोनाच्या धास्तीने करमाळा तालुक्यातील ‘गावांचं गावपण हरवले’ अनेक कुटुंबांनी शेतातच थाटला संसार; गावे होऊ लागली रिकामी\nत्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. जामीनाच्या आदेशावर स्थगिती मिळावी ही सीबीआयची मागणी कोर्टाने नाकारली.\n.. म्हणून सकाळी दफन केलेला मृतदेह सायंकाळी काढावा लागला उकरुन\nकरमाळा तालुका ग्रामीण भागात सोशल मीडियावर अफवांचे पीक: गावात ‘हा पॉझिटिव्ह की तो पॉझिटिव्ह’ म्हणत भितीत भर\nआनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती\nपावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन\nभारताच्या राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव आबा देशमुख यांचे निधन\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना\nसोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वोतोपरी मदत करणार : केंद्रीय मंत्री राणे\nग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन\nसोलापूर जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत; बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याची गस्त\nकरमाळा शहरातील ‘हे’ टोकण क्रमांक असणाऱ्या नागरिकांना 30 जुलै रोजी मिळणार कोरोना लस\nहडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात\nकरमाळा तालुक्���ातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना\nप्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीरसागर यांचे आवाहन\nसुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nअक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन\nबुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे\nदिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोस केतूर येथेच देण्याची मागणी\nकरमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..\n80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/10/Today-News-Nanded-Hadgaon-Merchant-Suicide.html", "date_download": "2021-08-01T03:09:37Z", "digest": "sha1:CWUJJBW7XTVHEFGQTTT7UFH7QAZ7CEAX", "length": 6096, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "नांदेड : संपत्तीच्या वाटणीवरून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह धबधब्यात आत्महत्या", "raw_content": "\nनांदेड : संपत्तीच्या वाटणीवरून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह धबधब्यात आत्महत्या\nनांदेड - संपत्तीच्या वाटणीवरून हदगावच्या एका किराणा व्यापाऱ्याने कुटुंबीयांसह सहस्रकुंड धबधब्यात आत्महत्या केल्याचे उघडकीस असून,आतापर्यंत तिघांचे मृतदेह आढळले असून , दोन मुली बेपत्ता आहेत.\nहदगाव येथील किराणा व्यापारी प्रवीण कवानकर यांनी पत्नी, एक मुलगा व दोन मुली अशा एकूण ५ जणांनी सहस्रकुंड धबधब्यात ५-६ दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. इस्लापूर पोलिसांनी दाखवलेल्या त्यांच्या कपडे व सामानावरून तिघांची ओळख पटवण्यात आली. दोन मुलींचे मृतदेह अद्यापही मिळाले नाहीत.\nप्रवीण (४२), पत्नी आश्विनी (३८), सेजल (२०), समीक्षा (१४) आणि सिद्धेश (१३) यांनी यवतमाळच्या मुरली गावातून सहस्रकुंड धबधब्यात उड्या मारल्या. बुधवारी प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक, तर सिद्धेश व अश्विनी यांचे मृतदेह दराटी (जि. यवतमाळ) परिसरात आढळले. समीक्षा व सेजल यांचा गुरुवारपर्य��त शोध लागलेला नाही.\nकवाना येथील रहिवासी भगवानराव कवानकर यांचे हदगावात मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलांत संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माेठा मुलगा प्रवीण कवानकर यांनी किराणा दुकानातील हिस्सा मागितला. मात्र तडजोड न झाल्याने त्यांच्या लहान भावाने दुकानाला कुलूप लावल्याची चर्चा आहे. प्रवीण यांची एक मुलगी फिजिओथेरपिस्ट अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला, तर दुसरी शिक्षण घेत होती. मुलगा १३ वर्षांचा आहे.\nप्रवीण हे हदगावमधील एक चारचाकी गाडी किरायाने घेऊन कुटुंबासह ढाणकीला (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) गेल्याचे समजते. तिथून त्यांनी आमचा मेहुणा येणार आहे, असे सांगत गाडीचालकाला सहस्रकुंडला सोडण्यास सांगितले. यानंतर हे कुटुंब कुठे गेले कुणालाही माहिती नव्हती. त्यानंतर जवळपास पाच-सहा दिवसांनी या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/these-artist-of-marathi-film-industry-took-rashtrawady-party-flag-in-hand-28511/", "date_download": "2021-08-01T04:55:29Z", "digest": "sha1:ECQIO72EIGYKX3VU23YHU3FKNYBVMBTT", "length": 11939, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पक्षप्रवेश | मराठी चित्रपट सृष्टीतील ‘या’ कलाकारांनी घेतला राष्ट्रवादीचा झेंडा हाती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्���, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nपक्षप्रवेशमराठी चित्रपट सृष्टीतील ‘या’ कलाकारांनी घेतला राष्ट्रवादीचा झेंडा हाती\nमराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते.\nमराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रख्यात कलाकारांनी उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks lयांच्या उपस्थितीत आज @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil जयंत पाटील यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.@rajeshtope11 @supriya_sule #NCP pic.twitter.com/Ia1NnCEUEB\nमराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, अभिनेते विजय पाटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर इत्यादींनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.\nराजेश टोपे यांनी या सगळ्यांना पक्षप्रवेशासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. नामवंतांचा राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचा सांस्कृतिक विभाग अधिक सशक्त झाला असल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशा��ीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/new-climax-in-zomato-case-nraj-102776/", "date_download": "2021-08-01T04:08:49Z", "digest": "sha1:UBCJV2LLLWDTXPX5TAQYKR5BYQHPRRVE", "length": 15646, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बंगळुरू | झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात नवा क्लायमॅक्स, आता महिलेवरही गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nबंगळुरूझोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात नवा क्लायमॅक्स, आता महिलेवरही गुन्हा दाखल\nझोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात डिलिव्हरी बॉय कामराजच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री सॉफ्टवेअर डिझायनर आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर हितेशा चंद्रानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राणघातक हल्ला करणे, एखाद्याच्या अपमान करून गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि धमकी देणे हे तीन आरोप हितेशावर लावण्यात आलेत. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केलाय.\nबंगळुरूमध्ये घडलेल्या झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून डिलिव्हरी बॉयविरोधात खोटी तक्रार आणि त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे.\nझोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात डिलिव्हरी बॉय कामराजच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री सॉफ्टवेअर डिझायनर आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर हितेशा चंद्रानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राणघातक हल्ला करणे, एखाद्याच्या अपमान करून गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि धमकी देणे हे तीन आरोप हितेशावर लावण्यात आलेत. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केलाय.\nबंगळुरुमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेवर हल्ला केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली होती. महिलेनं दिलेली माहिती आणि तिने समाजमाध्यमांवर अपलोड केलेला व्हिडिओ यातून डिलिव्हरी बॉयने ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून तिच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयला अटक करन त्याची चौकशी कैली. त्यानं दिलेल्या जबानीतून वेगळीच बाब समोर आलीय. त्यामुळे कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.\nडिलिव्हरी बॉयने दिलेल्या जबानीनुसार, जेव्हा तो ऑर्डर घेऊन त्या महिलेकडे आला, तेव्हा ती संतापलेली होती. उशीर झाल्याबद्दल त्याने तिच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. रस्त्यातील खड्डे आणि ट्रॅफिक यामुळे आपल्याला पोहोचायला उशीर झाल्याचंही त्यानं सांगितलं. मात्र त्या महिलेनं संतापून आपल्याला चपलेनं मारहाण करायला सुरुवात केली. आपल्याला मारहाण करताना त्या महिलेच्या हातातील अंगठी तिच्याच नाकाला लागली आणि त्यातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर तिने या घटनेला वेगळा अँगल देऊन आपल्याला त्यात गोवण्याचा प्रयत्न केला, असं या डिलिव्हरी बॉयनं सांगितलंय.\nATM मध्ये चोवीस तास मिळणार पान\nमहिला आणि डिलिव्हरी बॉय यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या घटनेचं वर्णन केल्यामुळे सत्य तपासण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. ऑर्डर येण्यास उशीर झाल्यामुळे आपण ऑनलाईन ऑर्डर रद्द करत होतो. त्याच दरम्यान डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला आणि आपण ऑर्डर रद्द करत असल्याचं सांगितल्यानंतर चिडून त्यानं आपल्यावर हल्ला केला, असा दावा या महिलेनं केला होता. तर या महिलेनंच आपल्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि झटापटीत स्वतःचीच अंगठी लागून ती जखमी झाल्याचा दावा डिलिव्हरी बॉयनं केलाय.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T05:27:43Z", "digest": "sha1:CVTZOGMUI2DZVYVYCUGCU4IK6NMJWJFK", "length": 3277, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्टॅनफर्ड रॉबर्ट ओव्हशिन्स्की (२४ नोव्हेंबर, इ.स. १९२२ - १७ ऑक्टोबर, इ.स. २०१२) हे एक अमेरिकन संशोधक होते त्यांनी लॅपटॉप, कॅमेरे इत्यादीत वापरल्या जात असलेल्या निकेल मेटल हायड्राइड बॅटरीचा शोध लावला.\nस्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की (ऑगस्ट इ.स. २००५)\nपूर्ण नाव स्टॅनफर्ड रॉबर्ट ओव्हशिन्स्की\nजन्म २४ नोव्हेंबर, १९२२\nमृत्यू १७ ऑक्टोबर, २०१२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्���त उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१६ रोजी ०४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/09/Mumbai-Gold-Market.html", "date_download": "2021-08-01T03:52:08Z", "digest": "sha1:KRYIB7TG3JP4CNB7KQQAVXZOOKS5UL7K", "length": 7347, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "डॉलर कमकुवत झाल्याने सोने व बेस मेटलचे दर वाढले", "raw_content": "\nडॉलर कमकुवत झाल्याने सोने व बेस मेटलचे दर वाढले\nमुंबई, २१ सप्टेंबर २०२०: मागील आठवड्यात, अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्ड आणि बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळाला. तसेच आर्थिक सुधारणांच्या चिंतेमुळेही सोन्याचे भाव वाढले. तथापि, गुंतवणुकदारांनी औद्योगिक धातूंबाबत सावधगिरी बाळगली. अमेरिकी क्रूडसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक+ देशांनी उत्पादन कपातीची कठोर अंमलबजावणी केल्याने कच्च्या तेलाचे भावही वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.\nसोने: साथीचे वाढते प्रमाण आणि अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.४२% नी वाढले. रिटेल विक्रीतील घसरण, ग्राहकांच्या खर्चातील मंदी आणि कमकुवत कामगार मार्केट अशी स्थिती असूनही अमेरिकी फेडरलने पुढील काही महिन्यांत आर्थिक सुधारणा वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याच्या दर वाढीला मर्यादा आल्या. व्याज दर कमी ठेवणे आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणखी प्रोत्साहन देण्याच्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीतील नफ्याला मर्यादा आल्या.\nकच्चे तेल: अमरिकी क्रूडच्या साठ्यात घसरण आणि ओपेक+ देशांनी उत्पादन कपातीवर कठोर अंमलबाजवणी केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. ओपेक आणि सदस्यांनी म्हटले की, नियोजित कपातीचे पालन न करणाऱ्या देशांना येत्या काही महिन्यांत नुकसान भरपाई म्हणून उत्पादन कमी कराव��� लागेल. कच्च्या तेलाची बाजारपेठ कमकुवतच रहिल्यास ओपेक+ ने ऑक्टोबर २०२० मध्ये आणखी एका बैठकीचे आयोजन केले आहे. यामुळे तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. १.३ दशलक्ष बॅरल अशी रॉयटर्सची अपेक्षा असताना अमेरिकी क्रूडसाठ्यात ४.४ दशलक्ष बॅरलने घट झाली आहे, अशी माहिती ऊर्जा माहिती प्रशासनाने दिली.\nबेस मेटल्स: मागील आठवड्यात चीनकडून वाढती मागणी आणि कमकुवत अमेरिकी डॉलर यामुळे एलएमईवरील बेस मेटलचे दर उच्चांकावर स्थिरावले. तथापि, जागतिक आर्थिक सुधारणेची चिंता आणि अमेरिका-चीनदरम्यान वाढता तणाव यामुळे नफ्यावर मर्यादा आल्या. आर्थिक सुधारणांसाठी चीनमधील बँकांनी नव्याने कर्ज मंजूर करण्याचे प्रमाण वाढवले. त्यामुळे औद्योगिक धातूंचा दृष्टीकोन सुधारला. पिपल्स बँक ऑफ चायनाच्या मते, ऑगस्ट २०२० मध्ये नवे कर्ज १.२८ ट्रिलियन युआनने वाढवले. जुलै २०२०पेक्षा ते २९% नी जास्त आहे.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/21-days-rigorous-penance-priest-virar-open-temples-355269", "date_download": "2021-08-01T04:54:19Z", "digest": "sha1:JYOX3XIQLDNJOUKSSSE2Y7SKMYM6HYNF", "length": 8121, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मंदिरे उघडण्यासाठी विरारमधील पुजाऱ्याची 21 दिवस कठोर तपश्चर्या; सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nदेऊळ बंदच असल्याने आता विरार खानिवडे येथील शिव मंदिरातील एका पुजाऱ्याने खडी तपश्चर्या करण्याचा निश्चय करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.\nमंदिरे उघडण्यासाठी विरारमधील पुजाऱ्याची 21 दिवस कठोर तपश्चर्या; सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न\nवसई - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल देखील करण्यात आले. मात्र देऊळ बंदच असल्याने आता विरार खानिवडे येथील शिव मंदिरातील एका पुजाऱ्याने खडी तपश्चर्या करण्याचा निश्चय करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.\nआयडॉलच्या परीक्षांसाठी विना टेंडर कंत्राट दिल्याचा मनविसेनेचा गंभीर आरोप; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी\nहॉटेलसह औद्योगिक क���षेत्र, वाहतूक यासह अन्य व्यवहाराला सरकारने सुरु करण्याची अनुमती दिली. परंतु पर्यटन व देऊळ याबाबत अद्यापही लॉकडाऊनच आहेत. लॉकडाऊनपासून आतापर्यंत अनेक उत्सवात श्रद्धाळूंना देवळात जात येत नाही. काही राजकीय पक्षाने देखील मंदिरे भक्तांसाठी खुली करा म्हणून घंटानाद, आंदोलने करून मागणी केली परंतु अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. देऊळ बंदचा फटका साधू आणि पुजाऱ्यांना देखील बसला आहे. मंदिरे तात्काळ उघडण्याची मागणी खानिवडे येथील शिवमंदिरातील योगी श्री शिवनाथ या पुजाऱ्याने केली आहे. यासाठी त्यांनी खडी तपश्चर्या हे अस्त्र अवलंबविले आहे. एकूण 21 दिवस ते एकाच पायावर उभे राहणार असून फक्त फलाहार घेणार आहेत.\nदोन्ही राजे नवी मुंबईत एकत्र येणार; उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ठरणार मराठा आरक्षणाची रणनिती\nकोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मंदिरेही बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी मात्र मंदिर उघडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली असल्याचे दिसून येत आहे आता राज्य सरकार या पुजाऱ्याचे गाऱ्हाणे तरी ऐकेल का याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.\nसर्व कामधंदे सुरु होत आहेत परंतु देवळांना अद्यापही टाळेच आहे. सरकारने देवळाची दारे खुली करण्याची अनुमती देण्यात यावी यासाठी मी एका पायावर उभा राहिलो आहे. देव आणि भक्त यांचा मिलाप सरकारने लवकरात लवकर घडवून आणावा.\nपुजारी ,शिवमंदिर , खानिवडे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.linttop.com/mr/", "date_download": "2021-08-01T05:08:03Z", "digest": "sha1:SPMJNHKK2KWBANW3KH32KQ5JF2UDTGPO", "length": 8991, "nlines": 228, "source_domain": "www.linttop.com", "title": "वायर आणि केबल उत्पादन मशीन, चाचणी उपकरणे - लिंट टॉप", "raw_content": "\nएक्सट्रूजन / पेलेटिझिंग लाइन\nऑप्टिकल फायबर केबल उपकरणे\nपे-ऑफ आणि टेक-अप / कोयलर\nकॉपर वायर रीसायकलिंग मशीन\nबॉबिन / स्पूलर / रील\nसुटे भाग आणि इतर\nकेबल लेझर मार्किंग मशीन\nरेखांकन, eaनेलर, प्री-हीटिंग इन्सुलेशन टँडम एक्सट्रूझन उत्पादन लाइन\nस्वयंचलित कोयलिंग आणि बाइंडिंग मशीन\nकॉपर रॉड सतत कास्टिंग आणि रोलिंग लाइन\nलाइन टोपल केबल टेक्नॉलॉजी कंपनी, लि.\nवायर आणि केबल फील्डमध्ये विशेषत: इलेक्ट्रिकल वायर आणि केबल्स, बिल्डिंग वायर्स ऑप्टिकल फायबर केबल्स इत्यादी क्षेत्रातील समृद्ध अनुभव आणि व्यावसायिक तंत्रज्ञानाचा एक गट आहे. आम्ही उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन मशीन, चाचणी उपकरणे, स्थापनेसह तांत्रिक सहाय्यासह उपकरणे ऑफर करतो. पायवाट चालू, प्रशिक्षण आणि शूटिंगमध्ये समस्या. विशेषतः, आम्ही प्रकल्पांच्या प्रारंभिक टप्प्यात तांत्रिक सहाय्याद्वारे टर्न-की प्रकल्प करू शकतो ज्यामध्ये संपूर्ण फॅक्टरी उपकरणाच्या डिझाइनसह उत्पादन मशीन चाचणी उपकरणे, सहाय्यक उपकरणे आणि अंतिम उत्पादन आणि चाचणी तसेच देखभाल तसेच देखभाल यांचा समावेश आहे.\nतुला आमची कधी गरज आहे\nजगासह सर्वत्र प्रकाश आणि कनेक्ट व्हावे\nथायलंडला डिलिव्हरी स्टील टॅपिंग मशीन\nलो व्होल्टेज पॉवर केबल्ससाठी म्यान एक्सट्रूजन लाइन वितरित करा\nनळी ब्रेडिंग मशीनची तपासणी\nतांबे रॉड सीसीआर लाइनसाठी सहाय्यक उपकरणे आणि चाचणी उपकरणे\nएक्सट्रूजन / पेलेटिझिंग लाइन\nऑप्टिकल फायबर केबल उपकरणे\nपे-ऑफ आणि टेक-अप / कोयलर\nकॉपर वायर रीसायकलिंग मशीन\nबॉबिन / स्पूलर / रील\nभाग आणि इतर सुटे\nकॉपीराइट © २०१० लाइन टॉप टॉप टेक्नॉलॉजी कंपनी, लि.\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने ,साइटमॅप ,मोबाइल साइट\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.uttampatil.in/2018/08/how-to-speed-up-windows-7-8-10-pc.html", "date_download": "2021-08-01T04:43:18Z", "digest": "sha1:YOPRTIMTVAGBOE3EXCH5FAU3YIOSUEIU", "length": 5424, "nlines": 136, "source_domain": "www.uttampatil.in", "title": "How To Speed Up Windows 7, 8, 10 PC - Tech World...", "raw_content": "\nकविता - १ ते ७\n_संकलित - सत्र २\n_आकारीक - सत्र २ NEW\n_संकलित - सत्र १\n_आकारीक - सत्र १\nखेळ व मैदाने माहिती\nउड्या व उड्यांचे खेळ प्रकार\nब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..\n१ ली ते ७ वी कविता\n१ ली - सर्व कविता\n२ री - सर्व कविता\n३ री - सर्व कविता\n४ थी - सर्व कविता\n५ वी - सर्व कविता\n६ वी - सर्व कविता\n७ वी - सर्व कविता\ninfo Mobile एक्सेल ऑफिस कर्मवीर भाऊराव पाटील डिजिटल शाळा पॉवर पॉइंट माहिती मोबाईल वर्ड समाजसुधारक\n9:33 PM ऑफिस, डिजिटल शाळा, पॉवर पॉइंट\nआपला संगणक गतिमान बनवा.. Promo Video..\nउत्तम आनंदराव पाटील, अध्यापक, वि.मं.सोनगे, ता.कागल,जि.कोल्हापूर\nमासिक- पत्रक- सॉफ्टवेअर- 2018\nSpeed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान.\nमला भावलेली काही वाक्ये -\n\" कुणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीने करणं,\n\" दौडना जरुरी नहीं, समय पर चल पडना काफी है | \"\nशाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-\nUttam Patil , [21.07.20 14:43] Mob-9527434322 ■ शाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी- बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके- ● प्र.के.अत्रे : क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/interesting-facts-about-actor-gaurav-more-pavai-filter-pada/", "date_download": "2021-08-01T03:53:31Z", "digest": "sha1:WAOGPDBFS4EFWXIGYL3PITKIUR7RZUQU", "length": 13157, "nlines": 81, "source_domain": "kalakar.info", "title": "\"पवई फिल्टर पाडा\" अभिनेता गौरव मोरेच्या आयुष्यातील काही कमालीच्या गोष्टी ... - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nHome / मालिका / “पवई फिल्टर पाडा” अभिनेता गौरव मोरेच्या आयुष्यातील काही कमालीच्या गोष्टी …\n“पवई फिल्टर पाडा” अभिनेता गौरव मोरेच्या आयुष्यातील काही कमालीच्या गोष्टी …\n‘पवई फिल्टर पाडा’ म्हणून ओळख असणारा गौरव मोरे मुंबईमध्ये राहतो. एक साधा आणि सरळ असा हा कलाकार आपल्या सर्वांना माहीतच आहे. जो सध्या चालू असलेला कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामध्ये कमाल अशी कॉमेडी करताना दिसत आहे. तो आपले काम करताना त्या कामामध्ये पूर्णपणे झोकून जातो हे मात्र नक्की. फक्त मराठी नाटक किंवा मालिका नव्हेच तर त्याने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच गौरवला त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘संजू’ या चित्रपटातील त्याच्या छोट्या भूमिकेने त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटामध्ये गौरवने रणबीर कपूर सोबत काम केले आहे. याचा चांगलाच प्रतिसाद त्याला मिळाला होता. फक्त विनोदी भूमिका��� नाही तर गंभीर भूमिका सुद्धा उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत. गौरव मोरे याने S.K. Soumaya college मध्ये एकपात्री आणि एकांकिका मधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच कॉलेजमध्ये त्याने एकांकिका केल्या. तसेच ‘युथ फेस्टिवल’ मध्ये देखील भूमिका केल्या. पहिल्यांदा प्रसाद खांडेकर यांच्यासोबत ‘जळू बाई हळू’या नाटकात काम करण्याची संधी त्याला मिळाली. त्यानंतर प्रसाद खांडेकर यांच्याशी त्याची मैत्री झाली.\nत्यांच्यासोबत झालेल्या मैत्रीने गौरव त्यानी लिहलेल्या स्किटमध्ये आणि तसेच नाटकामध्ये सुद्धा काम करू लागला. ते नाटक म्हणजे ‘पडद्याआड’ होय.’माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही गौरवची पहिली मालिका होय. या मालिकेत त्यांनी उत्कृष्ट रित्या त्याची विनोदी भूमिका स्वीकारली. सध्याही तो लोकांना हसवण्याचंच काम करत आहे. वनिता खरात आणि ओंकार भोजने यांच्या सोबत काम करत असलेल्या कॉमेडी स्किट मधून तो लोकांना भरभरून हसवतो. कामयाब, झोया फॅक्टर यामध्ये सुध्दा त्याने त्याची भूमिका उत्तमपणे पार पाडली. विकी वेलिंगकर ह्या मराठी चित्रपटात तो आपल्याला दिस ला होता परंतु, त्या आधी त्याची खरी ओळख त्याला श्रीकांत पाटील मुख्य भूमिका असलेल्या गावठी चित्रपटातून मिळाली. त्याच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात येथूनच झाली. सध्या तो कॉमेडी शो मधील प्रत्येक स्कीट मधून सर्वांना हसविण्याचा काम करत आहे.\nगौरव स्वतःवर कशाप्रकारे पंच काढून प्रेक्षकांना हसवता येईल याकडे लक्ष देतो. जे सर्वांना जमत नाही, हेच तर टॅलेंट आपल्याला गौरव मध्ये दिसेल.गौरव मोरेला पावलोपावली संधी मिळू दे. अशीच प्रगती होत राहो. गौरवला त्याच्या भावी जीवनासाठी kalakar.info टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा… तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. अश्याच मनोरंजनात्मक लेखासाठी लाईक करत रहा. हा लेख कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करत रहा.\nप्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.\nPrevious हा हॅंडसम मराठमोळा कलाकार नुकताच झाला विवाहबद्ध…\nNext कुली चित्रपटावेळी घडलेल्या एका चुकीमुळे पुनीतला चित्रपटात मिळत नव���हते काम…\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nदेवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा \n‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील हा अभिनेता आहे सुप्रसिद्ध विजय गोखले यांचा मुलगा \n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/hearing-news-death-corona-affected-father-son-also-die-335938", "date_download": "2021-08-01T05:28:23Z", "digest": "sha1:TKC3LMXXRWEAIC6XFIE6QY4Q265GO67S", "length": 7920, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाग्रस्त पित्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच मुलानेही सोडला प्राण; नवीन पनवेलमधील घटनेने हळहळ", "raw_content": "\nकोव्हिडमुळे अतिदक्षता विभागात असलेल्या पिता पुत्राचा दुर्दैवी अंत होण्याची घटना पनवेल मधील एम जी एम रुग्णालयात घडली आहे.\nकोरोनाग्रस्त पित्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच मुलानेही सोडला प्राण; नवीन पनवेलमधील घटनेने हळहळ\nपनवेल - कोव्हिडमुळे अतिदक्षता विभागात असलेल्या पिता पुत्राचा दुर्दैवी अंत होण्याची घटना पनवेल मधील एम जी एम रुग्णालयात घडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या व नवीन पनवेलमध्ये वास्तव्यास आलेल्या 70 वर्षीय सीताराम तांबे यांचे मंगळवारी (ता.18)रोजी रात्री 2 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त सीताराम यांचा 40 वर्षीय मुलगा शशेंद्र तांबे यांना कळताच एम जी एम रुग्णालयातच कोरोनावर उपचारासाठी दाखल असलेल्या शशेंद्र यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता.19) सकाळी 12 च्या सुमारास निधन झाले. केवळ काही तासांच्या अंतराने पिता पुत्राच्या झालेल्या मृत्यू मुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nकल्याणमधील नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरूवात; इतक्या दिवसांत पुर्ण ह��णार काम\nशशेंद्र यांचे वडील सिताराम हे काही वर्षांपूर्वी मुबंई महापालिकेतून निवृत्त झाले होते तर पनवेल परिसरातील कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाची नोकरीं करून आपला उदरनिर्वाह करणारे शशेंद्र यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. कोरोना आजारामुळे अनेक ठिकाणच्या कुटुंबांवर उध्वस्त होण्याची वेळ आली असून, कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने अनेकांवर दुःखाचे सावट कोसळले आहे.\nअंत्यविधी करिता उकळले 6 हजार\nपनवेल पालिकेमार्फत करोना मयतावर अंत्यविधी करण्यासाठी नवीन पनवेल येथील पोदी येथे व पनवेल शहरातील अमरधाम येथे अंत्यविधी ची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी असलेल्या विद्युत शव दाहिन्या खाजगी संस्थे मार्फत चालवल्या जात असून विद्युत दाहिनीवरील अंत्यविधी करिता पोदी येथे 2500 तर अमरधाम येथे 2000 रुपये रक्कम आकारण्यात येते तर विद्युत दाहिनीत बिघाड झाल्यास लाकडावरील अंत्यविधी करिता 5 हजार रुपये आकारले जातात तांबे कुटुंबियांच्या मृत्यू नंतर सीताराम यांच्यावरील अंत्यविधी करिता 6 हजार रुपये आकारण्यात आले आहेत l.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/pakistan/page/10/", "date_download": "2021-08-01T03:11:15Z", "digest": "sha1:SKVG3R7VPTEOSKPQPJKBKXXI5VFXK6R3", "length": 8299, "nlines": 97, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Pakistan Archives | Page 10 of 10 |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनेटिझन्स संतप्त, कपिल शर्मा पुन्हा अडचणीत\nपुलवामामधील भारतीय लष्करावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर त्यावरील अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया या वादग्रस्त छरत आहेत. काँग्रेसचे…\nभारतीय हॅकर्सची पाकिस्तानवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राइक’\nजम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशभरात शोककळा पसरली आहे….\nपाकिस्तानमध्ये भारतीय गाण्यावर नाच केल्यामुळे ‘हे’ घडले\nपाकिस्तानमधील कराची येथे सांस्कृतिक कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या गाण्यावर नाच…\n#PulwamaTerrorAttack : पाकच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. आधी Most Favored Nation चा…\nकुलभूषण जाधव प्रकरणी १८ फेब्रुवारीप��सून सुनावणी होणार\nहेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानामध्ये कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात १८ फेब्रुवारीपासुन सुरु…\nजम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. पाकिस्तानची व्यापारासंर्दभात…\n#PulwamaTerrorAttack : पुलवामा हल्ल्यांशी आमचा संबंध नाही: पाकचे स्पष्टीकरण\nपुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले. गेल्या दोन दशकांतील…\nपाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान Smuggling मध्ये अडकणार\nपाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे….\nखलिस्तानी दहशतवाद्यासोबत सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका\nपाकिस्तानातील कर्तारपूरमध्ये एका भूमिपूजन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू सहभागी झाले होते. कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला…\nट्रम्प सरकारच्या ‘या’ निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी सैनिकी मदत थांबवण्याचा…\nभारत-पाकिस्तान आणि शाहरूख खान\n90 च्या दशकात दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला शाहरुख खान नावाचा मुलगा भविष्यात जगातला सर्वाधिक श्रीमंत…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/sameer-bhujbal/", "date_download": "2021-08-01T04:34:44Z", "digest": "sha1:UCJCPC5C5BUXAXHE5DWXOW2XWK2LBBNB", "length": 4347, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "sameer bhujbal | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nपालकमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन\nनाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने तालुकावार आरोग्याच्या संबंधित भरगच्च कार्यक्रमांचे\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/wagholi-villagers-protest-in-f-10033/", "date_download": "2021-08-01T04:38:40Z", "digest": "sha1:ZSFWL5BRTAGTOSEL3MYSJ3GKQWPKFGBQ", "length": 15562, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | वाघोली ग्रामस्थांचे पीएमआरडीए कार्यालयासमोर आंदोलन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nपुणेवाघोली ग्रामस्थांचे पीएमआरडीए कार्यालयासमोर आंदोलन\nवाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी वाघोली : (ता. हवेली) वाघोली गावासाठी वाढीव नळ पाणीपुरवठा योजना पीएमआरडीएकडून दीड वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला होता. या योजनेच्या कामाची\nवाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी\nवाघोली : (ता. हवेली) वाघोली गावासाठी वाढीव नळ पाणीपुरवठा योजना पीएमआरडीएकडून दीड वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला होता. या योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा काढली होती. पीएमआरडीए कार्यालयाकडून वर्क ऑर्डर काढून आठ महिने उलटले परंतु अद्यापही या योजनेचे काम सुरु करण्यात आले नाही. वारंवार पाठपुरवा करून देखील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला विलंब होत असल्यामुळे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने बुधवार (दि.१७ जून) रोजी पीएमआरडीए कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्त यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरच वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\n-लवकरच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु होणार\nवाघोलीगाव हे उपनगर म्हणून ओळखल्या जाते. पुणे महानगरपालिकाशेजारील अतिशय वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. वाघोली गावाची लोकसंख्या दोन ते अडीच लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मुख्य गावठाण, वाड्या, वस्त्या, नवीन प्लॉटिंगमुळे विकसित होत असलेले भाग, मोठ-मोठे गृहप्रकल्प आहेत. झपाट्याने नागरीकरण वाढत आहे पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. कार्यकारी मंडळाने सन २०१८ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास (पीएमआरडीए) प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करून वाढीव नळ पाणीपुरवठा योजना (२२ कोटी ) वढू डॅमची मंजूर करून घेतली होती. सदर कामाची वर्कऑर्डर आदेश दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचा कार्यरंभ (वर्क ऑर्डर) आदेश देऊन ७ ते ८ महिने होऊन गेले. परंतु योजनेचे कामकाज अद्यापही सुरू झाले नाही. पीएमआरडीएकडे वारंवार पाठपुराव्यानंतर देखील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु होत नसल्यामुळे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने बुधवार (दि. १७) रोजी पीएमआरडीए कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेऊन आंदोलन करण्यात आले. पीएमआरडीए आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदनाद्वारे पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करावे यासह विविध मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या. आयुक्त विक्रमकुमार व नियोजनकार गीतेकर यांनी पाणीपुरवठा योजनेसह कचरा, डीपी रोड आदि विविध प्रश्नांवर ग्रामस्थांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. लवकरच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्याबरोबरच इतरही प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\n“वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून देखील वाघोलीतील वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यास दिरंगाई होत आहे. केवळ आश्वासने न देता पाणीपुरवठा योजनेसह अन्य प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”\n– संदीप सातव (ग्रामपंचायत सदस्य, वाघोली)\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/431", "date_download": "2021-08-01T05:17:45Z", "digest": "sha1:DQ72MPWKAHW5QXRKYJYPVJHXJULFAIIS", "length": 5950, "nlines": 84, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "वेळी अवेळी | सुरेशभट.इन", "raw_content": "चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी \nसोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता \nमुखपृष्ठ » वेळी अवेळी\nतू नको येऊ अता वेळी अवेळी\nतोल जातो,भेटता वेळी अवेळी\nहा खुळा भ्रमर विचारी त्या कळ्यांना\n\"का मला बोलावता वेळी अवेळी\nयोजना आहे तुला छेडावयाची\nआड येते सभ्यता वेळी अवेळी\nसांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये\nहे असे तू जागता वेळी अवेळी\nतू कसे जाणून घेशी नेमके,ते\nजे न मज ये सांगता वेळी अवेळी\nयोजना आहे(असते हवे का) तुला छेडावयाची\nआड येते सभ्यता वेळी अवेळी\nसांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये\nहे असे तू जागता वेळी अवेळी\nहे दोन्ही शेर मस्तच जाताजाता-- दुसऱ्या शेरात भ्रमर ऐवजी भुंगा हवे. भ्रमर वजनात बसत नाही.\nसांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये\nहे असे तू जागता वेळी अवेळी\nतू कसे जाणून घेशी नेमके,ते\nजे न मज ये सांगता वेळी अवेळी\nमलाही हे २ शेर फार आवडले\nतू कसे जाणून घेशी नेमके,ते\nजे न मज ये सांगता वेळी अवेळी ... 'नेमके'नंतर स्वल्पविरामाची गरज वाटत नाही.\nसर्वच शेर सुंदर आहेत. चित्तरंजनची सूचना योग्य; पण 'भुंग्या'चे फार अर्थ होतात. 'भ्रमर' हा काव्यात्म शब्द वाटतो. तरीही, वजनात बसणार शब्द आणखी परिपूर्णता आणील यात शंका नाही.\nयोजना आहे तुला छेडावयाची\nआड येते सभ्यता वेळी अवेळी\nसांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये\nहे असे तू जागता वेळी अवेळी\nहे शेर फारच छान. 'योजना' हा शब्द (आणि भावही ) या गझलेच्या बाजाला गद्य व विसंगत वाटत नाही का आशय छानच. गझल छान असल्यामुळे या सूचना फक्त लक्षात असू द्याव्यात. फार मागे लागू नये.\nप्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्य��य उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2021-08-01T05:36:20Z", "digest": "sha1:GO26ZZDP3RMRLGNTJJAXQITSFVDDKNS5", "length": 4369, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मन फॉर्म्युला वन चालक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:जर्मन फॉर्म्युला वन चालक\n\"जर्मन फॉर्म्युला वन चालक\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१८ रोजी १६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/liqiour-bar-on-sale/", "date_download": "2021-08-01T05:01:40Z", "digest": "sha1:L3YHKHICSBDWHAMYUYWQEZXXB2YENST5", "length": 5569, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates नागपूरमध्ये अनेकांनी काढले बार विकायला, 850 पैंकी 320 बार विक्रीला", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनागपूरमध्ये अनेकांनी काढले बार विकायला, 850 पैंकी 320 बार विक्रीला\nनागपूरमध्ये अनेकांनी काढले बार विकायला, 850 पैंकी 320 बार विक्रीला\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nराज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500मीटरच्या आतील बार आणि दारु दुकानांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बंदी आणली. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर संक्रांत आली आहे.\nत्यामुळे आता बार मालकांनी थेट बार भाड्याने देणे किंवा विक्रीला काढल्याचं चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत. एकट्या नागपूर शहरात 850 बार असून त्यापैरी 320 बार विक्रीला काढण्यात आले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बार आणि दारूच्या दुकानात काम करणाऱ्या अनेकांचा रोजगार गेला आहे. कामगारांना द्यायला बार मालकांनकडे पैसे नसल्यानेच त्यांनी बार विक्रीचा निर्णय घेतला आह���.\nPrevious जय वाघ गेला तरी कुठे \nNext चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका\nशिकवणीला उशिरा पोहचल्यानं २०० उठाबशा\nनागपुरातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित\nनागपुरात पोहचला जम्बो ऑक्सिजन टॅंक\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/live-bihar-election-results-2020-live-updates-nda-ahead-of-mahagathbandhan-as-per-latest-trends/", "date_download": "2021-08-01T04:19:32Z", "digest": "sha1:7GEVLNA5NSWGSYBXSNF5NPPKXZDOLIR2", "length": 4341, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "LIVE Bihar Election Results 2020 LIVE Updates: NDA ahead of Mahagathbandhan as per latest trends | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nBihar Election Results : NDA १२५ तर महागठबंधन १०० जागांवर आघाडीवर\nपाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जोरदार मुसंडी\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/allgazals?page=59&order=name&sort=asc", "date_download": "2021-08-01T04:20:17Z", "digest": "sha1:UJEZ57N2JAFUCZZHZDRC7BKP3BLCNBJA", "length": 4772, "nlines": 66, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "नवे गझललेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "माणसे नाहीत ह्या देशात आता \nसांगतो जो तो स्वतःची जात आता \nमुखपृष्ठ » नवे गझललेखन\nचंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी.. सोनाली जोशी 8 April 2009\nया उदास रात्री सोनाली जोशी 16 April 2008\nकुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही... सोनाली जोशी 26 May 2010\nनिराधार सोनाली जोशी 20 June 2007\nआताशा तो जरा निराळे वागत असतो सोनाली जोशी 7 May 2009\nकसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा... सोनाली जोशी 9 February 2011\nबहरासंगे फुलणार्‍या सर्व फुलांची मी कोण लागते सोनाली जोशी 6 April 2009\nभेट सोनाली जोशी 25 June 2008\nकेवळ तुझी होऊन झंकारायचे सोनाली जोशी 10 November 2009\nमनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी सोनाली जोशी 17 April 2009\nकशाला फुलांनी सोनाली जोशी 20 May 2009\nपक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते सोनाली जोशी 14 October 2009\nका सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा सोनाली जोशी 20 May 2010\nप्रवास सोनाली जोशी 2 April 2009\nमी बोचलो म्हणाले सोनाली जोशी 6 February 2009\nतुझी आठवण आली सोनाली जोशी 10 January 2009\nया श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना सोनाली जोशी 20 January 2011\nपहा दिशाही रुसून बसल्या तुझ्यासारख्या. सोनाली जोशी 10 November 2010\nअनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे सोनाली जोशी 18 January 2010\nमी मोजत असते रात्री सोनाली जोशी 18 January 2010\nतुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा सोनाली जोशी 15 February 2010\nनको फिरून बोलणे नकोच आज भेटणे सोनाली जोशी 24 October 2009\nगेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी... सोनाली जोशी 28 September 2007\nआयुष्याचे रोप सोनाली जोशी 21 August 2008\nरहस्ये गाडली गेली तळाशी सोनाली जोशी 4 June 2010\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क��लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product-category/health/", "date_download": "2021-08-01T03:25:19Z", "digest": "sha1:22QUDD4DYRD5VAXKOKH4TNHK7POXQZG7", "length": 82249, "nlines": 489, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आरोग्य – Rohan Prakashan", "raw_content": "\nचित्रपट - संगीत 12\nजगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद\nबेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.\nयोगसाधकांसाठी हे पुस्तक म्हणजे योगविद्येची जणू गीताच \n१९३६पासून बी.के.एस. अय्यंगार यांनी जनसामान्यांना योगविद्येचे धडे दिले. जगभर प्रवास करून त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगविद्येचा विविध देशात प्रसार केला. या पुस्तकात त्यांनी ‘योग’ म्हणजे काय, त्या मागचं तत्त्वज्ञान कोणतं व त्याची व्याप्ती किती याविषयी समर्पक चर्चा केली आहे.\nपुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एवूâण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार (प्राणायाम) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आध���रे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.\nयाशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केलं आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्‍या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रुची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे. या कोर्सची विभागणी तीन भागांमध्ये केली आहे.\nप्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक… योगदीपिका \nतुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण डाएट प्लॅन देणारा\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nफक्त फलाहार करणे , फक्त पालेभाजी – भाकरीच खाणे , फक्त एक वेळेसच जेवणे … वजन कमी करण्याचे असे चित्र – विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का तर मग सोप्या , संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा तर मग सोप्या , संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ज्ञ आहेत . पुस्तकात त्या ‘ ओव्हरवेट’च्या समस्येकडे वळण्याआधी भारतीयांची देहयष्टी , त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वजन वाढण्यामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात . त्यामुळे वजनासंदर्भातल्या संकल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं . या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे * भारतीयांच्या ठेवणीमुळे वजन कमी करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे मार्गदर्शन * प्रत्येकाच्या वजनानुसार को���ते अन्नघटक घ्यावेत याचं काटेकोर मार्गदर्शन * नाष्टा , दुपारचं जेवण , मधल्या वेळेचं खाणं आणि रात्रीचं जेवण कसं व काय घ्यावं याचं मार्गदर्शन * सहज – सोप्या व टेस्टी पाककृतींचा समावेश तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी शास्त्रसिद्ध उपाय सांगणारा असा हा खात्रीशीर ‘ डाएट डॉक्टर ‘ … \nजनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती\nपुण्यातील ख्यातनाम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक म्हणून डॉ. धनंजय केळकर प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.एस. (जनरल सर्जरी) पूर्ण केलं. नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई इथे कर्करोग शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं. त्यांना जपानमधल्या कुरुमे विद्यापीठातर्फे थोरॅसिक कर्करोगात संशोधनाकरता अभ्यासवृत्ती मिळाली होती. इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातून त्यांनी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेचं विशेष प्रशिक्षण घेतलं असून ते लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या हेड अँड नेक कॅन्सर विभागाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. सध्या ते वरिष्ठ ऑन्कोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.\nडॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे. याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.\nडॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nमुलांचा विकास, शिक्षण, पालकत्त्व या क्षेत्रांत कार्यरत रेणू दांडेकर कार्यरत असून या विषयांबद्दल त्यांनी दैनिकांमधून विपुल लेखन केलं आहे. शहरातून चिखलगावसारख्या खेड्यात जाऊन त्यांनी शिक्षणाचा वेगळा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे त्यांनी शिक्षणातली सहजता, नैसर्गिकता जपण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या शाळेची स्थापना केली आहे.\nडॉ. समीर जोग हे दीनानाथ हॉस्पिटल, पुणे येथे अतिदक्षता विभागाचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ' इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केयर मेडिसिन' या जर्नलचे ते सहसंपादक आहेत. 'युरोपियन सोसायटी ऑफ इंटेन्सिव्ह केयर' या संस्थेचं आजीव सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं आहे.\n‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…\nदैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…\n१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ.धनंजय केळकर, डॉ.समीर जोग\n२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल\n३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ.विजया फडणीस\n४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर\nपुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…\nमग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…\nअत्याधुनिक मार्गदर्शनातून मधुमेह ठेवा मुठीत\nडॉ. प्रदीप गो. तळवलकर हे गेली तीस वर्षे ‘मधुमेहतज्ज्ञ’ म्हणून मुंबई शहरात व्यवसाय करत आहेत. सुरुवातीची वीस वर्षे इंटर्नल मेडिसिन आणि गेली दहा वर्षे मधुमेहावरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ते प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. विविध परिषदा, परिसंवाद यांत वक्ता म्हणून त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी पश्चिम भारतासह संपूर्ण भारतात विस्तृत प्रमाणावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून पन्नासहून अधिक संशोधनपर लेख लिहिले आहेत. तसेच सामान्य जनता, फॅमिली डॉक्टर्स आणि तज्ज्ञांसाठी मधुमेहावर पुस्तके लिहिली आहेत. मधुमेहाबद्दल रुग्णांना शिक्षण देण्याच्या बाबतीत डॉ. तळवलकर अतिशय प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते प्रत्यक्ष आदान-प्रदान कार्यक्रमात, तसेच वृत्तपत्रे-नियतकालिके, रेडियो, दूरचित्रवाणी, वेब कॉन्फरन्सेस इत्यादी माध्यमांमधूनदेखील रुग्णांना आणि त्यांची शुश्रूषा करणाऱ्या नातेवाइकांना मधुमेहाबद्दल अद्ययावत माहिती मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. ‘एपीआय टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन'-(सहावी आवृत्ती) या पाठ्यपुस्तकाचे ते ‘साहाय्यक संपादक’ आहेत. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय असून भारतभर त्याचा फार मोठा वाचकवर्ग आहे. मधुमेहावरील विविध आंतरराष्ट्रीय परिषदांना उपास्थित राहण्याच्या निमित्ताने आणि मधुमेहासंबंधी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रांना निरीक्षकाच्या भूमिकेतून भेटी देण्याच्या निमित्ताने डॉ. तळवलकर यांनी जगभर प्रवास केला आहे. १९८८ साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भरलेल्या इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या कॉन्फरन्सपासून या संघटनेच्या जगभर भरणाऱ्या सर्व कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी संशोधन सादर करून सक्रीय सहभाग घेतला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध एस.एल.रहेजा या फोर्टीस असोसिएट रुग्णालयात, तसेच धन्वंतरी आणि शुश्रूषा या रुग्णालयात ते ‘मानद मधुमेह-तज्ज्ञ’ म्हणून काम पाहतात.\n* मला मधुमेह का झाला\n* मधुमेह कधीच बरा होत नाही का\n* मधुमेहामुळे मला अंधत्व येऊ शकेल का\n* मधुमेह आनुवंशिक आहे का\n…मधुमेहाचं निदान झाल्यानंतर मनामध्ये अशा प्रश्नांचं काहूर माजतं. मात्र योग्��� जीवनशैली अंगिकारल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यासाठी मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांचं हे पुस्तक म्हणजे ग्रंथरुपी दिलासा आहे.\nमधुमेह होऊ नये यासाठीच्या मार्गदर्शनाबरोबरच ‘मधुमेह’ या विषयावरची संपूर्ण बाराखडीच त्यांनी या पुस्तकात दिली आहे.\n* मधुमेह म्हणजे काय\n* त्याच्याशी मुकाबला कसा करावा\n* आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं करावं\n* गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्याकरता कोणती दक्षता घ्यावी\nअशा सर्व कळीच्या मुद्यांवर तपशीलवार व उदाहरणांसह\nअत्याधुनिक मार्गदर्शन यात मिळेल.\nमधुमेहाबद्दलची सर्व माहिती देत, त्याच्याशी निगडित समज-गैरसमज दूर करून शास्त्रशुध्द पध्दतीने या आजाराकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन रुजवणारं पुस्तक \nआपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक\nमुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या पदवीधर असलेल्या वसुमती धुरू यांचा ‘आहारशास्त्रा’चा विशेष अभ्यास आहे. या विषयात त्यांनी पदविकाही संपादन केली आहे. चायनीज कुकरी हा त्यांचा आवडता विषय. इतकेच नव्हे, तर चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवत. त्यामुळे त्यांच्या व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. विविध विषयांवर त्यांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.\nआहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम\nहे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.\nथोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…\nआनंदी शरीर आनंदी मन\nबदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी\nडॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे. याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.\nसध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन\nअर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी\nलक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय\nडॉ. जोसेफ कॅन्डेल, हे एम.डी. असून ‘नेपल्समधील न्युरॉलॉजी सेंटर’चे ते संस्थापक आणि अध्यक्ष व ‘गल्फकोस्ट स्पाईन इंन्स्टिट्यूट’चे सहसंस्थापक आहेत. जीवशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी पदविका घेतली असून डेटन, ओहायो येथील ‘राइट स्टेट युनि युनिव्हर्सिटी’ची वैद्यकीय शास्त्राची पदवी घेतली आहे, तसंच ‘कॅलिफोर्निया इर्विन मेडिकल सेंटर’मधून त्यांनी रेसिडेन्सी पूर्ण केली आहे. डॉ. कॅन्डेल हे एक लोकप्रिय वक्ते असून ‘न्युरॉलॉजी’, ‘व्हायटल सायन्स’ आणि ‘अमेरिकन झुऑलॉजिस्ट’ या प्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.\nडॉ. डेव्हिड सुडेर्थ, एम.डी., हे नेपल्स येथील न्युरॉलॉजी सेंटरचे वरिष्ठ सहकारी असून नेपल्स, फ्लोरिडा येथील ‘गल्फकोस्ट स्पाइन इन्स्टिट्यूट’चे सहसंस्थापक आहेत. कोपनहेगन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली असून विस्कोसिन आणि इमोरी युनिव्हर्सिटीमधून रेसिडेन्सी पूर्ण केली आहे. ते प्राध्यापक आणि वक्ते असून वैद्यकीय विषयावर भाषणं देतात. ‘स्पायनल टिप्स’ या व्हिडिओ कार्यक्रमाचे ते निर्माते आहेत आणि ‘न्युरॉलॉजी’ आणि इतर मासिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nया पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये…\n+ पूर्वलक्षणं + प्रभावशाली उपचार + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम\nया पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल\nआहार व आरोग्य विचार\nडॉ. कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ असून त्यांचा जन्म १८ जुलै, १९११ रोजी झाला. त्यांनी १९३७ साली मुंबई येथून एम.एस्सी. केलं आणि १९३९मध्ये केंब्रिज, इंग्लंडमधून पीएच. डी.ची पदवी प्राप्त केली. त्यांना अनेक शिक्षण शिष्यवृत्ती मिळाल्या असून त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत : (१) सत्यवती लल्लूभाई सामळदास शिष्यवृत्ती, १९३१, (२) टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप, बॉम्बे प्रेसिडेन्सी, १९३३, (३) स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप, १९३७, (४) सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप, १९३७, (५) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्र्हिसटी विमेन (यू.एस.ए.) ची ट्रॅवलिंग स्कॉलरशिप, १९३८. त्यांना पुढील सन्मान प्राप्त झाले आहेत. लीग ऑफ नेशन्समध्ये भारत, इंग्लंड व अमेरिका या तिन्ही देशांच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व, (लक्झेंबर्ग) १९३८. त्या राष्ट्रपती पदक विजेत्या असून त्यांच्या संशोधनकार्याचा पुढीलप्रमाणे सन्मान करण्यात आला आहे. (१) इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर : दुधातील व कडधान्यातील प्रथिनांचे पृथक्करण. ह्युमनायझेशन ऑफ बफेलो मिल्क. (२) सर विल्यम डन इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री, केंब्रिज: वनस्पती पेशींमध्ये ‘सायटोक्रोम’चा शोध. या शोधाबद्दलच केंब्रिज विद्यापीठाने पीएच. डी. पदवी दिली. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ जगतात नाव झाले. (३) न्यूट्रिशन रिसर्च लॅब, कुन्नूर : तोसला यीस्ट जीवनसत्त्व “प”. (४) इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई : कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स. आरे, दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत, वासरांचा आहार, धान-आट्यातील पौष्टिक घटक, नीरा या पेयामधील पौष्टिक घटक, त्यांचे माणसावर परिणाम. नीरा संशोधनाबद्दल त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.\nडॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक व शास्त्रज्ञ आहेत. अन्य अनेक विषयांबरोबरच ��्यांनी आहार या विषयावरही शास्त्रशुध्द, प्रयोगनिष्ठ संशोधन केले आहे.\nआपले हे ज्ञान इंग्रजीतील निबंधातून, शोधपत्रिकांतून बंदिस्त राहू नये, ते सर्वसामान्य लोकांच्या उपयोगास यावे असे कमलाताईंच्या मनात आले आणि त्यांनी मराठी नियतकालिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली. हे सर्व लेख, त्यांनी स्वत: केलेल्या आहार-प्रयोगांवर आधारित आहेत. वेगळया शब्दात सांगायचे म्हटले तर आपले स्वयंपाकघर हीच आपली ‘र-रस’ प्रयोगशाळा मानणार्‍या कमलाबाईंचे हे सगळे लेखन ‘आधी केलं, मग सांगितलं’ या स्वरूपाचं आहे. आपला आहार हा केवळ आपल्या शरीरप्रकृतीशीच संबंधित नसतो, तर तो आपल्या एकूण जीवनाशी, आपल्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असतो; त्यामुळेच प्रत्येकाने स्वत:च्या गरजेपुरती का होईना आपल्या आहाराची नीट माहिती करून घेणे आवश्यक ठरते. या पुस्तकातून अशी माहिती सोप्या, साध्या शब्दात, सहजशैलीत दिली आहे. मुख्य म्हणजे शास्त्रीय लेखात दिलेल्या माहितीचा पाठपुरावा करणार्‍या काही पाककृतीही त्यांनी या पुस्तकात सुचविल्या आहेत. म्हणूनच हे पुस्तक वाचून सामान्य माणूस निश्चितच तृप्त होईल.\nडॉ. बा. शं. जावडेकर\nआपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत .\nआध्यात्मिक विचारातून आनंदमयी गरोदरपण\nगोपिका कपूर कम्युनिकेशन कन्स्लटंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया', 'द इंडियन एक्सप्रेस', 'एले', ‘सेव्हनटीन इंडिया' आणि 'अँडपरसँड' आदी वृत्तपत्रं व मासिकांसाठी लेखन केलं आहे. तसंच त्यांनी ‘क्राय, ‘सेव्ह द चिल्ड्रन’ यांसारख्या सामाजिक संस्थांसाठीही काम केलं आहे.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nबाळाला जन्म देण्याचा आनंद जरी अत्युच्च असला तरी त्याविषयी मनात नाना तऱ्हेच्या शंकाही निर्माण झालेल्या असतात. जसं की, ‘गरोदरपणाचे नऊ महिने व्यवस्थित जातील की नाही’ ‘मला प्रसूतीवेदना सहन होतील का’ ‘मला प्रसूतीवेदना सहन होतील का’ ‘बाळाचं संगोपन आपण उत्तम प्रकारे करू शकू की नाही’ ‘बाळाचं संगोपन आपण उत्तम प्रकारे करू शकू की नाही’ आध्यात्मिक विचार आणि शास्त्रीय माहिती यांची योग्य सांगड घालत लेखिका गोपिका कपूर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे अशा प्रकारच्या द्विधा मन:स्थितीतील शंका-समस्यांसाठी काही सोपे व विचारपूर्ण मार्ग या पुस्तकात देत आहेत.\n* नातेवाईकांचे अनाहूत सल्ले\n* बाळंतपणानंतरची लैंगिकतेविषयी मानसिकता\n* प्रसूतीच्या पर्यायी पध्दती\n* गरोदरपणात घ्यावयाची शरीराची काळजी आणि गर्भधारणेपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत सकारात्मक विचार व उल्हसित वृत्ती कशी ठेवावी याचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय लेखिका सांगते.\nबाळ गर्भाशयात असतानाच त्याचं आईशी एक भावनिक नातं तयार होतं. या पुस्तकामुळे ते नातं दृढ व्हायला नक्कीच मदत होईल.\nउत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण\nएक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्��े प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nआरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अ‍ॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.\nआहाराद्वारे उपचार (सर्वसामान्य आजारांवर)\nएक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यां���ी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nआपल्या रोजच्या आहारातील किंवा अन्य अन्नपदार्थांत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांमध्ये अनेक आजार किंवा जुनी दुखणी दूर करण्याची क्षमता असते. अशाच उपचारपध्दतींचं शास्त्रीय अभ्यासावर आधारित मार्गदर्शन हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाद्वारे केलं आहे.\nचालण्याच्या नियोजनबध्द व्यायामासाठी पध्दतशीर मार्गदर्शन\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nटप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आर���ग्यसंपन्न जीवन\nकसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन\n0 सर्वात सुरक्षित व्यायाम\n0 हृदयाचे कार्य व श्वसनाचे काम दीर्घकाळ उत्तम ठेवण्यासाठी\n0 वजन कमी करण्यासाठी अर्थात् जास्त झालेली चरबी व कॅलरी कमी करण्यासाठी\n0 कंबर, मांडया आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी\n0 तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी\n0 शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी\n0 तरुण व वृध्द- सर्वांसाठी\n0 सोपा, सरळ व अतिशय उपयुक्त असा व्यायाम- चालण्याचा व्यायाम\nगेली २५ वर्षं नमिता जैन या फिटनेसच्या क्षेत्रात काम करत आहेत, तसंच त्याविषयी विविध वृत्तपत्रांमधून तसंच नियतकालिकांमधून लेखनही करत आहेत. आरोग्यदायी खाणं आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणं या तत्त्वावर त्यांचा भर असतो, तो त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधूनही मांडलेला आहे. त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आरोग्यविषयक तज्ज्ञ सल्लागार असून तिथं त्या व्यायामाचे, जीवनशैली बदलण्याचे आणि वजन कमी करण्याचे सेशन्स घेतात. तसंच त्यांनी 'फेमिना मिस इंडिया २०१२'च्या स्पर्धेत आहारतज्ज्ञ म्हणून कामही केलं होतं.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nमीटिंग्ज… कामानिमित्त प्रवास… सतत बाहेरचं खाणं… डेडलाइन्स… आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव\n…ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं – बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार – अशी अनियमित जीवनशैली.\nया पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच ‘फास्ट लाइफस्टाइल’मुळे उद्���वणार्‍या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी ‘प्रॅक्टिकल’ व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/forgive-the-landlord-on-the-co-10053/", "date_download": "2021-08-01T03:25:50Z", "digest": "sha1:XRTFCUTUMFIV4325UDJ726OXF6H6D2FE", "length": 11844, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी माफ करावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nपुणेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी माफ करावा\nराजू इनामदार यांची मंचर ग्रामपंचायतीकडे मागणी मंचर : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंचर ग्रामपंचायतीने मागासवर्गीय, अल्पयंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा पुर्ण ग्रामपंचायत कर\nराजू इनामदार यांची मंचर ग्रामपंचायतीकडे मागणी\nमंचर : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंचर ग्रामपंचायतीने मागासवर्गीय, अल्पयंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा पुर्ण ग्रामपंचायत कर माफ करावा,अशी मागणी काँग्रेस आय पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष राजु इनामदार यांनी केली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर गेल्या तीन महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु असुन अनेक लोकांचा रोजगार तसेच उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. युवक बेरोजगार झाले आहेत.त्यामुळे जगात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे असल्यामुळे चालु वर्षाची ग्रामपंचायत कर घरपट्टी सरसकट माफ करावी. आर्थिक धोरणाचा निकष लावुन त्याचे टप्पे करुन त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर माफ करावा. परंतु आर्थिक निकष लावताना मागासवर्गीय,अल्पयंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा पुर्ण ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी इनामदार यांनी मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/javalachi-vyakti-sodun-gelyamule-trass-hotoy/", "date_download": "2021-08-01T04:35:53Z", "digest": "sha1:T6XQXBZXFJOKCP3SQ4TJLWOQFDDWNACZ", "length": 13128, "nlines": 157, "source_domain": "www.readkatha.com", "title": "जवळची व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्रास होतोय? » Readkatha", "raw_content": "\nHome\tविचार\tजवळची व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्रास होतोय\nजवळची व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्रास होतोय\nमित्रानो तुमच्या अगदी जवळची व्यक्ती जिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता. अशी जवळची व्यक्ती ही कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर सोडून गेली असेल तर त्यात तुम्ही दोषी असतात असे नाही. खरं तर ती व्यक्ती आपल्याला का सोडून गेली याचा विचार अगोदर आपण करायला हवा, जर तुमची कोणतीही चूक नसेल आणि एखाद्या स्वार्था पायी ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर मग ती व्यक्ती आताच तुम्हाला सोडून गेली हे नक्कीच चांगले झाले.\nकारण यापुढे जाऊन अधिक काळ तुम्ही तिच्यासोबत घालवल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असती तर मात्र हे दुःख पचवायला तुम्हाला खूप त्रास झाला असतां.\nशिवाय अशा व्यक्तिपासून लांब राहूनच तुम्ही जीवनात पुढे जाऊन यशस्वी होऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवा. जर ती व्यक्ती सोडून जाण्यात तुम्ही कारणीभूत असाल तर मन धीट करून त्या व्यक्तीची माफी मागा आणि तुमचं नातं घट्ट करा. यामध्ये कधी जिवलग मित्राकडून तर कधी प्रेमातून धोका मिळत असतो तर कधी रक्ताच्या नात्यातूनही, काहींना अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.\nजगात असे धोके देणारे विविध ठिकाणी मिळतील अनोळखी व्यक्तिपासून ते रक्ताच्या नात्यापासून असे लोक तुम्हाला प्रत्येक वेळी भेटत असतात, आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीसाठी रडायला लागतात तर तुम्ही तुमचं जगणं विसरून जाणार त्यामुळे दुखं लगेच तिथच झिडकारून टाका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात कोणत्याही व्यक्तिपासून कसली अपेक्षा ठेवू नका. म्हणजेच काय असते तर एखाद्या व्यक्तिपासून आपण जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या व्यक्तीकडून ती पूर्ण होत नाही त्यामुळे त्यातून तुम्हाला त्रास होतो.\nअपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अचानकपणे नकारात्मक भावना निर्माण होते.\nयापुढे जाऊन मग वाद विवाद होतात. आणि म्हणून कधीही या जगात भावनिक विचार करू नका आयुष्यात नेहमी व्यवहारी रहा. कारण हे जगच व्यवहारी झालेले आहे, आणि अस केल्याने तुम्ही सुखी राहू शकता.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nकोल्हापूरच्या ज्योतिबाला गेलात का कधी नाही ना मग लवकर जाऊन या\nतुम्हालाही सवय आहे का दुपारी झोपायची मग जाणून घा त्याचे तोटे\nॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये सामील होऊन दररोज ५,००० रुपये कमवू...\nतृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते\nकाका मला वाचवा या शनिवारवाड्यात ऐकू येणाऱ्या रहस्यमयी...\nअबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन...\n२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी\n अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या...\nतब्बल ७५ वर्षांनी फुटलेला बॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाच्या...\n मग ५ आणि १० रुपयाची नाणी...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं...\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nदेवाची पूजा करताना आपण आरतीमधे कापूर जाळतो,...\nसगळीकडेच ही अफवा बघितली असेल की लाल...\nवटवाघूळ हा पक्षी आहे की प्राणी बघा...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/09/ibps-rrb.html", "date_download": "2021-08-01T05:07:06Z", "digest": "sha1:GOTKIXJVSMBERKBZPVPXOIL2M4LZZ73C", "length": 3700, "nlines": 51, "source_domain": "www.sjmk.in", "title": "IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर!!", "raw_content": "\nHomeipbsIBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर\nIBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर\nIBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर\nIBPS RRB Exam : IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे…\nIBPS RRB Exam : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार होती. ‘काही अपरिहार्य कारणांमुळे IBPS RRB पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे,’ असं परिपत्रकात म्हटलं आहे.\nIBPS च्या संचालकांनी सोमवारी हे परिपत्रक जारी केलं. ‘काही अपरिहार्य कारणांमुळे १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी होणाऱ्या ऑनलाइन पूर्व परीक्षा आयोजित करणे शक्य होणार नाही,’ असे या परिपत्रकात म्हटले आहे.\nआयबीपीएस आरआरबी परीक्षेच्या सुधारित तारखा आयबीपीएस लवकरच जाहीर करणार आहे.\nउमेदवारांना हे परिपत्रक पुढील थेट लिंकवर क्लिक करून मिळवू शकता.\nगट अ अधिकारी आणि गट ब ऑफिस असिस्टंट पदाच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांतील ऑनलाइन परीक्षा ऑफिसर स्केल १ आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी होणार आहे.\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/10/144.html", "date_download": "2021-08-01T04:25:07Z", "digest": "sha1:QUTE3II56B4QBBXQLVAPYDP4A2ZL2HPB", "length": 9094, "nlines": 85, "source_domain": "www.sjmk.in", "title": "भारतीय स्टेट बँकेत 144 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज", "raw_content": "\nHomeSBI Bharti 2020भारतीय स्टेट बँकेत 144 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज\nभारतीय स्टेट बँकेत 144 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज\nभारतीय स्टेट बँकेत 144 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज\nSBI Recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत आर्थिक साक्षरता सल्लागार, निराकरणकर्ता पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा ���हे.. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 15 ऑक्टोबर 2020 आहे.\nपदाचे नाव – आर्थिक साक्षरता सल्लागार, निराकरणकर्ता\nपद संख्या – 17 जागा\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –\n10 ऑक्टोबर 2020 आहे. (आर्थिक साक्षरता सल्लागार)\n15 ऑक्टोबर 2020 आहे. (निराकरणकर्ता)\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात:- येथे पाहा\n· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\n· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nSBI Recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी सुविधा / कार्यकारी पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2020 आहे.\nपदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी सुविधा / कार्यकारी\nपद संख्या – 35 जागा\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2020 आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात:- येथे पाहा\n· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\n· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nSBI Recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे.\nपदाचे नाव – जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप\nपद संख्या – 92 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 18 सप्टेंबर 2020 आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात:- येथे पाहा\n· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\n· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/09/27/adhikmaas10/", "date_download": "2021-08-01T05:33:09Z", "digest": "sha1:6JRT4ZAYG2VWX7E6GRSBOZNZN5U5LI7J", "length": 13609, "nlines": 183, "source_domain": "kokanmedia.in", "title": "माहात्म्य अधिकमासाचे - श्लोक दहावा - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nमाहात्म्य अधिकमासाचे – श्लोक दहावा\n१८ सप्टेंबर २०२०पासून अधिक आश्विन शके १९४२ हा महिना सुरू झाला आहे. त्या निमित्ताने या महिन्याचे महत्त्व विशद करणारी ही मालिका.\nअधिक आश्विन शुद्ध एकादशी, शके १९४२\nअर्थ : वृंदावनामध्ये, रासमंडलात राहणाऱ्या, पीतांबर धारण करणाऱ्या, अत्यंत सौम्य आणि बासरी वाजवताना शरीराला तीन ठिकाणी वक्राकार (त्रिभंग) केल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या (पुरुषोत्तमाला मी वंदन करतो.)\nअधिकमासाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी, तसेच या अध्यायातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nसौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई\nअधिक महिन्याचे महत्त्व सांगणारी मोठी पोथी आहे. महिन्यातील प्रत्येक दिवसानुसार ३१ दिवसांचे महत्त्व त्यात सांगितले गेले आहे. प्रत्येक अध्यायात ३० ते ५५ असे सुमारे १२०० श्लोक आहेत. श्रीकृष्णाने अधिकमासाचे दुःख दूर करून त्याला ‘पुरुषोत्तम मास’ असे नाव दिले, ही कथा सहाव्या अध्यायात आहे. संस्कृतमध्ये असलेल्या या पोथीविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने त्या सहाव्या अध्यायातील श्लोकांचा अर्थ येथे दिला जात आहे. हा अनुवाद रत्नागिरीच्या फाटक प्रशालेतील माजी शिक्षिका सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई यांनी करून दिला आहे. सौ. प्रभुदेसाई एमए, बीएड, पंडित आहेत. त्यांनी फाटक प्रशालेत संस्कृत आणि इंग्रजीचे अध्यापन केले आहे. त्या सध्या गतिमंद मुलांसाठी निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत.\nसमर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nएकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्��ा चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nअधिक महिनाअधिक मासअधिकमासपुरुषोत्तम माससौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई\nPrevious Post: वसंतराव आपटे – कोकणच्या साहित्यविश्वातील वसंत\nNext Post: देवरूखची ग्रामदेवता देवी सोळजाईचे महिमा गीत लवकरच भाविकांच्या भेटीला\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/category/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2021-08-01T05:29:11Z", "digest": "sha1:2IKTYIOVPMKQKG735SUEXCXQ2PLFD6UX", "length": 7605, "nlines": 154, "source_domain": "kokanmedia.in", "title": "गायक Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकरचे पहिले गीत लवकरच प्रसारित\nरत्नागिरी : सध्या पुण्यात राहणारा मूळचा रत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकर याचे “केव्हा केव्हा वाटते” हे पहिले प्रोफेशनल गीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसारित होत आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-08-01T05:48:01Z", "digest": "sha1:YHNOH26RXYZC2QAZEEKISO36JNKB3E52", "length": 5115, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७३८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७३८ मधील जन्म\n\"इ.स. १७३८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nतिसरा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्���वेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-08-01T05:47:55Z", "digest": "sha1:UU5IWM3I3AFF4ETLYLISPK2CPJVDL7HG", "length": 7015, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती तैवान - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती तैवान विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती तैवान हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव तैवान मुख्य लेखाचे नाव (तैवान)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nतैवान (पहा) तैवान तैवान\nROC (पहा) ROC तैवान\nइतर संबंधित देश माहिती साचे:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०२० रोजी ०६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/08/neet-mpsc-ibps.html", "date_download": "2021-08-01T04:53:30Z", "digest": "sha1:4MLC7AT7TZQH74IL6TH6VPBV2IFXCMWZ", "length": 7579, "nlines": 54, "source_domain": "www.sjmk.in", "title": "NEET, MPSC अन्‌ IBPS ची परीक्षा एकाच दिवशी!", "raw_content": "\nHomenewsNEET, MPSC अन्‌ IBPS ची परीक्षा एकाच दिवशी\nNEET, MPSC अन्‌ IBPS ची परीक्षा एकाच दिवशी\nNEET, MPSC अन्‌ IBPS ची परीक्षा एकाच दिवशी\nNEET And MPSC And IBPS Exam on The Same Day 13 September : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पावसाळ्य��चे दिवस असतानाही 13 सप्टेंबरला राज्यभरात तीन मोठ्या परीक्षा होणार आहेत. नीट, एमपीएससी आणि आयबीपीएसची परीक्षा लाखो विद्यार्थी एकाच दिवशी देणे शक्‍य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी ‘आयबीपीएस’ परीक्षेसाठीही अर्ज भरल्याने त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.\nदेशभरातील परीक्षा केंद्रांवर 13 सप्टेंबरला इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शन (आयबीपीएस) ची परीक्षा होणार आहे. तर त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘आयबीपीएस’ची परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची एक संधी हुकणार हे निश्‍चित झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तथा परीक्षा केंद्रे बदलास तयार नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील का असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. बहुतांश परीक्षा केंद्रे प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने त्याठिकाणी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात का, असाही प्रश्‍न आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने विद्यार्थी हिताचा तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींकडे ठाण मांडल्याचेही चित्र असून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आयोगाने त्यावर काहीच उत्तर दिले नसून कोरोनाच्या वाढत्या काळात आता परीक्षार्थींसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.\n13 सप्टेंबर हा परीक्षेचा वार; नीट, एमपीएससी अन्‌ ‘आयबीपीएस’ची परीक्षा\nहजारो विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि ‘आयबीपीएस’साठी केले आहेत अर्ज\nपरीक्षा केंद्रे अपुरी पडण्याची शक्‍यता; कोविड केअर सेंटरमध्ये गुंतल्या इमारती\nमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रे ‘नीट’साठी काढले स्वतंत्र परिपत्रक\nस्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोर पेच; परीक्षा पुढे ढकलावी तथा केंद्र बदलाची मागणी\nतंत्र शिक्षण मंडळाचे पत्र\nदेशभरातील केंद्रांवर 13 सप्टेंबरला नीट परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या केंद्रांवर 12 आणि 13 सप्टेंबरला अन्य कोणत्याही परीक्षेचे आयोज��� करु नये, त्या केंद्रांवरील शिक्षकांना दुसरे कोणतेही काम देऊ नये असे पत्र महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काढले आहे. त्यानुसार उपसचिवांनी संबंधितांना तसे निर्देश दिले आहेत. तंत्र शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागाचे उपसचिव डॉ. आनंद पवार यांनी त्याबाबत पत्र स्वतंत्र काढले आहे.\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/434", "date_download": "2021-08-01T04:05:36Z", "digest": "sha1:FURF3DS7VO6TCVWOHZMCWL6Z4AAJIYT3", "length": 8709, "nlines": 130, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "मंतरलेल्या सायंकाळी | सुरेशभट.इन", "raw_content": "जन्मले घेऊन जे पायात काटा\nत्या भणंगांनीच यात्रेला निघावे\nमुखपृष्ठ » मंतरलेल्या सायंकाळी\nमंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..\nअंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..\nसांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...\nदूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..\nरोज पहाटे झेलत असते, कोसळणार्‍या दवबिंदूंना...\n..आज कळेना स्पर्शानेही, का थरकापे कर काहीसा...\nही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...\n...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..\nकेवळ काही जलधारांनी शीतल भासे तपती काया\nसावरलेले मन काहीसे...ओसरलेला ज्वर काहीसा...\n- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर\nसांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...\nसांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...\nदूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..\nसुंदर गझल. सगळेच शेर आवडले.\nमंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..\nअंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..\nशाम भी है धुआँ धुआँ, हुस्न हुस्न भी है उदास उदास\nदिल को कई कहानियाँ यादसी आके रह गयी\nह्या शेराची, त्या मूडची प्रकर्षाने आठवण झली.\nदूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा.. वा\nकी, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा.. वा मस्तच\nकेवळ काही जलधारांनी शीतल भासे तपती काया\nसावरलेले मन काहीसे...ओसरलेला ज्वर काहीसा... सुंदर\nबोरकर+ बालकवी+ग्रेस्..असा काहीसा परिणाम साधला आहे(काहीसे जड होते अंतर ...कातर होतो स्वर काहीसा.. असे केल्यास\nमंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..\nअंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..\nसांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...\nदूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..\nही गगनाची तेजसमाया...वा क्षिति��ाचा सोनकिनारा...\n...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..\nमतला आणि हे दोन शेर विशेष आवडले...अजून येऊ द्या...\nही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...\n...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..\nसुंदर गझल. गितच वाटले आधि. तपती चाल्ते का हो\n 'तपती' चालते. 