diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0485.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0485.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0485.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,332 @@ +{"url": "http://mr.taileiele.com/news/", "date_download": "2021-07-31T15:49:41Z", "digest": "sha1:N23JPGHU2FJO7UYKPRZMAUKVTDNIWOLD", "length": 7419, "nlines": 139, "source_domain": "mr.taileiele.com", "title": "बातमी", "raw_content": "\nतीन चरणांचे व्होल्टेज स्टेबलायझर\nसर्वो मोटर व्होल्टेज स्टेबलायझर\nरिले प्रकार व्होल्टेज स्टेबलायझर\nवॉल माउंट व्होल्टेज स्टेबलायझर\nसॉकेट प्रकार व्होल्टेज स्टेबलायझर\nस्टेप अप आणि डाऊन ट्रान्सफॉर्मर\nहृदय किती जुने आहे, रस्ता किती रुंद आहे. ध्येय: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्युत उद्योगात मोठे आणि मजबूत होण्यासाठी, सतत लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी. मूल्ये: विश्वासार्ह अनुपालन, बदलाची वकिली. व्यवसायाचे तत्वज्ञान: हृदय किती जुने आहे, रस्ता किती रुंद आहे. कॉन ...\nव्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणजे काय: व्होल्टेज स्टेबलायझर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील एक उपकरण आहे जे आपोआप स्थिर व्होल्टेज राखण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नियामक साध्या “फीडफॉरवर्ड” डिझाइनचे असू शकते किंवा त्यात नकारात्मक अभिप्राय नियंत्रण लूप असू शकते. सर्वो मोटर नियंत्रण किंवा यासाठी रिले नियंत्रण ...\nपॉवर इन्व्हेस्टमेंट तेजीच्या नवीन फे round्याच्या आगमनाने\nपॉवर इन्व्हेस्टमेंट तेजीच्या नवीन फेरीच्या आगमनाने, पुढील काही वर्षांत वीज हस्तांतरण आणि परिवर्तन उपकरणांची निर्मिती पूर्ण क्षमतेने होईल, ज्यामुळे उत्पादन आणि विक्रीमध्ये तेजी दिसून येईल आणि एक अतिशय संपन्न परिस्थिती दर्शविली जाईल. वीज हस्तांतरण आणि डिस्ट्रीची महत्त्वपूर्ण शाखा म्हणून ...\nपत्ता झियान्यायांग इंडस्ट्रियल झोन, लिउशी टाउन युक्विंग सिटी, झेजियांग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. टिपा - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइट मॅप - मोबाइल साइट एम्पलीफायरसाठी व्होल्टेज स्टेबलायझर, व्होल्टेज स्टेबलायझर 5000va, संपूर्ण घरासाठी व्होल्टेज स्टेबलायझर, एसीसाठी डिजिटल व्होल्टेज स्टेबलायझर, 2 केव्हीए व्होल्टेज स्टेबलायझर, 4 केव्हीए व्होल्टेज स्टेबलायझर, सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/only-buy-traders-and-small-traders-boost-market-366984", "date_download": "2021-07-31T15:07:24Z", "digest": "sha1:F4GK7OD66VUKVAXMOA3HVGBYGOEPYL5O", "length": 7990, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी व्यापारी, छोट्या व्यवसायिकांकडूनच खरेदी करा", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या बाजारपेठेची अस्थिरता नष्ट होऊन आर्थिक चालना मिळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करून त्यांची ही दिवाळी गोड करावी.\nबाजारपेठेला चालना मिळण्यासाठी व्यापारी, छोट्या व्यवसायिकांकडूनच खरेदी करा\nकोपरगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या बाजारपेठेची अस्थिरता नष्ट होऊन आर्थिक चालना मिळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करून त्यांची ही दिवाळी गोड करावी, अशी भावनिक साद शहरवासीयांना नगरसेवक तथा माजी बांधकाम समिती सभापती जनार्दन कदम यांनी घातली आहे.\nयाबाबत त्यांनी प्रसिद्धीसाठी पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले की, मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊन काळात शहरातील व तालुक्यातील संपूर्ण उद्योगधंदे बाजारपेठ व छोटे मोठे व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम दिसून आला. शहरातील व ग्रामीण भागातील व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झाले. त्यामुळे शहरातील बाजारपेठ ठप्प झाली. लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु होती. या परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. दरम्यान कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन, लायन्स क्लब व इतर सामाजिक संस्था यांनी लॉकडाऊन काळात सुमारे दोन महिने गरीब व गरजू लोकांना मोफत घरपोच जेवण व किराणा सामान पुरविण्याचे काम केले.\nशहरातील व तालुक्यातील बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. तिला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या आपल्या बाजारपेठेतील व्यापार्यांकडून येणाऱ्या दीपावली सणाची आवश्यक वस्तूंची खरेदी करावी व आपल्या शहरात कोरोना काळात सामाजिक दायित्व निभावणाऱ्या शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांकडून करून कोरोना काळात मोडकळीस आलेल��या बाजारपेठेतच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्यवहार करून बाजारपेठ भक्कम बनवण्याचे आवाहन जनार्दन कदम यांनी केले.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/07/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7.html", "date_download": "2021-07-31T14:31:11Z", "digest": "sha1:NTJNU2PXSNITNKNPLA4IVLO5O57I4HHA", "length": 6463, "nlines": 56, "source_domain": "www.royalchef.info", "title": "धन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म - Royal Chef Sujata", "raw_content": "\nधन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म\nधन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म: धने हे आपल्या परिचयाचे आहेत. धने आपण आमटी, भाजीमध्ये वापरतो. तसेच धन्याशिवाय मसाल्याला चव सुद्धा येत नाही. धन्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. धन्याचा वापर केल्याने भाजी, आमटीला एकप्रकारचा छान सुगंध येतो व चवपण छान लागते.\nधने पेरून त्यापासून आपल्याला कोथंबीर मिळते टे आपल्याला माहीत आहेच. आजकालच्या काळात बंगलो पद्धत जाऊन बिल्डिंगमध्ये छोटी मोठी घरे ही पद्धत आहे. तरी आपण आपल्या बाल्कनी मध्ये कुंडीत धने लाऊन रोज ताजी कोथंबीर मिळवू शकतो. ताजी कोथंबीर वापरून आपल्या भाजी आमटीला अजून छान चव येते.\nकोथंबीर ही रुचीवर्धक, शरीरातील गरमी नष्ट करते तसेच ती पाचक आहे. कोथंबीरीने आपले जेवण स्वदिस्ट, रुचकर, सुगंधी बनते. कोथंबीरीची चटणी, भाजी तसेच वड्या चवीस्ट लागतात.\nकोथंबीरीला जी पांढरी फुले येतात त्यामध्येच धने येतात. सुकवलेले धने जिरे घेऊन आपण त्याची धने-जिरे पावडर बनवतो त्याचा वापर आपण भाजी व तसेच आमटी मध्ये करतो.\nधने हे शुभ समजले जातात. त्यामुळे आपण धन्याचा वापर आपण शुभ कार्यात करतो. प्रसादासाठी आपण धने व गुळ देतो.\nधने हे चवीला तिखट, तूर्त, कडवट, मधुर व हलके असतात. ज्यांना पिक्ताचा त्रास होतो त्यांनी धन्याचा सढळ वापर करावा. दुध, साखर व धने हे रोज सकाळी उकळून प्यल्याने पचनशक्ती सुधारते. धने, जिरे, पुदिना, मिरे, मीठ व बेदाणे हे जीनस वापरून बनवलेली चटणी अरुची दूर करून रुची निर्माण करते. धने व बेदाणे भिजत घालून कुस्करून त्याचे पाणी सेवन करावे त्याने बरेच फायदे होतात.\nधने व खडी साखर सेवन केल्याने पोटातील दाह कमी होतो, छातीतील कफ कमी होतो, पोट दुखी बरी होते, अजीर्ण कमी होते, पचनशक्ती सुधारते.\nधन्या पासून तेल काढले जाते. हे तेल वातहरक असल्याने अपचन व पोट शुलावर त्याचा फायदा होतो.\nअसे धन्याचे औषधी गुणधर्म आहेत.\nHome » Tutorials » धन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/11/11.htm", "date_download": "2021-07-31T16:07:25Z", "digest": "sha1:2HGWJTGS4KFNTICX32LHSZ2JC3VC7MVH", "length": 17877, "nlines": 65, "source_domain": "www.wordproject.org", "title": " 1 राजे 11 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\n1 राजे - अध्याय 11\nस्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.\n2 परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.\n3 त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.\n4 तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.\n5 सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले.\n6 अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराथ केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.\n7 कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले.\n8 आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच सोय केली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.\n9 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावुत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.\n10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.\n11 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग क���ला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्या कडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या एखाद्या सेवकाला मी ते देईल.\n12 पण तुझे वडील दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा मुलगा गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.\n13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दावीदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”\n14 आणि मग परमेश्वराने अदोममधल्या हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमच्या राजघराण्यातला होता.\n15 त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती.\n16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.\n17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडीलांचे काही सेवकही त्याच्याबरोबर गेले.\n18 1मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्रवस्त्राची सोय केली.\n19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्रही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती)\n20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.\n21 दावीदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”\n22 तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस”तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.\n23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा मुलगा. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.\n24 दावीदान�� सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर रजोनने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला\n25 अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.\n26 नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.\n27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता.\n28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.\n29 एवदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.\n30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.\n31 मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.\n32 आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे.\n33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.\n34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले.\n35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.\n36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले.\n37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.\n38 “माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.\n39 शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”‘\n40 शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.\n41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या आहेत.\n42 यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/mobile-recharge-in-marathi/", "date_download": "2021-07-31T14:41:01Z", "digest": "sha1:JVABFXPEUSBJ6ZT6QI5Q5O5HWUK3W76J", "length": 6609, "nlines": 67, "source_domain": "marathimadhe.in", "title": "मोबाईल रीचार्ज कसा करावा ? - Mobile Recharge in Marathi - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nमोबाईल रीचार्ज कसा करावा \nनमस्कार मित्रहो, आज मी आपल्याला सांगणार आहे कि आपण फोन पे म्हणून अँप आहे त्या अँप मधून आपला,\nमोबाईल रिचार्ज कसा करू शकला\n1.सर्वप्रथम आपल्याला फोनेपे अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल.\nत्यासाठी येथे click करा.\nत्या नंतर signin करा किंवा signup करून घ्या.\nटीप :- signup करताना आपल्या बँकशी link असलेला मोबाईल नंबर द्या\nजर आपल्या मोबाईल मध्ये अगोदर पासून install असेल तर चांगली गोष्ट आहे.\n2. Signin करून झाल्यावर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसेल.\n3. त्या नंतर आपल्याला mobile recharge option select करावा लागेल.\n4.हा option select केल्यावर आपल्याला नंबर टाकायला बोलतील जर तो नंबर आपल्या फोन मध्ये save असेल तर आपण तो सिलेक्ट करून कॉन्टीनुए करू शकता पण नसेल तर येथे क्लिक करा.\n5.त्या नंतर आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका.\n6.मोबाईल नंबर टाकल्याव�� आपल्याला आपला नेटवर्क ऑपरेटर आणि circle सिलेक्ट करावा लागेल योग्य तो circle सिलेक्ट करा आणि त्या नंतर आपले recharge plan बगुन योग्य तो plan सिलेक्ट करा.\n2. नंतर circle निवडा म्हणजे आपले राज्य निवडा ज्या राज्यचे सिम आहे ते. जर आपण mumbai मध्ये राहता तर मुंबई निवडा ना कि महाराष्ट्र.\n3.नंतर आपली रिचार्ज रक्कम निवडा\n7.त्या नंतर आपल्यला बँक खाते किंवा डेबिट कार्ड(ATM CARD ), credit कार्ड निवडावे लागेल.\nते आपण आपल्या मर्जी नुसार निवडू शकता.\n8.recharge पूर्ण झाल्यावर आपल्याला recharge पूर्ण झाला म्हणून एक मेसेज येईल.\nहे पण वाचा :- सातबारा बद्द्ल माहिती मिळवा\nया पोस्ट मध्ये आपण पाहिले की आपण फोन पे वरून कश्या रीतीने मोबाईल रिचार्ज घरबसल्या करू शकतो.(How to do mobile recharge on Phonepe in marathi)\nतुमचा recharge झाला आहे.\nमी आशा करतो कि वरील माहिती आपल्याला आवडली असावी.अश्याच माहिती साठी आम्हाला बुकमार्क करून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/swagat-todkar-information-in-marathi/", "date_download": "2021-07-31T16:11:05Z", "digest": "sha1:ESDTKG2VNEUTCVTCKZKD6EWO7YZABF5R", "length": 20428, "nlines": 92, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Swagat Todkar information in marathi (डॉ. स्वागत तोडकर यांच्याविषयी माहिती मराठीमध्ये ) - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nSwagat Todkar information in marathi (डॉ. स्वागत तोडकर यांच्याविषयी माहिती मराठीमध्ये )\nDr.Swagat Todkar information in marathi (स्वागत तोडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती )\nडॉ. स्वागत तोडकर यांचे काम :-\nडॉ. स्वागत तोडकर यांची खासियत :-\nहा लेख पण नक्की वाचा :-\nडॉ. स्वागत तोडकर यांचा व्हाट्सअप नंबर :-\nडॉ. स्वागत तोडकर यांचे काही घरगुती उपाय:-\nत्वचा मऊ ठेवण्याकरिता घरगुती उपाय:-\nसर्दी,खोकला ,ताप न होण्यासाठी घरगुती उपाय:-\nघनदाट केस उगवण्यासाठी घरगुती उपाय:-\nरोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची घरगुती उपाय:-\nDr.Swagat Todkar information in marathi (स्वागत तोडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती )\nतुम्हाला अनेकदा आपल्या आरोग्यविषयी काहींना काही तक्रार होत असते कि, ताप येत आहे किंवा सर्दी होते ती कधी कमी होत नाही. किंवा खोकला लागलेला असतो परंतु कमी होत नाही आहे. अश्या वेळी आपण डॉक्टरकडे जातो किंवा एखादा मोठा आजार असेल तर तुम्हाला ऑपेरेशन सुद्धा कराव लागत अश्या वेळी तुम्हाला काही विलाज उरत नाही, एकंदरीत काय तुमच्याकडे पर्याय उरत नाही तुम्ही विचार करत असता कि मला हे करायचं नाही आहे तरीपण आपला जीव वाचवायला कराव लागणार.\nपण या सर्व गोष्टी व्हायच्या अगोदर जर आपण खबरदारी घेतली तर कि बाबा आपल्याला हे व्हायचं नाही तर आपल्याला हे करायच आहे. आपल्याला सुरक्षित राहायचं आहे,पण आपल्याला विलाज माहिती नसतात कि काय केल्यानं काय होईल त्यासाठी म्हणून आपण डॉक्टर कडे जात असतो आणि ते आपल्याला भरपूर गोळ्या लिहून देतात ज्या तुम्हाला दिवसरात्र, वर्षानुवर्षे खावी लागतात.\nपण यावर उपाय म्हणून काय करता येईल कोण आहे का डॉक्टर जो बिना गोळया इंजेक्शन शिवाय आजार बरा करेल\nतर याचे उत्तर आहे होय…. आहे एक डॉक्टर \nडॉ. स्वागत तोडकर यांचे काम :-\nत्यांचे नाव आहे डॉ. स्वागत तोडकर,डॉक्टर स्वागत तोडकर हे कोल्हापूर मधील फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि ते आयुर्वेदाच्या मदतीने तुम्हांला तुमच्या विविध आजारांवर मात करायला शिकवतात.\nत्याचप्रमाणेे सांगायची बाब अशी की जवळपास त्यांना 22 पुरस्काार मिळाले आहेत. त्यांचे कोल्हापूर मध्ये “तोडकर संजीवनी निसर्गोपचार सेंटर” नावाचे क्लीनिक आहे. त्याचाा पत्ता पुढील प्रमाणे आहे\nन्यू महाद्वार रोड, सिद्धला गार्डन समोर, शिवाजी पेठा वार्ड, एस वॉर्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416012\nत्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही उपचार घेऊ शकता.