'तपणे' या क्रियापदाचे ते विशेषण / नाम म्हणून चालते. नव्हे, बरोबरही आहे.प्रतिक्रियेबद्दल हार्दिक धन्यवाद.\nएकदम सुरेख गझल..सगळेच शेर आवडले..आजून येऊद्या..\nआमचा दुसरा एक प्रतिसाद इथे वाचा\nजी.ए. कुलकर्णी यांच्या वातावरण निर्मितीची आठवण -\nअंधाराचा अंथरलेला थर ही उपमा\nतेजसमाया, सोनकिनारा हे शब्द - यांमुळे.\nपहिल्या दोन शेरांनी खरोखरच मंत्रमुग्ध झालो.\nफारच सुंदर निसर्ग-भाव गझल स्वर, थर आणि ज्वर हे शेर विशेष आवडले...\nगझल छानच. वर काही प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे जीएच आठवतात आणि गीत असल्यासारखीही वाटते.\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.everfineplastics.com/mr/news/we-will-attend-the-122th-canton-fair", "date_download": "2021-08-01T05:29:41Z", "digest": "sha1:22LYVXX22IOX6R3MPTQ2TR7TRTKBTHKZ", "length": 3667, "nlines": 160, "source_domain": "www.everfineplastics.com", "title": "चीन निँगबॉ Everfine प्लॅस्टीक - आम्ही 122th कॅन्टोन सामान्य उपस्थित राहणार", "raw_content": "\nकप, कंटेनर, ताटे, बोल्स\nग्लोव्हज आणि नवीन आवक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही 122th कॅन्टोन सामान्य उपस्थित राहणार\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही 122th कॅन्टोन सामान्य उपस्थित राहणार\nEverfine प्लास्टिक चीन आयात आणि निर्यात फेअर (कँटन सामान्य) Oct.23 पासून Oct.27 करण्यासाठी दुसरा टप्पा सहभागी होणार आहेत. आम्ही लवकरच आमच्या केंद्र क्रमांक ग्राहक सल्ला होईल. नंतर आपल्या भेटी धन्यवाद.\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n* आव्हान: कृपया निवडा चषक\nपोस्ट केलेली वेळ: ऑगस्ट-22-2017\nआमचे वृत्तपत्र सामील व्हा\nआम्ही 122th कॅन्टोन सामान्य उपस्थित राहणार\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/former-pm-of-malaysia-mohmmad-mahatir/", "date_download": "2021-08-01T04:33:55Z", "digest": "sha1:WKQJBZFOFAR5JCPRVGB65QRYQS5GXUET", "length": 4352, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "former pm of malaysia mohmmad mahatir | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n”मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे” :माजी पंतप्रधान मोहम्मद महातिर\nमलेशिया :फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर ”मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे भडकाऊ विधान मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/435", "date_download": "2021-08-01T05:13:41Z", "digest": "sha1:RDSERVDYGZIRN35UQGI7ZP7IQTHUB75J", "length": 4776, "nlines": 57, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "घावामागून घाव घातले त्याबद्दल आभार.. | सुरेशभट.इन", "raw_content": "राग नाही तुझ्या नकाराचा\nचीड आली तुझ्या बहाण्याची \nमुखपृष्ठ » घावामागून घाव घातले त्याबद्दल आभार..\nघावामागून घाव घातले त्याबद्दल आभार..\nहिंदीतील एक नामवंत कवी श्री.कुँवर बेचैन ह्यांची एक गझल अलिकडे कविताकोश ह्या वेब-साईटवर वाचण्यात आली.... त्या गझलेतील 'शुक्रिया' हे रदीफ, गझलेतील आशय,शैली, आणि मुख्य म्हणजे साधी भाषा ह्यामुळे ती गझल मनाला भावली..त्यातील काही निवडक शेरांचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय..\nघावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार\nघावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार.\nपाषाणाला शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.\nजागत होतो, म्हणून कामे नवी करु शकलो,\nहे निद्रे, तू मला सोडले, त्याबद्दल आभार.\nआल्या नसत्या तुम्ही; ह्या शिड्या बनल्या असत्या का\nहे भिंतींनो, तुम्ही अडवले, त्याबद्दल आभार.\nआता तर हे विश्वच माझे घर झाले आहे,\nमाझे घर हे असे जाळले, त्याबद्दल आभार.\nदर्द मिळाला की मग कविता बहरून ही येते,\nतर मग जे दुनियेने छळले, त्याबद्दल आभार\nमनधरणीची कला अनोखी बघा मला आली,\n'कुंवर', हे असे रुसून बसले, त्याबद्दल आभार\nमूळ गझल इथे आहे\nएका चांगल्या हिंदी रचनेचा परिचय करून दिल्याबद्दल...\nआपले आभार व अभिनंदनही.\nमात्र गझलेच अनुवाद अवघड असतो हे खरे. एकदा गझल म्हटले की ती तिच्या सर्व वैशिष्ट्यांसहच यावी अशी अपेक्षा असते. भावानुवादातही.\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-08-01T05:33:58Z", "digest": "sha1:5IPMXAA43ZE7IQOTVZ2SSEBB7QTOM2MS", "length": 22000, "nlines": 373, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nफुटबॉलमध्ये चाहत्यांचा मूलभूत उद्देश सामना दरम्यान त्यांच्या संघास प्रोत्साहित करणे आणि चमचमीत खाद्यपदार्थ हादडणे हा होय.\nफुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.\n१९०४ रोजी पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅंड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फिफासंघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुट���ॉल विश्वचषक ही होय.\n१९६२ च्या जागतिक चषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या जागतिक स्पर्धेत या कार्ड्‌सची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये या रंगीत कार्डांचा वापर केला जातो. फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : 1 असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि 2 रग्बी.\nसॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय., फुटबॉल मध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे.by Shreyash\n३ मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा\n४ राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा\nहा खेळ एका गोल चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५मि खेळानंतर १५ मिनिटांचा मध्\nफिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन\nयुएफा : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन\nए.एफ.सी : अ��िअन फुटबॉल कॉन्फेडरेशन\nसी. ए. एफ : कॉन्फेडरेशन आफ्रिकान डे फुटबॉल\nकोन्काकाफ : द कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ ,सेंट्रल अमेरिका आणि कॅरिबिअन फुटबॉल\nलीग वन(1) - फ्रान्स\nआय लीग - भारत\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nफिफा - अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी,\nफ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, पोर्तुगीज व अरबी मजकूर)\nखेळाचे वर्तमान नियम] (इंग्लिश मजकूर)\nफिफा · विश्वचषक · कॉन्फेडरेशन्स चषक · U-२० विश्वचषक · U-१७ विश्वचषक · ऑलिंपिक · आशियाई खेळ · ऑल आफ्रिका गेम्स · पॅन अमेरिका गेम्स · आइसलंड गेम्स · विश्व फिफा क्रमवारी · प्लेअर ऑफ द इयर · मायनर स्पर्धा · FIFA Ballon d'Or · स्पर्धा · संघ · फिफा संकेत\nए.फ.सी. – आशिया चषक\nसी.ए.फ. – आफ्रिकन देशांचा चषक\nउत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन\nकॉन्ककॅफ – गोल्ड चषक\nकॉन्मेबॉल – कोपा आमेरिका\nओ.एफ.सी. – नेशन्स चषक\nयुएफा – युएफा यूरो\nनोवेल फेडरेशन बोर्ड – विवा विश्वचषक\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्व��ड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०२१ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:PD-retouched-user/lang", "date_download": "2021-08-01T05:40:01Z", "digest": "sha1:MAH33QWKF3YQDSMVD533UBH2FUX6JYW4", "length": 3528, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:PD-retouched-user/langला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:PD-retouched-user/lang या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:PD-retouched-user (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:PD-retouched-user/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | स��पादन)\nसाचा:PD-retouched-user/en (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/truck-and-pick-accident-vanoli-nashik-marathi-news-350452", "date_download": "2021-08-01T03:20:57Z", "digest": "sha1:JDELQDKKLMF3FBLGLKXLWVEZGS6SCQC2", "length": 8010, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार", "raw_content": "\nनाशिकहून काम संपवून मजूर पिक-अपने घरी परतत होते. पण त्यावेळी असे काही भीषण घडले ज्यामुळे संपूर्ण परिसरच हादरला. एकत्रच ३५ हून अधिक मजूरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज अस्वस्थ करणारा होता. वाचा काय घडले...\n ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार\nनाशिक / वीरगाव : नाशिकहून काम संपवून मजूर पिक-अपने घरी परतत होते. पण त्यावेळी असे काही भीषण घडले ज्यामुळे संपूर्ण परिसरच हादरला. एकत्रच ३५ हून अधिक मजूरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज अस्वस्थ करणारा होता. वाचा काय घडले...\nविंचूर-प्रकाशा महामार्ग क्रमांक सातवरील वनोली (ता.बागलाण) जवळच नाशिकहून काम संपवून शिरवाडे (ता. साक्री) येथील मजूर पिक-अपने (एमएच १५ एफव्ही ४८३९) घरी परतत असताना वनोली (ता. बागलाण) जवळ त्यांची गाडी येताच म्हसोबा मंदिराजवळ खड्डे टाळण्याच्या नादात चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिक-अप समोरून येणाऱ्या ट्रकवर (टीएन ८८ वाय ८३९९) जोरदार आदळली. जोराच्या धडकेमुळे पिक-अपमध्ये बसलेले सुमारे ३५ हून अधिक प्रवासी गाडीतून बाहेर फेकले गेले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. कामराज रबा ठाकरे (वय ४२) असे जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले. ट्रक व पिक-अप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, ११ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता.२४) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.\nहेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात\nजखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nघटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अत्यवस्थ असलेल्या तीन जणांना नाशिकला, तर नऊ जणांना मालेगावला हलविण्यात आले. जखमींमध्ये चार महिला, चार पुरुष व चार लहान मुले सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nहेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप\nअत्यवस्थ असलेल्यांमध्ये बाबूराव सोनवणे (वय ५५), महेंद्र देसाई (२७), बंडू सोनवणे (४०) यांना नाशिकला, तर सुरेश पवार (८), पूजा पवार (८), गणेश सोनवणे (४), गोरख सोनवणे (३५), सुनंदा सोनवणे (२८), अर्जुन सोनवणे (३०), गोविंदा सोनवणे (३०), लक्ष्मण सोनवणे (२८), जोशविन सोनवणे (१८) यांना मालेगावला हलविण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/jaliyanwala-bag-kusumagraj-kavita/", "date_download": "2021-08-01T05:35:07Z", "digest": "sha1:46VGYWXEY7BVR3MF6Z6AQ7KZOG6YECRU", "length": 4057, "nlines": 61, "source_domain": "marathibhau.com", "title": "जालियनवाला बाग – कुसुमाग्रज कविता - Marathi Bhau", "raw_content": "\nजालियनवाला बाग – कुसुमाग्रज कविता\nजालियनवाला बाग – कुसुमाग्रज कविता\nरक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे\nविरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे\nमंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-\n“प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश \nआणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात\nमर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात\nजगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत \nपाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास\nनयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;\nअसेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात\nएक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत \nCategories कविता, कुसुमाग्रज कविता Post navigation\nगाभारा | कुसुमाग्रज कविता\nसागर – कुसुमाग्रज कविता\nखूपच सुंदर विचार होते स्वामी विवेकानंद यांचे.🙏🙏🙏🙏\nछत्रपती शिवाजी महाराज पार्क असा उल्लेख करायला पाहिजे होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/first-in-the-vamsha-kadam-mumbai-mayor-yogasana-competition", "date_download": "2021-08-01T03:20:21Z", "digest": "sha1:A47NCGPW7NNA5SF2ORZ7EXDT3C5XZHD4", "length": 10565, "nlines": 185, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "वंश कदम मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला क��्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nवंश कदम मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम\nवंश कदम मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम\nठाणे (प्रतिनिधी) : कल्याण येथील रहिवासी वंश रमेश कदम याने मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यंदा कोरोनाचा कहर असल्याने ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nकल्याणच्या चिकनघर परिसरात राहणारा वंश महावीर जैन स्कूलमध्ये दुसर्‍या इयत्तेत शिकत आहे. त्याने यापूर्वी डोंबिवली येथे झालेल्या ठाणे योगा असोसिएशनच्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला होता. वंश योगासनासह मल्लखांबही खेळतो. यात त्याला रमेश कदम, संदीप डिक्कर यांचे मार्गदर्शन लाभत असते.\nरघुवीरनगर येथे वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण\nपोलिसाला अपघात होऊनही टिटवाळ्यातील रस्त्यांवर घोडे मोकाट\nकेडीएमसीच्या आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी \nकठडे नसल्याने सावरोली पूल बनलाय धोकादायक\nपर्यावरण संवर्धनासाठी केडीएमसी’चा सोशल फंडा\nकोकण रहिवाशी मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न\nठाणे स्मार्ट सिटीतर्फे शाश्वत विकास ध्येयावर आधारित कार्यशाळा...\nकडोंमपा: महिला व मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे...\nमाथेरानमधील रस्त्याला केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव\nशेतकऱ्यांना बाजार भावाची माहिती देणारे ‘ॲप’ उपलब्ध\nमुलींनी कुटुंबियांकडे बिनधास्तपणे मन मोकळे केले पाहिजे...\nस्‍वच्‍छ-सुंदर कल्याण डोंबिवली हे नव्या आयुक्तांचे लक्ष्य\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते...\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nडोंबिवली शिवसेसेनेतर्फे ६० अंध व्यक्तींना लसीकरण आणि शिधासाहित्याची...\nकेडीएमसीच्या डम्पिंगवर सापडल्या डिझेलच्या बाटल्या\nडोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nमातृछाया कॉलनीसाठी महापालिकेने पोहोच रस्ता दिला बांधून\nगायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/08/29/lastrites/", "date_download": "2021-08-01T04:59:07Z", "digest": "sha1:LUAP7AYZBVS4RE2VWRK76HMU4ZMKP7ZQ", "length": 12282, "nlines": 163, "source_domain": "kokanmedia.in", "title": "सिंधुदुर्गातील युवक करणार करोनाबाधित मृतांवर मोफत अंत्यसंस्कार - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील युवक करणार करोनाबाधित मृतांवर मोफत अंत्यसंस्कार\nसावंतवाडी : करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही लोकांकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील रुग्णवाहिकाचालक हेमंत वागळे या युवकाने मोफत अंत्यसंस्कार करण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात कोठेही करोनाने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला फोन करा, आपण रुग्णवाहिकेसह तात्काळ येऊन आणि आवश्यक सेवा देऊ, अशी तयारी त्याने दर्शविली आहे.\nलोकांना व रुग्णाच्या नातेवाईकांना चांगली सेवा मिळावी, या उद्देशाने आपण हा अनोखा उपक्रम राबवत असून, गरजू लोकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्याने केले आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांकडून रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची लूटमार होत आहे. दरम्यान, करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. याबाबतची माहिती मिळताच हेमंत याने स्वतः पुढाकार घेतला आणि अशा मृतदेहांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्यासाठी तो पुढे सरसावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशी कोठेही परिस्थिती उद्भवल्यास आपल्याशी 9420079106 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्याने केले आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीड���यावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nअंत्यसंस्कारइन्सुलीकोकणकोविड योद्धेकोविड-१९सावंतवाडीसिंधुदुर्गहेमंत वागळेCOVID-19Covidd WarriorsHemant WagleInsuliKokanKonkanSawantwadiSindhudurg\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ७१ जणांना करोनाची बाधा, तिघांचा मृत्यू\nNext Post: दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक १२वा)\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/704606", "date_download": "2021-08-01T05:43:38Z", "digest": "sha1:DGT2FFJ57E3P62PJCZPZX2CXTLN27TNH", "length": 6003, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"भैदिक कलन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"भैदिक कलन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:५८, ८ मार्च २०११ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n०८:१०, १८ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n२१:५८, ८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[चित्र:Tangent to a curve.svg|thumb|right|250px|एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फलाच्या एका बिंदूवर काढलेली स्पर्शरेषा तांबड्या रंगात दर्शवली आहे. फलावरील त्या विशिष्ट बिंदूपाशी असलेला फलाचा [[विकलज]] स्पर्शरेषेच्या उताराएवढा असतो.]]\nkoshid=6&kosh=ganitshastra | title = गणितशास्त्र परिभाषा कोश | language = मराठी | author = | editor = | publisher = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई | edition = इ.स. १९९७ | format = पीडीएफ}}{{संदर्भ पुस्तक | title = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | language = मराठी | author = | editor = गो.रा. परांजपे | publisher = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | edition = इ.स. १९६९}} ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Differential calculus'', ''डिफरन्शियल कॅल्क्युलस'' ; अर्थ: ''भेद'' -फरक, ''कलन'' -कलाचा अभ्यास, ''कलातल्या भेदांचे शास्त्र'' ;) ही [[राशी (गणित)|राशींमधील]] बदलांचा अभ्यास करणारी [[कलन|कलनाची]] उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून [[संकलन (गणितशाखा)|संकलन]] ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.\nएखाद्या गणिती [[फल (गणित)|फलाच्या]] [[विकलज|विकलजाचा]] व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या निर्वाचित मूल्यापाशी फलातील बदलाचा दर, म्हणजेच फलाचे त्या मूल्यापाशी आढळणारे विकलज होय. विकलज निश्चित करण्याच्या या गणिती क्रियेला '''विकलन''' असे म्हणतात. [[भूमिती|भौमितिक]] दृष्ट्या फलाच्या [[आलेख|आलेखावरील]] एखाद्या बिंदूपाशी काढलेल्या स्पर्शरेषेच्या उताराएवढा सदर फलाचा त्या विशिष्ट बिंदूपाशी आढळणारा विकलज असतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-08-01T04:33:11Z", "digest": "sha1:J3MR5WDKO267Z63SZWHDM23FO6B2RZ4F", "length": 5318, "nlines": 67, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:श्रीनिवास हेमाडे - Wikiquote", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो , मी श्रीनिवास हेमाडे. व्यवसाय : तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. नोकरीचा काळ : २५ वर्षे.\nभाषा : मराठी, हिंदी, इंग्लिश.\nविकिपीडियावर मी ऑगस्ट २०१५ पासून खऱ्या नावाने सदस्य झालो आहे.\nयापूर्वी टोपणनावाने काही संपादने केली आहेत. ४७५ पेक्षा अधिक संपादने पूर्ण होत आहेत. मी सर्व सूचनांच्या स्वागतासाठी उत्सुक असेन.\nतत्त्वज्ञान, धर्म, स्त्रीवाद, सौंदर्यशास्त्र, दलित अध्ययन, उच्चशिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, नाटक, सिनेमा आणि इतर काही.\nनिजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला काय म्हणावें त्या देवाला काय म्हणावें त्या देवाला -- वर जाउनि म्हण जा त्याला. ॥1॥\nतेज रवीचें फुकट सांडते उजाड माळावर उघडया उधळणूक ती बघवत नाही -- डोळे फोडुनि घेच गडया ॥2॥\nहिरवी पानें उगाच केली झाडांवर इतकीं कां ही मातिंत त्यांचे काय होतसें मातिंत त्यांचे काय होतसें -- मातिस मिळुनी जा पाही -- मातिस मिळुनी जा पाही \nपुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात काय करावें जीव तळमळे -- उडी टाक त्या पूरांत ॥4॥\nही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त भरत मूर्खांचीच होत ना भरत मूर्खांचीच होत ना एक तूंच होसी जास्त ॥ 5॥\nदेवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥ 6॥\nगोविंदाग्रज - राम गणेश गडकरी ०९-११-१९०७ पुणे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २०१५ रोजी १०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/skip-the-resume-and-the-job-fair/", "date_download": "2021-08-01T03:48:59Z", "digest": "sha1:OL4RT4D6CVXIQW6SQIAP5NMP4WX2HQYL", "length": 33266, "nlines": 203, "source_domain": "mr.martech.zone", "title": "रेझ्युमे आणि जॉब फेअर वगळा | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nरेझ्युमे आणि जॉब फेअर वगळा\nमंगळवार, मार्च एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयू���मएक्स रविवार, 5 फेब्रुवारी 2017 Douglas Karr\nरविवारी मी दुसर्‍या स्टार्टअपच्या योजनांवर काम करत होतो आणि पारदर्शकता आणि इंटरनेट याबद्दल माझ्या सर्व भागीदारांशी चर्चा केली. हे वेगळे नाही. व्यावसायिक नेते म्हणून, त्यांना कळप समोरून उभे राहण्याची गरज आहे, त्यांची उपस्थिती ज्ञात असणे आवश्यक आहे, लोक तिथे पाहू शकतात असे फोटो काढणे आवश्यक आहे. आम्हाला वित्तपुरवठा व्हावा आणि संसाधने शोधायच्या असतील तर त्यांना त्यांच्या अंतर्मुख गोष्टींच्या नैसर्गिक कवचाच्या बाहेर जाणे आवश्यक आहे.\nजर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हालाही तेच करण्याची गरज आहे.\nज्या कंपनीसाठी मी काम करतो ती भाड्याने घेत आहे. आपल्याला त्यांना मोठ्या कंपन्या असलेल्या नोकरी जत्रेत सापडणार नाही जे त्यांच्या क्यूबिकल शेतात डेड-एंड पोझिशन्स भरत आहेत. एकतर रेझ्युमेवरुन आपणास ते सापडत नाहीत. आपल्याला एकतर ऑनलाइन मदत-इच्छित वर्गीकृत साइटवर जागा खरेदी करताना आढळणार नाही.\nआम्हाला आमच्या सहका of्यांच्या नेटवर्कद्वारे (प्लेसमेंट फर्मांसह) चांगले उमेदवार सापडतात आणि आम्ही ते पाहण्यासाठी Google वर त्यांचे संशोधन करतो ते कसे बसतील एक सोशल मीडिया कंपनी मध्ये. ही एक उत्तम कंपनी आहे. ही एक वाढणारी कंपनी आहे. ही एक रोमांचक कंपनी आहे.\nविपणन व्यावसायिकांसाठी विशिष्ट, खटला सोडून टाय आणि आपले नाव तेथे मिळवा. देह दाबा स्थानिक कार्यक्रमांमध्ये, ब्लॉग राखण्यासाठी, प्रादेशिक व्यावसायिकांसाठी काही वर्ग शिकविण्यासाठी स्वयंसेवक आणि आपल्या नेटवर्कशी संपर्क साधा आणि त्यांच्यासाठी काही विनामूल्य सल्ला घ्या. फोन वाजण्याच्या प्रतिक्षेत पलंगावर बसू नका.\nजर मी बेरोजगार होतो, तर मला खात्री आहे की मला अशा कंपनीसाठी काम करायचे आहे जे अद्याप कळप पाळत आहेत आणि आळशीपणे त्याच दशकांपूर्वी ज्या ऑनलाइन साइट्स वापरत आहेत त्याच ऑनलाइन साइट्समधून त्याच उमेदवार शोधत आहेत.\nपॅकच्या समोर जाण्यासाठी आणि स्वतःसाठी नाव घेण्याची ही आपली वेळ आहे.\nटॅग्ज: exacthireनोकरी जत्रेरोजगारLinkedInविपणन रोजगारसारांश\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nप्रक्रिया, परवानग्या आणि अधिकृतता\nसामान्य वेब पृष्ठास ज्यूस अप टू जूस अप वापरणे\nबहुतेक जॉब मेले तांत्रिक किंवा कमिशनवर आधारित काम शोधत असतात.\nमी डब्ल्यूपीएनपी-कॅलेंडर डीग्जिन आहे. माझ्या साइटवर हे जोडा.\nहे नियोक्ते बाजार आहे. सामान्यत:, आपण शीर्ष 10% घेऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे आधीपासून नोकर्या आहेत आणि त्यांना सोडवून घ्यावे लागेल. परंतु, आज असे काही अपवादात्मक तेजस्वी, सर्जनशील मेहनती लोक आहेत ज्यांना नोकरी नाही. कंपन्या (जसे की डगच्या नियोक्ता कम्पेडियम) उत्खनन न घेता सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट भाड्याने घेण्याची क्षमता असणे स्मार्ट आहे.\nसमोरच्या दरवाजाद्वारे नोकरीसाठी अर्ज करणे ही कधीही चांगली कल्पना नसते आणि जर तुम्हाला एखादी मोठी नोकरी हवी असेल तर कदाचित या अर्थव्यवस्थेत वेळ वाया घालवायचा नाही. आता जॉब सर्चमध्ये आपली उत्कट आणि क्षमता दर्शविण्यासाठी. कामासाठी उपयुक्त नियोक्ते आपले प्रयत्न ओळखतील आणि आपल्याला उत्कृष्ट स्थान देतील.\nजॉब फेअर ही फक्त औपचारिकता आहे, सर्व संदर्भानुसार केले जाते.\nहा एक चांगला लेख आहे, बर्‍याच लोक नोकरीच्या मेळ्यात पूर भरतात आणि काहीही साध्य होत नाही. लोक परत बसले आणि नोकरीसाठी कुठे जायचे हे त्यांना समजले तर ते बरे झाले.\nमी सोशल मीडियात भाग घेण्याच्या आणि आपला संपर्क बेस लिंक्डइन आणि इतरांमध्ये बनवण्याच्या आवश्यकतेची जाहिरात करीत आहे. असे दिसते की लोक एका जागेवर नसून उमेदवार शोधण्यासाठी जातात परंतु 1 ठिकाण.\nजरा विचार करा की आपण आधीच आपल्या लक्ष्य बाजारात कनेक्ट केलेले असल्यास, कंपन्यांच्या ब्लॉगवर टिप्पणी दिली असेल आणि ट्विटरवर त्यांचे अनुसरण केले असेल. त्या मुलाखतीत आपण किती आरामदायक असाल कदाचित सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मालक किती आरामदायक असेल\nमी डग सहमत आहे, सोशल मीडियामध्ये नुकतेच 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेले लोक ज्यांच्याकडे नव्हते त्यांच्यापेक्षा काही मैल पुढ�� आहेत.\nहे पाहणे चांगले आहे की मी सोशल मीडियामध्ये नोकरी शोधत असलेले बरेच लोक आहेत ज्यांना प्रोफाइल देखील नाही हे खूप वाईट आहे की काही लोक सुज्ञपणे त्यांचा नियोक्ता निवडण्याचा विचार करीत नाहीत - त्याऐवजी त्यांना फक्त नोकरी - कोणतीही नोकरी मिळवायची आहे.\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही ���ृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/800538", "date_download": "2021-08-01T03:31:10Z", "digest": "sha1:OTKUDX2EDVDNHTIZI5BPVVKP7DZO7Q67", "length": 2852, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"भैदिक कलन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"भैदिक कलन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:२६, २५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n११:४२, २३ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: si:අවකලනය)\n२०:२६, २५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/two-brothers-heart-attack-death-case-chiplun-ratnagiri-330837?amp", "date_download": "2021-08-01T05:06:14Z", "digest": "sha1:FWRRHTFB4BKM3W4SQT26WKL6SBTX66V6", "length": 6776, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हृदयद्रावक , संपूर्ण कुटुंब उद्धवस्त : लहान भावाच्या मृत्युच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू", "raw_content": "\nदोन सख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू\nचिपळूण पवार आळीतील घटनेने हळहळ\nहृदयद्रावक , संपूर्ण कुटुंब उद्धवस्त : लहान भावाच्या मृत्युच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू\nचिपळूण (रत्नागिरी ) : पतीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर पत्नीचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावात घडल्याचे पुढे येताच चिपळूणमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठ्या भावालाही हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्याचेही निधन झाले. दोन्ही सख्ख्या भावांचे काल गुरुवारी एकाच दिवशी निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.\nहेही वाचा -वेंगुर्लेत गणेशोत्सवात रस्त्यावरील बाजार बंद -\nचिपळूण शहरातील पवारआळीमध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संदेश पवार याला आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. चिपळूणमधील दवाखान्यात कुठेही त्याला घेण्यात आले नाही. म्हणून कामथे येथे नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा दुपारी १ वाजता मृत्यू झाला. आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठा भाऊ सुभाष पवार याला हृदयविकाराचा धक्का आला. त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचाही तेथे मृत्यू झाला.\nहेही वाचा - प्रवाशांसाठी सुचना : २० ऑगस्ट पर्यंत या पर्यायी मार्गावरुन धावणार कोकण रेल्वे, असे आहे वेऴापत्रक वाचा -\nलहान भावाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मोठ्या भावानेही आपले प्राण सोडले. संदेशचे वय सुमारे ४८ वर्षे होते तर सुभाषचे वय पन्नासच्या आसपास होते. संदेश पवार हा रिक्षा चालवीत असे. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दोन्ही भावांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/v-n-utpat-said-many-mistakes-in-solapur-universitys-new-name/", "date_download": "2021-08-01T04:09:13Z", "digest": "sha1:K5K6A7CLYGMIMPMUHF73YBKL45DJVU7I", "length": 8154, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद सुरुच Jai Maharashtra", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद सुरुच\nसोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद सुरुच\nसोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद अद्याप मिटताना दिसत नाही.\nकाल (दि.6 मार्च) गोंधळ आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ असे नामकरण करण्यात आले.\nहे नाव चुकीचे असून ही बाब विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही. अ��ा संतप्त सवाल ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. उत्पात यांनी केला आहे.\n‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ हे नाव , ऐतिहासिक दस्तावेजानुसार चुकीचे आहे.असे उत्पात यांचे मत आहे.\nविद्यापीठाने आणि सरकारने असे चुकीचे नाव देत अर्थाचा अनर्थ कसा केला, असा सवालही त्यांनी केला.\nयाबाबत आमदार गणपतराव देशमुख आणि अभ्यासक आण्णा डांगे यांच्याशी चर्चा केली असून आतातरी विद्यापीठाने ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.\nविद्यापीठाच्या नावात नेमकं काय चुकलंय\nसुरुवातीला लिंगायत समाजाने यास आक्षेप घेत सिद्धेश्वर असे नामकरण करण्याची मागणी केली होती.\nसोलापूर विद्यापीठाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे.\nविद्यापीठाला दिलेले हे नाव चुकीचे असल्याचा दावा ज्येष्ठ अभ्यासक वा. ना. उत्पात यांनी केला आहे.\n‘अहिल्या’ असा केलेला उल्लेख पूर्ण चुकीचा असून, ऐतिहासिक दस्तावेजात अहल्या असे नाव आहे.\nअहिल्याचा अर्थ आहि म्हणजे साप आणि ला म्हणजे आणणारी म्हणजेच साप आणणारी असा नावाचा अनर्थ होत असून, खरे नाव ‘अहल्या’ आहे.असे उत्पात यांचे म्हणणं आहे.\nखरे नाव ‘अहल्या’ असून याचा अर्थ सूर्यप्रकाश पसरवणारी थोर शक्ती असा आहे.\nमाधवराव पेशव्यांच्या पत्रात देखील गंगा जल समान मातोश्री पुण्यश्लोकी अहल्याबाई असा उल्लेख आढळतो, अशी माहिती उत्पात यांनी दिली आहे.\nनामकरणात वापरलेले पुण्यश्लोक हा पुल्लिंगी असून त्याऐवजी पुण्यश्लोकी असायला हवे असे त्यांनी सांगितले\n अल्पवयीन भावाचा सख्ख्या बहिणीवर बलात्कार\nNext जम्मूतील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला, हिजबुलच्या एकाला अटक\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाह���ाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/page/7/", "date_download": "2021-08-01T04:29:38Z", "digest": "sha1:OGYKUL3YBHKRVRQ26QKCFSHWGZTMZMYL", "length": 16235, "nlines": 85, "source_domain": "kalakar.info", "title": "kalakar - Page 7 of 12 - A Real Talent", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nबॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांचे कुंटुब राहते इंडस्ट्रीपासून दूर , पण त्यांची मुलगी दिसते एवढी सुंदर की अभिनेत्री पडतील फिक्या…\nमित्रहो अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध विलन म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांनी या क्षेत्रात एक विशेष नावीन्य मिळवले आहे. त्यांचे नाव निघताच भूमिकेतील अनेक पात्रे जी त्यांनी अजरामर केली आहेत ती सहज आठवतात. त्यांनी या फिल्म इंडस्ट्री ला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत ज्या चित्रपटांनी पडद्यावर चांगलीच कमाई केली होती. चित्रपट …\nअनेक वर्षानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याचे झाले आगमन… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री\nज्येष्ठ अभिनेते “प्रदीप वेलणकर” यांचे अनेक वर्षानंतर मालिकेत आगमन झाले आहे. कलर्स मराठीवरील “बायको अशी हव्वी” या मालिकेतून प्रदीप वेलणकर एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिर्के कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि विभासचे वडील या मालिकेतून ते साकारताना दिसत आहेत. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी सांभाळावी, त्यांनी चौकटीबाहेर जाऊ नये अशी विचारसरणी …\nमराठी सृष्टीतील या ५ सख्या कलाकार बहिणींच्या जोड्या.. ४थी जोडी पाहून आश्चर्य वाटेल\nमराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या एक ते दोन पिढ्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. मग आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची मुलं देखील याच क्षेत्रात येण्याचे धाडस करतात. आज मराठी सृष्टीतील सख्ख्या बहिणी कोण आहेत ते जाणून घेऊयात.. १. रेणुका दफ्तरदार आणि देविका दफ्तरदार- नाळ चित्रपटाची नायिका साकारली होती अभिनेत्री …\n“मी ही पोस्ट आधी वाचली असती तर नाना आज…” वडिलांच्या निधनावर अभिनेत्रीने डॉक्टरवर लावले आरोप…\nअभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून वाई परिसरात त्यांचे चांगले नाव होते. ज्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते त्या हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारावर अनेकांनी आक्षेप नोंदवला तर काहींनी या प्रकरणामुळे हॉस्पिटलची तोडफोड केली. मात्र आज अश्विनी महांगडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट वाचली …\nठरलेलं लग्न रद्द करून हे जोडपं करत आहे रुग्णसेवा , पहा मराठी चित्रपट सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता आणि त्याची होणारी पत्नी…\nमित्रहो कधी फक्त कल्पना केल्या जाणाऱ्या घटना आज सत्य बनून माणसाला विळखा घालत आहेत. नाही म्हणता सगळेच सुरळीत चालू आहे पण नीट पाहिले तर गरीब उपासमारीने मरतोय त्यात महामारीची भीती आहेच, तीच भीती श्रीमंतांच्या घरात घटना बनून उतरत आहे त्यामुळे श्रीमंत आपला पैसा जीव वाचवण्यासाठी देत आहे, पण पैसा काय …\nअशी ही बनवाबनवी मधील शंतनूची पत्नी आहे ही बॉलिवूड अभिनेत्री…त्याची दोन्ही मुलं करतात हे काम\nअशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला की तितक्याच आपुलकीने पाहिला जातो हे विशेष. धनंजय माने, शंतनू, परशा आणि सुधीर या चार मित्रांची ही धमाल कहाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आज या चित्रपटातील शंतनूची भूमिका साकारणाऱ्या कालाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून …\nये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेत्याला झाली अटक.. खरे कारण आले समोर\nये रि��्ता क्या केहलाता है मालिका अभिनेता करण मेहरा याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. करण मेहरा हा हिंदी मालिका अभिनेता असून काही चित्रपटासाठी त्याने राजकुमार हिराणी आणि रामगोपाल वर्मा यांच्याकडे असिस्टंटचे काम सांभाळले होते शिवाय मॉडेलिंगमध्येही त्याने अनेक मंचावर रॅम्पवॉक केले आहे. करण मेहराला अटक का करण्यात आली याचा …\nबबिता आणि जेठालाल मध्ये वाद.. घरातून काढले बाहेर, झालेला प्रकार ऐकून थक्क व्हाल….\nबॉलिवूडमध्ये चित्रपट काही वेळ चालून नंतर त्याचा विसर पडतो पण हिंदी मालिका क्षेत्रामध्ये अस काही होत नाही या मालिका दिवसेंदिवस नवनवीन विषय घेऊन येत प्रेक्षकांनच्या मनात घर करून राहतात. सध्या टीव्ही चॅनेलवर अशी एक धारवाईक मालिका आहे ज्याची विनोदशैली तुम्हाला थक्क करून सोडेल, टिव्ही वर सर्वाधिक काळ आपला अधिराज्य गाजवणारी …\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नुकतीच झाली विवाहबद्ध… या प्रसिद्ध अभिनेत्यापासून घेतला होता घटस्फोट\nमराठी मालिका अभिनेत्री मानसी नाईक हिने २७ मे २०२१ रोजी दुसरा विवाह केल्याचे सोशल मीडियावरून कळवले आहे. गुरुवारी मानसी नाईक ही मुंबईतील धृवेश कापुरीया सोबत विवाहबद्ध झाली आहे. धृवेश कापुरीया हा सीटेल इंडिया कंपनीत कार्यरत असून द सोसायटी गुरू या सिक्युरिटी गार्डचा संस्थापक आणि सर्वेसर्वा आहे. मानसीने मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण …\nसुप्रसिद्ध बिजनेसमनने दिली अभिनेत्रीला एका रात्रीसाठी २ कोटींची ऑफर उत्तर असे मिळाले की ऐकून विश्वास नाही बसणार..\nमित्रांनो आपल्याकडे पैसे आले तर आपण जगातील कोणतेही गोष्ट खरेदी करू शकतो, असे काही आजच्या परिस्थितीतून बघायला मिळते पैसा हा माणसाचा अन्न, वस्त्र आणि निवारा यातील एक पैसा हा मूलभूत घटक बनला आहे, पुढील काही काळात विज्ञानाच्या धड्यात पैसा हा मूलभूत घटक आहे म्हणून शिकवला जाईल. पैशाने सगळं काही विकत …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीव��� श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/bharat-bandh-nationwide-farmers-protest-what-is-the-situation-in-nashik-see-photo/", "date_download": "2021-08-01T03:31:28Z", "digest": "sha1:PNKQYYRKQYF3T3NXFPZVTQTCYEOVQRXU", "length": 4392, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Bharat Bandh: Nationwide farmers protest What is the situation in Nashik see photo | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n8 डिसेंबर 2020 8 डिसेंबर 2020\nBharat Bandh : आज शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद; नाशिकमध्ये काय स्थिती, पाहा फोटो\nनाशिक : गेल्या १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/bjp-leader-narayan-rane-criticizes-mahavikas-aghadi-government/", "date_download": "2021-08-01T04:48:48Z", "digest": "sha1:JTQ2JRAF6URA6NHGBWABVVPUJ23J4JCX", "length": 4287, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "BJP leader Narayan Rane criticizes Mahavikas Aghadi government | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि करोना आला, हाच त्यांचा पायगुण : नारायण राणे\nमुंबई : या सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच करोना आला. हा त्यांचा पायगुण. करोना आला आणि संपूर्ण\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/07/zatpat-quick-different-style-without-khoya-barfi.html", "date_download": "2021-08-01T04:31:47Z", "digest": "sha1:DBMYLZAJ4BWC2GCGLV6HTEU6HPIWXOF2", "length": 6706, "nlines": 65, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Zatpat Quick Different Style Without Khoya Barfi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nझटपट सोपी निराळी बर्फी बिना खवा मावा\nझटपट सोपी अगदी नवीन निराळी बर्फी बिना खवा किंवा मावा फक्त 3 साहीत्य वापरुन बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल\nआपण आज एक नवीन प्रकारची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी आपण खवा किंवा मावा वापरणार नाही. फक्त आपल्या घरातील 3 साहीत्य वापरुन झटपट बर्फी बनवणार आहोत. आपण अश्या प्रकारची बर्फी जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो. किंवा सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा सर्व्ह करू शकतो.\nआपण आता पर्यन्त बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी कश्या बनवायच्या ते पाहिले आता हा बर्फीचा नवीन प्रकार आहे. अगदी कमी खर्चात घरातील साहित्य वापरुन अशी बर्फी बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1 कप साखर (त्या पेक्षा थोडी कमी घेतली तरी चालेल)\n1 टे स्पून तूप\n1/2 टी स्पून वेलची पावडर\nकृती: कढई गरम करून त्यामध्ये तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये काजू गुलाबी रंगावर परतून घेवून बाजूला थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला किवा ट्रेला तूप लावून घ्या.\nत्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपात मैदा गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या. मैदा भाजताना तो करपता कामा नये. मैदा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.\nकढईमद्धे साखर व अर्धा कप पाणी घालून मंद विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या. एक तारी पाक झाल्यावर त्यामध्ये भाजलेला मैदा व काजू पावडर घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई पर्यन्त मंद विस्तवावर ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला लागलेकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.\nमिश्रण घट्ट व्हायला आलेकी लगेच तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेवून एक सारखे करून घ्या. मिश्रण थोडे कोमट झालेकी त्याच्या वड्या कापून घ्या. वड्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90303050709/view", "date_download": "2021-08-01T05:00:28Z", "digest": "sha1:GGOFVTNEMA3JRX6KU2H2H6MFQWP3NE3S", "length": 8395, "nlines": 134, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - शवामागून गमन केल्यास - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|\nतृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २\nपक्वान्न, द्रव्यक सांकल्पिक विधि\nश्राद्धी भोजन केल्यास प्रायश्चित्ते\nक्षय दिवसाचे अज्ञान असल्यास\nस्त्री रजस्वला असेल तर\nविभक्त व अविभक्त निर्णय\nदुसरा अधिकारी नसेल तर\nआहिताग्निस मरण प्राप्त झाल्यास\nसर्पानें मृत असतां व्रत.\nसर्व शाखोपयोगी अंत्येष्टि निर्णय\nघरातून स्मशानांत शव नेणे\n१० दिवसांत दर्श प्राप्त झाल्यास\nतीर्थात अस्थि टाकण्याचा विधि\nधर्मसिंधु - शवामागून गमन केल्यास\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nशवामागून गमन केल्यास सजातीय अथवा विजातीय शवाच्या मागून गेले असता स्नान करून अग्नि स्पर्श व घृत प्राशन करून पुनः स्नान करून प्राणायाम करावा. ब्राह्मणाने शूद्र शवाच्या मागून गमन केल्यास त्रिरात्र नदीमध्ये स्नान, घृतप्राशन व १०० प्राणायाम हे करावे, असे असता नित्य कर्माचा लोप नाही.\nतीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/26481", "date_download": "2021-08-01T04:44:33Z", "digest": "sha1:PVCE3ZES7IXOKODMPSKJKZLBQCRRNIDD", "length": 3787, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तीचित्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तीचित्र\n“.....मोटाभाई, हे येडं आपल्या कडे कसं पहात होतं बघा, ‘आ’ वासून” राकेश चा ऑफिस च्या काम्युनिकेटर वर आलेला मेसेज पाहून मी नजर इकडे-तिकडे फिरवली, तर खरंच “सख्या” आमच्याकडे अजून ही अनिमिष नेत्रांनी का काय म्हणतात तसा पहात बसला होता. तोंडाचा ‘आ’ अजून ही न मिटलेला... मी त्याच्याकडे पाहून कसनुसं हसलो, तरी “सख्या” ची रि-एक्शन शून्य” राकेश चा ऑफिस च्या काम्युनिकेटर वर आलेला मेसेज पाहून मी नजर इकडे-तिकडे फिरवली, तर खरंच “सख्या” आमच्याकडे अजून ही अनिमिष नेत्रांनी का काय म्हणतात तसा पहात बसला होता. तोंडाचा ‘आ’ अजून ही न मिटलेला... मी त्याच्याकडे पाहून कसनुसं हसलो, तरी “सख्या” ची रि-एक्शन शून्य मी राक्याला मेसेज टाकला.... “पार वाय. झेड. आहे रे हा मी राक्याला मेसेज टाकला.... “पार वाय. झेड. आहे रे हा” आणि माझ्या कामाला लागलो.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/india-england-series-australia-chance-icc-world-test-championship-qualify-10272", "date_download": "2021-08-01T04:38:17Z", "digest": "sha1:LTIBHUN3EZFVJEZJOAGIEXFOIYRX3YAJ", "length": 8921, "nlines": 124, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार - india england series australia chance to icc world test championship qualify | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार\nINDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार\nINDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 4 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे.\nमुंबई : भारताने इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी दोन दिवसांतच जिंकली. या पराभवामुळे भारताने जागतिक कसोटी क्रिकेट विजेतेपदाच्या स्पर्धेच्या गुणतक्‍त्यात अव्वल क्रमांक मिळवला आणि इंग्लंडला अंतिम फेरी गाठण्याच्या स्पर्धेतून बाद केले.\nभारतास इंग्लंडमध्येच होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम लढतीतील प्रवेश निश्‍चित करण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटीत हार टाळणे आवश्‍यक आहे. याच वेळी चौथी कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ट्रान्स टास्मानियन प्रतिस्पर्ध्यांत जागतिक कसोटी विजेतेपदासाठी लढत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 4 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे.\nINDvsENG विराट BCCI ची वकिली करतोय का\nदरम्यान, चेन्नईतील दुसरी कसोटी जिंकून चौथ्यावरून दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या भारतीय संघाने प्रकाशझोतातील कसोटी जिंकत अव्वल क्रमांक मिळवला. भारताचे आता सरासरी गुण 71 आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे 70 आहेत. दुसरी कसोटी गमावल्याने इंग्लंडला अंतिम लढतीस पात्र ठरण्यासाठी अहमदाबादच्या दोन्ही कसोटीत विजय आवश्‍यक होता. आता पराभवामुळे ते चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. चौथी कसोटी जिंकली, तरी ते तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियास मागे टाकू शकणार नाहीत; मात्र इंग्लंड जिंकल्यास भारताची पीछेहाट होईल.\nभारताने दोन दिवसांत कसोटी जिंकल्यामुळे खेळपट्टीच्या दर्जाबाबत शंका घेतली जात आहे, हीच बाब भारताच्या वाटचालीत अडथळा ठरू शकेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. स्पर्धेच्या नियमानुसार खेळपट्टी अथवा मैदान खेळण्यास अयोग्य होते, असा निर्णय आयसीसीच्या मैदान आढावा समितीने दिल्यास त्या सामन्यातील विजयाचे गुण पाहुण्या (इंग्लंड) संघास देण्यात येतील, तर यजमान (भारत) संघ पराजित झाला असल्याचे मानले जाईल.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-ruhi-and-her-elder-brother-adi-from-yeh-hai-mohabbatein-are-rumoured-to-be-datin-5547787-PHO.html", "date_download": "2021-08-01T04:51:48Z", "digest": "sha1:U323G2LLJOCJ46RMIWZU4MVY3UNAX2RA", "length": 3983, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ruhi And Her Elder Brother Adi From Yeh Hai Mohabbatein Are Rumoured To Be Dating In Real Life | मालिकेत बहीणभावाची भूमिका वठवणारे हे TV स्टार्स खासगी आयुष्यात आहेत एकमेकांच्या प्रेमात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमालिकेत बहीणभ��वाची भूमिका वठवणारे हे TV स्टार्स खासगी आयुष्यात आहेत एकमेकांच्या प्रेमात\nमुंबई- '' ये हैं मोहबत्ते'' मालिकेत रुही ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे आदिती भाटिया. मालिकेत रुहीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत अभिनेता अभिषेक वर्मा झळकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑन स्क्रिन बहीण भावाची भूमिका साकारणारी ही जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत आहेत. सेटवर बराचे वेळ हे दोघे एकत्र घालवत असतात. एवढेच नाही तर तर आदिती सोशल मीडियावर नेहमी एकमेकांचे फोटोज शेअर करत असते.\n17 वर्षाची आहे आदिती..\n''ये है मोहबत्ते'' मध्ये रुहीची व्यक्तिरेखा साकारणारी आदिती आता 17 वर्षांची आहे. आदिती आणि अभिषेक यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगतेय. याविषयी आदिती म्हणते, आम्ही चांगले मित्र आहेत आणि माझे वय पण कमी आहे. मी फक्त कामाकडे लक्ष देते. सध्या, सूत्रांच्या माहितीनुसार दोघेही कलाकार अधिक वेळ सोबतच वेळ घालवत असतात. दोन्ही एकमेकांच्या मेकअप रूममध्ये आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये कधीकधी दिसत असतात.\nपुढील स्लाईडवर पाहा, आदिती आणि अभिषेकचे बाँडिंग दाखवणारे खास फोटोज....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-many-protest-in-aurangabad-on-monday-3502892.html", "date_download": "2021-08-01T05:15:10Z", "digest": "sha1:UMMTLW4VGZMHR25P2UK7AGMQ6O7NDKK7", "length": 7300, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "many protest in aurangabad on monday | आंदोलन - मोर्चा, निदर्शनांनी गाजला औरंगाबादेत सोमवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंदोलन - मोर्चा, निदर्शनांनी गाजला औरंगाबादेत सोमवार\nऔरंगाबाद - इंग्रजी होलिक्रॉस शाळेची मान्यता पूर्ववत करावी, या मागणीसाठी शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला.\nजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 8 मे 2012 रोजी या शाळेची मान्यता काढली आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या विरोधात पालक समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला सकाळी शाळेच्या गेटसमोरून सुरुवात झाली. पालकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मोर्चा बाबा पेट्रोलपंप चौकात येताच वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. त्यानंतर पंचवटी चौक, पदमपुरा, अहिल्याबाई होळकर चौकमार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर नेण्यात आल��. पालक एक तास ताटकळत उभे राहिल्यानंतर शिक्षण उपसंचालक पी. बी. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला निमंत्रित केले.\nपालकांनी त्यांना निवेदन सादर केले. शाळेने मंजूर तुकड्यांच्या प्रमाणात प्रवेश दिलेले आहेत. मात्र, काही राजकीय पुढार्‍यांच्या दबावामुळे प्रवेश संख्या वाढली. शाळेचे सर्व शिक्षक प्रशिक्षित आहेत. मान्यता रद्द करणार्‍या शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिक्षण उपसंचालकांनी मोर्चेकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर आपण काही निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगितले.\nया संदर्भात पालकांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने सादर करून मान्यता पूर्ववत करण्याची माग्णी केली. यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे पालकांनी न्यायालयात धाव घेतली. या वेळी पालक संघाचे प्राध्यापक प्रशांत होर्शिळ, सुनील दाभाडे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. राहत अफरोज, अंजली जाधव, हनुमंत येवले, सरोजा खडके, जयर्शी नेवासेकर, रवी वैद्य, महंमद शफीम, गौतम शेटिया, सुनील डोणगावकर, पिटर पाचवणे, मिलिंद गायकवाड, अशोक पाटील यांच्यासह शेकडो पालक मोर्चात सहभागी झाले होते.\nपालक बसले ताटकळत - प्रभारी उपसंचालक चव्हाण न्यायालयीन कामानिमित्त गेल्याने त्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे पालकांना तासभर ताटकळत बसावे लागले. चव्हाण यांचे कार्यालयाच्या परिसरात आगमन होताच मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी त्यांना मागील दाराने कार्यालयात प्रवेश करावा लागला.\nपोलिसांकडून अशीही तपासणी - या वेळी क्रांती चौक आणि छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस बंदोबस्तासाठी होते. शिष्टमंडळाची कसून तपासणी घेतल्यानंतर केवळ पाच जणांना आत सोडण्यात आले. कोणीही गोंधळ घालता कामा नये असा दमही मोर्चेकर्‍यांना भरण्यात आला. पत्रकारांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-infog-simple-home-remedies-for-black-and-silky-hair-news-in-marthi-5609615-PHO.html", "date_download": "2021-08-01T04:32:50Z", "digest": "sha1:XYMHFN3V5T7CRWZX42LTBJB2KXKTEBBT", "length": 2513, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "simple home remedies for black and silky hair news in marthi | घनदाट आणि काळे केस हवे असल्यास आजपासूनच सुरु करा हे घरगुती उपाय - Divya Marathi", "raw_content": "\nआ��ल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघनदाट आणि काळे केस हवे असल्यास आजपासूनच सुरु करा हे घरगुती उपाय\nसुंदर केस कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात. स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकजण केस शायनी आणि सिल्की बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो, परंतु यामुळे केसांचे नुकसान होण्याची भीती राहते. यामुळे घरगुती कंडीशनरच केसांसाठी चांगले राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती कंडीशनर्सची माहिती देत आहोत.\nपुढे जाणून घ्या, केस सुंदर, घनदाट बनवण्याचे काही खास उपाय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/wordpress-hack-after-the-first-post-only-on-the-home-page/", "date_download": "2021-08-01T05:03:41Z", "digest": "sha1:KG4SNPHQQMTPW7MKZI43GG6BHZJYBWGQ", "length": 33082, "nlines": 260, "source_domain": "mr.martech.zone", "title": "वर्डप्रेस: ​​केवळ मुख्यपृष्ठावरील प्रथम पोस्टनंतर | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nवर्डप्रेसः केवळ मुख्यपृष्ठावर प्रथम पोस्टनंतर\nबुधवार, सप्टेंबर 6, 2006 रविवार, ऑक्टोबर 4, 2015 Douglas Karr\nमाझ्या मुख्यपृष्ठावरील पहिल्या पोस्टनंतर प्रथम पृष्ठानंतर आपण लक्षात घ्याल की मी ब्लॅफ कार्टून जोडले आहे. माझ्याकडे साइटवर एकाच ठिकाणी व्यंगचित्र कसे दाखवायचे हे शोधून काढण्यात माझ्याकडे एक वेळ होता आणि साइडबारमध्ये न ठेवता ते ज्याच्या मालकीचे नव्हते तिथेच होते. तर… मी काही खोदकाम केले आणि काही थीम सापडल्या ज्या काही कोड वापरुन हे करतात. आपला नवीनतम पोस्ट हायलाइट करण्यासाठी किंवा सूचित करण्यासाठी कोड वापरला जाऊ शकतो ... किंवा वर्डप्रेस लूपमध्ये काही सामग्री जोडा.\nआपण हे कसे करू शकता ते येथे आहे:\nआपल्याला येथे पाहिजे अशी आपली सामग्री\n आपण लूपमध्ये ही सामग्री घातली आहे याची खात्री करा. मी हे या ओळीच्या आधी ठेवले आहे, जेणेकरून मी त्याचा मागोवा ठेवू शकेन:\nटॅग्ज: पहिल्या पोस्ट नंतरपोस्टthe_loopवर्डप्रेसवर्डप्रेस एपीआयवर्डप्रेस पळवाट\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्��जनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nआपला वेब 2.0 लोगो बनवा\nइंटरनेट एक्सप्लोरर: वेब-आधारित एचटीएमएल संपादकात प्रतिमेचे आकार बदलणे\nजुलै 12, 2007 रोजी 10:07 वाजता\nया टिप्ससाठी मला फक्त एक द्रुत धन्यवाद द्यायचा आहे. मी जरा वेगळ्या पद्धतीने एक लेख लिहिला होता जो आपल्यापेक्षा कमी प्रभावी होता आणि माझ्या एका वाचकाने आपला लेख मला दाखविला.\nत्यानंतर मी सुधारित केले माझा लेख आणि क्रेडिट दिले जाते जेथे क्रेडिट दिले जाते.\n तसेच, ही एक छानशी स्मरणपत्र होती… मी काही लेआउट पूर्वी बीफॉफ्ट काढून टाकले होते आणि परत कधीही ठेवले नाही. आज पर्यंत\n6 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 6:30 वाजता\nतू मला बर्‍याच वेळेची बचत केली, जेव्हा मी हे पोस्ट पाहिल्यावर मी लूपला चिमटायला लागलो होतो तेव्हा मी खरोखर कृतज्ञ आहे. सामायिक केल्याबद्दल धन्यवाद.\n30 जाने, 2008 रोजी 4:32 वाजता\nमी हा कोड साइडबारमध्ये अंमलात आणू शकतो जेणेकरून जाहिराती मुख्यपृष्ठावरील साइडबारमध्येच दिसू शकतील\nनसल्यास, कृपया मी हे कसे करू शकतो यावर मला प्रबोधन करू शकता\n22 फेब्रुवारी 2008 रोजी 2:59 वाजता\nया कोडला साइडबारमध्ये कार्य करण्यासाठी, किंवा लूपच्या बाहेरील कोठेही, कोडमधून $ पोस्ट आणि $ पृष्ठावरील सर्व सामग्री काढून टाका जेणेकरून आपल्याकडे हे फक्त आहे;\nशीर्ष सामग्री - हे सामायिक केल्याबद्दल धन्यवाद, हा एक अतिशय सुलभ कोड आहे\n28 जून 2008 सकाळी 2:36 वाजता\nपवित्र पांगळे, डग, तू आत्ताच माझा जीव वाचवलास. मी आत्ता तासांकरिता (is_home () && Is_paged ()) सोल्यूशन शोधत आहे Is_paged ()) सोल्यूशन शोधत आहे\n29 जून 2008 सकाळी 5:07 वाजता\nआपले स्वागत आहे, कोडी म्हणूनच मी ही सामग्री तिथे ठेवली. 🙂\nया टिप डग्लससाठी बरेच आभार. मुख्यपृष्ठाऐवजी विशिष्ट पृष्ठांवर जाहिराती जोडण्याचा एक मार्ग आहे माझ्या प्रत्येक पृष्ठात एक पृष्ठ आहे आणि आम्ही त्यावर आधारित लोड केलेले पृष्ठ ओळखू शकतो..मी विश��ष्ट पॉईंटर्स शोधत आहे.\nखरोखर उपयुक्त कोड आणि मी तो थोडा वेळ वापरत आहे. एखादे 'अन्य' विधान समाविष्ट करण्याचा कोणताही मार्ग आहे जेणेकरून आपल्याकडे मुख्यपृष्ठावर चालणार्‍या जाहिराती आणि मग इतर प्रत्येक पृष्ठावरील इतरांसाठी जाहिराती असू शकतात\nमी युगांपासून शोधत होतो आणि सापडत नाही\nआशा आहे की कोणी मदत करेल.\n जवळच्या कंसापेक्षा, मला असे वाटते की आपण हे वापरू शकता:\nमी माझ्या मुख्यपृष्ठावर प्लगइन म्हणून काम करत आहे… परंतु कोडरगिडाइन्स दस्तऐवजात कोर थीम कोडला स्पर्श न करण्याचे बंधन आहे… म्हणून मी अ‍ॅडफिल्टर फंक्शन वापरत आहे…\nपण बरोबर काम करत नाही…. हे फिल्टर माझ्या मुख्यपृष्ठावरील प्रत्येक पोस्टमधील प्लगिंग सामग्री दर्शवित आहे ... मी काय करू शकतो फक्त मुख्यपृष्ठाच्या सामग्रीसाठी दुसरा हुक अस्तित्त्वात आहे\nकेवळ मुख्यपृष्ठावर दुसर्‍या पोस्ट अंतर्गत हे दर्शविण्यासाठी हे मिळविण्यासाठी उत्कृष्ट पोस्ट आहे\nपूर्णांक \"0\" म्हणजे प्रत्यक्षातला पहिला आपण ते \"1\" मध्ये बदलू शकता आणि ते दुसर्‍या अंतर्गत होईल\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्��च्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ��फरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T05:26:46Z", "digest": "sha1:2UUGXGINW6ANUKMVK2VZZVMMC2XBU5MR", "length": 8633, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना - विकिपीडिया", "raw_content": "दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना\nहा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या\nलेखमा��िकेतील एक भाग आहे\nबेटी बचाओ, बेटी पढाओ\nवस्तू व सेवा कर\nरस्ता वाहतूक व सुरक्षा\nदीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही भारत सरकारची तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठीची एक योजना आहे.\nही योजना २५ सप्टेंबर २०१४ ला नितीन गडकरी व व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या योजनेसाठी दीनदयाल उपाध्याय यांच्या ९८व्या जयंतीचे निमित्त साधण्यात आले. या योजनेद्वारे १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांना लक्ष्य बनविण्यात आले आहे. १५०० कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले आहेत. या योजनेमुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यांत पैसे थेट जमा करण्याची सोय आहे.[ संदर्भ हवा ]\nया योजेअंतर्गत खाजगी शिक्षण व प्रशिक्षण तज्ञांना प्रशिक्षण स्थापन करण्यास निधी दिला जाईल.\nया योजनेअंतर्गत जम्मू काश्मीर व्यक्तीसाठी हिमायत व नक्षल प्रभावित व्यक्तीसाठी रोशनी नावाचा उपक्रम चालवला जातो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०२० रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/maharashtra-reports-4757-new-covid-19-cases-40-deaths/", "date_download": "2021-08-01T03:34:47Z", "digest": "sha1:R2T4VX57AE4Q32MF2WOZL4GDLZ7OXVEY", "length": 4169, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Maharashtra reports 4757 new Covid-19 cases 40 deaths | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकरोना व्हायरस महत्वाचे महाराष्ट्र\nCoronaVirus : राज्यात ४ हजार ७५७ नव्या रुग्णांची नोंद\nमुंबई : महाराष्ट्रात आज ७,४८६ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण १७,२३,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/take-action-against-negligent-officers-and-staff-at-test-centers/02221347", "date_download": "2021-08-01T05:47:26Z", "digest": "sha1:66OBGKFIFOVMHKICW5A762JB3M7DEDEE", "length": 6196, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "चाचणी केंद्रांवर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » चाचणी केंद्रांवर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा\nचाचणी केंद्रांवर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा\n– महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : शांतिनगर केंद्रावर आर.टी.पी.सी.आर. चाचणी होत नसल्याचे आले निदर्शनास\nनागपूर : मनपाच्या शांतीनगर आरोग्य केंद्रात आर.टी.पी.सी.आर. चाचणी होत नसल्याचे लक्षात येताच आज (ता. २१) महापौर दयाशंकर तिवारी यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, असे निर्देश दिले. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.\nमहापौर यांचे परिचित असलेले उमेश ओझा हे आज सकाळी गांधीबाग उद्यानाजवळ महापौर दयाशंकर तिवारी यांना दिसले. त्यांना ताप असल्याचे लक्षात येताच महापौरांनी त्यांची विचारपूस केली. शांतीनगरकडे राहात असताना अशा अवस्थेत इतक्या दूर कसे आले, असे विचारले असता त्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी भालदारपुरा केंद्रावर आल्याचे सांगितले. शांतीनगर येथून कालही परत पाठविण्यात आले. आजही तेथे आर.टी.पी.सी.आर. टेस्ट होत नसल्यामुळे भालदारपुरात यावे लागले असे सांगितले.\nहे ऐकून महापौर दयाशंकर तिवारी स्वत: शांतीनगर केंद्रावर पोहोचले. तेथे केवळ ॲन्टीजेन चाचणी सुरू होती. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता कातोरे अनुपस्थित होत्या. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मास्क घातलेले नव्हते. काही कर्मचाऱ्यांची मुलेही विना मास्कने तेथे उपस्थित होती.\nमहापौरांनी तातडीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर यांना दूरध्वनी करून वस्तुस्थितीवर नाराजी व्यक्त केली. तेथे आणि जेथे सुरू नसेल अशा केंद्रावर तातडीने आर.टी.पी.सी.आर. चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले. सर्व चाचणी केंद्रावर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी माजी नगरसेवक रवी डोळससुद्धा उपस्थित होते.\n← सर्व सम्मति से वेकोलि में…\nभाकंस संस्थेचा कमर्शिअल न्यायालयाचा प्रस्ताव →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.wosaicabinet.com/mr/products/wall-mounted-cabinet/knock-down-wall-cabinet/", "date_download": "2021-08-01T03:08:02Z", "digest": "sha1:Y24DX54TUTMU6SGNQDM26WQCPDTRLB3S", "length": 4875, "nlines": 169, "source_domain": "www.wosaicabinet.com", "title": "खाली नॉक भिंत मंत्रिमंडळाची उत्पादक आणि पुरवठादार | चीन खाली नॉक भिंत मंत्रिमंडळाची फॅक्टरी", "raw_content": "\nनऊ दुमडलेला जन नेटवर्क कॅबिनेट\nडबल विभाग भिंत मंत्रिमंडळाची\nभिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nवॉल स्थापना भिंत मंत्रिमंडळाची\nडबल सरकता उघडा रॅक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nभिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nनऊ दुमडलेला जन नेटवर्क कॅबिनेट\nडबल विभाग भिंत मंत्रिमंडळाची\nभिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nवॉल स्थापना भिंत मंत्रिमंडळाची\nडबल सरकता उघडा रॅक\nWJ-806 मानक नेटवर्क कॅबिनेट\nWJ-503 डबल उघडा रॅक सरकता\nभिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nWJ-604 भिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nनाही 8 Wenshan रोड Guanhaiwei पूर्व औद्योगिक क्षेत्र, Cixi शहर, निँगबॉ, Zhejiang प्रांत\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2021-08-01T05:16:21Z", "digest": "sha1:OYJTC4PCDTD56A6TDACISIQZB6UXI7TM", "length": 2845, "nlines": 76, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "मृत्यूवेळी, आधी आणि नंतर | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nमृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे.\nमृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे. आपल्या कुटूम्बात किंवा शेजारी कोणाचा मृत्यु पाहल्या वर माणसाला भीति वाटते आणि मृत्यु संबंधित वेग-वेगळे कल्पना करतो. परम पूज्य दादा भगवानी आपल्या आत्मज्ञाना नी लोकांना या रहस्य संबंधित पुष्कळ प्रश्ना चे उत्तर दिले आहे. जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, मोक्षची प्राप्ति इत्यादी प्रश्न चे उत्तर आपल्याला या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे है, हे या पुस्तकात संगीतला आहे.\nआई-वडील आणि मुलांचा व्यवहा... €0.28 Quickview Wishlist\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_92.html", "date_download": "2021-08-01T05:16:34Z", "digest": "sha1:ITC732MNAQBSKUJ7X5IUBDH2ZKVKVOYO", "length": 5292, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "येस बॅंकेतून आता अधिक रक्कम काढण्याची सवलत", "raw_content": "\nयेस बॅंकेतून आता अधिक रक्कम काढण्याची सवलत\nआर्थिक संकटात असलेल्या येस बॅंकेला केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्टेट बॅंक मदतीचा हात देत आहे त्यामुळे येस बँकेच्या खातेदारांसाठी एक खुशखबर आहे. रिजर्व बॅंक औफ इंडियाने पूर्वी घातलेल्या निर्बंधानंतर बँकेच्या ग्राहकांना केवळ ५० हजार रुपये काढण्याची मुभा होती. मात्र, बँकेतून आता अधिकची रक्कम काढण्याची सवलत मिळणार आहे.\nयेस बॅंकेच्या ग्राहकांनी आता चिंता करण्याचे कारण नाही आता बँकेतून पाच लाखांची रक्कम काढता येणार आहे. ही पैसे काढायची परवानगी काही अटीशर्थींसह देण्यात आली आहे. याचा बँकेच्या खातेदारांना फायदा होणार आहे.\nयेस बँकेवर RBI ने निर्बंध आणल्यानंतर, बँकेच्या खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता बँकेने आजपासून गरजेचे असल्यास, पाच लाखांची रक्कम बँकेतून काढता येणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु खातेधारकांना याबाबत बँकेला पत्र देऊनच पैसे काढण्याची अट घालण्यात आली आहे. येस बैंकेतून ग्राहकांना जे पैसे काढावयाचे असतील त्यामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी, शिक्षणासाठी, लग्नासाठी खातेदार ही रक्कम काढू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nदरम्यान, येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. येस बँक उद्ध्वस्त करण्यामागे तीन बहिणींचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. या तीन सख्ख्या बहिणी आहेत. राधा कपूर, राखी कपूर आणि रोशनी कपूर अशी यांची नावं आहेत. येस बँकेचे माजी सीईओ राणा यांच्या त्या मुली आहेत. येस बँक घोटाळ्यात हे तीन चेहरे तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-bigg-boss-contestants-who-found-love-in-reality-show-4717634-PHO.html", "date_download": "2021-08-01T04:23:49Z", "digest": "sha1:34YCSEAOUVECMMDONB2IKLEATKT2NPMW", "length": 3859, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bigg Boss Contestants Who Found Love In Reality Show | \\'बिग बॉस\\'च्या घरात हे स्टार्स पडले एकमेकांच्या प्रेमात, ऑन-कॅमेरा दिसला रोमान्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'बिग बॉस\\'च्या घरात हे स्टार्स पडले एकमेकांच्या प्रेमात, ऑन-कॅमेरा दिसला रोमान्स\n(फाइल फोटो: 'बिग बॉस'दरम्यान अश्मित पटेल आणि वीणा मलिक)\n'बिग बॉस' या टीव्ही शाचे 8वे पर्व लवकरच सुरु होत आहे. या शोने काही नवीन स्टार्सना नवी ओळख दिली तर काहींना नवा जोडिदार. आतापर्यंत अनेक स्टार्स 'बिग बॉस'च्या घरात सिंगल आले आणि नवीन साथीदारासह घराबाहेर पडले.\nयाचे ताजे उदाहरण म्हणजे गौहर खान आणि कुशाल टंडन ही जोडी. दोघेही बिग बिसच्या घरात एकटे आले होते. घरात राहून त्यांची जवळीक वाढली आणि दोघे अजूनही एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात.\nवीणा मलिक आणि अश्मित पटेल\nबिग बॉसच्या 4व्या पर्वाचे स्पर्धक अभिनेता अश्मित पटेल आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हे बिग बॉसच्या घरात ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसायचे. मात्र शोच्या बाहेर येताच काही दिवसांतच त्यांच्यातील नाते संपुष्टात आले. मीडियामध्ये बातमी आली होती, की अश्मितने वीणाच्या प्रेमापोटी तिचे कपडेदेखील धुतले होते.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... शोमध्ये ऑन कॅमेरा बनलेल्या या जोड्यांविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2021-08-01T05:54:51Z", "digest": "sha1:CSN2BXLEYSQO5FKU4ZZLKXYEANHMIUGG", "length": 5247, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे - पू. ३३० चे\nवर्षे: पू. ३५७ - पू. ३५६ - पू. ३५५ - पू. ३५४ - पू. ३५३ - पू. ३५२ - पू. ३५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३५० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-08-01T05:37:37Z", "digest": "sha1:OND4LU7SFACPWVN5XRW5D3PEWLMQHB2D", "length": 6021, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय ऑलिंपिक संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिंपिक भवन, नवी दिल्ली\nभारतीय ऑलिंपिक संघ (Indian Olympic Association) ही भारत देशामधील एक खेळ संघटना आहे. भारत देशाचे खेळाडू ऑलिंपिक स्पर्धा, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ इत्यादी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाठवण्याची जबाबदारी ह्या संघटनेकडे आहे.\n१९२७ साली स्थापन झालेल्या आय.ओ.ए.ला भ्रष्ट्राचारी पदाधिकारी नेमल्याबद्दल ४ डिसेंबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निलंबित केले होते. ह्यामुळे २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना भारताच्या ध्वजाऐवजी ऑलिंपिकचा ध्वज वापरून सहभागी व्हावे लागले होते. परंतु आय.ओ.���.ने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतलेली निवडणुक योग्य असल्यामुळे आय.ओ.सी.ने भारताचे निलंबन ११ फेब्रुवारी २०१४ रोजी मागे घेतले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/08/5846.html", "date_download": "2021-08-01T04:54:19Z", "digest": "sha1:I24QCLWIOO3ZVDHJN4XWZ53DJUCA3EWF", "length": 3840, "nlines": 57, "source_domain": "www.sjmk.in", "title": "स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘पोलीस-कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती", "raw_content": "\nHomenew jobस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘पोलीस-कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘पोलीस-कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘पोलीस-कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती\nSSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला पदांच्या एकूण 5846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7-09-2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.\nपदाचे नाव – कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला\nपद संख्या – 5846 जागा\nखुला प्रवर्ग – रु. 100/-\nवयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 7-09-2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात:- येथे पाहा\nऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\nअधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.uttampatil.in/2018/10/blog-post_21.html", "date_download": "2021-08-01T03:13:49Z", "digest": "sha1:FGKBLZENNXOLU4DXLSB2FQIZ77C7BB52", "length": 6907, "nlines": 143, "source_domain": "www.uttampatil.in", "title": "शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा व्हीडिओ - Tech World...", "raw_content": "\nकविता - १ ते ७\n_संकलित - सत्र २\n_आकारीक - सत्र २ NEW\n_संकलित - सत्र १\n_आकारीक - सत्र १\nखेळ व मैदाने माहिती\nउड्या व उड्यांचे खेळ प्रकार\nब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..\n१ ली ते ७ वी कविता\n१ ली - सर्व कविता\n२ री - सर्व कविता\n३ री - सर्व कविता\n४ थी - सर्व कविता\n५ वी - सर्व कविता\n६ वी - सर्व कविता\n७ वी - सर्व कविता\ninfo Mobile एक्सेल ऑफिस कर्मवीर भाऊराव पाटील डिजिटल शाळा पॉवर पॉइंट माहिती मोबाईल वर्ड समाजसुधारक\nHome / Unlabelled / शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा व्हीडिओ\nशिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा व्हीडिओ\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु,2019 करिता इयत्ता 5 व 8 वी चे ऑनलाइन फॉर्म भरणेची सुविधा www.mscepune.in या वेबसाइड वर सुरु झाली असून त्वरित आपल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घ्यावेत.\n-फॉर्म नेमका कसा भरावा \n-शाळा नोंदणी कशी करावी \n-फोटो विहित नमुन्यात कसा resize व अपलोड करावा \n-ऑनलाइन पेमेंट कसे करता येईल \nयासह इतर काही शंका,समस्या वाटत असतील तर... शेवटी दिलेल्या लिंकद्वारे मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहून फॉर्म स्वतः भरु शकाल.\n👁‍🗨शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा पहा :\nतुमच्या शिक्षक मित्रांना जरूर शेअर करा.\nआपला अभिप्राय जरूर कळवा.👏\nउत्तम आनंदराव पाटील, अध्यापक, वि.मं.सोनगे, ता.कागल,जि.कोल्हापूर\nमासिक- पत्रक- सॉफ्टवेअर- 2018\nSpeed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान.\nमला भावलेली काही वाक्ये -\n\" कुणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीने करणं,\n\" दौडना जरुरी नहीं, समय पर चल पडना काफी है | \"\nशाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-\nUttam Patil , [21.07.20 14:43] Mob-9527434322 ■ शाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी- बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके- ● प्र.के.अत्रे : क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/amir-khan-atank-hi-atank-movie-kissing-scene-incident/", "date_download": "2021-08-01T05:11:39Z", "digest": "sha1:4ZTCJBENW333ARN4UPFDIN5BYQU4EKQP", "length": 19151, "nlines": 82, "source_domain": "kalakar.info", "title": "किसिंग सीन देताना अमीर खानला फुटला घाम, किस्सा खूपच रंजक आहे मिस करू नका.. - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्त��ंच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nHome / बॉलिवूड / किसिंग सीन देताना अमीर खानला फुटला घाम, किस्सा खूपच रंजक आहे मिस करू नका..\nकिसिंग सीन देताना अमीर खानला फुटला घाम, किस्सा खूपच रंजक आहे मिस करू नका..\nबॉलिवूडमध्ये अनेक वेळा अशा घटना घडतात ज्या क्वचितच माहित पडतात, चित्रपट पाहताना आपण खूप निवांत पाहतो, त्यातील प्रत्येक सीनचा पूर्णपणे आनंद घेण्याचा आपला प्रयत्न असतो.. काही सीन शूट करताना कलाकारांची किती झोप उडते ते फक्त त्यांनाच माहीत असते. काही वेळा चित्रपटात फाईट सिन किंवा घातक स्टंट करायचे असतात, तर काही वेळा भावनिक अभिनय साकारायचा असतो. कलाकाराला आपल्या जीवनातील सर्व गोष्टी विसरून चित्रपटातील भूमिका जगावी लागते. सिनेमातील हिरोला रोमँटिक सीन देखील शूट करावे लागतात तर काही वेळा कलाकारावर चित्रकथेत दुःखद घटनेला सामोरे जावे लागत असतानाही प्रेक्षकांना हसवण्यासाठी विनोदी भूमिका साकारावी लागते.\nअसाच एक रंजक किस्सा आपल्या सुपरस्टार अमीर खान सोबत घडला होता. आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयातून भरपूर चाहते कमावले, आमीर हा लाखो तरुण तरुणींच्या हृदयांची धडकन आहे. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट गाजले असून त्याच्या विशेष शैलीतील भूमिकांमुळे लोकप्रिय झाला आहे. आमीरचा राजा हिंदुस्थानी, इश्क, मन, दंगल, लगान, दिल, गजनी, दिल चाहता है, हम है राही प्यार के, थ्री इडियट्स, मेला अशा अनेक चित्रपटात त्याने अफलातून भूमिका केल्या. प्रत्येक चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना भुरळ घालतो. अमीर ने इथवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, सुरुवातीला स्वतःच्या चित्रपटाचे पोस्टर चिटकवण्याचे काम देखील त्याने केले आहे. आयुष्यातील अनेक चढ उतार पाहिल्या नंतर प्रचंड मेहनतीने तो आज सुपर स्टार बनला आहे. अभिनय क्षेत्रात मुरलेला सर्वांचा लाडका आमीर एकदा एका किसिंग सीन साठी घामेघूम झाला होता. आमीर खानचा राणी मुखर्जी सोबतचा सर्वश्रुत ब्लॉक बस्टर चित्रपट ” गुलाम “, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई देखील केली. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि आमीर खान जोडीने खूपच सुंदर अभिनयाचे प्रदर्शन केले, गुलाम मधील दोघांची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडली. हा चित्रपट ७ करोडच्या बजेट मध्ये तयार केला होता आणि या चित्रपटाने जवळपास ३४ कोटींचा टप्पा पार केला.\nएका शूटिंग दरम्यान आमीर सोबत घडलेला एक किस्सा आज खूपच व्हायरल होत आहे. ९०च्या दशकातील काही बोल्ड अभिनेत्रींपैकी पूजा बेदी ही एक सुंदर अभिनेत्री. आमीर आणि पूजा यांचा एकत्रित सर्वात पहिला चित्रपट जो जीता वही सिकंदर. या चित्रपटात त्या दोघांनीही कॉलेज तरुणाच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या. त्या दोघांमध्ये चित्रपटाच्या कथानकावर आधारित एक किसिंग सीन प्ले केला होता, यानंतर आतंक ही आतंक या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा किसिंग सीन केला होता. हा सीन शूट होत असताना सर्व क्रू मेंबर्स निवांत होते तरीही हा सीन शूट करतेवेळी आमीर आणि पूजाची अवस्था खूप विचित्र झाली होती. एका मुलाखतीत सांगताना पूजा म्हणाली की हा सीन शूट करताना आमीर आणि मी खूप गोंधळलेले होतो. सेटवर चित्रपटातील दिग्ग्ज कलाकार रजनीकांत, जुही चावला, कबीर बेदी, ओम पुरी, रिटा भादुरी, दिलीप ताहिल, सुहास जोशी, गोगा कपूर, रझा मुराद उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आमीर आणि माझ्यामध्ये एक उत्तेजक लव्ह मेकिंग सीन शूट करायचा ठरला होता.\nपूजा पुढे म्हणाली, याआधी जो जीता वही सिकंदर या चित्रपटात दोघांचा किसींग सीन होता. पण आतंक ही आतंक या चित्रपटात किसिंग सीन देताना मात्र आमीरची स्थिती अस्वस्थ होती, मी देखील थोडी नर्व्हस फील करत होते. किसिंग सिन काही केल्या पूर्ण होत नव्हता, रिटेक वर रिटेक चालू होते.. दोघेही अक्षरशः घामाघूम झाले होते, का कुणास ठाऊक पण दोघांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत नव्हता, कधी नव्हे एवढे दडपण सेट वरील सर्वांनी अनुभवले.. मुरलेल्या कलाकरांकडून अशा गोंधळलेली स्थिती डायरेक्टर दिलीप शंकर यांच्यासाठी खूपच अनपेक्षित होती. खूप साऱ्या जणांनी सीन शूट होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि शेवटी कसा बसा किसिंग सिन पूर्ण झाला.. य���नंतर डायरेक्टरने आम्हा दोघांना एका रूम मध्ये बसण्यास सांगितले, थोडा वेळ आम्ही दोघेही अगदी शांत बसलो होतो. एकमेकांना फक्त बघत बसलो होतो, थोडा वेळ असाच गेला. मग आमीरने माझ्याकडे पाहिले आणि चल बुद्धिबळ, चेस खेळूया म्हणाला.. यामुळे त्यांच्यातील टेन्शन खूपसे निवळले गेले.\nत्यानंतर मग मात्र आमच्या दोघात चांगली मैत्री झाली. हा रंजक किस्सा खूप लोकांना माहीत नव्हता, यावर आमीरची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. फिल्म गुलामबद्दल बोलायचे झाले तर राणी मुखर्जीचा हटके लूक आणि अभिनय खूप लोकप्रिय झाला होता. यामध्ये फिल्मचा क्लायमॅक्स शूट करण्यास तब्ब्ल १२ दिवस लागले होते. फिल्ममध्ये आमीर ने खलनायकाचा रोल प्ले केलेल्या शरत सक्सेनाला खूप मारले होते आणि तो सुद्धा अगदी रक्तबंबाळ झालेला दाखवला होता, या सिन मधील दोघांचा अभिनय खूपच गाजला ज्यामुळे चित्रपटाला यशाचा अनोखा टप्पा गाठता आला. आमीरचे प्रत्येक चित्रपट खूप छान आणि वैशिट्यपूर्ण असतात, त्याचा अभिनय नेहमी नैसर्गिक वाटतो.\nपाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने किरण राव सोबत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना केलेली मदत पैशात मोजण्यापलीकडची आहे. अनेक उध्वस्त गावांना त्याने पाणीमय केले आहे, यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान करावे एवढीच माफक अपेक्षा नवीन गावांना प्रेरणादायी ठरली आहे. त्याच्या या निस्वार्थ कार्यासाठी रसिक प्रेक्षकांसोबत संपूर्ण महाराष्ट्रजन ऋणी आहे. मित्रहो आजच्या लेखातील आमीरचा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.\nवरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.\nPrevious ए गरम बांगड्या, गरम बांगड्या.. एलिझाबेथ एकादशी मधील छोटी “झेंडू” आता दिसते खूपच सुंदर..\nNext तारक मेहता.. मधील बापूजी उर्फ चांपकलाल यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर..\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\n“कुछ कुछ होता है” मधील छोटी अंजली आता झाली खूप मोठी, दिसते खूपच बोल्ड आणि हॉट…\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्र���.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/10/27/coronaupdate-151/", "date_download": "2021-08-01T05:27:53Z", "digest": "sha1:ZOW5KTCATWVBXZVFDWZCRR6JX7LB3WMA", "length": 12829, "nlines": 170, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात २६ नवे करोनाबाधित - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात २६ नवे करोनाबाधित\nरत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४०५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २६ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७८५ झाली आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) १९ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७७६१ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.३३ टक्के आहे.\nजिल्ह्यात आज नवे २२ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – चिपळूण १, संगमेश्वर ३, रत्नागिरी १ (एकूण ५). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ४, खेड १, गुहागर ५, चिपळूण १, रत्नागिरी ४, लांजा २ (एकूण १७) (दोन्ही मिळून २२)\nजिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४०५ झाली आहे. बाधितांचा दर १४.९० टक्के आहे. सध्या २३२ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.\nजिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या ३१३ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७२ टक्के आहे.\nमृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८५, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) २६ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७८५ झाली आहे. आज १९ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४१५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nPrevious Post: दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेचे गुरुवर्य मा. न. जोशी स्कूल असे नामकरण\nNext Post: श्रीसूक्त अनुवाद – ऋचा १२वी\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/india-world/page/136/", "date_download": "2021-08-01T05:19:44Z", "digest": "sha1:EIH7XPKGKSOYUKV3ZCEVP67V27S4VI2H", "length": 9920, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates India World News| Page 136 of 207 | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nWorld Heart Day 2018: अशी घ्या हृदयाची काळजी\nआज देशभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणजेच जागतिक हृदय रोग दिन साजरा करण्यात येतोय. हृदयरोग आणि स्ट्रोकसह कार्डिओव्हस्कुलर…\nइंधनाची इतकी दरवाढ… अद्याप ब्रेक नाही\nइंधन दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. 25 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची…\nभारतानं पटकावला ‘सातव्यांदा’ आशिया चषक…\nआशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात चांगलाच सामना रंगला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं सातव्या आशिया…\nराष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारीक अऩ्वर यांचा राष्ट्रवादीला रामराम\nराष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, लोकसभेतल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे….\nसबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय\nसर्वोच्च न्यायालयानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. आता सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील…\n2 दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा इंधन दरवाढ\nआठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीचा झटका देणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा वाढ…\nअपोलो एसबीआय कार्ड लाॅंंच, ग्राहकांना मिळणार हे फायदे…\nभारतात आता आरोग्य व वेलनेस क्षेत्रातील को बॅण्डेड क्रेडिट कार्ड लाँच झाले आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी…\nमशिदी हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही\n‘मशिदी हा इस्लामचा अविभाज्य अंग नाही’ असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलय. या निर्णय़ामुळे रामजन्मभूमीच्या प्रकरणाचा…\nविवाहबाह्य संबंधांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय\nविवाहबाह्य संबंध हा गुन्हा ठरू शकत नाही, असा म्हणत कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय…\nपेट्रोल-डिझेलनंतर आता ऐशोआरामाच्या ‘या’ वस्तूही महागणार\nआधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, अशातच महागाईचा आणखी भर पडला आहे. या…\nगुगल झालं 20 वर्षांचं\nआपल्याला देशातील कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही जाणून घ्यायचे असेल तर ���पण ज्याची मदत घेतो, आणि एखाद्याचा…\nसुप्रीम कोर्टाचे आधार कार्डच्या सक्तीसह 2 महत्वाच्या प्रकरणांवर निकाल…\nआधार कार्डच्या सक्तीविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय झाला. आधार कार्डमुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा…\nपुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही\nशिर्डीच्या साईबाबांबद्दल सोशल मीडियावर नेहमीच अफवा पसरत असतात. आता अफवा ही चक्क चंद्र आणि साईबाबा…\nइंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेल 11 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 14 पैशांची तर डिझेलच्या दरात…\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी देशातील सिक्किमचे पहिले विमानतळ समर्पित करणार आहेत. पंतप्रधान रविवारी गंगटोक येथे…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/dr-harsh-vardhan/", "date_download": "2021-08-01T03:38:11Z", "digest": "sha1:M44EF7Q3UI4VFOWHXYQVTMKVTPK73ARN", "length": 5994, "nlines": 87, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Dr. Harsh vardhan | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n30 नोव्हेंबर 2020 30 नोव्हेंबर 2020\nदेशातील नागरिकांना येत्या तीन-चार महिन्यांत मिळणार करोना प्रतिबंधक लस, डॉ. हर्षवर्धन यांची माहिती\nनवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या अनुषंगाने भारता सह जगभरातील अनेक देश लस विकसित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील\n24 नोव्हेंबर 2020 24 नोव्हेंबर 2020\nयोजनांच्या माध्यमातून…, राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोविडवरील लसीसाठीचा निधी आणि वितरणाबाबतची माहिती मागितली होती. करोनाचा फैलाव\n12 नोव्हेंबर 2020 12 नोव्हेंबर 2020\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले कौतुक\nमुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारख्या योजना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राबवल्या आहेत, तसेच चाचण्यांचे कमी\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/on-the-contrary/", "date_download": "2021-08-01T03:17:47Z", "digest": "sha1:B3THGV65JKITVGCDYNTDG553W33HUZNK", "length": 4258, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "On the contrary | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशनिवार, जुलै 31, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n8 डिसेंबर 2020 8 डिसेंबर 2020\nत्याउलट त्यांच्याविष���ी प्रश्न उपस्थित केले जातायेत,उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर टीका\nमुंबई : मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. आज देशभरात भारत बंद पाळला जात आहे .दरम्यान ,उर्मिला मातोंडकर यांनी सामनाला\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2140", "date_download": "2021-08-01T03:41:22Z", "digest": "sha1:7ZDDKBAOTTJ2MRK5UV4KLGKUBSTJF7BG", "length": 4999, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वर्षाविहार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वर्षाविहार\nववि२००९- सूचना लेखनाचा धागा\nववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया लेखनाचा धागा\nववि २००९: सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्रं-१ लेखनाचा धागा\nववि २००९: सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र - २ : ओळख परेड लेखनाचा धागा\nववि२००९:- सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र.३ लेखनाचा धागा\nववि२००९:- सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र. ४ - अंताक्षरी लेखनाचा धागा\nववि२००९: दवंडी लेखनाचा धागा\nवर्षाविहार: रेडिओ प्रोमो. लेखनाचा धागा\nववि २००८: माहिती लेखनाचा धागा\nव वि सां का: 'दिवस जुळ्यांचा' आणि 'जोडीने ओळख' लेखनाचा धागा\n२७ जुलै २००८: माहिती आणि सूचना लेखनाचा धागा\nवर्षाविहार २००८:वृत्तांत आणि प्रतिक्रिया लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 27 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/sonalika/di-740-iii-s3-36307/43094/", "date_download": "2021-08-01T04:41:41Z", "digest": "sha1:EPP5S6C4PQBOVK624K6FLCNZ73NIZQFX", "length": 23180, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले सोनालिका DI 740 III S3 ट्रॅक्टर, 2016 मॉडेल (टीजेएन43094) विक्रीसाठी येथे कामरूप, आसाम- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: सोनालिका DI 740 III S3\nविक्रेता नाव Eliyas Ahmed\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nसोनालिका DI 740 III S3 तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा सोनालिका DI 740 III S3 @ रु. 3,70,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये किंमत, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2016, कामरूप आसाम. वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nमहिंद्रा 275 DI TU\nमॅसी फर्ग्युसन 241 डीआय टोनर\nमहिंद्रा 275 DI TU\nसोनालिका 47 आरएक्स सिकंदर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे सोनालिका DI 740 III S3\nमॅसी फर्ग्युसन 9000 प्लांटरी प्लस\nजॉन डियर 3036 EN\nसोनालिका 745 डीआय III सिकंदर\nआयशर 371 सुपर पॉवर\nमॅसी फर्ग्युसन 5245 DI 4WD\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2021-08-01T04:58:16Z", "digest": "sha1:37VEL7UN7AXL6LZ7GIKF3RMX7ENKGIQT", "length": 11623, "nlines": 150, "source_domain": "afrikhepri.org", "title": "आफ्रिकन इनिशिएशन आर्काइव्ह्ज - आफरीखेरी फोंडिएशन", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\nशनिवार, 31 जुलै 2021\nस्वागता���्ह श्रेणी आफ्रिकन इन्टरियन्स\nडोंगा, इथिओपियाच्या शूर सूरमा योद्ध्यांची निग्रो मार्शल आर्ट\nडोन्गा ही पारंपारिक आफ्रिकन कुस्ती आहे ज्यात इथिओपियाच्या सूरमा लोकांमध्ये आढळतात. काळ्या समुराईची मार्शल आर्ट म्हटल्या जाणार्‍या या लढाईतील एक तत्व म्हणजे कोणीही ...\nआफ्रिकन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथ सामायिक करा\nआमच्या आफ्रिकन संस्कृतीच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी आम्ही ज्यांना या डिजिटल व्यासपीठावर लेख लिहिण्याची इच्छा आहे अशा सर्वांना आमंत्रित करतो. कसे सामायिक करावे किंवा कसे लिहावे ...\nसीरिल नॉयलेटची एक गुप्त रहस्य IYAS\nअलिदौ, एक बेनिनी संगीतकार, गालाच्या विधीबद्दल आश्चर्यचकित आहे आणि विशेषतः त्याच्या आईने \"स्त्रियांचे रहस्य\" म्हणून काय म्हटले आहे. तो सागॉन या गावी जातो ...\nपवित्र ग्रंथ आणि प्राचीन इजिप्तचे धर्मनिरपेक्ष ग्रंथ\nविश्वाचा स्वामी म्हणाला: \"जेव्हा मी अस्तित्वात आलो, तेव्हा अस्तित्व प्रकट झाले. मी खेपरीच्या रूपात अस्तित्वात आलो, म्हणून अस्तित्वात आलो ...\nओलोरन, सर्वोच्च देव, त्याने थोरल्या मुला ओबटालाला दलदलीच्या आदिवासी पाण्याच्या पृष्ठभागावर जग निर्माण करण्यासाठी पाठवले. हे करण्यासाठी, त्याने तिला स्वर्गीय वाळू आणि एक कोंबडी दिली ...\nगोष्टी सुरू होण्यापूर्वी अम्मा दिसतात. नंतर, स्त्रिया त्यांना आपल्या मुलांना देण्यासाठी आकाशात उचलतील आणि त्यांना एका काठीने छिद्र करतील आणि ...\n\"टॅरोट\" हा शब्द इजिप्शियन शब्दांमधून आला आहेः तार, \"मार्ग\" किंवा \"मार्ग\" आणि रो, ज्याचा अर्थ \"राजा\" किंवा \"रॉयल\" आहे.\nदक्षिणेकडील कॅमेरूनमधील बासा-एमपीपु-बाटी, एमबोग स्ट्रिटो सेंसुला “एमबोग लिया” म्हणतात. \"लिआ\" या शब्दाचा अर्थ फ्रेंचमध्ये दगड, खडक किंवा खडक आहे. थोडक्यात ...\nबांबरा \"बेना बंबारा\" सह, \"एमएए\" व्यक्ती-ग्रहण आहे तर \"एमएएए\" \"एमएए\" च्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करते. बंबरा अभिव्यक्ती म्हणते: \"एमएए के मया का का सीए येर कोनो\" जे ...\nकोंगो परंपरेच्या दीक्षाचे रहस्ये\nकोंगो परंपरा आम्हाला शिकवते की आपण जगतो ते जग आपल्या स्वतःच्या विचारांचे एक साधे होलोग्राफिक प्रोजेक्शन आहे. के-कोंगो मधील विचार \"एमए-बीए-एनझेडए\" म्हणत आहेत ...\nप्राचीन इजिप्तला फिरोनिक योग सेमा टावी माहित होता आणि त्याचा अभ्यास केला गेला\nयोगी खान ���णि त्यांची पत्नी जिनेव्हिव्ह खान (लिखित योगा डेस फॅरॉन्स) या पुस्तकात माँटपेलियर विद्यापीठाच्या इजिप्लॉजीमध्ये पदवीधर असल्याचे त्यांनी दाखवले आहे ...\nकी-मुंटू शाळेचे आफ्रिकन गूढ ज्ञान\nकि-मुंटू शाळा ही अशी शाळा आहे जी चढत्या मास्टर्स (बा-एनकुलू) ने वेळोवेळी प्रसारित केलेल्या बहुआयामी आदिवासी पारंपारिक विचारांमुळे उद्भवली. की-मुंटू शाळेचे गूढ ज्ञान परत गेले ...\nआफरीखेरी सांस्कृतिक व्यासपीठावर एक लेख पोस्ट करा\nआफ्रिशेपरी हे ज्ञान सामायिक करण्यासाठी सार्वजनिक उपयुक्ततेचे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. हे लोकांच्या एका लहान मंडळाच्या हितासाठी कार्य करत नाही, तर सामान्य हितासाठी आहे. हे यासाठी आहे ...\n1 पृष्ठ 2 1 2 खालील\nलेख पोस्ट करण्यासाठी चिन्हावर क्लिक करा\nपत्रकार, प्राध्यापक, विद्वान, आतील लेखक, लेखक, ब्लॉगर्स, आपण आपले लेख येथे सबमिट करू शकता.\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nहा संदेश बंद करण्यासाठी येथे क्लिक करा\nही विंडो 7 सेकंदात स्वयंचलितपणे बंद होईल\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actress-deepika-studies-person-11236/", "date_download": "2021-08-01T03:08:14Z", "digest": "sha1:MMTNEQYZY5QUQDSLAAWABMBLWZULDY4Q", "length": 13332, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दीपिका स्क्रीप्ट वाचन | अभिनेत्री दीपिका आपल्या आगामी चित्रपटातील स्क्रिप्टच्या नियमित वाचनातून करतेय व्यक्तिरेखेचा अभ्यास | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्���ानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nलोकं समजतात या Odd Love Birds ला आई आणि मुलगा मग हेच घेतात त्यांची फिरकी\nदीपिका स्क्रीप्ट वाचनअभिनेत्री दीपिका आपल्या आगामी चित्रपटातील स्क्रिप्टच्या नियमित वाचनातून करतेय व्यक्तिरेखेचा अभ्यास\nदीपिका आपल्या आव्हानात्मक भूमिकांच्या प्रक्रियेबाबत अधिक चर्चा करत नसेल, मात्र त्याविषयी प्रत्येक वेळी काही ना काही नवी माहिती हाती येते ज्यामुळे दीपिका आपल्या व्यक्तिरेखांचा कसा सखोल अभ्यास\nदीपिका आपल्या आव्हानात्मक भूमिकांच्या प्रक्रियेबाबत अधिक चर्चा करत नसेल, मात्र त्याविषयी प्रत्येक वेळी काही ना काही नवी माहिती हाती येते ज्यामुळे दीपिका आपल्या व्यक्तिरेखांचा कसा सखोल अभ्यास करते, हे कळते. अभिनेत्रीच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की,”दीपिकाने आपल्या दिवसातील काही वेळ शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी राखून ठेवला असून ती त्या स्क्रिप्टची काही पाने वाचण्यासाठी नियमित वेळ काढते आहे.\nया चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेची तिला इतक्यात अधिक तयारी करायची नसली तरी, तिला आपल्या या व्यक्तिरेखेतून पूर्णपणे बाहेर देखील पडायचे नाही. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर ती याच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.” जर लॉकडाऊन नसता तर, अभिनेत्री ने श्रीलंकेमध्ये चित्रपटाचे एक शेड्यूल आतापर्यंत पूर्ण केले असते. दीपिकाने या आधी देखील शकुन बत्रा यांच्या सोबत काम केले आहे, त्यांच्या सिनेमच्या स्वादाविषयी ती अनेकदा बोलली आहे आणि त्यामुळे ती त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत देखील फार उत्सुक आहे.\nदीपिकाने वेळो वेळी अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखांना पडद्यावर जीवंत केले आहे. प्रत्येक चित्रपटसोबत, अभिनेत्रीने एक नव्या व्यक्तिरेखा यशस्वीरित्या सादर केल्या आहेत, ज्यांना दर्शकांचे भरभरून प्रेम देखील मिळाले आहे. मग ते नैना, वेरोनिका, पद्मावती, लीला असो- या सर्व व्यक्तिरेखा या त्या त्या गहन अभ्यासाचाच परिणाम आहेत जो दीपिकाने नेहमी आपल्या भूमिकांसाठी केला आहे. आम्हाला विश्वास आहे की, दीपिका पादुकोण सेटवर परतायला जेवढी उत्सुक आहे, तेवढेच आपण देखील तिला पडद्यावर पहायला उत्सुक आहोत.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-hospitals-ready-for-cyc-8796/", "date_download": "2021-08-01T05:04:27Z", "digest": "sha1:XWFBV7ZF6AP76EZZCY5N63LZZW2YXWNP", "length": 13483, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | मुंबईच्या रुग्णांलयामध्येही ‘निसर्ग’ अलर्ट - वीज गेली तर पर्यायी व्यवस्थेची तयारी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nदरवर्षी का साजरा केला जातो जागतिक स्तनपान सप्ताह\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घ���ाबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nमुंबईमुंबईच्या रुग्णांलयामध्येही ‘निसर्ग’ अलर्ट – वीज गेली तर पर्यायी व्यवस्थेची तयारी\nमुंबई: मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेने त्यांच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळाचे वीज गेली तर पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असे\nमुंबई: मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेने त्यांच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळाचे वीज गेली तर पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.\nमुंबईच्या दिशेने येणाऱ्या चक्रीवादळाची तीव्रता अधिक असेल तर मुंबईवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व रुग्णालयांनी आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. जर वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटर तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अधिक बॅटरीस, इलेक्ट्रिकचे सामानही उपलब्ध करुन घेण्यास सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णालयातील आयसीयू, ऑपरेशन शिएटर बंद होऊ नयेत, यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालय परिसरातील कचराही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायन रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भरकल यांनी सांगितले की, आम्ही आमच्या सर्व विभागप्रमुखांना तसेच रक्तपेढ्यांनाही आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज राहण्याचे आणि योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाच्या संकटाशी आम्ही मुकाबला करत असलो, तरी या चक्रीवादळाने काही हानी झाल्यास त्या पीडितांवर उपचार करण्यासाठी आम्हाला तयार राहावे लागणार आहे.\nबीकेसीतील रुग्ण वरळीला हलविले\nबीकेसीच्या एमएमआरडे मैदानात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या १५० रुग्णांना सुरक्षिततेच्या कारणामुळे वरळी आणि ��सपासच्या विविध रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे रुग्णांच्या रसुरक्षेचा मुद्दा लक्षा घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/bhau-kadam-baddal-hya-goshti-janun-ghya/", "date_download": "2021-08-01T04:09:09Z", "digest": "sha1:VM54LKANJ3FQDWEALUR54Z22O4HV3YHF", "length": 16402, "nlines": 158, "source_domain": "www.readkatha.com", "title": "भाऊ कदम बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील कदाचित » Readkatha", "raw_content": "\nHome\tबातमी\tभाऊ कदम बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील कदाचित\nभाऊ कदम बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील कदाचित\nभाऊ म्हणजे भालचंद्र कदम दिसायला तसा सावळा अंगाने सुद्धा तसा बेढब कोणाच्याही नजरेत पहिल्याच क्षणी भरणार नाही असा पण त्या चा आतापर्यंटचा प्रवास म्हणजे एक नवलच, आपल्या अभिनयाने लोकांना हसवणारा हा अभिनेता आता तर घराघरात पोचला आहे. त्याच्या प्रत्येक विनोदाला खळखळून हस नारा प्रेक्षक तुम्ही पाहिलाच असेल. भाऊ चा जन्म 1972 साली मुंबई मध्ये झाला.\nत्यांचे वडील भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये काम करत होते.\nवडाळा येथील प्राथमिक शाळेतून त्य���ंनी आपले शिक्षण घेतले. आपले वडील गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भाऊंवर आली. त्यानंतर त्यांनी आपले सगळे लक्ष आपल्या कामावर केले. आपल्या कामाला देव मानले. याने रंगभूमी ते छोट्या पडद्या पासून अगदी मोठ्यापर्यंत आपली कारकीर्द सुरू केली. वेगवेगळी नाटके केली त्यातून लोकांना हसवले. त्याने अनेक एकांकिका मधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. दोन अंकी एका नाटकाने त्याला एक पारितोषिक मिळवून दिले ते महाराष्ट्र शासनाकडून आणि या नंतर भाऊ कदम थांबला नाही आणि आणखी पुढे जाण्याची शपथ त्याने स्वतःशीच घेतली.\nत्यानंतर हळू हळू त्याने एवढंच ना आणि एक डाव भटाचा यांसारखे विनोदी नाटक केले आणि त्यानंतर तो एक अस्सल विनोदी अभिनेता म्हणून लोक त्याला ओळखू लागली . फू बाई फू हा मराठी कार्यक्रम झी मराठी वर आला शिवाय या कार्यक्रमात भाऊ कदम यांची ही निवड झाली. पहिल्यांदा कॅमेरासमोर काम करायची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी त्यासाठी नकार दिला होता पण नंतर त्यांच्या मुलीच्या प्रेमा खातर त्यांनी यामध्ये काम करण्यासाठी होकार दिला. कार्यक्रमातून भाऊ कदम यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.\nया कार्यक्रमात निलेश साबळे ही होता याने नंतर भाऊ, कुशल बद्रिके आणि इतर कलाकारांना सोबत घेऊन काहीतरी नवीन करायचे ठरविले आणि “चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमाची सुरूवात केली. यातील भाऊ चे कॅरेक्टर हे समोर आल्यावरच लोकांना हसु नाही शकणार असे होणार नाही. त्याची स्वतची हसवण्याची शैली लोकांना अजूनही आवडते आहे. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीची भूमिका अगदी चोखपणे बजावणारा हा अभिनेता आता लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांचा चाहता झाला आहे. त्यांनी तुझं माझं जमेना या मालिकेमध्ये ही एक भूमिका साकारली आहे.\nशिवाय अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. हरीश चंद्राची फॅक्टरी, सांगतोय काय, आम्ही बोलतो मराठी, एक कटिंग चाय, पुणे वाया बिहार, चांदी, कुटुंब, फक्त लढ म्हणा, मस्त चाललंय आमचं, नारबाची वाडी, कोकणस्थ, टाईम पास, टाईम पास 2, बाळकडू आणि जाऊ द्या ना बाळासाहेब इतर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट म्हणजे फेरारी की सवारी या यामधून ही भाऊ आपल्याला दिसला. मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्���त्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.\nशूटिंगच्या वेळापत्रकामुळे भाऊला आपल्या कुटुंबाला फारसा वेळ द्यायला मिळत नाही. पण शूटिंग नसताना तो कुटुंबीयांसोबत निवांत क्षण आवर्जून घालवतो. भाऊ व ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी भाऊच्या लाडक्या लेकींची नावं आहेत. असा हा भाऊ कदम यांच्या कॉमेडी शिवाय आपलं हसणं म्हणजे वाया गेल्यासारखे वाटते.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nभात खाल्याने आपल्या शरीराला होतात नुकसान हे खरं आहे का खोटं\nकोणत्याही गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता मग हे लिखाण तुमच्यासाठी आहे\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा,...\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१...\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nबिहारमध्ये एका माणसाने तीन महिन्याच्या बाळाला आगीत फेकले\nचित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन...\nआणि पोलीस डीपारमेन्ट ने सर्व नियम बाजूला ठेवत...\nरिया पाठोपाठ भारती सिंगला ड्रग्स काँनेक्शन प्रकरणात अटक\nब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या...\nया महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा...\n वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..\nएक विचित्र अनुभव : प्रव��सात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nTerence Luis ने दिले ह्या मुलाला अनोखे...\n३० वर्षापासून होते इंग्रजी विषयाचे शिक्षक, पण...\nविनय येडेकर हा अभिनेता लहानपणापासून आहे या...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/the-survey-done-by-aam-adami-partyof-kalyan-on-social-media", "date_download": "2021-08-01T04:33:20Z", "digest": "sha1:5QDS3MKTYUGJ4JJFO7NFBLCJOM7OIS46", "length": 15685, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर\nकल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर\nकल्याण शहरातील सांडपाणी खाडीमध्ये वाहून नेणाऱ्या जरीमरी नाल्यावर गोविंदवाडी बायपास जोडरस्त्यालगत नाल्यावर पुलाचे रुंदीकरणाचे काम स��रु आहे. तेथील कंत्राटदाराने नाल्यात दगडमातीचा मोठा भराव टाकला आहे. पावसाळा सुरु असल्याने अतिवृष्टीमुळे नाल्यातील सांडपाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा उत्पन्न होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तेथील नाल्यात उतरून पाहणी करीत तेथील परिस्थितीचे सोशल मिडीयावर लाईव्ह करीत महापालिका प्रशासनाची अनास्था कल्याणकरांच्या नजरेस आणली. तद्नंतर यासंदर्भात महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.\nजरीमरी नाला हा कल्याणच्या पूर्व-पश्चिमेतील नाल्यांना पश्चिमेत रेल्वेमार्गालागत जोडला गेला आहे. त्यामुळे हा नाला महत्वाचा मनाला जातो. हे नाले सर्वोदय गार्डन येथून कल्याण शिळ रस्त्यावरील गोविंदवाडी बायपास जोडरस्त्याच्या बाजूने कल्याणच्या खाडीला जाऊन मिळतो. गोविंदवाडी बायपास जोडरस्त्याच्या ठिकाणी नाल्यावरील पुलाची रुंदी वाढविण्याचे काम चालू आहे. सदर पुलाच्या कामासाठी सबंधित कंत्राटदाराने या नाल्यातच दगडमातीचा मोठा भराव टाकला आहे. दोन दिवसापूर्वी हा भराव नाल्यातच बाजूला हटवला असला तरी तेथे अद्याप सुमारे १० फुट रुंद व १०० मीटर लांबीचा भराव तसाच आहे. या परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास नाल्यातील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होण्याची शक्यता आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. याप्रसंगी अतिवृष्टी झाल्यास भरावामुळे नाल्यातील सांडपाणी आजूबाजूच्या लोकवस्तीत शिरून जीवित व वित्तहानी होण्याची भीती जोगदंड यांनी शहराच्या पूर्व-पश्चिमेतील सखल भागांला त्याचा फटका बसण्याची भिती व्यक्त केली.\nसदर पाहणीनंतर आपचे पश्चिम विधानसभेचे शब्बीर हुसेन, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष राजू पांडे, सचिव उमेश कांबळे, कल्याण पूर्व विधानसभा उपाध्यक्ष राजेश शेलार, सुरज मिश्रा आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे उपायुक्त धनाजी तोरस्कर व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेत नाल्यातील भराव व रस्त्यावरील बांधकामाचे साहित्य येत्या दोन दिवसात हटविण्याची मागणी केली. अतिवृष्टी होऊन नाल्यातील भरावामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची हा���ी झाल्यास त्याला सबंधित कंत्राटदार व महापालिकेचे सबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकीकडे नालेसफाई शहरात सुरु असताना येथील भरावाकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे ही आश्चर्याची व तितकीच धक्कादायक बाब असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nखाणपट्ट्यात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष देसाई\nस्वतंत्र कोकण विद्यापीठाची भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी\nकल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी राजीव जोशी\nधावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानांने वाचवले\nकल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी ३३ कोरोना रुग्णांची वाढ\nकडोंमपा रुग्णालयातील नवमातांना मिळणार ‘डॉ. आनंदीबाई जोशी...\nकेडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना\nटिटवाळा-आंबिवलीत शेकडो फेरीवाल्यांवर महापालिकेचा कारवाईचा...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nशिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nरेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले...\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची...\nआ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nकोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/three-arrested-for-robbery-in-ahmednagar", "date_download": "2021-08-01T04:23:31Z", "digest": "sha1:UM3Z4BJ547EENMLHAFJS7U34SLKOF2S4", "length": 13322, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "कल्याणात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अहमदनगर येथून अटक! - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकल्याणात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अहमदनगर येथून अटक\nकल्याणात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अहमदनगर येथून अटक\nटिटवाळा (प्रतिनिधी) : अहमदनगरहून कल्याणात येऊन सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या, लुटालूट करणाऱ्या सुमारे दहा जणांच्या टोळीतील तिघा दरोडेखोरांना कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिताफीने तपास करून अहमदनगर येथून अटक केली आहे.\nकाही दिवसांपूर्वी कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कांबा, पावशेपाडा, पाचवा मैल, पांजरापोळ व रायते आदी परिसरात तलवार, चाँपर अशा जीवघेण्या शस्त्रांसह ८ ते १० जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. त्यावेळी या टोळीने काही जणांना शस्त्र दाखवून मारहाण करीत त्यांच्याकडून किंमती ऐवज हिसकावून घेतला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. कल्याण तालुका पोलिसांनी या घटनांची गंभीरतेने दखल घेत तपास सुरु केला.\nपोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मुरबाडचे पोलीस उपअधीक्षक शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी व ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने विविध पथके तयार करुन मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे गतीने तपास सुरु केला. खात्रीलायक माहितीच्या आधारे त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून किरण जांभळकर, अनिल पवार व अक्षय गायकवाड या तिघांच्या मुसक्या आवळल्या. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.\nया प्रकरणातील दरोडेखोर हे चारचाकी गाडीने कल्याण येथे आले होते. त्यांच्या टोळीत सुमारे ८ ते १० जण असून इतरांनाही लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे करीत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.\nआंबिवली-टिटवाळा रस्त्यावर बांधकामाचे साहित्य; संभाव्य अपघातांना जबाबदार कोण\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nउन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान पंधरवड‌्यात १९ लाख शेतकऱ्यांचा...\nकल्याणमधील पत्रकारांच्या घरांसाठी आमदार भोईर यांचा पाठपुरावा\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nकोकणच्या पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशील- पर्यटन राज्यमंत्री\nडोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर पुल ऑगस्टअखेर वाहतुकीला...\nरिक्षा चालक-मालक कल्याणकारी मंडळासाठी आठवडाभरात समिती\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nशिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nरेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले...\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची...\nआ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nकोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ibnekmat.com/615/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%89/", "date_download": "2021-08-01T04:35:04Z", "digest": "sha1:JEYFIPX2SEQKDWMY5G4XEDBIDTHOHXKE", "length": 12535, "nlines": 139, "source_domain": "ibnekmat.com", "title": "अन्‌ सोळा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ;लग्नाला उपस्थिती भोवली - IBNEkmat", "raw_content": "\nHome राज्य उत्तर महाराष्ट्र अन्‌ सोळा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ;लग्नाला उपस्थिती भोवली\nअन्‌ सोळा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ;लग्नाला उपस्थिती भोवली\nएका गावातील तरुणाचा विवाह नुकताच पार पडला. मात्र, विवाह प्रसंगी कोणत्याही शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले नाही. विवाहास उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. तसेच ठरावीक अंतर न लावता सर्व जण जवळ जवळ उभे राहिले होते.\nएरंडोल : शासकीय आदेशांचे पालन न करता त्याकडे दुर्लक्ष करून विवाह करणे एका परिवारास चांगलेच महागात पडले आहे. नवविवाहित दाम्पत्यासह विवाहास उपस्थित असलेले सोळा नातेवाईक व फोटोग्राफर देखील पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विवाह, सार्वजनिक कार्यक्रम, मृत्यू सारखे दुख:द प्रसंग या ठिकाणी गर्दी न करता शासकीय आदेशांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nएका गावातील तरुणाचा विवाह नुकताच पार पडला. मात्र, विवाह प्रसंगी कोणत्याही शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले नाही. विवाहास उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. तसेच ठरावीक अंतर न लावता सर्व जण जवळ जवळ उभे राहिले होते. सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष केले. याचे परिणाम संपुर्ण परिवाराला भागावे लागले.\nअन्‌ सोळा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह\nविवाहास उपस्थित असलेल्या तब्बल सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नवविवाहित दाम्पत्यासह हळद लावणारे, विवाहाचे फोटो काढणारे छायाचित्रकार व दोन्ही बाजूकडील नातेवाइकांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत नवविवाहित दाम्पत्य कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, अन्य नातेवाईक देखील उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले आहेत. विवाहानंतर नवदांपत्यास कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागले आहे. दरम्यान विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nम्हणूनच करा आदेशाचे पालन\nप्रशासनातर्फे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्ण��ंच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जमा करण्यात येत असून त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. विवाह, सार्वजनिक कार्यक्रम, मृत्यू सारखे दुख:द प्रसंग याठिकाणी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनातर्फे वारंवार शासकिय आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करून देखील त्याकडे दुर्लक्ष करणे या परिवारास चांगलेच महागात पडले आहे. तसेच विवाहास उपस्थित असलेल्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रमात तसेच अन्य ठिकाणी उपस्थित राहताना शासकीय आदेशांचे पालन करावे तसेच सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क लावावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nPrevious articleपीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक\nNext articleप्रफुल्ल लोढा यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांची उपस्थिती\nजळगाव जिल्ह्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच झापले उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच झापले अवैध धंदे बंद करण्याची दिली...\nजामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सात पोलिस कर्मचारी यांना विभागांतर्गत पदोन्नती\nश्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील ,जामनेरकर यांचा आद्य संत कवी म्हणून झाला बहुमान श्री शंकर दर्शन अभंग चरित्र , शंकर पाठ , शंकर चालीसा...\nसोयगाव तालुक्यातील कवली येथे क्षारयुक्त पाण्याने ३५ जणांना बाधा…….पुरवठा विहिरीतील पाण्यातच...\nलॉकडाउनमधून हळूहळू बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणं आवश्यक : देवेंद्र फडणवीस\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला `हनी ट्रॅप`मध्ये अडकविण्याचा प्रयत्न : पोलिसांकडे केली तक्रार ,या...\nकिन्ही ग्रा.पं.सरपंचपदी सौ.भावना मंगेश पाटील तर उपसरपंचपदी अनिल शरीफ तडवी यांची...\nश्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील ,जामनेरकर यांचा आद्य संत कवी म्हणून झाला बहुमान...\n शॉपिंग मॉल्स आणि कॉम्प्लेक्स उद्यापासून अनलॉक\nजळगाव जिल्हयात शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात कर्ज वाटप, राष्ट्रीयकृत बँकासोबतच ...\n१ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक; १२ हजार ६६८ ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती\nBREAKING:खासदार रक्षा खडसेंना कोरोनाची लागण\nनवापूर उपजिल्हा रूग्णालयात मास्क न घालता प्रवेश केल्याने गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/tag/sahi-re-sahi/", "date_download": "2021-08-01T04:51:34Z", "digest": "sha1:M4QXPYBBVODMAQQMCZLGL7YO6OQPCF7A", "length": 5423, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "sahi re sahi Archives - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nसही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास\nदिग्दर्शक लेखक केदार शिंदे, रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची जोडी यांनी सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास पूर्ण केला आहे. रंगभूमीवर करा किंवा Camera समोर करा अभिनय हा अभिनय असतो. पण काही गोष्ठींच भान असणं आवश्यक आहे. रंगभूमीवर काम करत असताना तुम्हाला …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/08/11/coronaupdate-72/", "date_download": "2021-08-01T04:35:24Z", "digest": "sha1:AG7GT5P5A5QGOEUXALQ7SE3N2K43ZP7N", "length": 13388, "nlines": 174, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत नवे १०१ करोनाबाधित; तिघांचा मृत्यू - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत नवे १०१ करोनाबाधित; तिघांचा मृत्यू\nरत्नागिरी : जिल्ह्यात आज (११ ऑगस्ट) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे १०१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३९१ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या ५२२ झाली आहे.\nआज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – रत्नागिरी ४६, दापोली ८, कळंबणी ६, कामथे २७, अँटिजेन तपासणी १४.\nआज तिघा करोनाबाधितांचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातील पुरे खुर्द येथील ४९ वर्षीय रुग्णाचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. चाकाळे (ता. खेड) येथील ६६ वर्षांच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यासाठी आणत असताना प्रवासात मृत्यू झाला. हर्णै (ता. दापोली) येथील ७० वर्षीय रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ८३ झाली आहे.\nआज जिल्हा शासकीय रुग्णालयातून ३, संगमेश्वरमधून एक, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथून २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा ५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथून १४, कोव्हिड केअर सेंटर रीम्झ हॉटेल एक अशा २६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये असलेले तीन रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या आता १५९७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ७११ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.\nसिंधुदुर्गातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५२२ झाली असून, त्यापैकी ३६४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दोन मेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख ९३ हजार ५३७ व्यक्ती आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ५२ कन्टेन्मेंट झोन आहेत.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nऔषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळ��ांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nPrevious Post: ओव्या, फुगड्यांच्या गाण्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी शकुंतला शिंदे यांचे निधन\nNext Post: नेम श्रावणमासाचा – राघवयादवीयम् – श्लोक २३वा\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/5339__prabhakar-mande", "date_download": "2021-08-01T04:05:16Z", "digest": "sha1:7RNGFI7MMWI4XKCCVIWN6ZXMV5D2OYQI", "length": 12338, "nlines": 336, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Prabhakar Mande - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nभारतात लोकपरंपरेने फलज्योतिष सांगण्याचा तसेच भविष्य किंवा भाकिते वर्तविण्याच्या अनेक पद्धती आहेत त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे\nहिंदुत्व म्हणजे पावनजीवनमूल्यांचा समुच्चय. हा या देशाचा आधार आणि प्राण आहे. देशभक्ती, पूर्वजांबाबात अभिमान आणि संस्कृतीवर प्रेम ही ह���ंदुत्वाची ओळख आहे. ही उपासन पद्धती नाही. नराला नारायणाकडे नेणारी एक आदर्श जीवनपद्धती. तिचा अविष्कार जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण असे जीवन जगण्याची शिस्त देणारे हिंदुत्व आहे आणि ते सर्व...\nLokasahityache Swarup (लोकसाहित्याचे स्वरुप)\nभारतातील लोकचित्रकलेसंबंधीच्या या ग्रंथात आदिमकाळातील गुहाचित्रांपासून निरनिराळ्या कालखंडांतील विविध चित्रकलाशैलीसंबंधी चर्चा करण्याचा प्रयत्‍न करुन भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील भित्तिचित्रे, चित्रपट्टिका, गोंदणचित्रे, रांगोळ्यांचे विविध प्रकार, पोथीवरील चित्रे इत्यादी संबंधीच्या माहितीसह आदिवासी जनजातींच्या चित्रकलाशैलींचाही विचार करण्यात आला आहे.\nभारतात परंपरेने चालत आलेल्या कला आणि क्रिडा यांचे स्वरुप पाहिले तर भारतीय जीवनाचे परंपरेने चालत आलेले हे निराळेपण ठळकपणे दिसून येते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरेचे, संचिताचे, दर्शन घेण्याचा आणि घडविण्याचा प्रयत्न करण्याच्या ध्यासातूनच या परिचय-पुस्तकाचे लेखन झाले आहे.\nप्राचीन काळापासून हिंदुस्थानातील शिक्षणनीतीच्या राजकारणाचे मुख्य सूत्र सांस्कृतिक संघर्षाचे राहिले आहे.\nUpekshit Parva (उपेक्षित पर्व)\nप्रस्तुत ग्रंथात लेखकाने आदिवासी जनजातींनी केलेल्या स्वातंत्र्ययुद्धाची गौरव-गाथा साधार कथन केली आहे.\nValmiki Samaj (वाल्मिकी समाज)\nवाल्मिकी समाज-उत्पत्ती स्थिती आणि परिवर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/couple-dies-one-day-kolhapur-351983", "date_download": "2021-08-01T05:08:16Z", "digest": "sha1:A5E2Y7I6RPQQNRSCOZY3J7PG4BEONPQS", "length": 7581, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ह्रदयद्रावक! आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच", "raw_content": "\nप्रत्येकाचे संसार वेगळे झाले. तरीही या कष्टकरी शेतकरी दांपत्याला आपल्या काळ्याआईची सेवा केल्याशिवाय राहवत नव्हतं.\n आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच\nराशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही सोबतच झाल्याने गावकरी हळहळले. येळवडे ( ता. राधानगरी) येथील वृद्ध दाम्पत्याच्या बाबतीत नुकतीच घडलेली घटना.\nयाबाबत अधिक माहिती अशी, सखुबाई हरी पाटील (वय 82) आण�� हरी विठोबा पाटील ( वय ९०) हे शेतकरी दाम्पत्य. आपल्या तोकड्या शेतजमिनीवर संसार फुलवणारे आणि त्यातून मिळणाऱ्या पिकासह दुभत्या म्हसीवर उदरनिर्वाह चालवून आपल्या पोराबाळांना सांभाळून मोठे केलेले जोडपं. तीन मुली, दोन मुले यांना मोठं करून, शिकवून त्यांचे संसार थाटले आणि अखेरपर्यंत कष्टात आयुष्य काढले. बघता-बघता मुलांच्या संसार वेलीवर फुले फुलली, परतवंडे आली. प्रत्येकाचे संसार वेगळे झाले. तरीही या कष्टकरी शेतकरी दांपत्याला आपल्या काळ्याआईची सेवा केल्याशिवाय राहवत नव्हतं. अगदी परवा-परवापर्यंत डोक्यावरचा वैरणीचा भारा खाली आला नव्हता. गेल्या चार-पाच वर्षात पाय थकले, शरीराने साथ सोडली, तेव्हाच ते अतिश्रमाने घरीच थांबले. एकमेकांचा आधार घेत आणि आधार देत. याकाळात मुलही त्यांच्याकडे वात्सल्याने पाहत होती. अखेर अनेक वर्षाची सोबत त्यांनी एकाच स्मशानात एकाच दिवशी आपल्यावर अंत्यसंस्कार घेऊन केली.\nहे पण वाचा - ...अन्यथा सर्व तहसील कार्यालयांना टाळे ठोकू सकल मराठा समाजाचा इशारा\nसखुबाई यांचे सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. हे कळताच त्यांचे पती हरी यांनी हाबकी घेतली. दिवसभर त्यांना शोक अनावर झाला. घरातील सर्वजण आईचा शोक व दुःख सावरत असतानाच मध्यरात्री त्यांनीेही अखेरचा श्वास घेतला. यामुळे आजवर एकोप्याने आणि एक साथीने जीवन जगलेल्या या दाम्पत्याचा शेवटही सोबतीने झाला. याचे परिसरात आश्चर्य व हळहळ व्यक्त होत आहे. सखुबाई भरल्या मळवटाने गेल्या आणि धनी पाठोपाठ.\nहे पण वाचा - Kolhapur CPR Fire Update : मेन स्विच बंद केला नसता तर...\nसंपादन - धनाजी सुर्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/india-vs-england-1st-test-day-1-joe-root-100-100th-test-silbey-jasprit-bumrah", "date_download": "2021-08-01T04:32:05Z", "digest": "sha1:FPTB34DQQO6A6MUQBVTLFLS2KGDKCK4I", "length": 11486, "nlines": 117, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "IND vs ENG 1st Test Day 1 : चेन्नईत जो रुटचा लुंगी डान्स; टीम इंडिया बॅकफूटवर - India vs England 1st Test Day 1 Joe Root 100 in 100th Test Silbey Jasprit Bumrah | Sakal Sports", "raw_content": "\nIND vs ENG 1st Test Day 1 : चेन्नईत जो रुटचा लुंगी डान्स; टीम इंडिया बॅकफूटवर\nIND vs ENG 1st Test Day 1 : चेन्नईत जो रुटचा लुंगी डान्स; टीम इंडिया बॅकफूटवर\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nपहिल्या दिवशी भारताकडून अश्विनने 1 तर बुमराहने दोन विकेट घेतल्या. दुखापतीतून सावरुन संघात पुनरागमन केलेल्या ईशांत शर्माला विशेष छाप सोडता आली नाही.\nगेल्याच महिन्या�� श्रीलंकेत धावांचा वटवृक्ष उभा करणाऱ्या इंग्लंड कर्णधार ज्यो रूटने भारतातही मालिकेतील पहिल्याच खेळीत आपली मुळे खोलवर रुजवण्यास सुरुवात केली. शंभराव्या कसोटीत शतक करण्याचा पराक्रम त्याने केला; तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या भारताची गोलंदाजी मायदेशात पहिल्याच दिवशी निष्प्रभ ठरली.\nचेन्नईत आजपासून सुरू झालेल्या भारत- इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस निर्विवाद इंग्लंडचा ठरला. ज्यो रूटने नाबाद 128 करताना डॉमनिक सिबलेसह 200 धावांची भागीदारी केली. सिबले अखेरच्या षटकांत 87 धावांवर बाद झाला. दिवसभरातील 90 षटकांत भारताने तीनच फलंदाज बाद करता आले. यातील दोघे पहिले सत्र संपताना आणि तिसरे यश दिवसाचा खेळ संपताना मिळाले.\nऑस्ट्रेलियात दिमाखदार यश मिळवणाऱ्या भारतीयांसाठी आजचा दिवस हिरमोड करणारा ठरला. ब्रिस्बेन कसोटीत खेळलेला वॉशिंग्टन सुंदर हा एकमेव गोलंदाज या कसोटीत आहे. बुमरा, ईशांत शर्मा, अश्‍विन आणि नदीम या चौघांनी महम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि नटराजन यांची जागा घेतली. बुमराने आगळावेगळा विक्रम केला. परदेशात अधिक कसोटी सामने खेळल्यानंतर भारतात तो पहिला सामना खेळत आहे आणि त्यानेच तीनपैकी दोन विकेट मिळवल्या. खेळपट्टीकडून न मिळणारी साथ आणि चेंडू जुना झाल्यावर भारतीय गोलंदाज अधिकच निष्प्रभ ठरले.\nअखेरच्या सत्रात वेग वाढला\nभारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या कामगिरीची दखल घेत इंग्लंडने फारच सावध सुरुवात केली; पण बुमरा आमि ईशांत प्रभावी ठरत नाही, हे लक्षात येताच बर्न्स आणि सिबले यांनी गिअर बदलण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात एकाही भारतीयांच्या हाती एकही विकेट लागली नाही. त्यामुळे रूट आणि सिबले यांनी 32 षटकांत चार धावांच्या सरासरीने 123 धावा केल्या.\nज्यो रूट इंग्लंडचा खेळाडू असला, तरी त्याची पाळेमुळे भारतात घट्ट रोवलेली आहेत. 2012 मध्ये नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळलेल्या रूटने 50 वा कसोटी सामना विखाशापट्टणम येथे खेळ आणि आज 100 वा सामना चेन्नईत खेळताना शानदार शतक झळकावून आपल्या वर्चस्वाची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे लॅंडमार्क ठरणाऱ्या या कसोटीत त्याने किमान अर्धशतक केले आहे. भारतात येण्याअगोदर गेल्या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यात रूटने द्विशतक आणि दीड शतक केले ���ोते. आता 98, 99 आणि 100 वी कसोटी अशा सलग तीन कसोटीत शतक करणारा तो क्रिकेटविश्‍वातील पहिला फलंदाज ठरला.\nखेळपट्टीवरील गवत कमी करण्यात आल्यामुळे ती उत्तरोत्तर फिरकीस साथ देण्याच्या अंदाजानुसार भारतीयांनी अश्‍विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाबाज नदिम असे तीन फिरकी गोलंदाज खेळवले; परंतु तिघेही अपयशी ठरले. सुंदरची इकोनॉमी तर ४.६० एवढी ठरली. अश्‍विनला बर्न्सची विकेट मिळाली; परंतु ती चांगला चेंडू टाकल्यामुळे नव्हे, तर त्याने विनाकारण रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. हा अपवाद वगळता रूट आणि सिबले यांनी स्वीप आणि रिव्हर्स स्विपचा मुक्तपणे वापर करून भारतीयांना लय मिळू दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लेगसाईडचा ट्रॅप लावला होता. इंग्लंडने त्यावर स्वीपचा उतारा शोधला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/ncp-announces-jumbo-executive-of-kalyan-district", "date_download": "2021-08-01T04:44:56Z", "digest": "sha1:AHH3UBP4ZO23VB5JTGFICGVPC2GBSU4U", "length": 14240, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "राष्ट्रवादी कॉंग्रेस कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nराष्ट्रवादी कॉंग्रेस कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर\nराष्ट्रवादी कॉंग्रेस कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर\nकल्याण (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी मंगळवारी कल्याण येथे जाहीर करण्यात आली. तब्बल २५ उपाध्यक्ष, १३ सरचिटणीस, ४ सचिव व २ कोषाध्यक्ष यांचा समावेश असलेल्या ५६ पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी कल्याण येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केली.\nराष्ट्रवादीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी कल्याण जिल्हा कार्यकारिणीची यादी मंजुरीसाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविली होती. सदर कार्यकारिणीला प्रदेश अध्यक्षांनी मान्यता दिल्याचे प्रदेश कार्यालयाकडून कळविण्यात आल्यानंतर सदर कार्यकारिणी शिंदे व वंडार पाटील यांनी मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घोषित केली. त्यानुसार २५ उपाध्यक्ष जाहीर करण्यात आले. यात अॅड. प्रल्हाद भिलारे, विनायक काळण, शशिकांत म्हात्रे, रामदास वळसे-पाटील आदींचा समावेश आहे. सरचिटणीस पदी १३ जणांची घोषणा करण्यात आली असून यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, सुभाष गायकवाड, मनोज नायर, प्रविण मुसळे, प्रदीप जगताप आदींचा समावेश आहे. सचिवपदी प्रशांत माळी, भास्कर कडू, विनया पाटील, विजय चव्हाण या चौघांचा समावेश आहे. वसंत पाटील, विजय विसपुते यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nतसेच कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी माजी अध्यक्ष संदीप देसाई यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष पदी अर्जुन नायर, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी दत्ता वझे, यांची तर डोंबिवली विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुरेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nकल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पक्षाच्या कल्याण जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांच्या नियुक्तीनंतर तब्बल चार महिन्यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याने या धीम्या कामकाजाबद्दल पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nवालधुनी नदीच्या संरक्षणासाठी प्रतिकात्मक साखळी आंदोलन\nकेडीएमसीचे २०२१-२२ सालचे १७००.२६ कोटी जमा व १६९९.२७ कोटी खर्चाचे शिलकी अंदाजपत्रक...\nकचोरे येथे ओपन जिमचे लोकार्पण तर दवाखाना नूतनीकरणाचे भूमिपूजन\nठाण्यातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज, अतिक्रमणावर महापालिकेची...\nसंकल्प प्रतिष्ठानची टिटवाळावासियांना 'स्वर्गरथ' सेवा\nमहाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना समर्पण संस्थेची...\nकल्याण येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान नोंदणी शिबिराचे आयोजन\nशेतकरी आंदोलनाच्या पाठींब्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठाणे...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nशिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nरेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले...\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची...\nआ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nकोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T03:13:25Z", "digest": "sha1:4NZ3AYMSISRQEENEYFDJXD6XH7TMU3FB", "length": 12802, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भीती - विकिपीडिया", "raw_content": "\nधोक्याची स्पष्ट जाणीव असणे व त्या बद्दलची मानवी मनात निर्माण होणारी शारीरिक हानीची ,धोक्याची,वा इजा होणारी संकल्पना व अनुभवास येणारी भावना म्हणजे भीती होय. एखाद्या वस्तू व प्रसंगा पासून व्यक्तीला अत्यल्प धोका असताना किवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल व प्रसंगा बद्दल सातत्याने व प्रमाणा बाहेर वाटणारी अनामिक संकल्पना म्हणजेच भीती होय\nभीती हि एक मानसिकता किवा भावना आहे जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर हि भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्रा आणि ह्याचं हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.\n१ मानवेतर प्राण्यातील भिती\n२ भीतीच्या अनियंत्रित भावनेचे परिणाम\nमानवा प्रमाणे प्राण्यात हि भीती असते धोकादायक परिस्थितीत समायोजक प्रतिक्रिया मानून भीतीचा उपयोग होत असतो परंतु असा उपयोग होण्या करिता भीतीची प्रतिक्रिया झटकन कार्यान्वीत व्हावी लागते. दैनंदिन जीवनात आपणाला आधी खरोखरच भीतीचा लवलेश नसतानाही क्षणार्धात एखादा धोका उत्पन्न झाल्या क्षणी आपण तीव्र भीती अनुभवू लागतो भीतीचे हे समायोजन मूल्य लक्षात घेतले तर भीती हि केवळ मानवातच अनुभवला येणारी भावना नसून, मानवेतर प्राण्यातही भिती अनुभवास येते.\nभीतीच्या अनियंत्रित भावनेचे परिणाम[संपादन]\nव्यक्तीचे स्वत;चे विचार ,वर्तन आणि दैनंदिन कामे तसेच नोकरी, सामाजिक व्यवहार, कुटुंब, वैवाहिक नातेसंबंध, इत्यादी सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. त्या मुळे मानवी मनावर काही लक्षणे दिसून येतात. सतत मनात भीती ची भावना निर्माण होणे, एका प्रकारचे दडपण जाणवणे, वारंवार भीती निर्माण होणार्या प्रसंगांना दुर्लक्षित करणे, समाजापासून दुरावणे तसेच ठराविक परिस्थितीमध्ये घाम फुटणे, हदयात धडकी भरणे, रक्तदाब वाढणे, इ वरील लक्षणे दिसू लागतात.काही ठराविक व्यक्तिमत्वाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक दिसून येते.\nभीती या घटका मध्ये तीन प्रकारचे घटक समावेशित होतात\n१ व्यक्ती निष्ठ घटक किंवा बोधात्मक\nउद्द- मला भीती वाटते आहे असे जाणवणे\nउद्द-श्वास वाढणे व छातीचे ठोके जलद पणे पडणे वा वाढणे\nउद्द- सुटके साठी तीव्र धडपड करणे\nवरील तिन्ही घटक प्रत्येक व्यक्तीत दिसतीलच असे नाही काही व्यक्तीत दोन तर काही व्यक्तीत सर्व दिसतील ,व्यक्तीपरत्वे भिन भिन घटक अनुभवास येतात ..\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्��कोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०२० रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-01T04:43:46Z", "digest": "sha1:PB6YAXVKFV3ZADCGQU6OKJDBAC6PQ5XH", "length": 3042, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हत्या Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nडॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयला मोठं यश\nडॉ नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणी सीबीआयला मोठं यश आलं आहे. ज्या बंदुकीने दाभोळकरांवर हल्ला करण्यात…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबा��्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/286904/sania-mirza-huma-qureshi-dazzle-on-the-ramp/", "date_download": "2021-08-01T04:54:21Z", "digest": "sha1:Q6XFFMPHZV3SOFKXUDSZLABD3SE23LDH", "length": 11131, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: सानिया मिर्झा आणि हुमा कुरेशीचा रॅम्पवरील जलवा | Loksatta", "raw_content": "\nFriendship Day Special : फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी स्नॅपचॅटचे खास नवीन ‘फिल्टर’\n भारतीय हॉकी महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत\nश्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली...\nजोडीदारांसोबत भारतीय क्रिकेटर्सचा इंग्लडमध्ये सफरनामा; अथिया शेट्टी आणि केएल राहुलने वेधलं लक्ष\nबेन स्टोक्सनं घेतला क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारा निर्णय, लोकांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया\nसानिया मिर्झा आणि हुमा कुरेशीचा रॅम्पवरील जलवा\nसानिया मिर्झा आणि हुमा कुरेशीचा रॅम्पवरील जलवा\nप्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी 'अॅम्बी व्हॅली इंडियन ब्रायडल वीक'मध्ये रॅम्पवर आपला जलवा दाखवतांना. (छाया - वरिन्दर चावला)\nया फॅशन शोमध्ये रॅम्पवरील आपली आदाकारी दर्शविणारी सानिया खचितच सुंदर दिसत आहे. (छाया - वरिन्दर चावला)\nडिझायनर शंतनू निखिलने डिझाईन केलेला सोनेरी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या सानियाची रॅम्पवरील एक मनमोहक आदा. (छाया - वरिन्दर चावला)\nशोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाहबध्द झालेली सानिया मिर्झा रॅम्पवर चालण्याचा आनंद अनुभवताना. (छाया - वरिन्दर चावला)\nडिझायनरसह कॅमेऱ्याला पोझ देताना सानिया मिर्झा. (छाया - वरिन्दर चावला)\nहिरवा, सोनेरी आणि मजंटा रंगाचा लेहेंगा परिधान केलेल्या हुमा कुरेशीची आकर्षक अदा. 'देढ इश्किया' हा तिचा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होत आहे. (छाया - वरिन्दर चावला)\nहुमाने अशिमा-लीनासाठी या फॅशन शोमध्ये रॅम्प-वॉक केले. (छाया - वरिन्दर चावला)\nडिझायनर अशिमा आणि लीना सिंगसह रॅम्पवर चालतांना हुमा कुरेशी. (छाया - वरिन्दर चावला)\nप्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसलेले जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख. (छाया - वरिन्दर चावला)\nपती रितेशबरोबर एका आनंदाच्या क्षणी जेनेलिया. (छाया - वरिन्���र चावला)\nपांढऱ्या धोतीवर क्रिम आणि सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केलेला 'बिग बॉस'चा माजी स्पर्धक असिफ आझीम रॅम्पवर चालतांना. (छाया - वरिन्दर चावला)\nमुझफ्फर आणि मीरा अलीचे कलेक्शन सादर करतांना एक मॉडेल. (छाया - वरिन्दर चावला)\nसोनेरी आणि क्रीम रंगाच्या ड्रेसमधील मॉडेल रॅम्पवर गिरकी घेताना. (छाया - वरिन्दर चावला)\nमुझफ्फर अली पत्नी मीरासोबत प्रेक्षकांना अभिवादन करत रॅम्पवरून चालताना. (छाया - वरिन्दर चावला)\nअभिनेता शेखर सुमन पत्नी अलका आणि मुलगा अध्ययनबरोबर या शेला उपस्थित होता. (छाया - वरिन्दर चावला)\nशेखर सुमनचे कुटुंबीय कॅमेऱ्याला पोझ देतांना. शेखर सुमन दिग्दर्शित 'हार्टलेस' या आगामी चित्रपटात अध्ययन दिसणार आहे. (छाया - वरिन्दर चावला)\nश्रद्धा कपूरचं चॅट व्हायरल; फोटोग्राफर्सवर चाहते भडकले\nRaj Kundra Case: \"पुरूषांच्या चुकांसाठी नेहमी महिलांनाच दोष का; शिल्पा शेट्टीच्या समर्थनात उतरली रिचा चड्ढा\nसोशल मीडियावरून समंथाने सासरचं नाव हटवलं, नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण\n\"पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता...\" शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं\nVideo: \"...कुणी तरी येणार येणार गं\", स्मिता तांबेचं थाटामाटत डोहाळे जेवण\nअंथरुणास खिळलेल्यांचे आजपासून घरोघरी लसीकरण\nनवी मुंबई आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांना ५० हजारांचा दंड\nमी जेमतेम ६० टक्क्य़ांनी उत्तीर्ण\n'नारायण राणे... तो आमका असं म्हणत नाहीत, तर...'; संजय राऊतांनी राणेंना काढला चिमटाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-social-phobia-4719614-PHO.html", "date_download": "2021-08-01T05:07:59Z", "digest": "sha1:CUZXGKPZ4URKQUASWVK4FMERS757A4UH", "length": 3179, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "social phobia | सोशल फोबिया - असे ओळखा तुम्ही शिकार तर नाही ना ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोशल फोबिया - असे ओळखा तुम्ही शिकार तर नाही ना \nअलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार जे मुले रात्री अधिक सक्रिय राहतात ते सोशल फोबियाने पीडित असू शकतात.\nकाय असतो सोशल फोबिया... विशेष वृत्तांत\nकाय आहे हा फोबिया\nसोशलफोबिया एक मानसिक रोग आहे. याला सोशल एंजायटीदेखील म्हटले जाते. या रोगाने पीडित व्यक्तीला काही विशेष स्थितीत भीती वाटू लागते. त्याच्या विषयी लोक कायम वाईट विचार आणि पाठीमागे त्याची चेष्टा करतात, असे त्याला वाटू लागते. सोशल फोबियाचा रुग्ण अनोळखी व्यक्तींशी भेटणे किवा लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्यापासून कचरतो. त्याला कायम चिता वाटत असते की, लोकांसमोर तो सहज वावरू शकणार नाही आणि त्यांच्याकडून काहीतरी चूक होईल. यामुळे सर्वजण त्याला अक्षम आणि अयोग्य समजतील. असे लोक इंटरव्ह्य‌ू देणे किवा व्यासपीठावर भाषण देण्यास घाबरतात. ही अस्वस्थता काही लोकांचे करिअरदेखील उद्ध्वस्त करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-by-jayashri-bokil-about-export-of-faral-5441323-NOR.html", "date_download": "2021-08-01T04:49:37Z", "digest": "sha1:LPIXB57EJPEXCSLSK6IBIJ4EBIZOGRPK", "length": 11241, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article by Jayashri Bokil about Export of Faral | जगभरात जाणारा फराळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघटस्थापनेच्या मुहूर्तावर काही ठिकाणी एक ‘खमंग लगबग’ सुरू होते. चकली, कडबोळी, चिवडा, करंजी, लाडू, अनारसे, शंकरपाळे, शेव, यांचे घाणे काढले जाऊ लागतात. ही लगबग असते दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांची. मात्र इतक्या लवकर या घाईचे कारणही तसेच असते. हे पदार्थ पाठवायचे असतात परदेशांत. अमेरिका, कॅनडा, युरोप आणि मध्यपूर्वेतले देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर. जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय, तिथे तिथे दिवाळीच्या फराळाला पर्यायच नसतो. अशा खमंग निर्यातीची ही गोष्ट.\nपुण्यातले बाजीराव रस्त्यावरचे ‘खाऊवाले पाटणकर’ दुकान त्याचे नाव सार्थ करत असतानाच, दिवाळीचा फराळ विदेशांमध्ये पाठवण्यातही अग्रेसर आहे. अशा ‘खाऊवाल्यां’च्या मालकीणबाई सोनिया पाटणकर या सध्या फराळाच्या खमंग लगबगीत गुंतल्या आहेत. फराळाच्या पदार्थांची पारंपरिक चव, दर्जा, अत्यंत आकर्षक आणि मजबूत पॅकिंग, वक्तशीरपणा, ऑर्डर घेण्यासाठीचे सर्व आधुनिक मार्ग ग्राहकांसाठी उपलब्ध असणे. अशा पंचसूत्रीवर पाटणकरांचा दिवाळी फराळ जगभरातल्या अनेक देशांत पाठवला जातो.\n“सुमारे आठ वर्षांपू्र्वी आम्ही दिवाळीचा फराळ विदेशात पाठवायला सुरुवात केली आणि आता तो आमचा अॅसेट बनला आहे. ही कल्पना सुचायला एक ज्येष्ठ ग्राहकच कारणीभूत ठरले,” सोनिया पाटणकर सांगत होत्या. “एक दिवस एक ज्येष्ठ नागरिक आमच्याकडून काही पदार्थ खरेदी करण्यासाठी आले. त्यांनी खरेदी केली आणि ते कुरिअरवाल्याकडे गेले. पण ते पदार्थ योग्य पद्धतीने सामावून घेईल, अ���े खोके कुरिअरवाल्याकडे नव्हते. ते काका पुन्हा आमच्याकडे आले. आम्ही त्यांना योग्य आकाराचे खोके दिले. त्यात त्यांनी खरेदी केलेले सर्व पदार्थ छानपैकी पॅक करून दिले. मग ते पुन्हा कुरिअरवाल्याकडे गेले. तर त्याने वजनाचा मुद्दा काढला. मग ते पुन्हा आमच्याकडे आले. पुन्हा सगळे पॅकिंग अपेक्षित वजनानुसार करून दिले. ते पुन्हा कुरिअरवाल्याकडे गेले. हे करण्यात त्यांचे सुमारे तीन तास गेले. शिवाय दमणूक झाली ती वेगळीच. त्या एका उदाहरणावरून आम्हाला ही कल्पना सुचली की, आपणच अशी फराळाची पार्सल विदेशांमध्ये पुरवली तर काय हरकत आहे मग लगेच प्रयत्न सुरू केले. पुण्यातल्या जवळपास प्रत्येक घरातली एक तरी व्यक्ती कुठल्या तरी कारणाने परदेशी असतेच. त्यामुळे संपर्क त्वरित शक्य झाला. नित्याचा व्यवसाय ‘खाऊ’चाच असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होतेच. दर्जा, विश्वास, चवीची खात्री आणि सेवा या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे नवी कल्पना अल्पावधीत राबवता आली.\nएकदा दिवाळीचा फराळ निर्यात करायचा, हे ठरल्यावर मग त्यासाठीचे पॅकेजिंग, विशिष्ट खोकी, त्याचे मटेरियल यांचा विचार करून वैशिष्ट्यपूर्ण बॉक्स डिझाईन केला. त्यात १४ विशिष्ट मापाचे ट्रे बसवले. शिवाय फराळ परदेशांत पाठवायचा असल्याने वजनाच्या मर्यादांचा बारकाईने विचार केला. फराळाचे जिन्नस ५ किलो आणि बॉक्स, पॅकेजिंग एक किलो, असे एकूण ६ किलो वजन पक्के केले आणि ते आजही कायम आहे. चार जणांच्या कुटुंबासाठी हा फॅमिली पॅक तयार केला. आज जगभर तो लोकप्रिय आहे. विदेशातील फराळाच्या एकूण मागणीपैकी ८० टक्के मागणी या फॅमिली बॉक्सची असते. एका बॉक्समध्ये साधारण १३ प्रकारचे फराळाचे पदार्थ असतात. त्यात लाडू, चिरोटे, शंकरपाळे आणि चिवड्याचे दोन-दोन प्रकार असतात. चकली, कडबोळी, करंजी, चिरोटे, अनारसे, शेव, शंकरपाळे असा फराळ असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ कमी-जास्तही केले जातात. बेसन आणि मोतीचूर लाडू, खारे आणि गोड शंकरपाळे, पातळ पोह्यांचा आणि फराळाचा चिवडा, गोड व मसाला चिरोटे असे प्रकार असतात. अमेरिकेखालोखाल युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, मस्कत, अशा अनेक देशांत फराळाला खूप मागणी आहे.”\nनव्या काळात ग्राहकाभिमुख होऊन विचार केल्याने आमच्या संकेतस्थळावर दिवाळीच्या फराळाची ऑनलाइन मागणी नोंदवता येते. पैसेही देता येतात. आॅर्डर मेल करता येते. आम्ही फोनवरून ऑर्डर्स घेतो. व्हॉट‌्सअॅप मेसेजवर बुकिंग घेतो. शिवाय विदेशात राहणाऱ्यांचे असंख्य नातेवाईक दुकानात येऊन आॅर्डर देतात. आमचा सर्व माल ताजा असतो. इतका हजारो मैलांचा प्रवास केल्यावरही फराळाचे पदार्थ तुटलेले, भुगा झालेले नसतात. ती पॅकेजिंगची किमया आहे. दिवाळी म्हणजे फक्त फराळ नसतो. त्यामुळे आम्ही फराळासोबत आमच्या वतीने पणत्या, आकाशदिवे आणि दिवाळी अंकांच्या रूपाने साहित्यिक फराळही भेट म्हणून पाठवतो. एका फराळाच्या फॅमिली बॉक्सची किंमत यंदा ६,४५० रुपये आहे. याशिवाय मागणीनुसार फराळाचे सुटे पदार्थही आम्ही पुरवतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-vaidhyaraj-kulkarni-wittern-to-open-letter-to-central-minister-4880309-PHO.html", "date_download": "2021-08-01T04:05:37Z", "digest": "sha1:MV3YR7R26CJG34EAFEZ4E5H24FH4LGNV", "length": 4312, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vaidhyaraj Kulkarni wittern to open letter to central minister | आयुर्वेदापुढील समस्या, हवा वेळीच योग्य उपाय केंद्रीय आयुषमंत्र्यांना अनावृत पत्र... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयुर्वेदापुढील समस्या, हवा वेळीच योग्य उपाय केंद्रीय आयुषमंत्र्यांना अनावृत पत्र...\nकेंद्र सरकारच्या आयुष विभागाचे मंत्री श्रीपाद नाईक गुरुवारी (दि. २२) नाशिक येथे येत असून, पंचवटीतील आयुर्वेद सेवा संघात दुपारी वाजता आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तारित पंचकर्म विभागाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्ताने आयुर्वेद क्षेत्राला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांविषयी हे अनावृत पत्र...\nमोदी सरकारमधील आयुष विभागाचे मंत्री म्हणून आपली नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले समस्त आयुर्वेद क्षेत्रातर्फे हार्दिक अभिनंदन. आपल्या नियुक्तीमुळे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध ही भारतीय वैद्यकशास्त्रे आणि होमिओपॅथी यांच्या साहाय्याने देशातील नागरिकांना निरामय जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळेल या शास्त्रांनाही न्याय मिळू शकेल. आयुर्वेद या परिपूर्ण भारतीय वैद्यकाला खरे तर देशाच्या आरोग्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळणे आवश्यक आहे. अर्थात, या आयुर्वेद क्षेत्रात अनेक समस्या असल्याने त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास संपूर्ण आयुर्वेद परिवार सहकार्यासाठी आपल्या मागे उभा राहील.\nउर्वरीत पत्र वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/marathi-serial-aggabai-sasubai-makarasankranti-special-sequence-126507878.html", "date_download": "2021-08-01T05:22:46Z", "digest": "sha1:I34AR2XRR6PVPPPPP7HOYRPTBWALBP3Q", "length": 5806, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "marathi serial aggabai sasubai makarasankranti special sequence | शुभ्राची पहिली संक्रात, हलव्याच्या दागिन्यांमध्ये खुलून उठलं तेजश्रीचं सौंदर्य, बघा फोटो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशुभ्राची पहिली संक्रात, हलव्याच्या दागिन्यांमध्ये खुलून उठलं तेजश्रीचं सौंदर्य, बघा फोटो\nएंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. तेजश्रीची शुभ्रा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. जशास तसं वागणारी आणि वेळ प्रसंगी आपल्या सासूबाईंच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे. आता मकरसंक्रांतीचा सण येतोय आणि सोहम व शुभ्राची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्यामुळे आसावरी शुभ्राचे सगळे लाड पुरवणार आहे. मालिकेत कुलकर्णी कुटुंब हा सण दणक्यात साजरा करणार आहेत. पहिली संक्रात साजरी करण्यासाठी शुभ्रा हलव्याचे दागिने घालून नटलेली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हलव्याच्या दागिन्यांमुळे तेजश्रीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय. इतकंच नव्हे तर ते सर्व मिळून पतंग देखील उडवणार आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' सेटवरील मकर संक्रांतीची ही काही खास क्षणचित्रं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शुभ्राचा पहिला संक्रांत सण प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\nवाढदिवशी शाहरुख करू शकतो आगामी चित्रपटाची घोषणा, म्हणाला - काही स्क्रिप्ट्सवर काम करत आहे, स्क्रिप्ट तयार झाली की सज्ज होईन\nसत्तेपूर्वी युतीने केल्या भाराभर घोषणा; काही अर्धवट, काही विसरल्या\nएकाच आठवड्यात तीन टीव्ही कलावंतांना झाला डेंग्यू, तरीही कुणी करत आहे शूटिंग तर कुणाला मिळाली फक्त दोन दिवसांची रजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Tiven2240", "date_download": "2021-08-01T05:33:23Z", "digest": "sha1:2UN7IBM27JHVM6KJJUBRMJBZUPNPAGSD", "length": 18927, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Tiven2240 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Tiven2240 चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०:५५, ३० जुलै २०२१ फरक इति +६२२‎ सदस्य चर्चा:Shivaram2002 ‎ →‎अंतिम ताकीद: नवीन विभाग\n१५:४२, २९ जुलै २०२१ फरक इति ०‎ छो चिंचवड ‎ \"चिंचवड\" ला ने संरक्षित केले: अती उत्पात ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (१०:१२, २९ ऑगस्ट २०२१ (UTC) ला संपेल) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (१०:१२, २९ ऑगस्ट २०२१ (UTC) ला संपेल)) सद्य\n२२:०४, २४ जुलै २०२१ फरक इति +८‎ छो उनपदेव ‎ 2401:4900:5305:B2AD:43EC:D86A:3B7C:9166 (चर्चा) यांनी केलेले बदल Dharmadhyaksha यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n२२:०१, २४ जुलै २०२१ फरक इति +२८‎ सदस्य चर्चा:V.narsikar ‎ सद्य\n२२:०१, २४ जुलै २०२१ फरक इति +३६४‎ सदस्य चर्चा:V.narsikar ‎\n२१:५९, २४ जुलै २०२१ फरक इति +३७०‎ सदस्य चर्चा:ज ‎ →‎संपादने: नवीन विभाग सद्य\n१४:४९, २१ जुलै २०२१ फरक इति +६०‎ आसाम रायफल ‎ सद्य\n२३:००, १८ जुलै २०२१ फरक इति −५६९‎ छो चंदगड ‎ 2409:4042:269C:8925:439D:5285:698C:175C (चर्चा) यांनी केलेले बदल Ashok.patil23051986 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n२३:००, १८ जुलै २०२१ फरक इति −२३९‎ छो विवेकसिंधु ‎ 2409:4042:4E03:AD34:A1AB:AAB7:69BE:3340 (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:278D:D829:8F4E:542F:DFDB:BBEB यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n२२:५९, १८ जुलै २०२१ फरक इति −७‎ छो माहेरची साडी ‎ 2409:4042:2701:FD84:0:0:1421:A0B1 (चर्चा) यांनी केलेले बदल 43.242.226.27 यांच्या आवृत्तीकडे प��र्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n२२:५८, १८ जुलै २०२१ फरक इति −१४,७९५‎ साचा:Infobox military installation ‎ साचा:लष्करी स्थापना कडे पुनर्निर्देशित सद्य खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\n२२:४४, १८ जुलै २०२१ फरक इति −१९‎ ओला कॅब ‎ सद्य\n१०:३७, १८ जुलै २०२१ फरक इति −२१,२६७‎ सदस्य:Amol Rmaesh Bodhak ‎ Rv vandal सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन मिवि.-कोरे करणे Advanced mobile edit\n२२:४०, १५ जुलै २०२१ फरक इति +५६०‎ सदस्य चर्चा:Kkale0255 ‎ →‎जाहिरात अंतिम ताकीद: नवीन विभाग सद्य\n१४:४१, ११ जुलै २०२१ फरक इति −१८‎ शिवनेरी ‎ Rv vandal\n१९:११, ३ जुलै २०२१ फरक इति −१०‎ अजांदे ‎\n१९:१०, ३ जुलै २०२१ फरक इति +२५‎ अजांदे ‎ →‎व्यवसाय\n१९:०९, ३ जुलै २०२१ फरक इति +१८‎ अजंग ‎\n१९:०८, ३ जुलै २०२१ फरक इति −१‎ अजंग ‎ →‎व्यवसाय\n१९:०७, ३ जुलै २०२१ फरक इति −२३‎ अजंग ‎\n१८:५२, ३ जुलै २०२१ फरक इति +२७‎ सा रे ग म प:लिटील चॅम्प्स ‎\n१८:४९, ३ जुलै २०२१ फरक इति +६१‎ विंडोज ११ ‎ सद्य\n११:०४, २ जुलै २०२१ फरक इति −२८९‎ छो विकिपीडिया:चावडी/प्रगती ‎ 2409:4070:2003:9ED3:7BEA:EC19:1FA7:BB9 (चर्चा) यांनी केलेले बदल MediaWiki message delivery यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\n२३:०५, २७ जून २०२१ फरक इति −१०‎ चिंचवड ‎\n०८:२४, २१ जून २०२१ फरक इति −१७०‎ छो आंतरराष्ट्रीय योग दिन ‎ Ganesh 2579 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\n२३:०५, १८ जून २०२१ फरक इति ०‎ छो दिनकर बाळू पाटील ‎ \"दिनकर बाळू पाटील\" ची ने संरक्षण पातळी बदलली ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (१७:३५, १८ जुलै २०२१ (UTC) ला संपेल) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (१७:३५, १८ जुलै २०२१ (UTC) ला संपेल))\n२३:०५, १८ जून २०२१ फरक इति ०‎ छो दिनकर बाळू पाटील ‎ \"दिनकर बाळू पाटील\" ला ने संरक्षित केले: अती उत्पात ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))\n२३:१२, १४ जून २०२१ फरक इति +३१३‎ चर्चा:कोओ झ्यूकॅकन ‎ →‎विलीनीकरण\n१५:२९, ११ जून २०२१ फरक इति ०‎ छो खडीकोळवण ‎ \"खडीकोळवण\" ला ने संरक्षित केले: अनुत्पादक संपादन युद्ध ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (०९:५९, ११ डिसेंबर २०२१ (UTC) ला संपेल) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यां��ाच परवानगी आहे] (०९:५९, ११ डिसेंबर २०२१ (UTC) ला संपेल))\n२१:५०, १० जून २०२१ फरक इति −५,१६४‎ चर्चा:सूर्यग्रहण ‎ या पानावरील सगळा मजकूर काढला सद्य खूणपताका: मिवि.-कोरे करणे\n०८:४८, ४ जून २०२१ फरक इति +५४८‎ सदस्य चर्चा:Dhirajbhoir6 ‎ →‎ब्लॉक: नवीन विभाग सद्य\n०८:४५, ४ जून २०२१ फरक इति −३८३‎ छो सदस्य चर्चा:Dhirajbhoir6 ‎ Dhirajbhoir6 (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\n०७:४६, १ जून २०२१ फरक इति +१४१‎ पशुगोवंशाचा साज शृंगार ‎ Requesting speedy deletion with rationale \"विकिपीडिया एक सूची नाही. अविश्वकोशनिय माहिती\".(TW-G) खूणपताका: नवीन पानकाढा विनंती\n०७:४३, १ जून २०२१ फरक इति +३८७‎ विकिपीडिया:चावडी/वादनिवारण ‎ →‎पान महाराष्ट्रातील जातिव्यवस्था वरील संपादने सद्य\n०७:४१, १ जून २०२१ फरक इति ०‎ छो गोमूत्र ‎ \"गोमूत्र\" ला ने संरक्षित केले: अनुत्पादक संपादन युद्ध ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (०२:११, १५ जून २०२१ (UTC) ला संपेल) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (०२:११, १५ जून २०२१ (UTC) ला संपेल))\n०७:३५, १ जून २०२१ फरक इति +३१७‎ सदस्य चर्चा:Dhirajbhoir6 ‎ नकल-डकव ताकीद\n०७:३१, १ जून २०२१ फरक इति ०‎ छो महाराष्ट्रातील जातिव्यवस्था ‎ \"महाराष्ट्रातील जातिव्यवस्था\" ला ने संरक्षित केले: अती उत्पात ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (०२:०१, १ जुलै २०२१ (UTC) ला संपेल) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (०२:०१, १ जुलै २०२१ (UTC) ला संपेल)) सद्य\n१५:२८, ३० मे २०२१ फरक इति −२५‎ विकिपीडिया:नीती ‎ विकिपीडिया:वगळण्याविषयीचे धोरण कडे पुनर्निर्देशित सद्य खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\n१५:०३, ३० मे २०२१ फरक इति −५९४‎ साचा:Screenshot ‎ साचा:Speedy delete कडे पुनर्निर्देशित सद्य खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\n१४:५४, ३० मे २०२१ फरक इति +५४‎ न सदस्य चर्चा:Sagardhoranpatil ‎ नवीन पान: {{स्वागत}} {{हितसंघर्ष}}\n१४:५२, ३० मे २०२१ फरक इति −१४२‎ छो मृदा आरोग्य कार्ड योजना ‎ Sagardhoranpatil (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n१४:५२, ३० मे २०२१ फरक इति −६४‎ छो अटल पेन्शन योजना ‎ Sagardhoranpatil (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:2286:5967:40F0:29B0:2FB3:B25F यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\n१४:५२, ३० मे २०२१ फरक इति −१३२‎ छो सुकन्या समृद्धी खाते ‎ Sagardhoranpatil (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n१६:३७, २९ मे २०२१ फरक इति −६२‎ छो मराठी भाषा ‎ 203.215.184.248 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\n०९:२४, २८ मे २०२१ फरक इति +९‎ जस्टीन चाव ‎ Fixed image सद्य\n२२:४१, २१ मे २०२१ फरक इति +१‎ छो सदस्य:Alexhuff13 ‎ Tatyasaheb karande (चर्चा) यांनी केलेले बदल Alexhuff13 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n१६:२८, १८ मे २०२१ फरक इति −१२७‎ छो सदस्य चर्चा:TivenBot ‎ 106.193.228.19 (चर्चा) यांनी केलेले बदल V.narsikar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. सद्य खूणपताका: उलटविले\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/good-news-the-report-of-that-p-8442/", "date_download": "2021-08-01T03:19:56Z", "digest": "sha1:54FHD42ZYYOOEEVVRWF5FQAVXFR4AOS4", "length": 11404, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | दिलासादायक बातमी. ! आंबेगाव तालुक्यातील ''त्या'' व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका द���खल\n आंबेगाव तालुक्यातील ”त्या” व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह\nभिमाशंकर: शिनोली (ता. आंबेगाव) येथे घाटकोपर मुंबई येथुन आलेली ४९ वर्षे वयाची व्यक्ति कोरोना बाधित होती. आज दि. २८ रोजी या व्यक्तिचे पॉझिटीव्ह रिपोर्ट निगेटीव्ह आले असुन या व्यक्तिस वायसिएम पुणे\nभिमाशंकर: शिनोली (ता. आंबेगाव) येथे घाटकोपर मुंबई येथुन आलेली ४९ वर्षे वयाची व्यक्ति कोरोना बाधित होती. आज दि. २८ रोजी या व्यक्तिचे पॉझिटीव्ह रिपोर्ट निगेटीव्ह आले असुन या व्यक्तिस वायसिएम पुणे येथून सोडण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.