तसेच youtube वर अनेक video सुद्धा उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही त्यांचे विविध उपचार पाहू शकता. आणि महत्वाची बाब म्हणजे ते आयुर्वेदििक माहिती पोहोचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत.\nत्याचप्रमाणे त्यांची व्याख्याने महाराष्ट्राच्या विविध कानाकोपरा मध्ये होत असतात. लोकांना ज्या ठिकाणी बसायला सुद्धा जागा मिळत नाही.\nआणि त्यांनी सांगितले इलाजमध्ये तुम्हाला असे आढळून येईल की, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही.\nडॉ. स्वागत तोडकर यांची खासियत :-\nआणखी एक बाब म्हणजे तुम्हाला हे उपाय घरच्या घरी करता येतील त्या करिता कोणत्याही औषधाची गरज लागणार नाही. आणि लागलीच तर तुम्हाला घरातल्या घरात औषध तयार करू शकाल.\nया उपचारांमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे उपचार करू शकतात त्यामुळे तुम्हाला जरी सर्दी खोकला ताप या सारखे आजार जरी होत असली तरी त्यावर उपाय मिळेल, त्याचप्रमाणे जर तुम्हाला कॅन्सर मूळव्याध भगेंद्र यासारखे अतिशय विदारक आदर असेल तर त्या आजारांमध्ये देखील तुम्ही मुक्त होऊ शकता फक्त तुम्हाला डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेले विलाज योग्य रीती���े फॉलो करायला पाहिजे.\nत्याचप्रमाणे या डॉक्टरांचे बोलणे, वागणे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. इतर डॉक्टरांनी पेक्षा ते फारच वेगळे आहेत कारण इतर डॉक्टर हे कायम पैशाच्या मागे लागत असतात. मात्र डॉक्टर स्वागत तोडकर हे त्यांच्यापैकी नाही ते फक्त समाज सेवेसाठी कार्यरत असतात. जर तुम्ही एखाद्याला त्याच्या क्लिनिकमध्ये गेला असाल तर तुम्हाला समजेल की त्यांची वर्तणूक कशी आहे.\nहा लेख पण नक्की वाचा :-\nइंदुरीकर महाराज जीवन चरित्र\nत्यांच्या मते आपल्या शरीरात जेवढे काही आजार आहेत त्या पैकी जवळपास ९०% आजार हे झोप पूर्ण झाल्यामुळे होत असतात. त्यामुळे लवकर जेवायचं, लवकर झोपायच आणि सकाळी लवकर उठायचे हे त्यांनी सांगितले आहे ज्यामुळे आपले आजार कमी होवू शकतात. त्याचप्रमाणं तुम्ही कायम हसत राहिले पाहिजे. आणि हसल्यामुळे तुमचे खूप आजार कमी होवू शकतात. आणि कधीही कोणावर राग करू नये असेही ते सांगतात.\nत्यांचा स्वभाव ही तुम्ही पाहू शकता तेथे आपल्याला पाहायला मिळेल की ते नेहमी हसत असतात. कोणत्याही प्रकारचा राग त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळेच त्यांना इतके लोक पसंद करतात व त्यांच्या क्लिनिक मध्ये येतात व आपला उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने करतात.\nतुम्हीही तुमच्या काही समस्या असतील तर त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन उपचार करू शकता.\nजी गोष्ट चांगली आहे त्याविषयी समाजातून अनेक वेळा विरोध होत आहे तसाच विरोध आता पण होत आहे. स्वागत तोडकर यांच्यावर अनेक खाजगी डॉक्टरांनी तक्रार नोंदवली आहे. कारण त्यांचे खाजगी दवाखाने आहेत. आणि जर लोक फुकट मध्ये विलाज करणाऱ्या डॉक्टर कडे गेले तर त्यांचा व्यवसाय उध्वस्त होईल म्हणून अनेक समाजातील डॉक्टर त्यांना विरोध करतात की हे डॉक्टर बोगस आहेत त्यांच्यावर केस पण केली जाते मात्र स्वागत तोडकर त्यांना न जुमानता गेली कित्येक वर्षे आपले काम योग्य रीतीने करत आहेत. त्यांच्यामुळे अनेक रोग्याचे आजार बरे झाले आहेत.\nडॉ. स्वागत तोडकर यांचा व्हाट्सअप नंबर :-\nटीप :- दिलेल्या कालावधीमध्ये संपर्क करावा.\nडॉ. स्वागत तोडकर यांचे काही घरगुती उपाय:-\nत्वचा मऊ ठेवण्याकरिता घरगुती उपाय:-\nजर आपल्याला आपली त्वचा कायम मऊ ठेवायची असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा डाळीच्या पिठाने अंघोळ करावी.\nसर्दी,खोकला ,ताप न होण्यासाठी घरगुती उपाय:-\n१.आयुष्यात कधीपण कोणत्याही प्रकारची सर्दी,खोकला,ताप न होण्यासाठी अंघोळी करताना आपण तोंडामध्ये पाणी धरू शकतो असं केल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला ताप होणार नाही.\n२.त्याचप्रमाणं आपण जर चमचाभर तूप जर कोमट केलं आणि ते दिवसातून थोड्या थोड्या वेळाने खाल्ले तर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढेल व खोकला सर्दी कमी होवून जाईल.\n३. वेखंड आणि जायफळ यांचे मिश्रण करायचे हे मिश्रण उगळतान त्यामध्ये तूप घालावे आणि ते मिश्रण आपल्या कपाळावरती आणि गळ्याच्या वरती लावले तर आपल्याला तर कणकण असेल किंवा सर्दी,खोकला,ताप असेल तर तेही कमी होईल.\n४. खायच्या पानामध्ये मध्ये जर जायफळची पूड लावली आणि ते जायफळ जर घशाच्या जागेला लावलं तर आपल्याला खोकला असेल किंवा घशाशी संबंधित कोणताही आजार असेल तर तो कमी होवून जाईल.\nघनदाट केस उगवण्यासाठी घरगुती उपाय:-\nआपले जर केस गळत असतील किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा विरळ केस असतील तर त्यावेळेला आपण वडाच्या पारंब्या आणून त्या शुद्ध खोबरेल तेलात घालून उकळून घ्यायच्या. त्या नंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये ८ दिवस झाकून ठेवायचं. व ज्या दिवशी सकाळी तुम्ही केस धुणार आहात त्याच्या अगोदरच्या रात्री केसांना ते तेल लाऊन झोपायच हे सलग आठवड्यातून एकदा असे ३ महिने तरी करावे. त्यामुळे तुमचे गळलेले केस परत येतील,केसातील कोंडा कमी होईल ,केसगळती थांबेल.\nरोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची घरगुती उपाय:-\nआपल्या शरीराची रोग्रतिकारक शक्ती कमी असेल तर आपल्याला कोणताही आजार सहज होवू शकतो किंवा सर्दी, खोकला, ताप यासारखे साधे आजार पण होवू शकतात. त्याच्यामुळे आपले शरीर कमकुवत बनलेले असते. तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपण गाजर किसून ते तुपात परतून घेवून खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक शक्त वाढायला मदत मिळते. त्याचप्रमाणे त्याचा उपयोग आपल्या शरीरातील पाणी वाढवायला मदत होईल, पित्त कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल, डोळ्यांसाठी त्याचा उपयोग होईल.\nआपल्याला हा लेख आवडला असेल तर इतर मित्रांनाही पाठवा. आणि काही माहिती हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका…\nवीज जाते आणि येते – मध्ये काय घडते : यामध्ये काय काय घडत असते : यामध्ये काय काय घडत असते(what happens when there is no electricity\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/arrest/", "date_download": "2021-07-31T15:14:32Z", "digest": "sha1:JRCWPSTWKOUISNP76XTJCK7PNIZNVVLT", "length": 10117, "nlines": 125, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Arrest Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nशिल्पा शेट्टी यांचे पती आणि प्रख्यात उद्योगपती राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात…\nएकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. एकनाथ…\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू यांना मुंबई पोलिसांकडून अटक\nपुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल…\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक\nमुंबई: मनसुख हिरेन आणि स्फोटकं प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला राजहतरीय तपास…\nराष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे….\nबाळाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेस अटक\nकल्याण: बेकायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे लहान मुलाची परस्पर खरेदी विक्री केली जात असल्याची गंभीर बाब जिल्हा…\nतारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी ही सोशल मीडियावर जाणून घ्या कारण\nछोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीता ही कायमच चर्चेत असते….\nLock Down | गावी जाणाऱ्या मजूरांना औरंगाबादमध्ये पोलिसांनी केलं बंदिस्त\nराज्यासह देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. कोरोनामुळे लोकं दहशतीत आहे. यामुळे अनेक जणं आपल्या गावी…\nपोलीस उपनिरीक्षकास 4 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक\nपोलीस निरीक्षकाला ४ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाच घेताना अटक…\nव्हॉट्सअपच्या मदतीने सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या\nव्हॉट्सअपच्या मदतीने पोलिसांना सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीसांनी या सराईत चोराला व्हॉट्सअपच्या…\nआतापर्यंत ‘या’ हायप्रोफाईल नेत्यांना सीबीआयकडून अटक\nसीबीआयने आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल नेत्यांना अटक केली आहे. सीबीआयने मोठमोठाल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.\nराजा हरिसिंगच्या वंशजाचाही केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा\nकलम 370 हटवण्यासंदर्भात राज्यसभा आणि लोकसभेत निर्णय घेण्यात आला. त्याला विरोधकांनी विरोध केला, तरी अखेर…\nबायकोच्या प्रियकराची ह’त्या करायला पळालेल्या आरोपीला 12 तासांत अटक\nमयत पत्नीच्या प्रियकराचा खू’न करण्यासाठी कारागृहातून पळालेल्या आरोपीला देहूरोड पोलिसांनी केली 12 तासात अटक केली.पत्नीच्या…\nकळंबोली येथे बॉम्ब सापडल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक\nकलंबोळी येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांकडून आणखीन एक जिवंत बॉम्ब ही हस्तगत करण्यात आला आहे.\n‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातून अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी केलं अटक\nबिग बॉस मराठीमध्ये भांडण, तंटे आणि वाद कोणत्या थराला जातील याचा नेम नसतो. मात्र बिग…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/5140", "date_download": "2021-07-31T16:06:31Z", "digest": "sha1:JW5IGOPGPP4M7QGDSSOM2OLEEUVHLI6U", "length": 13288, "nlines": 144, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "शेत माझं लई तहानलं चातकावानी…! | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News शेत माझं लई तहानलं चातकावानी…\nशेत माझं लई तहानलं चातकावानी…\nजिल्ह्यात 50 टक्के पेरण्या, येत्या 48 तासांत पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nअकोला: ‘पड रं पान्या, पड रं पान्या, कर पानी पानी, शेत माझं लई तहानलं चातकावानी…’ प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे लोकगित अक्षरशः काळजाचा ठाव घेतं. अकोला जिल्ह्यातील शेतकरीही गेल्या दहा दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाची अशीच चातकाप्रमाणे वाट पहात आहेत.\nजिल्ह्यात खरीप हंगामाच्या एकूण नियोजित क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तथापि, पावसाने ओढ दिल्याने नुकतेच उगवण होत असलेल्या वा वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. येत्या ४८ तासांत पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी सध्यातरी जिल्ह्यातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 95 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तथापि, अकोला जिल्ह्यातील 25 महसूल मंडळात 75 मि.मी. पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. 75 ते 100 मि.मी पाऊस झाल्याशिवाय शेतक-यांनी पेरण्या करु नये अशी शिफारस कृषी विभागाने केलीही होती, मात्र मध्यंतरी पावसाचे ब-यापैकी आगमन झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या. आणि जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतला.\nजिल्ह्यात अद्याप 50 टक्केच पेरण्या\nयासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आता सद्यस्थितीत जिल्ह्यात अकोला तालुक्यात एक लाख 9 हजार 751 हेक्टरपैकी 48 हजार 461 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. (सरासरीच्या 44 टक्के), अकोट तालुक्यात 71 हजार 268 हेक्टरपैकी 27 हजार 817 हेक्टर (39.03 टक्के), बाळापूर तालुक्यात 60 हजार 809 हेक्टरपैकी 31 हजार 214 हेक्टर (51 टक्के), तेल्हारा तालुक्यात 53 हजार 470 हेक्टरपैकी 16 हजार 39 (30 टक्के), पातुर तालुक्यात 50 हजार 291 हेक्टरपैकी 29 हजार 380 हेक्टर (58 टक्के), बार्शीटाकळी तालुक्यात 64 हजार 851 हेक्टरपैकी 47 हजार 245 हेक्टर (73 टक्के) तर मुर्तिजापूर तालुक्यात 72 हजार 698 हेक्टर (62 टक्के) असे एकूण जिल्ह्यात 4 लाख 83 हजार 141 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 45 हजार 740 हेक्टर क्षेत्रावर (50.86 टक्के) पेरण्या झाल्या आहेत.\nकृषी विभागाच्या पाहणीनुसार, कापूस ह्या पिकाची वाढीची अवस्था आहे. तर सोयाबीन हे पिक काही ठिकाणी उगवणीच्या तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे. त्याच प्रमाणे मूग, उडीद या सारखी पिकेही वाढीच्या अवस्थेत आहे. तूर अद्याप उगवणीच्या अवस्थेत आहे. पावसाने ताण दिल्याने सर्वच ठिकाणी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. जेथे तुषार वा ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित सिंचन करण्याची व्यवस्था आहे तेथे शेतकरी पिकांना जगविण्यासाठी धडपडत आहेत.\nपावसाअभावी ताण पडलेल्या पिकांना शक्यतो तुषार सिंचन पद्धतीने संरक्षित सिंचन करावे, हे सिंचन करतांना ते दुपारी चार नंतर करावे. जेणे करुन बाष्पिभवन टाळता येईल व पाणी पिकांना पूर्ण मिळेल. तसेच पिकांच्या पानांवर ग्लिसरॉल 50 मि.ली. अथवा पोटॅशियम नायट्रेट 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून बाष्पीभवन रोधक फवारणी करावी, अशा शिफारशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी सांगितले.\nयेत्या ४८ तासात पुनरागमनाचा अंदाज\nहवामान विभागाच्या अनुमानानुसार येत्या 48 तासात विदर्भात पावसाचे पुनरागमन होणार आहे. तसेच 10 जुलैपासून विदर्भात चांगले पर्जन्यमान होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले असल्याचेही डॉ. खोत यांनी सांगितले. तरी शेतक-यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहनही डॉ. खोत यांनी केले आहे.\nPrevious articleसारीमुळे अकोल्यात 20 जणांचा मृत्यू\nNext articleजिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\n‘आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-rahuri-taluka-murge-in-nagar-3497801.html", "date_download": "2021-07-31T16:09:14Z", "digest": "sha1:N65D2XRX2VOFQL4QLHPWEOPRXYWDSXX7", "length": 4090, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rahuri taluka murge in nagar | राहुरी तालुका नगरला जोडण्यावरून तर्कवितर्क - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराहुरी तालुका नगरला जोडण्यावरून तर्कवितर्क\nराहुरी - राहुरी तालुका नगर विभागाला जोडण्याच्या प्रस्ताव असून यामुळे ग्रामस्थांमध्ये विविध तर्कवितर्क व चर्चांना उधाण आले आहे. हा तालुका श्रीरामपूर विभागालाच कायम ठेवावा, अशी मागणी होत काही नेत्यांनी केली असताना हा तालुका नगरला जोडणेच हिताचे ठरेल, असे मत काही नेत्यांनी व्यक्त केले आहे.\nप्रांतकार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्वच महत्त्वाची शासकीय कार्यालये नगर येथे आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामासाठी राहुरीकरांचा कायमच नगरशी संपर्क येतो. त्यामुळे हा तालुका नगर विभागाला जोडणे हिताचे ठरेल, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.\nराहुरी तालुका श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयाला जोडलेला आहे. मात्र, तेथील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कामासाठी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. एकाच ठिकाणी शासकीय कामकाज होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी कागदपत्रांचा प्रवास ग्रामस्थांना न परवडणारा आहे. त्यात मोठा कालावधी जातो. र्शीरामपूर ते नगर असा कागदपत्रांचा प्रवास म्हणजे वेळकाढूपणा ठरेल. नव्याने होत असलेला बदल सर्वांसाठी स्वागतार्ह आहे. यामध्ये कोणतेही राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हा बदल मान्य करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-news-about-indians-money-on-swiss-banks-5625457-NOR.html", "date_download": "2021-07-31T14:31:47Z", "digest": "sha1:XAWAYUXR62GKOB6HS2GO3BGYFNLUXBYR", "length": 3902, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Indians money on Swiss banks | स्विस बँकेत भारतीयांचा अपेक्षेपेक्षा कमी पैसा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्विस बँकेत भारतीयांचा अपेक्षेपेक्षा कमी पैसा\nनवी दिल्ली - सिंगापूर व हाँगकाँगसारख्या अन्य जागतिक आर्थिक केंद्रांच्या तुलनेत भारतीयांचा स्विस बँकेत कमी पैसा असल्याचे स्वित्झर्लंडमधील खासगी बँकांच्या गटाने म्हटले आहे. भारतीयांचे स्विस बँकेत १.२ अब्ज फ्रँक(सुमारे ८,३९२ कोटी रु.) जमा आहेत. असे ���सले तरी अन्य जागतिक वित्त संस्थांत भारतीयांचा किती पैसा आहे याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध नाही.\nस्वित्झर्लंडने गेल्या आठवड्यात भारतासह ४० देशांना त्या देशातील नागरिकांकडून जमा पैशाची माहिती अाॅटोमेटिक एक्सचेंज ऑफ टॅक्स इंन्फर्मेशनद्वारे देण्यास मंजुरी दिली आहे. एईओआयमध्ये माहितीबाबत गोपनीयता अपेक्षित आहे. मात्र, भारतातील कायदा पाहता चिंतेचे कारण नसल्याचे जिनिव्हास्थित असोसिएशन ऑफ स्विस बँक्सने म्हटले आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगच्या तुलनेत भारतीयांचा खूप कमी पैसा असल्याचे असोसिएशनचे व्यवस्थापक जॅन लांगलो यांनी सांगितले.\nनव्या प्रणालीद्वारे स्विस बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर भारताने त्याबाबत गोपनीयता बाळगणे अत्यावश्यक आहे. तसे न झाल्यास संबंधित देश माहिती देणे थांबवतील,असे या बँकांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/anand-shitole-writes-about-importance-of-voting-125915236.html", "date_download": "2021-07-31T15:18:08Z", "digest": "sha1:F5B7O5524JFXGHNY3RFWYDQGGGE2AW5C", "length": 32819, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anand Shitole writes about importance of voting | मतदान हाच संविधानाचा सन्मान! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमतदान हाच संविधानाचा सन्मान\n‘चांगले लोक मतदान करत नाहीत म्हणून वाईट लोक निवडून येतात,’ हे म्हणणे शब्दश: खरे आहे. भारताच्या राजकारणात वाईट, भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा भरणा जास्त झाला आहे, असे नेहमीच बोलले जाते. विसंगती अशी की, या भरण्याविषयी जे लोक जास्त चर्चा करतात तेच लोक मतदान करण्याबाबत दक्ष नसतात. आपण आपला थोडा वेळ खर्ची घालून वाईट, भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराच्या विरोधात या अस्त्राचा अचूक वापर करावयास हवा. आमिष, प्रलोभन, पैसा, दडपण, भेटवस्तू यासारख्या कुठल्याही मोहाला बळी न पडता सामाजिक व संसदीय लोकशाहीसाठी आवर्जून मतदान केले पाहिजे. ‘मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे,’ हाच सन्मान मतदारांकडून घटनाकारांना अपेक्षित आहे.\nउद्या महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आहे. पुढल्या पाच वर्षांसाठी आपल्याला आपले सरकार निवडायचे आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेत मताधिकार का नोंदवायचा आणि कशासाठी नोंदवायचा कुणाला आपलं सरकार आणायचे आहे तर कुणाला, काय फरक पडणार आहे आपल्या ��ताने, असेही वाटतंय. काही जण सगळेच राजकीय पक्ष योग्य वाटत नाहीत किंवा उमेदवार योग्य वाटत नाही म्हणून ‘नोटा' चा पर्याय वापरण्याचा विचार करत आहेत. नेमकं कशासाठी करायचं आहे मतदान आपल्याला \nआपला देश जितका अद्भुत आहे तितकीच आपली लोकशाही. आपला भारत देश नेमका कसा आहे हा आधुनिक भारत, त्याची देश म्हणून नेमकी ओळख कशी आहे हा आधुनिक भारत, त्याची देश म्हणून नेमकी ओळख कशी आहे आधी आठ प्रांत होते, मग ३१ राज्ये झाली आणि काही केंद्रशासित प्रदेश... सहा प्रमुख धर्म आहेत... ६४०० जाती आणि १६१८ भाषा... कुठे पाणथळ, कुठे वाळवंट, कुठे वर्षावन, कुठे सागरकिनारपट्टी, कुठे बर्फाळ प्रदेश कुठे उंच डोंगररांगा, कुठे विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्या तर कुठे बारोमास दुष्काळ. ह्या भौगोलिक विविधतेने वेगवेगळे सण आणि अतिशय विभिन्न संस्कृती. कालगणनासुद्धा वेगवेगळ्या. मग ह्या भारताची ‘आयडिया ऑफ इंडिया' नेमकी काय आहे आधी आठ प्रांत होते, मग ३१ राज्ये झाली आणि काही केंद्रशासित प्रदेश... सहा प्रमुख धर्म आहेत... ६४०० जाती आणि १६१८ भाषा... कुठे पाणथळ, कुठे वाळवंट, कुठे वर्षावन, कुठे सागरकिनारपट्टी, कुठे बर्फाळ प्रदेश कुठे उंच डोंगररांगा, कुठे विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्या तर कुठे बारोमास दुष्काळ. ह्या भौगोलिक विविधतेने वेगवेगळे सण आणि अतिशय विभिन्न संस्कृती. कालगणनासुद्धा वेगवेगळ्या. मग ह्या भारताची ‘आयडिया ऑफ इंडिया' नेमकी काय आहे ह्या देशाचा प्रमुख धर्म हिंदू असला तरीही तो देशाचा अधिकृत धर्म नाहीये. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टी न पटल्याने वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या दार्शनिकांनी नव्याने धर्म स्थापन केले. बौद्ध, जैन, शिख, लिंगायत ह्या धर्मांचे उगमस्थान भारत आहे. बहुसंख्य मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत तसेच पारशीही आहेत. वेगवेगळे पंथ किती ह्याचा हिशोबच नाही. ७००-८०० वर्षे मुघलांनी राज्य करूनही हा देश इस्लामिक झाला नाही आणि २०० वर्षे ब्रिटिश असूनही हा देश ख्रिश्चन झाला नाही. दुसऱ्या धर्माच्या माणसांच्या सोबत, वेगवेगळ्या जातीच्या माणसांसोबत आपापलं वेगळेपण जपत सहकार्य आणि सहजीवन हा भारताचा आत्मा आहे. भारत हा असा आहे...\nदेश स्वतंत्र होत असतानाच भारत लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारणार हे स्पष्ट झालेले होत. त्यानुसार घटना समिती स्थापन झाली आणि भारताची राज्यघटना अस्तित्वात येऊन २६ जानेवारी १९५० रोजी भारत संसदीय लोकशाही असलेला सार्वभौम देश झाला. भारताची लोकशाही आणि इथली संसदीय प्रणाली या अतिशय सुंदर गोष्टी आपल्याला लाभलेल्या आहेत. भलेही कुठलीही प्रणाली, यंत्रणा कागदावर कितीही चांगली असली तरी तिला राबवणारे हात चांगले नसतील तर परिणाम वाईट होतो. तरीही गेली ७० वर्षे लोकशाही टिकून आहे आणि सामान्य माणसाला इथल्या व्यवस्थेवर अजूनही भरवसा आहे.भारतात १९५० सालीच २१ वर्षे वय पूर्ण झालेल्या नागरिकांना लिंगभेद न करता मतदानाचा हक्क मिळाला, पुढे जाऊन १९८८ साली ६१वी घटनादुरुस्ती करून तत्कालीन प्रधानमंत्री सुस्मृत राजीव गांधी यांनी मतदानाच्या हक्काचे वय घटवून २१ ऐवजी १८ केले. निवडणूक आयोगाने १९५२ साली पहिली निवडणूक जाहीर केली.\nलोकशाहीचे नेमके सौंदर्य सांगणारे आणि त्या वेळचे भारताचे नेते कुठल्या दर्जाची नैतिकता पाळणारे होते याचे उदाहरणच पहिल्या निवडणुकीदरम्यानच पाहायला मिळाले. तत्कालीन मध्य भारतातल्या म्हणजेच आजच्या मध्य प्रदेशातल्या रेवा मतदारसंघात पंडित नेहरूंची सभा होती काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी, उमेदवार होते शिव बहादूर सिंग. सभेला व्यासपीठावर नेहरू बसलेले असतानाच कुणीतरी त्यांच्या कानात सांगितले, ‘उमेदवाराने काँग्रेसची उमेदवारी मिळवताना त्याच्यावर असलेले गंभीर गुन्हे लपवलेले आहेत'. नेहरूंनी उमेदवार शेजारी बसलेला असताना भरसभेत माइकवर भाषण करून, काँग्रेस उमेदवाराला मतदान करू नये, असे आवाहन केले. सध्याच्या काळात निवडून येणे हाच एकमेव निकष मानला जाणाऱ्या काळात हे उदाहरण कदाचित खरेही वाटणार नाही.\nहा वारसा असताना आपण आता पुढल्या पाच वर्षांसाठी आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहोत जे महाराष्ट्र सरकारचा कारभार हाकणार आहेत. महाराष्ट्र नेहमीच देशाला नेतृत्व देणारा आणि दिशा देणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज-फुले दांपत्य-राजर्षी शाहू-आंबेडकर-गाडगेबाबा अशी उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्राचा आजवरचा प्रवास नेहमीच प्रगतीच्या दिशेने राहिलेला आहे, औद्योगिक-शैक्षणिक-कृषी या सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिलेला आहे.\nमग आता या पाच वर्षांसाठी सरकार निवडताना आपल्याला नेमके काय पाहायचं आहे आपला लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा किंवा कुठल्या विचारसरणीचा असावा असे आपल्याला वाटते किंवा कसा असलेला चांगला राहील हा खरा प्रश्न आपला लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा किंवा कुठल्या विचारसरणीचा असावा असे आपल्याला वाटते किंवा कसा असलेला चांगला राहील हा खरा प्रश्न बहुतांशी लोकांची मानसिकता ‘पाच वर्षे तुम्ही काय करता हे आम्ही विचारणार नाही आणि आम्ही काय करतो तुम्ही विचारू नये’ अशी असते, ज्याचे प्रतिबिंब मतदानाच्या टक्केवारीत दिसून येते. मात्र खरंच आपल्या मताने फरक पडत नाही का बहुतांशी लोकांची मानसिकता ‘पाच वर्षे तुम्ही काय करता हे आम्ही विचारणार नाही आणि आम्ही काय करतो तुम्ही विचारू नये’ अशी असते, ज्याचे प्रतिबिंब मतदानाच्या टक्केवारीत दिसून येते. मात्र खरंच आपल्या मताने फरक पडत नाही का राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलेले आहे किंवा राजकारणी लोकांनी देशाची राज्याची वाट लावलेली आहे, असे आपण म्हणतो तिथे आपण खरंच काही करू शकत नाही का राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलेले आहे किंवा राजकारणी लोकांनी देशाची राज्याची वाट लावलेली आहे, असे आपण म्हणतो तिथे आपण खरंच काही करू शकत नाही का मतदानाला जाताना कुणाला मतदान करायचे याचा विचार करताना मुळात आपले प्रश्न आपल्याला माहिती आहेत का\nमुळात सरकार म्हणजे नेमके काय असते... फक्त मंत्रिमंडळ म्हणजेच सरकार नसते.वेगवेगळ्या स्वायत्त संस्था, प्रशासकीय यंत्रणा, न्यायपालिका, विधिमंडळ हे सगळं एकत्रित मिळून सरकार बनते ज्यामध्ये निर्णय घेण्याची,धोरण आखण्याची क्षमता आणि अधिकार मंत्रिमंडळाला असतात आणि तिथेच वेगवेगळे कायदे तयार होतात.\nहे सरकार नेमक काय करतं मी काय खावं हे सरकार ठरवतं. मी काय वाचावं हे सरकार ठरवतं. मी काय बघावं हे सरकार ठरवतं. मी काय बोलू नये हे सरकार ठरवतं. माझ्या अपत्यांनी शाळेत, कॉलेजात काय शिकावं हे सरकार ठरवतं. माझ्या घरातल्या आजारी माणसांना किती रुपये दरानं औषध मिळावीत हे सरकार ठरवतं. माझ्या घरात येणारं अन्नधान्य किती रुपयांनी मिळावं हे सरकार ठरवतं. माझ्या घरात येणारं पाणी कुठून आणि किती रुपये दरानं यावं हे सरकार ठरवतं. माझ्या घरात येणारी वीज किती वेळ येईल आणि किती रुपये दराने येईल हे सरकार ठरवतं. माझ्या गाडीत पेट्रोल टाकायला किती रुपये द्यावे लागतील हे सरकार ठरवतं. माझ्या कुटुंबाला विमा कवच घ्यायचं असेल तर त्याचा दर सरकार ठरवतं. मी जिथं नोकरी करतो त्या कंपनीला होणारा नफा नुकसान सरकारी धोरणावर अवलंबून आहे. मार्केट नावाचा जो बागुलबुवा आहे त्याच्या नाकातली वेसण सरकारच्या हातात असते. माझी कंपनी नफ्यात आली तर मला पगारवाढ मिळेल की नाही हे ठरतं. माझ्या शेतीला कुठून आणि कसं पाणी मिळेल हे सरकार ठरवतं. शेतीत पेरायला बीज आणि टाकायला खताचे दर सरकार ठरवतं. माझ्या शेतीत पिकलेल्या मालाचा बाजारभाव सरकार ठरवतं. माझ्या भवताली असणारा परिसर आज कसा असेल आणि उद्या कसा राहील हेही सरकार ठरवतं. माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत प्रत्येक बाबतीत माझ्या आयुष्यात सरकार कुठे ना कुठे दृश्य अदृश्य स्वरूपात माझ्या जगण्यावर प्रभाव टाकतं.\nअसे आपल्या जगण्यावर दिवसरात्र प्रभाव टाकणारे सरकार आपण ज्या वेळी निवडून देतोय त्या वेळी विचार तर करायलाच हवा.आणि तो विचार कोणता करायला हवा आपले मूलभूत प्रश्न काय आहेत हे मुळात आपल्याला समजायला हवयं. आपल्या घटनेने आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य, शिक्षण हे अधिकार दिलेले आहेत आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था राबवताना प्रत्येक नागरिकाला या गोष्टी मिळतील हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. उद्योगधंदे व्यवस्थितपणे चालावेत, लोकांना रोजगार मिळावा, दळणवळण सुकर व्हावे यासाठी रस्ते-महामार्ग या पायाभूत सुविधा पुरवणे, शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करणे या गोष्टी सरकारने करणे अपेक्षित आहे. सत्तेवर येणारी सगळीच सरकारं ते करतात किंवा किमान ते करण्याचं आश्वासन आपल्याला देतात.\nमहाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, पुणे विद्येचं माहेरघर आहे असे आपण म्हणतो, महाराष्ट्र औद्योगिक,शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे असे आपण म्हणतो तेव्हा गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर राज्यकर्त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या, धोरणं राबवली त्यांचा परिपाक म्हणूनच इथवर वाटचाल शक्य झालेली आहे आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे. महिलांना आरक्षण देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे तशीच सुरक्षित राज्य म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, हे करत असताना सगळ्याच लोकांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून सत्ताबदल किंवा सत्तापालट होत असतो.\nनिवडणुकीच्या काळात लोकांनी आपल्याला मत द्यायला राजी करायला राजकीय पक्षांना दोन मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे खरोखर काम करून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील अशा स्वरूपाचे निर्णय घेणे, काम करणे आणि त्या कामाच्या बळावर लोकांकडे पुन्हा कौल मागायला जाणे. हा मार्ग कष्टप्रद आहे कारण हा दीर्घकालीन मार्ग आहे आणि तिथे खरोखर काम करून दाखवावे लागते.\nमात्र दुसराही मार्ग राजकीय नेते वापरतात तो अतिशय जवळचा मार्ग आहे. लोकांना मूळ प्रश्नावरून पूर्णपणे भरकटवून भाषिक, प्रांतिक, जातीय, धार्मिक अस्मिता आणि प्रतीकं यांच्या जंजाळात अडकवून फक्त भावनिक आधारावर मत मागणे, निवडून येणे... आयाराम नेत्यांना ज्यांना काल रात्री आपण कुठल्या पक्षात होतो हेही आठवणार नाही अशा नेत्यांना उमेदवारी देणे, भावना भडकावून, जाती -धर्मात फूट पाडून लोकांना गुंगवून मत पदरात पाडून घेणे आणि सत्ता मिळवणे. हा मार्ग तुलनेने खूप सोपा आहे आणि कमी खर्चिक आहे. आपल्या भवताली नेमकं काय चाललेलं आहे हे बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यावर, तंत्रज्ञान पुढारले म्हणून जग विशाल खेडं बनलेलं असताना आपण मात्र संकुचित होत चाललोय. माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा उमेदवार यापलीकडे त्याची क्षमता आपण बघतोय का दुसऱ्या धर्माचा, जातीचा द्वेष माणसाला फक्त विनाशाकडे घेऊन जातो कारण आपला मेंदू आणि आपला वेळ फक्त द्वेष करण्यात खर्च होतो. तो सकारात्मक, रचनात्मक कामाकडे लक्षच देऊ शकत नाही.\nआपले प्रश्न समजून घेताना होणारी एक मोठी गल्लत म्हणजे आपण निवडणूक नेमकी कुठली आहे हे लक्षात घेत नाही. जेव्हा आपल्याकडे ग्रामपंचायत-महानगरपालिका निवडणुका होतात आणि आपण ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक निवडून देतो तेव्हा आपण नेमकं काय पाहतो त्या उमेदवाराला नागरी समस्या माहिती आहेत का, त्याची सोडवण्याची कुवत आहे का आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्याची त्याची व्हिजन आहे का त्या उमेदवाराला नागरी समस्या माहिती आहेत का, त्याची सोडवण्याची कुवत आहे का आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्याची त्याची व्हिजन आहे का समजा उद्या एखादा नगरसेवकपदाचा उमेदवार देशाच्या प्रश्नावर मत मागायला लागला तर त्याचं सभेत हसूच होईल ना\nमग जेव्हा आमदार निवडायचा असतो तेव्हा आपण नेमका काय विचार करतो आपल्या मतदारसंघात नेमक्या समस्या काय आहेत, रोजगारनिर्मितीसाठी काय करायला हवं हे त्याला माहिती आहे का आपल्या मतदारसंघात नेमक्या समस्या काय आहेत, रोजगारनिर्मितीसाठी काय करायला हवं हे त्याला माहिती आहे का विकासाची कुठली कामं प्रलंबित आहेत आणि तो ती कशी सोडवणार हेच आपण तपासणार ना विकासाची कुठली कामं प्रलंबित आहेत आणि तो ती कशी सोडवणार हेच आपण तपासणार ना ही आपल्या मतदारसंघाची माहिती, प्रश्नाची माहिती असलेला उमेदवार किंवा तशी व्हिजन असलेला पक्ष हाच आपला पर्याय असायला हवाय. तिथे देशपातळीवर घडणाऱ्या गोष्टी, कुठल्या देशाला कसा धडा शिकवला किंवा कुठल्या धार्मिक समूहाला कसं जिरवलं, धार्मिक अस्मिता-टोकाचा राष्ट्रवाद जर कुणी मांडू लागला तर फुटपाथवर भाजी विकणारी अशिक्षित स्त्रीसुद्धा नक्की विचारेल, बाबा, या सगळ्यांचा माझ्या जगण्याशी संबंध काय ही आपल्या मतदारसंघाची माहिती, प्रश्नाची माहिती असलेला उमेदवार किंवा तशी व्हिजन असलेला पक्ष हाच आपला पर्याय असायला हवाय. तिथे देशपातळीवर घडणाऱ्या गोष्टी, कुठल्या देशाला कसा धडा शिकवला किंवा कुठल्या धार्मिक समूहाला कसं जिरवलं, धार्मिक अस्मिता-टोकाचा राष्ट्रवाद जर कुणी मांडू लागला तर फुटपाथवर भाजी विकणारी अशिक्षित स्त्रीसुद्धा नक्की विचारेल, बाबा, या सगळ्यांचा माझ्या जगण्याशी संबंध काय आपल्याला म्हणूनच विधानसभेत लोकप्रतिनिधी निवडताना ही काळजी घ्यायला हवीये की आपण भावनिक मुद्दे, अस्मिता, राष्ट्रवाद यांच्या जंजाळात न अडकता जो उमेदवार किंवा पक्ष अन्न,वस्त्र,निवारा,रोजगार,आरोग्य,शिक्षण या गोष्टींवर चर्चा करेल, मत मांडेल तोच लायक लोकप्रतिनिधी.\n६५ वर्षांपूर्वी एका मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, यापुढे आपापल्या विचारसरणीनुसारच्या राजकीय पक्षांची भर पडणार आहे. या लोकांनी त्यांच्या राजकीय पक्षांची विचारसरणी देशापेक्षा मोठी मानली तर तो लोकशाहीतील खूप मोठी चिंतेची बाब असेल व त्यामुळे आपल्या देशाचे विघटन होऊ शकते. बाबासाहेबांनी मांडलेली चिंता आज स्पष्टपणे लोकशाहीपुढचे आव्हान वाढवताना दिसते. आज काही राजकीय पक्षांचे लोक त्यांच्या पक्षाची विचारसरणी ही आपल्या देशापेक्षा मोठी मानत आहेत. बाबासाहेबांनी सांगितलेली दुसरी चिंता ही धर्माबाबत आहे. धर्म ही माणसाची नैतिक ��रज आहे. धर्म तुम्हाला आत्मिक समाधान देतो. पण धर्म राजकारणात आणता कामा नये. जेव्हा धर्म राजकारणात येतो तेव्हा व्यक्तिपूजा वाढते व अशा वेळी देशात पुन्हा नवी आव्हाने निर्माण होतात.\nअसे म्हणतात की, ‘चांगले लोक मतदान करत नाहीत म्हणून वाईट लोक निवडून येतात,’ हे म्हणणे शब्दश: खरे आहे. भारताच्या राजकारणात वाईट, भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा भरणा जास्त झाला आहे असे नेहमीच बोलले जाते. विसंगती अशी की, या भरण्याविषयी जे लोक जास्त चर्चा करतात तेच लोक मतदान करण्याबाबत दक्ष नसतात. वाईट, भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा संसदेतला, विधिमंडळातला भरणा रोखायचा असेल तर भारतीय संविधानातून घटनाकारांनी आपल्याला एक भेदक अस्त्र बहाल केलंय ते म्हणजे मतदान आपण आपला थाडा वेळ खर्ची घालून वाईट, भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराच्या विरोधात या अस्त्राचा अचूक वापर करावयास हवा. अामिष, प्रलोभन, पैसा, दडपण, भेटवस्तू यासारख्या कुठल्याही मोहाला बळी न पडता सामाजिक व संसदीय लोकशाहीसाठी आवर्जून मतदान मतदान केले पाहिजे. ‘मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे,’ हाच सन्मान भारतीय मतदारांकडून घटनाकारांना अपेक्षित आहे.