\nतालुक्यात साकोरे, पिंगळवाडी (लांडेवाडी), वडगाव काशिंबे, गिरवली, जवळे, वळती व निरगुडसर या गावांमध्ये प्रत्येकी एक व्यक्ति कोरोना बाधित आढळून आली. फक्त शिनोली गावामध्ये सर्वाधिक जास्त तीन व्यक्ति कोरोना बाधित आढळून आल्या, आणि रूग्ण संख्या दहा झाली. दि. २८ रोजी शिनोली येथील एका व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटीव्हचा निगेटीव्ह आला असल्याने कोरोना बाधित व्यक्ति नऊ झाली. तसेच तालुक्यातील बहुतेक संशयितांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-01T05:18:56Z", "digest": "sha1:XKU7HGTA6D7E7VS7JKHNBE3MPPQKMVCB", "length": 14428, "nlines": 165, "source_domain": "www.readkatha.com", "title": "भयाण शांतता » Readkatha", "raw_content": "\nHome\tकथा\tभयाण शांतता\nआज माझं लक्ष कामात कमी आणि घड्याळाकडे जास्त होते. दोन वर्षानंतर पहिल्यांदा सेकंड शिफ्ट लागली होती. सेकंड शिफ्ट करण्याचा मुळात काही प्रोब्लेम नव्हता, प्रॉब्लेम होता घरी जाण्याच्या मार्गाचा. एक छोटीशी खिंड माझ्या गावात प्रवेश करण्या अगोदर लागायची. तिथे असणारी भयाण शांतता डोळ्यासमोर दिसत होती.\nगावात खूप गोष्टी ऐकल्या होत्या की तिथे एक आत्मा भटकत असते. मनाने तर मी खूप धीट होतो पण तरीसुद्धा थोडीफार भीती होतीच मनात. एक मन करत होते की गावाकडे लोक आपल्या परीने गोष्टी रचवून सांगत असतात. त्यातलाच हा सुद्धा प्रकार असेल म्हणून थोडा पॉझिटिव विचार करत होतो.\nअखेर सेकंड शिफ्ट सुटल्यानंतर आमची बस आम्हाला घेऊन गेली. माझ्या गावाच्या अलीकडे मी बस मधून उतरलो. पुढचा प्रवास मला पायपीट करून जावा लागणार होता. पावसाळा आताच सुरू झाला होता त्यामुळे वातावरणात गारवा होता. हळुवार येणारा बेडकांचा आणि अलगद अंगाला बिलगणारा ओलसर वारा वातावरणात अजून रंगत आणत होता. कावल्यांचा कर्कश आवाज सुद्धा कानी पडत होता.\nथोडे पुढे गेल्यावर एका पडीक घराच्या बाजूला एक मुलगी बसलेली दिसली. त्याच मुली कडे बघत एक मुलगा थोडा पुढे बसलेला दिसला. पाहताना दोघेही चांगल्या घरचे वाटत होते. कदाचित भांडणे झाली असावी आणि इकडे येऊन बसले असावे असा अंदाज मी बांधला.\nमनात थोडी भीती होतीच पण घड्याळात पहिले तर रात्रीचे नऊ वाजले होते. मी रस्त्याने जाताना त्या मुलाने मला आवाज दिला. घरी चाललास का तेव्हा त्याच्या बोलण्याकडे मी खेचला गेलो आणि त्यासमोर जाऊन उभा राहिलो. हो आताच कामावरून आलो बस आतमध्ये सोडत नाही ना म्हणून एवढी पायपीट करावीच लागेल आता.\nतो गालातल्या गालात हसला आणि त्या मुलीकडे पुन्हा पाहू लागला. मी त्याला म्हटलं कोण आहे ती मुलगी तो पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला बाजूचे हे आपले आवरे गाव हे ना तेथील गुरुनाथ रावांची सून आहे. नेहमी तिच्या नवऱ्याच्या आठवणीत येऊन इथे बसते.\nएक वर्ष झाले तिच्या नवऱ्याला जाऊन. समोर रस्ता दिसतोय ना तिथेच पावसाळ्यात घरी कामावरून परतत असताना गाडी स्लिप येऊन तो जाऊन दगडाला आदळला. तेव्हापासून प्रत्येक ��िवशी ही रात्री अशी येऊन तिची वाट पाहत असते.\nमी त्या मुलीकडे पाहिले तिच्या डोळ्यात अलगद येणारे अश्रू एवढ्या रात्री सुद्धा मला जाणवत होते. आपल्या जोडीदाराचे आयुष्यातून असे अचानक निघून जाणे खूप त्रासदायक असते. मला खूप वाईट होतं एव्हाना सर्व भीती मनातून निघून गेली होती. आता फक्त मी त्या मुलीचाच विचार करत होतो.\nपुन्हा एकदा भानावर आलो तेव्हा त्या मुलाला विचारले की मग तुम्ही कोण आहात तिच्यासोबत रोज येऊन तिला एकांतात तिला पाहत बसता का तिच्यासोबत रोज येऊन तिला एकांतात तिला पाहत बसता का नाही वो असे काही नाही. मी तिला आणत नाही ती एकटीच येते. मीच तिचा नवरा आहे ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता फक्त तिला पाहत बसतो. त्यापुढे काहीही करू शकत नाही.\nही पण होरर कथा वाचा माझा भूत प्रेम ह्या गोष्टीवर विश्वास नाही पण हा असा प्रकार घडला आणि\nकथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.\nलेखक : पाटीलजी (आवरे उरण)\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nशरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार\nकोळंबी खाणे बहुतेक जणांना आवडते पण तिच्यात कोणते गुणधर्म असतात हे माहीत नसतील\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nकादंबरी : सुगंधा भाग ०२\nकादंबरी : सुगंधा भाग ०१\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्���\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nप्रेम लग्न आणि कोरोना\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T04:16:03Z", "digest": "sha1:WNDNYYITZNI5ILWTI6OSL325NRTOZEZ5", "length": 11660, "nlines": 165, "source_domain": "www.readkatha.com", "title": "मधुमालतीची फुले » Readkatha", "raw_content": "\nHome\tहेल्थ\tमधुमालतीची फुले\nमधुमालती या झाडांची वेळ तुम्हाला माहीतच असेल. लांब देठ असणारी ही फुले यांची एकमेकांत गुंतून वेणी किंवा गजरे बनवले जातात. देठ हिरवे पण फुले गुलाबी तसेच पांढऱ्या रंगाची असतात यांना एक प्रकारचा सुगंध असते. कुठेही वाढणारी ही वेल कुठेही सोडली तरी भरपूर पसरते.\nया झाडाला वाढ खूप असते. या वेलीला वर्षभर फुलांचे गुच्छ लागलेले असतात. त्यामुळे याने तुमची गॅलरी आणि अंगण आणखी सुंदर दिसते. या फुलांची जादू बघा कशी असते ती फुल उमल्यावर त्यांना पांढरा रंग असतो नंतर गुलाबी रंग होतो आणि तिसऱ्या दिवशी अगदी गडद लाल रंगाची होतात.\nमधुमालती या झाडाची साल ही कडू असते. म्हणून तिचा उपयोग किडे आणि डास मारण्यासाठी होतो तसेच पाने ही सुद्धा चवीला कडूच असतात.\nमधुमालती या झाडाची पाने वाटायची आणि तिचा रस काढायचा हा रस खरूज झाली असेल तर त्यावर लावा त्या खरूज मध्ये असणारे किड मरून जाते.\nअस्थमा यावर या पानाचा रस हा गुणकारी आहे .\nतसेच तुमच्या गुडघ्यांना सूज आली असेल तर त्यावर ही या पानाचा रस हा गुणकारी आहे.\nसर्दी आणि खोकला झाला असेल तर लवंग, तुळशीची पाने आणि मधुमालातीची पाने घेऊन काढा बनवा हा काढा घ्या.\nयाच्या पानाचा किंवा फुलाचा रस मधुमेह यावर ही उपयोगी आहे\nयाच्या फुलांचा काढा हा दात दुखीवर उपयोगी आहे.\nतीन ऋतु आहेत या तिन्ही ऋतु मध्ये तुमचा आहार कसा असावा\nपारिजात त्याला पार्वती आणि प्राजक्ताची फुले असेही म्हणतात\nmadhumalatimadhumalati flowerमधुमालतीमधुमालती bookमधुमालती कवितामधुमालती किसकी रचना हैमधुमालती के औषधीय गुणमधुमालती फ्लावरमधुमालतीची फुलेमालती के फूल के फायदेमालती फूल के फायदेमालती फ्लावर\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nअडुळसा वनस्पतीचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिर्चीला ओलांडून पुढे गेल्यावर नक्की...\nदात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी\nरोज अंघोळ करणं खरच गरजेचं आहे का\nया महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि रोजच्या किचकट...\nआरोग्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार.. \nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्क��ीचे प्रमाण वाढले आहे\nकोथिंबीर सुकवून वर्षभर वापरा बघा त्यासाठी काय...\nकधी कधी साध्या कारणावरून आपल्या शरीराच्या कोणत्याही...\nजेवण झाल्यानंतर आपण बडीशोप खातो किंवा का...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:AusDomCr1/doc", "date_download": "2021-08-01T05:30:35Z", "digest": "sha1:RZLOZYI5Z2B6M2HA7XYKJQFY6E5N72BO", "length": 3173, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:AusDomCr1/docला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:AusDomCr1/doc या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:AusDomCr1 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-singham-returns-earned-77-4717361-PHO.html", "date_download": "2021-08-01T04:14:19Z", "digest": "sha1:GPATTL6BCHLSZ2INND5ZO3OMGIAJHSON", "length": 3929, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Singham Returns Earned 77.25 Crore In Three Days | Box Office: 'सिंघम रिटर्न्स'ने तीन दिवसांत जमवला 77 कोटींचा गल्ला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nBox Office: 'सिंघम रिटर्न्स'ने तीन दिवसांत जमवला 77 कोटींचा गल्ला\n('सिंघम रिटर्न्स'च्या पोस्टरवर करीना कपूर आणि अजय देवगण)\nमुंबई: सततच्या शूटिंगचा रोहित शेट्टीच्या 'सिंघम रिटर्न्स'ला चांगलाच फायदा होत आहे. शुक्रवारी (15 ऑगस्ट) अर्थातच रिलीजच्या दिवशी सिनेमाने 32.09 कोटींची कमाई केल्यानंतर शनिवारी (16 ऑगस्ट) 21.5 कोटींचा व्यवसाय केला आहे.\nअंदाज व्यक्त केला जात आहे, की रविवारी (15 ऑगस्ट) सिनेमाने 26 कोटींचे कलेक्शन केले आहे. अशाप्रकारे या 'सिंघम रिटर्न्स'ने पहिल्या आठवड्यात 77 कोटींचा गल्ला जमवला आहे. ���िनेमा पंडित तरण आदर्श यांनी टि्वट करून सिनेमाला उत्कृष्ट व्यवसाय करणारा सिनेमा असे संबोधले आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'नंतर बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीची ही दूसरी धमाकेदार एंट्री होती.\nअजय देवगण प्रॉडक्शन रोहिट शेट्टी आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंटव्दारा निर्मित करण्यात आलेल्या या सिनेमाने 'चेन्नई एक्स्प्रेस', 'एक था टायगर' आणि 'किक' सिनेमांच्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. चार दिवसांत हा सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मागील दिवसांत रिलीज झालेल्या सिनेमांची आतापर्यंतची कमाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-facts-about-subrata-roy-sahara-s-luxury-township-aamby-valley-auction-5669769-PHO.html", "date_download": "2021-08-01T03:49:12Z", "digest": "sha1:CG2MI4PGXHAP4UD4PSB7X626YWF37I3W", "length": 4872, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Facts About Subrata Roy Sahara S Luxury Township Aamby Valley Auction | अशी आहे अॅम्बी व्हॅलीतील जीवनशैली, महागड्या बंगल्यासोबतच आहे जेट विमानासाठी रनवे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअशी आहे अॅम्बी व्हॅलीतील जीवनशैली, महागड्या बंगल्यासोबतच आहे जेट विमानासाठी रनवे\nअॅम्बी व्हॅलीतील खासगी रनवे.\nमुंबई/पुणे- सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाच्या पुण्यातील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यास नकार दिला आहे. सहारा समुहाने बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्याचे अपिल केले होते. DivyaMarathi.com याच अॅम्बी व्हॅलीबद्दल आपल्या माहिती देत आहे. देशातील पहिली हिल सिटी असणाऱ्या अॅम्बी व्हॅलीची किंमत 39 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.\nअशी आहे अॅम्बी व्हॅली\n- अॅम्बी व्हॅलीत सिनेतारका, खेळाडू, व्हीआयपीचे बंगले आहेत. या ठिकाणी सहाराचा खासगी रनवे देखील आहे.\n- सुंदर बगीचे, तलाव अशी लग्झरी लाईफस्टाईल हे सहाराचे वैशिष्टय आहे.\n- अॅम्बी व्हॅलीचे क्षेत्र हे 10, 600 एकर आहे.\n- येथे वॉटर स्पोर्टस व्यतिरिक्त डर्ट रेस बाइकिंग सुविधा देखील आहे. येथे साहसी क्रीडा प्रकाराच्या सुविधा देखील आहेत.\n- स्काई डाइविंगची सुविधाही येथे आहे. देशातील पहिली सी-प्लेन सेवा येथूनच सुरु झाली होती.\nकसे पोहचाल अॅम्बी व्हॅलीत\n- अॅम्बी व्हॅली लोणावळ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे.\n- पुण्यापासून अॅम्बी व्हॅलीचे अ��तर 87 किलोमीटर आहे. तर मुंबईपासून हेच अंतर 120 किलोमीटर आहे.\n- रस्त्याने या ठिकाणी सहज जाता येते.\nअॅम्बी व्हॅली घेण्यास कोण आहे तयार\n- मॉरिशसची येथील रॉयल पार्टनर्स इन्‍वेस्‍टमेंट फंडने ही अॅम्बी व्हॅली खरेदी करण्यास उत्सुकता दर्शवली आहे.\n- कंपनीने यासाठी 10,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-news-about-global-kidney-day-rally-in-jalgaon-5547441-NOR.html", "date_download": "2021-08-01T05:19:39Z", "digest": "sha1:HASTG7TDMMLW5LM4PCEHZQZJBLCLWBDL", "length": 4313, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News About Global Kidney Day Rally In Jalgaon | जागतिक किडनी दिनानिमित्त माेटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजागतिक किडनी दिनानिमित्त माेटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती\nजळगाव - रोटरीक्लब आरोग्यदीप फाउंडेशनतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त गुरुवारी सकाळी जनजागृतीपर मोटारसायकल रॅली काढण्यात अाली. चारचाकी वाहनावर किडनीची प्रतिकृती ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती दिली जात होती.\nरॅलीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष नित्यानंद पाटील आरोग्यदीपचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nरिंग रोड येथील आरोग्यदीप हॉस्पिटलपासून नूतन मराठा कॉलेज, शिवाजी पुतळा, नेहरू चौक, टॉवर, चित्रा चौक, जी. एस. ग्राऊंड, बसस्थानक, आकाशवाणी चौकमार्गे गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत आपली किडनी कशी वाचवावी मधुमेहाविषयी माहितीपत्रके वितरित करून तसेच फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली.\nराज स्पेअर्सचे प्रदीप खिंवसरा यांनी रॅलीतील दुचाकीस्वारांना हेल्मेट उपलब्ध करून दिले होते. रॅलीमध्ये रोटरीचे डॉ. जयंत जहागीरदार, प्रभाकर जंगले, डॉ. तुषार फिरके, योगेश गांधी, गिरीश कुळकर्णी, प्रदीप खिंवसरा, संदीप शर्मा, दिलीप जैन, श्याम अग्रवाल, राजेश वेद, आरोग्यदीपचे डॉ. प्रमोद पाटील, जयंत चौधरी, रोटरी सदस्य, आरोग्यदीपचे कार्यकर्ते, अनेक वैद्यकीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-LCL-infog-state-assembly-monsoon-session-nagpur-live-update-5910023-NOR.html", "date_download": "2021-08-01T04:34:21Z", "digest": "sha1:CT5QE5HRT4LOQWIY3VNAGAR36Y5RUGG4", "length": 11423, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "State Assembly Monsoon Session Nagpur Live update | Monsoon Session:भाजपसह अाघाडीच्या काळातील २०० भूखंड व्यवहारांचीही न्यायालयीन चौकशी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMonsoon Session:भाजपसह अाघाडीच्या काळातील २०० भूखंड व्यवहारांचीही न्यायालयीन चौकशी\nनागपूर- नवी मुंबई सिडको जमीन घोटाळा प्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजप सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार करत आपल्या सरकारच्या काळातील कथित घोटाळ्यासह पूर्वी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या अशाच प्रकारच्या व्यवहारांच्या २०० प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली. अशा प्रकरणांच्या फायली अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असतात. त्या मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्र्यांपर्यंत येतच नाहीत, असा दावा करत मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनीच राजीनामे द्यावेत, असे आव्हान दिले.\nनवी मुंबईतील या जमीन व्यवहाराला अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचीच मदत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात केली होती. विरोधकांचे आरोप खोडून काढत मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळातील प्रकरणांच्या चौकशीची घोषणा तर केलीच, तसेच भविष्यात प्रकल्पग्रस्तांसाठीच्या जमीन वाटप धोरणात सुधारणा करण्याचे सूतोवाचही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर आक्रमक होत सत्ताधाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत गोंधळ घातला. या गोंधळातच सुरुवातीला दोनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.\nसत्ताधारी-विरोधकांनी एकमेकांचे काढले वाभाडे\nपृथ्वीराज चव्हाण : २ महिन्यांत जमिनीचा हा व्यवहार पूर्ण झाला. जमीन प्रकल्पग्रस्तांना हस्तांतरित होण्यापूर्वीच त्यांच्याकडून एकरी ११ लाख रुपयांनी बिल्डरने ही जमीन खरेदी केली. या करारनाम्याची प्रतच आपल्याकडे असल्याचा दावा पृथ्वीराज यांनी सभागृहात केला.\nअशा जमीन व्यवहाराचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनाच आहेत. मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्र्यांपर्यंत ही फाईल येतच नाही. त्या���ुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावूून सांगितले. उलट अपुऱ्या माहितीच्या आधारे माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनीच राजीनामे द्यावेत, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.\nरांजणपाडातील २४ एकर जमिनीचा वाद\nकोयना प्रकल्पामुळे विस्थापित ८ शेतकरी कुटुंबांना नवी मुंबईतील नियोजित विमानतळाजवळ रांजणपाडा परिसरात २४ एकर जमीन देण्यात आली होती. काँग्रेसच्या आरोपानुसार मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जमिनीची बाजारभावानुसार किंमत १७६७ कोटी असून अवघ्या ३.६०कोटींत ती खरेदी करण्यात आली. जमीन खरेदी करणारे बिल्डर मनीष भटीजा व संजय भालेराव हे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या जवळचे असून या व्यवहाराला मुख्यमंत्र्यांचे संरक्षण लाभल्याचा काँग्रेसचा आरोप होता. या जमिनीवर उद्यानासाठीचे आरक्षण असून ती सिडकोच्या अखत्यारीत येत असतानाही सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय तहसीलदारांमार्फत जमिनीचे हस्तांतरण झाले होते. यावरून विरोधकांनी आरोप केले होते.\nमुख्यमंत्र्यांचा पलटवार : मग होऊद्या दूध का दूध, पानी का पानी\nदेवेंद्र फडणवीस : याच्याशी माझा संबंध नाही. उलट चव्हाणांच्याच काळात असे व्यवहार झालेत. वर्ग एकची जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचा निर्णय त्यांचाच होता, असे सांगत आघाडी सरकारच्या काळातील २०० व्यवहारांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा सीएम यांनी केली.\nआरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरेबाजी करत खिल्ली उडवली. 'जिनके खुद के घर शिशे के होते है वो दुसरो पर पत्थर नही फेका करते,' असा फिल्मी डायलॉग त्यांनी चव्हाण यांना उद्देशून मारला. तर न्यायालयीन चौकशीची घोषणा करण्यापूर्वी 'एक बार फिर हो जाने दो दूध का दूध और पानी का पानी', असा शेरही त्यांनी मारला.\nनवी मुंबईत नियोजित विमानतळ शेजारी मोक्याचा भूखंड अवघ्या ३.६० कोटींत बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. बिल्डर मनीष भटीजा व संजय भालेराव हे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या जवळचे असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात स्थगन प्रस्तावाद्वारे यावर सभागृहात चर्चेची मागणी विरोधकांनी केली. गोंधळानंतर विरोधकांची मागणी मान्य करत चर्चा सुरू करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत विरोधी पक्षनेत्यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची व न्यायालयीन चौकशीची मागणी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ajay-devgn-will-be-seen-in-the-role-of-tanaji-malusare-the-movie-will-be-released-on-january-10-2020-125926272.html", "date_download": "2021-08-01T04:53:14Z", "digest": "sha1:PPH4FSOIFVKVBRVR4PRZRCNHXZRZIRRD", "length": 4259, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ajay Devgn will be seen in the role of Tanaji Malusare, the movie will be released on January 10, 2020 | तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार अजय देवगण, 10 जानेवारी 2020 ला रिलीज होईल चित्रपट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार अजय देवगण, 10 जानेवारी 2020 ला रिलीज होईल चित्रपट\nबॉलिवूड डेस्क : अजय देवगणने 'तानाजी मालुसरे' चित्रपाटाचा फर्स्ट लुक पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये बाणांच्या माऱ्यामध्ये हातात तलवार घेऊन रंगीत नजरेने पाहणारा अजय दिसत आहेत. पोस्टर शेअर करून अजयने लिहिले आहे, \"मेंदू, जो एवढा वेगवान होता, जणू काही तलवार.\"\nमराठा वीर होते तानाजी...\nचित्रपट 1670 मध्ये सिंहगडावर झालेल्या युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये तानाजी मालुसरे यांनी अदम्य साहसाचा परिचय दिला होता. तानाजी यांच्याकडे एक गाय होती, जिचे नाव यशवंती होते. या चित्रपटात त्यांच्यातील आणि शिवाजी महाराज यांच्यातील मैत्रीदेखील दाखवली जाणार आहे.\nबहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'हिरकणी' चा ट्रेलर रिलीज, अंगावर काटा उभा करतात यातील दृश्य\n11 दिवसांत कमवले 257 कोटी रुपये, 'कबीर सिंह' नंतर 2019 चा दुसरा हाइएस्ट ग्रॉसर चित्रपट बनला 'वॉर'\nसंजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट 'गंगूबाई' मध्ये आलियासोबत दिसणार नवा हीरो...\nपुढच्या महिन्यात भारतात परतणार अॅव्हेंजर्स सीरीजचा ‘थॉर’, भारतात करणार या चित्रपटाचे शूटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/domain-douglaskarr-marketingtechblog/", "date_download": "2021-08-01T04:29:57Z", "digest": "sha1:POXIG6GEVIDOTZBQQ2VWNNII6WSCUOBH", "length": 30611, "nlines": 217, "source_domain": "mr.martech.zone", "title": "विपणन टेकब्लॉग डॉट कॉम वर डोमेन बदलले | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nविपणन टेकब्लॉग डॉट कॉमवर डोमेन बदलले\nसोमवार, जुलै, 7, 2008 सोमवार, नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयूएमएक्स Douglas Karr\nहे असू शकते गूगलॉइड… किंवा ब्लॉगोसाइड, आपण बघू. मी काल लिहिले होते की मी माझे नाव माझे डोमेन नाव म्हणून वापरु नये.\nतथापि, आपण आजपासून प्रारंभ केल्याचे दिसेल की मी अधिकृतपणे साइटचे डोमेन dknewmedia.com वरून बदलले आहे martech.zone. Dknewmedia.com पर्यंत रहदारी बंद होईपर्यंत मी पुढच्या 6 महिन्यांसाठी URL अग्रेषित करत आहे, त्यानंतर मी त्यास पूर्णपणे निवृत्त करीन.\nहे संक्रमण किती कठीण आहे हे मी तुम्हाला सांगेन. आशा आहे की सर्व काही ठीक आहे\nटीप: आपण ईमेलद्वारे किंवा आरएसएसद्वारे सदस्यता घेतल्यास याचा काही परिणाम होणार नाही.\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nमी ब्लॉगिंग करण्याच्या चार चुका टाळल्या पाहिजेत\nबाह्य प्रवेशासाठी अंतर्गत पीसी संरचीत करणे\n छान ब्लॉग नाव आणि हलवा यशस्वी होत आहे याचा आनंद\nतलावाच्या ओलांडून हार्दिक शुभेच्छा 🙂\nजुलै 7, 2008 रोजी 12:26 वाजता\nजोपर्यंत आपण आपली 301 पुनर्निर्देशने योग्य प्रकारे करत नाहीत तोपर्यंत मला असे वाटत नाही की Google-ide च्या बाबतीत ही समस्या असावी. तथापि डग्लसकेयर डॉट कॉम निवृत्त होण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. जर आपण सर्वकाही त्यास योग्य त्या URL वर पुनर्निर्देशित केले तर आपण जोपर्यंत दुगलस्का.कॉम.कॉमकडे येणारे दुवे अस्तित्त्वात आहेत तोपर्यंत जोपर्यंत दुवा रस राखेल (बहुधा कायमचा असेल).\nजुलै 7, 2008 रोजी 12:27 वाजता\nआतापर्यंत गुळगुळीत दिसत आहे, मला खात्री आहे की हे सर्व काही, डगसाठी कार्य करेल.\nतसेच, मी पण हे सांगते की डग कार आनंदी आहे. 🙂\nजुलै 7, 2008 रोजी 12:32 वाजता\nआणि म्हणूनच मला फीडबर्नर आवडते. सदस्यांसाठी अखंड संक्रमण\nज���लै 7, 2008 रोजी 4:56 वाजता\nमला वाटते की ही स्मार्ट चाल डग आहे. नवीन डोमेन नाव आपल्या लक्षित कोनाडाशी अधिक जवळून जुळते, आणि विलीने वर सांगितले त्याप्रमाणे, जोपर्यंत आपला आपला 301 रीडायरेक्ट सेटअप योग्य प्रकारे आला आहे तोपर्यंत आपल्या शोध इंजिन क्रमवारीत खरोखर त्रास होऊ नये.\nजुलै 7, 2008 रोजी 6:44 वाजता\nडग, अशा निराश होऊ नका.\nआपण फक्त दंड कराल. 🙂\nम्हणजे, मी अजूनही ते वाचतो.\nमी जानेवारीत माझी URL हलविली आणि मला आढळले की आपल्याप्रमाणे फीड बदलणे ही एक मोठी मदत होती.\nतथापि मी माझी जुनी साइट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याकडे इतर ब्लॉग्ज व वेबसाइट्सच्या जुन्या साइटवर बरेच दुवे होते, मला अद्याप त्यातून येणारी बरीच रहदारी मिळते. मला ब्लॉगरोल वर ठेवणारे बहुतेक लोक जुन्या साइटवर आहेत. काही लोक अद्याप आरएसएस नव्हे तर आवडी वापरतात. बरेच गूगल निकाल अद्याप जुनी साइट आहेत.\nअसं असलं तरी, संक्रमणासहित तुम्हाला शुभेच्छा.\nमला आशा आहे की आपण याकरिता काही पाठपुरावा पोस्ट करा.\nजेव्हा मी माझे पहिले डोमेन नाव विकत घेतले, तेव्हा मूर्खांनी मला त्यात हायफन असलेले एक निवडले. ही एक मोठी समस्या नाही, परंतु असे काहीतरी आहे जे मी शेवटी बदलत आहे.\nमाझ्या एसइओ प्रयत्नांना आणि रहदारीवर त्याचा कसा परिणाम होईल हे जाणून घेण्यास मला स्वारस्य आहे.\nआपण हस्तांतरण कसे केले याबद्दल एक पोस्ट तयार केल्यास, जसे की आपण आपली वर्डप्रेस स्थापना कशी हलविली, पुनर्निर्देशित कसे करावे, आपण या मार्गावर शिकलेल्या कोणत्याही इतर टिप्स.\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/honoring-the-women-s-circle-wh-11022/", "date_download": "2021-08-01T04:26:13Z", "digest": "sha1:PFMWYWGLKCXRG6WYVF7TOFXVXWWTLUSH", "length": 12544, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | कोरोनाच्या काळात सामाजिक कार्य करणाऱ्या महिला मंडळाचा सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nपुणेकोरोनाच्या काळात सामाजिक कार्य करणाऱ्या महिला मंडळाचा सन्मान\nशिरूर : आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने राबवण्यात येणारे विविध समाजिक उपक्रम काैतुकास्पद असून या महिला मंडळाने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी\nशिरूर : आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने राबवण्यात येणारे विविध समाजिक उपक्रम काैतुकास्पद असून या महिला मंडळाने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणा-या शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना येथील आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने आमदार पवार यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत आले.यावेळी ते बोलत होते.कोरोना महामारीच्या लढाईत आव्हानात्मक परिस्थितीत जिवाची पर्वा न करता नागरिकांची सुरक्षितता,अन्नदान,वैद्यकीय मदत,मार्गदर्शन सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या कार्याबद्दल येथील आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार,उपविभागिय अधिकारी संतोषकुमार देशमुख,तहसिलदार लैला शेख,सभागृहनेते प्रकाश धारीवाल,पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांसह पोलिस कर्मचारी,पत्रकार बांधव,डाॅक्टर्स,नगरपालिका कर्मचारी,नगरपालिका,तहसिलदार कार्यालय,जैन युवा व सामिजिक कार्यकर्ते आदिंचा शुक्रवार दि,२६ रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.\nयावेळी आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे,अध्यक्षा सुनंदा लंघे,सचिव मनिषा कालेवार,सुवर्णा सोनवणे,लता नाझिरकर,संगिता शेवाळे,तज्ञिका कर्डीले राणी कर्डीले यावेळी उपस्थित होत्या.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/Ehang-184-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-08-01T04:03:06Z", "digest": "sha1:VLYKEQQZ2WGXA4THRIUPHA3AAP6MFNQM", "length": 9351, "nlines": 122, "source_domain": "afrikhepri.org", "title": "आपल्याला पाहिजे तिकडे वाहतूक करण्यास सक्षम असलेला पहिला ड्रोन - आफरीखेरी फोंडेशन", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\nशनिवार, 31 जुलै 2021\nस्वागतार्ह विज्ञान आणि रहस्य\nआपल्याला पाहिजे तिकडे वाहतूक करण्यास सक्षम असलेला पहिला ड्रोन\nCतो वेडा ड्रोन आपल्याला पाहिजे तेथे नेईल. खेळण्याइतके सोपे, चीनने विकसित केलेले एहंग 184 ड्रोन माणसाला पाहिजे तेथे नेण्यासाठी वाहतूक करण्यास सक्षम आहे. आपल्याला फक्त आपल्या गंतव्यस्थानाचा पत्ता प्रविष्ट करणे, आराम करणे आणि स्वत: ला या लहान आश्चर्य कारणामुळे दूर जाता येते जे आपल्याला आपल्या गंतव्यस्थानावर सोडेल. चीनी ड्रोन निर्माता एहांगची एक कल्पनारम्य सत्य आहे. लास वेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रीक शोमध्ये एहांग 184 ड्रोन सादर केले गेले, जे डिझाइनरच्या मते 100 किलोपेक्षा कमी वजनाच्या माणसाला जास्तीत जास्त 23 मिनिटांसाठी नेण्यास सक्षम आहे.\nतथापि, हवाई वाहतूक नियंत्रण प्रभारी सरकारी संस्थांनी घालून दिलेल्या नियमांमुळे या ड्रोनच्या बाजारपेठेत आगमन झाल्यामुळे खूष होणार नाही. प्रवासाची ही पद्धत सध्या बेकायदेशीर आहे, परंतु त्याचे डिझाइनर असे म्हणतात की त्याने \"जगातील सर्वत्र अधिका authorities्यांसमवेत सहकार्य करण्याचे काम केले आहे\". २०१ 2016 मध्ये या प्रकल्पाचे विपणन केले जाईल आणि सुमारे अडीच हजार युरो खर्च होतील. याव्यतिरिक्त, एक अँटी-क्रॅश सिस्टम आपोआप सेवेत दाखल होईल, हे उड्डाण करणारे वाहन अशा प्रकारे अत्यंत सुरक्षित आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हस्तक्षेप करण्यासाठी एक पाळत ठेवणारी कंपनी दिवसाचे 250 तास, आठवड्यातून 000 दिवस उपलब्ध असेल.\nज्या शहरांमध्ये ट्रॅफिक संतृप्त आहे तेथे ही मशीन वैयक्तिक वाहतुकीत क्रांती दर्शवेल. एहांगचे मुख्य कार्यकारी अधिकारी हूझी हू म्हणाले की, “हवाई प्रवास जलद, सुलभ आणि सोयीस्कर करणे हे माझे जीवनातील मुख्य लक्ष्य आहे” आणि त्यांचा विश्वास आहे की एहंगचा पलीकडेपर्यंत उद्योगांवर जागतिक परिणाम होईल. वैयक्तिक परिवहन क्षेत्र “.\nकॉपीराइट © गेंटसाइड प्रवास\nअधिक वाचण्यासाठी क्लिक करा ...\nश्रेणी विज्ञान आणि रहस्य\nआपल्याला कदाचित आवडीची पृष्ठे\nमाणूस त्याच्या विचारांचे प्रतिबिंब आहे - जेम्स lenलन (ऑडिओ)\nप्रथम संपर्क पहा (२०१))\nउपवास करण्याचे फायदे - सद्गुरु (व्हिडिओ)\nदेहभान-न्यूरोसायन्स आणि वैयक्तिक विकास म्हणजे काय\nलेख पोस्ट करण्यासा���ी चिन्हावर क्लिक करा\nपत्रकार, प्राध्यापक, विद्वान, आतील लेखक, लेखक, ब्लॉगर्स, आपण आपले लेख येथे सबमिट करू शकता.\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nहा संदेश बंद करण्यासाठी येथे क्लिक करा\nही विंडो 7 सेकंदात स्वयंचलितपणे बंद होईल\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_76.html", "date_download": "2021-08-01T04:15:34Z", "digest": "sha1:BHTTOLYCG4GQPOEP44VFQRE2OPDLLH42", "length": 5624, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस", "raw_content": "\nवादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस\n\"15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना\" असं वादग्रस्त विधान करणारे MIM चे नेते वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांकडून दुसऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या 8 मार्चपर्यंत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.\nगुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारिस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. या विधानावरुन त्यांना पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी 29 फेब्रुवारीला हजर राहण्यास संगितले होते. मात्र ते हजर न राहिल्याने पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.\nवादग्रस्त विधान केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली. वारीस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटलं होतं.\nदरम्यान, हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं होतं. देशभरात वारिस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. हक-ए-��िंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली होती. वारिस पठाण याचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली होती. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण याचा पुतळाही जाळला होता.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/discouraged-festival-273725", "date_download": "2021-08-01T05:29:34Z", "digest": "sha1:SXMXORO44JE7L2PQIBLWMMBDLA3GCFMB", "length": 5940, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाडवा सणावर संचारबंदीचे विरजन", "raw_content": "\nकोरोना आणि संचारबंदीमुळे पाडवा सणाच्या उत्साहावर विरजन पडले आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) पहाटेपासून लागू झालेली संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असली तरी शिथिलतेच्या काळात नागरिकांना गर्दीचा मोह आवरता येत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.\nपाडवा सणावर संचारबंदीचे विरजन\nबीड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) पहाटेपासून लागू झालेली संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असली तरी शिथिलतेच्या काळात नागरिकांना गर्दीचा मोह आवरता येत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. बाजारांमध्ये मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, कोरोना आणि संचारबंदीमुळे पाडवा सणाच्या उत्साहावर विरजन पडले आहे.\nमंगळवारी पहाटेपासून संचारबंदी लागू झाली. या काळात जिल्ह्याच्या सिमांवरुन येण्या-जाण्यावर निर्बंधासह सार्वजनिक ठिकाणी गर्दीवरही निर्बंध होते. कार्यालयांतही शुकशुकाट दिसून आला. बुधवारी (ता. २५ ) पाडवा सणाचा उत्साह कोरोना आणि संचारबंदीमुळे मावळून गेला.\nहेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश\nदरम्यान, शिथिलतेच्या काळात गर्दीचा मोह नागरिकांनाच टाळता आला नसल्याचे चित्र होते. संचारबंदीच्या काळात बाहेर पडलेल्या दुचाकीस्वरांना पोलिसांकडून दंडुक्याचाही प्रसाद खावा लागला. दरम्यान, दुकाने व पानटपऱ्या बंद आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील विवि��� पोलिस ठाण्यांत १३ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/deputy-cm-ajit-pawar-inspects-work-jumbo-facility-hospital-pimpri-chinchwad-330936", "date_download": "2021-08-01T03:37:08Z", "digest": "sha1:YFH45VPE2RSJK4MB773VWCDVAFG4IZPB", "length": 7367, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजित पवारांकडून पिंपरी-चिंचवडमधील 'जम्बो फॅसिलिटी'ची पाहणी, म्हणाले...", "raw_content": "\n- जम्बो फॅसिलिटी रुग्णालयांच्या कामाची पाहणी\nअजित पवारांकडून पिंपरी-चिंचवडमधील 'जम्बो फॅसिलिटी'ची पाहणी, म्हणाले...\nपिंपरी : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. योग्य नियोजन करून मुंबईतील रुग्णवाढीवर नियंत्रण मिळविले आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातही युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सरकारच्या या कामात इतर सामाजिक संस्थांनी देखील पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.\nपिंपरीतील महापालिका रुग्णालय फुल्ल; कोरोना रुग्णांना मिळेना व्हेंटिलेटर बेड\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेतर्फे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम, चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर सभागृह व पिंपरीतील बालनगरी येथे 'जम्बो फॅसिलिटी' रुग्णालय उभारण्यात येत आहे. मगर स्टेडियम येथील कामाची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. ते म्हणाले, \"पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वीस हजारांपेक्षा जास्त असला, तरी साडेसतरा हजारांहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आगामी काळात आणखी रुग्ण संख्या वाढण्याचा धोका विचारात घेऊन आण्णासाहेब नगर स्टेडियम, ऑटो क्‍लस्टर व बालनगरी येथे जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारण्यात येत आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार व महापालिका काम करीत आहे. वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित केले आहे.''\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nदरम्यान, राजमुद्रा ग्रुप व राजू मिसाळ मित्र परिवाराने वायसीएम रुग्णालयासाठी 45 ऑक्‍सिजन सिलिंडर पवार यांच्या हस्ते भेट दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उ���स्थित होते. तसेच, अत्यावश्‍यक सेवेसाठी दुर्गादेवी टेकडी येथे ट्रॉली स्ट्रेचर व फोल्डींग स्ट्रेचर भेट दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T05:28:35Z", "digest": "sha1:ZNQ6JUJXM263NYOCYLBUERWGPGXFXSUS", "length": 17475, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भरती व ओहोटी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(भरती या पानावरून पुनर्निर्देशित)\nचंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा : पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०.८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात. समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते. उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत जाणाऱ्या समुद्राच्या हालचालीस ओहोटी म्हणतात. निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते किमान पातळीपासून उच्च पातळीपर्यंत जाणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या हालचालीस भरती असे म्हणतात.\nभरतीचा पल्ला -भरती आणि ओहोटी यांच्या उंचीतील फरकास भरतीचा पल्ला असे म्हणतात.\nआंतरभरती -भरतीच्या वेळेस समुद्र किनाऱ्याचा भाग पाण्याखाली बुडतो तर ओहोटीच्या वेळेस उघडा पडतो. समुद्र किनाऱ्याच्या अशा उघडा पडणाऱ्या भागास आंतरभरती विभाग असे म्हणतात. समुद्र किनारा जर मंद उताराचा असेल तर आंतरभरती विभाग विस्तृत असतो आणि जर किनारा तीव्र उताराचा असेल तर आंतरभरती विभाग अरुंद असतो\nभरती ओहोटी होण्याची करणे -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रत्यागी (Centrifugal Force-अपकेंद्री बल) शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तींच्या परिणामामुळे भरती-ओहोटी होते.विश्वात दोन खगोलामध्ये गुरुत्वाकर्ष��� असते. पृथ्वी व चंद्र यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भरती ओहोटी निर्मितीला थोड्याशा कमी प्रमाणात कारणीभूत ठरते.\nजेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते, त्याच वेळी चंद्रही पृथ्वीला आपल्याकडे ओढतो. त्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या एका भागावर भरती असते, त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध भागावरच्या समुद्रालाही भरती येते.\nभरती ओहोटीच्या वेळा - १. ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद एवढा कालावधी लागतो.\n२.ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भरती येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे लागतात.\n३.ज्या ठिकाणी ओहोटी येते त्याच ठिकाणी लगेच येणारी भरती ६ तास १२ मिनिटे ३० सेकंदानी येते.\n४. ज्या ठिकाणी ओहोटी येते, पुन्हा त्याच ठिकाणी ओहोटी येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे कालावधी लागतो.\nभरती-ओहोटीचे प्रकार - ही चंद्र, पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थितीवर अवलंबून असते. भरती ओहोटीच्या स्वरूपावरून भरती-ओहोटीचे दोन प्रकार पडतात\n१.उधानाची भरती-ओहोटी = अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रेरणांची बेरीज होते व या दोन्ही प्रेरणा एकत्रित पृथ्वीवरील पाण्यावर कार्य करतात. त्यामुळे या दिवशी येणारी भरती सरासरी भरतीपेक्षा मोठी असते व येणारी ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान येते. त्यामुळे पृथ्वीवरील पाण्यावर चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करतात व ते दोन्ही पृथ्वीचे पाणी आपल्याकडे खेचतात त्यामुळे येणारी भरती नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी व ओहोटी नेहमीच्या ओहोटीपेक्षा लहान असते.\n२.भांगाची भरती = चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना महिन्यातून दोनदा पृथ्वी ही चंद्र व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनाच्या कोनबिंदूवर येते. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होत असते. या दिवशी भरती निर्माण करणारी चंद्राची शक्ती व सूर्याची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे अशी भरती सरासरी भरतीपेक्षा लहान असते व ओहोटी सरासरी ओहोटीच्या पातळीपेक्षा उंच असते. अशा भरती-ओहोटीस भांगाची भरती-ओहोटी म्हणतात.\nभरती ओहोटीचे महत्त्व=१) काही आंतरभरती विभाग विस्तृत व दलदलीचे असतात. अशा आंतरभरती विभागावर मिठागरे तयार करून मीठ मिळवतात..\n२) भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात. ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी जाळे लावून मोठ्या प्रमाणावर मासे पकडता येतात\n३) भरतीमुळे समुद्रातील जहाजांची किनाऱ्यालगतच्या बंदरापर्यंत सहजपणे हालचाल होते. भरती-ओहोटीमुळे उथळ बंदरातील जहाजांची हालचाल सुलभ होते\n४) भरतीमुळे निर्माण झालेल्या पाणभिंती काही नदीमुखात जहाजे चालविण्यासाठी धोकादायक असतात\n५) मुंबईसारख्या किनाऱ्यावरील शहरातील सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी व गटारांतून वाहणारे मलमूत्र हे भरती-ओहोटीमुळे समुद्रात दूरवर वाहून जाण्यास मदत होते\n६) भरती-ओहोटीच्या शक्तीचा ऊर्जा उत्पादनासाठी उपयोग करता येतो\nसमुद्रातले प्रवाह - सागराच्या निश्चित दिशेने होणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागीय हालचालीस समुद्री प्रवाह म्हणतात.\nसमुद्री प्रवाहाच्या निर्मितीवर पुढील घटकांचा परिणाम होतो.:-\n१ ग्रहीय वारे- ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून वाहताना समुद्राचे पाणी आपल्याबरोबर विषुववृत्ताकडे ढकलत नेतात. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या विषुववृत्तीय प्रवाहांची निर्मिती होते.\n२ पृथ्वीचे परिवलन - पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. त्यामुळे विषुववृत्तावरील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्तीय प्रवाहाच्या रूपाने वाहते. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात समुद्र प्रवाह आपल्या उजवीकडे वळतात. त्यामुळे त्यांची वळण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते.\n३ सागरातील पाण्याच्या तापमानातील भिन्नता-सागरजलाचे तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी होत जाते. उष्ण कटिबंधातील सागरजल उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशातील सागरजल थंड असते. शीत समुद्राचा प्रवाह जड असल्यामुळे तो सागरजलाच्या पृष्ठभागाखालून वाहतो.\n४ समुद्राच्या पाण्यामधल्या क्षारतेतील भिन्नता - कमी क्षारता असलेले समुद्राचे पाणी हलके असते तर जास्त क्षारता असलेले समुद्राचे पाणी जड असते. त्यामुळे कमी क्षारता असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागाकडून जास्त क्षारता असलेल्या समुद्रा��डे पाणी कमी क्षारता असलेल्या जलपृष्ठाखालून वाहू लागते.\n५ भूशिराचा अडथळा - समुद्र प्रवाहाच्या मार्गात एखाद्या भूशिराचा अडथळा आल्यास तो प्रवाह विभागला जाऊन त्याच्या दोन शाखा होतात. उदा० अटलांटिक महासागरातील दक्षिण विषुववृत्तीय समुद्री प्रवाह ब्राझीलच्या भूशिराजवळ विभागला गेला आहे.\nभरतीमध्ये व ओहोटीमध्ये चंद्राचा मोठा कार्यभाग आहे.\nLast edited on २५ जानेवारी २०२१, at १५:५२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०२१ रोजी १५:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/06/amazing-tips-for-glowing-skin-and-beauty-in-marathi.html", "date_download": "2021-08-01T04:38:59Z", "digest": "sha1:HKFPOX6CO5P2ZIZCWHHXKUNFPOIDOOA5", "length": 12592, "nlines": 76, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Amazing Tips For Glowing Skin And Beauty In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nअमेझिंग घरगुती टिप्स आपली स्कीन व सौंदर्य वाढवण्यासाठी\nआपण शाळा, कॉलेज, क्लास, नोकरीच्या निमित्ताने किंवा कामा निमित्ताने घरा बाहेर पडतो. घरच्या बाहेर पडल्यावर आपल्याला हवेतील दुषीत घटकाचा व प्रदूषणाचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होत असतो. मग आपली त्वचा नसतेज व कोरडी होते. त्यासाठी आपण अगदी महागडी केमिकल युक्त सौंदर्य प्र्साधणे वापरतो. त्यामुळे आपल्या त्वचेला अजून इजा होते. अश्या समस्यासाठी आपण घरगुती सहज व सोपे उपाय करू शकतो. व त्याचे दूरगामी चांगलेच परीणाम होतात व आपण अश्या प्रकारच्या सामस्या मधून बाहेर पडतो.\nनितळ त्वचा, उजळलेला किंवा चमकदार चेहरा सर्वांना हवा असतो. पण ते सोपे पण नाही. प्रदूषण व धूळमाती च्या कारणाने चेहरा अगदी निस्तेज होतो. मग त्यावर मुरूम, पुटकुळया, डाग, टैनिंग व सुरकुत्या पडून आपला चेहरा अगदी खराब होतो.\nआपली त्वचा सुंदर, नितळ, मुलायम होण्याकरीता काही खाली उपाय किंवा उपयोगी ब्यूटी टिप्स आहेत.\nकच्चा आलू म्हणजेच कच्चा बटाटा:\nकच्चा बटाटा घेवून सोलून थोडा त्याचा भाग कापून घ्या व त्या बटाटानी आपल्या चेहर्‍य��वर घासून स्क्रब करा मग दुसर्‍या दिवशी कच्चे दूध त्वचेवर लावा. त्यामुळे त्वचे वरील डाग हलके होतील. किसलेली काकडी त्वचेवर लावल्यास त्वचेचे क्लींजिंग व टोनिंग करता येते.\nत्वचेवरील डाग काढण्यासाठी नारळाचे पाणी खूप उपयुक्त आहे. नाराळच्या पाण्यात एक चमचा मध घालून मिक्स करून ते पाणी आइस ट्रेमध्ये घालून त्याचा बर्फ जमा झाल्यावर रोज एक बर्फाचा क्युब घेवून हलक्या हातानी चेहर्‍यावर मसाज करा. 10 मिनिट झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे थोडे दिवस रिज करा. नारळाच्या पाण्यात कैराटिन असते ते नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.\nलिंबू हे खूप फायदेमंद आहेत\nलिंबूहे आपल्या शरीरासाठी वरदानच आहे. लिंबू हे फक्त हेल्थ साठीच नाहीतर आपल्या ब्युटीसाठी पण खूप फायदेमंद आहे. रिकाम्यापोटी लिंबू पाणी, मध व पाणी सेवन केले तर आपले मेटाबॉलिजम ठीक राहते. तसेच लिंबू आपल्या त्वचेवर लावल्यास आपली स्कीन दागरहित सॉफ्ट बनते व आपली त्वचा उजळते.\nलिंबामद्धे सर्वात मीठा गुण म्हणजे ऐंटी-एजिंग म्हणजेच ते आपले वय लपवते\nलिंबामद्धे महत्वाचा गुण म्हणजे\nलिंबू मध्ये ऐंटी-एजिंग अल्फा हाइड्रॉक्सी एसिड्स आहे त्यामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत व त्याच बरोबर आपल्या त्वचे रंग सुद्धा उजळतो. लिंबाला ऐंटी-एजिंग एजेंट सुद्धा म्हणतात. आता आपण आपली सुंदरता चमकदार दिसण्यासाठी लिंबाचा कसा उपयोग करायचा.\nसॉफ्ट स्कीन असणार्‍यासाठी लिंबाचा कसा उपयोग करायचा.\nलांबचा रस व मध मिक्स करून आपल्या स्कीनवर लावावा त्यामुळे स्कीन सॉफ्ट राहून छान चकाकी येईल.\nलिंबूचा स्क्रब कसा बनवायचा\nलिंबूरस, साखर, नाराळचे तेल व ऑलिव ऑइल मिक्स करून त्याचा स्क्रब तयार करून शकतो. त्यामुळे आपल्या त्वचेवर लगेच त्याचा चांगला परीणाम दिसू लागतो.\nलिंबाचा उपयोग थंडीच्या दिवसात फायदेमंद आहे\nथंडीमध्ये लिंबुरस, गुलाब पाणी व ग्लिसरीनचे मिश्रण तयार करून लावावे त्यामुळे त्याच्यामुळे बर्‍याच समस्यापासून आपल्याला फायदा होतो. स्कीनवर चकाकी येवून स्कीन कोरडी होत नाही.\nलिंबू वापरताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे\nलिंबूहे एसिडिक आहे त्यामुळे लिंबूरस डायरेक्ट आपल्या स्कीनवर लावू नये. ते डायलूट करण्यासाठी गुलबजल म्हणजेच गुलाबपाणी वापरावे. किंवा मध व ग्लिसरीन मिक्स करूनच वापरावे. तसेच आपल्या स्कीनवर ल���ंबाचे मिश्रण लावल्यावर लगेच उन्हात जाऊ नये.\nलिंबाचा फेस पैक कसा बनवायचा\nलिंबूरसामध्ये पोपई, ऐलोवेरा व काकडीची पेस्ट बनवून मिश्रण तयार करा व आपल्या चेहर्‍यावरा लावा त्यामुळे स्कीन वरील दाग-धब्बे कमी होतील.\nनारळाचे तेल व कपूर\nधूळ माती व प्रदूषणच्या कारणांनी त्वचेवर दाने किंवा किल मुहासे येतात. नारळाच्या तेलात एक कपूरची वडी मिक्स करून घ्या. कपूर पूर्ण विरघळला पाहिजे. मग बनवलेले मिश्रण हलक्या हातांनी आपल्या चेहर्‍यावर लावावे. मग 10 मिनिट झाल्यावर थंड पाण्याने धुवावे. कच्च्या दुधानी रोज सकाळी आपला चेहरा स्वच्छ साफ करावा त्यांनी चेहर्‍या वरील डाग दूर होतात. हा उपाय एक महिना एक दिवसआड करावा.\nमलाई व हल्दी हळद\nएक चमचा दुधाची मलई व एक चिमुट हळद व 1/4 चमचा गुलाबजल मिक्स करून त्याचा मिश्रण बनवून आपल्या चेहर्‍यावर लावावे व गोलाकार पद्धतीने हलक्या हातांनी मसाज करावा. मग थोडावेळ तसेच ठेवावे. 2ओ मिनिट झाल्यावर कोमट पाण्यांनी चेहरा धुवावा. असे दोन महीने रोज करावे त्यामुळे आपली स्कीन साफ हौऊन डाग सुद्धा निघून जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/09/blog-post_80.html", "date_download": "2021-08-01T03:20:13Z", "digest": "sha1:EMIW3YMGHNQNP7MJXANL4UDNHMYWJ6UH", "length": 2498, "nlines": 56, "source_domain": "www.sjmk.in", "title": "कामगार नोंदणी", "raw_content": "\n१८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार\nमागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार\nमंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…\n90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र\nपासपोर्ट आकाराचे 3 फोटो\nनोंदणी फी- रू. 25/- व 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू.60/-\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\n· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/no-shortage-of-funds-for-the-enrichment-and-enrichment-of-marathi-language-chief-minister", "date_download": "2021-08-01T04:45:39Z", "digest": "sha1:TBBKJ44S4AWZKBBD3F6EWWZQAS6XTCLZ", "length": 15482, "nlines": 189, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही - मुख्यमंत्री - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nमराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही - मुख्यमंत्री\nमराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही - मुख्यमंत्री\nडिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या चोवीस संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सोमवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.\nसदर शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्य‍िक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगावकर आदींचा समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे. डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मुले या उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत. राज्याकडे शालेय शिक्षणासाठी संसाधनांची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आणि यापुढेही ती भासू दिली जाणार नाही. पण त्याचबरोबर शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध व्हावी यासाठी कालबद्धरित्या असे प्रयत्न केले जातील. मराठी भ��षा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक असेच प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.\nयाप्रसंगी मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले, ‘मराठी भाषा संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीत सहभाग वाढावा अशीच अपेक्षा आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी या सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे स्वागतच आहे.’\nयावेळी झालेल्या चर्चेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवन, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न याबाबतही चर्चा झाली. शिष्टमंडळाने मराठी भाषा सक्तीच्या धोरणाचे स्वागत करून, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, आमदार नीलम गोऱ्हे,मनीषा कायंदे, मेधा कुलकर्णी, हेमंत टकले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.\nकल्याण-डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतींचे विद्युत व जल जोडण्‍या खंडीत होणार\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर...\nकल्याणमध्ये स्वातंत्र्यसैनिक-शहिदांच्या स्मारकांची अक्षम्य...\nसरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या...\nसुप्रिया सुळेंनी जिंकली कल्याणकर महिलांची मने \nनीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा\nरत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nशिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nरेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले...\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची...\nआ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nकोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rohanprakashan.com/product-tag/technology/", "date_download": "2021-08-01T03:38:06Z", "digest": "sha1:2K77NZ4ZLHCJUXNFYZZBCOY3USVC3OAU", "length": 36662, "nlines": 377, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "तंत्रज्ञान – Rohan Prakashan", "raw_content": "\nचित्रपट - संगीत 12\nभारतातील एका ‘बूमिंग’उद्योगाचा विलक्षण प्रवास\nअतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nआयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून ��णि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी\nआयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली…\nमात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…\nअशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…\nइंटरनेट वापरतील धोके टाळण्यासाठी\nअतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nसध्याच्या ऑनलाइन युगात इंटरनेट हे माध्यम जगण्याचा एक अत्यावश्यक भाग बनलं आहे. संगणक, स्मार्टफोन यांच्यामार्फत हे बहुउपयोगी माध्यम वापरून सहकार्‍यांशी, नातेवाइकांशी तसेच मित���र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो, ऑनलाइन खरेदी करता येते; इतकंच नाही तर इंटरनेट बँकिंग, क्रेडिटडेबिट कार्ड यांचा वापर करून घरबसल्या आपले आर्थिक व्यवहारही एका ‘क्लिक’सरशी करता येतात.\nपण या माध्यमाचा वापर करताना अनेक धोकेही संभवतात. ते धोके कोणते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याची माहिती फारच थोडया जणांना असते. या पुस्तकात ही उपयुक्त माहिती सहजसोप्या भाषेत उदाहरणांसह सचित्र देण्यात आली आहे :\n* इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा\n* सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा\n* जंकस्पॅमफिशिंग म्हणजे काय\n* व्हायरससारख्या घातक सॉफ्टवेअर्सचे प्रकार\n* इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड यांचा सुरक्षित वापर कसा करावा\n* फेसबुकसारख्या सोशल नेटवगि साइट्सवर वावरताना कोणती काळजी घ्यावी\n* ऑनलाइन फसवणूक किंवा खंडणी म्हणजे काय\n* स्मार्टफोनचा सुरक्षित वापर कसा करावा\n* ईमेल अकौंट, बँक खातं वा क्रेडिट कार्ड यांबाबतीत समस्या निर्माण झाल्यास काय करावं\nसर्व वयोगटातील व्यक्ती, कर्मचारी-व्यावसायिक-उद्योजक आणि बँका, शासकीय व शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरावं…\nइंटरनेटचा वापर सुरक्षित व ‘स्मार्टपणे’ कसा करावा, याबाबत ‘साक्षर’ करणारं पुस्तक\nआपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील सर्व सोयी-सुविधा व अ‍ॅप्स आत्मविश्वासाने वापरण्यासाठी सचित्र मार्गदर्शन\nकॉम्प्यूटर सॉफ्टवेअर व इंटरनेट-वेबसाइट्स या क्षेत्रांत गेल्या दोन दशकांपासून काम करत असून त्यांना सोप्या भाषेत तंत्रज्ञानविषयक लिखाण करायला आवडतं. त्यांनी 'दै. सकाळ'मध्ये 'ई- कल्चर' व 'साप्ताहिक सकाळ'मध्ये 'तंत्रज्ञानात नवे' या स्तंभांचे दीर्घकाळ लेखन केलं आहे. याशिवाय अन्य वृत्तपत्रांत व आकाशवाणीकरताही प्रासंगिक लेखन केलं आहे. ते पुस्तकांचे व लेखांचे ( मराठी व इंग्रजी) अनुवाद, संपादन आणि लेखनही करतात.\nश्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते.\nपण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले ही किमया घडवली होती, अष्टपैलू�� स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :\n– बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा\n– कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे\n– एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे\n– कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा\n– वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे\n– ईमेल कसा करायचा त्याला फाइल कशी जोडायची\n– फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा\n– वॉट्सअ‍ॅप, फेसबुक इ. अ‍ॅप्स कशी वापरायची\n– वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या\n– आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक\nया पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा\nभारतीय उद्योगातील ऑनलाइन आयडॉल्स\nनावीन्यपूर्ण ‘बिझनेस मॉडेल्स’, प्रभावी मार्केटिंग, ‘स्टार्ट-अप्स’ ना शिकण्यासारखं बरंच काही…\nबिझनेस इनोव्हेशन्स, विशेषतः बिझनेस मॉडेल्सचा अभ्यास हा अनुराधा यांचा आस्थेचा विषय आहे. त्याबाबत त्या ब्लॉगही लिहितात. सी.आय.आय.ने प्रकाशित केलेल्या 'इंडिया इनोव्हेट्स' या मालिकेच्या त्या सहलेखिका होत्या. २०१० साली झालेल्या इकॉनॉमिक टाइम्सच्या 'पॉवर ऑफ आयडिया' या स्पर्धेसाठी त्यांना परीक्षक म्हणून काम केलं. त्यांनी बिझनेस इनोव्हेशन्स या विषयावर अनेक प्रबंध लिहिले असून ते विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.\nरसायनशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर शुभदा पटवर्धन यांनी पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम केला. त्यांनी पत्रकारितेतील करियरची सुरुवात मुक्त पत्रकारितेने केली आणि या काळात ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘इव्हिनिंग न्यूज’, ‘माधुरी’ अशा विविध वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत विविध विषयांवर विपुल लिखाण केलं. पत्रकारितेतील तीस वर्षांच्या वाटचालीत संपादक, बातमीदारी, कॉपी रायटिंग, टेक्निकल एडिटिंग, टेक्निकल रायटिंग, भाषांतर, जनसंपर्क, सूत्रसंचालन आणि इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलं. रेडिओ आ��ि टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तसेच अनेक चर्चा, परिसंवादात भाग घेतला. लोकसत्तामधील एका तपाच्या कारकिर्दीत 'चतुरा' , 'लोकरंग' , 'लोकमुद्रा' , 'व्हिवा' , 'वास्तुरंग' अशा विविध पुरवण्यांचं काम करण्याची संधी मिळाली. त्यांची स्वलिखित तसंच अनुवादित पुस्तकं प्रकाशित असून सध्या त्यांनी स्वतःची 'विस्तार कम्युनिकेशन्स' ही संस्था स्थापन केली आहे. कन्टेन्ट डेव्हलपिंग तसंच अनुवाद आणि संपादन या क्षेत्रांतील कामांबरोबर त्या 'नेचर नट्स' हा निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित उपक्रमही राबवतात.\nइंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. ‘ऑनलाइन शॉपिंग’ हा फंडा घराघरात पोचून ‘हिट’ झाला\nभारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे ‘आधुनिक कोलंबस’ म्हणजे ‘फ्लिपकार्ट’, ‘मेकमायट्रीप’, ‘कॅरटलेन’, ‘झोमॅटो’, ‘बिग बास्केट’, ‘शादी डॉट कॉम’, ‘इमेजेस बझार’ यांसारख्या कंपन्या त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले.\nया ‘आयडॉल्स’ कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे\nआपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन\nमराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वा���ी पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.\nदेसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –\n* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची कार्ड स्वाइप करताना काय करायचं\n* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं\n*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं\n* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या\n* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या\n* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे\n* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे\n* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची\n* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी\nया पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस \nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/04/3130discharge.html", "date_download": "2021-08-01T04:46:32Z", "digest": "sha1:NUN4S7BZBCDQBFC3N7GXVSPRUEQWFHHR", "length": 7523, "nlines": 58, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "जिल्ह्यात डिस्चार्जचा वेग कायम...बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त", "raw_content": "\nजिल्ह्यात डिस्चार्जचा वेग कायम...बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त\nदिनांक २९ एप्रिल, २०२१\nआज ३१३० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २९३५ बाधितांची रुग्ण संख्येत भर\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७२ टक्के\nअहमदनगर: जिल्ह्यात आज ३१३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ६५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २९३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ४६४ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७९४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२४२ आणि अँटीजेन चाचणीत ८९९ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९, जामखेड ११८, कर्जत ५८, कोपरगाव ६१, नगर ग्रामीण ५१, नेवासा ३२, पारनेर २४, पाथर्डी ७०, राहता ९२, राहुरी २४, संगमनेर ०२, शेवगाव ९८, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ३५, कॅंटोन्मेंट बोर्ड ५०, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४५८, अकोले ०३, जामखेड ०९, कर्जत १६, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १७८, नेवासा २७, पारनेर २४, पाथर्डी ३०, राहाता ७४, राहुरी ४५, संगमनेर २०५, शेवगाव १२, श्रीगोंदा ४८, श्रीरामपूर ६२, कॅंटोन्मेंट बोर्ड १७ आणि इतर जिल्हा २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ८९९ जण बाधित आढळुन आले. मनपा १६०, अकोले ०८, जामखेड २६, कर्जत ०४, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ७८, नेवासा ४१, पारनेर ५५, पाथर्डी ०५, राहाता ९४, राहुरी १२९, संगमनेर ४०, शेवगाव १८ श्रीगोंदा १६८, श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ०८ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये\nमनपा ५९८, अकोले १९७, जामखेड ६६, कर्जत ३३६, कोपरगाव १७७, नगर ग्रामीण २१३, नेवासा १३७, पारनेर ४०, पाथर्डी १३९, राहाता ३०१, राहुरी १५४, संगमनेर २२६, शेवगाव १३६, श्रीगोंदा १२८, श्रीरामपूर १७४, कॅन्टोन्मेंट २४, मिलिटरी हॉस्पिटल १३, इतर जिल्हा ६९ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या:१,४६,६५८\nउपचार सुरू असलेले रूग्ण:२२४६४\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nघराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा\nप्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा\nस्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या\nअधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/10/blog-post.html", "date_download": "2021-08-01T03:13:21Z", "digest": "sha1:RC3E32TWZ5PO5V6Y2ZUEMJ4NEK4CRWDU", "length": 3436, "nlines": 55, "source_domain": "www.sjmk.in", "title": "प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nHomenew jobप्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nप्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nप्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nDGT Bharti 2020 : प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदाच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे.\nपदाचे नाव – उपसंचालक\nपद संख्या – 32 जागा\nशैक्षणिक पात्रता – Degree\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी (इस्टेट -1), कक्ष क्र. 109 ए, पहिला मजला, रोजगार विनिमय इमारत, पूसा कॉम्प्लेक्स, नवीन दिल्ली – 110012\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात:- येथे पाहा\n· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\n· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/60-classic-supermaxx-36320/43114/", "date_download": "2021-08-01T05:25:11Z", "digest": "sha1:QVVDWUUOR6MJKBJ2OGM63TIEPC2TMYRK", "length": 23877, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक 60 क्लासिक सुपरमॅक्सएक्सएक्स ट्रॅक्टर, 2012 मॉडेल (टीजेएन43114) विक्रीसाठी येथे इटावा, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: फार्मट्रॅक 60 क्लासिक सुपरमॅक्सएक्सएक्स\nविक्रेता नाव Dinesh Kumar\nफार्मट्रॅक 60 क्लासिक सुपरमॅक्सएक्सएक्स\nइटावा , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nइटावा , उत्तर प्रदेश\nफार्मट्रॅक 60 क्लासिक सुपरमॅक्सएक्सएक्स तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा फार्मट्रॅक 60 क्लासिक सुपरमॅक्सएक्सएक्स @ रु. 2,70,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2012, इटावा उत्तर प्रदेश.\nलखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश\nइंडो फार्म 3035 डी आय\nपॉवरट्रॅक 439 डी एस सुपर सेवर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे फार्मट्रॅक 60 क्लासिक सुपरमॅक्सएक्सएक्स\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nसोनालिका DI 47 RX\nसोनालिका DI-60 एमएम सुपर आरएक्स\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्ट�� आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/central-laws-to-prevent-attacks-on-doctors-demand-for-srikant-shindes-lok-sabha-convention", "date_download": "2021-08-01T04:34:05Z", "digest": "sha1:YNMSOBCZAWYHGNHR6OOM6U37ECAQBY5U", "length": 14300, "nlines": 186, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची खा. श्रीकांत शिंदेंची लोकसभा अधिवेशनात मागणी - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्ध���त मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची खा. श्रीकांत शिंदेंची लोकसभा अधिवेशनात मागणी\nडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची खा. श्रीकांत शिंदेंची लोकसभा अधिवेशनात मागणी\nदेशभरात डॉक्टरांवर होत असलेले वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुनरुच्चार करीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे यासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली.\nशुक्रवारी संसदेमध्ये पहिल्याच दिवशी शून्य प्रहर काळात देशभरात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आणत खा. शिंदे या हल्ल्यांचा निषेध करत सरकारचे या गंभीर घटनेकडे लक्ष वेधले. नुकत्याच डॉक्टरांवरील झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे पूर्ण एक दिवस देशात वैद्यकिय सेवा संपूर्णपणे बंद राहिली. देशभरात आतापर्यंत एक हजारहून अधिक अशा घटना झाल्या असून ७५% घटनांमध्ये डॉक्टर बळी पडले आहेत. महाराष्ट्रातही आतापर्यंत डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ५० घटना घडल्या आहेत. यासारख्या अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी सरकारने वैद्यकिय क्षेत्रामधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली.\nदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक ही १.४ टक्के इतकीच आहे. अमेरिका, कॅनडा, फ्रांस, बेल्जियम, जपान, नेदरलँड, स्विडन या राष्टांमध्ये हेच प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे आणि नेपाळ, भूतान, बांगलादेश आदी देशांपेक्षाही आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक कमी आहे. देशभरात डॉक्टर आणि रुग्ण यांचे प्रमाण खूपच कमी असून विश्व स्वास्थ्य संस्थेने हे प्रमाण वाढविण्याबाबत सुचित केले असल्याकडे सभागृहात त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशातील डॉक्टरांची संख्या वाढावी तसेच नागरिकांना मुलभूत वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ करुन पायाभूत सुविधां वाढविणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मांडले.\nठाणे जिल्ह्यातील २० शाळा अनधिकृत जाहीर\nकडोंमपा: उपायुक्त दर्जाचे अधिकारी नसल्याने अधिका-यांची चौकशी रखडली\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nवस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन\nमहालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका...\nमतदार नोंदणी कार्यक्रम राबविताना संस्थांनी चुकीची प्रसिद्धी...\nपत्रीपुलाच्या संथगती कामाविरोधात भाजपा नगरसेविकेचे आंदोलन...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nतुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार -...\nशिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\nचक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे...\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nरेमेडिसीविर इंजेक्शनच्या कमतरतेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले...\nमुरूड येथे बेकायदेशीर पॅरासेलिंग करताना घडलेल्या अपघाताची...\nआ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nएनआरसी कंपनीतील धोकादायक चिमणी अखेर जमीनदोस्त\nकोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mangeshkocharekar.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-08-01T03:15:06Z", "digest": "sha1:YP6RFMQB2XK47RLR6AIWQ6MC6NJ53SWY", "length": 36234, "nlines": 75, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "निकाल - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nतो मुलाचा बारावीचा ऑन लाईन निकालाचा दिवस होता. त्यापूर्वी चार दिवस कुठे प्रवेश घ्यायचा कोणते कॉलेज चांगले कुठे चांगल्या Faculty आहेत या विषयी चर्चा होत होती. मुलाने स्वतः कॉलेजविषयी बरीच माहिती काढली होती. काहींचा Campus चांगला होता, तर काही कॉलेजमध्ये चांगले infrastructure होते, तर काही कॉलेजचा staff चांगला होता. काही कॉलेजमध्ये campus interview साठी कंपन्या स्वतः येत होत्या. यातून निवड आपल्याला करावी लागणार होती. अर्थात जर JEE चा निकाल Favourable आला तर आणि मला याच, “तर” चे टेंशन होते.\nमुलाच्या क्लास साठी पाच लाख मोजले होते, वर्षभर आम्ही स्वतःवर Control ठेवला होता. ना कुठे जाणं ना कुणाच येणं. गेल्या दोन तीन वर्षांत अगदी गरज असेल तेंव्हाच नाना आले, येऊन तातडीने गेले होते. नातवाच्या प्रगतीआड नको रे बाबा, एक वेळ मुलगा परवडला पण नातू त्याची बातच नको. मी ऑफिसमध्ये जाईन म्हणत होतो पण मुलाचा Result आणि बाप office ला काही Responsibility आहे की नाही असं अगदी माझा ऑफिस प्युनही म्हणाला असता.\nदुपारी बारा नंतरच ऑनलाइन लिंक ओपन होणार होती. आता फक्त आठ वाजले होते म्हणजे अजून किमान चार तास वाट पाहावी लागणार होती. ऑफिसमध्ये फोन करून काही अर्जंट काम नाही ना म्हणून फोन करावा म्हटले म्हणून मोबाइल हाती घेतला तर स्क्रीनवर व्हाट्सअप मेसेज दिसला तो मुलाचा होता. मी मेसेज ओपन केला आणि तो पूर्ण वाचण्यापूर्वीच मोबाइल माझ्या हातून खाली पडला. पुढे काय झाले ते मला कळलेच नाही.\nजेव्हा कळले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला होतो. तोंडावर मास्क, हाताला सलाईन आणी छातीवर असंख्य वायरच जाळे अशी माझी अवस्था होती, असाह्य पणे छताकडे नजर लावून होतो. माझ्या शेजारी माझा लहान भाऊ आणि त्याची बायको बसली होती. थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांनी स्क्रीन पाहून माझ्या भावाला काहीतरी सांगितल्याचे मी पाहिले. नर्सने माझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि हळूहळू मला मोकळे केले. “समीर कस वाटतय Are you comfortable ” माझ्या बंधूंनी मला विचारलं. मी त्याच्याकडे पाहून हसलो. “अरे अभिजीत, मला झालंय काय आणि मी इथे कसा आणि मी इथे कसा \nतो हसला,”अरे दादा, तुला थोड बर नव्हत,म्हणून तू इथे अँडमिट होता. तुला काही आठवतं का” मी डोक्याल��� ताण देऊन पाहिलं पण मला काही, काही म्हणून आठवत नव्हते. थोड्या वेळाने अभिजीतच्या बायकोने मला ज्यूस आणला, मी तो अगदी हळूहळू प्यायला. थोडी तरतरी आली. “अभिजित, मी हॉस्पिटलमध्ये का” मी डोक्याला ताण देऊन पाहिलं पण मला काही, काही म्हणून आठवत नव्हते. थोड्या वेळाने अभिजीतच्या बायकोने मला ज्यूस आणला, मी तो अगदी हळूहळू प्यायला. थोडी तरतरी आली. “अभिजित, मी हॉस्पिटलमध्ये का तुझी वहिनी कुठे” कुणालाच नाव आठवता आठवता मला अचानक मागची घटना आठवली, मी जोराने ओरडलो कुणाल,बेटा कुणाल –नंतर काय झालं मला काहीच आठवत नाही.\nजेव्हा पुन्हा मला कळू लागलं तेव्हा मी बऱ्यापैकी सावरलो होतो अस अभिजित म्हणतो. आता मी बहुदा घरी होतो. माझ्या आजूबाजूस माझी बायको स्मिता, मुलगी स्नेहा, आमचे नाना,आई, माझी बहिण ऐश्वया तिचा नवरा असे सगळे होते. नव्हता तो कुणाल–त्याचा माझ्या इर्षेन बळी घेतला होता. कुणाल जन्मताच अतिशय हुशार होता. सेंट मायकेल स्कूलमध्ये त्याच दहावी पर्यंत शिक्षण झालं होतं. फक्त अभ्यासात नव्हे तर Sports,Cultural, Debets, Science Exhibition अश्या कित्येक अँक्टिव्हिटीमध्ये तो winner किंवा runner up असायचा. त्याची तयारी आम्ही अशी करून घ्यायचो की त्यांनी कधी पराभव पहिलाच नव्हता. मग ती वर्गातली परीक्षा असो की मैदानावरचा सामना. स्टेज वरचे भाषण असो की आंतरशालेय विज्ञान स्पर्धा. शाळेच्या फलकावर त्याचंच नाव लिहिलं जायचं मग इव्हेंट कोणताही असो. या सर्व गोष्टीची आम्हाला खूप सवय झाली होती.\nकुणाल नववीत गेला तेव्हा एक दिवस माझ्या समोर बसवत मी त्याला म्हणालो, “बेटा कुणाल, पुढची चार वर्षे तुझ्यासाठी आणि आपल्या family साठी फार महत्वाची आहेत. आपण रेसोनन्स क्लास ची निवड केली आहे आणि ते composit study स्टार्ट करणार आहेत, Are You ready” कुणालने यंत्रवत मान हलवली, त्याला आनंद झाला की नाही हे मी लक्षात घेतलं नाही. आमच्या मनात आणि स्वप्नात एकच ध्येय होत, डॉक्टर, डॉक्टर आणि डॉक्टर. त्याला डॉक्टर बनवण्यासाठी MH CET परीक्षेसाठी तयार व्हावा म्हणून त्याची तयारी सुरू झाली.\nसकाळी सात पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याचा सतत अभ्यास सुरू असे. नाही म्हणायला कधीतरी क्रिकेटचा आयपीएल, वन डे तो पहात असे पण ते क्रिकेट पाहताना त्याच अर्धे लक्ष टाईम टेबल पाळण्याकडे असे. सण, समारंभ यात तो शरीराने असला तरी मनाने मात्र तो वेगवेगळे थिअरम, फॉर्म्युला यांच्या ���राड्यात असे. इतर मुले मैदानात मस्त क्रिकेट खेळत असताना तो डेफिनेशन , डेरिव्हेटिव्हज, इक्वेशन यांची प्रॅक्टिस करण्यात गुंतलेला असे. मलाही आता त्याच हे बिझी वेळापत्रक पाहून वाईट वाटे पण The bell had rung already. He was on Voyage of his career and has destination yet to achieve.\nक्लाससमध्ये मध्ये दर आठवड्यात टेस्ट असे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी त्याची बिकट अवस्था आम्ही आमच्या स्वप्नापाई केली होती. कुणाल त्यात भरडला जात होता. तो जेव्हा टीव्ही समोर असे तेव्हा निवांत टीव्ही पाहू देण्याऐवजी त्याचा वेळ किती महत्वाचा आहे हेच त्याला ऐकवत असू. तो क्लास मध्ये पहिल्या तीन Rank मध्ये असे. त्यालाही आपण जिंकलं पाहिजे आपली Rank सुधारली पाहिजे याचा जणू ध्यास लागला होता. SSC exam मध्ये त्याला 92% मिळाले तरीही आम्ही त्याच्या इतर मित्रांना किती मिळाले त्याची चौकशी करत राहिलो. 92 % is not enough अस ऐकवत राहिलो आणि तो ही बिचारा, “Sorry Dad I will try for better performance next exam.” असं म्हणत मला आश्वस्त करत राहिला. अकरावीत त्याला 85 %पडले तेव्हा असं हे होणारच हे माहित असूनही ना आम्ही सेलिब्रेट केलं ना त्याला धीर दिला. PCMB च ओझ घेऊन धावण सोप्पं नव्हतं आणि त्याचे पर्सेंटेज कमी झाले ते Language मुळे. जेमतेम चार सहा दिवसाचा Vacation घेऊन आम्ही पाचगणी येथे जाऊन आलो. त्याला थोड Relax वाटावं असा आमचा प्रयत्न होता. सोबत पूर्ण फॅमेली होती. तिथे निघतांना त्यांनी क्लास च्या नोट्स घेतल्या तेव्हा “ही” त्या नोट्स बाजूला करत म्हणाली, “कुणाल, बेटा नो नोट्स, नो स्टडी, ओन्ली enjoying, तुला हव तर Comics घे, Novel घे पण सिरियसली नो स्टडी मटेरियल.” “Mama,do you know, what Dad will think\nतो हे जेव्हा म्हणाला तेव्हा माझ्यातला बाप नाही पण सह्दयी माणूस जागा झाला असता आणि त्याला जवळ घेऊन मी म्हणालो असतो, की “पिल्ला, “You are precious for us and not your rank,.” पण माझ्यातील अहंकारी बाप काही म्हणाला नाही, क्लास वरती खर्च केलेले लाखो रुपये प्रेमाआड येत होते. त्याने ममा म्हणाली म्हणून स्टडी मटेरियल घेतले नाही पण त्याचा Tab सोबतच होता आणि खात्रीने तो Tab वरती Novel वाचणार नव्हता किंवा Game खेळणार नव्हता.\nआम्ही पाचगणीत पोचलो. थ्री स्टार हॉटेल बुक केले होते. सूट प्रशस्त होता. सुंदर गार्डन होते, स्विमिंग पूल होता सगळं काही होत तरीही कुणाल आनंदी दिसत नव्हता. त्याची आई त्याच्या अवती भवती राहून त्याला प्रोत्साहन देत होती. स्नेहा त्याला ओढून नेत होती पण तरीही तो मोकळ्या ���नाने सहभागी होत नव्हता. स्नेहा त्याच्या मागे, “ए दादा चल ना स्विमिंग करू. मला हेल्प कर ना अशी विनवणी करत होती. अगदी नाईलाज म्हणून कुणाल तिच्या सोबत पूल मध्ये उतरत होता. सर्वांनी ट्रिप एन्जॉय केली, टेबल टॉप वर मस्त मजा केली, फोटो काढले, हॉर्स रायडिंग केले.\nकुणाल शरीराने आमच्या बरोबर होता. मनान मात्र तो त्याच्या derivation, equation, formule, figures circuits graphs यांच्या गराड्यात वेढलेला होता. ते आठवण्याचा प्रयत्न करत असावा अस वाटत राही. कधी तरी खळाळून हसत होता तर कधी अचानक सिरीयस होत होता. तो शरीराने आमच्या सोबत होता पण मनाने\nपाच दिवस असेच उडून गेले आणि Way back to our destination आम्ही घरी परतलो, मी माझ्या ऑफिसमध्ये बिझी झालो. ती तिच्या. पुन्हा एकदा कुणाल आणि त्याची study Room. चार दिवसांनी त्याचे क्लास शेड्युल सुरू झाले आणि रोज सहा तास क्लास आणि घरी self study करता करता तो फक्त dyening टेबल वर नास्ता आणि dinner याच वेळात भेटू लागला. त्याची ममा, दुपारी त्यांने लंच घेतला का कुठे काय ठेवलंय ते सांगत होती, तो फ्री नसल्यास Whatsapp करत होती.\nस्नेहा त्याला घरी असेल तेव्हा lunch ची आठवण करून देत होती पण तो Yes, I hear you, go let me finish this chapter I will have my lunch when I will be free.” म्हणत तिच्या अंगावर ओरडत होता. त्या अभ्यासाने त्याला झपाटून टाकले होते. तेव्हा तो किती तास अभ्यास करतो हे मित्रांना सांगून मी अप्रत्यक्ष माझेच कौतुक करून घेत होतो. त्याने मेहनत घ्यावी म्हणून\nLow aim is a crime अस पुस्तकी वाक्य ऐकवत होतो, आंबेडकर, नरेंद्र जाधव यांनी किती adverse condition मध्ये अभ्यास केला. How they achieved their Goal हे ऐकवत होतो. पण ते गोल त्यांनी स्वतः ठरवले होते पालकांनी त्यांच्या माथी मारले नव्हते हे सोईस्करपणे लपवत होतो.\nत्याने बारावीला झपाटून अभ्यास केला, Weekly Test, Quarterly exam, प्रत्येक गोष्ट तो सिरियस घेत होता कॉलेजमध्ये तो कधी तरीच जात असे. seriously फक्त Science pract अटेंड करायला जाव लागे, त्यामुळे त्याच्या वर्गात कोण मुले मुली आहेत त्यांचे क्लास टीचर कोण त्यांचे क्लास टीचर कोण कोणत्या Activity तिथे चालतात कोणत्या Activity तिथे चालतात, gathering होत की नाही, त्याला काही कल्पना नव्हती. त्याची Tutorial लिहून ती त्यांच्या concern teacher कडे सबमिट केली की त्यांचं काम होऊन जाई.\nया Sandwich Course ने त्याचा Robot करून टाकला होता. मी पालक म्हणून वेगळ काय मागितलं होत, “We are paying you five lakhs in advance, we want our son should be selected for MBBS.” आणि क्लास चालकांनी It’s our commitment अस ठाम मुला समोर सांगितलं होतं. म्हणजे ���र ते गोल साध्य झाले नाही तर अजाणतेपणी मुलाची लायकी निकाली निघणार होती. बहूदा या जबाबदारीच्या ओझ्यानेच तो थकला होता.\nPrelim झाली तेव्हा एका एका पालकाला विद्यार्थ्यांसह बोलवून त्याचे SWOT दोन टिचरनी प्रेझेंट केले. आम्हाला बोलवले तेव्हा मी, ती आणि तो, दोन तास त्यांच्या Conceling रुममध्ये होतो. वर्षभराचा चार्ट आणि सब्जेक्ट प्रमाणे Graphical representation त्यांनी दाखवले आणि म्हणाले, “Mr.Rande your Son Kunal is doing well. He has reach to his 80% target but he has to work hard. We suggest you should support and concentrate on his following points.” आम्ही त्यांच्या समोर मान डोलवली. खर तर 80% टार्गेट अचिव्ह केल्याबद्दल त्याच अभिनंदन करुन त्याचा उत्साह वाढविण्याऐवजी मी केबीनमधून बाहेर पडताच त्याला म्हणालो, “Did you listen to them\nघरी आल्यावर सौ. रागावली, “अहो काय तुम्हाला घरबंध आहे की नाही, तो बिचारा त्यांच्या लेक्चरने आधीच डिप्रेस झालेला, तिथेच काय सांगता आणि 80%हे कमी आहेत का तुमचे स्वतः चे गूण पहा किती होते ते तुमचे स्वतः चे गूण पहा किती होते ते” तीच खर होत अस आता वाटतय, पण तेव्हा मी तिच्यावर रागावून म्हणालो, “आमच्या शिक्षणावर बापाने पैसे खर्च केले नव्हते. मी पाच लाख भरलेत ते ही अँडव्हान्स.” मी पैशाचे म्हणालो तशी ती चिडून म्हणाली, “कोणासाठी कमावता” तीच खर होत अस आता वाटतय, पण तेव्हा मी तिच्यावर रागावून म्हणालो, “आमच्या शिक्षणावर बापाने पैसे खर्च केले नव्हते. मी पाच लाख भरलेत ते ही अँडव्हान्स.” मी पैशाचे म्हणालो तशी ती चिडून म्हणाली, “कोणासाठी कमावता मुलांसाठी की स्वतःसाठी.एकदा ठरवा. दहा वेळा तेच तेच ऐकवू नका. मुलांपेक्षा पैसे मोठे नाहीत.” त्या नंतर पुढचे दोन दिवस आमचे संभाषण नव्हतं.याचाही परिणाम बिचाऱ्या कुणालवर झाला अस आता वाटते.\nत्यानंतर तो झपाटून अभ्यासाला लागला. सकाळी किती वाजता उठे ते कळत नसे पण त्याच्या स्टडी रूम मधील लाईट नेहमी पेटत असे. चहा नास्ता यासाठी सुद्धा तो रूम बाहेर येत नसे त्याची ममा त्याला नेऊन देई. रात्री डिनरसाठी तो आला नाही तर आम्ही वाट पहात असू. तो अगदी थकलेला दिसे. त्याची ममा त्याच्यासाठी, दूध, फळे सगळं आठवणीने देत असे पण मी त्याच्यासाठी मुद्दाम वेळ काढून त्याची चौकशी करत नव्हतो. त्याने काही खाल्ल की नाही, तो वेळेत झोपतो की नाही याची चौकशी देखील करत नव्हतो.\nजानेवारी महिन्यात Practical Exam सुरू झाल्या तसा तो रिलॅक्स झाला. त्याचा चेहरा थोडा प्रफुल्लित दिसू ल���गला. कधी तरी Hello, Hi करू लागला. ते पाहून त्याच्या आईचा जीव भांडयात पडला. आता तो डिनर साठी वेळेवर हजर राहू लागला कधी कधी तो किचनमध्ये जाऊन ममा काय करतेस आज अस विचारू लागला. त्यामुळे घरातील वातावरण मोकळ झालं. मी त्याला अभ्यास कसा चालला आहे हे विचारायचे नाही असे ठरवले होते तरी चुकून एक दिवस माझ्या तोंडून ते वाक्य बाहेर पडले, “Kunal how is everything अस विचारू लागला. त्यामुळे घरातील वातावरण मोकळ झालं. मी त्याला अभ्यास कसा चालला आहे हे विचारायचे नाही असे ठरवले होते तरी चुकून एक दिवस माझ्या तोंडून ते वाक्य बाहेर पडले, “Kunal how is everything I hope you have covered your target\nत्या दिवसानंतर तो पुन्हा पहिल्या सारखाच तणावग्रस्त दिसू लागला. मी एक दिवस त्याच्या स्टडी रुममध्ये जाऊन चौकशी केली, “कुणाल तुला माझी काही मदत हवी का नाही म्हणजे तू म्हणत असशील तर मी रजा टाकतो.” त्यांने माझ्याकडे पहात दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, “No Dad, thanks.” त्यानंतर त्याची Exam सुरू झाली. तो नियमित येऊन आमच्या पाया पडत असे, मी शांत डोक्याने पेपर लिही असा सल्ला देत असे पण या व्यतिरिक्त फारसे बोलणे नव्हते. सर्व सबजेक्ट त्याला चांगले गेले होते except Chemistry. पहाता पहाता पेपर संपले. खर तर गेले चार वर्षे तो फारशी उसंत न घेता टार्गेट मागे धावत होता. परीक्षा संपल्यावर चार दिवस रिलॅक्स व्हायला हरकत नव्हती पण त्याला MH-CET प्रिपरेशनवर फोकस करायचा होता.\nत्याच्या क्लासने पंधरा दिवसांच टाईम टेबल मेल केल होत. परीक्षा संपली म्हणून रविवारी हिने आमरस पूरीचा बेत केला. आई, नाना, अभी त्याची बायको सर्वांना invite केल, स्नेहाची परीक्षा सूरू होणार होती तरी तिला मदतीला हाताशी घेतल मात्र कुणाल टेस्ट पेपर सोडवण्यात व्यस्त होता. अकरा वाजता आई,नाना,अभी,वहिनी गाडीने आले. त्यांनी येताना कुणालसाठी क्रिकेटची बॅट, बॉल, हँड ग्लोवस अस सगळं किट आणलं होतं. अभिजीत त्याला स्टडी रूम मधून घेऊन आला. “कुणाल हे बघ आजोबा काय घेऊन आले,\nआणि हो आज अभ्यास वगैरे काही नाही हा, आज मस्त धम्माल, दुपारी समोरच्या मैदानात जाऊ match खेळू.” तो हसला, “काका अहो पाच मे ला माझी entrance exam आहे. Time लावून पेपर सोडवावा लागतो, वेळ पुरत नाही, कधी कधी एखादा question उगाचच वेळ खातो, आणि तुम्हाला चांगलं माहीत आहे आपल्याला आरक्षण नाही, No excuse under any circumstances, you have to have it.” अभिजित हसला, “कुणाल मी पण CET दिली होती पण तुमच्या एवढी तगडी Competition आमच्या वेळी नव्हती हे खरं. बर एक दिवस रिलॅक्स हो, I promise we will not disturb you again,अरे तुझ्यासाठी आजी आणि नाना आलेत, हो ना मग आजची वेळ थोडा अभ्यास बाजूला ठेव, ओके.”\nअभीच्या बोलण्यावर कुणाल हसला. त्या दिवशी तो खूश होता. तो दिवस सर्वांनी मस्त एन्जॉय केलं. रात्री Dinner साठी गोल्डन हेवन हॉटेल मध्ये गेलो. अभी ,वहिनी ,आई, नाना परस्पर गाडीने गेले आणि आम्ही घरी आलो. स्नेहा खुश होती बऱ्याच दिवस नंतर सर्व एकत्र आले होते. दुसऱ्या दिवसापासून कुणाल त्याच्या शेड्युल मध्ये व्यस्त झाला. सर्व कस सुरळीत असतांना हे अस विपरीत घडलं होत. CET पार पडली होती आणि मी गावी जावं म्हणून सुट्टी टाकली होती. कुणालच मेडिकल कॉलेज सुरू होण्यापूर्वी गावी जाऊन यावे, थोडा चेंज त्याला मिळेल. आंबे फणस खायला मिळतील, समुद्रावर हुंदडायला मिळेल आणि गेल्या चार वर्षाचा ताण कमी होईल असा विचार होता पण नको तेच घडलं.\nत्याचा मेसेज आठवला की डोळ्यापुढे अंधार येतो, “Dad, तुमची इच्छा मी डॉक्टर बनाव अशी होती, मी खूप प्रयत्न केला, तुम्ही पहात होताच ,बारा बारा तास अभ्यास केला पण Chemistry मला तितकंसं जमत नव्हतं त्यामुळे मी Score करू शकेन ह्याची खात्री वाटत नाही, मला माफ करा, तुम्ही माझ्यासाठी पैसे खर्च केले, ममा माझ्या सोबत अनेकदा जागली, मला झोप येऊ नये म्हणून कॉफी करून द्यायची. बिचारी खूप मेहनत घ्यायची, मला नेहमी हसते ठेवण्याचा प्रयत्न करायची पण हे आव्हान मला पेलवता आलं नाही. तुमचे पैसे मी वाया घालवले, तुमचे स्वप्न मला पूर्ण करता येईल की नाही याची खात्री नाही म्हणून मी हे जीवन संपवत आहे. तुमच्यावर माझा राग नाही, जमल्यास मला माफ करा, आईला धीर द्या. ती वेडी आहे मुले आणि तुम्ही या द्वंद्वात कोणाची बाजू ती घेणार ती बिचारी जास्त गोंधळात आहे तिला सावरा. तुमचा कुणाल.”\nपोलीस केस झाली, पोस्ट मार्टम् झाले,बिचाऱ्या देहाचे हाल झाले. मी शुध्दीवर आलो तेव्हा MH-CET चा निकाल समजला. तीनशे पैकी दोनशे तीस गूण मिळाले होते. पण आता सारे व्यर्थ होते. तो अगोदरच दूरच्या प्रवासाला निघून गेला होता. कुणाल बेटा, तुझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे,होय मी अपराधी आहे. माझ्या स्वप्ना पाई मी तुझा बळी घेतला, देव मला माफ करणार नाही. खोटा अहंकार बाळगत मी माझा कुणाल गमावला.मी त्याला स्वतःचे भविष्य ठरवू दिले असते तर बेटा, तुझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे,होय मी अपराधी आहे. माझ्या स्वप्ना पाई मी तुझा बळी घेतला, देव मला माफ करणार नाही. खोटा अहंकार बाळगत मी माझा कुणाल गमावला.मी त्याला स्वतःचे भविष्य ठरवू दिले असते तर पण दुर्दैव, आता त्या ” तर “ला काही अर्थ नाही. माझ्या स्वप्नांची पूर्तता करता येणार नाही अस समजून कुणाल निघून गेला. हिला या गोष्टीचा मोठा धक्का बसला, माझी अशी अवस्था पाहून तिने स्वतः ला सावरले.\nपण अती अपेक्षा आणि माझ्या जिद्दी स्वभावाने भरल्या कुटुंबाचा “निकाल” लावला होता. खरच का शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा एवढ्या महत्त्वाच्या असतात. परीक्षातील गुणवत्ता म्हणजे सर्व काही अस समजण्यातच मी चूक केली. कधीही न सुधारता येणारी चूक आणि माझ्या कुणालला गमावून बसलो. जीवनात अशा कितीतरी परीक्षांना आपण समर्थपणे तोंड देतो हा अनुभव पाठीशी असूनही मी काहीच शिकलो नाही. जीवनाच्या महत्त्वाच्या परीक्षेत मीच अपयशी ठरलो.\nसाहेब कुणी आरक्षण देता का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2021-08-01T05:26:04Z", "digest": "sha1:B3IOJT4QEKX2BZ3GD4IOAA57FWUT7EKR", "length": 7978, "nlines": 316, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:1069年 (deleted)\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: simple:1069\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1069年\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sh:1069\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lmo:1069\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1069 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:1069 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:1069\nसांगकाम्याने वाढविले: os:1069-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् १०६९\nसांगकाम्याने बदलले: lt:1069 m.\n\"ई.स. १०६९\" हे पान \"इ.स. १०६९\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha", "date_download": "2021-08-01T05:23:00Z", "digest": "sha1:LQTH3N432BVCVBDUXBMSVDESEUSBCC6G", "length": 4116, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nहळद आणि हडळ - ११ लेखनाचा धागा\nSecond Year.. (संपी आणि तिचं धमाल जग : भाग ३१) लेखनाचा धागा\nकथा ��े पटकथा कशी लिहावी माहिती हवी आहे. लेखनाचा धागा\nएक होता अवचट --- भाग २ लेखनाचा धागा\nएक होता अवचट ...भाग १ लेखनाचा धागा\nस्त्रीत्वाची कोंडी = आई \nरेड लाईट डायरीज - शांतव्वा .... लेखनाचा धागा\nइयत्ता पहिली लेखनाचा धागा\nहळद आणि हडळ - ७ लेखनाचा धागा\nपाहुणा (सरुची गोष्ट) लेखनाचा धागा\nहळद आणि हडळ - ९ लेखनाचा धागा\n१४ फेब्रुवारी ३००० लेखनाचा धागा\nहळद आणि हडळ - १० लेखनाचा धागा\nएक होता अवचट - भाग १३ लेखनाचा धागा\nएक होता अवचट --- भाग १२ लेखनाचा धागा\nप्रयत्नांती चंदग्रहण लेखनाचा धागा\nसिलींडर ३ लेखनाचा धागा\nतनहा दिल.. लेखनाचा धागा\nएक होता अवचट - भाग ११ लेखनाचा धागा\nहळद आणि हडळ - ८ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/thirteen-new-corona-cases-in-p-9321/", "date_download": "2021-08-01T04:44:57Z", "digest": "sha1:BM2OKTYEKOJVK6CGQIRE6SDOX5IWRXFW", "length": 13184, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद ,जिल्ह्यात १३०१ कोरोनाबाधित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nठाणेपालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद ,जिल्ह्यात १३०१ कोरोनाबाधित\nपालघर: : पालघर जिल्ह��यात आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्रीपासून आज सकाळी १० वाजेपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पालघर तालुक्यातल्या दातिवरे इथल्या एकाच घरातल्या ८ जणांचा\nपालघर: : पालघर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्रीपासून आज सकाळी १० वाजेपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पालघर तालुक्यातल्या दातिवरे इथल्या एकाच घरातल्या ८ जणांचा समावेश आहे. हे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.यात पालघर तालुक्यातल्या १२ तर डहाणु तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. या १३ नव्या रुग्णांपैैकी पालघरमधल्या गोकुळ रेसीडेन्सीमध्ये राहणाऱ्या ४१ वर्षीय १ डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. या डॉक्टरचा दातिवरे इथे द्वाखाना आहे. २ कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना विषाणु ची बाधा झाली. तर डहाणू तालुक्यातल्या सरावली इथे राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. ती वसई-विरार महानगरपालिकेत आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे.\nजिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या आता १३०१ इतकी झाली आहे. त्यापैकी ४४ जणांचाा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ६९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५६१ इतक्या अॅक्टीव केसेस आहेत. जिल्ह्यातल्या ८ तालुक्यांपैकी पालघर, डहाणु, विक्रमगड, जव्हार, वसई आणि वाडा हे ६ तालुके वगळता तलासरी आणि मोखाडा हे २ तालुके असे आहेत जिथे अजून एकदेखील कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तर पालघर जिल्ह्यातल्या एकट्या वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात सर्वात जास्त ११०८ इतके रुग्ण सापडले. ११०८ पैकी आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यु झाला आहे.\nजिल्ह्यातली तालुकानिहाय आकडेवारी : पालघर तालुका – ८२(३ मृत्यू), डहाणु तालुका – ४०, जव्हार तालुका – ३, विक्रमगड तालुका – ६, वाडा तालुका – ७, वसई ग्रामीण – ५५ (३ मृत्यू), वसई विरार महानगरपालिका क्षेत्र – ११०८ (३८ मृत्य६ )\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरा��िणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/india-vs-england-test-series-jofra-archer-team-india-batting-line-10064", "date_download": "2021-08-01T04:16:09Z", "digest": "sha1:6QK6E3Q7DZID4HXDDZS7NRI4ASMBIWRG", "length": 8824, "nlines": 125, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "इंग्लंच्या घातक गोलंदाजाला टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची धास्ती - india vs england test series jofra archer team india batting line up | Sakal Sports", "raw_content": "\nइंग्लंच्या घातक गोलंदाजाला टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची धास्ती\nइंग्लंच्या घातक गोलंदाजाला टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची धास्ती\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nभारतामध्ये आतापर्यंत मी एकही कसोटी सामना खेळलेलो नाही. त्यामुळे हा दौरा माझ्यासाठी खास असेल. जर आमचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला तर मला अधिक गोलंदाजी करावी लागेल, असेही तो म्हणाला.\nइंग्लंच्या घातक गोलंदाजाला टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची धास्ती\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरपासून टीम इंडियाने सावध रहावे, असा इशारा दिलाय. कसोटी सामन्यात आतापर्यंत 11 सामन्यात जोफ्राने घेतलेल्या 38 विकेट घेतल्या आहेत. याचाच दाखला देत गंभीरने टीम इंडियाने जोफ्राला गांभिर्याने घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र खुद्द जोफ्राने एका मुलाखतीमध्ये आघाडीच्या फलंदाजांची धास्ती असल्याचे बोलून दाखवले आहे.\nइंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची विकेट घेणे मुश्किल असल्याचे म्हटले आहे. आयपीएलच्या माध्यमातून भारतात अनेक सामने खेळले असले तरी कसोटी सामन्यासाठी तो पहिल्यांदा भारतीय मैदनात उतरणार आहे.\nसर्व���त्तम पुरस्कारासाठी रिषभ पंत, रूटला नामांकन\nभारतीय संघाची आघाडी मजबूत आहे. पहिल्या सहा फलंदाजांपैकी कोणताही फलंदाज कोणत्याही क्षणी शतकी खेळी करुन सामना वळवू शकतो, असे जोफ्राने म्हटले आहे. भारतीय संघाच्या आघाडी फलंदाजांमध्ये सलामीवीर रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे.\nभारतामध्ये आतापर्यंत मी एकही कसोटी सामना खेळलेलो नाही. त्यामुळे हा दौरा माझ्यासाठी खास असेल. जर आमचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला तर मला अधिक गोलंदाजी करावी लागेल, असेही तो म्हणाला. गौतम गंभीर यांनी जोफ्रा आर्चर टीम इंडियासाठी घातक ठरु शकतो असे म्हटले होते. आतापर्यंत जोफ्राने गोलंदाजाला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी केली आहे. भारतीय मैदानात तो अद्याप कसोटी सामना खेळला नसला तरी त्याच्या गोलंदाजीवर खेळताना गांभिर्य बाळगायला हवे, असे गंभीरने म्हटले होते.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kindstatus.com/birthday-wishes-for-brother-in-marathi/", "date_download": "2021-08-01T03:15:08Z", "digest": "sha1:3EIYSZU5F7GLAQRLH2R2VR3CFBRQSPHW", "length": 8918, "nlines": 124, "source_domain": "kindstatus.com", "title": "150+ Birthday Wishes for Brother in Marathi-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ", "raw_content": "\nआज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.\nधन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.\nतुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.\nसर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ\nसर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ\nफक्त आंनदच सर्वकाही नसतो\nमला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ\nहसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत\nचमकत राहा तू हजारांच्या गर्दीत\nजसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा\nतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि\nसूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.\nभाऊ माझा आधार आहेस तू,\nआयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,\nजसा आहेस तू माझा भाऊ आहेस.\nतुला तुझ्या आयुष्यात सुख,\nआनंद व यश लाभो,\nतुझे जीवन हे उमलत्या\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nत्याचा सुगंध तुझ्या सर्व\nरोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर असतं तुझं नाव,\nभाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,\nज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.\nआनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात\nतुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज.\nमी एकटा होतो या जगात,\nआईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.\nतुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो,\nतुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो,\nतू नेहमी असच हसत रहा आणि तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये,\nतू यशाच्या शिखरा एवढी उंची गाठो,\nआणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असच टिकून राहो,\nदादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nफुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,\nदेवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,\nतुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.\nहसत रहा तू प्रत्येक क्षणी,\nप्रत्येक दिवशी तुझं आयुष्य असो समृद्ध,\nसुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.\nजगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.\nमी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.\nभावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nयेणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.\nदेव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.\nलखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले\nइंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे\nदादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nया जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.\nतुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,\nभरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.\nआजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,\nभाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nवाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो\nनवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात\nआनंदाच्या क्षणांना उजाळा देतो\nतुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,\nत्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,\nहॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस.\nत्याच्याशिवाय जीवन आहे उदास\nकधी नाही बोललो मी परंतु\nभावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/petition-hospitalization-emergency-medicines-347761", "date_download": "2021-08-01T04:08:50Z", "digest": "sha1:EUVKBIJBFGDHXWRQOYLEVWCAFEGSXED6", "length": 7803, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तातडीची औषधे रुग्णालयात ठेवण्यासाठी याचिका; सरकारला भ���मिका स्पष्ट करण्याचे निर्देश", "raw_content": "\nकोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली तातडीची आणि महत्त्वाची औषधे आणि इंजेक्शने रुग्णालयातच विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्याच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा विळखा वाढत आहे.\nतातडीची औषधे रुग्णालयात ठेवण्यासाठी याचिका; सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश\nमुंबई : कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली तातडीची आणि महत्त्वाची औषधे आणि इंजेक्शने रुग्णालयातच विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्याच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा विळखा वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक ठरणारी रेमिडिसीवीर आणि ऐक्टेमेरा या इंजेक्शन्सना मोठी मागणी निर्माण होत आहे. मात्र सध्या केवळ औषधांच्या दुकानातच विक्रीसाठी उ आहेत. याबाबत ऑल महाराष्ट्र ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात अॅड. प्रशांत पांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.\nकल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक; दररोज सरासरी 500 रुग्ण; डोंबिवली पूर्वेला ताप वाढला\nयाचिकेवर आज न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना ही तातडीची औषधे आणण्यासाठी धावपळ करावी लागते आणि खूप जास्त किमतीने औषधे खरेदी करावी लागतात, अनेक औषधांच्या दुकानात जास्त किमतीला ही इंजेक्शन विक्रीला असतात, असे याचिकादाराने निदर्शनास आणले आहे.\nथेट रुग्णालयातच ही औषधे विक्रीसाठी उपलब्ध केली तर जलद गतीने आणि माफक किमतीत औषधे उपलब्ध होतील असा दावा याचिकेत केला आहे. रुग्णालये आणि कोव्हिड विलगीकरण केंद्रांध्ये ही औषधे तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.\nभिवंडीत गॅस सिलिंडर गळतीमुळे भडका; प्रसंगवधानामुळे जीवित हानी टळली\nराज्य सरकारने याचिकेत उपस्थित मुद्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने अॅड. पूर्णिमा कंथारिया यांनी उत्तर दाखल करण्यासाठी अवधी मागितला. याचिकेवर पुढील सुनावणी 2 ऑक्टोबरला होणार आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/indapur-famine-will-end-dattatray-bharne-263945", "date_download": "2021-08-01T03:39:11Z", "digest": "sha1:UA2WYNA2VBQRKBCMRQAQSIZS4SAGHQJQ", "length": 8442, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इंदापूरचा दुष्काळ हटणार - दत्तात्रेय भरणे", "raw_content": "\nअजित पवार यांचा पाठपुरावा\nचालू वर्षी धरणामध्ये चांगले पाणी आहे. तालुक्‍यातील २२ गावांसह सर्वच शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये कालव्याचे पाणी मिळणे गरजचे होते. अजित पवार यांच्या पाठपुराव्याला तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार असल्याने इंदापूरकर अजितदादांना कधीच विसरणार नसल्याचे भरणे यांनी सांगितले.\nइंदापूरचा दुष्काळ हटणार - दत्तात्रेय भरणे\nवालचंदनगर - नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाच्या निर्णयामुळे इंदापूर, बारामती व पुरंदर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणीवाटपाचा निणर्याचा सर्वाधिक फायदा इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना होणार आहे.\nभाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे इंदापूर व बारामती तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nइंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मार्चनंतर सुरू होणाऱ्या ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार होते. इंदापूर तालुक्‍यातील ४६ क्रमांकाच्या वितरिकेच्या खालील २२ गावातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाणी मिळण्याची शास्वती नसल्याने हजारो एकर क्षेत्रावरील पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. कालव्याचे पाणी मिळणार नसल्यामुळे शेतकरी पीकपद्धती बदलण्याच्या विचारामध्ये होते. भरणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून नीरा डाव्या व उजव्या कालव्याच्या पाण्याचा समतोल राखण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. भरणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.\nपिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या मालमत्तांचे कर वाढणार\nनीरा डाव्या कालव्याला ५५ टक्के व उजव्या कालव्याला ४५ टक्के पाणी उपलब्ध होणार असल्याने उन्हाळ्यामध्ये नीरा डाव्या कालव्याला सुमारे ५ टीएमसी वाढीव पाणीसाठा मिळणार आहे. नीरा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्‍यांचा समावेश आहे. ३७ हजार ७० ���ेक्‍टर क्षेत्र आहे. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील सर्वाधिक जास्त क्षेत्र असून तालुक्‍यातील २२ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न आहे.\nराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मुबलक पाण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्‍यातील विशेषत: २२ गावांतील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये मुबलक पाणी मिळणार आहे.\n- नंदकुमार रणवरे, माजी उपसरपंच, निमसाखर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/aashram-season-2-controversy-over-web-series-ashram-2-case-filed-against-bobby-deol-and-director-prakash-jha/", "date_download": "2021-08-01T03:44:46Z", "digest": "sha1:ZIPD45P4YA5CMKKU5BUCI32NPE53M5HY", "length": 4325, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "aashram-season-2-controversy-over-web-series-ashram-2-case-filed-against-bobby-deol-and-director-prakash-jha | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nआश्रम वादात, जौनपूरमध्ये बॉबी देओलविरोधात याचिका\nमुंबई : ‘आश्रम भाग – 2’ या वेब सीरीजमध्ये सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रित केल्याचा आरोप करत दिवाणी कोर्टाच्या वकिलाने गुरुवारी जौनपूर\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/atal-bihari-vajpayee-information-in-marathi/", "date_download": "2021-08-01T03:59:08Z", "digest": "sha1:EF67QQJUXN4VZTKRZKNDFF6WQXVQ4ERX", "length": 20571, "nlines": 107, "source_domain": "marathibhau.com", "title": "अटलबिहारी वाजपेयी यांची संपूर्ण माहिती | Atal Bihari Vajpayee information", "raw_content": "\nअटलब��हारी वाजपेयी यांची संपूर्ण माहिती | Atal Bihari Vajpayee information\nAtal Bihari Vajpayee information in marathi || अटलबिहारी वाजपेयी मराठी माहिती :- अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान होते. आयुष्यभर ते राजकारणात सक्रिय राहिले. लाल नेहरू यांच्यानंतर, अटलबिहारी बाजपेयी हे सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव नेते आहे. ते भारतातील एक अत्यंत सन्मानीय आणि प्रेरणादायक राजकारणी होते. वाजपेयी यांनी अनेक वेगवेगळ्या परिषद व संघटनांचे सदस्य म्हणूनही काम केले. वाजपेयी एक प्रभावी कवी आणि धारदार वक्ते होते. एक नेता म्हणून, ते आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांमुळे संपूर्ण भारतात प्रशिध्द होते. 2015 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आले.\nअटलबिहारी वाजपेयी यांची माहिती\nअटलबिहारी वाजपेयी यांची माहिती\nप्रारंभिक जीवन || Early Life\nभारताचे पंतप्रधान म्हणून || as a Prime Minister\nवैयक्तिक जीवन || Personal Life\nपुरस्कार व सन्मान || Awards\nनाव (Name) अटल बिहारी वाजपेयी\nजन्म (Birthday) 25 डिसेंबर 1924, ग्वालियर\nआई (Mother Name) कृष्णा देवी\nवडिल (Father Name) कृष्णा बिहारी वाजपेयी\nमृत्यु (Death) 16 ऑगस्ट 2018 वयाच्या 93 व्या वर्षी\nप्रारंभिक जीवन || Early Life\nअटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. ते आपले वडील कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आई कृष्णा देवी यांच्या सात मुलांपैकी एक होते. त्यांचे वडील एक विद्वान आणि शालेय शिक्षक होते. सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर वाजपेयी पुढील अभ्यासासाठी कानपूरच्या लक्ष्मीबाई कॉलेज आणि डीएव्ही महाविद्यालयात गेले. येथून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. पुढील अभ्यासासाठी त्यांनी लखनौहून अर्ज भरला पण त्यांना आपला अभ्यास चालू ठेवता आला नाही. त्यांनी आरएसएस द्वारा प्रकाशित होणाऱ्या मासिकामध्ये एक संपादक म्हणून नोकरी केली. त्यांनी लग्न केले नसले तरी त्यांनी बीएन कौलच्या दोन मुली नमिता आणि नंदिताला दत्तक घेतले.\nवाजपेयींचा राजकीय प्रवास स्वातंत्र्यसैनिक म्हणून सुरू झाला.194२ मध्ये ‘भारत छोडो चळवळ’ मध्ये भाग घेतल्याबद्दल इतर नेत्यांसह त्यांना अटक करण्यात आली. त्याच वेळी त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भेट घेतली, जे भारतीय जनसंघ म्हणजे बी.जे.एस. चे नेता होते वाजपेयी यांनी त्यांच्या राजकीय अज���ंड्यास पाठिंबा दर्शविला. मुखर्जी यांचे लवकरच आरोग्यविषयक समस्यांमुळे निधन झाले आणि बी.जे.एस. चा वाजपेयी यांनी कार्यभार स्वीकारला आणि या संस्थेच्या विचारांना व अजेंड्याना समोर नेले.\n1954 मध्ये ते बलरामपूर जागेवरुन खासदार म्हणून निवडून गेले. तरुण वय असूनही वाजपेयींच्या दूर दृष्टी आणि ज्ञानामुळे त्यांना राजकीय जगात आदर आणि महत्वाचे स्थान मिळू शकले. 1977 मध्ये जेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा वाजपेयी यांना परराष्ट्रमंत्री केले गेले. दोन वर्षांनंतर त्यांनी चीनशी संबंधांवर चर्चा करण्यासाठी तेथे प्रवास केला.\n1971 च्या पाकिस्तान-भारत युद्धामुळे प्रभावित भारत-पाकिस्तान व्यापार संबंध सुधारण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचा प्रवास करून नवीन पाऊल उचलले. जेव्हा जनता पक्षाने आर.एस.एस. वर हल्ला केला तेव्हा 1979 मध्ये त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करण्यात त्यांनी आणि बी.जे.एस. व आर.एस.एस. मधील लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्या सहकार्याने सुरू केला. स्थापनेनंतर पहिल्या पाच वर्षांमध्ये वाजपेयी या पक्षाचे अध्यक्ष होते.\nभारताचे पंतप्रधान म्हणून || as a Prime Minister\nसन 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेत येण्याची संधी मिळाली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून निवडले गेले. परंतु बहुमताअभावी सरकार पडले आणि वाजपेयी यांना अवघ्या 13 दिवसानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.\n1998 च्या निवडणुकीत, भाजप पुन्हा एकदा नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सचे सरकार बनवण्यास यशस्वी झाली. या पक्षाने विविध पक्षांना पाठिंबा दर्शविला होता, परंतु यावेळी केवळ 13 महिने पक्ष सत्तेत राहू शकला, कारण अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कझागम यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला.वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारने 1998 मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे अणुचाचणी केली.\n1999 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सरकार स्थापन करण्यात यश मिळवले आणि अटलबिहारी वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. यावेळी सरकारने आपले पाच वर्षे पूर्ण केली आणि असे करणारे पहिले बिगर-कॉंग्रेस सरकार बनले. मित्रपक्षांच्या जोरदार पाठबळावर वाजपेयींनी आर्थिक सुधारणा आणि खासगी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक य���जना सुरू केल्या.\n<—शिवाजी महाराज यांचा इतिहास–>\n<—राजकारणातील चाणक्य व्यक्तित्व शरद पवार–>\n<—इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती–>\n<—अँपल कंपनीचे संस्थापक स्टिव्ह जॉब्स–>\nऔद्योगिक क्षेत्रात राज्यांचा हस्तक्षेप मर्यादित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वाजपेयी यांनी परकीय गुंतवणूकीच्या दिशेने आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन दिले. त्यांच्या नवीन धोरण आणि कल्पनांच्या परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेने वेगवान वाढ केली. त्यांच्या सरकारने पाकिस्तान आणि अमेरिकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये फारसा बदल होऊ शकला नसला, तरीही या धोरणांचे खूप कौतुक झाले.\nएनडीएची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 2005 च्या निवडणुकीत युती आत्मविश्वासाने उतरली होती, पण यावेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वात यु.पी.ए. युतीने यश संपादन केले आणि सरकार स्थापन करण्यात यश मिळवले.\nडिसेंबर 2005 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली.\nवैयक्तिक जीवन || Personal Life\nवाजपेयी आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी राजकुमारी कौल आणि बीएन कौल यांची कन्या नमिता भट्टाचार्य यांना दत्तक घेतले.\n2009 मध्ये त्यांना स्ट्रोक आला, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. 11 जून 2018 रोजी, त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल केले गेले, जेथे 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले. 17 ऑगस्ट रोजी त्यांची दत्तक मुलगी नमिता कौल भट्टाचार्य यांनी मुखाग्नि दिली. राजघाटाजवळ शांती व्हॅन येथील स्मृतीस्थळावर त्यांची समाधी स्थापन करण्यात आली आहे.\nपुरस्कार व सन्मान || Awards\n1993, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय\n1994, लोकमान्य टिळक पुरस्कार\n1994, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार\nभारतरत्‍न- हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.\n1924: अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेर शहरात झाला.\n1942: भारत छोडो आंदोलनात भाग घेतला.\n1957: लोकसभेवर प्रथमच निवड झाली.\n1980: बी.जे.एस. व आर.एस.एस. यांच्या संगतीन�� भाजपाची स्थापना.\n1992: पद्मविभूषण पुरस्कार देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला.\n1996: प्रथमच देशाचे पंतप्रधान झाले.\n1998: दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.\n1999: तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आणि दिल्ली आणि लाहोर दरम्यान बससेवा चालवून इतिहास रचला.\n2005: डिसेंबरमध्ये राजकारणातून निवृत्त झाले.\n2014: देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ प्रदान.\nआम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करू धन्यवाद\nमित्रानो तुमच्याकडे जर Atal Bihari Vajpayee अटलबिहारी वाजपेयी मराठी माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Atal Bihari Vajpayee Information in Marathi या article मध्ये upadate करू\nमित्रांनो हि Atal Bihari Vajpayee Information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद\nखूपच सुंदर विचार होते स्वामी विवेकानंद यांचे.🙏🙏🙏🙏\nछत्रपती शिवाजी महाराज पार्क असा उल्लेख करायला पाहिजे होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/detail-report-navi-mumbai-municipal-corporations-estimated-budget-20-21-263111", "date_download": "2021-08-01T05:33:25Z", "digest": "sha1:SFT7JQMJAYKYVDPCOUCT4YPWTY3PSPV7", "length": 17146, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवी मुंबईकरांची करवाढीतून मूक्तता ! अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक सादर", "raw_content": "\nजून्या प्रकल्पांना चालना देणार, प्रशासकीय व नागरी सेवांवर महापालिकेचा भर\nनवी मुंबईकरांची करवाढीतून मूक्तता \nनवी मुंबई : महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीच्या सादर केलेल्या जून्या प्रकल्पांना चालना देणारे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज स्थायी समितीसमोर सादर केले. तब्बल 3 हजार 850 कोटी रूपयांमधून 3 हजार 848 कोटी रूपये विविध विकास कामांवर खर्च केले जाणार असल्याचे अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात फारशी मोठी प्रकल्प महापालिकेने मांडलेली नसली तरी सलग 25 व्या वर्षी नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीतून मूक्तता मिळाली आहे. परंतू करवाढ होत नसल्यामुळे पाणीपट्टी वसूलीत 14 टक्के आर्थिक तूट होत असल्याची कबूलीही प्रशासनाने देत भविष्यात पाणीकरात वाढ करण्याची तरतुद अंदाजपत्रकात केली आहे.\nमोठी बातमी - \"मी टेरेसवर फिरून येतो\" म्हणून शाह गेलेत आणि खाली सापडली डेड...\nमहापालिका निवडणूका असतानाही प्रशासनातर्फे नागरीकांवर कोणत्याच नव्या योजना व प्रकल्पांची घोषणा या अंदाजपत्रकात करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महापालिकेने यंदा नुसत्याच घोषणांवर भर न देता गेल्यावर्षीतील अर्धवट अवस्थेमधील प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोकडून हस्तांतर न झालेले 520 भूखंड, एमआयडीसीकडून येणारे 233 भूखंड पदरात पाडून घेण्याचे काम पूढील वर्षात केले जाणार आहे. याखेरीज एमआयडीसीमध्ये नवीन रस्ते पालिकेतर्फे केले जाणार आहेत. दिव्यांगांच्या स्टॉल्सकरीता सिडकोकडून अतिरीक्त जागा मागणे, बहुउद्देशीय इमारतींचा विनियोग, जनसायकल सहभाग प्रणालीत वाढ, नौका विहार ठिकाणांमध्ये वाढ, मार्केटमध्ये वाढ करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nमोठी बातमी - \"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन\" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...\nखर्चाचा रूपया - 384 कोटी 48 लाख 91 हजार\nनागरी सुविधा - 987 कोटी\nप्रशासकीय सेवा - 638 कोटी\nपाणी पुरवठा व मलनिःस्सारण - 580 कोटी\nउद्यान व मालमत्ता - 389 कोटी\nई-गव्हर्नस - 22 कोटी\nसामाजिक विकास - 43 कोटी\nस्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन - 429 कोटी\nकेंद्र व राज्य सरकारच्या योजना - 90 कोटी\nआरोग्य सेवा - 166 कोटी\nपरीहवन सेवा - 96 कोटी\nआपत्ती निवारण व अग्निशमन - 85 कोटी\nसरकारी कर परतावा - 116 कोटी\nशिक्षण - 152 कोटी\nकर्ज परतावा - 38 कोटी\nअतिक्रमण - 11 कोटी\nनवीन प्रकल्प मिळणार :\nठाणे-बेलापूर मार्गावर अत्याधुनिक साधने व साहित्याचा वापर करून या मार्गाचा विकसित केला जाणार आहे. वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने या रस्त्यावर पर्याय उपलब्ध केला जाणार आहे. पामबीच मार्गाचाही विकास होणार आहे. मार्गावरील सिडकोकाळातील पामची झाडे सूकत चालली आहेत. त्याऐवजी नवीन चेहरा पामबीच मार्गाला देण्याचा प्रशासनाच्या विचाराधिन आहे. तसेच पामबीच मार्गावरील दुभाजकांचा विकास केला जाणार आहे.\nनवी मुंबई शहरातील ऐकूण लोकसंख्येपैकी वृद्धांची संख्या जास्त आहे. शहरात सेवानिवृत्त झालेले व मूलांनी टाकून दिलेल्या वृद्धांसाठी पालिकेतर्फे वृद्धाश्रम तयार केले जाणार आहे. सिडकोकडून मिळालेल्या भूखंडांपैकी एका जागेवर हे आश्रम उभारण्यात येणार आहे. तसेच नोकरदार महिलांच्या मूलांना सांभाळण्यासाठी डे-केअर सेंटर देखील सुरू करण्याचा पालिकेचा मनोदय आहे.\nमोठी बातमी - पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये \nहवा मापन केंद्र उभारणार\nशहरातील प्रदूषण वातावरण बदल व बदली पर्जन्य स्थिती या विविध परीणामांच्या मापनाची गरज वेळोवेळी लागत असते. त्यासाठी अत्यधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक नोडमध्ये एक हवा मापन यंत्र उभारण्यात येणार आहे. 16 कोटी 84 लाख रूपये खर्च करून हे नागरी मंत्रालयाच्या सूचनेनुसार 5 चौरस किलोमीटरवर एक या प्रमाणे शहरात पर्जन्य मापन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. इको सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकांपासून विविध भागात बॅटरीवरील चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यासाठी शहरात ठिक-ठिकाणच्या अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. बेलापूर येथे अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज अशी पर्यावरन प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.\nआरोग्य विभाग कात टाकणार\nशहरातील सर्व रुग्णालयांमध्ये माफक दरात डायलेसीस सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. अद्यायावत पशुवधगृह उभारण्यात येणार आहे. तसेच विद्युत पशुदहन व्यवस्था व पशु वैद्यकीय रुग्णालय बांधण्यात येणार आहे.\nमोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज\nअपंगांवर उपचार केंद्र सुरू करणार\nचाल वर्षात महापालिकेचे आरोग्य विभाग व ईटीसी केंद्रांच्या वतिने अपंगांचे त्वरीत निदान व उपचार करता यावेत याकरीता केंद्र सुरू केले जाणार आहे. महापालिकेच्या 13 ग्रंथालयात अंध व अपंग व्यक्तींकरीता स्वतंत्र कक्षासहीत अधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून देणे तसेच ईटीसी केंद्रांमध्ये अंध दिव्यांग व्यक्तींकरीता अत्याधुनिक सर्व सुविधांनी सुसज्ज असे रिसोर्स सेंटर सुरू केला जाणार आहे.\nजून्या प्रकल्पांना चालना :\nशहरात गतिमान वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी वाशी सेक्‍टर 17 येथे महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत उन्नत मार्ग बांधणे, घणसोली ते ऐरोली पामबीच रस्त्यावर पूल उभारणे, आग्रोळी तलाव ते कोकण भवन येथे उड्डाणपूल उभारणे, शहरातील आवश्‍यक ठिकाणी पादचारी पूल व भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत.\nमोठी बातमी - शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट..\nऐरोलीकरांना बायोगॅस युनिट मिळणार\nऐरो��ीतील चिंचपाडा येथे खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तूंच्या वापरातून सामुहीक बायोगॅस युनिट बांधण्याचे काम सद्या पालिकेतर्फे करण्यात येत आहे. या प्रकल्पातून सुमारे 500 मेगावॅट वीज निर्मिती होईल त्यावर परिसरातील रस्त्यांवरील दिवे उजळणार आहेत.\nटर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट तयार करणे, सिवूड्‌समध्ये सायन्स सेंटर सुरू करणे, तुर्भे येथे क्षेपणभूमीच्या नव्या विभागासाठी जागा खरेदी करणे, डेब्रीजपासून विटा व सिमेंटचे ठोकळे तयार करण्याचा प्रकल्प, शहरात सिसीटीव्ही लावणे, विद्युत दिव्यांचे खांब बदलणे, शुन्य कचरा झोपडपट्टी संकल्पना आदी जूने प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचे काम केले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/hitguj/culture", "date_download": "2021-08-01T03:22:42Z", "digest": "sha1:HUU75FAW5SDJAQ572ZAHBRVQNXENUPHO", "length": 5996, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: संस्कृती Hitguj - Marathi Culture | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संस्कृती\n’नायिका महाभारताच्या’ व्याख्यानमाला लेखनाचा धागा\nअंतरंग - भगवद्गीता - राजविद्याराजगुह्ययोग लेखनाचा धागा\nअंतरंग - भगवद्गीता - अक्षरब्रह्मयोग (अंतिम) लेखनाचा धागा\nअंतरंग - भगवद्गीता - अक्षरब्रह्मयोग लेखनाचा धागा\nअंतरंग - भगवद्गीता - ज्ञानविज्ञानयोग लेखनाचा धागा\nवेदवाङ्मयाची थोरवी लेखनाचा धागा\nओळख वेदांची - आरण्यक लेखनाचा धागा\nओळख वेदांची - उपनिषदे (अंतिम) लेखनाचा धागा\nओळख वेदांची - भाग ४ - अथर्ववेद लेखनाचा धागा\nओळख वेदांची - उपनिषदे (क्रमशः) लेखनाचा धागा\nअंतरंग - भगवद्गीता - भाग १० लेखनाचा धागा\nअंतरंग - भगवद्गीता - भाग ९ लेखनाचा धागा\nओळख वेदांची - भाग ५ - ब्राह्मण ग्रंथ लेखनाचा धागा\nओळख वेदांची - भाग ३ (सामवेद) लेखनाचा धागा\nबेळगाव झाले बेळगावी लेखनाचा धागा\nगोंडवनातील गोंड लोक लेखनाचा धागा\nपुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा लेखनाचा धागा\nकोकणातील शिमगा लेखनाचा धागा\nउत्क्रान्ती आणि स्त्री मुक्ती लेखनाचा धागा\nहरवलेले गाव लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराच���/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/shreewardhan-corona-patients-c-6595/", "date_download": "2021-08-01T03:34:36Z", "digest": "sha1:JKJHKEXA7GYNU2ITGNLAGBN53UHHZFST", "length": 13920, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "रायगड | दिलासादायक - श्रीवर्धनमधील ५ कोरोनाबाधितांपैकी ३ रुग्ण झाले बरे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nरायगडदिलासादायक – श्रीवर्धनमधील ५ कोरोनाबाधितांपैकी ३ रुग्ण झाले बरे\nश्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनमधील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पाच व्यक्तींमधील तीन व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे\nश्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनमधील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पाच व्यक्तींमधील तीन व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात परत आणण्यात आले आहे. गावामध्ये एका बंद असलेल्या घरामध्ये या व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. सदर कोरोना बाधित व्यक्ती व त्याची पत्नी अद्यापही पनवेल येथे इस्पितळात उपचार घेत आहेत. तर�� तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करावे व घरातच राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.\nश्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावांमधील एक कुटुंब मुंबईच्या वरळी जनता कॉलनी या ठिकाणी राहत होते. ज्या वेळेला मुंबईमध्ये वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट होता त्याच काळामध्ये हे कुटुंब खाजगी गाडी करून श्रीवर्धन येथे आपल्या गावी आले होते. या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे पनवेल येथे १२ एप्रिल रोजी पाठवण्यात आले होते. त्यानंतर १७ एप्रिल रोजी या कुटुंबप्रमुखाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात खूप मोठी खळबळ उडाली. तातडीने भोस्ते गाव सील करण्यात आले. गावामधील सर्व नागरिकांचा प्रवेश बाहेरच्या ठिकाणी बंद करण्यात आला तर बाहेरच्या व्यक्तींनाही गावामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. या कुटुंबाला जो कारचालक मुंबईहून घेऊन आला होता त्याला पकडण्यासाठी अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी केले होते. या कार चालकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे देखील विलगीकरण करण्यात आले आहे. पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या २८ जणांना कोरोना टेस्टसाठी पनवेल येथे नेण्यात आले होते. या २८ जणांपैकी ४ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे चारही जण कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातीलच त्यांची पत्नी व मुले आहेत. त्यातील तिघांटी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहि���्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/06/21/mahavitaranbilling/", "date_download": "2021-08-01T05:21:50Z", "digest": "sha1:E2XGP2JEVOER2HKCJKPUF5N4YMPJIGW3", "length": 15251, "nlines": 161, "source_domain": "kokanmedia.in", "title": "वीजबिल अधिक आले आहे असे वाटते का? तुम्हीच पाहा पडताळून.. - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nवीजबिल अधिक आले आहे असे वाटते का\nरत्नागिरी : महावितरणतर्फे सध्या दिले जात असलेले बिल अतिरिक्त असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिल समजून घ्यावे. कोणाही ग्राहकाला आपले बिल पडताळून पाहता येईल, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.\nकरोनाप्रतिबंधक लॉकाडाउनमुळे गेल्या २३ मार्चपासून मीटर रीडिंग बंद करण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. मात्र ग्राहकांना त्या कालावधीतील बिल देताना विविध बाबींचा विचार केला असून अत्यंत अचूक बिल देण्यात येत असल्याचा खुलासा महावितरणने केला आहे. त्यासाठी मार्गदर्शक माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या ग्राहकाला ३ महिन्यांसाठी ६१२ युनिट वापराचे वीज बिल आलेले असेल तर ५०० युनिटच्या वरील स्लॅब (११.७१ रुपये)लागलेला नसतो. हा स्लॅब लागलेला असेल तर वीज आकार ७१६६.५२ रुपये झाला असता किंवा ६१२ युनिट भागिले ३ महिने म्हणजे दरमहा २०४ युनिट असा हिशेब केला, रत २०४ युनिटला १०० च्या वरील स्लॅब लागलेला नसतो. कारण तसे झाले असते तर (२०४ युनिट × ७.४६ दर × ३ महिने) वीज आकार ४५६५.५२ रुपये झाला असता. मात्र वरील दोन्ही प्रकारे वीज आकार ठरत नसून आपण जेवढ्या महिन्यासाठी वापर केला तेवढ्या महिन्यासाठी वीज आकार स्लॅब आणि युनिटमध्ये विभागून बिल दिले जाते. वरच्या उदाहरणानुसार वीज आकार दरमहा २०४ युनिट अशा हिशेबाने घेतला जातो. त्यातही २०४ युनिटला सरसकट १०० च्या वरील स्लॅब न लावता खालीलप्रमाणे आकारणी होते. जसे – पहिल्या स्लॅबमध्ये १०० युनिट म्हणजे १०० × ३.४६ प्रतियुनिट दर = ३४६ रुपये. दुसऱ्या स्लॅबमध्ये उरलेले १०४ युनिट म्हणजे १०४ × ७.४३ प्रतियुनिट दर = ७७२.७२ रुपये. पहिल्या आणि दुसऱ्या स्लॅबची बेरीज (३४६ + ७७२.७२)= १११८.७२ रुपये एवढे बि��� होते. अशा प्रकारे एका महिन्याची रक्कम काढून त्याला ३ महिन्यांचे बिल असल्याने ३ ने गुणले जाते. (१११८.७२× ३ महिने = ३३५६.१६ रुपये).\nम्हणजेच वीज आकार ७१६६.५३ किंवा ४५६५.५३ आकारला नाही, तर तो केवळ ३३५६.१६ रुपये असा आकारला गेला.\nयासोबतच या तीन महिन्यांच्या आलेल्या रकमेतून मागील सरासरी बिलाची रक्कमदेखील वजा केली जाते. उदा. – समजा याआधी आपल्याला दोन महिने ५००-५०० रुपये असे सरासरी बिल आले असेल तर ती रक्कम या ३ महिन्यांच्या आलेल्या रकमेतून वजा होते. (सरासरी बिलातील स्थिर आकार व त्यावरील वीज शुल्काची रक्कम सोडून. तसेच एक एप्रिलपासून नवीन वीजदर लागू झाले आहेत. तसेच आपल्या बिलांवर चालू रीडिंग दर्शविले असते, तेथे त्याच्या खाली ३१ मार्च २०२० पूर्वीचे युनिट काढून दिलेले आहेत आणि तेवढ्या युनिटवर जुने वीज दर लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोठेही ग्राहकांचे नुकसान झालेले नाही किंवा बिल चुकलेले नाही. फक्त आपले मीटर रीडिंग चुकले असेल, तरच आपले बिल चुकीचे आकारले जाऊ शकते. त्यामुळे रीडिंग चुकीचे घेतले गेले असेल तर निदर्शनास आणून द्यावे, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांना बिल समजून घ्यायचे असेल तर https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपली माहिती पाहावी, असे सूचित करण्यात आले आहे.\nतौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांच्या कंट्रोल रूम्सचे नंबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास त्या नंबर्सवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nPrevious Post: रत्नागिरीत ३५१ आणि सिंधुदुर्गात १३० जणांची करोनावर मात\nNext Post: सिंधुदुर्गात आता फक्त १२ करोनाबाधित; रत्नागिरीत १०६ रुग्णांवर उपचार सुरू\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/09/26/sindhusahitysarita2/", "date_download": "2021-08-01T04:32:35Z", "digest": "sha1:LJWDT4OXFGZYE5CAUKNSGJGDXTOUWPPT", "length": 31272, "nlines": 226, "source_domain": "kokanmedia.in", "title": "वसंतराव आपटे - कोकणच्या साहित्यविश्वातील वसंत! (सिंधुसाहित्यसरिता - २) - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nवसंतराव आपटे – कोकणच्या साहित्यविश्वातील वसंत\nSeptember 26, 2020 Kokan Media लेख, व्यक्ती, साहित्य, सिंधुदुर्ग, सिंधुसाहित्यसरिता 2 comments\nवसंत आपटे (१८ जून १९२६ – २४ मे १९९७)\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा दुसरा लेख… कवी, लेखक वसंत आपटे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे उज्ज्वला धानजी यांनी…\nकोल्हापुरातून येताना फोंडाघाटाच्या खिंडीतून अतिभव्य चित्रपट उलगडावा तशा दिसत असलेल्या तळकोकणातील फोंडा घाटातील वेडीवाकडी वळणे पार करताना लागणाऱ्या कारवीच्या जंगलात मिळणारा विलक्षण स्वादिष्ट मध असा निसर्गाचा हा गोडवा जपणाऱ्या फोंडाघाट (ता. कणकवली) या छोट्याशा गावात १८ जून १९२६ रोजी कोकणच्या साहित्यविश्वात वसंत फुलवण्यासाठीच वसंत आत्माराम आपटे यांचा जन्म झाला असावा.\nज्ञानेश्वरी वाचनाची रोजची सवय. निदान एक अध्याय वाचल्याशिवाय कधीही बाहेर न पडण्याचा नेम. अशा सात्त्विक विचारांच्या परिपाकातूनच त्यांच्यात साहित्याची बीजे रोवली गेली. त्यातूनच त्यांनी साहित्याच्या उपासनेसाठी आपणही काही तरी करावे या उद्देशाने १९८० साली ‘साहित्य संस्कृती मंडळ, फोंडाघाट’ या संस्थेची स्थापना केली. स्थापना झाल्यानंतर दर वर्षी या मंडळातर्फे ते साहित्य मेळावे भरवत. खरे तर ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जन्मापूर्वीची संस्था आहे.\nमधासारखा गोडवा असलेल्या या साहित्यिकाने ‘गुण गुण गाणी’ हा बालगीत संग्रह लिहिला. कदाचित मधमाशांच्या गुणगुण करीत मध गोळा करण्याच्या आनंदलहरींतून प्रेरित होऊन आपल्या काव्यसंग्रहाला त्यांनी असे नाव दिले असावे की काय, असे वाटते.\nहा संग्रह खूपच गाजला. नंतर या बालगीत संग्रहाला १९८०-८१चा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराने फोंडाघाटचे वातावरण चैतन्यदायी झाले. उगवाई नदीपासूनचा सारा फोंडा परिसर या सन्मानाने सुखावला.\n‘उगवाई’ हेच आपल्या कवितासंग्रहाचे नाव ठेवणारे कवी डॉ. वसंत सावंत हेही फोंड्याचेच. ‘साहित्य संस्कृती मंडळ, फोंडाघाट’च्या या साहित्य मेळाव्याला कविवर्य डॉ. वसंत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसमृद्ध साहित्याचा वारसा जपत असताना आपटे सरांकडून एकांकिकांचेही लेखन झाले. त्यांच्या ‘ऋतुचक्र’ आणि ‘रोहिडेश्वर शपथ’ या दोन्ही एकांकिका आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रक्षेपित झाल्या होत्या. आकाशवाणीवर एकांकिका प्रक्षेपित होणे हे फारच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद\nऋतुचक्र तर अप्रतिम एकांकिका ऑल इंडिया रेडिओने प्रसारित केलेली ऑल इंडिया रेडिओने प्रसारित केलेली केवढा मोठा हा मानसन्मान\nत्यानंतर त्यांनी लिहिलेली एकांकिका ‘मांत्रिक’ या एकांकिकेच्या कणकवली येथील सुंदर सादरीकरणात अनेक बक्षिसांचा बहुमान\n१९८८ साली प्रकाशित झालेला ‘चांदणं’ हा काव्यसंग्रह. ह्या काव्यसंग्रहात प्रेमकविता, सामाजिक जाणिवेच्या कविता, गूढ, रम्य, भावगर्भ कवितांबरोबर निसर्गकविताही आहेत. वेगवेगळ्या अनुभूतींतून ज्या कल्पना कविमनाला जाणवल्या, तशाच त्या लेखणीतून उतरल्या. ही सारी प्रतिभेची किमया. आणि प्रतिभा म्हणजे तरी काय परमेश्वरी प्रसादच मग ‘परमेश्वर’ या विषयावरील कविता यात नसून कसे चालेल त्याही हव्यातच अशीच मला आवडलेली त्यांची एक कविता…\nएक दिवस मी साहस केले\n‘तू जर मानवाला भीत नाहीस, तर\nपरीक्षानळीत का उतरत नाहीस\nआणि शेवटी परमेश्वर उत्तरतो\nआणि माझं अस्तित्व सिद्ध करीन\nशास्त्रज्ञांच्या नजरेला एक वेगळे आव्हान दे��ारी ही कविता.\nया काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन कविवर्य कृ. ब. निकुंब यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘गौळण’ कवितेचे फार सुंदर रसग्रहण केले होते. कवी निकुंबांच्या भाषणाने जणू सुगंधाची बरसात झाली होती. आपटे सर म्हणतात, ‘या साऱ्या कवितांचा आस्वाद घेताना रसिक मनाला तो आपलाच अनुभव वाटून क्षणभर जरी या कवितेने त्याला गुंतवून ठेवले, तरी हे चांदणे त्याच्या मनाला प्रसन्नता देत असल्याचे समाधान मला मिळेल.’ केवढी ही आत्मीयता\n‘साहित्य संस्कृती मंडळ, फोंडाघाट’तर्फे अनेक वर्षे साहित्यावर मेळावे भरविले जात. त्यात प्रामुख्याने ह. मो. मराठे, डॉक्टर भा. वा. आठवले, ज्ञानेश्वर नाडकर्णी, डॉ. बाळ फोंडके, कमलाकर नाडकर्णी, रवींद्र पिंगे, मृणालिनी जोगळेकर, मधू मंगेश कर्णिक अशा अनेक मान्यवर साहित्यिकांनी हजेरी लावली होती.\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर या साहित्य संस्कृती मंडळाचे त्यात विलीनीकरण करण्यात आले. आपल्या वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या घरगुती वाचनालयातील पुस्तके मालगुंडच्या केशवसुत स्मारकाला देऊन साहित्याचाही सन्मान केला.\nआध्यात्मिकतेचा वारसा जपणाऱ्या आपटे सरांनी सुरू केलेला श्री राधाकृष्ण मंदिरातील हरिपाठ अजूनही चालू आहे, ही फार मोठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.\nत्यांच्या लेखनाचे अनुभव घेताना मन भारावून जाते. आपटे सरांच्या कवितेचे स्वरूप सुगम व प्रासादिक असून, त्यांच्या कवितेत विषयांची विविधता आहे. भावनेचा परिपोष आहे. प्रसाद आणि माधुर्यच नव्हे, तर गेयता हीदेखील त्यांच्या काव्याचा गुणविशेष ठरणारी आहे. साध्या विषयांतूनदेखील मोठा आशय ते व्यक्त करतात. चैतन्य, सौंदर्य, मांगल्य, अध्यात्माचा स्पर्श या गुणांनीही त्यांची कविता अलंकृत झाली आहे.\nफोंडाघाट एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेवर सलग तीस वर्षे सेक्रेटरी म्हणून काम करत असताना त्यांची साहित्याशी जवळीक निर्माण झाली. त्याचप्रमाणे फोंडाघाट व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून जवळजवळ वीस वर्षे त्यांनी जबाबदारी निभावली. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व २४ मे १९९७ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे आचार-विचार आणि साहित्यसंपदा आजही कोकणच्या साहित्यविश्वात वसंतोत्सव साजरा करीत आहे.\n(बँक ऑफ महाराष्ट्र, तळेरे शाखा येथे कार्यरत; लेखि��ा, कवयित्री)\nपत्ता : मु. पो. कलमठ, नाडकर्णीनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग\nमोबाइल : ८३८०९ ३७६८१\nसिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)\n(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nउज्ज्वला चंद्रशेखर धानजीकणकवलीकोकणकोकण मराठी साहित्य परिषदकोमसापकोमसाप-मालवणगुणगुण गाणीचांदणंफोंडाघाटमालवणवसंत आपटेसाहित्य संस्कृती मंडळ फोंडाघाटसिंधुदुर्गसिंधुसाहित्यसरिताKokanKonkanSindhudurgVasant Apte\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचा दर देशापेक्षा अधिक; ५८९६ जण करोनामुक्त\nNext Post: माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक दहावा\nकोमसापच्या ‘सिंधुसाहित्यसरितेत’ कवी/लेखक वसंतराव आपटे-फोंडाघाट यांची साहित्यिक वाटचाल, लेखनसंपदा, व त्यांच्या अन्य उपक्रमांसह साहित्यसेवेवर प्रकाश टाकणारा ‘उज्ज्वला धानजी’ यांचा उत्तम लेख वाचला.\nवसंतराव आपटे यांच्या दुकानदारी,प्रवचन, कवी/लेखक, साहित्यसांस्कृतिक उपक्रम इ. बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची ओळख व त्यांच्या एकंदर सामाजिक कार्यासह तत्कालीन साहित्यिकांचा परिचयही लेखिकेने घडवला आहे.\nवसंतराव आपटे यांच्या काव्यातली गूढभावगर्भता,सहजता,प्रासादिकता व सर्वसामान्यांच्या जीवनातल्या सामाजिक जाणिवा इ.त्यांच्या आध्यात्मिक संस्कारमूल्यांच्या जपणुकीतून उतरल��याचं लेखिकेने आवर्जून उल्लेखिलं आहेधन्यवाद\nवसंतराव आपटे हे ‘अप्पा’ ह्या नावाने त्यांच्या वर्तुळात प्रसिद्ध होते. जनसंपर्क साधनं कमी असलेल्या काळात त्यानी केलेल्या साहित्यसेवेचा व त्यांच्या प्रतिभेचा उचित गौरव म्हणजेच त्यांच्या ‘गुणगण गाणी’ बालगीत संग्रहाला मिळालेला महाराष्ट्र शासन पुरस्कार होय.\n‘सहजपणे गुणगुणावीत’ असं वाटणारी बालगीतं ती ‘गुणगुण गाणी’असं शीर्षकाबद्दल ते बोलत. त्यांचं वाचन बहुस्पर्शी होतं.त्या काळात शालेय अभ्यासक्रमात ‘पक्षांचा राजा मोर’ अशा शीर्षकाच्या लेखात मोराचं वर्णन ‘पक्षिराज’ म्हणून केलं होतं. अप्पानी त्यावर आक्षेप घेणा-या लेखनात ‘मृगाणांच मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्’..(गीता१०/३०) असे संदर्भ देऊन मोर हा पक्षिराज नसल्याचं स्पष्ट केलं. पुढे त्यावर चर्चा होऊन मंडळाने तो लेख अभ्यासक्रातून वगळला अप्पानी आयुष्यात दुकानदारीसह शिंपीकाम,मूर्तिकाम,लेखन,प्रवचन इ.अनेक कला जोपासल्या; ‘ते ख-या अर्थानं ज्ञानेश्वरी जगले.’ स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रियता ह्या मूल्यनिष्ठा असलेले अप्पा एक मृदूविनोदी व ‘मऊ मेणाहून विष्णुदास’ होते.👏\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत ह्या सदरातील उज्वला धानजी यांनी लिहिलेला दुसरा लेख कविवर्य वसंत आपटे प्रसिद्ध झाला.\nअतिशय आनंद झाला. वसंत आपटे हे माझे वडील त्यांना आम्ही आप्पा म्हणयचो. लेख वाचल्या नंतर आप्पांचा साहित्य प्रवास नजरे समोर आला. फोंडाघाट सारख्या एका छोट्याशा गावात त्यांनी उभी केलेली साहित्य चळवळ आम्ही लहानपणी खुप जवळून पाहिली. पण तीचं मोठे पण त्या वयात आम्हाला कळत नव्हते. आज भूतकाळात डोकावून पहाताना आजच्या सारखे तंत्रज्ञान उपलब्ध नसतानांही त्यांनी फार मोठे काम त्या काळात केल्याचे प्रकर्षांने जाणवते.\nउज्वला धानजी यांनी लेखात आप्पांचा साहित्य प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे मांडला आहे. तो वाचत असतांना अनेक गत स्मृती जाग्या झाल्या. त्यावेळेचे प्रसंग नजरे समोर उभे राहिले. सोशल मीडियाच्या जमान्यात जून्या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या साहित्यिकांच्या साहित्य रचनेचा आढावा पुढील पिढीसमोर उलगडण्याचा कोमसाप चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.\nकोमसाप मालवण शाखा श्री सुरेशजी ठाकूर, श्री मधुसूदन नानिवडेकर व उज्��ला धानजी यांना आपटे कुटूंबियांन कडून धन्यवाद 🙏🙏\nआपला – श्रीकांत आपटे फोंडाघाट\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-08-01T04:50:51Z", "digest": "sha1:KNTH4JPJXP6ERLWFTQRI6T2W7RUHHAP5", "length": 2624, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००६ तुर्की ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१४ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/cricket/page/2/", "date_download": "2021-08-01T05:14:34Z", "digest": "sha1:PSZ6OYN3DBWA7ULE64SKLRIWLL6HOE43", "length": 9477, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates CRICKET Archives | Page 2 of 8 |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nNZvsIND, 5th t20 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 7 धावांनी विजय, न्यूझीलंडला व्हॉइटवॉश\nटीम इंडियाने न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला…\nन्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा\nटीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानिमित्तामे न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाचा २०२० या वर्षातील पहिलाच परदेश…\nटीम इंडियाच्या जबरा फॅन असलेल्या ‘त्या’ आजीबाईंचे निधन\nभारत देशात अनेक क्रिकेट फॅन आहेत. पण आठवणीत राहतील असे मोजकेच क्रिकेट चाहते असतात. अशाच…\n#AusVsInd : गेल्या 15 वर्षांतला सर्वांत दारूण पराभव, विराट म्हणतो ‘ही’ झाली चूक\nऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया मॅचमध्ये टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने तब्बल 10 गडी…\nINDvsAUS, 1st odi: म्हणून पंतच्या जागी केएल राहुल करतोय विकेटकिपींग\nटीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली वनडे मुंबईत खेळली जात आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी…\nहिटमॅन रोहितचं पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहित शर्माने टीममध्ये कमबॅक केलं आहे. रोहित शर्माने 2019 या वर्षात…\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा\nटीम इंडिया १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडेची मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड…\nटीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज 14 जानेवारीपासून\nटीम इंडियाने शुक्रवारी श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 ने सीरिज…\nआयसीसी टी-20 रॅंकिंग : टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती\nटीम इंडियाने शुक्रवारी श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 मध्ये 78 धावांनी पराभव केला. याविजयासह टीम इंडियाने…\nIndvsSL, 2nd T-20: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरी टी-२० मंगळवारी\nटीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरी टी-२० मंगळवारी खेळण्यात येणार आहे. ही टी-२० इंदूरच्या होळकर…\nIndvsSL, 1st t20, टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय\nश्रीलंका भारताच्या दौऱ्यावर आली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध श्रीलंका 3 टी 20 सामने खेळणार…\nटीम इंडिया विरुद्ध श्रीलंका टी-२० सीरिज रविवारपासून\nटीम श्रीलंका भारताच्या दौऱ्यावर येत आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका ( Team india vs sri…\nINDvsWI : तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका\nकटक : टीम इंडियाला विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या मागे…\nहिटमॅन रोहित शर्माचे शतकी खेळीसह अनेक रेकॉर्ड\nविशाखापट्टणम : रोहित शर्माने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये धमाकेदार खेळी केली. रोहितने 159 धावांसह शतकी…\nरोहित-राहुलचा शतकी धमाका, विंडिजला 388 धावांचे आव्हान\nविशाखापट्टणम : टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 388 धावांचे आव्हान दिले आहे. अखेरच्या काही ओव्हरमध्ये श्रेयस…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/jiomeet-app-launch/", "date_download": "2021-08-01T04:27:58Z", "digest": "sha1:QWXPXDUJQQYKD6SXZMQPIAIBXPKY7SRI", "length": 12348, "nlines": 159, "source_domain": "www.readkatha.com", "title": "जियोचे भन्नाट अँप लाँच » Readkatha", "raw_content": "\nHome\tबातमी\tजियोचे भन्नाट अँप लाँच\nजियोचे भन्नाट अँप लाँच\nजियो ने भारतामधे खऱ्या अर्थाने नेटक्रांती घडवून आणली आहे. अत्यंत कमी लोक ह्या इंटरनेट क्षेत्रात सक्रिय होते पण जेव्हापासून जियो ने भारतीय टेलिकॉम मध्ये एंट्री घेतली आहे. ही संख्��ा मोठ्या जोमाने वाढली आहे. आता प्रत्येक दहा माणसातील ९ व्यक्तीकडे इंटरनेट सेवा उपलब्ध आहे.\nजियो कंपनी प्रत्येक वेळी मार्केट मध्ये काही ना काही हालचाली करून प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे केंद्रित करत असते. आधी सिम, नंतर वायफाय, आणि आता काही महिन्याने चालू होणारा जियो मार्ट असो. आज पुन्हा एकदा जियोने नवीन अँप लाँच करून सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं आहे. JioMeet असे ह्या अँपचे नाव असून ऑनलाईन मीटिंग साठी तुम्ही ह्या अँप चा उपयोग करू शकता.\nलॉक डाऊन काळात ऑनलाईन अँपना खूप मागणी आहे. सर्व लोक घरात राहून आप आपली कामे करत आहेत. ह्या अँप मध्ये झूम ह्या अँपने बाजी मारत सर्व ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ह्याच अँपला टक्कर देण्यासाठी जियो कडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप जियो मिट लाँच करण्यात आले आहे.\nहे अँप अँड्रॉइड आणि आयओएस साठी मोफत उपलब्ध आहे. तर ह्या अँप चे खास वैशिष्ट म्हणजे एकाच वेळी तुम्ही १०० लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बोलू शकता. स्क्रीन शेअर करण्यापासून ते मीटिंग शेड्युल करण्यापर्यंत अनेक ऑप्शन तुम्हाला अँप मध्ये मिळतील. आणि महत्त्वाचे म्हणजे हे अँप भारतीय आहे त्यामुळे तुम्ही ह्या अँप चा वापर केला पाहिजे.\nअँप कसे डाऊनलोड कराल\nअँड्रॉइड वाले प्ले स्टोअर वरून अँप फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. आणि आयओएस वाले अँप स्टोअर मधून डाऊनलोड करू शकता.\nपीसी वापरणाऱ्यानी इथे जाऊन https://jiomeetpro.jio.com/home#download हे अँप डाऊनलोड करा.\nहे पण वाचा तुमच्या मोबाईल मध्ये हे अँप असतील तर उडवून टाका\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्��ा पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nखरंच Budweiser मध्ये आहे का मुत्र\nमका भाजून किंवा उकडून खा, त्याच्या सेवनाने कित्तेक आजार जातात पळून\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा,...\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१...\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nबिहारमध्ये एका माणसाने तीन महिन्याच्या बाळाला आगीत फेकले\nचित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन...\nआणि पोलीस डीपारमेन्ट ने सर्व नियम बाजूला ठेवत...\nरिया पाठोपाठ भारती सिंगला ड्रग्स काँनेक्शन प्रकरणात अटक\nब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या...\nया महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा...\n वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nकार्तिक आर्यनने चिनी ब्रँड सोबत केलेले करार...\nरेडी सिनेमात काम करणाऱ्या ह्या युवकाचा आज...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/zendu-elizabeth-ekadashi-fame-saili-bhandarkavathekar/", "date_download": "2021-08-01T05:17:27Z", "digest": "sha1:I2FJ2KKE4O45ZXBCJ4HJNOP7OAQFZRZ5", "length": 15529, "nlines": 81, "source_domain": "kalakar.info", "title": "ए गरम बांगड्या, गरम बांगड्या.. एलिझाबेथ एकादशी मधील छोटी \"झेंडू\" आता दिसते खूपच सुंदर.. - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्���ा घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nHome / मराठी तडका / ए गरम बांगड्या, गरम बांगड्या.. एलिझाबेथ एकादशी मधील छोटी “झेंडू” आता दिसते खूपच सुंदर..\nए गरम बांगड्या, गरम बांगड्या.. एलिझाबेथ एकादशी मधील छोटी “झेंडू” आता दिसते खूपच सुंदर..\nमित्रहो, चित्रपट सृष्टीत अनेक बालकलाकार आपल्या अभिनयाची भुरळ घालतात, त्यांच्यामुळे चित्रपट पाहण्यास खूप उत्साह वाढतो. बालकलाकारांना चित्रपटात संधी दिल्यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर कलेचे अलगद ठसे उमटले जातात आणि मग त्यांना भविष्याची दिशा मिळून जाते. असे भरपूर चित्रपट आहेत ज्यामध्ये काही बालकलाकारांनी इतका सुंदर अभिनय केला आहे की भरपूर वर्षे उलटूनही लोक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहतात. अशी भरपूर उदाहरणे आहेत ज्यामध्ये बालकलाकारांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. त्या भूमिकांची आजही खूप स्तुती केली जाते.\nकोवळ्या मनाचे भाव निखळपणे मांडणारा चित्रपट ” एलिझाबेथ एकादशी ” , या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यातील कथानक देखील खूपशा लोकांना आवडले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून यातील बालकलाकारांनी विशेष ओळख मिळवली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे बेस्ट इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड तसेच पुणे फिल्म डेस्टिवल २०१५ बक्षीस तसेच झी चित्र गौरव अवॉर्ड २०१५, अजिंक्य डी. वाय. पाटील Filmfare पुरस्कार सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील ४ महत्वाच्या पुरस्कारांसाठीही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चित्रपटात नंदिता धरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर आणि दुर्गेश बडवे हे बालकलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. यातील श्रीरंग महाजनने ज्ञानेशची भूमिका साकारली असून सायलीने मुक्ताची भूमिका पार पाडली होती. यामध्ये तीला झेंडू सुद्धा म्हटले गेले आहे. तेव्ह���पासून सायली झेंडू नावाने खूप लोकप्रिय झाली.\nआपली आवडती सायकल वाचवण्यासाठी हे बालकलाकार अगदी जीवाचा आटापिटा करतात याची कल्पना मांडली आहे, त्यांच्या प्रयत्नातून पुढे काय काय घडते ते खूप सुंदर आणि उत्कृष्टपणे दर्शवले आहे. यातील सर्व घटनांचे चित्रीकरण खूपच सुंदर रेखाटले आहे. श्रीरंगने ज्ञानेशची भूमिका अगदी सहजपणे निभावली आहे आणि सायलीने झेंडू बनून अनेकांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे झेंडूचा ” ए गरम बांगड्या, गरम बांगड्या..” हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला त्यामुळे तीचा अभिनय आणि हसरा चेहरा सर्वांच्या मनावर कायमचा कोरला गेला. सायलीचा अभिनय उत्कृष्ट भाष्य करतोच, सायलीला अभिनयाहून नृत्य जास्त प्रिय आहे. तीने अगदी लहानपणापासून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. तीला यामध्येच आपले करिअर घडवायचे आहे. ती खूप रेखीव नृत्य करते, अभिनयाला जोड असणारी तीची ही नृत्यकला नक्कीच तीचे भविष्य उजळ बनवणारी असेल.\nपंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शिकत असताना सायली, पुष्कर आणि दुर्गेश यांना चित्रपटाच्या ऑडिशनसाठी निवडले गेले होते. ऑडिशन मध्ये या बालकलाकारांनी आपली कला खूप सहज आणि सुंदर सादर केली त्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी लगेच निवडले. ज्ञानेशची भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजन याला आपण ओळखतोच, या आधी तो चिंटू २ मध्ये दिसला होता. श्रीरंग हा पुण्यात राहतो, त्याने तिथूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर पुष्कर लोणारकर हा टी टी एम एम ( तुझं तू माझं मी ), रांजण, बाजी, चि.व.चि.सौ.का. या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करताना आपणास पहायला मिळाला..\nतीने आपल्या कलेतून खूप लोकप्रियता मिळवली, एवढ्या लहान वयात तीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची मने जिंकली आहेत. सायलीच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट सृष्टीतील सर्वजण तसेच रसिक प्रेक्षक तिच्या कलेकडे क्षणात आकर्षित झाले होते. आयुष्याच्या सुरुवातीला या बालकलाकारांना संधी मिळत आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. एवढ्या लहान वयात त्यांची ही कला पाहून अनेकजण थक्क होतात. अशीच त्यांची प्रगती होत राहो आणि पावलोपावली संधी मिळत राहो ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.\nप्रियंका तंत्रज्ञान, डिझाइ��र आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.\nPrevious ​​जीव माझा गुंतला या मालिकेतून येत आहे ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री​..\nNext किसिंग सीन देताना अमीर खानला फुटला घाम, किस्सा खूपच रंजक आहे मिस करू नका..\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/181-people-returned-abroad-district-nanded-news-278376", "date_download": "2021-08-01T03:14:14Z", "digest": "sha1:F5VTM6HVHGWO4N6PIFGF4NMDFIDOZ25A", "length": 9264, "nlines": 143, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्ह्यात १८१ जण विदेशातून परतले", "raw_content": "\nकोरोना’ संक्रमित रुग्ण दगावण्याची संख्या झपाट्याने वाढत गेल्याने अनेकांना ‘गड्या आपला देशच बरा’ म्हण्याची वेळ आली. या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक नागरीक अमेरिका, जर्मनी, फ्रांस, रशिया, सौदी अरेबिया, आस्ट्रेलिया, जार्जिंया, इजिप्त, इंडोनेशिया या नऊ देशात वास्तव्यास होते. ‘कोरोना’च्या भितीने हे सर्वच्या सर्व १८१ नागरीक लॉकडाऊनपूर्वीच जिल्ह्यात माघारी परतले आहेत\nजिल्ह्यात १८१ जण विदेशातून परतले\nनांदेड : ‘कोरोना’ व्हायरसची सुरुवात चिनमध्ये झाली. हा व्हायरस इतक्या वेगाने पसरेल असे कुणालाही वाटले नव्हते. इतर फ्लु प्रमाणेच हा आजारसुद्धा जाईल असेच सर्वांनी काहीसे गृहीत धरले होते. नेमकी हिच चुक कोरोनाची लागण झालेल्या बहुतेक देश व तेथील नागरीकांच्या अंगलट आल्याचे दिसून येते.\nइतर देशात ‘कोरोना’ आजाराचा फैलाव गतीने होण्यास सुरुवात झाली. आणि ‘कोरोना’ संक्रमित रुग्ण दगावण्याची संख्या झपाट्याने वाढत गेल्याने अनेकांना ‘गड्या आपला देशच बरा’ म्हण्याची वेळ आली. या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक नागरीक अमेरिका, जर्मनी, फ्रांस, रशिया, सौदी अरेबिया, आस्ट्रेलिया, जार्जिंया, इजिप्त, इंडोनेशिया या नऊ देशात वास्तव्यास होते. ‘कोरोना’च्या भितीने हे सर्वच्या सर्व १८१ नागरीक लॉकडाऊनपूर्वीच जिल्ह्यात माघारी परतले आहेत. त्या सर्व संशयितांचे स्वॅब सॅम्पल पुणे येथील ‘एनआयव्ही’ विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.\nहेही वाचा- लोकप्रतिनिधींनी दिले चार कोटी\nकोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दरम्यान ६६ हजार ८८१ प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत.\nलॉकडाऊन दरम्यान नांदेड जिल्ह्यात एक दोन नव्हे तर चक्क १८१ लोक विविध देशातुन भारतात परत आले आहेत. या सर्वांंच्या लाळेंचे स्वॅब घेऊन ते पुणे येथे पाठविण्यात आले होते. सुदैवाने त्यामधील एकाही व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यात दिल्ली येथील निजामुद्दिन येथील मरकडमध्ये सहभागी झालेल्या १६ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचे देखील स्वॅब तपासणी करण्यात आले होते ते स्वॅब देखील निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत.\nहेही वाचले पाहिजे- लातूरचे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणतात, बिनधास्त वाचा वृत्तपत्र \nतालुका निहाय तपासणी करण्यात आलेल्या संशयितांचे आकडेवारी\n- महापालीका क्षेत्र- ४००५\nअशी एकुण ६६ हजार ८८१ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/rohit-pawars-reply-to-gopichand-padalkars-video/", "date_download": "2021-08-01T05:22:42Z", "digest": "sha1:B55ZBPCYMW36WJYETKJIA5VEGYNGNQLQ", "length": 4241, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Rohit Pawar's reply to Gopichand Padalkar's video | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे र���ल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nगोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ व्हिडीओला रोहित पवारांचं सणसणीत उत्तर\nमुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, असे म्हणत टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/08/csir-ugc-net-2020.html", "date_download": "2021-08-01T03:37:04Z", "digest": "sha1:Y2QZPAGWY3OC7M5UJ55QVDKRTZ5RRLI7", "length": 3510, "nlines": 55, "source_domain": "www.sjmk.in", "title": "CSIR UGC NET वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 मुदतवाढ", "raw_content": "\nHomenew jobCSIR UGC NET वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 मुदतवाढ\nCSIR UGC NET वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 मुदतवाढ\nCSIR UGC NET वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 मुदतवाढ\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.\nपरीक्षेचे नाव: CSIR UGC NET जून 2020\n1. JRF: 28 वर्षांपर्यंत.\n2. LS/सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 सप्टेंबर 2020\nPDF जाहिरात :- येथे पाहा\nऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा\nअधिकृत वेबसाईट:- येथे पाहा\nआमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/440", "date_download": "2021-08-01T05:23:33Z", "digest": "sha1:MERQBEYSWNH2X3ZCOIO76PNUUJAX2AOJ", "length": 6069, "nlines": 101, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "..आता नको ! | सुरेशभट.इन", "raw_content": "दिसे हे रक्त साध्या माणसांचे\n( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )\nमुखपृष्ठ » प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या गझला » ..आता नको \nजिवाचा कुणी यार आता नको \nकुणाचाच आधार आता नको \nनका आत घेऊ कुणीही मला...\nखुले एकही दार आता नको \nरुकारात होकार देशील का \nनकारात होकार आता नको \nमला प्यार आहेत काटेकुटे...\nफुलांचा मला हार आता नको \nस्वतःचीच विक्री जिथे व्हायची....\nअसा चोरबाजार आता नको \nसतारीस माझ्या असे वाटते -\nपुन्हा तोच झंकार आता नको \nनको भासविश्वातले हे जिणे...\nखुळा स्वप्नसंसार आता नको \nमुक्यानेच सारे मना सोस तू...\nकशाचीच तक्रार आता नको \nहसू येत आहे अटीचे तुझ्या -\n`मजाही मजेदार आता नको \nतुला वेळ होताच तेव्हा कुठे...\nदिलासे तुझे चार आता नको \nतुझे शाप, उःशाप होतीलही...\nमिळाले मला फार...आता नको \nअसे काजव्याने म्हणूही नये -\n`सभोवार अंधार आता नको \n‹ ...सारेच विसरू दे मला \nतुझे शाप, उशाःप होतीलही...\nतुझे शाप, उशाःप होतीलही...\nमिळाले मला फार...आता नको \nअसे काजव्याने म्हणूही नये -\n`सभोवार अंधार आता नको ` हे शेर आवडले..\nदिलासे, काजवा आणि होकार हे शेर फार फार आवडले\nदार, हार, झंकार - हे जरा predictable वाटले. चू.भू.द्या.घ्या.\nरुकारात होकार देशील का \n गझल आवडली. सगळेच शेर छान आहेत. पण 'दिलासे', 'होकार', 'तक्रार', 'अंधार' फार फार आवडले.\nसुंदर, सोपी, सरळ गझल\nस्वतःचीच विक्री जिथे व्हायची....\nअसा चोरबाजार आता नको \nनको भासविश्वातले हे जिणे...\nखुळा स्वप्नसंसार आता नको \n- हे शेर खूपच छान आहेत. 'प्यार' हा शब्द कसातरी वाटतो. बदलता आला तर\nप्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2021-08-01T05:50:47Z", "digest": "sha1:Y6G6ACBRUWPOOS4IKDYQHTNBLOJVF5MT", "length": 6966, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्होलाप्युक - विकिपीडिया", "raw_content": "\nvol (विद���गारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nव्होलाप्युक ही १९व्या शतकामध्ये तयार केली गेलेली एक कृत्रिम भाषा आहे. ह्या भाषेची रचना १८७९-१८८० दरम्यान जर्मन साम्राज्याच्या बाडेन येथील योहान मार्टिन श्लेयर ह्या ख्रिश्चन धर्मगुरूने केली. श्लेयरला आंतरराष्ट्रीय भाषा निर्माण करण्यासाठी देवाने आदेश दिला असे त्याचे म्हटणे होते. व्होलाप्युक भाषेच्या १८८४ मध्ये फ्रीडरिक्सहाफेन येथे, १८८७ मध्ये म्युन्शेन येथे तर १८८९ मध्ये पॅरिस ह्या तीन मोठ्या परिषदा भरवल्या गेल्या होत्या.\nपरंतु १८९० सालापासून व्होलाप्युकची लोकप्रियता घसरणीला लागली. व्होलाप्युक सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू झाले. ह्याच दरम्यान एस्पेरांतो, इदो इत्यादी नव्या कृत्रिम भाषांचे आगमन झाले व व्होलाप्युक भाषा मागे पडत गेली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१६ रोजी २३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/corona-threatens-urans-young-man-261423", "date_download": "2021-08-01T04:43:27Z", "digest": "sha1:2NUYE7AXIP5YAYCODUJ7BBURB3R633QL", "length": 8513, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी!", "raw_content": "\nचीनमधून भारतात परतल्यानंतर उरणच्या एका तरुणाच्या मनात कोरोना विषाणूची लागण झाल्याची भीती होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयामार्फत त्याच्यावर विविध चाचण्या करून घेतल्या; मात्र या चाचणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले.\nचीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी\nनवी मुंबई : जगभरात खळबळ माजवलेल्या कोरोना विषाणूमुळे उरणच्या एका तरुणालाही अक्षरशः धडकी भरली होती. चीनमधून भारतात परतल्यानंतर त्याच्या मनात कोरोना विषाणूची लागण झाल्याची भीती होती. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाच्या नवी मुंबई मह��पालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयामार्फत विविध चाचण्या करून घेतल्या; मात्र या चाचणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला.\nही बातमी वाचली का दैव देतं अन कर्म नेतं...त्यांच्यावर घरे गमावण्याची वेळ\nउरणमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणारा एक 30 वर्षांचा तरुण चीनमध्ये शंनझेन नावाच्या शहरात शिक्षण घेण्यासाठी गेला होता; मात्र सध्या कोरोनाचा उद्रेक झालेल्या वुहान शहरापासून जवळच्या अंतरावर तो राहत होता. जानेवारी महिन्याच्या दरम्यान कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सरकारच्या आदेशानंतर हा तरुण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीन सोडून मायदेशी परतला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची पहिली थर्मल चाचणीही करण्यात आली. ही चाचणी नकारात्मक आली; मात्र हा तरुण उरणला आपल्या घरी पोहोचल्यावर त्याला कोरोना विषाणूची लागण तर झाली नाही ना ही भीती मनात भरली होती. या भीतीमुळे त्याचे अंग थरथरले होते. मनात कोरोना विषाणूची दहशत असल्यामुळे पुरता घाबरलेल्या या तरुणाने तत्काळ उरणच्या आरोग्य विभागामार्फत नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. कोरोना विषाणूचे नाव ऐकून महापालिकेचे आरोग्य विभागातील डॉक्‍टर जरा दचकले, परंतु प्रत्यक्षात तरुणाची भेट झाल्यावर तो घाबरलेला पाहून त्याचे समुपदेशन केले.