\nलेखकाचा संपर्क - ९८८१७३४७५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/abandonment-ideas-of-farmers-sowing-done-by-tarfuli/", "date_download": "2021-07-31T16:08:04Z", "digest": "sha1:IJMBAETPCP6T4KYJ3SLURNOAMUFINMAD", "length": 11040, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांची भन्नाट आयडिया; “तारफुली”द्वारे केली पेरणी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nशेतकऱ्यांची भन्नाट आयडिया; “तारफुली”द्वारे केली पेरणी\nअमरावती: यंदा विदर्भात 15 जूनपूर्वीच पावसाचं आगमन झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बैलजोडी व ट्रॅक्टरने पेरणी करतो. मात्र, विदर्भातील काही शेतकरी तारफुलीच्या माध्यमातून शेतीची पेरणी करत आहेत. तारफुलीच्या माध्यमातून कमी मनुष्यबळ आणि कमी पैसा खर्च होतो.\nअमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मालधूर येथील सतिश मुंद्र��� या उच्च शिक्षित शेतकऱ्याने तारफुली पद्धतीचा वापर करत आपल्या शेताची पेरणी केलीय. मालधूर येथील युवा शेतकरी सतिश मुंद्रे यांनी इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलंय. तरी सुद्धा ते आपल्या गावात शेती करत आहेत. सध्या सतिश यांच्या 3 एकर शेतीत कपाशी व तुरीची लागवड करण्यात आली आहे.\nसाधारणत शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीच्या माध्यमातून पेरणी करतात. मात्र, ट्रॅक्टरची पेरणी खोलवर जाते, तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅकरचे पेरणी महागली आहे. बैलजोडीद्वारे पेरणी करण्याची पद्धत कालबाह्य होत आहे. वेळ, पैसा व मनुष्यबळ कमी लागत असल्यानं सतिश मुंद्रे यांनी तारफुलीच्या माध्यमातून पेरणी केली आहे.\nतारफुली पद्धत नेमकी काय\nशेतात पेरणी करते वेळी तार घेऊन ठराविक अंतरावर काही खुणा केल्या जातात. शेतकरी त्या खुणांमध्ये बी टाकून ते मजवतो. विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस हे प्रमुख पीक आहे. तारफुली पद्धतीद्वारे युवा शेतकरी आर्थिक बचत करत आहे.दरम्यान, गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला.\nनिसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. . सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. . शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nfarmers sowing तारफुली अमरावती Amravati “तारफुली”द्वारे पेरणी\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/chrome", "date_download": "2021-07-31T15:21:30Z", "digest": "sha1:M2V2NIDIUZNREKQUG4IY2CWXZLXDQC2P", "length": 7429, "nlines": 152, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Google Chrome 70.0.3538.102 ... – Windows – Vessoft", "raw_content": "\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nGoogle Chrome – आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार, लोकप्रिय जलद आणि सुरक्षित वेब ब्राउझर. Google Chrome ला मुख्य फायदे आहेत: विविध वेबसाइट जलद प्रवेश, कमी स्त्रोत वापर, PDF फायली बघणे, Google कडून लोकप्रिय शोध इंजिन आणि इतर अनेक वैशिष्ट्ये समर्थन. अंगभूत फ्लॅश प्लेयर सह, सॉफ्टवेअर प्लेबॅक व्हिडिओ, गेम आणि अॅनिमेशन सक्षम आहे. Google Chrome ला मोठ्या मानाने ब्राउझर शक्यता वाढू जे समावेश मोठ्या प्रमाणात आहे.\nवेब पृष्ठे जलद लोड\nGoogle खात्यासह डेटा समक्रमण\nGoogle कडून लोकप्रिय सुविधा\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nGoogle Chrome वर टिप्पण्या\nGoogle Chrome संबंधित सॉफ्टवेअर\nहे एक जलद ब्राऊझर आहे जे इंटरनेटवर सोपे सर्फिंगसाठी वेब पृष्ठे आणि साधने त्वरित झटपट लोड करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानास समर्थन देते.\nमोझिला फायरफॉक्स – सर्वात नवीन वेब तंत्रज्ञानाचे समर्थन करणारे अग्रगण्य ब्राउझर. सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेटवर अत्यंत आरामदायक राहण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये आहेत.\nसोयीस्कर मुक्काम ऑनलाइन जलद आणि लोकप्रिय ब्राउझर. सॉफ्टवेअर आधुनिक तंत्रज्ञान समर्थन आणि उपयुक्त कार्ये आहेत.\nसाधन जगभरातील वापरकर्ते संवाद साधण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओपरिषद मोड मध्ये संपर्क करण्यास परवानगी देते.\nमायक्रोसॉफ्ट कंपनीने पासुन लोकप्रिय ईमेल क्लाएंट. सॉफ्टवेअर उपयुक्त साधने संच समाविष्टीत आहे आणि आपण एकाधिक खाती काम करण्यास परवानगी देतो.\nमिडोरी – इंटरनेटवर आरामदायक राहण्यासाठी मोठ्या संख्येने साधनांचे समर्थन करणारा ब्राउझर वापरण्यास सोपा आहे.\nसॉफ्टवेअर संपूर्ण मीडिया सर्व्हर निर्माण करण्यासाठी. सॉफ्टवेअर संगणक आणि विविध साधने मीडिया फायली रिमोट प्रवेश करीता समर्थन पुरवतो.\nबीएस.प्लेअर – लोकप्रिय मीडिया स्वरूपांच्या समर्थनासह कार्य करणारा खेळाडू. सॉफ्टवेअरमध्ये उपयुक्त फंक्शन्सचा एक संच आहे आणि आपल्याला उपशीर्षके सानुकूलित करण्याची परवानगी देते.\nविविध कार्यालय कार्ये सोडविण्यास लोकप्रिय फाइल स्वरूप साधने एक मोठा संच आणि आधार सॉफ्टवेअर वापरण्यासाठी सोपे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_200.html", "date_download": "2021-07-31T14:15:55Z", "digest": "sha1:UVQSBLUKZHZIUBQ347XVR2CUCSY3BIGS", "length": 10547, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (४०) व्रतस्थ आणि प्रमाणिक नाथोबा खजिनदार", "raw_content": "\nHomeश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोधक्र (४०) व्रतस्थ आणि प्रमाणिक नाथोबा खजिनदार\nक्र (४०) व्रतस्थ आणि प्रमाणिक नाथोबा खजिनदार\nअक्कलकोटात नाथोबा नावाचा राजाचा एक प्रामाणिक खजिनदार होता त्याची श्री स्वामी समर्थांवर पराकाष्ठेची निष्ठा होती तो सदा सर्वदा नित्य स्वामीरामांचे स्मरण दर्शन आणि पूजन करीत असे तितकाच तो सज्जन आणि सत्तवशील होता काही दुष्टांनी त्यावर कुभांड रचून खजिन्यातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि नाथोबाच्या खजिन्यात तूट आहे असे राजास सांगितले खजिना तपाससण्यात आला त्यात दोन हजार रुपयांची तूट आढळली प्रामाणिक नाथोबाला कैद झाली मी एक पैसुध्दा खाल्ली नाही आणि इतकी तूट कशी आली असे म्हणून तो धाय मोकलून रडू लागला श्री स्वामींचा धावा करु लागला श्री स्वामींस नाथोबाची दया आली दुसरे दिवशी गुरुवारी राजेसाहेब व कारभारी दाजीबा भोस���े श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले ते दोघेही दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले तसेच त्यांच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी कडाडले काय रे मादरचोदांनो असाच खजिना मोजता काय आणि एखाद्या अनाथाला विनाकारण ताप देता योगाने भयंकर दुःख प्राप्त होईल श्री स्वामींचे हे उदगार ऐकताच ते दोघेही भयभीत झाले आणि क्षमा करावी अशी वारंवार प्रार्थना करु लागले लगोलग राजवाड्यात येऊन त्यांनी खजिना मोजला तर तो बरोबर भरला एक पैशाचीही तूट त्यात नव्हती त्या दोघांना पश्चात्ताप झाला नाथोबाला कैदेतून सोडण्यात आले त्या दोघांनी त्याची क्षमा मागून नाथोबास कामावर येण्याची विनंती केली आता चाकरी करावयाची नाही अशी शपथ घेऊन तो श्री स्वामींची अखंड सेवा करु लागला .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nनाथोबा स्वामीभक्त होता त्यांना स्मरुन तो त्याला नेमून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत होता त्यामुळे तो समाधानी आनंदी तृप्त होता राजेसाहेब आणि कारभारी दाजिबा भोसले हे अक्कलकोट संस्थानाचे जबाबदार राज्यकर्ते आणि जनतेचे पालनकर्ते होते परंतु त्यांचे वर्तन राजधर्म पाळणारे नव्हते श्री स्वामींना हे ठाऊक होते म्हणूनच ते त्या दोघांवर संतापले वास्तविक अशा जबाबदार व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा करावयास पाहिजे त्यांच्यात आचार विचार परिपक्वता असावयास हवी ती त्या दोघात नव्हती त्यांच्याकडून अधर्मी अन्यायकारक कृत्य घडले होते परंतु नाथोबाच्या पाठीशी स्वामीबळ होते त्याचा प्रत्यय त्यास आला त्या दोघांवर त्याची क्षमा मागण्याची वेळ आली अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी वचनाची त्यास प्रचिती आली चांगल्या आचार विचाराचा रक्षणकर्ता परमेश्वर असतो की भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही है सर्वपरिचित वचनाचा बोध येथे होतो .\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी ��िद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-original-sin.html", "date_download": "2021-07-31T14:34:13Z", "digest": "sha1:X6R252EO7SCKM5IAM3VO34YHTQURQF6J", "length": 10878, "nlines": 30, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "मुळ पाप म्हणजे काय?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nमुळ पाप म्हणजे काय\nमूळ पाप या संज्ञेचा संदर्भ आदमचे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाण्याच्या अवज्ञेच्या पापाशी येतो आणि त्याचा परिणाम उर्वरित मानवजातीवर होतो. मूळ पापाची व्याख्या “आदमच्या पापामुळे आपल्यात नैतिक भ्रष्टाचार आला, ज्याचा परिणाम एक पापी स्वभाव नेहमीच्या पापी वर्तनात प्रकट होतो” हा मूळ पापाचा सिद्धांत विशेषत्वाने आपला आंतरिक स्वभाव आणि आपले देवासमोर उभे राहणे याच्यावर होणाऱ्या परिणामांवर केद्रित आहे. तीन मुख्य दृष्टीकोन आहेत जे या परिणामांना हाताळतात:\nपेलगिअनिसम: हा दृष्टीकोन असे सांगतो की, आदमच्या पापाचा त्याच्या वंशजांच्या आत्म्यावर त्याने एक पापमय उदाहरण देण्यापलीकडे कोणताही परिणाम होत नाही. आदमच्या उदाहरणाने त्या लोकांना प्रभावित केले ज्यांनी त्याचे अनुसरण करत पाप केले. परंतु, ह्या दृष्टीकोनानुसार, जर मनुष्याने ठरविले तर त्याच्याकडे पाप करण्याचे थांबवण्याची क्षमता आहे. पेलगिअनिसम असंख्य परिच्छेदांच्या विरोधामध्ये आहे, जे असे सूचित करतात की, मनुष्य आपल्या पापांमुळे हताश होऊन गुलाम झाला (देवाच्या मध्यस्थी शिवाय) आणि त्याचे सर्व चांगले कार्य देवाची मर्जी संपादन करण्यात “मृत” किंवा शुल्लक आहेत (इफिस 2:1-2; मत्तय 15:18-19; रोम 7:23; इब्री 6:1; 9:14).\nअर्मिनिअनिसम: अर्मिनिअन लोकांचा असा विश्वास आहे की, आदमच्या मूळ पापाचा परिणाम उर्वरित मानवजातीला भ्रष्ट, आणि पापमय स्वभाव वारसाहाक्कामध्ये मिळाला, ज्याचा परिणाम मांजरीचा स्वभाव जसा तिच्या पिल्लात येतो त्याचप्रमाणे तो आपल्याला पाप करण्���ास भाग पाडतो—ते सहज येते. ह्या दृष्टीकोनानुसार मनुष्य स्वतःहून पाप करणे थांबवू शकत नाही; सुवार्तेच्या संयोगासोबत देवाची अलौकिक, सक्षम करणारी कृपा, जिला प्रतिबंधात्मक कृपा असे म्हणतात ती एखाद्या व्यक्तीला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची निवड करण्यास परवानगी देतात. प्रतिबंधात्मक कृपेची शिकवण वचनांमध्ये स्पष्टपणे आढळत नाही.\nकॅल्विनिसम: मूळ पापाचा कॅल्विनिस्टीक सिद्धांत असे सांगतो की, आदमच्या पापाचा परिणाम फक्त आपल्यामध्ये पापी स्वभाव आला एवढेच नाही तर देवासमोर आम्ही अपराधी ठरतो आणि त्यासाठी आम्ही शिक्षेस पात्र आहोत. गर्भधारण केले तेंव्हापासूनच मूळ पाप आमच्यावर आहे (स्तोत्र 51:5) त्याचा परिणाम वारसाहक्कामध्ये मिळणारा स्वभाव आहे आणि तो इतका दुष्ट आहे की यिर्मिया 17:9 मानवी हृदयाचे वर्णन “हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे” असे करते. फक्त आदमने पाप केले म्हणून त्याला दोष लावण्यात आला नाही तर त्याचे ते पाप आपल्या माथी मारण्यात आले, ज्याने आपल्याला सुद्धा दोषी ठरवले आणि शिक्षेस सुद्धा (मृत्युच्या) पात्र ठरवले (रोम 5:12,19). आदमचे पाप आपल्या माथी का मारण्यात आले याचे दोन दृष्टीकोन आहेत. पहिला दृष्टीकोन असे सांगतो की मनुष्य हे आदमच्या कुळातील त्याच्या बीजापासून आलेले आहेत; म्हणून जेंव्हा आदमने पाप केले, तेंव्हा आपण त्याच्यामध्ये पापी झालो. हे पवित्र शास्त्र जसे शिकवते की लेवी लोक (अब्राहमचे वंशज) जरी लेवी शंभर वर्षानंतर सुद्धा जन्माला आलेले नव्हते तरीसुद्धा मलकीसदेकला अब्राहममध्ये दशांश देत, त्या सारखे आहे. दुसरा महत्वाचा दृष्टीकोन हा आहे की, आदमने आपला प्रतिनिधी म्हणून सेवा केली, आणि म्हणून, जेंव्हा त्याने पाप केले, तेंव्हा आपण सुद्धा पापी झालो.\nअर्मिनिअन आणि कॅल्वानिस्टीक दोन्ही दृष्टीकोन मूळ पापाला शिकवतात आणि व्यक्तिगतरीत्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय पापावर जय मिळवणे अशक्य आहे असे पाहतात. बहुतेक सर्व कॅल्वानिस्ट माथी मारलेल्या पापाबद्दल सुद्धा शिकवतात; काही अर्मिनिंस माथी मारलेल्या पापाला नाकारतात, आणि बाकीचे असे विश्वास ठेवतात की, ख्रिस्ताच्या मृत्यूने माथी मारलेल्या पापाच्या परिणामांना रद्द केले.\nमूळ पापाची वस्तुस्थिती ही आहे की, आपण देवाला स्वतःहून संतुष्ट करू शकत नाही. आपण कितीही ��चांगली कृत्ये” केली तरीही, अजूनही आपण पाप करतो, आणि अजूनही आपल्यामध्ये भ्रष्ट स्वभाव असल्याची समस्या आहे. आपल्याकडे ख्रिस्त असला पाहिजे; आपण नव्याने जन्मलो पाहिजे (योहान 3:3). शुद्धीकरणाच्या प्रक्रियेद्वारे देव आपल्या हृदयातील मूळ पापांच्या परिणामांना हाताळतो. जसे जॉन पायपर मांडतो, “आपल्या नैतिक अशुद्धतेचा आणि पाप करण्याच्या सवयीचा प्रश्न आत्म्याच्या कार्याच्या द्वारे आपणाला शुद्ध करून सोडवला जातो” (“अॅडम, ख्राईस्ट अॅन्ड जस्टीफीकेशन: पार्ट IV’” प्रीच्ड 8/20/2000).\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nमुळ पाप म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/son/", "date_download": "2021-07-31T16:32:03Z", "digest": "sha1:VHP5UI4N7OXY5NJRW2YXKVQNSLB3IHJV", "length": 6503, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates SON Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n आईची हत्या करत शरीराचे मांस खाण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर : आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारुसाठी…\nआमिर खानचा मुलगा जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री\nअभिनेता आमिर खानला त्याच्या कामासाठी बॉलिवूडमध्ये ओळखतात. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किडने एंट्री केली आहे. तर…\n बापानेच केली चिमुकल्याची हत्या\nनागपूर: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच चिमुकल्याची हत्या…\nओसामा बिन लादेनचा मुलगा ठार; अमेरिकन मीडियाची माहिती\nआंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याची…\nवडिलांच्या डोक्यात काठीने मा’रहा.ण, मेंदू काढला बाहेर, दिला कुत्र्याला खायला…\nयवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यातील खापरी येथे माथेफिरु पुत्राने आपल्या पित्याची क्रुररीत्या हत्या केल्याची धक्कादायक घटना…\nकर्जबाजारी मुलाने जन्मदात्या आईचीच केली हत्या\nरत्नागिरीच्या लांज्यामध्ये साटवली गावात मुलानेच जन्मदात्या आईची दगडाने डोकं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली…\n जन्मदात्या आईवरच मुलाने केला बलात्कार\nसातारा जिल्ह्यामध्ये एक मुलाने आपल्या जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे….\nम्हणून ‘तो’ करत होता धावत्या ट्रेनवर दगडफेक\nसाधारण 2 वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या रेल्वे अपघातात झालेल्या मृत्यूचा बदला म्हणून रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या एका…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/turnover-crores-has-come-lakhs-year-picture-parbhani-bullion-market-parbhani-news-365106", "date_download": "2021-07-31T15:38:38Z", "digest": "sha1:56I3S4NZ66N7TTEOMRIM6Y3LSZO3AM4Q", "length": 9141, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर! परभणीच्या सराफा बाजारातील चित्र", "raw_content": "\nदरवर्षी कोट्यावधीच्या घरात होणारी जिल्ह्यातील सराफी बाजाराची उलाढाल यंदा मात्र लाखावरच आली असल्याने सराफा व्यापाऱ्यांची कमाई करण्याची संधी हुकली आहे. असे असतांनाही आगामी काळात सोन्याला खरच सोन्यासारखे दिवस येतील अशी शक्यता सराफ व्यापारी वर्तवित आहेत.\nकोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर परभणीच्या सराफा बाजारातील चित्र\nपरभणी ः दसरा हा सण सराफा व्यापाऱ्यांसाठी कमाईचा काळ असतो. परंतू यंदाचा दसरा हा सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी मात्र म्हणावा तितका फायदेशिर ठरला नाही. कारण कोरोना विषाणु संसर्गाचा विपरित परिणाम बाजारपेठेवर दिसून आहे. दरवर्षी कोट्यावधीच्या घरात होणारी जिल्ह्यातील सराफी बाजाराची उलाढाल यंदा मात्र लाखावरच आली असल्याने सराफा व्यापाऱ्यांची कमाई करण्याची संधी हुकली आहे. असे असतांनाही आगामी काळात सोन्याला खरच सोन्यासारखे दिवस येतील अशी शक्यता सराफ व्यापारी वर्त���ित आहेत.\nकोरोना विषाणु संसर्गाने सर्वच क्षेत्रातील आर्थिक गणिते कोलमडली आहेत. अनेक व्यवसाय बंद पडले तर काही व्यवसायांनी आपल्या शाखा बंद करून संभाव्य नुकसानीपासून स्वताचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम सोन्या चांदीच्या बाजारपेठतही दिसून आला. परभणीच्या सराफा बाजारपेठेत दरवर्षी दसऱ्याला सोन्याच्या खरेदीची उलाढाल ही कोट्यावधी रुपयांच्या घरात असते. त्यामुळे दसऱ्या सणावर सर्वच सराफा व्यापाऱ्यांचे लक्ष केंद्रीत होते. यंदाही सलग तीन ते चार महिणे व्यापार बंद राहील्याने यंदाच्या दसऱ्यातून त्याची थोडी बहुत भरपाई करू असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी लावला होता. परंतू झाले उलटेच. यंदाच दसरा हा पूर्णत: कोरडा गेला. त्यामुळे कमाईतर सोडाच परंतू दसऱ्यासाठी केलेल्या गुंतवणूक देखील आता काही व्यापाऱ्या डोईजड झाली आहे.\nहेही वाचा - शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर -\nअधिक मास व लग्नसराईने तारले\nकोरोना विषाणु संसर्गानंतर प्रशासनाच्या परवानगीने लग्न सोहळे झाले. पंरतू तेही आटोक्यातच. तरीपण या लग्नसराई व त्यानंतर आलेल्या अधिक मासात सोन्याची बऱ्यापैकी विक्री झाली. त्यामुळे सलग तीन महिण्याचा मोठा काळ बंद असतांनाही सराफा बाजारात चहलपहल दिसून आली.\nसराफा बाजारात नवरात्रीपासून परत मंदी जाणवण्यास सुरवात झाली. परंतू दसरा जवळ आल्याने कमाई होईल असे वाटत असतांनाच दसरा सणाचीही संधी सराफा व्यापाऱ्यांना म्हणावी तशी मिळाली नाही. ऐरवी कोट्यावधीची होणारी उलाढाल चक्क लाखावरच येऊऩ ठेपल्याने सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत. सराफा व्यापाऱ्यांनी दसरा सण हातातून गेला म्हणून निराश होऊ नये. आगामी काळात निश्चित हा व्यवसाय पुन्हा उसळी घेणार आहे. दिवाळी व त्यानंतरचा काळ सराफा व्यवसायासाठी सूवर्णसंधी घेवून येईल.\n- समीर अंबिलवादे, सराफा व्यापारी, परभणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/neft-rtgs-phonepe-information-marathi/", "date_download": "2021-07-31T15:03:17Z", "digest": "sha1:5RCKN6LL7YAHOZWHC7UKABIN722YRVEY", "length": 7024, "nlines": 57, "source_domain": "marathimadhe.in", "title": "NEFT RTGS Phonepe वरुन कसे करावे ? - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nया पोस्टमध्ये आपल्याला सांगणार आहे की आपण फोन पे चा वापर करून कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे कसे पाठवू शकता\nHow to send Money into anyone’s bank account using Phonepe. बरेच���ा आपले काही काम असतात,नाहीतर आपल्याला कोणाला तरी पैसे पाठवायचे असतात त्या वेळेला आपल्याला बँकेमध्ये जाऊन त्याच्या खात्यावर आरटीजीएस किंवा एनईएफटी करावे लागते. त्यावेळी एक तर बँकेमध्ये गर्दी असते,आणि त्या व्यक्तीला आपल्याला तत्काळ पैसे पाठवायचे असतात अश्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता पैसे कसे पाठवायचे\nयावर इलाज म्हणजे आपण फोन पे चा वापर करून कोणत्याही बँक खात्यावर किती पैसे टाकू शकतो. तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने पैसे पाठवू शकतो.\nप्रथम आपल्याला फोन पे डाऊनलोड करावा लागेल.\nत्याचे लिंक येथे दिलेली आहे. Link\nत्यानंतर तुम्ही केले नसेल तर साइन अप करून घेण्याची प्रोसेस आहे ते तुम्ही वाचून साइन करून घ्यावे.\nसाईन अप करून घेतल्यानंतर तुमच्याशी काही विंडो ओपन होईल. त्यामुळे तुम्हाला टू बँक अकाउंट option select करावा लागेल.\nत्यामुळे तुम्हाला ब्लॅक असेल तर नंतर तुम्हाला add bank account option select करावा लागेल.\nत्यानंतर पुढे स्टेप मध्ये तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा अकाउट नंबर, आय एफ एस सी कोड , खातेदाराचे नाव व त्याचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. ही माहिती भरून कन्फर्म बटणावर क्लिक करा.\nत्याच्यानंतर त्याच्यापुढे तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत ते सांगावी लागेल. व त्यानंतर कोणत्या बँकेच्या खात्यांमधून ते पैसे वजा करायचे तेही सांगावे लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर proceed पेमेंट वर क्लिक करून आपला यु पी आय पिन टाकून पेमेंट कम्प्लीट करा.\nपैसे खातेदाराच्या खात्यावर पोहोचल्यावर तुम्हाला हिरवा टिक मार्क दिसेल. व तुमचे पैसे व्यवस्थित रित्या पोहोचली जातील.\nमी अश्या करतो की तुम्हाला माहिती समजली असेल. हि माहिती आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. व आमच्या website ला बुकमार्क करायला विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/actress-rekha-news/", "date_download": "2021-07-31T16:35:50Z", "digest": "sha1:HVWGTC4QYRVHHNX7JY347D53BBM72WLI", "length": 8591, "nlines": 84, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या... - Mulukh Maidan", "raw_content": "\nएका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…\nमुंबई : इंडियन आयडल १२ चा भाग चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक वेळी या कार्यक्रमात खास सेलिब्रिटी येत असतात, ज्यामुळे या शो’ची आणखी गंमत वाढते. यावेळी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा इंडियन आयडॉलच्या सेटवर सेलिब्रेटी जज म्हणून दिसणार आहे.\nया शोच्या प्रोमोच्या अनेक क्लिप्स प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये रेखा स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. रेखा यांनी देखील मनसोक्त आनंद लुटलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, आणखी एक क्लिपही समोर आली आहे.\nतसेच कार्यक्रम रंगत असताना होस्ट जय भानुशालीने एक प्रश्न विचारला. ‘रेखाजी, नेहू तुम्ही कधी प्रेमात अगदी वेडी झालेली महिला पाहिली आहे. ते सुद्धा लग्न झालेल्या पुरूषाच्या’ यावर रेखा म्हणाल्या ‘मला विचारा..’.\nदरम्यान, सुरूवातीला त्यांचं हे उत्तर जयच्या लक्षात आलं नाही. पण नंतर जय म्हणाला ‘बाण अगदी निशाण्यावर लागला आहे..’ सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यामध्ये गायक नेहा कक्कर आणि विशाल ददलाणीला देखील हासू आवरलं नसल्याचं दिसत आहे.\nयाचबरोबर, रेखा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी तर चांगलीच फेमस आहे. जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते.\nत्या दोघांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दो अनजाने या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असे बोलले जात होते.\n अनेक कलाकारांनी प्राॅपर्टी विकत मुंबईला दिला निरोप\nशरद पवारांचे पीए ते महाराष्ट्राचे गृहमंत्री; दिलीप वळसे पाटलांचा थक्क करणारा राजकीय प्रवास\nआंबेगावचे सुपुत्र शरद पवारांचे सर्वात विश्वासू दिलीप वळसे पाटील झाले महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री\nअमिताभ बच्चनइंडियन आयडलमराठी बातम्या\nआमदार आणि एसटीमधून प्रवास करतोय कंडक्टरचा विश्वास बसेना, यानंतर गणपतराव देशमुख…\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही, काय आहे कारण, जाणून…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट व्हायची, वाचा डब्लू जी ग्रेस…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा\nआमदार आणि एसटीमधून प्रवास करतोय\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही,…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर ��ला की तिकीटाची किंमत दुप्पट…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/zp-member-arrested-shirsoli-288515", "date_download": "2021-07-31T15:54:32Z", "digest": "sha1:ILNLCM4GNRKH25LZNAX4R6BL2KVMYSOM", "length": 9023, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत", "raw_content": "\n\"कोरोना'मुळे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बांधलेले दिसून येत असताना शिरसोलीच्या जुगारअड्ड्यावर मात्र, \"खुल्लम खुल्ला' जुगारचा खेळ सुरू होता. मोकाटपणे जुगार खेळणाऱ्यांना कोरोनाची कसलीच भीती नसल्याने त्यांची तोंड उघडीच होती. पोलिस अटक करत छायाचित्रण होत असल्याचे दिसताच त्यांनी तोंडाला रुमाल बांधून तोंड लपवले\nजुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत\nजळगाव : शिरसोली - कुऱ्हाडदे रस्त्यावर शेताच्या बांधावर जुगारअड्डा चालवला जात असल्याच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात पंधरा जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 31 हजार 400 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या छाप्यात विद्यमान पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धोंडू जगताप यांचा समावेश असल्याने एकच चर्चेला उधाण आले आहे.\nशिरसोलीत जुगारअड्डा चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, हेमंत पाटील, जितेंद्र राठोड, प्रकाश पवार यांच्या पथकाने शिरसोली - कुऱ्हाडदा रस्त्यावर एस. पी. पाटील यांच्या शेतात छापा टाकला. त्यात मनोज रामकृष्ण बारी (39), कृष्णा राजू सोनवणे (वय 22), राहुल राजेंद्र ताडे (वय 22), भूषण लाटू खलसे (वय 24), सचिन बाळू बारी (वय 21), विनोद लक्ष्मण मोरे (वय 22), सुनील शंकर काटोले (वय 46), बापू स��ताराम महाजन (वय 42), शिवाजी हरी बारी (वय 33), शिवदास उत्तम बारी (वय 38), नंदलाल शांताराम पाटील (वय 45), राहुल कृष्णा बारी (वय 33), महेश विक्रम महाजन (वय 24), धोंडू श्‍यामराव जगताप (वय 48), गोरक रामसिंग केदारे (वय 51) अशा पंधरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभीती \"कोरोना'ची की कॅमेऱ्याची\n\"कोरोना'मुळे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बांधलेले दिसून येत असताना शिरसोलीच्या जुगारअड्ड्यावर मात्र, \"खुल्लम खुल्ला' जुगारचा खेळ सुरू होता. मोकाटपणे जुगार खेळणाऱ्यांना कोरोनाची कसलीच भीती नसल्याने त्यांची तोंड उघडीच होती. पोलिस अटक करत छायाचित्रण होत असल्याचे दिसताच त्यांनी तोंडाला रुमाल बांधून तोंड लपवले.\nविद्यमान पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धोंडू जगताप या दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी सुरवातीला जागेवरच प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथकाने अटकेची तयारी करूनच सर्वांना ताब्यात घेतल्यावर नंतर कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तो र्यंत घटना पंचक्रोशीत पोचून गेली होती. पोलिसांनी सर्व जुगाऱ्यांना अटक करून रीतसर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून 31 हजार 400 रुपये रोख मिळून आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/netflix-hire-freelance-writers-16233", "date_download": "2021-07-31T15:11:14Z", "digest": "sha1:E5K4UQFYWXDV5NVILWYW4Z6SLILXJF7M", "length": 8514, "nlines": 136, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "netflix-hire-freelance-writers | Yin Buzz", "raw_content": "\nNetflix मध्ये नोकरीची संधी\nNetflix मध्ये नोकरीची संधी\n तुम्ही चांगलं लिहू शकता असं असेल तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग लेखनाची संधी आहे.\n तुम्ही चांगलं लिहू शकता असं असेल तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग लेखनाची संधी आहे. नेटफ्लिक्सला लेखक हवे आहेत. लेखक Meryl Alpe यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर याबद्दल माहिती दिलीय. त्यांनी लिहिलंय की नेटफ्लिक्सला फ्रीलान्सर लेखक हवेत, ज्यांना हिंदू देवता, पौराणिक कथा आणि भारतीय संस्कृती यांचं ज्ञान आहे.\nत्यांनी लिहिलंय, या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला लहान मुलांविषयीच्या लेखनाचा अनुभव हवा. छोट्या मुलांच्या लेखनाचा अनुभव हवा. तुम्हाला हे जमत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.\nलेखन लेखक हिंदू hindu भारत\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिज��टल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nएआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर\nएआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर...\nमीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा नवरात्री उत्सवानिमित्त संशोधन उपक्रम\nमीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा नवरात्री उत्सवानिमित्त संशोधन उपक्रम सलाम...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nअभियांत्रिकी क्षेत्र का निवडाव\nमुंबई : जगभर अभियांत्रिकी क्षेत्राला स्कोप आहे. त्यामुळे तरुणाईचा कल इंजिनिअरींग...\nमृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या मातृत्वाची बखर : 'नीरज'\nनिसर्ग काही दुर्दैवी मातापित्यांच्या पदरात जन्मजात दुर्धर आजाराने ग्रासलेली अल्पजीवी...\n\"माझा पीएचडी चा प्रवास\"\nभांडारकर प्रकरणानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत माजी महापौर भिकशेठआण्णा पाटील यांनी...\n\"नीरज ही गाथा, वत्सलतेची मातृसंहिता\" लक्ष्मीकांत तांबोळी यांचे प्रतिपादन\nनांदेड :- सेलू येथील जयश्री सोन्नेकर लिखित व मयूर प्रकाशनातर्फे मुद्रित 'नीरज...\nयिनचा मुख्यमंत्री झालो आणि मग...\nसकाळ माध्याम समूहाने तरूणांसाठी 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात यिन सुरू केले. आज...\nमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 'कोकरूड' या...\nएचआरडी मंत्रालयाने सुरू केली 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध...\nदेशातील स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या स्मरणार्थ मायगोव्हच्या भागीदारीत मानव संसाधन...\nनवी दिल्ली :- स्मार्टफोन निर्माता सॅमसंग यांनी बुधवारी त्याचा प्रीमियम फोन 'नोट २०'...\nमनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट'ला स्व. दिवाकर चौधरी कादंबरी लेखन पुरस्कार\nनांदेड :- प्रसिद्ध कवी मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट' या बहुर्चित कांदबरीला जळगाव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://amit.webmajha.com/2011/01/blog-post_28.html", "date_download": "2021-07-31T16:22:13Z", "digest": "sha1:GALI3W6Y33P22LMGCMB6GTDBCUIPNQUL", "length": 7672, "nlines": 79, "source_domain": "amit.webmajha.com", "title": "अमित चिविलकर: ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ महानगरपालिकेचे प्रगतीचे पाऊल", "raw_content": "\n‘व्हर्च्युअल क्लासरुम’ महानगरपालिकेचे प्रगतीचे पाऊल\nया आठवड्यात शिवसेनेचे कार्यप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांनी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ या मुंबई महानगरपालिकेच्या योजनेचे उद्घाटन केले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ शाळांमध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेली असून येत्या काही दिवसात १०० शाळांचा समावेश यात करण्यात येणार आहे.\n‘व्हर्च्युअल क्लासरुम’ ही संकल्पना श्री. उद्धवसाहेबांची असून महानगर पालिका शाळांचा चेहरामोहरा मागच्या काही दिवसातून बदलत असताना खाजगी शाळांप्रमाणेच महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करता आले पाहिजे तसेच तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनाचा लाभ एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना झाले पाहिजे अशा मताच्या उध्दवसाहेबांची संकल्पना म्हणजेच महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी केलेला मोठा क्रांतिकारी बदल असेच म्हटले पाहिजे.\nव्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व शाळांना जोडून सर्व विद्यार्थी एकाच वेळी तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतील तसेच मनातील प्रश्न त्या शिक्षकांना विचारुन शंकांचे निरसनसुद्धा करुन घेऊ शकतील. व्हर्च्युअल क्लासरुम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण देणारी मुंबई महानगर पालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. प्रत्येक शाळेला एक एलसीडी टिव्ही, वेब कॅमेरा आणि माईक देण्यात आला असून व्हर्च्युअल क्लासरुमचा मुख्य स्टुडिओ अंधेरीत व्हॅल्युएबल ग्रुपच्या कार्यालयात आहे. तेथून तज्ञ शिक्षक २४ शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मार्गदर्शन करतात.\nमहानगर पालिकेच्या शाळांच्या शिकवण्याच्या पध्दतीमध्ये श्री. उद्धवसाहेबांनी अमुलाग्र बदल मागच्या काही काळात केलेले आहेत आणि त्याचा चांगला फायदा गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. शिवसेनेच्या विकासाच्या कामांची अशी दखल खासकरून मिडीया का घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. उद्धवसाहेबांच्या राजकिय प्रतिक्रियांसाठी धावपळ करणाऱ्या मिडीयाला महानगरपालिकेच्या शाळांत सुरु होणाऱ्या या अद्ययावत बदल दिसू नयेत हीच आपल्या लोकशाहीची दुर्दशा आहे म्हटले तरी हरकत नाही.\nमराठी भाषा दिनानिमित्त विकीपिडीया संपादनेथॉन\nप्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट\nऑनलाईन शॉपिंग करु या\nसायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे\nआल्हाद काय लिहीतोय पहा...\nसरकारी आयपीओचे नगदी पीक\nनवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया\nअप टू डेट रहा\nकितीजणांनी आम्हाला भेट दिली\nआमच्या अपडेट इथे पहायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/home-ministry-likely-to-take-action-against-farmers/", "date_download": "2021-07-31T15:22:37Z", "digest": "sha1:URZFGPZHRXHLXEYYFE5TSIZHUSCLZEKL", "length": 10302, "nlines": 83, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई - Mulukh Maidan", "raw_content": "\nअमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई\nनवी दिल्ली | दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांनी मंगळवारी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे राजधानीत तणावाचे वातणरण निर्माण झाले आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतीत मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालयाने पावलं टाकली आहेत.