\nही बातमी वाचली का रोहित पवारांची आमदारकी धोक्यात रोहित पवारांची आमदारकी धोक्यात\nविशेष कोरोना विभागात दाखल\nकोरोनाच्या भीतीमुळे घाबरून गेलेल्या या तरुणाच्या मनाची समजूत होत नसल्याने अखेर त्याला सरकारने कस्तुरबा रुग्णालयात सुरू केलेल्या विशेष कोरोना विभागात दाखल केले. या ठिकाणी त्या तरुणाच्या सर्व चाचण्या पार पडल्या, परंतु चाचणीनंतर आलेल्या अहवालात त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/neet-and-jee-2021-exam/", "date_download": "2021-08-01T04:48:47Z", "digest": "sha1:F534XIBAOKIQGQTQIE56WTQ6XYQ326GQ", "length": 17127, "nlines": 151, "source_domain": "www.govnokri.in", "title": "NEET and JEE 2021 Exam -JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय-जाणून घ्या", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nJEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय-जाणून घ्या\nJEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय-जाणून घ्या\nJEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय-जाणून घ्या\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालय ऑगस्टमध्ये अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन (Jee Main) आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटचे (Neet Exam 2021) उर्वरित दोन टप्पे घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. “एकंदर सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. जेणेकरून प्रलंबित दोन टप्प्यातील जेईई मेन्सचे वेळापत्रक आणि 1 ऑगस्टला नीट-यूजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत निर्णय घेता येईल”, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nसध्याच्या शैक्षणिक सत्रापासून जेईई मुख्य प्रवेश परीक्षा वर्षात चार टप्प्यात घेण्यात येते जेणेकरून विद्यार्थ्यांना आराम मिळेल आणि त्यांना गुण सुधारण्याची किंवा जास्त मिळवण्याची संधी मिळू शकेल. त्याअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात पहिला टप्पा आयोजित करण्यात आला असून मार्चमध्ये दुसर्‍या टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते. तिसरा टप्पा एप्रिलमध्ये आणि चौथ्या टप्प्यात मेमध्ये होणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या घातलेल्या धुमाकुळामुळे प्रवेश परीक्षेचे तिसरा आणि चौथा टप्पा तहकूब करण्यात आला. याशिवाय जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा 3 जुलै रोजी होणार होते. नीट-यूजीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस ज्या परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत, त्या तारखा आज जाहीर झाल्या. जेईई मेन, अॅडव्हान्स्ड आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई-मेन परीक्षा १८ जुलै २०२० ते २३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहे, असे डॉ. रमेश पोखरियाल यांनी सांगितले. नीट परीक्षादेखील २६ जुलै २०२० रोजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.\nजेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा ऑगस्ट २०२० मध्ये होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेतल्या जाणार याबाबतचा निर्णय येत्या १ ते २ दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली. डॉ. पोखरियाल निशंक यांनी आज दे���भरातील विद्यार्थ्यांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या तारखा जाहीर केल्या. विद्यार्थ्यांना या तारखा कळल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.\nदेशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी JEE Main ही परीक्षा घेतली जाते. यंदा ९ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेला यंदा १५ लाख ९३ हजारांवर विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जातात.\nदेशातील विद्यापीठांमधील परीक्षा १ जुलैपासून घेणार. ऑगस्टपासून नवं सत्र सुरू करणार. कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जुलैनंतरही जर कुठल्या ठिकाणची परिस्थिती सामान्य नसेल तर तेथील आढावा घेऊन तसे निर्णय घेण्यात येतील, असे पोखरियाल म्हणाले.\nUGC-NET 2021- परीक्षेची नवी तारीख बद्दल जाणून घ्या\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील ज��ब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/rahul-gandhi-mocks-narendra-modi-video-saying-create-water-from-air/", "date_download": "2021-08-01T05:28:44Z", "digest": "sha1:OF7R3GYCOGZ5GGOUJDDDRV72OQ4KBFGE", "length": 4246, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "rahul-gandhi-mocks-narendra-modi-video-saying-create-water-from-air- | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nमोदींना सांगण्याची हिंमत कोणी करत नाहीत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशापुढे असलेल्या खऱ्या धोक्याची जाणीव\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarnews.com/2021/03/HukkaParlour.html", "date_download": "2021-08-01T03:42:10Z", "digest": "sha1:DGDDQVQMAJQXXQIO64CAGDXNOOG2COII", "length": 5318, "nlines": 45, "source_domain": "www.mahanagarnews.com", "title": "हुक्का पार्लर सुरू असल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई", "raw_content": "\nहुक्का पार्लर सुरू असल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई\nज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख\nनगर: राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.\nराज्यात ज्या-ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.\nवरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.\nरत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.\nविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.\nया बातम्याही तुम्हाला आवडू शकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/jivdani-devibaddal-hya-goshti-janun-ghya/", "date_download": "2021-08-01T04:27:15Z", "digest": "sha1:3EKG2D4TOXMZOFYHWV26WANMFDVJ7J7F", "length": 13314, "nlines": 155, "source_domain": "www.readkatha.com", "title": "देवी जीवदानी बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला चुकूनही माहीत नसतील » Readkatha", "raw_content": "\nHome\tसंग्रह\tदेवी जीवदानी बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला चुकूनही माहीत नसतील\nदेवी जीवदानी बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला चुकूनही माहीत नसतील\nदेवी जीवदानी ही भक्तांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देणारी देवी आहे असं म्हणतात की ती माहूरगड येथील नांदेडची देवी रेणुका हीचा अवतार आहे. हा जीवदानी देवीचा प्राचीन मंदिर डोंगरावर आहे. जो विरारमधील सातपुडा पर्वत यांचा हिस्सा आहे. हे मंदिर 900 फूट उंचीवर आहे शिवाय ते चढण्यासाठी सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या ही बनवल्या आहेत या पायऱ्यांची संख्या 1400 इतकी आहे. या मंदिराच्या कळसावर नेहमीच भगवा झेंडा फडकताना दिसतो.\nमंदिराच्या उंचीवरून हिरव���गार डोंगर वाऱ्यावर डोलणारी झाडे यांचे दर्शन घडते. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. मात्र कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. मात्र त्याच्या प्राचीन खुणा अजूनही शिल्लक आहेत. याच किल्ल्यावरील हे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. १९५६ मध्ये या मंदिरात देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध झाले. दर वर्षी नवरात्र मध्ये येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अलोट असते.\nमंगळवारी आणि गुरुवारी या मंदिरात जाने खूप लाभदायक असते असे म्हणतात. पुराणात सांगितल्याप्रमाणे जेव्हा पाच पांडव वनवासाला गेले होते तेव्हा या मंदिरात ही ते गेले होते तसेच त्यांनी वैतरणा नदीवर आराम ही केला होता. या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पांडवांच्या मनात आपुलकी निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी शिरगाव जवळ डोंगराच्या गुहेमध्ये देवी एकविरेचे प्रतिरूप स्थापन केले.\nत्या दिवेची पूजा केली त्यांनी देवीला भगवती जीवदानी असे नाव दिले आणि येथे यात्रा करण्यासाठी आलेल्या साधूनसाठी ही गुहांचा एक समूह ही बनवला आहे ज्याला आता पांडव डोंगरी असे म्हणतात. असे म्हणतात की ज्या महिलांना मुल नाही अशा महिलांनी मनोभावे या देवीची उपासना केल्यास ही देवी नक्कीच प्रसन्न होते. जीवदानी देवीवर विश्वास ठेवणारे शेकडो भक्तगण नेहमीच येथे येत असतात. येथे येणारे भक्त जेव्हा या देवीची मनापासून उपासना करतात तेव्हा ही देवी नेहमीच त्याच्या पाठीशी उभी असते.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलज��� नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nहे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर कितीही काही झाले तरी सुरक्षित राहणार\nआयपीएल २०२०,१५ करोड ५० लाखला विकला हा खेळाडू\nॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये सामील होऊन दररोज ५,००० रुपये कमवू...\nतृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते\nकाका मला वाचवा या शनिवारवाड्यात ऐकू येणाऱ्या रहस्यमयी...\nअबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन...\n२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी\n अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या...\nतब्बल ७५ वर्षांनी फुटलेला बॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाच्या...\n मग ५ आणि १० रुपयाची नाणी...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं...\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे...\nअसे प्राणी आणि पक्षी आहेत ज्याच्यावर सापांच्या...\nमुंबई मधील मराठमोळ्या रिक्षा चालकाने प्रवाशांसाठी ठेवल्यात...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/indvseng-ravindra-jadeja-ruled-out-test-series-against-england-9949", "date_download": "2021-08-01T03:28:58Z", "digest": "sha1:SDNB4VQYCBZHOSGNBEEDUS345PJJ6IFK", "length": 9078, "nlines": 125, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG : जडेजाची जखम अजून भरली नाही; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार - IndvsEng Ravindra Jadeja ruled out of Test series against England | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG : जडेजाची जखम अजून भरली नाही; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार\nINDvsENG : जडेजाची जखम अजून भरली नाही; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार\nINDvsENG : जडेजाची जखम अजून भरली नाही; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. पहिल्या डावात स्टार्कचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता.\nEngland Tour Of India 2021 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत दुखापतीमुळे निर्णायक सामन्याला मुकावे लागलेल्या रविंद्र जडेजाने इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडचा संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेने भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहे. बीसीसीआय निवड समितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली होती. यात रविंद्र जडेजाचाही समावेश होता. मात्र दुखापतीतून तो अद्याप सावरला नसून त्याला कसोटी मालिकेलाही मुकावे लागणार आहे.\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. पहिल्या डावात स्टार्कचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता. त्यामुळे तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून या दुखापतीतून सावरण्यासाठी रविंद्र जडेजाला आणखी काही वेळ लागणार आहे. 32 वर्षीय अष्टपैल जडेजाला दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमी सहा आठवड्यांचा कालावधी जाणार आहे. तंदुरुस्तीसाठी त्याला बंगळुरुस्थिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही काळ निरीक्षणाखालीही रहावे लागेल.\nऑस्ट्रेलियातून मायदेशी परतली टीम इंडिया; खेळाडूंना क्वारंटाईन नियमातून शिथिलता\nBCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, T 20I आणि ODI मालिकेत जडेजाचा संघात समावेश करण्यासाठी निवड समिती प्रयत्नशील असेल. भारतीय दौऱ्यावर येणारा इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानातून कसोटी सामन्याने भारत-इंग्लंड यांच्यातील टक्कर सुरु होईल. या मालिकेतून कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्याशिवाय ईशांत शर्मा कमबॅक करणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनाही संघात स्थान मिळाले आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प��रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/india-vs-england-33-bookies-arrested-betting-2nd-odi-pune-10562", "date_download": "2021-08-01T04:56:44Z", "digest": "sha1:C7IMK3HEZXNF75TD66WY7URNXB4VI32T", "length": 8943, "nlines": 122, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ - india vs england 33 bookies arrested for betting on 2nd odi in pune | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ\nINDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ\nINDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ\nस्टेडियमजवळील टेकडीवर सुरु असलेल्या प्रकाराची खबर मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई केली.\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील पुण्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेत सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुसऱ्या वनडेच्या दिवशी 33 बुकींना अटक केली असून त्यांच्याकडून 44 लाखांची रोकड जप्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानात दुसरा वनडे सामना सुरु असताना जवळच्या टेकडीवरुन दुर्बिन आणि उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सामना पाहत सट्टेबाजीचा खेळ सुरु होता.\nINDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​\nस्टेडियमजवळील टेकडीवर सुरु असलेल्या प्रकाराची खबर मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई केली. वेगवेगळ्या तीन टेकडीवरुन 33 जणांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे पोलिस अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे यात हरियाणातील सर्वाधिक 13 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेशमधील 5, राजस्थानचे 2 आणि गोवा आणि उत्तर प्रदेशमधील एकाचा समावेश आहे.\nINDvsENG : सक्सेसफुल DRS वर पंतला बाउंड्री का मिळाली नाही\nपोलिसांनी छोपेमारी करुन 45 लाख रुपयांची रोकड, 74 मोबाईल फोन, तीन लॅपटॉप, एक टॅबलेट, आठ एचडी कॅमेरा, दुर्बिन आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. पण पोलिसांच्या खाक्यासमोर आरोपींचे इरादे गळून पडले.\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मैदानात सुरु असलेल्या स���मन्यांसाठी प्रेक्षकांना एन्ट्री न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर काही क्रिकेट प्रेमींनी चक्क घोरडेश्वर टेकडीवर जाऊन मॅच पाहण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या प्रकाराची चर्चाही रंगली. सचिन तेंडुलकरचा जबऱ्या फॅन सुधीरनेही या टेकडीवरुन सामन्याचा आनंद घेत क्रिकेट प्रेम दाखवून दिले होते. त्यानंतर आता या ठिकाणी सट्टेबाजीची भांडाफोड झाली आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/442", "date_download": "2021-08-01T05:21:05Z", "digest": "sha1:F26ZTVIUEPXQYLV4LD3Q3ZSWJ3SEBPAA", "length": 5728, "nlines": 68, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "कसे जगावे...? | सुरेशभट.इन", "raw_content": "कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला\nतिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही\nमुखपृष्ठ » कसे जगावे...\n..' प्रश्न एवढा खटकत राही\nशरीर माझे, आत्मा माझा झटकत राही\nउभा इथे मी आयुष्याच्या तीरावरती..\nक्षणाक्षणाची वाळू खाली सटकत राही\nशरीर गेले, तरी न त्याची गाथा सरली\nजगास अवघ्या सांगत सत्ये भटकत राही\nउगाच माझ्या आयुष्याची क्षेमखुशाली...\nविचारून तो येता - जाता हटकत राही..\nकुठे कुणाला दिसला का तो ईश्वर सांगा...\n..सवाल त्याच्या अस्तित्वाचा लटकत राही..\n- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर\nएक एक शेर म्हणजे १०० नंबरी सोनं आहे प्राध्यापकसाहेब वाळू तर केवळ अप्रतिम शेर आहे.\nमतल्यात - शरीर आत्म्याला झटकते की आत्मा शरीराला झटकतो - असा जरा गोंधळ उडतो. \"माझे\" ची द्विरुक्ती टाळली तर स्पष्ट व्ह्यायला मदत होईल असे वाटते. उदा. \"आत्मा माझा या देहाला झटकत राही\" किंवा \"आत्म्याला हे शरीर माझे झटकत राही\" असे काहिसे...\nएकूण मस्त गझल. पहिले २ शेर विशेष आहेत\nआपणास वाटते तसे दोन्ही अर्थ अर्थातच लागू पडतात. माझे म्हणणे असे की, काय हरकत आहे एखादा आशय सदोष असेल तर मात्र अवश्य कळवा. शरीर किंवा आत्मा एकमेकांना झटकत राहतात; त्याहून माझा तर आशय असेही सांगत नाही का की 'कसे जगावे एखादा आशय सदोष असेल तर मात्र अवश्य कळवा. शरीर किंवा आत्मा एकमेकांना झटकत राहतात; त्याहून माझा तर आशय असेही सांगत नाही का की 'कसे जगावे' हा प्रश्नच शरीर आणि आत्मा या दोघांनाही झटकून जातो आहे ' हा प्रश्नच शरीर आणि आत्मा या दोघांनाही झटकून जातो आहे \nप्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०\n'एक एक शेर म्हणजे १०० नंबरी सोनं आहे ' हे पुलस्ति अगदी माझ्या मनातलं बोलले आहेत.\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/devendra-fadnavis-criticizes-mva-government/", "date_download": "2021-08-01T05:24:44Z", "digest": "sha1:4FPDVPS3GE276BVLSLNE5TGL74KPLF22", "length": 4168, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Devendra Fadnavis criticizes mva government | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nबोलघेवडेपणा सोडा, कृती करा : देवेंद्र फडणवीस\nहिंगोली : राज्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोलमडून गेलेला असताना शेतकऱ्यांना रोज बँकांकडून फोन येत असून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. खायला ज्यांच्याकडे घरात\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/sachin-pilot-tests-positive-for-coronavirus/", "date_download": "2021-08-01T05:20:00Z", "digest": "sha1:A4PEDJ4PL4HML67B37MRIB4CBHU4BTPX", "length": 4090, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Sachin Pilot tests positive for coronavirus | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n13 नोव्हेंबर 2020 13 नोव्हेंबर 2020\nCoronaVirus : सचिन पायलट यांना करोनाची लागण\nनवी दिल्ली : काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः या संदर्भातलं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. जे कुणी\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/video-gallery/bjp-electricity-bill-agitation-navarashtra-special-report-55708/", "date_download": "2021-08-01T05:11:26Z", "digest": "sha1:MWZL7IHLDXWC5UP7UI6W6V26ZGWAKMQB", "length": 8835, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आंदोलन | वीजबिल होळी आंदोलनाचे राजकीय पडसाद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nदरवर्षी का साजरा केला जातो जागतिक स्तनपान सप्ताह\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवी��� रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nआंदोलन वीजबिल होळी आंदोलनाचे राजकीय पडसाद\nवाढीव वीज बिल मुद्यावर भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले. हे आंदोलन राज्याच्या अनेक ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले. या आंदोलनाचे राजकीय पडसाद काय उमटणार यावर 'नवराष्ट्र'चा स्पेशल रिपोर्ट\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/samir-choghule-baddal-hya-goshi-vacha/", "date_download": "2021-08-01T03:07:16Z", "digest": "sha1:GYNX3IVGH2GSCAXJ6L7KECBYQJJAQAA3", "length": 13255, "nlines": 156, "source_domain": "www.readkatha.com", "title": "विनोदाचा बादशहा समीर चौघुले बद्दल ह्या गोष्टी नक्की जाणून घ्या » Readkatha", "raw_content": "\nHome\tकरमणूक\tविनोदाचा बादशहा समीर चौघुले बद्दल ह्या गोष्टी नक्की जाणून घ्या\nविनोदाचा बादशहा समीर चौघुले बद्दल ह्या गोष्टी नक्की जाणून घ्या\nसमीर चौघुले हे नाव जरी ऐकले तरी आपोहून गालावर हास्य येते. त्याचे अनेक स्किट आपण ऑनलाईन पाहत असतो. कितीही टेन्शन असेल कितीही त्रास असेल तरीही समीर चौघुलेचे व्हिडिओ पहिल्या वर चेहऱ्यावर हसू येणार ह्यात काहीच शंका नाही. तुम्हाला नेहमीच खळखळून हसवनाऱ्या ह्या कलाकाराच्या वयक्तिक आगुष्याबद��दल तुम्हाला माहिती आहे का चला आज आपण समीर चौघुले ह्यांची बायोग्राफी जाणून घेऊया.\nसमीरचा जन्म २९ जून १९७३ मध्ये झाला. त्याने आपले शालेय जीवन शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी मधून केले तर त्याने आपली डिग्री १९९३ एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून घेतली आहे. त्याने कॉलेज आयुष्यात अनेक नाटकात काम करायला सुरुवात केली होती. इथूनच त्याला अभिनायचे वेड होते. आपले कॉलेज संपल्यानंतर त्याने ह्याच क्षेत्रात आपल्याला करीयर करायचे आहे असा ध्यास मनी तयार केला होता.\nमुंबई मध्ये प्रायव्हेट क्षेत्रात काम करत असताना शेवटी त्याने २००२ मध्ये आपला जॉब सोडून अभिनयात उतरला. त्याने अनेक नाटकात, मालिकात आणि सिनेमात छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. त्याने श्री बाबा समर्थ, बालक पालक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, व्यक्ती आणि वल्ली, यदा कदाचित, वाऱ्या वरची वरात, असा मी असा मी ह्या मराठी नाटकात तर केरी ओन हेवन्स आणि बेस्ट ऑफ बॉटॉम् ह्या इंग्लिश नाटकात सुद्धा कामे केली आहेत.\nकायद्याचं बोला, आजचा दिवस माझा, मुंबई मेरी जान, वक्रतुंड महाकाय, पेईंग घोस्ट, मुंबई टाइम आणि विकून टाक ह्या मराठी सिनेमात सुद्धा कामे केली आहेत. २०१६ मध्ये संस्कृती कलादर्पण नाट्य विभाग आणि २०१५ मध्ये झी नाट्य गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्याच्या पत्नीचे नाव कविता समीर चौघुले आहे. पण ती ह्या झगमगत्या दुनियेपासून लांब राहणे पसंद करते.\nसध्या समीर सोनी मराठीवरील कॉमेडीची हास्यजत्रा ह्या रिऍलिटी शो मध्ये काम करत आहे. विशाखा सुभेदार सोबत त्याची अफलातून कॉमेडी नेहमीच रसिक प्रेक्षकांचं मन जिंकत.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nजबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर उभारले जातेय\nरितेश नागराज आणि अजय अतुल घेऊन येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा\n‘न्याय: द जस्टिस’ सुशांतच्या अनाकलनीय मृत्यूवर फिल्म बनणार...\nप्रविण लाड यांचे पैंजण सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज...\nश्रद्धा कपूरचे शुभ मंगल, पहा कोण आहे तिचा...\nरात्रीस खेळ चाले २ निरोप घेणार, येणार ही...\nदिल बेचारा मध्ये संजना सांघीच्या आईचा हा अवतार...\nह्याच आठवड्यात अभिनेता नितीन करतोय ह्या मुलीसोबत लग्न\nहे ५ सिनेमे ऑनलाईन ह्या दिवशी प्रदर्शित होणार\n हसायलाच पाहिजे असे म्हणणाऱ्या साबळे बद्दल...\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nकोण कोण पहायचं गोट्या ही मालिका आणि...\nहितेन तेजवानीची लवस्टोरी आहे खूप छान, पहिल्या...\nरिंकुला अशा अवतारात आजपर्यत पाहिले नसेल बघा\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-man-look-virat-kohli-spotted-modi-stadium-4th-test-10346", "date_download": "2021-08-01T04:36:54Z", "digest": "sha1:XFP3G7AXUZO5FP64BDMLJTXII5OGQPWQ", "length": 7459, "nlines": 124, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG : अनुष्कानं शेअर केला 18 नंबर जर्सीतील 'ड्युप्लिकेट' विराटचा फोटो - ind vs eng man look like virat kohli spotted in modi stadium 4th test | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG : अनुष्कानं शेअर केला 18 नंबर जर्सीतील 'ड्युप्लिकेट' विराटचा फोटो\nINDvsENG : अनुष्कानं शेअर केला 18 नंबर जर्सीतील 'ड्युप्लिकेट' विराटचा फोटो\nINDvsENG : अनुष्कानं शेअर केला 18 नंबर जर्सीतील 'ड्युप्लिकेट' विराटचा फोटो\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nविराट कोहली (Virat Kohli) सारखे दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. विराट कोहली शुन्यावर बाद झाल्यानंतर खराब रेकॉर्डवरुन ट्रेंडिंगमध्ये असताना अनुष्का नावाच्या एका युजर्सने शेअर केलेल्या ड्युप्लिकेट विराटच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्याचे दिसते.\nINDvsENG : अर्धशतक हुकले; पण जे विराटला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं\nभारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आवारात विराट कोहलीसारखा दिसणारा एक तरुण आल्याचे पाहायला मिळाले. त्याला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. विराट कोहली (Virat Kohli) सारखे दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 18 नंबरची जर्सी घालून तो मैदानात सामना पाहण्यासाठी आला होता.\nविराट कोहलीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता चेहरा असणारा व्यक्ती स्टेडियमवर दिसल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही विराट कोहलीच्या चेहरापट्टीशी मिळता जुळता चेहरा असणाऱ्या तरुण भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात पोहचल्याचे पहायला मिळाले होते.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sureshbhat.in/node/443", "date_download": "2021-08-01T04:11:15Z", "digest": "sha1:N73CNZL7YHUBDKKQLPE7MSIWOMCPOSBZ", "length": 5360, "nlines": 81, "source_domain": "www.sureshbhat.in", "title": "भान माझे... (अजब) | सुरेशभट.इन", "raw_content": "सोसली मी एकतर्फी येथली नाती...\nती न होती माणसे, जी वाटली माझी\nमुखपृष्ठ » भान माझे... (अजब)\nहरवले आहे कधीचे भान माझे\nचालले आहे तरी पण छान माझे\n कुठे चाहूल; तो तर भास असतो\nऐकण्या टवकारतो मी कान माझे...\nराहती माझे रिकामे हात आता\nपरत पण मागू कुणाला दान माझे\nचेहरा मी शक्य तितका बदलतो अन्\nआरसा हसतो 'निरखुनी' ध्यान माझे\nजिंकलो असतो लढाई पण अखेरी\n'अजब' गळले का बरे अवसान माझ���\nराहती माझे रिकामे हात आता\nपरत पण मागू कुणाला दान माझे\nवाव्वा. मस्त. मतला आणि आरसाही छान भास आणि चाहूल ह्यो दोन्ही गोष्टी जवळजवळ आहेत. त्यामुळे तो शेर कळला नाही. गझल आवडली.\nप्रांजळपणाने सांगावेसे वाटते,.. लय सुधारण्यास वाव आहे. भाव सुंदरच.\n कुठे चाहूल; तो तर भास असतो\nऐकण्या टवकारतो मी कान माझे...\nहा शेर तर सुधारायलाच हवा - आशयासाठीही. मतला आणि मक्ताही छान \n( न आवडलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करावे. काय आवडले ते लक्षात ठेवावे.)\nप्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०\nमतला आणि मक्ता खूप आवडले\nहरवले आहे कधीचे भान माझे\nचालले आहे तरी पण छान माझे\nचाहूल 'खरी' असते (किंवा असू शकते) पण भास 'खोटे'च असतात असे मानून मी तो शेर लिहिला आहे... त्यातला अपेक्षित अर्थ स्पष्ट होत नसल्यास हा मिसरा असाही घेता येईल-\nहाक आली की मला तो भास झाला\nऐकण्या टवकारले मी कान माझे...\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/06/mock-test-2.html", "date_download": "2021-08-01T04:59:27Z", "digest": "sha1:EQBUM77E3MVLCORZVGSMXBTUD6MCNS3Y", "length": 4820, "nlines": 71, "source_domain": "www.sjmk.in", "title": "चालू घडामोडी प्रश्नसंच 1", "raw_content": "\nHomemock testचालू घडामोडी प्रश्नसंच 1\nचालू घडामोडी प्रश्नसंच 1\n1. कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे\n2. सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला\n3. वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे\nजनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे त्यामुळे आम्ही स्पर्धा परीक्षा येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत असतो.\nपुढील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न स��डविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.\nचालू घडामोडी प्रश्नसंच 1\n4. कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे\n1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस\n5. कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/author/varun/page/2/", "date_download": "2021-08-01T04:33:53Z", "digest": "sha1:TP6POPFMJV4VDWOFDITL3OY57HR3MYLL", "length": 17298, "nlines": 88, "source_domain": "kalakar.info", "title": "वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nवरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.\nया सुप्रसिद्ध खलनायकाची पत्नी आहे सुंदर बंगाली सुपरस्टार नाव ऐकून आश्चर्य वाटेल…\nJune 12, 2021 ठळक बातम्या, बॉलिवूड 0\nमित्रहो कलाकार हा पडद्यावर जेव्हा येतो तेव्हा अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या जातात. आपली कला सादर करण्यात पारंगत असणारा कलाकार प्रेक्षकांच्या मनात सहज उतरतो. मग त्यावेळी त्याची भूमिका कोणतीही असो त्या भूमिकेला जेव्हा तो आत्मीयतेने सादर करतो तेव्हा आपोआप रसिकांचे लक्ष वेधून घेतले जाते. चित्रपट सृष्टीत असे भरपूर कलाकार आहेत, ज्यांनी …\nलग्नाला हजारवेळा नकार मिळवलेली लतिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून व��श्वास नाही बसणार…\nJune 11, 2021 जरा हटके, मालिका 0\nमित्रहो, कलाकार पडद्यावर जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात कधीच नसतो, त्याच्या आवडीनिवडी, सवयी या बऱ्यापैकी विरुद्ध असतात. पण अभिनयाचा पडदा प्रत्येक कलाकाराला भूमिकेनुसार दाखवतो त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पडद्यावरील लुक ची सवय होऊन जाते. झी मराठी वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. प्रेक्षक खूप आवडीने आणि मनापासून या मालिका पाहतात. …\nतन्वी हेगडेने आज्जी शशिकला सोबतच्या बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा..\nJune 8, 2021 बॉलिवूड, मराठी तडका 0\nअभिनेत्री तन्वी हेगडे “Fruti” हे नाव रसिक प्रेक्षकांच्या अगदी ओठावरचे ; बोलके डोळे आणि हावभावांमुळे बाल कलाकार असल्या पासून आपला विशेष प्रेक्षक वर्ग असलेली सुंदर अभिनेत्री. तन्वी तिच्या अभिनय कौशल्याने हिंदी तसेच मराठी चित्रपती सृष्टीत नावारूपाला आली. ​ काही वर्षांपूर्वी तन्वीने मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले, “धुरंधर भातवडेकर” या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटमध्ये …\nबॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीवर गोविंदा होता फिदा, पण प्रेम असूनही दिला लग्नास नकार….\nमित्रहो, बॉलीवूड मधील खूपशा अभिनेत्री, अभिनेते यांचे ​सहकारी सुपरस्टार चाहते असतात.. त्यातील काही जण त्याच क्षेत्रातील जोडीदार निवडतात तर काही जण वेगवेगळ्या क्षेत्रातील जोडीदार. काही जण या चंदेरी दुनियेतीलच एखाद्या तारकेवर फिदा होतात आणि मग तिथून सुरू होते त्यांची लव्हस्टोरी. अगदी चित्रपटाला शोभेल अशी काहींची लव्हस्टोरी असते, जी ऐकून त्यांचे …\nमिलिंद सोमणचे २७ वर्षांनी लहान अंकिता सोबत लग्न कसे झाले.. एक खरी प्रेमकथा\nJune 4, 2021 जरा हटके, बॉलिवूड 0\nमिलिंद सोमणने त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता बरोबर लग्न केले हा चाहत्यांसाठी नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे, कारण बॉलिवूड मध्ये असे प्रसिद्ध जोडपे शोधून सापडणार नाही. आज आपण याच गोष्टीचे गुपित जाणून घेणार आहोत. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाचे अंतर भरपूर असले तरी लग्नाअगोदर जवळजवळ ४ वर्षांपासून ते …\nएका रात्रीत सुपरस्टार बनलेली ही अभिनेत्री आज जगतीये एकाकी जीवन.. एका घटनेमुळे आयुष्य इतके बदलले की आज ओळखणेही झाले कठीण\nबॉलिवूड मध्ये एका रात्रीत सुपरस्टार बनण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. एकाच चित्रपटामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचता मात्र त्यानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही असे अनेक कलाकारांच्या बाबतीत झालेले दिसते. एक हिट चित्रपट दिलेले कलाकार कालांतराने नामशेष होतात आणि शारीरिक व्याधींमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा मिडियासमोर येतात. मात्र त्यांना पुरेशी मदत …\nबॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांचे कुंटुब राहते इंडस्ट्रीपासून दूर , पण त्यांची मुलगी दिसते एवढी सुंदर की अभिनेत्री पडतील फिक्या…\nमित्रहो अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध विलन म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांनी या क्षेत्रात एक विशेष नावीन्य मिळवले आहे. त्यांचे नाव निघताच भूमिकेतील अनेक पात्रे जी त्यांनी अजरामर केली आहेत ती सहज आठवतात. त्यांनी या फिल्म इंडस्ट्री ला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत ज्या चित्रपटांनी पडद्यावर चांगलीच कमाई केली होती. चित्रपट …\nअशी ही बनवाबनवी मधील शंतनूची पत्नी आहे ही बॉलिवूड अभिनेत्री…त्याची दोन्ही मुलं करतात हे काम\nअशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला की तितक्याच आपुलकीने पाहिला जातो हे विशेष. धनंजय माने, शंतनू, परशा आणि सुधीर या चार मित्रांची ही धमाल कहाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आज या चित्रपटातील शंतनूची भूमिका साकारणाऱ्या कालाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून …\nये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेत्याला झाली अटक.. खरे कारण आले समोर\nये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेता करण मेहरा याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. करण मेहरा हा हिंदी मालिका अभिनेता असून काही चित्रपटासाठी त्याने राजकुमार हिराणी आणि रामगोपाल वर्मा यांच्याकडे असिस्टंटचे काम सांभाळले होते शिवाय मॉडेलिंगमध्येही त्याने अनेक मंचावर रॅम्पवॉक केले आहे. करण मेहराला अटक का करण्यात आली याचा …\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नुकतीच झाली विवाहबद्ध… या प्रसिद्ध अभिनेत्यापासून घेतला होता घटस्फोट\nमराठी मालिका अभिनेत्री मानसी नाईक हिने २७ मे २०२१ रोजी दुसरा विवाह केल्याचे सोशल मीडियावरून कळवले आहे. गुरुवारी मानसी नाईक ही मुंबईतील धृवेश कापुरीया सोबत विवाहबद्ध झाली आहे. धृवेश कापुरीया हा सीटेल इंडिया कंपनीत कार्यरत असून द सोसायटी गुरू या सिक्युरिटी गार्डचा संस्थापक आणि सर्वेसर्वा आहे. मानसीने मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/tag/mithun-chakraborty/", "date_download": "2021-08-01T03:55:27Z", "digest": "sha1:IWCZROOI4ZPLBD2M5ZPEU6IGPBAATBTB", "length": 5737, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "mithun chakraborty Archives - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nबर्थडे स्पेशल – दोन दिवस उपाशी असलेल्या मिथुन चक्रवर्तीने पत्रकाराला मुलाखतीसाठी घातली होती विचित्र अट…\nहिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते “मिथुन चक्रवर्ती” यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे खरे नाव आहे गौरांगो चक्रवर्ती १६ जून १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. बीएस्सी केमिस्ट्री विषयाची पदवी मिळवली. परंतु मधल्या काळात त्यांची पावले नक्षलवाद्यांकडे वळली. परंतु या दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्या भावाला नक्षलवाद्यांच्या आंदोलनात करंट लागून जीव …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/many-errors-are-state-governments-package-said-fadanvis-306104", "date_download": "2021-08-01T04:52:11Z", "digest": "sha1:2OW3XBZI5FU5GZ35XTZ7L7CJPMM5Y7GL", "length": 10775, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'निसर्ग'ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये अनेक त्रुटी; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप", "raw_content": "\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांपर्यंत प्रशासन अद्याप पोहचलेले नाही. तसेच, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत, असा आरोप करत कोकणातील मच्छीमार, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक सावरू शकणार नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यात व्यक्त केली आहे.\n'निसर्ग'ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये अनेक त्रुटी; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप\nमुंबई: निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांपर्यंत प्रशासन अद्याप पोहचलेले नाही. तसेच, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत, असा आरोप करत कोकणातील मच्छीमार, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक सावरू शकणार नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यात व्यक्त केली आहे.\nदेवेंद्र फडवणीस यांनी मांडवा येथून दौऱ्याला सुरुवात केली. अलिबाग, रेवदंडा, काशिद, मुरूड येथे पाहणी करून त्यांनी म्हसळा, श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी अनेक नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.\nहेही वाचा: मुंबईकरांनो राज्यात मान्सून दाखल झालाय, पण मुंबईत कधी दाखल होणार जाणून घ्या...\nचक्रीवादळ शांत होऊन आज नऊ दिवस झाले, तरी येथील नागरिकांना वीज, पाणी आणि आरोग्य अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने पिण्याच�� पाणी, मोबाईल सेवा खंडित झाली आहे. प्रशासन अद्याप नुकसानग्रस्तांपर्यंत पोहचू शकलेले नाही. वर्षभरातील हे तिसरे आणि सर्वांत मोठे चक्रीवादळ आहे. यात बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.\nकोकणातील शेतकऱ्यांकडे दरडोई जमिनीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दर हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईचे पॅकेज येथील परिस्थितीस लागू होत नाही. बागांचे नुकसान किमान 10 वर्षे भरून काढणे शक्य नाही. भविष्याचा विचार करून मदत मिळणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी श्रीवर्धन- जीवनाबंदर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nरायगडमधील अर्थव्यवस्था पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे. सरकारने या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत विधान परिदषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते व पदाधिकारी उपस्थित होते.\nधर्माधिकारी कुटुंबीयांची सदिच्छा भेट:\nनुकसानग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यात फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची चौल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी निरूपणकार सचिन धर्माधिकारी व धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.\nहेही वाचा: दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षक संघटनांनी केली 'ही' मोठी मागणी.. वाचा संपूर्ण बातमी\nचक्रीवादळात बेलोशी व चिंचोटीमधील कुक्कुटपालन व्यवसाय जमीनदोस्त झाला आहे. यासाठी आम्हाला मदतीची प्रतीक्षा आहे, असे लेखी निवेदन पाच कुक्कुटपालन व्यावसायिकांनी फडणवीस यांना दिले. तर चौलमधील विश्वास जोशी यांनी वादळात झालेल्या झाडांची योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, तसेच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. अनेकांचा यामुळे रोजगारही बुडाला आहे, या संदर्भात फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/home-minister-appreciates-the-9390/", "date_download": "2021-08-01T04:57:32Z", "digest": "sha1:XOSJUFQ6D5BIQGGK2TGHCQ2NHZPT6W27", "length": 13099, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | गृहमंत्र्यांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nपुणेगृहमंत्र्यांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक\nचिराग सातव पाटील यांनी पोलिसांप्रती दर्शवली कृतज्ञता वाघोली : (ता. हवेली) मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट राज्यातील पोलीस बांधव\nचिराग सातव पाटील यांनी पोलिसांप्रती दर्शवली कृतज्ञता\nवाघोली : (ता. हवेली) मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट राज्यातील पोलीस बांधव अहोरात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना दिसून येत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवार (दि.८) रोजी पुणे येथे कोरोना नियंत्रणासाठी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेतली. दरम्यान गृहमंत्री यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी वाघोली गावाचे युवा नेते चिराग राजेंद्र सातव पाटील यांनी कोविड १९ च्या लढ्यात पोलीस बांधवांनी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे सर्व पोलीस बांधव देवदूत असल्याची भावना व्यक्त करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन पोलिसांप्रती कृतज्ञता दर्शवली.\nमहाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पुणे येथे भेट देऊन पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने कोरोना संसर्गजन्य नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच संवाद साधून अडीअडचणी जाणून घेत काही सूचनाही केल्या. दरम्यान गृहमंत्री देशमुख यांनी येरवडा येथील कोरोना तपासणी केंद्रास भेट देऊन येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष संवाद साधला.\nपोलीस शिपाई गोविंद कोळेकर, तेजस कुंभार, महिला पोलीस निशा शिंदे यांची गृहमंत्री यांनी आवर्जून विचारपूस केली. मास्क, सॅनीटायजरचा वापर करा आवश्यक असल्यास तात्काळ तपासणी करून स्वतःची काळजी घ्या असे सांगितले.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.uttampatil.in/2018/10/how-to-stop-windows-update-in-windows-7.html", "date_download": "2021-08-01T03:07:31Z", "digest": "sha1:SAEDZSNTBB6SGNIKVZFEZVBIH3JX6OV6", "length": 5784, "nlines": 140, "source_domain": "www.uttampatil.in", "title": "How to stop Windows Update in Windows 7, 8 And 10? - Tech World...", "raw_content": "\nकविता - १ ते ७\n_संकलित - सत्र २\n_आकारीक - सत्र २ NEW\n_संकलित - सत्र १\n_आकारीक - सत्र १\nखेळ व मैदाने माहिती\nउड्या व उड्यांचे खेळ प्रकार\nब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..\n१ ली ते ७ वी कविता\n१ ली - सर्व कविता\n२ री - सर्व कविता\n३ री - सर्व कविता\n४ थी - सर्व कविता\n५ वी - सर्व कविता\n६ वी - सर्व कविता\n७ वी - सर्व कविता\ninfo Mobile एक्सेल ऑफिस कर्मवीर भाऊराव पाटील डिजिटल शाळा पॉवर पॉइंट माहिती मोबाईल वर्ड समाजसुधारक\nतुमच्या कॉम्पुटरला मोबाईल अथवा WiFi ने इंटरनेट जोडल्यावर लगेच सर्व इंटरनेट Data संपतो \nयावर अगदी सोपा आणि 100 % उपयुक्त उपाय या व्हिडिओमध्ये..\nमाझे सर्व व्हिडिओ इथे पाहा.\nउत्तम आनंदराव पाटील, अध्यापक, वि.मं.सोनगे, ता.कागल,जि.कोल्हापूर\nमासिक- पत्रक- सॉफ्टवेअर- 2018\nSpeed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान.\nमला भावलेली काही वाक्ये -\n\" कुणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीने करणं,\n\" दौडना जरुरी नहीं, समय पर चल पडना काफी है | \"\nशाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-\nUttam Patil , [21.07.20 14:43] Mob-9527434322 ■ शाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी- बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके- ● प्र.के.अत्रे : क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Vhorvat", "date_download": "2021-08-01T04:36:43Z", "digest": "sha1:OB6WHBSPOT5YIDLZHSNW6R5UNEAZ36RR", "length": 2467, "nlines": 58, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:Vhorvat - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१० रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/madhuri-viktye-aaple-ghar/", "date_download": "2021-08-01T03:26:18Z", "digest": "sha1:E7TQJAZ4EFK6KRYBWPPRFOCCRFB4HEAC", "length": 12540, "nlines": 155, "source_domain": "www.readkatha.com", "title": "माधुरी दीक्षित विकत आहे आपले घर, वाचा काय आहे किंमत आणि कोण विकत घेतोय » Readkatha", "raw_content": "\nHome\tकरमणूक\tमाधुरी दीक्षित विकत आहे आपले घर, वाचा काय आहे किंमत आणि कोण विकत घेतोय\nमाधुरी दीक्षित विकत आहे आपले घर, वाचा काय आहे किंमत आणि कोण विकत घेतोय\nमाधुरी दीक्षित हे बॉलीवुड मधील खूप मोठं नाव, आपल्या दिलखेच अदानी नेहमी प्रेक्षकांच्या मनात आपला एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. नव्वदच्या दशकात एकामागोमाग एक हीट सिनेमे देऊन त्याने अनेक विक्रम आपल्या नावी प्रस्थापित केल��� होते हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती माधुरी दीक्षित ह्यांच्या वयक्तिक आयुष्याशी निगडित आहे. हरियाणा मधील पंचकुला येथील असणारे त्यांची कोठी ते विकत आहेत. ह्या सर्व व्यवहारासाठी माधुरी आणि त्यांचे मिस्टर श्रीराम नेने गुरुवारीच हरियाणामध्ये पोहोचले आहेत.\nही कोठी कुणाला आणि किती किमतीला विकली आहे ही माहिती सुद्धा समोर आली आहे. पंचकुला भागात MDC सेक्टर ४ मध्ये ही कोठी स्थित आहे. आज ह्या कोठीचे कागदिय व्यवहार पंचकुला तहसील कार्यालयात पूर्ण होणार आहेत. मागील महिन्यात जेव्हा काही कामानिमित्त माधुरी आणि त्यांचे पती हरियाणामध्ये आले होते तेव्हाच ह्या कोठीची डील झाली होती आता फक्त औपचारिकता आणि व्यवहार बाकी आहेत. हे घर माधुरीला १९९६ मध्ये मुख्यमंत्री योजने अंतर्गत मिळालं होत. त्यावलेचे मुख्यमंत्री चौधरी भजनलाल ह्यांनी ही कोठी माधुरीला सुपूर्द केली होती.\nह्या कोठीला तीन करोड दहा लाख अश्या मोठ्या किमतीत क्लिअर ट्रीप डॉट कॉमचे सर्वेसर्वा अमित तनेजा ह्यांनी विकत घेतलं आहे. त्यामुळे माधुरी दीक्षित ह्यांना चांगला व्यवहार झाला म्हणून ही कोठी विकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला सुद्धा मनोरंजन क्षेत्रातील अशा बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला कमेंट द्वारें कळवा. नवीन बातम्यांसाठी आपल्यासोबत जोडून रहा.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nसाऊथच्या या अभिनेत्री खरंच खूप सुंदर दिसतात तुम्हाला कोण आवडते यांपैकी\nअजय अतुल या संगीतकार जोडीने जे केलं आहे ते आजवर मराठी इंडस्ट्रीमध्ये कुणालाच जमलं नाही\n‘न्याय: द जस्टिस’ सुशांतच्या अनाकलनीय मृत्यूवर फिल्म बनणार...\nप्रविण लाड यांचे पैंजण सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज...\nश्रद्धा कपूरचे शुभ मंगल, पहा कोण आहे तिचा...\nरात्रीस खेळ चाले २ निरोप घेणार, येणार ही...\nदिल बेचारा मध्ये संजना सांघीच्या आईचा हा अवतार...\nह्याच आठवड्यात अभिनेता नितीन करतोय ह्या मुलीसोबत लग्न\nहे ५ सिनेमे ऑनलाईन ह्या दिवशी प्रदर्शित होणार\n हसायलाच पाहिजे असे म्हणणाऱ्या साबळे बद्दल...\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nह्या अभिनेत्री आहेत एकमेकांच्या कट्टर दुश्मन त्या...\nसाऊथच्या या अभिनेत्री खरंच खूप सुंदर दिसतात...\nकोण कोण पहायचं गोट्या ही मालिका आणि...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/12/buldana-Juvenile-delinquents-Suicide.html", "date_download": "2021-08-01T05:09:58Z", "digest": "sha1:ZDKSBEY7OEKTBYRO5FU35JEINHHEZWLP", "length": 4642, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "बुलडाण्यात दोन बाल गुन्हेगार मुलांची सुधारगृहात आत्महत्या", "raw_content": "\nबुलडाण्यात दोन बाल गुन्हेगार मुलांची सुधारगृहात आत्महत्या\nबुलडाणा - शहरातील चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात दोन बाल गुन्हेगार मुलांनी बंद खोलीत गळफास घेतल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.मंगेश लक्ष्मण डाबेराव (15), गजानन शंकर पांगरे ( 17 , रा. शेगाव) अशी या मुलांची नावे आहेत.या म���लांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही.\nचिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात बालगृहात एकूण आठ जण होते. पैकी मृतदेह आढळलेल्या खोलीत 3 मुले होती. एक जण सुखरूप आहे. आत्महत्या करण्यात आलेली दोन मुले पंधरा दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून पळून गेली होती. त्यांना पुन्हा पकडून आणण्यात आले होते. दोघांची आत्महत्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, दोघांनी संगनमताने आत्महत्या केल्याचे त्यातून दिसून येत आहे. आत्महत्येसाठी एकमेकांना त्यांनी मदत केल्याचे त्यात दिसून येत आहे.\nदोन्ही मुले बालगुन्हेगार होती. त्यांना शेगाव पोलिसांनी एका लग्नात चोरी करताना पकडले होते, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला असून पंचनामा व तपास सुरू आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे अधीक्षक . महाजन हेही घटनास्थळी पोहोचले आहेत.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/india-records-47905-new-coronavirus-cases-pushing-tally-to-near-86-84-lakh/", "date_download": "2021-08-01T03:26:59Z", "digest": "sha1:7EXJGHNJK33C3IFLBDM235XKFIOOKJ7U", "length": 4256, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "India records 47905 new coronavirus cases pushing tally to near 86.84 lakh | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nCoronaVirus : देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार ९०५ नवे करोनाबाधित रुग्ण\nनवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार ९०५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांचा आकडा\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/sixty-seven-new-corona-patinet-9297/", "date_download": "2021-08-01T03:18:39Z", "digest": "sha1:D35SF5QF3IFEAHIU66NZOH7E2CLQHM2Q", "length": 13292, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | कल्याण डोंबिवलीत ६७ नवीन रुग्ण - दोघांचा कोरोनामुळे मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nठाणेकल्याण डोंबिवलीत ६७ नवीन रुग्ण – दोघांचा कोरोनामुळे मृत्यू\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजच्या या ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजच्या य��� ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १४९० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला असून ८१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६२९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nआजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ११, कल्याण पश्चिमेतील ११, डोंबिवली पूर्वेतील २०, डोंबिवली पश्चिमेतील १५, आंबिवलीतील ३ तर टिटवाळा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ३१ पुरुष, २९ महिला, २ मुलं तर ५ मुली आहेत. आजच्या या रुग्णांमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कल्याण पूर्वेतील गवळी नगर विजय नगर येथील ३९ वर्षीय पुरुषाचा आणि डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंतच्या १४९० रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ४६६, कल्याण पश्चिमेतील २९६, डोंबिवली पूर्वेतील ३३७, डोंबिवली पश्चिमेतील २५४, मांडा टिटवाळातील ९१, मोहने येथील ३९ आणि पिसवली येथील ७ रुग्ण आहेत.\nआजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील पाईप लाईन रोड पिसवली, नांदिवली, शिवाजी नगर पिसवली, एम.आय.डी.सी. रोड, गावदेवी रोड, गावदेवी मंदीर, अयोध्या नगरी, कल्याण पश्चिमेतील उंबर्डे रोड, उंबर्डे गाव, रौनक सिटी, सुभाष चौक, जोशीबाग, रामबाग, डोंबिवली पूर्वेतील इंदिरा नगर, आजदे गाव, सोनारपाडा, इंदिरानगर, सागाव, केळकर रोड, तुकाराम नगर, गांधी नगर, आयरे रोड, टिळक नगर, मानपाडा रोड, डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, जुनी डोंबिवली, आंबिवली पश्चिमेतील नारायण मंदिराजवळ, मोहने येथील राहुल कोट यांच्या ऑफिसजवळ, टिटवाळा येथील काशिनाथ तरे नगर, सुमुख सोसायटी रोड मांडा, वासुन्द्री रोड, टिटवाळा आरोग्य केंद्र आदी परिसरातील आहेत.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/driving-license-renewal-rules-change/", "date_download": "2021-08-01T04:29:22Z", "digest": "sha1:CDIJZFNEIARYTO35TUG7TOPPVC63JK77", "length": 12519, "nlines": 154, "source_domain": "www.readkatha.com", "title": "ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत रीनिवल नाही केलं तर परवाना रद्द होणार » Readkatha", "raw_content": "\nHome\tसंग्रह\tड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत रीनिवल नाही केलं तर परवाना रद्द होणार\nड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत रीनिवल नाही केलं तर परवाना रद्द होणार\nभारतीय सरकारने वाहतुकी संदर्भात अनेक महत्त्वाचे नियम मागील काही कालावधी पासून आमलात आणले आहेत. ड्रायव्हिंग करताना गाडीची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, वयोमर्यादा, गाडीचा वेग, चालवण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी गांभीर्याने लक्ष घालून कठोर कारवाई करत मोठे दंड आकारणी चालू केली आहे. कुणीही ह्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला पैशाच्या स्वरूपात मोठी रक्कम सरकारला भरावी लागत आहे. त्यामुळे भारतीय जनता सुद्धा आता वाहतुकीचे बरेच नियम पालन करताना आपल्याला दिसत आहेत.\nभारत सरकारने अजुन एका वाहतुकीच्या नियमात वाढ केली आहे. हा नियम ऐकायला कठोर असला तरी त्याचा जनतेला नक्कीच फायदा होणार आहे, असे RTO कडून सांगण्यात आले आहे. जर तुम्ही वाहन चालवत आहात तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स गरजचे आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिक्षेला पात्र ठरता. पण नवीन नियमानुसार जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली आहे आणि तुम्ही पुढील तीस दिवसाच्या कालावधीत लायसेन्स रिनिवल केलं नाहीत तर तुमचे लायसेन्स रद्द होऊ शकते.\nतुमचे लायसेन्स जर एकदा रद्द झाले तर तुम्हाला एल एल आर (कच्च लायसेन्स) काढून पुन्हा एम डी एल टेस्ट (रीटेस्ट अँड रीवेलिड) द्यायला लागणार आहे. नंतर परत तुम्हाला तुमचं लायसेन्स मिळेल. लायसेन्स मुदतवाढ तुम्ही एक वर्ष बाकी असताना कधीही करू शकता. तुमच्याही परवान्याची अंतिम तारीख जवळ आली असेल तर लवकरात लवकर वाढवून घ्या. नाहीतर तुम्हालाही ह्या सम्मस्येला सामोरे जायला लागू शकते. ही माहिती सर्वांसोबत नक्कीच पाठवा.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nजेव्हा तुम्हाला खूप राग येतो, या रागातून ही तुम्ही आनंदी कसे राहू शकता हे पाहूया\nॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये सामील होऊन दररोज ५,००० रुपये कमवू...\nतृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते\nकाका मला वाचवा या शनिवारवाड्यात ऐकू येणाऱ्या रहस्यमयी...\nअबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन...\n२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी\n अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या...\nतब्बल ७५ वर्षांनी फुटलेला बॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाच्या...\n मग ५ आणि १० रुपयाची नाणी...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं...\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्या���ंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nहिवाळ्यात आपल्याला दिसतात का कधी घरात पाली\nजबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर...\n‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमधील...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/03/matar-paneer-balls-gravy-marathi-recipe.html", "date_download": "2021-08-01T03:40:35Z", "digest": "sha1:6KG5IJASJIDISTIV45TZGIAEAWHZ2BOT", "length": 7170, "nlines": 76, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Matar Paneer Balls Gravy Marathi Recipe", "raw_content": "\nपनीर मटार बॉल करी: पनीर मटार बॉल करी ही खूप टेस्टी लागते. घरी आपण पार्टीला किंवा इतर दिवशी पण बनवू शकतो. ही ग्रेवी बनवतांना होममेड पनीर बनवून त्यामध्ये मटर व खव्याचे सारण भरले आहे. त्यामुळे पनीर व खवा हे कॉमबीनेशन खूप छान लागते.\nपनीर मटार बॉल करी बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n१ लिटर दुध (गाईचे)\n१/८ टी स्पून सायट्रिक असिड\nएक चिमुट बेकिंग पावडर\n१/४ कप ताजे मटरचे दाणे\n१ टे स्पून खवा\n२ मोठे कांदे (चिरून)\n१ टे स्पून आले-लसूण पेस्ट\n१ टी स्पून जिरे पावडर\n१ टी स्पून लाल मिरची पावडर\n१/४ कप फ्रेश क्रीम\nतूप पनीर बॉल तळण्यासाठी\nकृती: टोमाटो उकडून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.\nरसगुल्ले तयार करण्यासाठी: गाईचे दुध गरम करून त्यामध्ये सायट्रिक असिड मिक्स करून दोन मिनिट दुध उकळून घ्यावे मग दुधाचा रंग बदलला की दुध खाली उतरवा. एका चाळणीवर पातळ कपडा घालून दुध चाळणीवर ओता व त्यावर दोन ग्लास थंड पाणी घाला. मग छाना मधील पाणी काढून घेवून मिक्सरमध्ये छाना व एक चिमुट बेकीग पावडर घालून दोन सेकंद ग्राईड करून घ्या. मिक्सर मधून छाना काढून एका प्लेटमध्ये काढून घ्या. चांगला मळून त्याचे एका सारखे १६ गोळे बनवावेत.\nसारणासाठी: मटारचे दाणे पाच मिनिट उकडून घेवून थोडे ठेचून घ्या. मग त्यामध्ये १ टे स्पून छाना, खवा, पिस्त्याचे तुकडे, बदाम तुकडे, वेलदोडे पूड घालून मिक्स करून सारण बनवून घ्या.\nछानाचे गोळे घेवून त्यामध्ये मटारचे सारण भरून गोळे बंद करा.\nएका कढईमधे तूप गरम करून बनवलेले पनीरचे गोळे गुलाबी रंगावर तळून घ्या.\nकरीसाठी: कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा २-३ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, जिरे, मीठ व टोमाटो प्युरी घालून मंद विस्तवावर ५ मिनिट भाजून घ्या. एक कप कोमट पाणी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर उकळी येवू द्या.मग त्यामध्ये साखर व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून पनीर बॉल घालून पराठ्या बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2021/02/20/coronaupdate-260/", "date_download": "2021-08-01T04:16:04Z", "digest": "sha1:5AMH645LPWUNQHAL5N66UKRXYFQVQDMX", "length": 13617, "nlines": 168, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ\nरत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत आजही वाढ झाली असून आज (२० फेब्रुवारी) करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले, तर तिघे करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवा १ रुग्ण आढळला आणि एकच रुग्ण करोनामुक्त झाला.\nरत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ४, खेडमध्ये ११, चिपळूण तालुक्यात ३, तर राजापूरमध्ये १ रुग्ण आढळला. (एकूण १९). रॅपीड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत १ आणि दापोलीत ३ बाधित आढळले. (एकूण ४). (दोन्ही मिळून २३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९८२९ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७७ हजार ४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३२ आहे. त्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात, तर त्याखालोखाल २५ रुग्ण कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९३०८ झाली आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजही कमी असल्याने करोनामुक्तीचा दर घटला असून तो आता ९४.६९ टक्के आहे.\nजिल्ह्यात आज एका मृत्यूची नोंद झाली. चिपळूण तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू काल झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६० झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.\nसिंधुदुर्गात आज (२० फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवा १ करोनाबाधित आढळला, तर १ करोनामुक्त झाला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३८७ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०३४ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nकोकणकोकण बातम्याकोकण मीडियारत्नागिरीरत्नागिरी बातम्यासिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातम्याcorona newscorona updateKokanKokan MediaKokan NewsKonkanRatnagiriRatnagiri NewsSindhudurgSindhudurg News\nPrevious Post: अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाकडून ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा\nNext Post: रत्नागिरीत माशांपासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2021/01/04/zgeeta11/", "date_download": "2021-08-01T03:36:53Z", "digest": "sha1:TC5Z6N6SJQIXEGX6OAXP7KVTPFEN2T3S", "length": 14709, "nlines": 209, "source_domain": "kokanmedia.in", "title": "झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद - अध्याय दुसरा - भाग ६ - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nझोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय दुसरा – भाग ६\nJanuary 4, 2021 Kokan Media अध्यात्म, झोंपाळ्यावरची गीता, संस्कृती, साहित्य Leave a comment\nखासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.\nझोंपाळ्यावरची गीता – अध्याय दुसरा – सांख्ययोग\n याची लाज न का\n(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय\nइंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)\nश्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)\nअकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् \nभयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः \nयेषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥२-३५॥\nनिन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥२-३६॥\n(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)\n(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\n(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसंकलन : अनिकेत कोनकर\nप्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागि���ीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nAnanttanayArjunaअनंततनयअर्जुनइंग्रजीकोकणकोकण बातम्याकोकण मीडियागीताईझोंपाळ्यावरची गीताझोपाळ्यावरची गीतादत्तात्रय अनंत आपटेदत्तात्रेय अनंत आपटेमराठीरत्नागिरीरत्नागिरी बातम्याराजेंद्रप्रसाद मसुरकरश्रीकृष्णश्रीमद्भगवद्गीतासंस्कृतसिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातम्याDattatray Anant ApteGeetaKokanKokan MediaKokan NewsKonkanRatnagiriRatnagiri NewsShrikrishnaShrimad Bhagvad GeetaSindhudurgSindhudurg NewsZopalyawarchi Geeta\nPrevious Post: हेदली गावातील घराघरात सावित्रीबाई फुले पुस्तकाचे वाटप\nNext Post: सावंतवाडीतील आंबेडकरांची आठवण प्रेरणाभूमीत रूपांतरित करण्याचा निर्धार\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/state-government-must-support-nia-if-not-256316", "date_download": "2021-08-01T05:21:21Z", "digest": "sha1:L6KKQE2ACN6FVY2JVEKWOIR4I5VALBRF", "length": 11737, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : एनआयला सहकार्य न केल्यास सरकार बरखास्तीची तरतुद", "raw_content": "\nराज्याची अनुमती न घेता, एखाद्या दहशतवादी कृत्य किंवा देशाच्या सुरक्षेबाब��चं काही गंभीर गुन्हे असतील, आंतरराज्य विषय असेल तर त्याची चौकशी एनआयएला करता येते. एनआयएने त्याच कायद्याच्या आधारे कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी आपल्या हाती घेतली आहे.\nVideo : एनआयला सहकार्य न केल्यास सरकार बरखास्तीची तरतुद\nचंद्रपूर : महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करीत नसेल तर राज्य सरकारला गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nकोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. मात्र याला राज्य सरकारचा विरोध आहे. शरद पवारांनी विशेष चौकशी समितीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर तातडीने केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे सोपविला. यावरून राज्य सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.\nकायदा आपले काम करेल\nभाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एनआयए हा कायदा आंतरराज्य विषयांसाठी तयार करण्यात आला आहे. त्याची निर्मिती कॉंग्रेसच्या काळात झाली आहे. एखादे राज्य सरकार विघातक शक्तींना प्रोत्साहन देत असेल, आडकाठी आणत असेल तर कायदा आपले काम करेल. याआधी अनेकदा अशी कारवाई झाली आहे. राज्यांनी सहकार्य न केल्याने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या काळात 97 वेळा राज्यांवर कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. कायद्यात अशा सरकारला घालविण्याच्या तरतुदी स्पष्ट आहेत अशी आठवण करू देत एनआयए अधिकारी रिकाम्या हाती गेले असतील तर काही कारण असेल. मात्र, विशिष्ट उद्देश यामागे असेल तर राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला.\nसविस्तर वाचा - तुकाराम मुंढेंची पंचिंग मशीनलाही वाटते भीती, वाचा काय झाले...\nसंविधानाच्या तरतुदीनुसार प्रत्येकाने त्याचा सन्मान करत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मदत करायला हवी. जर काही अडचणीमुळे कागदपत्र जमा करण्यासाठी उशीर होत असेल तर समजू शकतो. पण केंद्रामध्ये जेव्हा 2008-2009 मध्ये एनआयएचा कायदा करण्यात आला. तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने त्यावेळी कोणत्याही राज्याच्या परवानगीची गरज नाही, अशी तरतूद गेली.\nचौकशी एनआयएला करता येते\nराज्याची अनुमती न घेता, एखाद्या दहशतवादी कृत्य किंवा देशाच्या सुरक्षेबाबतचं काही गंभीर गुन्हे असतील, आंतरराज्य विषय असेल तर त्याची चौकशी एनआयएला करता येते. एनआयएने त्याच कायद्याच्या आधारे कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी आपल्या हाती घेतली आहे. उद्या अशा सर्व गोष्टींमध्ये राज्य सरकार मुद्दाम केंद्राला योग्य माहिती देण्यामध्ये कुचराई करत असेल, तर आपल्या संविधानामध्ये ही तरतूद आहे. आपल्याला माहित आहे की उत्तर प्रदेशात जेव्हा कल्याणसिंह मुख्यमंत्री होते. तेव्हा बाबरी मशिदीची घटना झाली. तेव्हा केंद्राने हाच ठपका ठेवला की तुम्ही सरकार म्हणून कायद्याची अंमलबाजवणी करण्यात कुचराई केली आणि ते सरकार बरखास्त झाले. मला असे वाटते कोणत्याही राज्य सरकारला अशाप्रकारे केंद्राविरुद्ध, संविधानाच्या बाहेर जाऊन अशी कृती कधीही करता येत नाही. यामध्ये जर पोलीस अधिकाऱ्यांची चूक असेल, तर राज्यातील आयपीएस अधिकारी हे केंद्राला जबाबदार असतात. असे आयपीएस अधिकारी निलंबित करता येतात. त्याची सेवा सुद्धा समाप्त करता येतात. सरकार बरखास्त होऊ शकते का यावर विचारणा केली असता मी कायद्यातील तरतुदी सांगितल्या, मी शंका व्यक्त केली नाही. केंद्राच्या कायद्यातील तरतुदीबाहेर जाऊन एखादे राज्य हे कृत्य करत असेल, तर आपल्याला माहित आहे की यापूर्वी स्व. इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना या देशात 97 राज्यसरकारे बरखास्त झाली आहेत. स्व. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आल्यानंतर या कायद्यात बदल केला, की सहजपणे कोणतेही राज्य बरखास्त करता येऊ नये. पण आजही आपल्या कायद्यामध्ये संविधानाचा अवमान करणे, देशविरोधी कृत्याला पांघरुण घालणे आणि त्यासाठी सरकार म्हणून त्यामध्ये सहभागी झालं तर गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असेही भाजप नेते मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/dgca/", "date_download": "2021-08-01T03:52:26Z", "digest": "sha1:5LOG4YE5PSTE54FKONH5OFOT4NHM4NU2", "length": 4182, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "dgca | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\n26 नोव्हेंबर 2020 26 नोव्हेंबर 2020\n३१ डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच \nनवी दिल्ली : करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमासेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/08/mht-cet-2020.html", "date_download": "2021-08-01T04:51:15Z", "digest": "sha1:Y6ODXBMYVQUOYQJY5UHVDZX7YZ74EFPW", "length": 14598, "nlines": 55, "source_domain": "www.sjmk.in", "title": "MHT-CET 2020 सप्टेंबरनंतरच होणार?", "raw_content": "\nHomenews MHT-CET 2020 सप्टेंबरनंतरच होणार\nMHT-CET 2020 सप्टेंबरनंतरच होणार\nMHT-CET 2020 सप्टेंबरनंतरच होणार\nमहाराष्ट्रातील सीईटी कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे… त्याबद्दल काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री… वाचा\nMHT CET 2020: ‘राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञ समितीचा अहवाल आला की, सीईटी घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याच्या कारणावरून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन सामंत यांनी दिले. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय पातळीवरील जेईई आणि नीट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील प्रवेश परीक्षा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यंदा एमएचटी सीईटीसाठी ५ लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थी-पालकांमध्ये सीईटीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, सीईटी कधी होणार याकडे आता लक्ष लागले आहे. राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणे बाकी असून, त्यासाठी सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहे.\nयाबाबत सामंत म्हणाले की, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हास्तरावर; तसेच तालुकास्तरावर सीईटी परीक्षा घेण्याबाबत उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने आणि तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची समिती पडताळणी करीत आहे. त्यांनी तालुकास्तरावर सीईटी घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत, त्याचा अहवाल आल्यावर सीईटीबाबत घोषणा करता येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा होत असतील, तर सीईटी परीक्षा घ्यायला काय हरकत आहे, अशी भूमिका काही पालकांनी मांडली आहे.\nडिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज करताना, शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यात अडचणी येत असतील, तर त्यांना मुदतवाढ मिळेल. शैक्षणिक कागदपत्रे नाहीत म्हणून राज्यात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येणार नाही, याची काळजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला; तसेच कागदपत्रे जमा करायला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.\nCET Exam 2020 : ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सीईटी होऊ शकतात का, याबाबत सर्वेक्षण केले जात आहे. येत्या सात-आठ दिवसांत त्याबाबत माहिती दिली जाईल,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली. ‘राज्यात करोनामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता असेल, तर बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशाचा विचार केला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.\nटीचर्स ट्रेनिंग अॅकॅडमीच्या उभारणीचे काम पाहण्यासाठी सामंत गुरुवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा, सीईटी परीक्षा अशा ��िविध मुद्द्यांवर माहिती दिली.\nसामंत म्हणाले, ‘करोनामुळे सीईटीसाठी जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आणू शकतो का, याचा विचारही करणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतराचे सर्व नियम पळून तालुका स्तरावर आणि विभागीय स्तरावर सीईटी परीक्षांची परीक्षा केंद्रे करू शकतो का, याचाही विचार सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण सीईटी सेलकडून करण्यात येत आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फेही सर्वेक्षण करीत आहे.’ ‘सीईटीच्या आयुक्तांना परीक्षांबाबतच्या निर्णयाबाबत स्वायत्त अधिकार देण्यात आले आहेत. येत्या सात ते आठ दिवसांत सीईटीसंबंधी बैठक होऊन निर्णय घेतला जाईल,’ असेही सामंत यांनी सांगितले.\n‘…तर बारावीच्या गुणांवर प्रवेश’\nसुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा केंद्रांवर घेता येईल का, तालुका स्तरावर शिक्षणसंस्था परीक्षा घेण्यासाठी सक्षम आहेत का, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी पायाभूत सुविधा कशी आहे, याची पडताळणी सुरू आहे. अनेक शाळा, कॉलेज, वसतिगृह क्वारंटाइन सेंटर झाली आहेत. त्यामुळे तेथे परीक्षा कशा घ्याच्या, हा प्रश्न आहे. सीईटी यंत्रणा स्वायत्त आहे, त्यांचे यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याचा विचार करण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.\n‘परीक्षा रद्द’च्या भूमिकेवर ठाम\nराज्यातील अकृषी विद्यापीठांतील अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षांबाबत राज्य सरकारने मांडलेली भूमिकाच सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. करोनाच्या संसर्गामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, हेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. परीक्षा घेणार नाही, असे कोणत्याही ‘जीआर’मध्ये म्हटलेले नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. पदवी परीक्षा सप्टेंबरअखेरपर्यंत घ्याव्यात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. ‘यूजीसी’च्या या निर्णयाच्या विरोधात युवा सेना, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावरील सुनावणी आज, शुक्रवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/page/8/", "date_download": "2021-08-01T05:01:14Z", "digest": "sha1:W2SXF6NW7GHM644EKXRJILLGLE6NO6VS", "length": 16266, "nlines": 85, "source_domain": "kalakar.info", "title": "kalakar - Page 8 of 12 - A Real Talent", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nमासुम चित्रपटातला हा बालकलाकार आता दिसतो एकदम हँडसम…\nमहेश कोठारे यांचा माझा छकुला या मराठी चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी याच चित्रपटाचा सिकवल असलेला मासुम हा हिंदी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. माझा छकुला या चित्रपटातून त्यांनी आपला मुलगा आदिनाथ कोठारेला लॉंच केलेले पाहायला मिळाले. आदिनाथने साकारलेला छकुला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या यशानंतर त्यांनी मासुम चित्रपट बनवायचे ठरवले १९९६ साली …\n लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल..\n“राजश्री मधून बोलतोय” असा फोन करून लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल… जेव्हा त्यांनाच राजश्रीमधून फोन आला तेव्हा.. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झराच मानले जायचे अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्वभावगुणामुळे कित्येकांची चेष्टा मस्करी करण्यात पटाईत होते. विनोदाचा हा वारसा त्यांनी त्यांच्या आई रजनी यांच्या …\nवयाच्या ४० व्या वर्षी आई झालेल्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कास्टिंग काऊचबद्दलचा त्रास, म्हणाली रोलसाठी एक रात्र झोपायला बोलवले…\nमित्रांनो बॉलिवूड मध्ये काम मिळवण्यासाठी अभिनेत्री खूप काय काय करतात पण मग एका स्थरावर गेल्यानंतर त्यांना कास्टिंग काऊचशी सामोरे जावे लागते जे सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते चालवतात, त्यात ते अभिनेत्रीचे अंगप्रदर्शन किव्हा मग एक रात्र अभिनेते निर्माते याच्यासोबत झोपायला हवे अशी अट ठेवली जाते. या कास्टिंग काऊचमुळे खऱ्या कलाकारांचा अभिनय …\nया अभिनेत्याच्या पत्नीचे नुकतेच झाले निधन.. कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली\nविनोदी अभिनेता भूषण कडू यांच्या कुटुंबामध्ये आज शोककळा पसरली आहे. भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू यांचे आज सकाळीच महा ‘मारीने निधन झाल्याचे समोर आले आहे. या बातमीने सर्वच कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना गेल्या काही दिवसांपूर्वी को’रो’ ना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना ठाण्यातील …\nअनपेक्षितपणे कलाक्षेत्रात पाऊल टाकलेला ‘अभिनयाचा बादशहा’\nसुपरस्टार विनोदी अभिनेते म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले तरी वजीर चित्रपटातील त्यांनी साकारलेला राजकारणी असो वा चौकट राजा चित्रपटातला निरागस मित्र , वाट पाहते पुनवेची मधला खलनायक असो वा अशी ही बनवा बनवी मधला धनंजय माने…अशा विविध पैलूमधून त्यांच्या अभिनयाची झलक देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे सुपरस्टार अशोक सराफ, आपले अशोकमामा. …\nचारही मुली जन्मल्या म्हणून नाराजी होती पण आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य…\nचारही मुली जन्मल्या म्हणून नाराज झाली होती बॉलिवूड मधील ही सुप्रसिद्ध जोडी, आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य, नाव ऐकून थक्क व्हाल… आपल्याकडे एक अशी म्हण म्हंटली जाते ती खूपच प्रचलित आहे आणि ती म्हणजे, “पहिली बेटी धनाची पेटी”. पण, अजूनही आपल्याला आपल्या आजूबाजला खूप मोठ्या प्रमाणात आशे लोक …\nसुलोचना लाटकर- हिंदी चित्रपट सृष्टीतली निरागस आई…\nMay 28, 2021 जरा हटके, बॉलिवूड 0\nमराठी चित्रपट सृष्टी असो वा हिंदी अशा अनेक चित्रपटातून कधी नायिका तर कधी आई बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा अल्पसा परिचय करून घेऊयात… ३० जुलै १९२८ रोजी बेळगावातील चिकोडी तालुक्यातील खडकलरत या गावी त��यांचा जन्म झाला. १९४६ साली त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले मात्र …\nसुलेखा तळवलकर- ‘छोट्या पडद्यावरची खलनायिका’\nअभिनेत्री सुलेखा तळवलकर या मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहेत. मराठी सृष्टीत आपले स्थान टिकवून ठेवण्याआधी त्यांनी काही हिंदी मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… सुलेखा तळवलकर या दिवंगत अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत. रामनारायन रुईया कॉलेजमध्ये असताना नाट्यवलय या थेटर …\nसामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मराठी अभिनेत्रीने केली महत्वाची घोषणा…\nअभिनेत्री दीपाली भोसले सय्यद सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे.आपल्या कारकीर्दित त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात आपले नशिब अजमावताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात त्यांनी निवडणूक देखील लढवली होती त्यावेळी त्या प्रसार माध्यमातून लोकांसमोर येत राहिल्या होत्या. नगर जिल्ह्यातील …\nबिर्थडे स्पेशल – अभिनेत्री पल्लवी वैद्य हिच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी…\nआज २६ मे रोजी अभिनेत्री “पल्लवी” वैद्य हिचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी जाणून घेऊयात… अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून पुतळा मातोश्रींची भूमिका सजग केली होती. प्रत्यक्षात पुतळा मातोश्री अशाच असाव्यात हे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना जाणवून दिले होते. पल्लवी वैद्य या पूर्वाश्रमीच्या ‘पल्लवी भावे’. प्रसिद्ध …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/employment-gadchiroli-tribals-through-bamboo-production-352921", "date_download": "2021-08-01T04:01:35Z", "digest": "sha1:SW37KXTCTWU3P6T7C3BAVSB5SMPJLMPM", "length": 12965, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नैसर्गिक साधनसंपत्तीतून आदिवासी होताहेत समृद्ध; बांबूने दिला जगण्याचा आधार", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यात तयार झालेल्या बांबूच्या वस्तूंना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी आहे. हाताला काम मिळाल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. बांबूपासून वस्तूनिर्मितीचे हब म्हणून या भागाला प्रसिध्दी मिळत आहे.\nनैसर्गिक साधनसंपत्तीतून आदिवासी होताहेत समृद्ध; बांबूने दिला जगण्याचा आधार\nनागपूर : गडचिरोली जिल्ह्यात विपूल नैसर्गिक संपन्नता आहे. आयुर्वेदिक वनौषधींची खाण समजल्या जाणाऱ्या या भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांबू उत्पादनाच्या माध्यमातून येथील आदिवासींना रोजगार मिळावा, चांगल्या अर्थार्जनातून ते स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी एका तरुणाची सतत धडपड सुरू आहे. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले, तरीही त्याचे प्रयत्न थांबले नाहीत.\nआज गडचिरोली जिल्ह्यात तयार झालेल्या बांबूच्या वस्तूंना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी आहे. हाताला काम मिळाल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. बांबूपासून वस्तूनिर्मितीचे हब म्हणून या भागाला प्रसिध्दी मिळत आहे. याचे श्रेय आदिवासींच्या मेहनतीला असले तरी त्यांना हा मार्ग दाखविणाऱ्या निरंजन तोरडमलचाही यात खारीचा वाटा आहे.\nसविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व\nनक्षली सावटाखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना सरकारकडून अपेक्षा नाहीच. किंबहुना सरकारने आमच्यासाठी काही करावे, असे त्यांचे म्हणणे नाही. कारण पिढ्यानपिढ्यांपासून केवळ उदरनिर्वाहासाठी जगणाऱ्या या समाजाच्या गरजाच सीमित आहेत. परंतु निसर्गाचा पूजक असलेल्या या समाजाचा उद्धारकही निसर्गच आहे, ही बाब निरंजनच्या लक्षात आली. बांबू हस्तकला प्लास्टिकला पर्याय ठरू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मित बांबूवर प्रक्रिया करून त्यापासून निर्मित वस्तू बाजारात आणल्या तर रोजगारासोबत अर्थार्जन असे दोन्ही हे���ू साध्य होऊ शकतात, हा विचार त्याच्या डोक्यात आला.\nबांबूपासून बनलेले ट्रे, खुर्च्या, पलंग आदी वस्तूंचे डिझाईन त्याने स्वतः तयार केले. पुण्याच्या एमआयटी या नामांकित महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी मिळविलेल्या निरंजनचे ध्येय काही वेगळेच होते. त्यातच निर्माणशी जुळल्याने आपल्याला मनासारखे काही करता येईल, हे निरंजनला उमगले.\nसविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन\nसरकारने प्लास्टिकवर बंदी आणल्याने वस्तू, खाद्यपदार्थांचे वहन करण्यासाठी काहीतरी लागेल, या विचारातून बांबूच्या उपयोगातून काहीतरी करण्याचा विचार निरंजनच्या मनात आला. गडचिरोली विद्यापीठाअंतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापन करण्यात आली. याअंतर्गतच निरंजनने आपले काम सुरू केले. स्वतःमधील अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे गावातील नागरिकांना त्याने बांबुपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. अतिशय कमी काळात नागरिक या कामात प्रवीण झाले. त्यानंतर लगेच प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले. बांबूपासून आकर्षक वस्तू तयार करण्यासोबतच विविध प्रकारच्या राख्याही मोठ्या प्रमाणात साकारण्यात आल्या. विशेष म्हणजे या साऱ्या वस्तूंना चांगली मागणीही आहे.\nयाशिवाय शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे बांबू टोकन यंत्र तयार करण्यात आले. हे शेतकऱ्यांना सगुणा धान लागवड तंत्रज्ञानच्या कार्यपद्धतीत विहित अंतरावर बियाणे पेरणी आणि वाफे तयार प्रक्रियेत मदत करीत आहे. विशेष म्हणजे मेघालय राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेने एसटीआरसी विकसित बांबू टोकन यंत्राच्या संशोधन व विकासात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोजच्या वापरातील उपयुक्त वस्तू, सुशोभीकरणाच्या वस्तू, शेतीसंबंधित अवजारे, हंगामी मागणीच्या वस्तू यांचे मागणीनुसार उत्पादन करणे हे या केंद्राचे मुख्य लक्ष्य असेल.\nनैसर्गिक वस्तूंपासून समृद्ध करण्याचा मानस\nबांबू-गोटूल कोंदावाही या नावाने सुसज्ज बांबू कार्यशाळेचे आयोजन केले जाते. स्थानिक कारागिरांना बांबू हस्तकलेत शाश्वत व्यवसाय विकसित करण्यात प्रोत्सानह देणे हे याचे उद्दिष्ट आहे. बांबूपासून तयार करण्यात येणारे शेड बनविण्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. लोखंडी शेडच्या तोडीचे बांबू शेड कमी खर्चात आकर्षकरीत्या तयार होते. याशिवाय शेतीचे सर्वच साहित्य, लाकडी खेळणी आदी तयार करून निसर्गपूजक आदिवासींना नैसर्गिक वस्तूंपासून समृद्ध करण्याचा आमचा मानस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/06/simple-mango-jam-and-spicy-mango-jam-without-sugar-preservative-and-colour.html", "date_download": "2021-08-01T04:51:57Z", "digest": "sha1:UTGR5EDURWJF6TF63JOUE3LZJGA46HNZ", "length": 8408, "nlines": 76, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Simple Mango Jam And Spicy Mango Jam without Sugar Preservative And Colour - Royal Chef Sujata", "raw_content": "\nहोममेड नॅचरल सिम्पल मॅंगो जाम व स्पाइसी मॅंगो जाम बिना साखर, रंग किंवा प्रिजर्वेटिव रेसिपी\nदोन प्रकारे सिम्पल मॅंगो जाम व स्पाइसी मॅंगो जाम बिना साखर रेसिपी इन मराठी\nमॅंगो जाम म्हणजे मुलांचा अगदी आवडतीचा आहे. मॅंगो जाम आपण ब्रेडला लावून किंवा चपाती किंवा पराठाला लावून सर्व्ह करू शकतो.\nसकाळी ब्रेडफास्टला किंवा मुलांना डब्यात द्यायला किंवा दुपारी दुधा बरोबर सर्व्ह करायला मस्त आहे, मुले अगदी मिनिटात संपवतील.\nमॅंगो जाम बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. टेस्टी तर लागतोच तर त्याचा रंग व सुगंधपण आपल्याला मोहित करतो.\nहोममेड सिम्पल मॅंगो जाम व स्पाइसी मॅंगो जाम बिना साखर, रंग किंवा प्रिजर्वेटिव असे दोन प्रकारचे मॅंगो जाम आपण बघणार आहोत.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\nसाहीत्य: सिम्पल मॅंगो जाम\n2 कप मॅंगो पिसेस\n3/4 कप साखर (थोडी कमी घातलीतरी चालेल)\n1 टी स्पून वेलची पावडर\nसाहीत्य: स्पायसी मॅंगो जाम\n2 कप मॅंगो पिसेस\n2 टे स्पून मध\n2-3 छोटे आल तुकडे (1/2” चे)\n1 टी स्पून चिली फ्लेक्स\nसिम्पल मॅंगो जाम: आंबे स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्या.\nएका जाड बुडाच्या कढईमद्धे आंब्याच्या फोडी घेवून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. साधारणपणे 4-5 मिनिट मध्ये फोडी मऊ होतील मग त्यामध्ये साखर घालून साखर व पाणी घालून मिक्स करून परत मंद विस्तवावर आटत ठेवा. मिश्रण आटत आलेकी त्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करा.\nआंब्याचे मिश्रण थोडेसे एका प्लेटमध्ये काढून चेक करा. प्लेटमध्ये एकडे तिकडे ओघळले नाही पाहिजे. मग विस्तव बंद करून आंब्याचा जाम थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर बरणीमद्धे भरून ठेवा.\nस्पायसी मॅंगो जाम: आंबे स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्या.\nएका जाड बुडाच्या कढईमद्धे आंब्याच्या फोडी घेवून मंद विस्तवाव�� गरम करायला ठेवा. साधारणपणे 4-5 मिनिट मध्ये फोडी मऊ होतील मग त्यामध्ये मध, आले तुकडा व दालचीनी तुकडा घालून मंद विस्तवावर आटत ठेवा. मिश्रण आटत आलेकी त्यामध्ये 3/4 टी स्पून चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.\nआंब्याचे मिश्रण थोडेसे एका प्लेटमध्ये काढून चेक करा. प्लेटमध्ये एकडे तिकडे ओघळले नाही पाहिजे. मग विस्तव बंद करून आंब्याचा जाम थंड करायला ठेवा परत वरतून सजावटीसाठी चिली फ्लेक्स घाला.\nसिम्पल मॅंगो जाम व स्पायसी मॅंगो जाम आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. नाश्त्याला किंवा डब्यात मुलांना ब्रेडला किंवा चपातीला किंवा पराठाला देता येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2021-08-01T05:43:44Z", "digest": "sha1:VGY5BFMDWUXWSF2DRHD7CXFJR5FZG7QP", "length": 5709, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९७० चे - ९८० चे - ९९० चे - १००० चे - १०१० चे\nवर्षे: ९८८ - ९८९ - ९९० - ९९१ - ९९२ - ९९३ - ९९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nसम्राट एन्यू, जपानी सम्राट.\nइ.स.च्या ९९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१८ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.uttampatil.in/2018/09/speed-up-your-pc.html", "date_download": "2021-08-01T03:18:02Z", "digest": "sha1:QVSVXK2AZLJF27TCLCKZFQK6JLGBXMB2", "length": 6003, "nlines": 142, "source_domain": "www.uttampatil.in", "title": "Speed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान. - Tech World...", "raw_content": "\nकविता - १ ते ७\n_संकलित - सत्र २\n_आकारीक - सत्र २ NEW\n_संकलित - सत्र १\n_आकारीक - सत्र १\nखेळ व मैदाने माहिती\nउड्या व उड्यांचे खेळ प्रकार\nब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..\n१ ली ते ७ वी कविता\n१ ली - सर्व कविता\n२ री - सर्व कविता\n३ री - सर्व कविता\n४ थी - सर्व कविता\n५ वी - सर्व ��विता\n६ वी - सर्व कविता\n७ वी - सर्व कविता\ninfo Mobile एक्सेल ऑफिस कर्मवीर भाऊराव पाटील डिजिटल शाळा पॉवर पॉइंट माहिती मोबाईल वर्ड समाजसुधारक\nSpeed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान.\n📌 तुमचा संगणक slow झालाय, वारंवार Hang होतो\n📌 Computer ला सुरू व बंद होताना खूप वेळ लागतो\n📌 Word, Excel सुरू होताना हँग होतात\nतुमच्या सर्व मित्रांना फॉरवर्ड करा.\nअसे उपयुक्त व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनल Subscribe करा.\nउत्तम आनंदराव पाटील, अध्यापक, वि.मं.सोनगे, ता.कागल,जि.कोल्हापूर\nमासिक- पत्रक- सॉफ्टवेअर- 2018\nSpeed Up your PC - तुमचा संगणक बनवा गतिमान.\nमला भावलेली काही वाक्ये -\n\" कुणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीने करणं,\n\" दौडना जरुरी नहीं, समय पर चल पडना काफी है | \"\nशाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी-\nUttam Patil , [21.07.20 14:43] Mob-9527434322 ■ शाळेतील वाचनालयासाठी पुस्तकांची यादी- बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके- ● प्र.के.अत्रे : क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://kalakar.info/tag/soham-bandekar/", "date_download": "2021-08-01T03:35:58Z", "digest": "sha1:EHCCRC6AHC64FZJQFU274LOZT4JW4KAJ", "length": 5683, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "soham bandekar Archives - kalakar", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\nउमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..\n हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..\nसविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन सोनसाखळी चोरिला.. जीव वाचला हे महत्त्वाचं\nतब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nखूपच इंटरेस्टींग आहे सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी..\nझी मराठीवरील होम मिनिस्टर या ​लोकप्रिय सीरिअलच्या माध्यमातून आदेश बांदेकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभराचे ते ‘आदेश भाऊजी’ बनून गेले. आज मराठी सृष्टीतलं लाडकं कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी” आज जाणून घेऊयात… सुचित्रा या बालमोहनच्या विद्यार्थिनी त्यामुळे मुलांशी गरजेपेक्षा …\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार\nएका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी\n प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे अंथरुणाला खिळून\nझी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण\nराज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2021-08-01T06:01:04Z", "digest": "sha1:6NHDUGLRVAHPD2VAWVHF3LGD2XZUJNDV", "length": 6321, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२३० चे - १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे\nवर्षे: १२४९ - १२५० - १२५१ - १२५२ - १२५३ - १२५४ - १२५५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १५ - पोप इनोसंट चौथ्याने पोपचा फतवा काढून ख्रिश्चन धर्म न पाळणाऱ्यांचा शारिरीक छळ करण्यास मुभा दिली.\nमे ३० - फर्डिनांड तिसरा, कॅस्टिलचा राजा.\nजून २९ - एबेल, डेन्मार्कचा राजा.\nइ.स.च्या १२५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-08-01T03:18:49Z", "digest": "sha1:3CM2I6QYLXHNKGVBXGCI6P3MJ5LEN73Y", "length": 4456, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेक संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चेक संगीतकार\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१४ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bruhan-mms.org/Articles/6398986", "date_download": "2021-08-01T05:14:25Z", "digest": "sha1:FSIKWZHXLTBFZL73MDYUYR3M4XQLJ3NE", "length": 4532, "nlines": 84, "source_domain": "www.bruhan-mms.org", "title": "Bruhan Maharashtra Mandal Switzerland - Marathi Divas", "raw_content": "\nमराठी भाषा गौरव दिन २०२१ - हस्ताक्षर स्पर्धा विजेते\nमराठी भाषा गौरव दिन २०२१ - हस्ताक्षर स्पर्धा विजेते\nकुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे.\nज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७व्या वर्षापासून 'बालबोधमेवा' या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२मध्ये प्रसिद्ध झालेला 'विशाखा' हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.\n'नटसम्राट' या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर १९८८मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते.\nकुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.\nसामाजिक अन्याय, विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होत���.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/aghori-ganpati-history/", "date_download": "2021-08-01T04:06:16Z", "digest": "sha1:5WTGJKGERND5VS36GJHI5VMT2LXBQQA7", "length": 26544, "nlines": 164, "source_domain": "www.readkatha.com", "title": "शोध अघोरी गणपतीचा..!! अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या मूर्तीचा रहस्यमयी इतिहास..!! » Readkatha", "raw_content": "\nHome\tसंग्रह\tशोध अघोरी गणपतीचा.. अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या मूर्तीचा रहस्यमयी इतिहास..\n अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या मूर्तीचा रहस्यमयी इतिहास..\nया कथेतील शापित आणि वाईट पुतळा म्हणजेच गणपतीची काळी मूर्ती,अघोरी गणपती या नावाने कुप्रसिद्ध आहे, अघोरी तांडव गणपती हा 1765 नंतर कधीतरी तयार केला गेला मूळ वर्ष माहीत नाही मात्र याची काही प्रमाणात माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे ती आम्ही तुम्हाला देऊ. या अघोरी गणपतीची पेशवे काळात शोधली गेली होती.म्हणजेच पेशवे रघुनाथराव यांना गादीचा आणि राजसत्तेचा हव्यास होता. त्याच हव्यासापोटी या अघोरी मूर्तीची स्थापना झाली असे सांगण्यात येते. तेव्हा पेशवे म्हणून माधवराव हे सिंहासनावर होते आणि ते आजारी होते. असाध्य आजाराने ग्रासल्याने ते काहीच काळचे सोबती असतील असे वैद्यांकडून सांगण्यात आले होते.\nत्यांचे काका, रघुनाथराव यांना स्वतःसाठी सिंहासन हवे होते आणि ते फक्त आपल्या पुतण्याच्या मृत्यूची वाट पाहत होते. त्याचा पुतण्या म्हणजेच माधवराव जिवंत राहू नये यासाठी त्याने कोत्राकर गुरुजी नावाच्या अघोरी तांत्रिकची मदत घेतली. आणि अघोरी विद्येने अघोरी गणपतीची स्थापना आपल्या देवघरात केली.. या तांत्रिककडे गणपतीची “तांडण नृत्य”, “मृत्यूची नृत्य” बनविणारी ही मूर्ती आहे हे त्यांना समजल्यावर त्यांनी त्याची स्थापना केली. पंचधातूने बनलेली ही मूर्ती साक्षात मृत्यूची मुर्ती मानली जाते. पुढे या मूर्तिमुळे अनेक अप्रिय घटना घडल्या. या मूर्तिमध्ये वापरला गेलेला धातू पंच धातूचे मिश्रण असून ती मूर्ती दीड फूट उंच आहे.\nअसे म्हणतात की या पुतळ्याच्या जे कोणी समोरक आले त्यांचा फारच दुर्दैवी अंत झाला. याबद्दल अनेक कथा उपलब्ध आहेत. तर या पुतळ्याच्या बाबतीत अशी गोष्ट सांगितली जाते, माधवरावांच्या नंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव यांना उरराधिकार देण्यात आला. आधीच गादीची आस लावून बसलेले रघुनाथराव यांना ही गोष्ट सहन झाली नाही म्हणूनच त्यांची प��्नी आनंदीबाई आणि त्यांनी स्वतः नारायणराव यांच्या हत्येचा कट रचला, नारायणराव यांना मारायला मारेकरी जेव्हा महालात घुसले तेव्हा ” काका मला वाचवा ” ” काका मला वाचवा” असं म्हणत माधवराव रघुनाथराव यांच्या खोलीत आलें, त्याच वेळी रघुनाथराव हे त्या अघोरी गणपतीच्या मूर्तीची पूजा करत होते.\nआपला पुतण्या मदतीची हाक मारत असूनही त्यांनी मागेही वळून पाहिले नाही, माघून आलेल्या मारेकऱ्यांनी सपासप तलवारीचे वार करून माधवरावांना ठार केले, त्या वेळी अक्षरशः संपूर्ण खोलीत त्यांचे रक्त पसरले होते. असे म्हंटले जाते याच रक्तात ती मूर्ती न्हाहून निघाली होती. हा मूर्तीसमोर पहिला बळी होता… याच अघोरी विद्येत अशाच बळींचा पाठपुरावा करावा लागणार होता. आपल्या पुतण्याची हत्या तर केली मात्र तरीही पुतण्याच्या हत्येमुळे रघुनाथरावांना काही फायदा झाला नाही. कारण हत्येमागे रघुनाथराव असल्याचे उघड झालर त्यामुळे त्याचे स्वत: चे लोक त्याच्याविरुध्द गेले आणि त्याला पुण्यात पळून जावे लागले. लवकरच तो फरार झाला आणि दीर्घकाळ वेदनादायक आजाराने त्याचा मृत्यू झाला. असे सांगितले एका जर्जर आजाराने त्याचा मृत्यू झाला. फार वाईट मरण आले.\nशेडणीकर नावाच्या राजवाड्यात राहणा-या महिलेने रघुनाथरावांच्या येथून मूर्ती नेली आणि पुण्याजवळील शेडणी गावात एका पिंपळाच्या झाडाखाली बसवली. कालांतराने, मूर्ती चिंचवड, वाई आणि शेवटी सातार्‍यात एका ब्राह्मणांच्या घरात गेली. त्याचे सर्व मालक तसेच त्यांचे वंशज आजारपण व वेडेपणामुळे हळू आणि वेदनादायक मृत्यूने परिचित होते. प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी भयानक घडत होतं.\nसताऱ्या मधील एक ब्राह्मणाला ही मूर्ती सापडली. जरी चांगल्या उद्देशाने ही मूर्ती घरी आणली असेल तरीही ब्राह्मणाला खूप वाईट त्रास झाला त्याने मूर्ती काढून टाकण्याचे ठरविले आणि आपल्या घराच्या मागे ओस पडलेल्या मोठ्या विहिरीत ती मूर्ती फेकली. पुढे तो ब्राह्मण निपुत्रिक मेला.\nत्यानंतर सातारा जिल्ह्यातील गोडबोले शास्त्री म्हणून एक प्रसिद्ध संन्यासी होते, त्यांना या गणपतीने स्वप्नात साक्षात्कार दिला. म्हणून त्यांनी याचा शोध घेण्याच ठरवलं. त्यांचा शिष्य वामनराव कामत यांना त्यांनी ही मूर्ती विषयी माहिती काढायला सांगितले तेव्हा काही चौकशीनंतर श्री कामत यांना त्याच�� शापित इतिहासाची माहिती मिळाली. त्याला हेही कळले की ब्राह्मण (ज्यांनी पुतळा विहिरीत फेकला होता) एक भयंकर मृत्यू झाला आहे. परिणामी, श्री कामत यांनी विलंब करुन पुतळ्याचा आपला शोध टाळण्यास सुरवात केली. तथापि, गोबोले शास्त्री यांना स्वप्न पडायचं सत्र चालूच होत. ज्यामध्ये ती मूर्ती त्यांना स्वतःकडे घेऊन जाण्याची विनंती करत होती. त्यामुळे ते अस्वस्थ होत होते. इतिहास माहीत असूनही त्यांनी ती मूर्ती घरी आणली आणि तिची पूजा करायला सुरुवात केली.\nमात्र ही चूक कामत यांना खूपच महागात पडली. मूर्तीमुळे कामत कुटुंब हे त्याचे पुढचे बळी ठरले. हळू हळू कुटुंबातील सर्व सदस्यांचा भयानक मृत्यू झाला. श्री कामत यांचाही हळू आणि वेदनादायक मृत्यू झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब मेल्यामुळे त्याच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एकाने या शापित मूर्तीला पूजा कक्षातून भूमिगत कक्षात हलवले. मूर्तीची काही काळ बंद झाली मात्र मध्ये श्री. कामत यांची दूरची चुलत भाऊ, श्रीमती चिपळूणकर यांनी हा पुतळा आपल्या ताब्यात घेतला. तिचेही अर्धांगवायूमुळे हळू हळू निधन झाले.\nयानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबईतील पुरातन वस्तू संग्रह करणारे मिस्टर मोघे यांना या मूर्ती विषयी माहिती मिळाली. जिज्ञासेपोटी त्यांना ही मूर्ती हवी होती.त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हा पुतळा साताऱ्यातील श्रीमती चिपळूणकर यांच्याकडून घेण्यासाठी त्याने आपल्या पुण्याचे मित्र डी. एस. बापट यांना विनंती केली.\nबापट यांनी आपल्या मित्र श्री. सोनटक्के यांना ही मूर्ती सोबत घेऊन पुण्याकडे जाण्याची विनंती केली. म्हणजे कामात काम म्हणून एवढ्या लोकांचा या मूर्तीशी संबंध आला.\nश्री. सोनटक्के यांना रात्री मुंबईला जाण्याची इच्छा नव्हती आणि म्हणूनच त्यांनी मूर्ती घरी नेली, जेणेकरून दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचा प्रवास सुरू होईल. मूर्ती घरी येताच त्यांची पत्नी, श्रीमती सोनटक्के यांना पोटात वेदनादायक वेदना व्हायला लागला त्यानंतर रात्रभर वेदना सुरू होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी श्री. सोनटक्के पुतळ्यासह निघून गेले, अचानक वेदना थांबली. दुर्दैवाने, श्रीमती सोन्टाक्के पुन्हा बाळंतपण सहन करू शकल्या नाहीत. हा ही बळी नसावा \nश्री मोघे, पुरातन संग्रहक या मूर्तीची पुढील शिकार होते. मूर्ती श्री मोघे यांच्याकडे मुंबईला पोहो��ली खरी मात्र मोघे यांच्या आयुष्यात उलथापालथ सुरू झाली. त्याचा मुलगा मानसिकरित्या आजारी पडला आणि त्याला मनोसोपचार घ्यावे लागले, श्री मोघे यांनी सगळी मालमत्ता त्यावर खर्च केली. होते नव्हते ते सर्व गेले. मोघे यांना त्या मूर्ती विषयी शंका आल्यावर त्यांनी त्यांचे मित्र केशव अय्यरगार यांना ती मूर्ती नष्ट करण्यासाठी सांगितले .. श्री अयंगर यांना वाटले की अशा वाईट वस्तूचा नाश योग्य पवित्र मार्गाने केला पाहिजे. त्यांनी हा पुतळा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र पुजारी असलेल्या कांचीच्या शंकराचार्यांकडे नेला.\nशंकराचार्यांनी या पुतळ्याकडे एक नजर टाकली आणि अय्यंगारला पवित्र स्थळाजवळ कुठेही नको असे सांगितले वाईट मूर्ती लवकरात लवकर काढून घेण्यास सांगितल्यावर नंतर अय्यगार कोड्यात पडले, याचा नाश कसा करावा.., याच विचारात ते आपल्या मूळ गावी मद्रासला परतले, तिथे पोचताच त्यांनी बायको मरण पावली आहे आणि त्यांचा मुलगाही वेडा झाला असल्याची बातमी त्यांना मिळली, त्यानंतर त्यांनी ही मूर्ती कुठल्याशा शंकर मठाला दान करून टाकली असे सांगण्यात येते मात्र या अघोरी मूर्तीबाबत आता कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. अय्यगार यांच्या शेवटच्या महितीनंतर त्या मूर्तीबद्दल कुठलीच माहिती न मिळाल्याने प्रकरण काहीसे पडद्याआड गेले मात्र तरीही एक प्रश्न मनात येतो, जसे आधीचे बळी शोधले तसेच आजही ती मूर्ती आपले बळी शोधत असेल का..\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आव�� असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nआणि पोलीस डीपारमेन्ट ने सर्व नियम बाजूला ठेवत तिच्या कार्याला सलाम करत तिला आऊट ऑफ टर्म बढती दिली…\n२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी\nॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये सामील होऊन दररोज ५,००० रुपये कमवू...\nतृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते\nकाका मला वाचवा या शनिवारवाड्यात ऐकू येणाऱ्या रहस्यमयी...\nअबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन...\n२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी\nतब्बल ७५ वर्षांनी फुटलेला बॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाच्या...\n मग ५ आणि १० रुपयाची नाणी...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं...\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nघोरपड ने शेपटी का मारते माहीत आहे...\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे...\nनवीन वर्षात ह्या गोष्टी महागणार, १ जानेवारी...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/12/folded-chapati-or-poli-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-08-01T04:24:09Z", "digest": "sha1:WUAKRZPLNKFQAVPQNNWKGZE3627PKGXI", "length": 8155, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Folded Chapati or Poli Recipe in Marathi", "raw_content": "\nघडीची पोळी अथवा घडीच्या चपात्या: घडीची पोळी अथवा घडीच्या चपात्या ह्या महाराष्ट्रातील लोकांच्या प्रसिद्ध आहेत. पंजाबमध्ये पराठे बनवतात, गुजरात मध्ये फुलके बनवतात, तसेच महाराष्ट्रात घडीच्या चपात्या बनवतात. खरम्हणजे चपाती बनवन हे कौशल्याच काम आहे. रोटी, इंडिअन ब्रेड म्हणजेच चपाती होय. चपात्या ह्या छान मऊ व लुसलुशीत बनवता आल्या पाहिजेत तेव्हाच जेवणात मज्जा येते. तसेच चपाती भाजण सुद्धा नीट जमल पाहिजे.\nगव्हाच्या पिठाच्या चपात्या फार छान होतात. चपात्या बनवण्याच्या आगोदर ६० मिनिट तरी कणिक मळून ठेवावी म्हणजे चपात्या चांगल्या होतात. कणिक मळून घेतांना कणिक फार घट्ट अथवा फार सैल मळू नये नाहीतर पोळ्या चांगल्या होत नाहीत. कणिक नेहमी मध्यम मळावी. चपाती लाटताना लाटण्याने हलक्या हाताने लाटावी फार दाबून लाटू नये. पोळी लाटताना तांदळाचे पीठ वापरावे म्हणजे पोळी हलकी होते. तसेच पोळी भाजून घेतांना जाड तवा वापरावा, तवा चांगला तापल्यावर पोळी त्यावर घालावी व थोडी फुगल्यावर मग उलट करावी कडेनी शेकून घ्यावी. मग परत उलट करावी. मग चपाती खाली उतरवून त्यातील वाफ काढावी व वरतून १/२ टी स्पून साजूक तूप लावावे. चपात्या ठेवताना चपातीच्या खाली जाळीची प्लेट ठेवावी म्हणजे वाफेनी पोळी ओली होत नाही. पोळ्या शक्यतो घडी करून ठेवाव्या म्हणजे मऊ रहातात.\nघडीच्या पोळ्या बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट\n२ कप गव्हाची कणिक\n२ टे स्पून तेल\n१/२ टी स्पून मीठ\n१/२ कप तांदूळ पिठी\nतेल व साजूक तूप चपातीला लावायला\nगव्हाच्या पीठाची कणिक कशी मलावी: एका मोठा थाळी मध्ये गव्हाचे पीठ, मीठ व एक टे स्पून तेल घालून मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये हळूवारपणे पाणी घालत पीठ मध्यम मळावे. फार घट्ट अथवा फार सैल मळू नये. कणिक मळून झाल्यावर ६० मिनिट झाकून बाजूला ठेवावी. मग झाकण काढून तेलाच्या हाताने कणिक परत थोडी मळून घावी. कणकेचे ६-७ एक सारखे गोळे बनवावे.\nमग एक गोळा घेवून पुरीच्या आकाराचा लाटून घ्यावा. मग त्यावर १/२ टी स्पून तेल व तांदळाची पिठी भुरभुरावी व अर्धी मुडपून घ्यावी मग परत मुडपलेल्या भागावर २-३ थेंब तेल लावून तांदळाची पिठी भुरभुरावी व परत पुरी मुडपून घ्यावी.\nतवा मंद विस्तवावर गरम करायला ठेवावा. एकीकडे पोळी तांदळाच्या पिठीवर हलक्या हातांनी छान गोल लाटावी. तांदळाच्या पिठीमुळे पोळी लाटताना लवकर गोल गोल फिरते. पोळी लाटून झाल्यावर तव्यावर घालून विस्तव मध्यम आचेवर ठेवावा. पोळी थोडी फुगली की उलटी करावी कडा शेकून घ्याव्यात मग परत उलट करावी. मग पोळी खाली उतरवून त्यातील वाफ काढावी. मग त्यावर १/२ टी स्पून तूप लावावे. अश्या सर्व पोळ्या बनवून घाव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/england-tour-india/ind-vs-eng-indian-captain-virat-kohali-and-ben-ben-stokes-verbal-fight-field", "date_download": "2021-08-01T04:29:16Z", "digest": "sha1:F4IV5NP333LJTHEXJPR7VVGUUDWTPLB5", "length": 8239, "nlines": 132, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "INDvsENG : स्टोक्स सिराजला नडला; मग विराट त्याला भिडला! (VIDEO) - ind vs eng indian captain virat kohali and ben Ben Stokes verbal Fight on field | Sakal Sports", "raw_content": "\nINDvsENG : स्टोक्स सिराजला नडला; मग विराट त्याला भिडला\nINDvsENG : स्टोक्स सिराजला नडला; मग विराट त्याला भिडला\nINDvsENG : स्टोक्स सिराजला नडला; मग विराट त्याला भिडला\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nइंग्लंडच्या डावातील 14 व्या षटकात सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यात आँखो ही आँखो मे इशारे झाल्याचे पाहायला मिळाले.\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाची आघाडी पुन्हा एकदा फोल ठरली आहे. सलामीवीर सिब्लेच्या रुपात अक्षर पटेलने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने 2 धावा केल्या. झॅक क्राउले 9 धावांची भर घालून परतल्यानंतर कर्णधार ज्यो रुटनेही मैदान सोडले. सिराजने ज्यो रुटला बाद केले.\nइंग्लंडच्या डावातील 14 व्या षटकात सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यात आँखो ही आँखो मे इशारे झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स एकमेकांच्या अंगावर तावातावाने आले. मैदानातील पंचांनी मध्यस्थी करुन दोघांना आपापल्या जागी घालवले. दरम्यान दोघेही एकमेकांना काहीतरी म्हणत आपापल्या जागी गेले.\nअहमदाबादच्या मैदानात रंगलेला तिसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवसांत संपला होता. त्यानंतर खेळपट्टीवरुन चांगलीच चर्चा रंगली होती. मैदानात प्रत्येक्षात खेळणाऱ्या ज्यो रुट कंपनीने खेळपट्टीवरुन फार काही टिपण्णी केलेली नाही. झॅक क्राउलने फिरकीला पुढे येऊन खेळण्याची हिंमत दाखवत इंग्लंडचे गडी आता अभ्यास करुन आल्याची झलक दाखवली. पण अक्षर पटेलच्या चेंडूवर प्रत्येक चेंडू पुढे येऊन खेळणे त्याला महागात पडले. एक खराब फटका खेळत त्याने सिराजच्या हाती सोपा झेल दिला. नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा इंग्लंडची खराब सुरुवात झाली आहे. बेन स्टोक्स आणि जॉन बेयरस्टो ही जोडी संघाच्या धावसंख्येत किती भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिया��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/tag/emv/", "date_download": "2021-08-01T03:12:35Z", "digest": "sha1:ELDH4MBYAU7XCQCKKJOYRHVICKTPAISD", "length": 25266, "nlines": 154, "source_domain": "mr.martech.zone", "title": "टॅग: एम्व्ह | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nअनुक्रमणिका द्रुत चिप: एक वेगवान, उत्कृष्ट ईएमव्ही अनुभव\nआज दुपारी मी माझ्या मुलीला तिच्या कार्यालयात भेटलो (बाबा मी किती छान आहे). मी रस्त्यावरच्या फ्रेश मार्केटच्या स्टोअरमध्ये थांबलो आणि तिच्या डेस्कसाठी तिथल्या कर्मचार्‍यांसाठी काही छान फुलांची व्यवस्था आणि काही निवडले. मी तपासले तेव्हा मला उडवले गेले… मी माझे ईएमव्ही क्रेडिट कार्ड घातले आणि ते जवळजवळ त्वरित कार्य झाले. मी चिप सक्षम असलेल्या चेकआउटचे काम पाहिले आहे हे सर्वात वेगवान होते\nआपल्याला आपले कार्ड स्वाइप ईएमव्हीवर श्रेणीसुधारित करणे का आवश्यक आहे\nआयआरसीईमध्ये असताना, मला एंटिकच्या पेमेंट्स आणि कॉमर्स सोल्यूशन्सच्या इंट्यूटीच्या एसव्हीपी बरोबर बसले. किरकोळ व ईकॉमर्स मार्केटमधील इंटूटच्या वाढीचा हा डोळ्यांसमोर डोका होता. ऑनलाइन कॉमर्सचा (जेव्हा आपण त्यांच्या पेरोल सेवांचा समावेश केला असेल तर) पेपलपेक्षा अंतर्ज्ञानाद्वारे अधिक लोकांना पैसे मिळतात हे खरं तर बर्‍याच लोकांना कळत नाही पण पेपलपेक्षा जास्त पैसे वाहतात. जिथे ई-कॉमर्स किंवा किरकोळ व्यवसायासाठी अंत-टू-एंड सोल्यूशन होण्यासाठी अंतर्ज्ञानाने धडपड सुरू ठेवली आहे\nपुढील काही वर्षांमध्ये स्मार्टकार्ड रोलिंग आउट\nमंगळवार, एप्रिल 15, 2014 सोमवार, एप्रिल 14, 2014 Douglas Karr\nव्वा… जेव्हा आपण पारंपारिक चुंबकीय पट्टे असलेल्या क्रेडिट कार्डसाठी सर्व समर्पित आणि अवलंबून असलेल्या हार्डवेअरबद्दल विचार करता, तेव्हा ते बरेच टन उपकरणे आणि पुनर्स्थित करण्यासाठी तेथे खर्च करतात. पुढच्या काही वर्षांत, अगदी हेच होणार आहे पारंपारिक क्रेडिट कार्ड बाहेर जात आहेत. २०१ holiday च्या सुट्टीच्या कालावधीत million० दशलक्ष टारगेट क्रेडिट कार्ड हॅकिंगची गरज भासल्याने कॉंग्रेसने वापरलेल्या अत्यंत असुरक्षित चुंबकीय-पट्टे कार्डचा त्याग करण्यास उद्युक्त केले.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक���री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत��\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आ���ल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2021-08-01T05:49:18Z", "digest": "sha1:26JBEKYPUNOQ5IOSU5UBXTMA3RST4FL2", "length": 4875, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वायमार प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "\n← १९१८ – १९३३ →\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०२० रोजी १४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2021-08-01T05:41:13Z", "digest": "sha1:IMQTYEKB4G7XTQHSXNTBLETELA5RUMEH", "length": 56789, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संगमनेर - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख संगमनेर शहराविषयी आहे. संगमनेर तालुक्याच्या माहितीसाठी पहा, संगमनेर तालुका\nहा लेख अहमदनगर जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाचे शहर संगमनेर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, संगमनेर (निःसंदिग्धीकरण).\nवाहन संकेतांक महा १७\nसंगमनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे. ते प्रवरा व म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो.अहमदनगर शहरानंतर संगमनेर हे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ते मोठ्या बाजारपेठ (कापड, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, दागिने) तसेच शैक्षणिक सुविधा, दूध प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. संगमनेर हे जिल्ह्याचे \"हॉस्पिटल हब\" म्हणूनही ओळखले जाते. शहर मध्यवर्ती ठिकाणी (मुंबई, पुणे आणि औरंगाबादच्या मध्यभागी आहे) आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकपासून फक्त दोन तासावर आहे. ऊस लागवडीसाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या संगमनेरला आता टोमॅटो तसेच डाळिंबाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. संगमनेरची 'कृषी उत्पन्ना बाजर समिती' ही देशातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानली जाते. संगमनेर हे जिल्ह्यातील बहुतेक रहदारीचे शहर म्हणून ओळखले जाते आणि आता नासिक पुणे रेल्वेमार्गाचे संगमनेर शहर येथे टर्मिनल प्रस्तावित आहे. मध्यवर्ती स्थानामुळे, शहरातील बसस्थानक 24 तास उच्च पातळीवर सार्वजनिक वाहतुकीसह खुले आहे. संगमनेर येथील एमएसआरटीसी टर्मिनल हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात हायटेक बसस्थानक आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या बसेसही दररोज येथे येतात.येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक उभारावे अशी मागणी आहे.\n३ संगमनेर शहराचा वसंत बंदावणे लिखित नाट्य-चित्रपट इतिहास\nसंगमनेरात पहिली शाळा १८३४ ला सुरू झाली.[१] पहिली उर्दू शाळा १८६९मध्ये स्थापन झाली. पहिले महाविद्यालय १९६१ या वर्षी सुरू झाले. संगमनेरात वैदिक शिक्षण देणाऱ्या दोन पाठशाळाही होत्या.[२]\nसंगमनेरातील स्वातंत्र्यपूर्वकाळातील शाळांची माहिती पुढीलप्रमाणे :[३]\nजीवन शिक्षण मंदिर क्रमांक १ (मराठी शाळा नं. १) : स्थापना ०१-०१-१८३४\nजीवन शिक्षण मंदिर क्रमांक २ (मराठी शाळा नं. २) : स्थापना ०१-०८-१९१५\nजीवन शिक्षण मंदिर क्रमांक ३ (मराठी मुलींची शाळा नं. ३) : स्थापना ०१-०४-१८६५\nजीवन शिक्षण मंदिर क्रमांक ४ (उर्दू शाळा) : स्थापना ०१-०४-१८६५\nपेटिट विद्यालय : स्थापना १८९६\nसंगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत शहर असून जिल्ह्यातील शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र मानले जाते. येथे कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील सुमारे सोळा शिक्षणसंस्था आहेत.\n'संगमनेर महाविद्यालय' हे येथील सर्वात जुने व मुख्य महाविद्यालय आ��े. तसेच 'सह्याद्री महाविद्यालय' अणि 'सराफ महाविद्यालय' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते. आताच गर्दीने वेढून गेले आहे.\nसंगमनेर गावाला सुमारे २३०० वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन राजवटीपासून संगमनेर गाव अस्तित्वात असल्याचे मानले जाते. सातवाहन राजवट ते आधुनिक संगमनेर हा सुमारे २३०० वर्षांचा प्रवास डॉ. संतोष खेडलेकर यांनी ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात मांडला आहे. सन २०११ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. संगमनेरचे वेगवेगळ्या काळातील राज्यकर्ते, इथे घडलेल्या घटना घडामोडी, स्वातंत्र्य संग्राम, तत्कालीन थोर व्यक्तिमत्त्वांच्या संगमनेर भेटीचा वृतान्त, नगरपालिकेची स्थापना, संगमनेर गावाला आधुनिक स्वरूप येतानाच्या काळातील घडामोडी, इथे आलेले महापूर आणि नैसर्गिक आपत्ती अशा अनेक गोष्टींचा परामर्श ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. संगमनेर तालुक्याच्या सीमेला अकोले व राहता तालुके आहेत.\n१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.\nत्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ते ११ परगणे खालीलप्रमाणे\nसंगमनेर - ८,१६,६३७ रु\nअहमदाबाद व पतवद - ८,८३,३७३रु\nजाफराबाद व चांदोरी - २,५२,८६६रु\nब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचे ठरवले होते, व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.\nसंगमनेर नगरपालिका इमारतीचे प्रवेशद्वार\nतत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट () यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून संगमनेरचे मामलेदार, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त��यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.\nसंगमनेरमधील कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.\nकला आणि साहित्यिक वारसा लाभलेले संगमनेर - कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार अशी काही वैशिष्ट्ये असलेल्या संगमनेर शहराला मोठा साहित्यिक वारसा\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nलाभलेला आहे. कवी अनंत फंदी हे संगमनेरचे पहिले ज्ञात साहित्यिक. त्यांनी लावण्या, विविध कवने लिहिली, पण त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला ' फटका ' या काव्यप्रकाराची ओळख करून दिली. समाजातील अपप्रवृत्ती, चुकीच्या गोष्टींवर त्यांनी आपल्या फटका या काव्यप्रकारातून शाब्दिक प्रहार केले. बिकट वाट वहिवाट नसावी हा त्यांचा अक्षरफटका म्हणजे मराठी काव्यक्षेत्रातील अनमोल रत्न आहे. त्यांनी श्री माधवग्रंथ नावाचा ओवीबद्ध ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्याच नावाने येथील संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ' कवी अनंत फंदी साहित्य ' पुरस्कार दिला जातो. अतिशय पारदर्शकपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा राज्यात मोठा लौकिक आहे. महत्त्वाचे म्हणजे कुणाही एका व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक प्रायोजकत्व न घेता लोकसहभागातून दिला जाणारा हा राज्यातील एकमेव साहित्य पुरस्कार आहे.\nकवी नरहरसा संगमनेरकर यांनी अवघ्या मराठी मुलखात आप���्या शीघ्र कवित्वाने अधिराज्य गाजवले. यांचा जन्म किंवा मृत्यू याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्या काव्य रचनेवर खुश होऊन लोकमान्य टिळक, बालगंधर्व, शि. म. परांजपे, संगीतसूर्य केशवराव भोसले आदी मान्यवरांनी दिलेली पत्रे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहेत.\nयाखेरीज नारायण गंधे, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, मा. रा. लामखडे, पोपट सातपुते, डॉ. संतोष खेडलेकर, नीलिमा क्षत्रिय, डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरच्या साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे.\nनेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. निजामशाहीत (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संग्रामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.\nपेशवाईतील प्रसिद्ध साडेतीन शहाण्यांपैकी विठ्ठल सुंदर परशरामी, याशिवाय शाहीर अनंत फंदी (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.\nसंगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. नासिक, शिर्डी, शनी शिंगणापूर, भंडारदरा धरण, प्रवरानगर-लोणी, कळसूबाई शिखर इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ स���ली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत. संगमनेर शहरात प्रसिद्ध अशा वृत्त संपादन ऑनलाईन पोर्टल आहेत. त्यात संगमनेर अकोले शहरातील संगमनेर अकोले न्यूज हे असे नावलौकिकप्राप्त वेब पोर्टल आहे की ज्याच्याद्वारे संगमनेर अकोले शहरांतील बातमी जगभरात पोहोचवली जाते.\nसंगमनेर शहराचा वसंत बंदावणे लिखित नाट्य-चित्रपट इतिहास[संपादन]\nसंगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यां नाट्य स्पर्धा होत असत. किंवा ते कामगार कल्याण मंडळाच्या व राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत. विद्युत मंडळाच्या नाटकांना प्रा. जगदीश पिंगळे सर, डॉ.सोमनाथ मुटकुळे व नासिकाचे प्रकाश धात्रक दिग्दर्शन करीत. पिंगळे सरांची दिग्दर्शन करण्याची एक खास स्टाईल होती. त्यांनी सासरेबुवा जरा जपून, नरपशू, थेंब थेंब आभाळ, संध्या छाया, अशी पाखरे येती इत्यादी नाटके बसवून घेतली. अत्यंत शिस्तप्रिय असा हा दिग्दर्शक. विद्युत मंडळाच्या या नाट्यसंघात मंडळाचेच कर्मचारी अभिनेते असत. पण महिला कलावंत मात्र बाहेरच्या असत. या स्पर्धांपासूनच बक्षिसे मिळवण्याची परंपरा मंडळाने पुढेही कायम राखली.\nमंडळाच्या ‘थेंब थेंब आभाळ’ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. ‘अशी पाखरे येती’ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.\nया शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा ‘युवा महेश’ नावाचा नाट्य ग्रुप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.\nसंगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत. पुढे ही परंपरा त्यांचे चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्यांचेही निधन झाले. मोहन जोशी हेही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके येणे बंद झाले. दूरदर्शनचाही या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंचच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होऊनही त्यात अनेक उणिवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक अस्तात.\nनाटकांप्रमणेच चित्रपट, चित्रवाणी मालिका या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निंबाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते. पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडिओ टाकला. संगमनेरचा कलावंत राजन झांबरे यांनी माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमांत छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका, सिनेमांत ते आजही काम करीत आहेत.\nसंगमनेरची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरू केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘प्रायश्चित्त’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वतःचा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे, .डॉ .देवेंद्र ओहारा, डॉ. जी.पी.शेख, डॉ .श्रीकांत देशमुख, कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला. पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहीत नसल्याने प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.\nसंगमनेरमध्ये बनलेली पहिल्या दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा�� ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.\nसंगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट ‘फुल टू धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले नामदेवराव जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली ‘कहा है मुस्कान’ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्म्स केल्यानंतर आज २०१७ साली ते ‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतो आहे.\nकोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शॉर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तोही दिग्दर्शन क्षेत्रात उतरला..त्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवले आहे. ॲड. भाऊसाह��ब गांडोळे यांनी “ डाव का मोडला “ या चित्रपटाची घोषणा केली आहे. केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे, अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे, अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रतच्या काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.\nई.टी.व्ही. मराठी वाहिनीवरील “ क्राईम डायरी “ या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण २०११ साली संगमनेरात झाले. त्यात राजू कोदे, अंतून घोडके, वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, संगीता परदेशी,राजन झांबरे,जाकीर खान,शिवशंकर भारती, प्रदीप तापडिया यांनी काम केले होते.राजू कोदे यांनी क्राईम डायरीच्या अनेक भागात भूमिका केली आहे.\nबंदिशाळा या मालिकेतून कलाकार म्हणून काम सुरू केलेले अंतून घोडके यांनी पुढे थँक्यू विठ्ठला, गणवेश या सिनेमांत काम केले. जाकीर खान या कलावंताने रायरंद () व इतर काही सिनेमांतून काम केले आहे. राजन झांबरे यांचा मुलगा अभिनय झांबरे याने ‘संगमनेरी घोडा’ या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका केली आहे.\nवसंत बंदावणे यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांत संगमनेरच्या संस्कृतीवर आधारित ‘इथं नांदते एकात्मता’ हा विशेष कार्यक्रम होता. याशिवाय संगमनेरातील भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांचेसह अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी टी.व्ही.वर घेतल्या आहेत. बंदावणे यांनी संगमनेरचे सर्वाधिक कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर सदर केले आहेत. गाजलेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेतील कलावंत मुकेश खन्ना यांना २००० साली संगमनेरात आणून बंदावणे यांनी गर्दीचा उच्चांक मोडला होता. पंडित नेहरू जयंती शताब्दी निमित्त बालनाट्य महोत्सव घेऊन त्याच्या उद्घाटनाला महाभारत या मालिकेतील बाळकृष्णाची भूमिका करणारा केवल शहा याला आणले होते. भाऊसाहेब थोरात या महोत्सवाचे उद्घाटक होते. शालेय अभ्यासक्रमावर मनोरंजक फिल्म तयार करून ती सर्व शाळांमध्ये मुलांना दाखवण्यात आली होती. तिचे प्रकाशन १९८८ साली नानासाहेब गोरे यांनी केले होते.\nवसंत बंदावणे यांनी आपल्या लिनियर फिल्म या संस्थे��्या वतीने किशोरवयीन मुलांसाठी अभिनय वर्गाचे सातत्याने आयोजन केले आहे. यातील बऱ्याच बालकलाकारांना मालिका व लघु चित्रपटातून संधी दिली आहे.\nकाही वर्षांपूर्वी मालपाणी उद्योग समूह व माहेश्वरी मंडळाने सुरू केलेल्या ‘संगमनेर फेस्टिव्हल’ने संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात भर घातली आहे. गणेशोत्सव काळातला हा फेस्टिव्हल म्हणजे संगमनेरकरांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असते. त्यात दर्जेदार नाटके, नृत्ये, धार्मिक कार्यक्रम यांचा मनोहारी संगमच असतो. डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीष मालपाणी, सचिन पलोड, व संगमानेरातील सर्व गणेश मंडळांचा सहभाग यात असतो.\nनृत्य क्षेत्रात कुलदीप व विनोद कागडे बंधू चांगली कामगिरी करीत आहेत. नृत्य प्रशिक्षण वर्ग चालवून ते संगमनेरच्या कलाकारांना टी.व्ही. वर संधी उपलब्ध करून देत आहेत.\nसंगमनेरचा सांस्कृतिक इतिहास कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर या तमाशा मंडळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या तमाशा मंडळाने संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदूर नेले आहे. कांताबाई सातारकर या हाडाच्या कलावंत आहेत तर चिरंजीव रघुवीर उत्तम विनोदी अभिनेता आहे. दोघांनीही कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे. मंदाराणी, अलका या नृत्य निपुण कलावंत आहेत. चित्रपटात अनेक संधी चालून आल्या असतानाही त्यांनी रंगमंचाची सेवा सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पारंपरिक तमाशाची कला टिकवून ठेवली आहे.\nसंगीत, चित्रकला, शिल्प या कलांतही संगमनेरचे कलावंत अग्रेसर होते. अनेक नामवंत कलाकारांनी महाराष्ट्रभर काम करून आपला ठसा उमटवला आहे. त्या काळात उमाजी पेंटर यांनी प्रभातच्या गोकुळचा चोर या सिनेमासाठी सेटचे काम केल्याचा उल्लेख सापडतो. या परंपरेचा आजचा दुवा म्हणजे कांचनकुमार बंदावणे व रूपाली बंदावणे. हे दोघेही संगमनेरचे कलावंत आजमितीला हिंदी चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. अनेक नावाजलेले सिनेमा व लाईव्ह शो त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम (सौमित्र) हे संगमनेर तालुक्यातील तळेगावचे. तर जवळेकडलगचा नृत्यकार संतोष कडलग हा झी मराठीच्या ‘एकापेक्षा एक’ या नृत्य स्पर्धेत सेकंड विनर होता. ई टी.व्ही.च्या ‘हल्ला बोल’मधेही तो सहभागी होता. गौरव गुंजाळ या कलावंतानेही ई.टी. व्ही.च्या डब्बा गोल, व झी टोकीजच्या कॉमेडी ॲवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. आजही २०१७ साली संगमनेरचे अनेक कलावंत दृशव्य माध्यमाच्या मायावी दुनियेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.\n^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर\n^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर\n^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०२१ रोजी १६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणा���चे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/four-from-mumbai-came-to-junna-9293/", "date_download": "2021-08-01T05:27:31Z", "digest": "sha1:RYBC6OOTQBL42TVKYF5D3MCHUV5DKOMC", "length": 11798, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | मुंबईहून जुन्नरला आलेले चौघे करोनाबाधित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nदरवर्षी का साजरा केला जातो जागतिक स्तनपान सप्ताह\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nपुणेमुंबईहून जुन्नरला आलेले चौघे करोनाबाधित\nजुन्नर : शहराजवळच असलेल्या मानकरवाडी येथे नुकतेच मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील चौघेजण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ह्या कुटुंबाची मुंबई येथे काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हे\nजुन्नर : शहराजवळच असलेल्या मानकरवाडी येथे नुकतेच मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील चौघेजण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ह्या कुटुंबाची मुंबई येथे काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हे कुटुंब दशक्रियेसाठी गावी येण्याअगोदर स्थानिकांनी आवश्‍यक ते सर्व साहित्य त्यांच्या रूमवर आणून ठेवले होते.\nतसेच त्यांना सोडायला आलेली गाडी मुंबईची होती, ती त्यांना सोडून लगेच परत गेली होती. गावांतील ग्रामसेवक, तलाठी यांनी देखील आवश्‍यक अंतर ठेवून विचारपूस केली होती. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग व क��वारंटाइनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्याने स्थानिक संसर्गाचा धोका पसरण्याची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.\nस्वतःच्या आईच्या दशक्रिया विधीनिमित्त गुरुवारी (दि. ४) ते मुंबईहून आले होते; मात्र या कार्यक्रमात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. सर्व मंडळी गेल्यावर ते केवळ पिंडाचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे गावकरी सांगत आहेत.\nदरम्यान मानकरवाडीतील या लक्षणे नसलेल्या चार रुग्णांना लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले असून ‘त्या’ चारही रुग्णांचा पुन्हा स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/five-indian-bodybuilder-police-inspector/", "date_download": "2021-08-01T03:12:44Z", "digest": "sha1:ID3SFIMDCVWUWC7KIIQZON3RPZXCCVMY", "length": 14977, "nlines": 170, "source_domain": "www.readkatha.com", "title": "असे पाच भारतीय पोलिस इन्स्पेक्टर ज्यांची बॉडी एखाद्या हिरोलाही लाजवेल » Readkatha", "raw_content": "\nHome\tबातमी\tअसे पाच भारतीय पोलिस इन्स्पेक्टर ज्यांची बॉडी एखाद्या हिरोलाही लाजवेल\nअसे पाच भारतीय पोलिस इन्स्पेक्टर ज्यांची बॉडी एखाद्या हिरोलाही लाजवेल\nबॉडी बनवणे हे प्रत्येकालाच जमत नाही. सर्वांना असेच वाटत आपणही आपली बॉडी करू शकतो पण जेव्हा तुम्ही जिम लावता तेव्हा त्यामागची मेहनत तुम्हाला कळून येते. पण काही लोकं अशीही असतात जे दिवसरात्र मेहनत करून आपली बॉडी अशी तयार करतात की आपण त्यांच्याकडे पाहतच बसतो. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच इन्स्पेक्टर बद्दल सांगणार आहोत जे आहेत तर पोलिस पण त्यांची बॉडी पाहून भले भले गुन्हेगार हात टेकतात.\nआपल्या महाराष्ट्राची शान किशोर डांगे जेव्हा पोलीसच्या युनिफॉर्म मध्ये असतात तेव्हा त्यांचा थाट काही वेगळाच असतो. ९५ Kg वजन गटात ते मराठा श्री आणि मुंबई श्री असे मानाच्या समजणाऱ्या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. दोन वेळा मिस्टर इंडिया सुद्धा ते राहिले आहेत. लंडन मध्ये झालेल्या पोलिस फायर गेम्स मध्ये सुद्धा त्यांनी मेडल जिंकले आहे. सध्या ते महाराष्ट्र पोलिस दलात रुजू आहेत.\nरुबल धनकर ह्याचा रुबाब एवढा आहे की त्याचे नाव जरी ऐकले तरी अपराधी गुन्हे कबुल करतात. ते सध्या दिल्ली पोलीस मध्ये कार्यरत आहेत. प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग मध्ये नेहमीच ते भाग घेत असतात. फिटनेसचे धडे सुद्धा ते आपल्या यूट्यूब चॅनेलवर देत असतात. ८ लाखाच्या वर तिथे लोक त्यांना जोडले गेले आहेत. ह्या आधी सुप्रसिद्ध शो रोडिज एक्स ४ मध्ये सुद्धा ते आपल्याला दिसले होते.\nफिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असणारे आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस अधिकारी बनणारे अधिकारी म्हणून सचिन अतुलकर ह्यांची ओळख आहे. सध्या ते भोपाळ पोलिस दलात कार्यरत आहेत. आपल्या बॉडीमुले ते अनेक युवकांचे प्रेरणास्रोत बनले आहेत. त्यांनी आजवर एकही बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला नाही आहे. पण क्रिकेट आणि घोडेस्वार मध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहेत.\nचार वेळा मिस्टर इंडिया स्पर्धा आपल्या नावावर करणारे अमित छेत्री हे सध्या उत्तराखंड पोलिस दलात कार्यरत आहेत. २०१३ ला त्यांनी शेरू क्लासिक स्पर्धा जिंकली होती. याचबरोबर २०१५ अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड पोलिस स्पर्धेत सुद्धा त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना क्षेत्रीय गोरखा बॉडीबिल्डर ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते.\nलहानपणापासून आपल्याला बॉडी बिल्डर बनायचे आहे. हेच स्वप्न उराशी बाळगून तेजिंदर ह्यांनी आयुष्याला सुरुवात केली होती. २००६ मध्ये उत्तराखंड पोलिस दलात ते रुजू झाले. त्यानंतर मिस्टर हर्कुलस आणि नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपल्या नावावर केली.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nपैसा लाख कमवाल पण माणुसकी कमवायला शिका टाटा नंतर या कंपन्यांनी केली आहे सरकारला मदत\nआई एकवीरे बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा,...\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१...\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nबिहारमध्ये एका माणसाने तीन महिन्याच्या बाळाला आगीत फेकले\nचित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन...\nआणि पोलीस डीपारमेन्ट ने सर्व नियम बाजूला ठेवत...\nरिया पाठोपाठ भारती सिंगला ड्रग्स काँनेक्शन प्रकरणात अटक\nब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या...\nया महिन्यात पाळला जातो एक आगळावेगळा ट्रेंड, हा...\n वापरकर्त्यांनों वेळीच सावध व्हा..\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nअश्विनी भावे ४ महिन्यासाठी २०० रंगभूमी लोकांचा...\nबिग बॉस फेम असीम रियाज ने खरेदी...\nबॉलीवूडसाठी सर्वात वाईट वर्ष, मागील ३८ दिवसात...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://karmalamadhanews24.com/category/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2021-08-01T03:52:33Z", "digest": "sha1:OHK4CJQKHQBCOFA7AMNUSP6UUWUNLOTH", "length": 15296, "nlines": 207, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "वीट", "raw_content": "\nआठ दिवसात ‘तूर हमीभाव केंद्र’ सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने ‘तूर फेको आंदोलन’ करणार- महेश दादा चिवटे\nवीट येथे जलशुद्धीकरण प्लांटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन\nवीट येथे जलशुद्धीकरण प्लांटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन उमरड(प्रतिनिधी) दिनांक 17/06/2021 रोजी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे दलित\nफक्त कोरोनाने नाही तर ‘या’ कारणाने ही वाढत आहे करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण\nफक्त कोरोनाने नाही तर त्यावरच्या उपचारासाठी विलंब होत असल्याने करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे करमाळा (प्रतिनिधी); कोरो\nतालुक्यात ‘गाव तिथे कोविड सेंटर’ उभारणे काळाची गरज; ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे\nतालुक्यात 'गाव तिथे कोविड सेंटर' उभारणे काळाची गरज; ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे उपळवटे(प्रतिनिधी) ; सध्या करमाळा व माढा तालुक्यात रोज कोरोन\nकरमाळा तालुक्यात आजवर 5130 जणांनी केली कोरोनावर मात; आज वाढले कोरोनाचे नवे 165 रुग्ण; तर या गावांतील 4 जणांचा मृत्यू\nकरमाळा तालुक्यात आजवर 5130 जणांनी केली कोरोनावर मात; आज वाढले कोरोनाचे नवे 165 रुग्ण; तर या गावांतील 4 जणांचा मृत्यू करमाळा माढा न्यूज; सोलापूर जिल\nकरमाळा तालुक्यातील वीटमध्ये आता तिसऱ्या डोळ्याची नजर\nवीट गावामध्ये आता तिसऱ्या डोळ्याची नजर करमाळा माढा न्यूज: वीट व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरती सुरक्षेच्या कारणावरून नजर ठेवण्यासाठी वीट गावांमधील ब\nसोलापूर जिल्हा परिषदअध्यक्ष टक्केवारी शिवाय एकही काम करत नाहीत; शिवसेनेच्याच वीट येथील जिल्हा परिषद सदस्याचा गंभीर आरोप\nसोलापूर जिल्हा परिषदअध्यक्ष ट���्केवारी शिवाय एकही काम करत नाहीत; शिवसेनेच्याच वीट येथील जिल्हा परिषद सदस्याचा गंभीर आरोप करमाळा(सुनिल भोसले); शिवसेन\nवीट ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ, सत्तेच्या चाव्या पाटील गटाच्या हाती\nवीट ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ, सत्तेच्या चाव्या पाटील गटाच्या हाती करमाळा(सुनिल भोसले); वीट ग्रामपंचायत वर शिंदे गटाची एकहाती सत्ता होती परंत\nग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील ‘ही’ १४ गावे संवेदनशील म्हणून घोषित\nग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील 'ही' १४ गावे संवेदनशील म्हणून घोषित करमाळा माढा न्यूज; ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभू\nकोरोनाच्या सुरवातीच्या काळात मुंबई-पुण्यावाल्यांना गावबंदी करणारेच आता म्हणत आहेत ‘गाडी पाठवतो, पण मतदानाला या’\nकोरोनाच्या सुरवातीच्या काळात मुंबई-पुण्यावाल्यांना गावबंदी करणारेच आता म्हणत आहेत 'गाडी पाठवतो, पण मतदानाला या' केतूर ( अभय माने)- जीवन जगत असताना\n १५ जानेवारीला मतदान तर निकाल ‘या’ तारखेला लागणार; करमाळा तालुक्यातील ‘या’ ५१ ग्रामपंचायतीचा रणसंग्राम\n १५ जानेवारीला मतदान तर निकाल 'या' तारखेला लागणार; करमाळा तालुक्यातील 'या' ५१ ग्रामपंचायतीची रणधुमाळी करमाळा माढा न्यूज; कोरोना च्या पार्श्वभू\nआनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी\nमाजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती\nपावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन\nभारताच्या राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव आबा देशमुख यांचे निधन\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना\nसोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वोतोपरी मदत करणार : केंद्रीय मंत्री राणे\nग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायाकडे वळावे; उमरड येथे संध्या बदे यांचे आवाहन\nसोलापू��� जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत; बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याची गस्त\nकरमाळा शहरातील ‘हे’ टोकण क्रमांक असणाऱ्या नागरिकांना 30 जुलै रोजी मिळणार कोरोना लस\nहडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात\nकरमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना\nप्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीरसागर यांचे आवाहन\nसुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nअक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन\nबुलेट ट्रेनला विरोध नाही, बागायती भाग वाचवा- दत्तात्रय भरणे\nदिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोस केतूर येथेच देण्याची मागणी\nकरमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..\n80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kindstatus.com/category/marathi-status/", "date_download": "2021-08-01T05:12:29Z", "digest": "sha1:WQ2IAXPB3TW3GNOHMGC5K36NWJFSRRQI", "length": 1695, "nlines": 33, "source_domain": "kindstatus.com", "title": "Best Marathi Status 2019 { टॉप बेस्ट मराठी स्टेटस } for whatsapp» Kind Status", "raw_content": "\nMarathi Love Status | प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार\nLove Status in Marathi for whatsapp मराठी प्रेम स्टेटस (मराठी लव्ह स्टेटस) हे तुमच्या साठी … Read more\nSad Status in Marathi: आपण पहात असाल तर येथे आपण सर्वोत्तम तयार आणि निवडलेले आहात … Read more\nMarathi Status येथे सर्वात जबरदस्त Collection आहे आपल्यासाठी खास निवडलेली किंमत रॉयल चूक paristhiti khotepana … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-washim-agriculture-service-centers-closed-district-strike-agriculture-directors-big", "date_download": "2021-08-01T03:31:50Z", "digest": "sha1:P662IZRCGXNYTSCIRS6XFXNFUQONYUUE", "length": 8134, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रे बंद, कृषी संचालकांचा संप; शेतकऱ्यांची मोठी कोंडी", "raw_content": "\nजिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी ५ जुलै रोजी वाशीम येथे बैठकीत कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना चागलाच त्रास सहन करावा लागत आहे.\nजिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रे बंद, कृषी संचालकांचा संप; शेतकऱ्यांची मोठी कोंडी\nमंगरुळपीर (जि.वाशीम) ः जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी ५ जुलै रोजी वाशीम येथे बैठकीत कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना चागलाच त्रास सहन करावा लागत आहे.\nकाही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगविले नाही म्हणून त्यांनी थेट कृषिसेवा केंद्राच्या संचालकाना दोषी ठरवून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटाच लावल्याने व यामध्ये कृषिसेवा संचालकांचा काहीच दोष नसतांना त्यांनाच दोषी ठरवून त्यांच्या नावाने तक्रारी करण्यात येत असल्याने ५ जुलै रोजी वाशीम जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा संघटनेचे पदाधिकऱ्याची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कृषिसेवा संचालकांनी ६ जुलै पासून आपली दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी मंगरुळपीर तालुक्यातील सर्व कृषिसेवा केंद्रे बंद होती. परंतु याबाबींचा फटका इतर शेतकऱ्यांना बसत आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nनेमकेच शेतातील पिके थोडी मोठी झाली असून, त्यांना रासायनिक खते, औषधे व ईतरही कृषी मालासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कृषिसेवा केंद्राचे संचालक थेट कम्पनीतून माल आणून त्याची विक्री करतात मग एकट दुखट शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगविले नाही तर व ज्यांच्या शेतातील बियाणे उगविले असेही सरळ कृषी विभागात तक्रारी करीत आहेत. याबाबी साठी काही वैज्ञानिक कारणेही असून प्रर्जन्यमान कमी जास्त होणे, पेरणी लवकर करणे, घरगूती बियाणे वापरणे, ट्रॅक्टर ने खोल पेरणी करणे असेही कारणे यास कारणीभूत आहेत मात्र कुठलीही शहानिशा न करता दुकानदाराच्या विरोधात तक्रारी होत असल्याने शेवटी कृषी सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nजोपर्यंत शासन ठोस उपाययोजना करीत नाही तो पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे येथील कृषिसेवा संचालकानी सांगितले आहे. परंतु यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल होत असून शासनाने यावर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2021/02/11/baisonsaved/", "date_download": "2021-08-01T04:48:25Z", "digest": "sha1:3BC3JGCLU4NUTBBY4XSIZU4YD66EU2NF", "length": 16155, "nlines": 166, "source_domain": "kokanmedia.in", "title": "विहिरीत पडलेल्या रानगव्याची कावळ्याच्या युक्तीने सुटका - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nविहिरीत पडलेल्या रानगव्याची कावळ्याच्या युक्तीने सुटका\nराजापूर : लहान मुलांना सांगितली जाणारी कावळ्याच्या युक्तीची गोष्ट सगळ्यांनाच माहीत असेल. तहान लागलेल्या कावळ्याला पाण्याने अर्धे भरलेले मडके दिसते. तो मडक्याच्या काठावर उभा राहून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण मडक्यातल्या पाण्यापर्यंत त्याची चोच पोहोचत नाही. तेव्हा तो आजूबाजूचे खडे मडक्यात टाकतो. पाणी वर येते. पाणी पिऊन तो तहान भागवून निघून जातो. या गोष्टीतील कावळ्याची युक्ती वापरून राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या एका रानगव्याची सुटका ग्रामस्थांनी केली.\nभक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्या विहिरीत पडल्याच्या बातम्या येतात. मात्र अंदाज न आल्याने बुधवारी (१० फेब्रुवारी) रात्री आंगले (ता. राजापूर) येथील पडक्या विहिरीत रानगवा पडला. लोकवस्तीपासून सुमारे दोन किमी दूर अंतरावर सुमारे पंधरा फूट खोलीची ही पडकी विहीर आहे. विहिरीत सुमारे तीन फूट पाणी आहे. या विहिरीच्या जवळून जाणार्याक काही ग्रामस्थांना विहिरीतून आवाज आला. सुरुवातीला म्हैस किंवा रेडा विहिरीत पडल्याचा त्यांचा कयास होता. विहिरीच्या जवळ जाऊन निरखून पाहिल्यानंतर म्हशीऐवजी तेथे रानगवा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच योगेश प्रभुलकर यांनी वन विभागाशी तत्काळ संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, चिपळूणचे रामदास खोत, वि. द. झाडे, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, रत्नागिरीच्या परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड, दीपक खाडे इत्यादी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ ससाळे गावाजवळच्या आंगले या गावात घटनास्थळी दाखल झाले.\nरानगवा पडलेली विहीर लोकवस्तीपासून दूर असल्याने आणि रात्र झाल्याने काळोखात रानगव्याला बाहेर काढणे मोठे आव्हानाचे होते. विहिरीचा परिसर दाट जंगलाचा असल्याने तेथे जेसीबी नेणेही शक्य नव्हते. अशा स्थितीतही जेसीबी मागविण्यात आला होता. तो विहिरीच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागणार होता. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने विहीर एका बाजूने खोदून रानगव्याला बाहेर येण्यासाठी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने काम सुरू झाले. पण आक्रमक झालेला रानगवा खोदकाम करणाऱ्यांच्या अंगावर चाल करण्याचा प्रयत्न करत होता. पण थोड्याच वेळेत मार्ग तयार झाला. मात्र विहिरीत पाणी असल्याने रानगव्याला बाहेर येणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत काय करावे, हे ग्रामस्थांना समजत नव्हते.\nतेवढ्यातच कोणाला तरी युक्ती सुचली. आजूबाजूचे दगड विहिरीत टाकले, तर पाण्याची पातळी वाढेल, रानगव्याला उभे राहायलाही मदत होईल, असा विचार पुढे आला. त्याची अंमलबजावणी झाली. विहिरीतल पाणी वर आले. मुलांच्या गोष्टीतील युक्ती अशी कामी आली. आता बाहेर पडणे शक्य असल्याचे लक्षात येताच रानगवा पाण्यातून खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या मुखापर्यंत आला आणि त्या मार्गाने धावत बाहेर येत त्याने जंगलात धूम ठोकली.\nवन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने रात्रीच्या काळोखात विहिरीमध्ये पडलेल्या रानगव्याची त्यातून सुखरूप सुटका करीत जीवदान दिले. ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर, ग्रामस्थ आयूब मीर, बाळा लाड आदींनी त्यासाठी सक्रिय मदत केली.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nआंगलेकोकणकोकण बातम्याकोकण मीडियारत्नागिरीरत्नागिरी बातम्यारानगवाKokanKokan MediaKokan NewsKonkanRajapurRatnagiriRatnagiri News\nPrevious Post: रत्नागिरी, सिंधुदुर्गात प्रत्येकी दहा नवे करोनाबाधित\nNext Post: `राधाकृष्ण`च्या रौप्यमहोत्सवाची पहिली घंटा शनिवारी वाजणार\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/india-world/page/137/", "date_download": "2021-08-01T04:14:52Z", "digest": "sha1:67IA7IB7ETUO246VFUXR5X6OAHMGA2FJ", "length": 9409, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates India World News| Page 137 of 207 | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nइंधन दरवाढीच सत्र अजूनही सुरुच आहे. आजही पुन्हा पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 6 पैशांनी…\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\nजगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा ‘आयुष्मान भारत’ योजना आजपासून सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…\nयूपीएचीच रिलायन्सशी बोलणी- प्रसाद\nराहुल गांधींनी राफेलवरून केलेल्या आरोपांनंतर भाजपने ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी देशाची दिशाभूल करत…\n“देशाचा चौकीदारच निघाला चोर” – राहुल गांधींचा हल्लाबोल\nराफेल विमान खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल…\nईशा अंबानीच्या साखरपुड्यात ‘हे’ आहे स्पेशल…\nभारतातल्या सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्यांची मुलगी…\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\nराज्यात आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 11 ���ैशांनी वाढला आहे. त्यामुळे…\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nडॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरतोच आहे. याचे परिणाम आता शेअर बाजारात…\nबायको झाली बिबट्याचं अन्न, पिसाटलेल्या ‘गाढवाचं (दुसरं) लग्न’\nआपल्या प्रेमाचा माणूस सोडून गेल्यावर दुःखातिरेकाने त्याचा राग जगावर काढणारी माणसं आपण पाहिली असतील. त्यांच्या…\nमोहरम किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ “निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा” असा आहे….\nसैराट चित्रपटातल्या कथेसारखी धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. झाले असे की दोघांनीही घरातल्यांच्या विरोधात जाऊन…\nपेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ…इतके मोजावे लागणार पैसे…\nइंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढलेल्या पेट्रोलच्या दरात 10 तर डिझेलच्या दरात 9…\nपर्रिकरांच्या आजारपणामुळे गोव्यात पेच, सत्तेसाठी राजकीय रस्सीखेच\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकीकडे भाजपने जोरदार…\nआपला वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘असा’ साजरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 68 वा वाढदिवस… वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांवर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. …\nइंधन दरवाढीची मालिका सुरुच\nगेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढीची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीय. आजही पेट्रोल आणि…\nपेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच\nआज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा ए���दा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/crab-benefits/", "date_download": "2021-08-01T03:49:00Z", "digest": "sha1:A7OATUR6YL5OUR5XJQ6N6J7XICUDCXFE", "length": 14383, "nlines": 172, "source_domain": "www.readkatha.com", "title": "खेकडे, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा » Readkatha", "raw_content": "\nHome\tहेल्थ\tखेकडे, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा\nखेकडे, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा\nचिंबोरे(Crab) आणि मुठे हे पावसाळ्यात खाण्याची मजाच काही वेगळी असते. चिंबोरे आणि मुठे पकडण्यासाठी रात्री फिरावे लागते. शेतात, गवतात, वहलात नदीत आणि समुद्रात अशा ठिकाणी हे मिळतात. पण गावठी मुठे मात्र शेतात मिळतात. खायला ही तितकेच चवदार लागतात याचा बेसन भरून रस्सा एकदम झकास लागतो.\nत्यासाठी नेहमीचाच कांदा, लसूण, मसाला फोडणीला आणि कांदा खोबऱ्याचे वाटण टाका साफ केलेल्या कवट्या मध्ये बेसन भरा. हे बेसन थोडे भाजून घ्या. त्यात एक चमचा तांदळाचं पीठ, कांदा, आणि वाटलेले थोडे वाटण मसाला, मीठ आणि गरम मसाला घेऊन पाणी टाकून मिसळा. या कवट्या मध्ये भरा आणि त्या रश्श्या मध्ये त्यात वरून गरम मसाला टाका आणि भाता सोबत मस्त ताव मारा.\nत्यांच्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणत असते. त्याच बरोबर कार्बोहाइड्रेट आणि शुगर अगदी नसल्यासारखे असते.\nया खेकड्या मद्ये असणारे फॉस्परस सारखे घटक तुमच्या शरीराला मुख्यतः तुमची हाडे मजबूत करतात शिवाय दात ही मजबूत राहतात.\nखेकड्या मध्ये उच्च प्रतीचे क्रोमिन आढळते आणि शिवाय खेकड्या मद्ये कर्बोहेद्रेड ही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा व्यक्तींसाठी खेकडा खाणे उत्तम आहे.\nज्यांना हृदय रोग आहे अशा लोकांनी खेकडा खाणे उत्तम या खेकड्यामधे असणारे ओमेगा ३ फॅटी असिड असते. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी नेहमी खेकडे खावे.\nकॅन्सर सारख्या रोगावर ही खेकडे खाल्याने गुणकारी आहे. शिवाय याच्या खाण्याने ओमेगा ३ फॅटी असिड आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेक��्यास मदत करते. त्यामुळे खेकडे कॅन्सरसाठी लढण्यासाठी पूरक असतात.\nतुमच्या शरीरात जर रक्तपेशी यांची कमतरता असेल तर खेकड्यांमधे असणारे बी१२ रक्त वाढण्यासाठी मदत करते.\nखेकडे खाल्याने एखाद्या व्यक्तीला संधिवाताचा त्रास होत असेल तर तो हो कमी होतो.\nतुम्हाला आवडतात का खेकडे गावठी मुठे (Crab) आम्हाला नक्की कळवा. तिसऱ्या म्हणजे शिंपले कधी खाल्ले आहेत का तुम्ही\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nशरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिर्चीला ओलांडून पुढे गेल्यावर नक्की...\nदात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी\nरोज अंघोळ करणं खरच गरजेचं आहे का\nया महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि रोजच्या किचकट...\nआरोग्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार.. \nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\nशरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार » Readkatha July 14, 2020 - 5:19 pm\n[…] हे पण वाचा खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यां… […]\nकोळंबी खाणे बहुतेक जणांना आवडते पण तिच्यात कोणते गुणधर्म असतात हे माहीत नसतील » Readkatha July 14, 2020 - 6:04 pm\n[…] हे पण वाचा खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यां… […]\nवयाच्या अडीच वर्षातच भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ह्या च July 15, 2020 - 4:08 pm\n[…] खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यां… […]\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nसवय करून घ्या रात्री झोपताना चेहऱ्यावर तेल...\nह्या गोष्टीपासून लांब राहिलात तर १०० वर्ष...\nजेवण झाल्यानंतर आपण बडीशोप खातो किंवा का...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/bjp-leaders-resignationto-protect-balekilla", "date_download": "2021-08-01T05:13:36Z", "digest": "sha1:DT6XNRN2DXYHKPJN47DHPQBEBV5THR7I", "length": 19042, "nlines": 190, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’ - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nबालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’\nबालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’\nविधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून ‘कल्याण कुणाचा बालेकिल्ला’ यावरून शिवसेना-भाजपात युतीमध्ये आपसातच जोरदार घमासान सुरु झाले आहे. दोघेही मित्रपक्ष यावरून आक्रमक झाले आहेत. सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पश्चिम मतदारसंघावर जोरदार दावा करीत बंडाचा पवित्रा घेतल्याने पश्चिमेत विद्यमान आमदार भाजपचे असतानाही भाजपने ही जागा सेनेला सोडल्याने भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील आक्रमक होत पक्षश्रेष्ठींवर ‘राजीनामास्त्र’ उगारले आहे. हा मतदारसंघ पुन्हा भाजपला घेत विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनाच पुनश्च उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा अपक्ष निवडणुक लढण्याचा पवित्रा घेण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.\nमागील विधानसभा निवडणूक युतीने स्वतंत्रपणे लढल्या असताना कल्याणमधील कल्याण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र पवार तर कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मात्र यावेळी शिवसेनेने कल्याण आपलाच बालेकिल्ला म्हणत पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघावर दावा केला. त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेला देण्याचा निर्णय आला आणि कल्याण पश्चिम भाजपमध्ये संतापाचे वातावरण पसरले. पहिल्यांदा नरेंद्र पवार यांच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपमधील अनेक इच्छुकांनी दंड थोपटले असताना ही जागा सेनेला सोडल्याचे वृत्त येताच भाजपमधील आमदारकीच्या सर्व दावेदारांनी नरेंद्र पवार यांनाच उमेदवारीसाठी पाठींबा देत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचा जोरदार दावा करीत मंगळवारी शक्तीप्रदर्शन केले.\nमंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पश्चिमेतील भाजपचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते आ. पवारांच्या कार्यालयाजवळ जमले. तेथे भाजपच्या सर्व नगरसेवक व बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले. त्यानंतर सायंकाळी महाजनवाडी हॉल येथे जनसंकल्प मेळावा घेत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपलाच घ्यावा आणि येथून विद्यमान आमदार पवार यांनाच उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी केली. या मेळाव्याला आ. नरेंद्र पवार, मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे, ठाणे विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, दिनेश तावडे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, उपमहापौर उपेक्षा, महापालिकेतील गटनेते वरुण पाटील, दया गायकवाड, सचिन खेम��, अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, परिवहन सदस्य महेश जोशी, अनिल पंडित, जुगल किशोर जाखोटिया, प्रसाद पोतदार, रमेश कोनकर आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.\nसदर मेळाव्यात अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पश्चिमेतून नरेंद्र पवार यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी असा सूर व्यक्त केला. मनसेचे पदाधिकारी उदय समेळ यांनी नरेद्र पवार यांना मित्र म्हणून आमदारकीसाठी पाठींबा असल्याचे त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर आपल्या भाषणात म्हणाल्या की, भाजपला काही वर्षांपूर्वी या भागात वॉर्ड अध्यक्ष नेमायला एक व्यक्ती मिळत नव्हता. आज कार्यकर्त्यांनी घराघरात भाजप पोहोचवली आहे. येथून आमदार म्हणून नरेंद्र पवारांना निवडणून आणले आहे. असे असताना आता हा मतदारसंघ सेनेला कसा काय सोडता येईल, असा सवाल उपस्थित केला.\nयावेळी दिगंबर विशे, दिनेश तावडे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आ. पवार यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत आपण कपिल पाटील यांच्या प्रचाराचे काम केले नाही असा गैरसमज वरिष्ठ नेत्यांचा करून देण्यात आल्याने आपले तिकीट कापल्याचा खुलासा केला. त्यामुळेच ही जागा सोडली पक्षनेत्यांनी सेनेला सोडली. मात्र या निर्णयाने पदाधिकारी-कार्यकर्ते नाराज झाले आणि या सगळ्यांनी एकमताने मी अपक्ष निवडणूक लढवावी अशी गळ घातली आहे. प्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर (आपण) स्वत: हे पक्षाचे सूत्र आहे, ते मी मोडू इच्छित नाही. प्रदेशाध्यक्षांना आपण निवेदन दिले असून ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील अशी मला अजून आशा आहे. आपण उद्या (बुधवार) दुपारी १२ पर्यंत वाट पाहू त्यांनतर सर्वानुमते पुढील निर्णय घेऊ असे पवार यांनी उपस्थितांच्या संमतीने जाहीर केले.\nकल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना, मनसे, वंचितचे उमेदवार जाहीर\nकल्याणात राष्ट्रवादीचा सेनेला धक्का \nमहावितरणच्या कोकण प्रादेशिक संचालकपदी अंकुश नाळे\nमुक्त रिक्षा परवाने बंद करण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे...\nनागरिकांनी पुढाकार घेतल्यास ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल...\nरायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा...\nवीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भार���ियमनमुक्त - ऊर्जामंत्री\nअरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात न...