\nप्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचं राजधानीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संयमी शेतकरी मंगळवारी खूप आक्रमक झाल्याचे दिसून आले. यामध्ये जो हिंसाचार झाला यावर आता कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांसह शेजारील राज्यांच्या पोलिसांना आदेश दिले आहेत. यासाठी आज (बुधवारी) विशेष पथक स्थापन केले जाणार आहे.\nशेतकरी दिल्ली-एनसीआरमध्ये आंदोलन करत आहेत. पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांना आंदोलन करत असलेल्या जागा सोडाव्या लागतील अशी माहिती समोर येत आहे. याबद्दलचे आदेश गृहमंत्रालय काढू शकते. तसेच शेतकऱ्यांना आंदोलनस्थळं रिकामी करावी लागणार आहेत. तसे न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई होऊ शकते.\nदिल्ली आणि लाल किल्ल्याच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांच्या काही भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता शेतकरी आंदोलक आणि शेतकरी नेते काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेच आहे.\nदरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये शेतकरी आणि पोलीस जवान यांच्यात मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेमुळे राजधानीत तणावाचे वातवरण पसरले आहे. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले आहेत. तसेच ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड केली. शेतकरी एवढचं करुन थांबले नाहीत. तर त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. तेथील खांबावर आपला झेंडा फडकवला आहे.\nतसेच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवले आहेत. तसेच त्यांच्यावर लाठ्या काठ्या आणि तलवारी यांनी हल्ला चढवला आहे. यामध्ये ३०० पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाले आहेत. तर दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.\nशेतकरी आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला; व्हायरल मेसेज खोटा\nशेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या, पहा धक्कादायक व्हिडीओ\n‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा\nजंगलात मिळाली सगळ्यात दुर्मिळ मांजर, एक डोळा निळा तर एक पिवळा; किंमत वाचून अवाक व्हाल\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_27.html", "date_download": "2021-07-31T15:06:17Z", "digest": "sha1:P3PNYL5KA7ICJ5EHPGLBLLG2Y4UMYULK", "length": 11537, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१६०) श्रीपाद भटास मान सन्मान", "raw_content": "\nHomeसद्गुरू लीलामृतक्र (१६०) श्रीपाद भटास मान सन्मान\nक्र (१६०) श्रीपाद भटास मान सन्मान\nश्रीपाद भट नावाचे विद्वान दशग्रंथी ब्राम्हण फिरत फिरत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आले श्री स्वामींच्या सेवेस राहिले एके दिवशी महाराज श्रीपाद भटास म्हणाले अहो भटजी तुम्ही तीन महिने काशीस जाऊन राहा नंतर आम्हास येऊन भेटा श्री स्वामींच्या आज्ञेनुसार ते काशीस आले गंगा स्नान विश्वेश्वर दर्शन पूजन तीन महिने करीत राहिले ते स्वतःच मोठे विद्वान वैदिक असल्यामुळे रोज विद्वान शास्त्री पंडित यांच्या सभेत जाऊन बसण्याचा त्यांचा क्रम असे परंतु त्यांना तेथे कोणी मान सन्मान देत नसे आपल्याला येथे विचारतो कोण असे वैतागाने म्हणत ते विश्वेश्वराचे दर्शनास निघाले तेथे विश्वेश्वरासमोर कटीवर हात ठेवून श्री स्वामी समर्थ त्यांना दिसले त्यांना बघून सर्व लोक म्हणू लागले हे (श्री स्वामी समर्थ) सतेज पुरुष दिसतात तर हे कोणीतरी अवतारी असावेत तर कुणी म्हणू लागले की आम्ही यांस हंपीविरुपाक्षासी पाहिले कुणी म्हणू लागले हिमालयी पाहिले कोणी म्हणे जगन्नाथी पाहिले अशा प्रकारे लोक जमून श्री स्वामी समर्थांविषयी चर्चा करु लागले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीला कथा भागातील श्रीपाद भट हे वेदशास्त्र संपन्न दशग्रंथी ब्राम्हण होते परंतु प्रारब्धामुळे त्यांना यश कीर्ती मान सन्मान हुलकावण्या देत होता त्यामुळे ते काहीसे नाराज आणि हतबल झाले होते अंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थांनी हे सर्व जाणले होते श्री स्वामींच्या सहवासात काही दिवस राहिल्यावर श्री स्वामी समर्थ कृपा श्रीपाद भटावर होण्याची वेळ आली श्री स्वामींनीच श्रीपाद भटाचे प्रारब्ध बदलण्यासाठी त्यास काशीस पाठविले तेथेही निराशा आणि हतबलतेने त्यांची पाठ सोडली नव्हती नको ती सन्मानाची कट कट असे म्हणून विश्वेश्वराच्या दर्शनास श्रीपाद भट निघाले असताना त्यांना श्री स्वामी महाराज श्रीपाद भटाची निष्ठा सेवा जोखून सांगत होते श्रीपाद भटा भिऊ नये आम्ही तुझ्या बरोबरच नव्हे तर जवळच आहोत एक प्रकारे श्री स्वामी समर्थांचे कृपाछत्रच त्यांना लाभले होते या लीलाकथेत लोकांनी श्री स्वामी समर्थांना वेगवेगळ्य�� ठिकाणी पाहिल्याचा उल्लेखही आलेला आहे श्री स्वामी समर्थांना २३ प्रकारच्या सिद्धी प्राप्तच नव्हे तर त्यांच्या दासी होत्या याचीही नोंद आपण घेतली पाहिजे उदा एक आणिमा या सिद्धीने कोठेही संचार करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले होते कामरुप अथवा बहुरुप या सिद्धाने अनेक रुपे त्यांना धारण करता येत होती सहक्रिडा या सिद्धीने कृष्ण विठ्ठल दत्त विश्वेश्वर कार्तिक आदि स्वरुपात दर्शन देता येत होते त्रिकालज्ञान या सिद्धीने भूत वर्तमान भविष्य यातील घटनांचे ज्ञान त्यांना अगदी सहज होत असे श्रीपाद भटाच्या बाबतीत त्याचे काय होईल हे श्री स्वामींना ज्ञात होते त्यासाठी काय योजना करावी हे ही माहित होते म्हणून त्यास काशीस पाठवले संक्षिप्त स्वरुपात सांगायचे झाले तर वरील सिद्धीच्या योगाने त्यांनी वे.शा.सं.दशग्रंथी श्रीपाद भटास सर्व काही मिळवून दिले ते कुणासही उणे अथवा वंचित ठेवित नसत हा बोध येथे व्हावा.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://topdailynews.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-31T16:31:53Z", "digest": "sha1:5AOB7NBT6AQECGQXPKR4IWRJROAWBZZJ", "length": 7923, "nlines": 70, "source_domain": "topdailynews.in", "title": "Top डेली न्यूज मुंबई इमारत कोसळ: इमारतीच्या छत कोसळल्याने मुंबईच्या किल्ल्यात 35 जणांची सुटका | मुंबई न्यूज - राष्ट्रीय -", "raw_content": "\nHome - मुंबई इमारत कोसळ: इमारतीच्या छत कोसळल्याने मुंबईच्या किल्ल्यात 35 जणांची सुटका | मुंबई न्यूज\nमुंबई इमारत कोसळ: इमारतीच्या छत कोसळल्याने मुंबईच्या किल्ल्यात 35 जणांची सुटका | मुंबई न्यूज\nज्या ठिकाणी घटना घडली आहे. (चित्र पत: एएनआय)\nमुंबई: मुंबईच्या किल्ल्यातील एसबी रोड येथील अफसरा इमारतीच्या कमाल मर्यादा शुक्रवारी पडल्याने अग्निशमन दलाने सुमारे 35 जणांना वाचवले.\nअधिका According्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना म्हाडाच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामात घडली.\nएका अधिका said्याने सांगितले की, “तिस floor्या मजल्यावरील कमाल मर्यादेचा काही भाग कोसळला, ज्यामुळे पायair्या अडकल्या.”\nया घटनेत कोणतीही जखमी झालेली नाही.\nTags: आज बातमी मुंबई किल्ल्याची इमारत कोसळण्याची बातमी किल्ल्याची इमारत छत कोसळली गडाच्या इमारतीची कमाल मर्यादा कोसळली मुंबई इमारत कोसळली मुंबई बातम्या मुंबई बातम्या थेट मुंबईची ताजी बातमी मुंबईची बातमी मुंबईची बातमी आज मुंबईत इमारत कोसळली\nPrevious अनिल देशमुख न्यूज: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानावर ईडीने छापा घातला मुंबई न्यूज\nNext महाराष्ट्र: आयएमडीने ‘मध्यम ते तीव्र’ पावसाचा अंदाज वर्तविला आहे मुंबई न्यूज\nमुंबई: बीएमसीने मध्य मान्सून आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली मुंबई बातम्या\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nCorona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर\n भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nMaratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र\nचंद्रकांतदादांची सगळी ‘मा���ा’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ\nबीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस\nमुंबई: बीएमसीने मध्य मान्सून आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली मुंबई बातम्या\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://topdailynews.in/jee-main-2021-april-postponed-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-31T15:24:33Z", "digest": "sha1:NQA2O3UAFI2SFWXGCE3X66W3QHBMGPAM", "length": 8913, "nlines": 67, "source_domain": "topdailynews.in", "title": "Top डेली न्यूज JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश. - Latest News, करिअर, राष्ट्रीय - Latest News", "raw_content": "\nHome - JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश.\nJEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश.\nJEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलं आहे.\nJEE Main 2021 April Postponed नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.\nविद्यार्थ्यांकडून परीक्षा स्थगित करण्याची मागणी\nभारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या लाटेमुळे आता दररोज 2 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सीबीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्त��यांनी केली होती. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून #POSTPONEJEEMains2021 ही मोहिम राबवली गेली होती. परीक्षा लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.\nPrevious IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…\nNext PhonePe ची जबरदस्त ऑफर, आता ग्राहकांना पेट्रोल भरण्यावर मिळणार कॅशबॅक.\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nCorona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर\n भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nMaratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र\nचंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ\nबीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\nमुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स: शहर 500 च्या खाली नवीन प्रकरणांचा अहवाल देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/sindhudurg/mp-vinayak-raut-on-central-cooperative-ministry/videoshow/84294450.cms", "date_download": "2021-07-31T15:56:32Z", "digest": "sha1:FEFMMTBDEBCORRAEN3K77M5PWK6MWIGA", "length": 5099, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mp vinayak raut on central cooperative ministry - केंद्र सरकारचं नवीन सहकार मंञालय राज्याच्या सहकार खात्यावर गदा आणणारं - विनायक राऊत, Watch Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्र सरकारचं नवीन सहकार मंञालय राज्याच्या सहकार खात्यावर गदा आणणारं - विनायक राऊत\nसहकार हा विषय केंद्राचा नाहीच तो राज्य सरकारचा अधिकार आहे.सहकार क्षेत्राला महाराष्ट्रानेच गती दिली ती अख्या देशाला उल्लेखनीय अशीचं आहेमाञ केंद्राने दुरुपयोग करून सहकार क्षेत्राला खिंडार पाडायचा किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश त्यात भरडला जाईल.केंद्र सरकारने नवीन सहकार मंञालय निर्माण केल्यामुळे राज्याच्या सहाकार खात्यावर गदा येईल.अमित शहांकडे हे सहकार खात असल्यामुळे त्याचा दुरूपयोग होईल अशी आता भीती वाटते, असं विनायक राऊत म्हणाले\nआणखी व्हिडीओ : सिंधुदुर्ग\nकोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे निघालेले...\nसावंतवाडी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, अन...\nfloods in Konkan | तिलारी, धामणे धरणाचे पाणी तिलारी नदी...\nभुईबावडा घाटात रस्त्याला मोठा तडा; पुढील सहा महिने वाहत...\nसिंधूदुर्गात अनेक गावं पावसाच्या पाण्याखाली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_37.html", "date_download": "2021-07-31T14:27:22Z", "digest": "sha1:LUAOJ26EBVD7OFDNOJJSYOZVLQWUKJ2C", "length": 9675, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (९३) अभिमान दंभादिकं त्याज्यम्", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (९३) अभिमान दंभादिकं त्याज्यम्\nक्र (९३) अभिमान दंभादिकं त्याज्यम्\nएकदा नरसप्पा सुतार आपल्या शेतात जात असता श्री स्वामी एका दुकानात बसले होते नरसाप्पाने श्री स्वामींस प्रार्थना केली की आमच्या शेतात उत्तम हुरडा झाला आहे करिता खाण्यास जलावे त्यावर श्री स्वामी म्हणाले हत मादरचोदा कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे त्यावर नरसप्पा हात जोडून म्हणाला महाराज चुकलो शेत माझे नाही आपल्या शेतात हुरडा आहे तो खाण्यास चलावे.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nवर वर पाहता नरसप्पा सुतार आणि श्री स्वामी समर्थ यांच्या संवादातली खोच त्यातला बोधार्थ कुणाच्याही लक्षात येत नाही पण अर्थप���र्ण बोलून तशी कृती करणे हे तर श्री स्वामी समर्थांचे खास वैशिष्ट्य अनेकदा कळत नकळत आपल्याकडूनही नरसप्पा सुतारासारखा मी चा अतिरेक होतो या मी च्या बाधेतूनच माझे घरदार माझी बायको मुले माझे हे ऐश्वर्य हे मी केले ते मी केले माझ्यामुळेच हे सर्व झाले हा मी पणाच अनेक गोष्टी बिघडवतो अनेक कामेही नासवतो नरसाप्पाच्या तोंडून निघालेल्या आमच्या या शब्दाने सारेच बिघडवले त्या एका शब्दात आमचे म्हणजे माझे शेत मी पिकवले असा मी पणा डोकावतो बिचाऱ्या नरसाप्पालाच काय आपल्यासारख्या कुणासही इतके ध्यानात कसे यावे पण श्री स्वामी समर्थांना आपल्या भक्तांच्या ते ध्यानात आणून द्यायचे होते त्याची जाणीव करुन द्यायची होती म्हणूनच ते म्हणाले हत मादरचोदा कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे याचा सरळ अर्थ असा अरे नरसप्पा तू येथे जन्मलास एक दिवस हे सर्व शेत येथेच ठेवून तू मृत्यूलोकी जाणार आहेस शेत कुणाचे कुणी दिले हुरडा पेरणारा आणि शेतात हुरडा निर्माण करणारा तू कोण कुठल्याही व्यक्तीचे कोणत्याही वस्तुवरील स्वामीत्व मालकी हक्क हा चिरकालीन नसतो पण हे ऐन उमेदीत अथवा उन्मादी अवस्थेत कळत नसते जेव्हा कळते तेव्हा नेत्र पैलतीरी लागलेले असतात आयुष्याचा सूर्य मावळतीकडे निघालेला असतो नंतर ती चूक नरसाप्पाच्या लक्षात आल्यावर तो म्हणाला चूक झाली महाराज शेत माझे नाही आपले आहे गोष्ट साधी आहे परंतु भक्ती मार्गात आणि देवाच्या कृपेला पात्र होण्यासाठी सर्व प्रकारच्या अहंकाराचे विसर्जन करावे लागते हाच या लीलाकथा भागाचा बोध आहे अभिमान दंभादिकं त्याज्यम्.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/do-you-know-about-this-village-in-maharashtra/", "date_download": "2021-07-31T16:24:29Z", "digest": "sha1:HWHUKCDK7O5E2KUCRMNAR6QUNJG6S7LF", "length": 9718, "nlines": 84, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय - Mulukh Maidan", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय\nआपला भारत देश म्हणजे सर्वाधिक बेरोजगार असलेला देश असे होताना दिसत आहे. पोट भरण्यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. उच्च शिक्षण घेऊनही अनेकजण नोकरीच्या शोधात बेरोजगार झालेले आहेत. सरकारी आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. ही बेरोजगारी वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. बेरोजगारीला कंटाळून अनेक जणांनी जीव दिलेला आहे. पण महाराष्ट्रातील असे एक गाव आहे ज्यांना बेरोजगाराची कधी जाणीव झाली नाही.\nमहाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील ‘वरखेडा’ या गावातील अनेकजण पदवीधर असूनही त्यांनी नोकरी न करता फरशी बसवणे तसेच त्याची विक्री करणे हा व्यवसाय हाती घेत त्यांनी बेरोजगारी नष्ट केली आहे. या गावात प्रत्येक घरातील एकजणतरी फरशी संबंधीतील कामात तरबेज आहे. त्यामुळे त्यांना गावातील बेरोजगारी नष्ट करण्यास यश आले आहे.\nगावातील लोकांकडे शेती असुन कोणीही शेती करण्याच्या मागे लागत नाही. फरशी बसवायचे काम करून त्यांना रोज १००० रूपये रोजगार मिळतो. त्यामुळे शेती करण्यात कोणी जात नाही.\nफरशी बसवणे, टाईल्स, किचन ओटा, भांड्यांचे रॅक बनवणे, किचन ट्रॉली, घराची भिंत रंगीबेरंगी फरशा बसवून डिझाईन करणे. अशी कामे ते चांगल्या पध्दतीने करतात.\nवरखेडगावची लोकसंख्या दहा हजार असून त्यातील तीन हजारच्या आसपास फरशीच्या कामात पटाईत आहेत. त्यात १० वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षांची म्हतारी माणसे या कामात आहेत.\nया कामातून त्यांनी स्वताची प्रगती तर केलीच पण बाहेरगावात कामासाठी गेलेल्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना बोलावून त्यांचीपण बेरोजगारी दुर केली. या कारागीरांनी धुळे जिल्ह्यात कामे केलीच त्याचबरोबर त्यांच्या कामाची दर्जा पाहून पुणे, मुंबई, मध्यप्रदेश, गुजरात, मद्रास, गोवा या मोठ्या शहरात त्यांना कामासाठी लोक घेऊन जात आहेत. आणि आजुनही त्यांना कामासाठी बोलावण्यात येत आहे.