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू द्या- डॉ....\nकल्याण पूर्वेतील गरोदर महिलांसाठी स्वास्थ्य शिबिर संपन्न\n‘मिस टिन वर्ल्ड’ सुश्मिता सिंगचा कल्याणमध्ये भव्य नागरी...\nहिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना...\nसौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार\nवंश कदम मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम\nजलवाहिनीमुळे रस्त्याचे काम रखडल्याने अटाळीकरांमध्ये संताप\nकल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु\nरायगड जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nअरबी समुद्रात चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे मासेमारांना सावधगिरीचा...\n३०० वर्षे जुन्या वडाची पूजा करण्यापासून बिल्डर्सच्या बाउन्सर्सनी...\nतिवरे: प्रभावित वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-yokovic-federre-ready-for-australian-open-tennis-4876721-NOR.html", "date_download": "2021-08-01T04:48:08Z", "digest": "sha1:XRIQIWS4RIS3WAJCUMDPUYXMDJWRA5XG", "length": 3042, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Yokovic, Federre Ready For Australian Open Tennis | योकोविक, फेडरर पाचव्या किताबासाठी सज्ज ! ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस आजपासून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयोकोविक, फेडरर पाचव्या किताबासाठी सज्ज ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस आजपासून\nमेलबर्न - यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या रोमांचाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यात जगातील नंबर वन नोवाक योकोविक आणि स्विंस किंग रॉजर फेडरर टेनिस करिअरमध्ये या स्पर्धेचा पाचवा किताब पटकावण्यासाठी सज्ज आहेत. महिला एकेरीच्या जेतेपदासाठी अमेरिकेची सेरेना विल्यम्सवर सर्वांची नजर असेल.\nसर्बियाच्या नोवाक योकोविक आणि फेडरर यांनी आतापर्यंत चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. वावरिंकासह डेव्हिड फेरर, जगातील माजी नंबर वन राफेल नदाल आणि इंग्लंडचा अँडी मरेदेखील जेतेपदाच्या स्पर्धेत अाहे. यंदाच्या स्पर्धेत एकेरीत चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ibnekmat.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-01T05:13:00Z", "digest": "sha1:UU5ECNMQD64DPVPEW4ANXVJ4IDHPXKV5", "length": 6378, "nlines": 128, "source_domain": "ibnekmat.com", "title": "मराठवाडा Archives - IBNEkmat", "raw_content": "\nमुंडे प्रकरण: पत्नी-मुलांची माहिती लपवणं आणि निवडणूक आयोग; जाणून घ्या कायदा काय सांगतो , निवडणूक आयोग धनंजय मुंडेंवर कारवाई करु शकतं का\nशेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड सोमवार पासून मिळणार मदत\nमयत गृहरक्षक दलाचे जवान फिरोज पठाण यांच्या कुटूंबाला पस्तीस हजार रुपयांची फर्दापूर पोलीसांची आर्थिक मदत\nBreaking | नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा उद्यापासून पाहणी दौरा ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मराठवाड्याकडे बारामतीवरुन रवाना\nसोयगाव तालुक्यातील कवली येथे क्षारयुक्त पाण्याने ३५ जणांना बाधा…….पुरवठा विहिरीतील पाण्यातच क्षार….अख्खे गाव धोक्यात….\nसोयगाव तालुक्यात वीज कोसळून एक बैल,तीन शेळ्या ठार…जंगला शिवारातील घटना………\nनिस्सीम प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या अजिंठा येथील पारोचे स्मृतिस्थळ गवत...\n‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता तरी मदत द्या’, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने काय दिवे लावले\nदररोज रिकाम्या पोटी या गोष्टीचे सेवन केल्याने होऊ शकतात असे चमत्कारिक...\nप्रफुल्ल लोढा यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांची उपस्थिती\nमहत्त्वाची बातमी, कारमध्ये टायर ठेवण्याबद्दल नियमात बदल\nपालक खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकाल, तर आजपासून आहारात कराल समावेश\nदिवसाला एक तरी हिरव्या मिरची खावी, जाणून घ्या हिरवी मिरची खाण्याचे...\nवहिवाटी रस्ता बंद केल्याची कासली येथील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार ...\nHealthy Cooking Oil | जेवणासाठी कोणते खाद्य तेल सुरक्षित\nलॉकडाउनमधून हळूहळू बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणं आवश्यक : देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/murder-in-chembur-6949/", "date_download": "2021-08-01T04:25:28Z", "digest": "sha1:YZ4BZMI3WHM3ZKBHKHY6NU67IXO5QCAX", "length": 11958, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | चेंबूरमध्ये तिघांवर १२ जणांनी केला हल्ला - एकाची हत्या तर दोन जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nमुंबईचेंबूरमध्ये तिघांवर १२ जणांनी केला हल्ला – एकाची हत्या तर दोन जण जखमी\nचेंबूर:मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात पसरला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच लॉकडाऊन आहे. त्यातच आता मुंबईच्या चेंबूर वाशी नाका परिसरात असलेल्या भारत\nचेंबूर:मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात पसरला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच लॉकडाऊन आहे. त्यातच आता मुंबईच्या चेंबूर वाशी नाका परिसरात असलेल्या भारत नगरमध्ये एका कुटुंबातील तीन जणांवर हत्याराने १२ जणांनी हल्ला करून एकाची हत्या तर दोन जणांना जखमी केले आहे. पाच दिवसांपूर्वी आशिष यादव आणि अजित गुप्ता या दोघांनी एका तरुणीला छेडले होते.या प्रकरणातून प्रशांत पानवलकर या तरुणाची त्यांच्याशी भांडणे झाली होती. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा आणि घातक हत्यारने हल्ला असे विरोधी गुन्हे दाखल केले होते. मात्र पोलिसांनी कोरोनामुळे या प्रकरणात जास्त लक्ष दिले नाही. मात्र या प्रकरणाचा राग म��ात ठेवून आशिष यादव, अजित गुप्ता यांनी त्यांच्या दहा साथीदारांना घेऊन काल संध्याकाळी न्यू भारत नगर येथे पीठ घेण्यास आलेल्या प्रशांत पानवलकर याच्यावर तलवारीने आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला.त्याला वाचविण्यासाठी आलेले त्याचे भाऊ प्रल्हाद आणि प्रवीण यांना देखील त्यांनी जखमी केले.भर रस्त्यात हा हल्ला करण्यात आला.यात प्रशांतचा मृत्यू झाला. या प्रकरणी सात जणांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून पाच जणांचा शोध सुरू आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/citizens-should-be-vigilant-as-there-is-talk-of-leopard-in-indapur-taluka-forest-range-officer-rahul-kale-63153/", "date_download": "2021-08-01T04:04:32Z", "digest": "sha1:IOCULVW4WYHF25KBBRBXK4X575NDEWKD", "length": 14179, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | इंदापूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे : वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या त���न्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nपुणेइंदापूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे : वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे\nइंदापूर: इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागात बिबट्या दिसल्याची चर्चा असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.\nइंदापूर: इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागात बिबट्या दिसल्याची चर्चा असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.\nवनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या लगत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आहे. करमाळा,कर्जत तालुक्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. तालुक्यातील बाभुळगाव, हिंगणगाव, निमसाखर आणि भिगवण या भागात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु बिबट्याचे कोणत्याही खुणा मिळून आल्या नाहीत. वनविभागाचे कर्मचारी नागरिकांच्या माहितीच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत.\nउजनी धरणाच्या बॅकवॉटर लगत असलेली भिगवण, डिकसळ, तक्रारवाडी, पडस्थळ, अजोती, सुगाव, हिंगणगाव, बाभुळगाव आदी गावात विभागाचे कर्मचारी जाऊन ग्रामस्थांची चर्चा करत आहेत. तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे असे सांगून राहुल काळे पुढे म्हणाले, उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. शेतीची कामे समूहाने करावे, दुपारच्या वेळेत करून घ्यावीत.\nविनाकारण घराच्या बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, जनावरांचे गोठे बंदिस्त करावेत तसेच घराला दोन फुटांपेक्षा जास्त उंच असे काटेरी कुंपण करावे; जेणेकरून बिबट्याला उंच झेप घेता येणार नाही. रात्रीच्या वेळी नागरिकांनी फिरताना हातात बॅटरी, शिट्टी असावी. तसेच मोबाईल वरती गाणी लावणे गरजेचे आहे असे काळे यांनी सांगितले.\nइंदापूर तालुक्यातील सुगाव, पडस्थळ याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले आहेत. वनपाल व्ही.एस. खारतोडे, के.बी.धावटे, वनकर्मचारी गोरखा व झोळ असे दहा कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. तसेच लोकांच्यामध्ये जनजागृती करत आहेत. बिबट्याचा वावर आढळून आल्यास किंवा एखाद्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्यास जनावर तसेच ठेवावे त्वरित १९२६ टोल फ्री क्रमांकावर किंवा मोबाईल क्रमांक ९०४९२००२०० यावर संपर्क साधावा असे आवाहन राहुल काळे यांनी केले.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/coronavirua-live-updates-400-percent-mumbaikars-quarantine-in-month-49834", "date_download": "2021-08-01T03:11:21Z", "digest": "sha1:VMFYGYW73HWKKYG5UJJRV2SCW5MIHJIX", "length": 9121, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Coronavirua live updates 400 percent mumbaikars quarantine in month | मुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइन", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइन\nमुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइन\nमुंबईत १५ एप्रिलपर्यंत ४३ हजार २४९ लोक होम क्वॉरंटाइन होते. १३ मेपर्यंत या संख्येत २.३४ लाखाने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nकोरोना ग्रस्तांच्या संपकार्त आल्यानं संबंधिताला क्वॉरंटाइन करण्यात येतं. त्यानुसार, मुंबईत गेल्या महिन्याभरात क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत महिन्याभरात क्वॉरंटाइन होणाऱ्यांची संख्या ४४१ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत १५ एप्रिलपर्यंत ४३ हजार २४९ लोक होम क्वॉरंटाइन होते. १३ मेपर्यंत या संख्येत २.३४ लाखाने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिलपर्यंत मुंबईत १० हजार ९६८ लोक होम क्वॉरंटाइन होते. ही संख्या १७ एप्रिलपर्यंत ५३ हजार ११८ झाली आहे. होम क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत अवघ्या ११ दिवसांत ३८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणं क्वॉरंटाइन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एखाद्या व्यक्तिमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळल्यास अशा लोकांनाही क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलवले जातं.\nहोम क्वॉरंटाइन असलेल्या २.३४ लाख लोकांपैकी १२,६३६ लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसंच, ९५ हजार १५४ जणांनी त्यांचा १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nसध्या मुंबईत एकूण ६६१ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या २ हजार ६०० एवढी होती. महापालिकेने कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करत सील बिल्डिंग ही नवी वर्गवारी तयार केली आहे. त्यानुसार मुंबईत एकूण १११० सील इमारती आहेत.\nमहापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत\n रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्री\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भ���ाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या\nCBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर\nघाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/07/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2021-08-01T05:09:07Z", "digest": "sha1:T77FYGD2NLF6GGFZHYP6XKXUNJGLM2OL", "length": 8711, "nlines": 57, "source_domain": "www.royalchef.info", "title": "गव्हाचे औषधी गुणधर्म", "raw_content": "\nगहू : गहू म्हंटल आपल्या डोळ्यासमोर चपाती, पराठा येतो. तसेच गव्हापासून पासून आपण पाव, केक, बिस्कीट, शिरा लाडू असे अनेक पदार्थ बनवतो. गव्हापासून रवा बनवतात. पण हा गहू किती औषधी आहे ते आपण बघूया.\nगहू हा मधुर, थंड, वायू, व पचावयास जड, कफकारक, बलकारक, जुलाबावर गुणकारी आहे. तसेच गव्हाची चपाती ही बलदायक, रुचीकारक, धातूवर्धक आहे. चपाती ही थोडी पचायला जड असते पण ती जेवणात रुची आणते व ती एक उत्तम आहार आहे.\nगव्हाचे पीठ मळतांना नेहमी दुध, मीठ व तेल घालून मळावे त्याने चपाती खूप छान बनते. व ती बलदायक सुद्धा आहे. गव्हा पासून पक्वाने सुद्धा बनवली जातात. गव्हाच्या सत्वा पासून बनवलेला बदामी हलवा हा खूप पौस्टिक आहे. गव्हाचा रवा हा तर खूप पौस्टिक आहे आजारी माणसाला त्यापासून शक्ती मिळते.\nमहाराष्ट्रातील गव्हाची चपाती छान मऊ व रुचकर आहे त्यामध्ये दुध, मीठ व तेल घालून छान मळून, तेल लावून घडीची चपाती बनवली जाते व वरतून साजून तूप लावले जाते. ही चपाती रुचकर लागते व तिच्या सेवनाने वायू दूर होतो.\nगुजरात मध्ये गव्हाचे फुलके बनवले जातात ते पण पचवला हलके असतात. पण खूप पातळ फुलके बनवल्यामुळे त्यातील जीवनसत्व नष्ट होतात कारण की ते थेट विस्तवावर भाजल्याने त्याचे जीवनसत्व नष्ट होते.\nउत्तर भारतात गव्हाचे जाड परोठे बनवले जातात व त्यावर तूप, लोणी वापरले जाते हे परोठे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.\nगहू हा पचण्यास जड आहे त्यापासून बनवलेल्या पुऱ्या, शिरा, लापशी हे पदार्थ पचायला जरा जडच असतात.\nबाजारात मिळणारी केक, बिस्कीट, ब्रेड ह्यापेक्षा चपाती, लापशी हे पौस्टिक आहेत.\nआपल्याला Wheat Grass (हिरवी गव्हाची रोपे) माहीत आहेतच. ही गव्हाची रोपे खूप औषधी आहेत. त्याच्या सेवनाने कॅनसर सारखे रोग बरे होतात असे म्हणतात, त्याचे सेवन अनाशी पोटी करावे असे तज्ञ सल्ला देत असतात.\nगव्हाच्या हिरव्या रोपांमध्ये आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे, खनिजे, पोषकतत्त्वे आहेत व ती आपल्याला जिवंत स्वरुपात मिळतात. सकाळी अनोश्या पोटी घेतला तर त्याचे खूप फायदे होतात. फक्त तीन आठवडे हे करून बघा. त्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. डोळ्यात चमक येते तसेच गालावर लाली येते व एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण येते. म्हणजेच आपल्याला फ्रेश वाटते. ह्याच्या विषयी बाजारात पुस्तके सुद्धा आहेत त्याने आपल्याला योग्य मार्गदर्शन पण मिळते.\nहिरव्या गव्हाच्या रोपांचा रस ह्यामुळे शरीराचा वर्ण उजळतो. पिक्त कमी होते. बलवर्धक आहे.\nआहेना गहू गुणकारी तर मग आपल्या मुलांना केक, बिस्कीट, ब्रेड ह्या पासून थोडे दूर ठेवून गव्हाच्या पासून बनवलेले पदार्थ द्या ते गुणकारी आहेत. गव्हाच्या पिठात साखर, दुध, अंडे फेटून घालून त्याचे डोसे बनवा ते खूप पौस्टिक आहेत. मैद्या पासून ज्या frakee बनवतात त्या आयवजी चपातीची फ्रान्की बनवा. गव्हाच्या पिठात गुळ व मीठ घालून त्याचे डोसे सुद्धा सुंदर लागतात. व ते पौस्टिक पण आहेत.\nHome » Tutorials » गव्हाचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/11/06/coronaupdate-161/", "date_download": "2021-08-01T04:59:49Z", "digest": "sha1:QR4KSWWVHDGLQ32OKU52RIMOT6DIKIXG", "length": 12690, "nlines": 170, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरीत आठ, तर सिंधुदुर्गात ११ नवे करोनाबाधित - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरीत आठ, तर सिंधुदुर्गात ११ नवे करोनाबाधित\nरत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा नोव्हेंबर) आठ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८५०६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ११ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४९८४ झाली आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा नोव्हेंबर) ४२ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८०२५ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ���४.३४ टक्के आहे.\nजिल्ह्यात आज नवे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – दापोली १ (एकूण १). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ३, खेड १, संगमेश्वर १, रत्नागिरी २ (एकूण ७) (दोन्ही मिळून ८)\nजिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८५०६ झाली आहे. बाधितांचा दर १४.७३ टक्के आहे. सध्या ७६ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.\nजिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७२ टक्के आहे.\nमृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (सहा नोव्हेंबर) ११ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४९८४ झाली आहे. आज ३६ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४४९३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nविद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग\nरत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त\nरत्नागिरी जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर ९३.८५ टक्के\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण\nरत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार रुग्ण करोनामुक्त\nPrevious Post: ‘कोमसाप’च्या मालवण शाखेने केली ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती\nNext Post: श्रीसूक्त अनुवाद – ऋचा २२वी\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nचिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...\nमाझी शाळा – माझे शिक्षक (23)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (35)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भर���्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/former-indian-captain-ms-dhoni-buys-new-home-in-punes-pimpri-chinchwad/", "date_download": "2021-08-01T03:34:25Z", "digest": "sha1:N2B45WR4LLKPKN6KN6FILHXRHXURJXCA", "length": 6757, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates धोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले नवे घर", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nधोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले नवे घर\nधोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले नवे घर\nआयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी हा रांचीमध्ये कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे कारण धोनी हा बरेचदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. धोनी हा पुष्कळ वेळा आयपीएलचे सामने खेळण्याच्या निमित्ताने पुण्यात येत होता. याच काळात महेंद्रसिंह धोनीने गहूंजे क्रिकेट स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरात फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटवर धोनी अनेकदा आल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. धोनी हा या फ्लॅटवर तीन ते चार वेळेस राहण्यास देखील आल्याची माहिती सुद्धा तेथील नागरिकांनी दिली आहे. आता बरेच दिवसांपासून धोनी हा फ्लॅटवर आला नाही. मात्र पुण्यातील धोनीचा फ्लॅट हा आलिशान आहे. तसेच धोनीला क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाते आणि त्याचा वागण्याचा अंदाज हा त्यांच्या चाहत्याना खूप आवडतो. धोनीने फार कमी कालावधीत भारतीयांची मने जिंकली आहे .दरम्यान, विश्वचषक जिंकून प्रत्येक भारतीयांच्या मनावर धोनीने राज्य केलं. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. धोनीने क्रिकेट विश्वात भारताला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे.\nPrevious आयपीएलचे उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार\nNext नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला सात वर्षं पूर्ण\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nपी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\nहॉकीमध्ये भारताचा अर्जेंटिनावर शानदार विजय\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/bombay-hc-acquits-former-journalist-jigna-vora-in-j-dey-murder-case-39032", "date_download": "2021-08-01T03:40:01Z", "digest": "sha1:G4L4VD7KIWTDDWVT6FVTMFMZV4SQGPG6", "length": 8701, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bombay hc acquits former journalist jigna vora in j dey murder case | जे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nजे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय\nजे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा किंवा या कटाची पूर्ण माहिती असल्याचा कुठलाही थेट पुरावा नसल्याने पत्रकार जिग्ना वोराची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे.\nथेट सहभागाचा पुरावा नाही\nन्यायमूर्��ी भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने जिग्नाच्या सुटकेविरोधात पोलिसांनी केलेल्या अपिलावर सुनावणी घेतली. या सुनावणीत जिग्ना आणि राजन यांच्यातील फोनवरील संभाषण तसंच इतर पुराव्यांतून तिने राजनला भडकावल्याने डे यांची हत्या झाल्याचं सिद्ध झालं नाही. तसंच राजनने देखील न्यायालयीन अधिकारी वा न्यायालयासमोर आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे जिग्नाचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा थेट पुरावा पुढे आलेला नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.\nगेल्या वर्षी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याच्यासह ९ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेप सुनावली होती. तर पत्रकार जिग्ना आणि पॉल्सन जोसेफ या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. जे.डे. यांच्या विरोधात राजनला भडकावल्याचा प्रमुख आरोप जिग्नावर लावण्यात आला होता. परंतु न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केल्यावर पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं.\nमुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ\nगांजा तस्करीप्रकरणी दोघांना अटक\n‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रदर्शित, ३ बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट\nमराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं\nपोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल\nज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार\nशिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप\nगर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन होणार\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या\nCBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर\nघाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला मिळणार ‘हे’ नाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/dubai-madhe-bandhat-aahet-hindu-mandir/", "date_download": "2021-08-01T03:08:58Z", "digest": "sha1:GMCTEMKAPNI4QZ5EGLVYIDR3ZMTUHSL4", "length": 12773, "nlines": 155, "source_domain": "www.readkatha.com", "title": "जबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर उभारले जातेय » Readkatha", "raw_content": "\nHome\tसंग्रह\tजबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर उभारले जातेय\nजबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर उभारले जातेय\nआपल्या हिंदू धर्मात आपण अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतो. तिथे गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मनी संचारते. जणू जगण्याची नवी उमेद आपल्याला मिळते. आपण भारतातील अनेक हिंदू मंदिरांना भेट दिली असेल पण आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जे ऐकुन तुमची छाती अभिमानाने भरून येईल. दुबई मधील जबेल अली मध्ये हिंदूचे भलेमोठे मंदिर उभारले जाणार आहे. हे मंदिर २५,००० चौरस फूट असेल. ह्याच्या बांधकाम ह्याच वर्षी म्हणजे २०२० मध्ये सुरुवात होणार आहे.\nतिथे असलेले सिंधी गुरु दरबार ह्याचाच भला मोठा विस्तार होणार आहे अशी घोषणा राजू श्रॉफ ह्यांनी केली. त्यांच्यामते इथल्याच गुरु नानक दरबाराला लागून हे मंदिर असणार आहे. एकदा ते तयार झाल्यावर इथे चर्च आणि मंदिरे असतील. २०२२ पर्यंत ह्या मंदिराचे कामकाज पूर्ण होईल असे आश्वासन श्रॉफ ह्यांनी बोलताना दिले. सिंधी गुरु दरबार मंदिराच्या सदस्यांनी ह्या मंदिराचे भूमिपूजन मागच्याच आठवड्यात केलं आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे ह्या मंदिराला ७५ दशलक्ष डॉलर्स धिरम म्हणजेच ४८ करोड ७१ लाख एवढं खर्च करणार आहेत. टेंपल आर्किटेक्चर ह्या भारतीय कंपनीला ह्या मंदिराचे आर्किटेक्चर करण्याचे कामकाज सोपवले आहे. ह्या कंपनीने आजवर जगभरात दोनशेहून अधिक मंदिरे उभारली आहेत. ह्या मंदिराची बांधण्याची परवानगी दुबई समुदाय विकास प्राधिकरणाकडून आधीच घेण्यात आली आहे. फक्त दुबई नगरपालिकेची परवानगी अजुन बाकी आहे. ती एकदा मिळाली मी अधिकृतपणे बांधकामाला सुरुवात होईल असे श्रॉफ ह्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.\nतिथे स्थायिक असलेले सध्याचे मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांची अनेकदा गैरसोय होते, पार्किंगची समस्या भेडसावते. म्हणूनच हे मंदिर उभारण्यात येत आहे.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nगोविंदाच्या परिवारातील हे १० सदस्य ही आहेत लोकप्रिय स्टार\nविनोदाचा बादशहा समीर चौघुले बद्दल ह्या गोष्टी नक्की जाणून घ्या\nॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये सामील होऊन दररोज ५,००० रुपये कमवू...\nतृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते\nकाका मला वाचवा या शनिवारवाड्यात ऐकू येणाऱ्या रहस्यमयी...\nअबब इथे दर वर्षी हजारो पक्षी एकत्र येऊन...\n२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी\n अघोरी शक्तींची देवता आणि मृत्यूच्या...\nतब्बल ७५ वर्षांनी फुटलेला बॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाच्या...\n मग ५ आणि १० रुपयाची नाणी...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं...\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nमकर संक्रांतीला स्त्रिया का नेसतात काळया साड्या\nमंगळसूत्राचे हे महत्त्व तुम्ही आजवर वाचले नसेल\nही आहेत भारतातील सर्वात महाग चार घरे\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/assembly-election", "date_download": "2021-08-01T04:09:57Z", "digest": "sha1:4HV6LTNDMU6UYQGVVBJUEZTS5XVN26E6", "length": 7967, "nlines": 146, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Assembly election - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nविधानसभेची ‘ही’ प्रश्नपत्रिका होतेय नेटकऱ्यांमध्ये वेगाने...\nमतदान; राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक\nसुधागड-पाली येथे निवडणुक आणि पावसामुळे खरेदीवर परिणाम \nशिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार \nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nमराठा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी...\nकल्याण शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध - नरेंद्र पवार\nरस्त्यावरील खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवलीची महासभा तहकुब\nकोरोना व्हायरसबाबत ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा\n‘संत तुकारामांच्या हत्येचे गूढ’ शॉर्टफिल्म तयार करताना...\nओबीसी आरक्षण; महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणात भाजपची...\nठाण्यात बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची...\nठाणे जिल्हातील १८ विधानसभा क्षेत्रात अंदाजे ५० टक्के मतदान\nकणकवली एसटी आगाराच्या आवारात भव्य व्यापारी केंद्र\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याणच्या माजी नगरसेवकाने गाठली...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरस���वक पती-पत्नीने दिला...\nलॉकडाऊन हटवण्यासाठी वंचितने वाजवली ‘डफली’\nकेडीएमसीच्या निवडणूकीसाठी आपची प्रचार समिती घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-08-01T04:50:13Z", "digest": "sha1:DPDSSJ2W7OWR4K6LAZ5DFCC7DDDXYKUL", "length": 32474, "nlines": 152, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोजागरी पौर्णिमा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशरद ऋतूतील उत्सव आणि पूजाविधी\nकोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.[१][२] कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.[३]\nकोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवी मंदिरातील विशेष पूजा\nपण हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.[४]आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. [५] मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.[६]\n६ कृषी संबंधित-नवान्न पौर्णिमा\n११ हे ही पहा\nकोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्याप्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.[७] बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.[८]\nसुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्\nपरावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये\nभवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी\nसुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते\nनमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये\nया गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्\nॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि\nया श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.\nया दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेल���च कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.[१०]\nया दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची [११]आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते.[१२][१३] उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र [१४],बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.[१५] दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.\nब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.[८]\nविविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.[१६]\nपौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.[१७][१८] चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात.[१९][२०]श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात.[२१][२२][२३] द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ)[२४] भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.[२५][२६][२७]त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.[२८]\nकोजागरी पौर्णिमा मसाला दूध\nया दिवशी दूध आटवून त्यात के���र, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.\nकृषी संबंधित-नवान्न पौर्णिमासंपादन करा\nकृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[२९] शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.[३०] .[३१]\nनिसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. [३२]या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.[३३]\nया दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते.[३४] घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. [३५]यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.[३६]मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)\nदमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.[३७]\nभारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते.[३८] मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.[३९]\nकोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो.[४०]\nकोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते.[४१]\nमिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.\nया निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठविण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे.[४२]\nहिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.[४३]\nराजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.[४४]\nहरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.[४५]\nओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात.[४६] या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.[४७]\nकोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो..[४७]\nतांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.[४८][४९]\nबनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरा करतात.[५०]\nहे ही पहासंपादन करा\nकोजागिरीच्या खास आणि नवीन शुभेच्छा\nकोजागरीनिमित्त मंदिरातील लक्ष्मी पूजन\nकोजागरी निमित्त सार्वजनिक स्वरूपात मसाला दूध तयार करताना\nकोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दान\n^ \"प्रासंगिक : कोजागरीचा गर्भितार्थ | पुढारी\". www.pudhari.news. 2019-09-03 रोजी पाहिले.\n↑ a b जोशी, होडारकर, महादेवशास्त्री , पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा. भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन.\n^ \"अक्षय तृतीया पर इस विधि से करें देवी लक्ष्मी की पूजा, ये हैं शुभ मुहूर्त\". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.\n^ \"कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)\". सनातन संस्था (इंग्रजी भाषेत). 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"शरद पूर्णिमा को ही श्री कृष्ण ने रचाया था महारास, यूं नृत्य से दिया था आध्यात्मिक संदेश\". Sakshipost Hindi (इंग्रजी भाषेत). 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"कोजागरी पौर्णिमेला घरात कलह करू नये, तुळशीजवळ दिवा लावावा आणि रात्री लक्ष्मी पूजन करावे\". Divya Marathi. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"कोजागरी पौर्णिमेला रात्री वृंदावनात निधीवनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत केली होती रासक्रीडा\". Divya Marathi. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"13 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा, या तिथीला रात्री खीर खाण्याची आहे परंपरा\". Divya Marathi. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"जानिए 16 कलाओं का रहस्य - The Viral Pages\". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"सोलह कलाएं\". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-02-23.\n^ \"कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)\". सनातन संस्था (इंग्रजी भाषेत). 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"कोजागरी पौर्णिमेला घरात कलह करू नये, तुळशीजवळ दिवा लावावा आणि रात्री लक्ष्मी पूजन करावे\". Divya Marathi. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"कोजागरी पौर्णिमेला रात्री वृंदावनात निधिवनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत केली होती रासक्रीडा\". Divya Marathi. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"Sharad Purnima 2019: इस रात श्रीकृष्ण ने कई रूप धारण कर पूरा किया था अपना वादा\". Amar Ujala. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ \"चंद्र किरणों के साथ बरसा अमृत, पायस में संजोया\". Amar Ujala. 2019-10-22 रोजी पाहिले.\n^ ऑनलाईन, सामना. \"नवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई | Saamana (सामना)\" (इंग्रजी भाषेत). 2020-10-27 रोजी पाहिले.\n^ \"लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान...\" १३. ११. २०१२. ३०. ९. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"कोजागरा: मिथिला के लिए खास है आज की रात, जानिए\". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/pune-university/", "date_download": "2021-08-01T03:13:52Z", "digest": "sha1:UN5GNIOGKUPKDXNGT744MEFHCYSH3YSS", "length": 4206, "nlines": 75, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "pune University | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nरविवार, ऑगस्ट 1, 2021\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nऑनलाईन परीक्षांचा गोंधळ, युवासेनेने उघड केला पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार\nपुणे : ”सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ आजही कायम. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे Login Id व Password विद्यापीठाने कुणालाही पाठवले आहेत. विद्यापीठाच्या\nपी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव\nजगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर\nअंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; प्रेक्षकांच्या येणार भेटीला\nभारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी\nकाश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय\nबेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक\nभारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण\nउपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/admission-open-for-girls-hoste-10142/", "date_download": "2021-08-01T03:12:10Z", "digest": "sha1:L7OYMO4DNDRIL3GITM3ZZFDNSRGLNOXC", "length": 12804, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "रायगड | महाडमधील मागासवर्गीय मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवा��न, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल\nलोकं समजतात या Odd Love Birds ला आई आणि मुलगा मग हेच घेतात त्यांची फिरकी\nरायगडमहाडमधील मागासवर्गीय मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू\nपनवेल : रायगड जिल्ह्यातील महाड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२० - २१ करीता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी फॉर्म भरुन आपल्या\nपनवेल : रायगड जिल्ह्यातील महाड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करीता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी फॉर्म भरुन आपल्या पाल्याचे प्रवेश नोंदणी करण्याचे आवाहन गृहपाल सुधा सावंत यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण ‘रायगड – अलिबाग यांचेतर्फे महाड येथे चालविण्यात येणार्‍या\nमागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करीता प्रवेश सुरू झाले असून या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी करण्यासाठी https://surveyheart.com/form/5eeafbfcfebe7059af16ef8e या लिंकवर जाऊन साधा सोपा सुटसुटीत फॉर्म भरा व आपल्या पाल्याचे प्रवेश नोंदणी करण्याचे आवाहन गृहपाल सुधा सावंत यांनी केले आहे . वसतिगृह सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वसतिगृहात जमा केल्यानंतरच उपलब्ध आरक्षणानुसार रिक्त जागांवर नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे . प्रवेशासाठी ९४२३०९२८२२ या क्रमांकावर संपर्क करावा.\nप्रवेशासाठी आरक्षण :अनुसूचित जाती ( एससी) – ८०%\nअनुसूचित जमाती (एसटी) – ३%\nवि.जा.भ.ज (व्हिजेएनटी) – ५%\nविशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) – २ % आर्थिक मागास प्रवर्ग (ईबीसी)- ५ %\nवसतिगृहात पुढील व इतर आवश्यक त्या सोयी, सुविधा विनामूल्य देण्यात येतात .\n१) निवास व भोजन\n२) शैक्षणिक साहित्य भत्ता\n४) संगणक व ग्रंथालय सुविधा\n५) छत्री, रेनकोट, गमबूट भत्ता\n६) प्रोजेक्ट व अॅप्रन भत्ता व इतर\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/10/aliv-or-halim-or-garden-cress-seeds-benefits-for-hair-skin-blood-heart-in-marathi.html", "date_download": "2021-08-01T04:51:15Z", "digest": "sha1:6XKQWQGN4ILP65WNWSYMEMJNVNOOS7FR", "length": 7483, "nlines": 60, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Aliv or Halim or Garden Cress Seeds Benefits for Hair, Skin, Blood, Heart In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nअळीव खाण्याचे (हलीम) चमत्कारी फायदे रक्त, केस, त्वचा, हृदय\nअळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. ते खूप पौस्टिक आहेत. अळीवा मध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ” क” आहे. तसेच हलीव हे रजःस्राव नियमित करते. त्यामध्ये ॲंटिऑक्‍सिडंट्‌स आहे व रक्त शुद्धी करणारे गुण आहेत. हळीवाचे सेवन हे तरूणांनी करणे फायदेमंद आहे. बाळंतिनिला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू किंवा खीर सेवन करायला देतात. हालीव भिजत घालून त्याला मोड आणून सॅलडमध्ये घालून सेवन केल्यास डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते. हलीव हे चिकट असतात त्याच्या सेवनाने मळविरोधाची तक्रार कमी होते.\nआळीवाच्या सेवनाने शरिरात रक्ताचे प्रमाण वाढते, केसांसाठी आळीव फायदेमंद, आळीवाच्या सेवनाने आपली त्वचा चांगली होते, आळीवाच्या सेवन हृदय रोग असणाऱ्या फायदेमंद\nआळीवाच्या सेवनाने शरिरात रक्ताचे प्रमाण वाढते\nअळीव मध्ये आयर्न भरपूर प्रमाण आहे. ह्याच्या सेवनाने रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ह्याचे रोज सेवन केल्याने एनिमिय���ची तक्रार दूर होते. गर्भवती महिलांच्या डेलिव्हरी नंतर आळीव चे लाडू किंवा खीर सेवन करण्यास दिली जाते. आपल्या भारतातील स्त्रीयांमद्धे रक्ताचे प्रमाण कमी असणे ही नेहमीची बाब आहे. त्या महिलानी रोज आळीवचे सेवन करावे.\nआळीवच्या बियांचे सेवन करणे हे केसाच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. ह्या बियांमद्धे बी-कॉम्प्लेक्स व विटामीन असते. त्याच्या मुळे केसांची वाढ होऊन केस चमकार होतात व तुटत नाहीत. ज्याच्या केसांच्या समस्या आहेत त्यानी रोज ह्याचे सेवन करावे. आळीवच्या बियांमद्धे तेल असते व विटामीन “E” भरपूर आहे. तसेच पोषक तत्व आहेत त्यामुळे केसांमधील कोंडा डैंड्रफची समस्या दूर होते.\nआपली त्वचा चांगली होते.\nअळीवाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते. वाढत्या वया बरोबर शरीरावर सुरकुत्या येतात कमी होण्यास मदत होते.\nहृदय रोग असणाऱ्या फायदेमंद:\nअळीवमध्ये ओमेगा-3 फैटी एसिड आहे. त्यामुळे हृदय रोग असणाऱ्या व्यक्तीने जरूर सेवन करावे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/simple-wedding-ceremony-nanded-city-281764", "date_download": "2021-08-01T03:30:50Z", "digest": "sha1:4DAH64DIY7X5PVJ6ZS4EJWVBFESZAMSX", "length": 10218, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाऊन : नांदेडमध्ये नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीत उरकला विवाह", "raw_content": "\nनांदेडमध्ये गुरुवारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, तसेच कुठलाही बडेजाव न करता विवाह सोहळा साध्यापद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे केवळ नवरदेवाकडील तीन व नवरीकडील सहा इतक्याच वऱ्हाडींची उपस्थिती होती.\nलॉकडाऊन : नांदेडमध्ये नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीत उरकला विवाह\nनांदेड : आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न. त्यामुळे लग्न थाटामाटात झाले पाहिजे अशी प्रथा समाजात रुढ झाली. मात्र, ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठरलेला विवाहसोहळा फक्त नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीत नांदेडमध्ये झाला.\nआयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न. त्यामुळे या लग्नसोहळ्याच्या आनंदामध्ये वधु-वरांसह घरातील सर्व कुटुंब, नातेवाईक आणि आप्तेष्टांचाही सहभागी होत असतात. प्रत्येकजण विविध कामांची वाटणी करतात. मात्र, यावर्षी कोरोनाने या उत्साहावर निर्बंध आणल्यामुळे अनेकांनी साध्यापद्धतीने म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विवाह उरकवत आहेत. तर काही हौशींनी लॉकडाऊनच्या काळातील तारखा या पुढे ढकलल्या आहेत. परिणामी, ऐन हंगामामध्ये मंगल कार्यालये ओस पडली असून बॅण्डपथकही घरीच बसून आहे.\nहेही वाचा - लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी\nपत्रिकांचे वाटपच झाले नाही\nमहाराणा प्रताप चौक परिसरातील गोविंदनगर येथे हा सोहळा गुरुवारी (ता.१६ एप्रिल २०२०) पहाटे सहा वाजता पार पडला. वधू अश्‍विनी अर्जून काळे आणि वर चांदू शिवाजीराव डोणे (खैरगाव, ता. अर्धापूर) यांचा विवाह पूर्वीच १६ एप्रिलला ठरवण्यात आला होता. त्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या. दरम्यानच्या काळात ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी देशच लॉकडाऊन करण्यात आला. तसेच गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते. त्यामुळे काळे आणि डोणे कुटुंबियांना या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटपच करता आले नाही.\nपारंपरिक पद्धतीने झाला सोहळा\nगोविंदनगर येथे धामधुममध्ये अश्‍विनीचा विवाह तिचे काका रामू बबनराव काळे लावून देणार होते. त्याची तयारीही जय्यत सुरु होती. परंतु, कोरोनामुळे त्यांना अगदी साध्या पद्धतीने म्हणजे नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीमध्ये घरामध्ये हा विवाह सोहळा करावा लागला. विशेष म्हणजे, रामू काळे आॅटो चालवून काठीण्य पातळीवर उदरनिर्वाह करत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये पुतणीच्या लग्नाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. सोशल डिस्टन्सचे पालन करून त्यांनी गुरुवारी अश्‍विनी आणि चांदू यांचा विवाह हा लावून दिला. या विवाह सोहळ्याला वराकडील दोन (करवली आणि वडील) आणि वधुकडील सात एवढ्याच वऱ्हाडींची उपस्थिती होती. घरामध्येच हा सोहळा कुठलाही बडेजाव न करता पारंपरिक पद्धतीने पार पडला.\nहे देखील वाचाच - Video : विधायक : शहर वाहतूक शाखेने दिला गरजूंना मदतीचा हात\nकाळे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट\nगोविंदनगरात अर्जून बबनराव काळे यांचे घर आहे. दोन वर्षांपूर्वी अर्जून काळे यांचे निधन झाले. त्यांना अश्‍विनी आणि अजय अशी दोन मुले आहेत. दिवंगत अर्जून यांची पत्नी दिव्यांग आहे. धुणी-भांडीची कामे करून त्या कसाबसा कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्या आईला मदत व्हावी म्हणून मुलगा अजयही दररोज सकाळी घरोघरी वर्तमानपत्र पोचवण्याचे काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/kdmc-commissioner-and-oppositi-8232/", "date_download": "2021-08-01T05:28:58Z", "digest": "sha1:KCOGJOUH5AAJS5PBB3TZQVSDB4QWTAHD", "length": 16494, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | विरोधी पक्षातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या कोरोना नियंत्रणासाठीच्या सूचना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nदरवर्षी का साजरा केला जातो जागतिक स्तनपान सप्ताह\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nठाणेविरोधी पक्षातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या कोरोना नियंत्रणासाठीच्या सूचना\nडोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना महामारीचा उद्रेक झाला असून प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. मार्च अखेर १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या होती. दोन\nडोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना महामारीचा उद्रेक झाला असून प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. मार्च अखेर १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या होती. दोन महिन्यांच्या काळात आता ७५० हून अधिक झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आता स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेणे गरजेचे आहे, अशा विषयाचे निवेदन विरोधीपक्ष शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. रवींद्र सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.\nआयुक्तांना निवेदन देतांना शिष्टमंडळात खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, विरोधी पक्षनेते राहुल दामले, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, गटनेते शैलेश धात्रक, मनसे गटनेते मंदार हळबे, मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर उपस्थित होते.\nआयुक्तांना देलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य आणीबाणीमधून आपल्या शहराला मुक्त करायचं असल्याने सद्य स्थितीतील त्रुटी सुधारणे गरजेचे आहे. यासाठी प्रभाग क्षेत्र निहाय नगरसेवक बैठका घेणे अत्यावश्यक बनले आहे. जेणेकरून स्थानिक नगरसेवकांकडून सूचना, माहिती आदानप्रदान करता येईल व संभाव्य संसर्गावर “हायपर लोकल” पद्धतीने नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. प्रत्येक प्रभाग क्षेत्रात ५ ऍम्ब्युलन्स उपलब्ध असणे आवश्यक आहे. कोरोनावर कोणताही इलाज दृष्टीपथात नसल्याने संसर्ग नियंत्रण हाच उत्तम मार्ग आहे म्हणून महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची प्राथमिक चाचणी मोफत व्हावी. पालिका कर्मचाऱ्यांची क्षमता लक्षात घेता हे अशक्य असल्याने एनसीसी, एनएसएस व अन्य स्वयंसेवी संस्था, पॅरामेडिक संस्था, एनजीओ आणि मुख्यतः गृहसंकुले, चाळ कमिट्या यांच्या सहभागाने कोविड योद्धे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. त्यांच्याच माध्यमातून प्राथमिक टेम्परेचर चेकिंग व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न करावेत. पालिकेने डिजिटल थर्मामीटर उपलब्ध करून द्यावे. विशेषतः प्रत्येक सोसायटीला डिजिटल थर्मामीटर सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे आणि प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करात सवलत द्यावी.\nमहापालिकेत स्वतःचे स्वॅब सेंटर असावे, जेणेकरून २४ तासात चाचणी करता येईल व नमुने चाचणी अहवाल त्वरित मिळेल. त्याबरोबर चाचणी मोफत व्हावी व चाचणी अहवालही मोफत मिळावेत. आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोळ्या महापालिकेने मोफत उपलब्ध करून द्याव्यात. महापालिकेची रुग्णालये, हेल्थ पोस्ट यंत्रणा अद्ययावत करावी. कोरोना रुग्णांना चांगले भोजन देणे. सध्याचे भोजन कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे भोजन ��ेत आहेत त्यांना समज द्यावी अन्यथा बदलावे.महापालिकेत नवीन बेड्सची व्यवस्था निर्माण करण्याकरिता बीएसयुपी सदनिका वापराव्या, डोंबिवली क्रीडा संकुलातील मॉलचा वापर सुरु करावा, शहाड येथील निर्मल लाईफ स्टाईलमधील सदनिका, लोढा यांच्या खोणी टाउनशिपमधील म्हाडाच्या ताब्यातील ३००-३३५० सदनिका वापरण्यात याव्यात,असेही निवेदनात सांगण्यात आले आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/bhambarde-village-awaits-help-9170/", "date_download": "2021-08-01T04:20:16Z", "digest": "sha1:OYCHHF4WACFFSPPV47PVT7SOLCT74OAZ", "length": 13829, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | भांबर्डे गावाला चक्रीवादळाचा फटकागावकरी मदतीच्या प्रतीक्षेत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nशिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान\nमैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…\nवेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता\nतिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्य��\nहिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित\nराज्यातील ६ हजार ९५९ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ३४५ रुग्णांची नोंद\nKoo ॲपवर ‘यलो टिक’ मिळवण्यासाठी युजर्सला आवाहन, व्हेरिफिकेशनसाठी अर्ज कसा करायचा माहितीये\nजपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा\nगेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू\nपुणेभांबर्डे गावाला चक्रीवादळाचा फटकागावकरी मदतीच्या प्रतीक्षेत\nमुळशी ः निसर्गचक्रीवादळाचा मुळशी तालुक्याला मोठा फटका बसला आहे.\nमुळशी ः निसर्गचक्रीवादळाचा मुळशी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. मुळशी धरणाच्यावरील भागातील सर्वात मोठे गाव असणारे भांबर्डे गावाला या चक्रीवादळाचा सर्वाधिक नुकसान झाले आहे. भांबर्डे, गावठाण, रामवाडी, आंबेडकरनगर, एकोले, आडगाव, तैलबैले या गावातील वादळात सर्वच घरांचे पत्रे उडून गेले असून घरांची पडझड झाली आहे. एकट्या भांबर्डे गावात १८४ कुटुंब या पावसाने बाधित झाली आहेत. वादळासोबत आलेल्या पावसाने घरात ठेवलेले धान्य, लाकडूफाटा, जनावरांचा पेंडा देखील भिजलेला आहे. बुधवारी आलेल्या चक्रीवादळानंतर अवघ्या १२ ते २ या दोन तासातच होत्याचे नव्हते झाले. वेगाने वाहणारा वारा आणि पाऊस याच्यामुळे भांबर्डे आणि एकोेले गावातील सर्वच घरांचे पत्र उडून गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्यासाठीची बेगमी म्हणून घरात जमा केलेले धान्य आणि इतर साहित्य पावसात भिजले. घरांचे पत्र उडाल्याने लोकांनी गावातील शाळेत आश्रय घेतला मात्र काही वेळाने शाळेची ही पत्रे उडून गेली. प्रशासनाच्यावतीने गावकऱ्यांची व्यवस्था गावातील मंदिरामध्ये करण्यात आली असल्याचे तलाठी गणेश पोतदार यांनी सांगितले.\n-आंबेडकरनगर, एकोले या गावाचे प्रचंड नुकसान\nवादळाने भांबर्डे गावातील गावठाण, रामवाडी, आंबेडकरनगर, एकोले यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वच घरांची पत्रे उडून गेले असून पावसाळ्यासाठी घरात साठवलेले धान्य देखील पावसात भिजले आहे. प्रशासनाच्यावतीने आम्ही पंचनामे पुर्ण केले आहेत. गावकऱ्यांची राहण्याची व्यवस्था गावातील मंदिरामध्ये, शेजारील गावामध्ये करण्यात आली आहे.\nगणेश पोतदार, तलाठी, भांबर्डे गाव\n-शासना���े लवकरात लवकर मदत करावी\nआम्ही कसे जगायचेवादळाने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. गावातील सर्वच घरांची पडझड झाली आहे. घरातील धान्य, किराना पावसाने भिजलेला आहे. कोरोनामुळे पुण्या मुंबईकडे गावातील असणारे लोक पुन्हा गावी आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. ते देखील या संकटात सापडले आहेत. धान्य भिजली आहेत. घरांची मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. शासनाने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nरविवार, ऑगस्ट ०१, २०२१\nचायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-artwork-showing-the-culture-of-different-countries-5621482-PHO.html", "date_download": "2021-08-01T03:48:19Z", "digest": "sha1:MT5QJVKISVRWETNAO7QVQ6ZMAFJMRNIS", "length": 4111, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "artwork showing the culture of different countries | अप्रतिम... विविध देशांची संस्कृती दर्शवणाऱ्या कलाकृती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअप्रतिम... विविध देशांची संस्कृती दर्शवणाऱ्या कलाकृती\nजपानच्या तोशिहिको होसाका यांच्या कलाकृती कलारसिकांसाठी नेहमीच आकर्षक ठरतात. त्यांनी विविध देशांच्या संस्कृतीवर आधारित अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. जगभरात त्यांचे कौतुकही झाले आहे. होसाका यांनी समुद्र किनाऱ्यावरील वाळूपासून तयार केलेल्या कलाकृती सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. ४३ वर्षीय होसाका यांची कला क्षेत्रातील कारकीर्द २० वर्षांपेक्षा अधिक असली तरी ते फार चर्चेत नाहीत.\n२०१० मध्ये चीनच्या झाउशान शहरात वाळू शिल्पांचा महोत्सव सुरू होता. तेथे बनलेल्या लहान लहान कलाकृतींवरून प्रेरणा घेऊन होसाका यांनी याच कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना या कामासाठी विविध देशांत जाण्याची संधी मिळाली. होसाका म्हणतात, एखादी कलाकृती हाती घेतल्यावर संपूर्ण दिवस किंवा कित्येक दिवस कधी निघून जातात हे कळतही नाही. कधी कधी खूप थकवा येतो. मात्र, प्रेक्षक आपल्या कलाकृतीला दाद देतात, तेव्हा या थकव्याचे काहीच वाटत नाही. सध्याच्या तंत्रज्ञान प्रगतीच्या युगाच्या तुलनेत वाळूची शिल्पे फार कमी काळ टिकतात. वाळूचा बाहेरील थर पक्का करणारा स्प्रेदेखील तयार करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%82_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%82_(%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9)", "date_download": "2021-08-01T05:06:54Z", "digest": "sha1:NRW26DTQRO4TG4SBOUBDTWLDDLC7I3ED", "length": 2332, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकाही खरं काही खोटं (कथासंग्रह)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n\"काही खरं काही खोटं - कथासंग्रह\" हे पान \"काही खरं काही खोटं (कथासंग्रह)\" मथळ्याखाली स्थानांतरित क\nनवीन पान: '''{{PAGENAME}}''' {{माहितीचौकट पुस्तक | पार्श्वभूमी_रंग = | नाव = काही खरं काही ख…\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/10/TCL-Tata-Partnership.html", "date_download": "2021-08-01T04:41:23Z", "digest": "sha1:ZJRR35JMXKGEHYGCLWGVNJA7LTENX4UA", "length": 5258, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "टीसीएलची टाटा क्लिकसह भागीदारी", "raw_content": "\nटीसीएलची टाटा क्लिकसह भागीदारी\nमुंबई, १ ऑक्टोबर २०२०: टीसीएल या जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता आणि अग्रगण्य कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने भारतभरात स्मार्ट एअर कंडिशनरची बाजारपेठ वाढवण्याच्या उद्देशाने टाटा क्लिकसह भागीदारी केली आहे. टीसीएलचे वापरकर्ते आता टाटा क्लिकवरूनही एसी खरेदी करू शकतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे हे टीसीएलचे एसी या नव्या ई-कॉमर्स मंचावर २३,९९० रुपयांपासून उपलब्ध आहेत.\nटीसीएल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक माइक चेन म्हणाले, “टाटा क्लिकसोबत भागीदारी करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. ही संस्था आम्हाला आमच्या एसीच्या विक्रीसाठी आणखी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देईल. एवढेच नव्हे तर आम्हाला संपूर्ण भारतभरात उपस्थिती दर्शवण्यासाठी मदत करेल. या मैत्रीचा असाच विकास होईल आणि याही पलिकडे जाऊन दोन्ही बाजूंना महत्त्व प्राप्त होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”\nटीसीएल स्मार्ट एसीमध्ये एआय अल्ट्रा-इन्व्हर्टर कॉम्प्रेसर टेक्नोलॉजी असून त्याद्वारे ते जास्तीत जास्त आरपीएमवर चालते. तसेच ६० सेकंदात १८अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी होण्याची खात्री देते. या सुविधेद्वारे यूझर्सना ५० टक्के वीज बचतीची खात्री देत वीजबिल कमी करण्यास मदत केली जाते. स्मार्ट कनेक्टिव्हिटी द्वारे ग्राहकांना स्मार्ट फोन किंवा साध्या आवाजी आदेशाने एसी नियंत्रित करता येईल. आय फील टेक्नोलॉजी या अॅडव्हान्स्ड रिमोट सेंसर्सद्वारे खोलीचे तापमान अचूकतेसह मोजले जाते आणि त्यानुसार धोकादायक कुलिंगचे नियंत्रण केले जाते.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.readkatha.com/navra-baykochya-natyamadhe-mahatavchya-goshti/", "date_download": "2021-08-01T04:55:46Z", "digest": "sha1:23TE66ROHCJOP2CBU6AIJJP5EQFTIRQ6", "length": 15815, "nlines": 161, "source_domain": "www.readkatha.com", "title": "नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही गोष्टी या अत्यंत महत्वाच्या असतात ज्यामुळे दोघांमधील प्रेम अधिक वाढते » Readkatha", "raw_content": "\nHome\tविचार\tनवरा बायकोच्या नात्यामध्ये काही गोष्टी या अत्यंत महत्वाच्या असतात ज्यामुळे दोघांमधील प्रेम अधिक वाढते\nनवरा बायकोच्या नात्यामध्ये काही गोष्टी या अत्यंत महत्वाच्या असतात ज्यामुळे दोघांमधील प्रेम अधिक वाढते\nनवरा आणि बायको या दोघांच नातं विश्वासाच्या नात्यावर त्यांचा संसार हा पूर्णपणे अवलंबून असतो. तो डलमळला की संसार ही शेवटच्या थराला जाऊन पोचतो हे कित्तेक जोडप्यांना माहीत असेल पण तरीही कधी कधी अशा गोष्टी घडतात की काही जण त्याच्यापुढे ही हतबल होतात. पण कधी कधी अशाही काही गोष्टी असतात ज्या केल्याने खरच तुमच्या मधील प्रेम वाढत जाईल. जास्त काही करायची गरज नाही फक्त रोजच्या जीवनात हे थोडेफार बदल करा आणि तुमच्या संसारात एक नवीन उमेद आणा.\nपहिली गोष्ट म्हणजे पती आणि पत्नी या दोघांनीही आपल्या जोडीदाराला कसली गरज जास्त हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या जोडीदाराची गरज भागवायला हवी मग ती गरज कोणत्याही प्रकारची असो फक्त ती तुमच्या आवाक्यात असायला हवी. त्यामुळे तुमचं जोडीदार तुमच्यावर नक्कीच खुश होईल.\nजेव्हा पत्नी एकटीच स्वयंपाक घरात काम करत असते तेव्हा आवर्जून तिची मदत करा. तिला विचार माझी मदत हवी का किंवा लहान सहान मदत करा त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर खुश होईल.\nदोघांनीही एकमेकांची आवड लक्षात घेऊन जेव्हा कोणतीही मालिका बघत असता तेव्हा जोडीदाराची आवड लक्षात घेऊन ती मालिका बघा. त्यामुळे तुमच्या घरात नेहमी वातावरण आनंदी राहील.\nएखादे वेळेस झालेले भांडण आणि त्यावरून एकमेकांवर केले जाणारे आरोप केले जातात. चुकीचे खापर समोरच्यावर फोडले जातात पण कितीही भांडणे झाली तरी जोडीदाराने मग तो नवरा असो किंवा बायको या दोघांनीही विचार करावा. चुकीची जबाबदारी समजून घ्यायला हवी, जे झाले ते झाले त्यासाठी एकमेकांना जबाबदार न धरता या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल हा विचार करावा.\nपती आणि पत्नी या दोघांमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या कधी कधी मनाविरुद्ध घडत असतात पण तरीही त्या स्विकारल्या जातात. पण त्यामुळे मनात राग, चीड उत्पन्न होते आणि तुमचे नाते कमकुवत होते यापेक्षा जे काही आहे ते दोघांनीही एकमेकांशी बोलून घ्यावे. त्यामुळे एकमेकांच्या मनातील भावना समजण्यास सोपे होईल.\nजोडीदाराने आपल्या पत्नी किंवा नवऱ्याचा अपमान कोणाही परक्या किंवा घरातील व्यक्तिसमोर करू नये त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.\nआजच्या धावपळीच्या जीवनात पती पत्नीला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला मिळत नसेल तर यावेळी ही समजून घेण्याची गरज दोघांनीही आहे. यासाठी आठवड्यातून असा दिवस वेगळा काढा ज्या दिवशी तुम्हाला एकमेकांसोबत पुरेसा वेळ मिळेल.\nसध्या मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे आपला नवरा किंवा बायको हे जास्त करून मोबाईल ��र आपला वेळ घालवत असतील तर एकमेकांवर संशय घेणे ही गोष्ट आलीच पण संशय घेण्याअगोदर आपण आपल्या जोडीदाराशी विश्वास ठेवावा आणि आपल्या मनातील शंका समजून सांगावी. पण अरेरावी करू नये.\nअशा असंख्य गोष्टी आहेत ज्या नवरा आणि बायको यांच्यात भांडण निर्माण करत असतात मग ते घरातील सासू सुनेचे भांडण असो किंवा नणंद आणि भावजयचे भांडण पण कितीही भांडलो तरी आपल्याला शेवटी एकत्रच राहायचे असते. त्यामुळे भांडण करतानाही समोरच्याला जास्त दुखावू नये ही गोष्ट दोघांनीही लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे.\nHusband wife relationship goalsनवरानवरा बायकोनवरा बायको प्रेमपतीपती पत्नीपत्नीबायको\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nहम आपके है कौन मधील मोहनिश बहल याच्या खाजगी आयुष्याबद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nतुमचेही दात पिवळे पडले असतील तर हे करा फरक जाणवेल\nपितृ पक्षात कावळ्यांना अन्न का दिले जाते\nऑनलाईन अभ्यासाचे आपल्या मुलांवर काही वाईट परिणाम ही...\nह्या तीन गोष्टींमधे नेहमी संतुष्ट रहा, आयुष्यात नेहमीच...\nनवरा बायको आणि समजूतदारपणा\nआपल्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा आणि नवरीला हळद...\nबांगड्या हातात घातल्याने मिळतात अनेक फायदे पण सध्या...\nसध्या तरी घरात बसून बाहेरच्या आरबट चरबट खाण्याची...\nआताच्या दिवसात गंगा नदी मध्ये झालाय एक नवीन...\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nऑनलाईन ओळख » Readkatha on दुसरं लग्न\nऑनलाईन ओळख » Readkatha on आता मी काय करू\nऑनलाईन ओळख » Readkatha on शेतकरी प्रियकर\nऑनलाईन ओळख » Readkatha on असं प्रेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये\nपावसाळा आणि तिची आठवण » Readkatha on गावाकडचं प्रेम Village Love\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nएक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे\nऑफिस मधील नाईट शिफ्ट\nबनावट दारू विक्रीला ह्या भारतीय राज्यात फाशीची शिक्षा, नवीन कायदा लागू होणार\nलग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुंबई मधल्या एका युवकाने २१ वर्षीय महिलेला धावत्या ट्रेनसमोर ढकलले\nनेपाळहून पेट्रोल, डिझेल तस्करीचे प्रमाण वाढले आहे\nमुख्यमंत्री कसा असावा हे ठाकरेंनी दाखवून दिलं\nनवरा बायकोने ह्या गोष्टी केल्या तर कधीच...\nआताच्या दिवसात गंगा नदी मध्ये झालाय एक...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sjmk.in/2020/11/mah-bed-cet-2020-result.html", "date_download": "2021-08-01T03:24:38Z", "digest": "sha1:DFPZ5VGLOGLIOHTEWVKIFHUKCOLI2Y34", "length": 5309, "nlines": 50, "source_domain": "www.sjmk.in", "title": "MAH BEd CET 2020 Result: परीक्षांचे निकाल लवकरच", "raw_content": "\nMAH BEd CET 2020 Result: परीक्षांचे निकाल लवकरच\nMAH BEd CET 2020 Result: परीक्षांचे निकाल लवकरच\nMAH BEd CET 2020 Result: बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच\nMAH BEd CET 2020 Result: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरील अपडेटनुसार, हे निकाल ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. मात्र, सीईटी कक्षाने अद्याप निकालाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत सूचना उपलब्ध केलेली नाही.\nMAH BEd CET Result : निकाल जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा दिलेले उमेदवार mahacet.org वर भेट देऊ शकतील. पुढील पद्धतीने निकाल तपासता येऊ शकेल.\n– निकाल जारी झाल्यानंतर उमेदवार सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा. – होमपेजवर MAH BEd CET 2020 Result या लिंकवर क्लिक करा.\n– आता एक नवं पेज उघडेल. येथे उमेदवारांनी आपले क्रिडेन्शिअल भरा आणि सबमिट करा.\n– आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.\n– निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटही काढून ठेव शकता.\nनिकाल जाहीर होतात उमेदवारांचे काऊन्सेलिंग सुरू होईल. या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिले जातील. बीएड कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० या परीक्षा २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० रोजी झाल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. बीएड सीईटीसाठी प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये होती. बीएड इएलसीटीसाठी केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका होती. बीएड सीईटीसाठी एकूण १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी होता. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नव्हते. तर बीएड इएलसीटीसाठी एकून ५० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण होता. रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ग्रामर, फोनेटिक्स, फिगर्स ऑफ स्पीच, सेंटेंस फॉर्मेशन आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/cleaning-of-garbage-bins-in-kdmc-premises", "date_download": "2021-08-01T03:28:23Z", "digest": "sha1:D4U6Z56TZELFRACPHJZHLNTBYVLHJKHP", "length": 13780, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "केडीएमसीच्या आवारात कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’ - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकेडीएमसीच्या आवारात कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’\nकेडीएमसीच्या आवारात कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’\nकल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट बनविण्याचा विडा उचलणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा एक नमुनेदार प्रकार समोर आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून (केडीएमसी) शहरात स्वच्छता राखण्यासाठी लोखंडी स्टँड असलेले नविन कचरा डबे मागविण्यात येत असताना केडीएमसी मुख्यालयाच्या आवारातील कचऱ्याच्या डब्याचीच ‘सफाई’ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.\nकल्याण डोंबिवली महापालिकेकडून पालिका क्षेत्र��त गाजावाजा करीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. त्यासाठी शहरात यापूर्वीच ठिकठिकाणी लोखंडी स्टँड असलेले कचरा डबे बसविण्यात आले आहेत. या स्टँडला हिरवा आणि निळा असे दोन रंगांचे डबे आहेत. त्यापैकी हिरव्या डब्यात ओला कचरा तर निळ्या डब्यात सुका कचरा जमा करावयाचा आहे. महापालिका मुख्यालयात आधीच दोन ते तीन ठिकाणी हे स्टँड बसविण्यात आले होते. त्यापैकी एक स्टँड सुस्थितीत असून तो वापरात आहे, तर उर्वरित दोन स्टँड इतरत्र पडून\nआहेत. या पडून असलेल्या एका स्टँडला दोन रंगांचे कचऱ्याचे डबे काही दिवसांपूर्वीपर्यंत दिसत होते. यापैकी एका स्टँडला कचऱ्याचे डबे असलेले दि. ११ मार्च २०२१ रोजी काढलेल्या छायाचित्रात दिसून येत होते. मात्र मधल्या काळात या स्टँडचे दोन्ही रंगांचे डबे गायब झाले. दि. ३१ मार्च रोजी काढलेल्या छायाचित्रात याच स्टँडला दोन्ही डबे नसल्याचे समोर येत आहे. पालिका मुख्यालयाच्या आवारातून या डब्यांची ‘सफाई’ कशी झाली, ते डबे कुठे गेले, असा सवाल यामुळे उत्पन्न झाला आहे.\nदरम्यान, २६ मार्च रोजी महापालिका मुख्यालयात सुमारे ३० नविन कचऱ्याचे स्टँड (डब्यांसह) आणण्यात आले आहेत. या स्टँडच्या दोन्ही डब्यांवर ‘स्वच्छ कल्याण डोंबिवली, सुंदर कल्याण डोंबिवली’ असे स्लोगन लिहिलेले आहे. या डब्यांचा तरी योग्य वापर होईल का, असा सवाल सुज्ञ कल्याण-डोंबिवलीकर करीत आहेत.\nमनविसेची सिग्नलवरील गरीब मुलांसोबत होळी\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिकेने सज्ज रहावे- एकनाथ शिंदे\nराष्ट्रवादीकडून कल्याण पूर्वेतून आप्पा शिंदे तर पश्चिमेत...\nकेडीएमसीची कुष्‍ठरोग वसाहत येथील महिलांना महिला दिनानिमित्‍त...\nशिवसंग्रामच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी अविनाश सावंत\nमहापौरांनी दिलेली डेडलाईन संपूनही वडवली रेल्वे उड्डाणपुलाचा...\nठाण्यातील परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण\nकेडीएमसीच्या रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांना पीपीई गाऊनचे...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वे��्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे...\nमाथेरानमधील रस्त्याला केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव\nशेतकऱ्यांना बाजार भावाची माहिती देणारे ‘ॲप’ उपलब्ध\nमुलींनी कुटुंबियांकडे बिनधास्तपणे मन मोकळे केले पाहिजे...\nस्‍वच्‍छ-सुंदर कल्याण डोंबिवली हे नव्या आयुक्तांचे लक्ष्य\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते...\nरायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड\nडोंबिवली शिवसेसेनेतर्फे ६० अंध व्यक्तींना लसीकरण आणि शिधासाहित्याची...\nकेडीएमसीच्या डम्पिंगवर सापडल्या डिझेलच्या बाटल्या\nडोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nमातृछाया कॉलनीसाठी महापालिकेने पोहोच रस्ता दिला बांधून\nगायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाची...\nरस्ता रुंदीकरणात बाधित हाजुरी येथील ३० कुटुंबियांना मिळणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-08-01T06:01:46Z", "digest": "sha1:JOACPXF3UYWDEVEY7O37MFPYEBCV6EG3", "length": 4916, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७२९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७२९ मधील जन्म\n\"इ.स. १७२९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१३ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/heavy-rains-two-circle-badnapur-taluka-321066", "date_download": "2021-08-01T05:18:11Z", "digest": "sha1:7ATCMZ2S4EKQXP3GUQ5CGK2GXKYCYZOR", "length": 8615, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जालना : बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात सोमवारी (ता.१३) रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाचा ���ोर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात होता. दरम्यान बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात बदनापूर मंडळात ७७ मिलिमीटर तर बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७.८ मिमिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nजालना : बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी\nजालना : जालना जिल्ह्यात सोमवारी (ता.१३) रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाचा जोर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात होता. दरम्यान बदनापूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात बदनापूर मंडळात ७७ मिलिमीटर तर बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७.८ मिमिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nयंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. ता. एक जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३४३.२३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर बदनापुर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली असून बदनापूर मंडळात ७७ मिलिमीटर, रोषणगाव मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच तालुक्यातील बावणे पांगरी मंडळात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच जालना तालुक्यातील जालना मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nदरम्यान जालना तालुक्यात ३.३८ तर आतापर्यंत ३२५ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात ४२.६० तर आतापर्यंत ४४६.२० मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात ९.३८ तर आतापर्यंत ३३४.८३ मिलिमीटर, जाफराबादा तालुक्यात १ तर आतापर्यंत २९०.४० मिलिमीटर, मंठा तालुक्यात ३.५७ तर आतापर्यंत २९२.५० मिलिमीटर, अंबड तालुक्यात २.२९ तर आतापर्यंत ४५५.८५ मिलिमीटर तर परतूर तालुक्यात आतापर्यंत २७० मिलिमीटर, घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत ३४१.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nदोन तालुक्यासह ३४ मंडळे कोरडे\nजिल्ह्यात समोवारी (ता.१३) जिल्ह्��ात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, परतूर आणि घनसावंगी तालुक्याला पावसाने हुलकवणी दिली. तर जिल्ह्यातील ४९ मंडळापैकी ३४ मंडळही सोमवारी (ता.१३) कोरोडेच राहिले आहेत.\n(संपादन : प्रताप अवचार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_43.html", "date_download": "2021-08-01T04:56:45Z", "digest": "sha1:N5RRM2JWVGOIB76KHZAI6INCUMDMWNRL", "length": 5206, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "सोलापूरचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा", "raw_content": "\nसोलापूरचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा\nमुंबई : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. जातपडताळणी समितीकडून शिवाचार्य यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे.\nजात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला होता.\nखासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता.\nउमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपर्यंत तहकूब करत सर्व प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. जात पडताळणी समितीकडे आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधीच मिळाली नसल्याचे डॉ. शिवाचार्य यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.\nरियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील\n या IAS अधिकाऱ्याची २८ वर्षात ५३ वेळा बदली \nकोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/disgraced-relationships-lockdown-home-nanded-crime-news-299045", "date_download": "2021-08-01T05:23:57Z", "digest": "sha1:JPO2QBBG6VIZZJU3M5QA5S4HTVK3PQS5", "length": 11877, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच...", "raw_content": "\nजिल्ह्यात मागील तीन महिण्यापासून नात्यातील खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत.\nलॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच...\nनांदेड : सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पध्दती, मोठ्या व्यक्तीचा दबदबा राहिला नाही, नशापाणी, अनैतीक संबंध यामुळे खून किंवा अत्याचार, खूनाचा प्रयत्न, छळ या घटनांमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिण्यापासून नात्यातील खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत असल्याने पोलिस व न्यायव्यवस्थेचा कुठेतरी वचक कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.\nजिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात मुलाने बापाचा, पित्याने मुलीचा, पतीने पत्नीचा, नाताने आजीचा, सुनेने सासुचा, आईने मुलाचा, शिष्याने गुरूचा, मित्राने मित्राचा खून केला आहे. यात नागठाणा (ता. उमरी), बोंढार (ता. नांदेड), मुखेड, लिंबगाव, रामतिर्थ, उमरी येथील घटनांचा सहभाग आहे. वाढत्या घटना ह्या अनैतीक संबंध, नशा, पैशाचे देणेघेणे, सततच त्रास, मी पणा ही महत्वाची कारणे आहेत. एकंदरीत या घटना कानावर पडताच समाजमन सुन्न झाले आहे. पुढे या घटनांचा शोध लावून पोलिस आरोपीना अटक करून न्यायालयात हजर करतील तर खऱ्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. अशा तिखट प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.\nहेही वाचा - Video- काय करावं काही सुचत नाही...श्रमाची साधना पुढे न्यायची असते\nविविध कारणामुळे नात्यात दुरावा\nस्वातंत्र्यानंतर सर्वसाधारण माणसाला कायदा समजण्यासाठी जास्त ओढ वाढते. परंतु फौजदारी कायदा सामान्य माणसांपेक्षा गुन्हेगारांना जास्त अवगत असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे आजच्या स्थितीत रक्त संबंधित नात्यांमधील दुरावा व एकमेकांचा द्वेष, विभक्त कुटुंबपद्धती आपापल्यामधील विविध कारणावरून होणारे भेदभाव व आजच्या ��रिस्थितीत म्हणजेच आपल्या देशाने स्विकारलेले आर्थिक धोरण, मूलभूत गरजामुळे होणारी चढाओढ या विविध कारणांमुळे समाजात गुन्हेगारी स्वरूपाची अराजकता निर्माण झाली आहे.\nनात्या- गोत्यामध्ये सामंजस्यपणाचा अभाव\nभारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे कुटुंबप्रमुख हे जे निर्णय घेतील ते सर्वांसाठी मान्य असायचे. कारण ते निर्णय कधीच चुकीचा घेत नसत. त्यामुळे त्या कुटुंबात एकसूत्रीपणा असायचा. रक्त संबंधित नाते घट्ट असायचे. द्वेष फार कमी व्हायचा, त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती नसायची.\nयेथे क्लिक करा - सात दिवसानंतर नागरिकांना दिलासा.....कशामुळे ते वाचा\nपोलीस प्रशासन व न्यायव्यवस्था\nआजच्या स्थितीत जी गुन्हेगारी वाढते आहे त्यास पोलिस प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. आजच्या काळात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा मित्र हा पोलीस झाला आहे. एखादी घटना किंवा गुन्हा समाजात घडला की पूर्वनियोजित कट कारस्थान पोलीस प्रशासनातील काही अधिकारी हे अप्रत्यक्षरीत्या सहभागी असतात. घटनेची सत्य व खरी चौकशी न करता एखादी घटना गुन्हेगार घडवून आणतो त्याला साथ देऊन आरोपीविरुद्ध फिर्यादीचा गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी आरोपी व फिर्यादी यांना एकमेकाविरुद्ध परस्परविरुद्ध तक्रार करण्यास भाग पाडतात. तसे न केल्यास तपास एकतर्फी बाजू घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतात.\nलोकांचा विश्‍वास फक्त न्यायालयावर\nअनेक वेळा न्यायालयात दाखल प्रकरणात आरोपी व फिर्यादी यांना वाद मिटवून घेण्याचा सल्ला दिल्या जातो. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा विधी प्राधिकरण हे समान उपयोगी कार्यक्रम राबवते. मात्र या कार्यक्रमात न्यायाधीश हे स्वतः न्याय देवता आहे. ते गावातील सर्वसामान्य लोकांसोबत जेंव्हा चर्चा करतात तेंव्हा त्यांना कोण व्यक्ती गुन्हेगार आहे हे माहीत नसते. सांगायचे म्हणजे न्यायालयाचा दबदबा कायम राहत नाही. म्हणून गुन्हेगारीवृत्ती कुटुंबा- कुटुंबामध्ये व रक्त संबंधित नात्यांमध्ये सध्या वाढताना दिसून येत असल्याचे जिल्हा अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड. जगजीवन भेदे यांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154158.4/wet/CC-MAIN-20210801030158-20210801060158-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}