\nकोणतेही काम करताना लाजायचे नाही. चिकाटीने काम करून पोट भरायचे असते. प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश नक्की मिळते हे यांनी दाखवून दिले आहे.\nलालुप्रसाद यादवांच्या प्रकृतीबाबत गंभीर माहिती आली समोर; वाचून धक्का बसेल\n“..आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत ‘त्यानं’ केलं घाणेरडं कृत्य”; शर्लिनचा साजिद खानवर आरोप\n….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’\nपुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही, काय आहे कारण, जाणून…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट व्हायची, वाचा डब्लू जी ग्रेस…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही,…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://topdailynews.in/covid-vaccination-in-maharashtra-live-updates-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AB/", "date_download": "2021-07-31T16:03:20Z", "digest": "sha1:IHHOKDEP4AWWVYTJ5DL6NOLBAA2EGEPM", "length": 7322, "nlines": 67, "source_domain": "topdailynews.in", "title": "Top डेली न्यूज Covid Vaccination in Maharashtra Live Updates: पुणे जिल्ह्यात आज फक्त १९ ठिकाणी होणार लसीकरण - Latest News, आरोग्य, करिअर, कोरोना, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय - Latest News", "raw_content": "\nCovid Vaccination in Maharashtra Live Updates: पुणे जिल्ह्यात आज फक्त १९ ठिकाणी होणार लसीकरण\nमहाराष्ट्र दिनाचा ���ुहूर्त साधत आजपासून राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात कोविड लसीचा साठा मर्यादित असल्यानं लसीकरणही टप्प्याटप्प्यानं होणार आहे. जाणून घेऊन लसीकरणाच्या संदर्भातील सर्व ताज्या घडामोडी…\nमुंबईत नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो कोविड सेंटर,कूपर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सोय\nमुंबईत पाच केंद्रावर आज १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार\nअधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.\nPrevious Covid 19: भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय; अमेरिकेतील प्रख्यात साथरोग तज्ज्ञाचं मत\nNext वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडतायत, याची किंमत मोजावी लागेल: जयंत पाटील\nमुंबई: बीएमसीने मध्य मान्सून आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली मुंबई बातम्या\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nCorona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर\n भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nMaratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र\nचंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ\nबीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस\nमुंबई: बीएमसीने मध्य मान्सून आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली मुंबई बातम्या\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालव���्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bhusawal-ten-trains-canceled-due-mega-block-269706", "date_download": "2021-07-31T14:41:09Z", "digest": "sha1:ZZQ47L5MFOFBIFNIURFMAPCNEDGSIZVR", "length": 8421, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द", "raw_content": "\nरेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द\nभुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक कल्याण ते कसारा मार्गावर घेण्यात येणार आहे. तसेच टीटवाला येथे पादचारी पुलाचे गर्डरचे काम करण्यात येणार असून, या निमित्ताने काही गाड्या रद्द व मार्ग परिवर्तन होणार आहे. हा ब्लॉक १३ मार्चला मध्यरात्री २ ते सकाळी ६ पर्यत काम केले जाणार आहे.\nया ब्लॉकमुळे १४ मार्चला (१७६१२) डाउन मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्‍प्रेस, (१२११७) अप मनमाड - एलटीटी गोदावरी एक्स्‍प्रेस, (१२११८) डाउन लोतिट - मनमाड गोदावरी एक्स्‍प्रेस, (१२१११) डाउन मुंबई-अमरावती एक्स्‍प्रेस, (११४०१) डाउन मुंबई - नागपूर एक्स्‍प्रेस, (५११५३) डाउन मुंबई - भुसावळ पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. तर १३ मार्चला ( १७६११) अप नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्‍प्रेस, (१२११२) अप अमरावती-मुंबई एक्स्‍प्रेस, (११४०२) अप नागपूर-मुंबई एक्स्‍प्रेस, (५११५४) अप भुसावळ - मुंबई पॅसेंजर रद्द आहे.\nमार्गात बदल झालेल्या गाड्या\n१२ मार्चला (११०६२) अप मुजफ्फरपुर- लोटिट एक्स्‍प्रेस आणि (१२५४१) अप गोरखपुर-लोटिट एक्स्‍प्रेस या गाड्या जळगाव- वसई रोड मार्गे जातील. (११०१६) अप गोरखपुर-लोटिट एक्स्‍प्रेस आणि (११०५८) अप अमृतसर-लोटिट एक्स्‍प्रेस मनमाड-दौंड जाईल. तर १४ मार्चला (११०२५) अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्‍प्रेस मनमाड- दौंड मार्गे जाणार आहे. तसेच १४ मार्चला (१२५४१) अप लोटिट- गोरखपुर एक्स्‍प्रेस ही लोटिट वरुन ११.१० ऐवजी १२.५ ला सुटेल. (११०१६) अप लोटिट -गोरखपुर एक्स्‍प्रेस १२.१५ ऐवजी पहाटे ३.५० ला रवाना होईल.\nमार्गात थांबवण्यात येणाऱ्या गाड्या\n१४ मार्चला (१८०३०) अप शालीमार एक्स्‍प्रेस लोटिट ऐवजी कसारा स्थानकावर थांबेल. (१२८१०) अप हावडा-मुंबई मेल मुंबई ऐवजी इगतपुरी थांबेल. (१२१०२) अप हावडा- लोटिट ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्स्‍प्रेस लोटिट ऐव���ी इगतपुरी स्थानकावर थांबणार आहे. (१२५४५) अप रक्सोल - लोटिट कर्मभूमी एक्स्‍प्रेस लोटिट ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्थानकावर थांबेल. (१२१०६) अप विदर्भ एक्स्‍प्रेस मुंबई ऐवजी इगतपुरी अगोदर सुविधा जनक स्थानकावर थांबणार आहे. (१७०५८) अप सिकंदराबाद- मुंबई देवगिरी एक्स्‍प्रेस मुंबई ऐवजी सुविधा जनक येथे थांबेल. (१२१३८) अप फिरोजपुर-मुंबई पंजाब मेल मुंबई ऐवजी जनक स्थानकावर थांबवन्यात येणार आहे. (१२१५४) अप हबीबगंज-लोटिट एक्स्‍प्रेस लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी सुविधा जनकला थांबेल. (१२२९०) अप नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्‍प्रेस ही मुंबई ऐवजी सुविधा जनक स्थानकावर थांबवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-varngaon-parents-they-killed-girl-throat-264075", "date_download": "2021-07-31T15:17:52Z", "digest": "sha1:O7TOXB4QC2UHNUMDZMWN3NILXUP4JBXW", "length": 8168, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली !", "raw_content": "\nहताश झालेल्या आईवडिलांनी बुधवारी (ता.19 ) रात्री टोकाचे पाऊल उचलत त्यांनी मुलगी झोपेत असताना तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.\nगाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली \nवरणगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील अल्पवयीन तरुणीच्या प्रेमसंबंधामुळे आईवडिलांनी मुलीचे लवकरच लग्न लावून देण्याचे ठरविले. मात्र, प्रियकराने याची न्यायालयात तक्रार केल्याने, जन्मदात्या आईवडिलांना संताप अनावर झाला. अन मग काय आपल्या मुलीचा त्यांनी झोपेतच गळा दाबून हत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.\nमिळालेल्या माहिती अशी की, तळवेल (ता. भुसावळ) येथील सतरा वर्षीय तरुणीस वायरमन गणेश निवृत्ती\nराणे याने फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. याची माहिती दीड वर्षापुर्वी मृत तरुणीच्या आईवडिलांना लागली होती. त्यावेळी मुलीच्या आईवडिलांनी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केल्याने गणेश राणे याला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा केली होती. तरी सुद्धा गणेशने तरुणीला फुस लावून प्रेम प्रकरण पुन्हा पुढे सुरूच ठेवले होते. या प्रकरणामुळे हतबल झालेल्या आईवडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह दुसरीकडे जुळवला होता. परंतु गणेशला विवाह होऊ द्यायचा नाही, म्हणून त्याने वधू व वर पक्षांविरुद्ध बालव��वाह कायद्यांतर्गत भुसावळ न्यायालयात तक्रार केली असता, न्यायालयाकडून दोन्हीकडील कुंटूबाला कारणे दाखवा नोटिस देण्यात दिली होती. त्यामुळे हताश झालेल्या आईवडिलांनी बुधवारी (ता.19 ) रात्री टोकाचे पाऊल उचलत त्यांनी मुलगी झोपेत असताना तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आई वडिलांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.\nआर्वजून पहा : दुर्दैवी दुर्घटना... सुटले नियंत्रण अन्‌ कोसळले पन्नास फुट खोल दरीत\nयाबाबत तळवेलचे पोलिस पाटील यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात कळवले असता, मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. त्यावेळी डॉ. क्षितीजा हेंडवे यांना मृताच्या चेहरा व अंगावर संशयास्पद ओरखडण्याच्या बारा खुणा व जखमा आढळून आल्याने डॉक्‍टरांनी पोलिसांच्या लक्षात\nआणून दिले. यानंतर जिल्हा रुग्णालयात डॉ. एस. टी. चव्हाण व डॉ. निलेश देवराज यांच्या पथकाने शवविच्छेदन करून पुरावे पोलिसांकडे दिले.\nक्‍लिक कराः चोरीसाठी आले, अन्‌ घर पेटवून गेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/06/homemade-agra-angoori-petha-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T16:24:33Z", "digest": "sha1:PV2DKR2IADHKHLRJE4XKLQWJX3XB5R3L", "length": 7477, "nlines": 63, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Homemade Agra Angoori Petha Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nलोकप्रिय आग्र्याचा अंगुरी पेठा घरी कसा बनवावा: अंगुरी पेठा हा कोहळ्या पासून बनवतात. चवीला टेस्टी व स्वीट डिश म्हणून बनवता येतो. आपल्याकडे सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बनवू शकतो.\nपेठा हा हृद्य च्या विकारांनवर गुणकारी आहे तसेच पाचन व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हिता वह आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.\nपेठा ही आग्र्याची लोकप्रिय डिश आहे. पेठा बनवताना फक्त साखरेचा पाक बनवावा लागतो तेल किंवा तुपाचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे ही स्वीट डिश आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पेठा बनवताना कोहळा चांगला पिकलेला पाहिजे कच्चा नको.\nबनवण्यासाठी वेळ: २ तास\n१ चमचा खायचा चुना\nकृती: प्रथम पिकलेला कोहळा घेवून धुवून त्याची साले काढून आतील गर व बिया काढून टाका व बाकीच्या भागाच्या चौकोनी छोटे तुकडे करून घेवून त्याला काटे चमच्यानी टोचे मारून घ्या. मग एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात २-३ लिटर पाणी घेवून त्यामध्य��� खायचा चुना घालून मिक्स करून त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून झाकून ८-१० तास बाजूला ठेवा. एका चाळणीमध्ये सर्व कोहळ्याचे तुकडे घेवून नळाखाली स्वच्छ धुवून घ्या.\nएका स्टीलच्या जाड बुडाच्या भांड्यात २-३ लिटर पाणी घेवून विस्तवावर ठेवा साखर विरघळली की त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून मोठ्या विस्तवावर २० मिनिट शिजवून घ्या. पाणी काढून कोहळे चाळणीवर ठेवा.\nएका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घेऊन साखर विरघळे परंत हलवत राहा. साखर विरघळलिकी त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून साखरेचा पाक घट्ट होईपरंत हलवत रहा. पाक घट्ट म्हणजे चिकट झाला पाहिजे. मग विस्तव बंद करून भांडे झाकून १०-१२ तास बाजूला ठेवा पाकामध्ये कोहळ्याचे थोडे पाणी सुटेल. नंतर भांडे परत विस्तवावर ठेवून पाक घट्ट होई परंत गरम करा. पाक घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून कोहळे चाळणीवर काढून घ्या. चाळणी एका भांड्यावर ठेवा. म्हणजे त्याला खालून हवा लागेल व चाळणीवर जाळीचे झाकण ठेवून पंख्याखाली २-३ तास ठेवा म्हणजे पेठे छान सुकतील.\nपेठे जर तुम्हाला एक आठवड्या करीता ठेवायचे असतील तर ८-१० तास तसेच पंख्याखाली ठेवा. पूर्ण सुकल्यावर डब्यात भरून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/12/tasty-konkani-style-beans-matki-vegetable-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T15:17:27Z", "digest": "sha1:5WJU7T4APQPXHDOZY4GNJAVA4ALP5W2F", "length": 6937, "nlines": 75, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty Konkani Style Beans Matki Vegetable Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nस्वादिष्ट कोंकणी पद्धतीने फरसबी (बिन्स) मटकी भाजी रेसीपी\nबिन्स म्हणजेच आपण श्रावण घेवडा किंवा फरसबी म्हणतो. श्रावण घेवड्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आता आपण बिन्स व मटकी ह्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया.\nफरसबी वापरताना छान कोवळी वापरली तर त्याची भाजी मस्त लागते. बिन्स आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे कारण की त्यामध्ये प्रोटिन,पोट्याशीयम, कॅल्शियम, गंधक, फॉस्फरस, व लोह तसेच विटामीन ए व सी असते. मटकीची उसळ मुले आवडीने खातात. बिन्स व मटकी ह्याची भाजी खूप छान लागते. आपण चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1 छोटी वाटी फ्रेंच बिन्स (धुवून चिरून)\n½ छोटी वाटी मोड आलेली मटकी\n½ टी स्पून लाल मिरची पावडर\n¼ टी स्पून गरम मसाला\n¼ टी स्पून जिरे भाजून कुटून\n1 टे स्पून सुके खोबरे किसून भाजून\n1 टे स्पून ओला नारळ (खोवून)\n1 टे स्पून कोथबीर चिरून\n1 टे स्पून तेल\n½ टी स्पून मोहरी\n½ टी स्पून जिरे\n¼ टी स्पून हिंग\n¼ टी स्पून हळद\nकृती: पभाजी बनवताना शेंगा कोवळ्या घ्या. त्या धुवून शीरा काढून चिरून घ्या. मोड आलेली मटकी धुवून घ्या. जिरे भाजून कुटून घ्या. सुके खोबरे किसून भाजून घ्या. ओला नारळ खोवून कोथबिर धुवून चिरून घ्या.\nप्रथम चरलेली फरसबी व मटकी वेगवेगळी वाफवून घ्या. फरसबी वाफवून घेतली की ती छान हिरवी राहते.\nकढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मिक्स करून वाफवलेली फरसबी, मटकी व मीठ चवीने घालून लाल मिरची पावडर, गरम मसाला मग कुटलेले जिरे, भाजलेले सुके खोबरे घालून झाकण ठेवा त्यावर पाणी घाला व 5-7 मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा.\nमग झाकण काढून ओला नारळ व कोथबिर घालून मिक्स करून एक मिनिट मंद विस्तवावर वाफवून विस्तव बंद करा.\nबिन्सची तयार झालेली भाजी बाउलमध्ये काढून त्यावर ओला नारळ व कोथबिर घालून मग सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.sytonkiosk.com/mr/touch-screen-wall-mount-ad-player/", "date_download": "2021-07-31T15:49:42Z", "digest": "sha1:4JSXRBRMQHN42DKV2SNHULKOBRQWXKKF", "length": 7738, "nlines": 195, "source_domain": "www.sytonkiosk.com", "title": "स्क्रीन भिंत आरोहण जाहिरात प्लेअर उत्पादक करा - चीन टच स्क्रीन भिंत आरोहण जाहिरात प्लेअर पुरवठादार व कारखाने", "raw_content": "\nमजला स्टँड जाहिरात प्लेअर\nस्क्रीन जाहिरात प्लेअर स्पर्श\nनिव्वळ आवृत्ती जाहिरात प्लेअर\nभिंत आरोहण जाहिरात प्लेअर\nस्क्रीन भिंत आरोहण जाहिरात प्लेअर स्पर्श\nनिव्वळ आवृत्ती वॉल आरोहित जाहिरात प्लेअर\nमजला बाहेरची जाहिरात प्लेअर उभा राहा\nभिंत आरोहण बाहेरची जाहिरात प्लेअर गियर Reductor\nशू पोलिश जाहिरात प्लेअर\nभिंत आरोहण जाहिरात प्लेअर\nस्क्रीन भिंत आरोहण जाहिरात प्लेअर स्पर्श\nमजला स्टँड जाहिरात प्लेअर\nस्क्रीन जाहिरात प्लेअर स्पर्श\nनिव्वळ आवृत्ती जाहिरात प्लेअर\nभिंत आरोहण जाहिरात प्लेअर\nस्क्रीन भिंत आरोहण जाहिरात प्लेअर स्पर्श\nनिव्वळ आवृत्ती वॉल आरोहित जाहिरात प्लेअर\nमजला बाहेरची जाहिरात प्लेअर उभा राहा\nभिंत आरोहण बाहेरची जाहिरात प्लेअर गियर Reductor\nशू पोलिश जाहिरात प्लेअर\nस्क्रीन भिंत आरोहण जाहिरात प्लेअर स्पर्श\nAndroid टच स्क्रीन मॉनिटर पूर्ण एचडी व्हिडिओ medi ...\n42 इंच टच स्क्रीन किऑस्क, एलसीडी प्रदर्शन, खरेदी ...\n65 इंच पूर्ण एचडी पारदर्शक टच स्क्रीन एलसीडी उच्चार ...\n42 \"मल्टिमिडीया एचडी एलसीडी डिजिटल टच स्क्रीन ...\nभिंत एचडी एलसीडी Android मल्टी-टच मॉनिटर माउंट ...\n55inch एमपी 3 प्लेयर टच स्क्रीन नेटवर्क भिंत सामंजस्य करार ...\n26 इंच भिंत सर्व-इन-एक पीसी / वायफाय 3G Medi माउंट ...\n55 इंच भिंत आरोहण एलसीडी वायफाय अँजेलो प्लेअर, वॉल Moun ...\n50 इंच एलसीडी Motio डिजिटल माहिती फलक लिफ्ट ...\n17 इंच भिंत आरोहण Android स्पर्श जाहिरात उच्चार ...\nइआन स्पर्श 550 ब्राइटनेस उच्च रिझोल्यूशन एक 1080p ...\nTotem टच स्क्रीन, डिजिटल स्वाक्षरी, totem एक एलसीडी ...\n123456पुढील> >> पृष्ठ 1/8\nआमच्या पावलाचा ठसा, leaderships, innoation, उत्पादने\nपत्ता: 2 रा मजला, 1 ला बेल्टग., सेन्यांग हाय-टेक सायन्स पार्क, नं. 7 रोड,\nगोंगमिंग ऑफिस, गुआंगमिंग न्यू डिस्ट्रिक्ट, शेन्झेन, गुआंग्डोंग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव. वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nटच स्क्रीन संवादी टपऱ्या , संवादी टपऱ्या , बाहेरची डिजिटल स्वाक्षरी डबल , स्वत: ची सेवा संवादी टपऱ्या , टच स्क्रीन किऑस्क, संवादी टच स्क्रीन किऑस्क ,\nई - मेल पाठवा\nनमस्कार, मी डिजिटला सिग्नलसाठी कशी मदत करू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://srg.shreegurupith.org/UI/FieldInterest.aspx", "date_download": "2021-07-31T14:35:33Z", "digest": "sha1:ZKH6NZMCJGNCHP3SUHV24NW2XC3VN3C3", "length": 2993, "nlines": 37, "source_domain": "srg.shreegurupith.org", "title": "स्वयंरोजगार नोंदणी विभाग", "raw_content": "\nमुलाखत तंत्र प्रशिक्षण, पुणे\nराज्य: -- Select -- महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगढ गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश आंध्र प्रदेश मणिपूर मिझोरम मेघालय नागालँड ओरिसा पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू त्रिपुरा उत्तरप्रदेश उत्तराखंड वेस्ट बंगाल अंदमान आणि निकोबार चंदिगढ दिल्ली लक्षद्वीप पोंडीचरी दादर नगर हवेली नेपाळ तेलंगणा\nतुम्हाला काही विचारायचे आहे का\nहस्तकला पाककला गृहोद्योग कृषी\nपर्यावरणपूरक वस्तू व्यवसाय विद्यार्थी स्पर्धा परीक्षा इतर\nफोन नं :- (०२५५७) २२११२८ , २२१६१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-news-about-murder-case-in-daryapur-5669315-NOR.html", "date_download": "2021-07-31T16:21:14Z", "digest": "sha1:ZNY4ML7DXCEI4N4K6DLHSDPKD7KQCHKP", "length": 4414, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about murder case in daryapur | दर्यापुरात युवकाची निर्घृण हत्या, घरासोरच केले लोखंडी राॅडने सपासप वार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदर्यापुरात युवकाची निर्घृण हत्या, घरासोरच केले लोखंडी राॅडने सपासप वार\nदर्यापूर - एका युवकाने बी.ई. उत्तीर्ण युवकाच्या घरासमोर येऊन त्याच्यावर लोखंडी राॅडने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील जुन्या तहसील परिसरातील बुटी चौकात शनिवारी ( दि.१२ ) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीची वातावरण निर्माण झाले होते. महेश प्रकाश जावरे ( २६ ) असे मृतकाचे नाव असून, याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी मारेकरी युवकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.अंकीत प्रकाश घाटे ( २१एरा.जीन्नतपुरा ) असे आरोपीचे नाव आहे.\nमृतक महेश जावरे हा बी.ई इजिनिअरीग केलेला होता.जुन्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. घटनेतील आरोपी अंकीत घाटे हा बुटी चौक परिसरात काल शुक्रवारपासूनच हातात राॅड घेऊन फिरत होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. मारेकरी अंकीतने महेशवर राॅडने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलवला. रात्री उशिरापर्यत रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी आरोपी अंकीत घाटे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-opposition-protest-against-solapur-municipalty-5667639-NOR.html", "date_download": "2021-07-31T16:07:08Z", "digest": "sha1:NP6SMMIKYJNUY6N47SSN3WPNDLD37GMY", "length": 9520, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "opposition protest against solapur municipalty | महापौर तुमचा, मालक, बापूंवर भरोसा नाय का; नागरी प्रश्नाबाबत विरोधकांचा महापालिकेला सवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहापौर तुमचा, मालक, बापूंवर भरोसा नाय का; नागरी प्रश्नाबाबत विरोधकांचा महापालिकेला सवाल\nसोलापूर - सोलापूरचे खड्डे कसे खोल खोल, पाण्याचे नियोजन कसे फेल फेल, महापौर तुमचा मालक बापूवर भरोसा नाही का असा सवाल करत महापालिकेतील विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी महापालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन केले. दिवसभर चाललेल्या या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप, माकपच्या ३२ नगरसेवकांनी सहभाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले. आंदोलनाची दखल घेणाऱ्या महापौरांचा निषेध करण्यात आला.\nशहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन डेंग्यूसारख्या आजाराने बालके मरण पावताहेत. ठिकठिकाणी कचरा साचला आहे. तो उचलला जात नाही, पावसाळ्यात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, रस्त्यावर खड्डे पडले असून ते दुरुस्त केले जात नाही. या नागरी प्रश्नासह विविध प्रश्नाबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक एकत्र येऊन महापालिका आयुक्त कार्यालयासमाेर हे आंदोलन केले. शहरात अनेक नागरी प्रश्न तीव्र होत असताना सत्ताधारी भाजप ते सोडवत नाही. बैठका घेण्यात येतात, पण त्यातून निष्पन्न काही होत नाही. अंतर्गत राजकारणामुळे शहराचे नुकसान होत आहे.\nप्रशासन काम करत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत सत्ताधारी भाजप, मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दिवसभर चाललेल्या आंदोलनात काँग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे ४, एमआयएमचे ९, बसपचे ४, माकपचे अशा ३२ नगरसेवकांनी सहभाग घेतला. दखल घेतली नसल्याचे सांगत महापौरांचा निषेध करणारे नगरसेवक सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांच्याबाबत काहीच बोलले नाहीत.\nमनपा अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे\nनगरसेवकआंदोलन करत असताना तेथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत म्याकलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, मुख्य लेखापाल दत्तात्रय लोंढे, आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती आडकी यांनी नगरसेवकांशी चर्चा करून माहिती दिली. त्यांच्या मागण्याबाबत शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nविरोधक अचानक लढ्यात कसे\nमनपा बजेट एकमताने मंजूर करताना सत्ताधाऱ्यांच्या समवेत असणारे विरोधी नगरसेवकांनी आज भूमिका बदलत आंदोलन केले. शिवाय विषय समिती निवडीवेळी विरोधकांना एकत्र करणारे विरोधी पक्षनेते महेश कोठेसह शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले.\nनागरी प्रश्नांचे गांभीर्य हरवले\nराज्यभरात सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का हे गीत गाजत आहे. याच गाण्याच्या धर्तीवर महापौर तुमचा, मालक, बापूंवर भरोसा नाही का असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दरम्यान सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना गाण्यातूनच प्रतिउत्तर दिले. करमणूक प्रधान आंदोलनाने प्रश्नांचे गांभीर्य मात्र हरवले.\nमहापालिका आयुक्त कार्यालयासमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले.\nजनहितासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. नागरी प्रश्नासाठी विरोधी पक्षाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. नगरसेवक आंदोलन करत असताना महापौर पदाधिकाऱ्यास येणे अपेक्षित असताना ते आले नाही. त्यामुळे त्यांचा निषेध केला.\n- आनंद चंदन शिवे, बसप गटनेता\nआंदोलन करण्यापूर्वी चर्चा केली असते तर मी त्यांना सांगितले असते. पाणीपुरवठा, आरोग्य, कचरा यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे आंदोलन मला माहीत नाही.\n- शोभाबन शेट्टी, महापौर\nबजेट एकमताने केले, नियोजन समिती निवडणूक बिनविरोध झाली. सर्व बरोबर असताना कामकाज करत असताना आताचे आंदोलन म्हणजे स्टंट आहे.\n- सुरेश पाटील, सभागृह नेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/p/about-blog.html", "date_download": "2021-07-31T15:06:04Z", "digest": "sha1:HLN5KAI23ZZL55HZZYH6ZXQTB2TFE4UN", "length": 4127, "nlines": 78, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: About Blog", "raw_content": "\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\nबंदिवास दे गा देवा (लंडन ७)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/category/uncategorized/", "date_download": "2021-07-31T14:58:16Z", "digest": "sha1:G5YM7IWYYWJKB6IWGCXP7PXXII5UOEZU", "length": 22583, "nlines": 163, "source_domain": "www.sudharak.in", "title": "इतर – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nपरंपरा आणि नवता हा संघर्ष तीव्र होतानाच्या युरोपमधील विविध घडामोडींचा, तिथल्या `बंडखोरांच्या कारवायांचा’ हा अभ्यासपूर्ण आलेख.\n‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात,त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय,असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही;पण त्यांची आठवण करून दिली तर ‘त्या फार महत्त्वाच्या नव्हत्या’ ,किंबहुना ‘त्या नव्हत्याच’ असं म्हणून त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती (किंवा परंपरा) आपल्याकडच्या परंपरांचे पाईक म्हणवणाऱ्यांमध्ये दिसून येईल.\nनवउदारमतवादाचा डांगोरा जरा जास्तच पिटला गेला आहे का\nजुलै, 2016इतरजोनाथन डी ओस्त्री, प्रकाश लौंगानीआणि डेव्हिड फुर्सेरी\nखाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खा-ऊ-जा)ने संपूर्ण जगाचा इतिहास बदलला व भौगोलिक सीमारेषा पुसून टाकल्या. नवउदारमतवादी अजेंडा स्वीकारून जगातील सर्व देशांनी एकाच पद्धतीने व एकाच दिशेने विकास साधला पाहिजे असा आग्रह धरणारे धुरीण आता ह्या अजेंड्याचा पुनर्विचार करून समुचित तेचस्वीकारण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. आय एम एफ ह्या शीर्षस्थ संस्थेतील तीन अतिशय ज्येष्ठ तज्ज्ञांनी विकासाच्या महामार्गाचा केलेला हा पुनर्विचारतुम्हाला अंतर्मुख करेल व तुमच्या मनात अनेक प्रश्नही जागवेल.\nमिल्टन फ्राईडमनने १९८२ मध्ये चिलीचा गौरव ‘आर्थिक चमत्कार’ ह्या शब्दांत केला होता. त्यापूर्वी एक दशक आधीच चिलीने असे धोरण राबवायला सुरुवात केली होती, जिचा कित्ता आता जगभर गिरवला जात आहे.\nधर्म: परंपरा आणि परिवर्तन- 3\nजुलै, 2016इतररवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ\nप्रत्येक धर्मात परंपरा व नवतेचा संघर्ष सुरू असतो व तो कधीही निर्णायक असत नाही. त्यामुळे धर्माला कालसंगत बनविण्याची लढाई प्रत्येक पिढीला विविध पातळ्यांवरून लढावीच लागेल असे प्रतिपादन करणाऱ्या ह्या लेखमालेत आतापर्यंत हिंदू व ख्रिश्चन धर्मांचा आपण विचार केला. ह्या लेखात मुस्लिम धर्मातील मूलतत्त्ववादी विरुद्ध उदारमतवादी ह्या ऐरणीवर आलेल्या लढ्याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.\nइतर कोणत्याही धर्माप्रमाणे मुसलमान धर्म एकजिनसी, एकसंध नाही. 1400 वर्षांहून दीर्घ इतिहास असणारा व जगभर पसरलेला धर्म तसा असूच शकत नाही, कारण त्यावर स्थलकालपरिस्थितीचे प्रभाव-आघात झाल्यामुळे त्याच्या बाह्यरूपात तसेच अंतरंगात बदल होणे स्वाभाविकच आहे.\nधर्म: परंपरा आणि परिवर्तन – २\nजून, 2016इतररवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ\nख्रिश्चन धर्म, रोमन कॅथॉलिक, पोप फ्रान्सिस\nप्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा लेख..\nहिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला लढा दीर्घकाळ चालत राहू शकला. इंग्रजी राजवट आल्यावर येथील सामाजिक-राजकीय -आर्थिक संरचनांना मुळापासून हादरे बसले व त्यातूनच हिंदू धर्मीयांनी आपल्या धर्माच्या चिकित्सेला प्रारंभ केला. भक्तिसंप्रदायाचा वारसा मानणारे गांधी-विनोबा-साने गुरुजी, अन्य पुरोगामी परंपरांतून आलेल्या अरविंद –विवेकानंद-कृष्णमूर्ती प्रभृतींनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची व आचाराची पुनर्मांडणी केली.\nशालेय विज्ञान, आयआयटी, उच्च शिक्षण\nआयआयटी म्हणजे अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना तंत्रज्ञ-व्यवस्थापक पुरविणाऱ्या शिक्षणसंस्था हे गृहितक तितकेसे बरोबर नाही. आयआयटीच्या खुल्या वातावरणातून स्वतंत्र विचार करण्यास शिकलेल्या व गरीब वंचित मुलांना विज्ञान शिकविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या एका सच्च्या वैज्ञानिकाची जडणघडण व कार्य उलगडून दाखविणारे हे प्रांजळ आत्मकथन …\n“आणि कुठेतरी असे अभियंते आहेत,\nजे इतरांना ध्वनीहून अधिक वेगाने उडायला मदत करतात.\nपण जमिनीवर राहणे भाग असणाऱ्यांना साह्य करणारे\n(ऑक्सफॅम संस्थेचे एक पोस्टर)\nमाझे आईवडील कधी शाळेत गेले नाहीत.\n‘हाजी अली सर्वांसाठी’: एक अनावृत्त पत्र\nस्त्रीहक्क, हाजी अली, सुफी पंथ\nदि. १३ मे २०१६\nहाजी अली दर्गा विश्वस्त मंडळ,\nहाजी अली दर्ग्याच्या विश्वस्तांनी ह्या प्रश्नांना उत्तरे दिलीच पाहिजेत.\nसर्वांना आमचा सलाम व शुभेच्छा.\n‘हाजी अली सब के लिये’ ह्या आमच्��ा गटाच्या प्रतिनिधींनी विश्वस्तमंडळ सदस्यांना भेटून हाजी अली साहेबांच्या दर्ग्यात प्रवेश करून त्यांना मजार पर्यंत जाण्याचा स्त्रियांनाही पुरुषांइतकाच हक्क असला पाहिजे ह्या मुद्द्यावर चर्चा करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आमच्या गटाचे सदस्य नसलेले काही शुभेच्छुक मुस्लिमही विश्वस्तांच्या संपर्कात असून त्यांच्याबरोबर बैठक घेण्याची आमची विनंती त्यांनाही मान्य आहे.\nजून, 2016इतरउत्पल व. बा.\nछत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव.\nहा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारकं’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण– हे सगळं आपल्याला नवीन आहे.\nजून, 2016इतरडॉ. रवीन्द्रनाथ टोणगावकर\nकोट्यावधी माणसे शेकडो वर्षांपासून देवाची उपासना, तसेच विविध प्रकारची आध्यात्मिक साधना करीत आले आहेत व त्यातून त्यांना ‘बरे वाटते’ असा दावा करीत आली आहेत. ही अनुभूती, तसेच साक्षात्कार ह्या संकल्पनेमागील वैज्ञानिक सत्य प्रतिपादन करणारा हा लेख तुमच्या विचारांना चालना देईल.\nमी स्वतःवर केलेल्या प्रयोगातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, एखाद्या कल्पनेवर, किंवा विचारावर आपण सातत्याने, मनापासून, गंभीरपणे दिवसेंदिवस लक्ष केंद्रित केले, त्याचेच ध्यान केले, तर ज्याला आध्यात्मिक भाषेत साक्षात्कार म्हणतात तसा अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतो. हा साक्षात्कार कोणता आणि कसा असावा हे त्या व्यक्तीची जडणघडण, तिच्यावर झालेले संस्कार, संगोपन, अध्यापन आणि प्रामुख्याने त्यावेळची सामाजिक परिस्थिती, अशा अनेक बाबींवर अवलंबून असते.\nजून, 2016इतरकेशव सखाराम देशमुख\nएकदा पाणभिजला ऋतु येऊन गेला म्हणजे\nशिवारावर श्वासांची लागवड सुरू होते\nओठांच्या काठांवर झाडांची हिरवी पाने ठेवतात\nसूर्याचे गाणे गायिले जाते\nसगळा आसमंत गणगोत होऊन\nगायींच्या डोळ्यांत; डोळाभर झालेले असतात\nलोकं उद्धट व्हायला लागली आहेत\nपाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता\nठोकून काढलं पायजे साल्यांना\nसाहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या\nकायदे करू, नियम करू\nयेगळं प्राधिकरनच देतो की\nपन ह्यांचं आपलं येकच\nनदीजोड व्हायला पायजेल आहे\nकोर्टाचा आदेशच आहे तसा\nपश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला\nह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची\nपन ह्यांचं आपलं येकच\nकान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो\nसाहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे\nआता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो\nसाहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z120115210919/view", "date_download": "2021-07-31T15:02:27Z", "digest": "sha1:MEQSJ5M77NJKRRZOT7DLAZYQN4N5KMV4", "length": 16182, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड ४ - अध्याय २१ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|\nखंड ४ - अध्याय २१\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n ऐकुनी माघ संकष्टीचें व्रत म्हणे फाल्गुन संकष्टीचा वृत्तान्त म्���णे फाल्गुन संकष्टीचा वृत्तान्त वसिष्ठा मजसी सांगावा ॥१॥\nतेव्हां वसिष्ठ वृत्तान्त सांगत पौलस्त्य रावण प्रख्यात तप सुदारुण तो करित वर सुयोग्य लाभला ॥२॥\n एकदा तो राक्षसश्रेष्ठ ॥३॥\n तें ब्रह्म ध्याई ज्ञानयोगें ॥४॥\nऐसा बहुत काळ जात परी उत्तम ज्ञान न लाभत परी उत्तम ज्ञान न लाभत तेव्हां जाहला खेदयुक्त शंकराचें स्मरण करी ॥५॥\nशंकरें नारद मुनीस पाठविलें राक्षसानें त्याचे पाय धरलें राक्षसानें त्याचे पाय धरलें भक्तिभावें हात जोडले प्रश्न तयासी विचारी ॥६॥\n काही साधन करा विशद ध्याननिष्ठ मी कष्टप्रद प्रयत्न अविरत करीतसें ॥७॥\nपरी तें महान ज्ञान मजसी महामुने न लाभून मजसी महामुने न लाभून मन झालें माझें उन्मन मन झालें माझें उन्मन आता उपाय सांगावा ॥८॥\nनारद तेव्हां त्यास म्हणत शिवें पाठविलें मजला तुजप्रत शिवें पाठविलें मजला तुजप्रत राक्षसोत्तमा ज्ञानप्रदं वाक्य पुनीत राक्षसोत्तमा ज्ञानप्रदं वाक्य पुनीत ऐक आतां उत्तम ॥९॥\n त्याच्या नाशार्थ असे व्रत संकष्टी नामक तें करी तूं ॥१०॥\nऐसें सांगून चतुर्थीची महती नारदें कथिली तयाप्रती ती ऐकून हर्ष चित्तीं \nरावण म्हणे सांगा मजप्रत गणाधीश हा कोण असत गणाधीश हा कोण असत त्याचें ज्ञान तैसें व्रत समस्त त्याचें ज्ञान तैसें व्रत समस्त चार पदार्थव्रत सांगा ॥१२॥\nजें व्रत न करितां होत चार पदार्थांचा नाश निश्चित चार पदार्थांचा नाश निश्चित सर्व कार्यारंभी ख्यात सर्व सिद्धिप्रदायक जें ॥१३॥\nऐसें ऐकून विनीत वचन नारद त्यास म्हणे तोषून नारद त्यास म्हणे तोषून रावणा गणेशाचें ज्ञान महान रावणा गणेशाचें ज्ञान महान वर्णन करण्या अशक्य प्राय ॥१४॥\nपरी उपाधि युक्त ते वर्णन करीन गण समूहरुप असून ब्राह्मांतरादि योगें जन्मे ॥१५॥\n ‘णकार’ अक्षर जगीं ॥१६॥\nत्यांच्या योगें गणेश संमत स्वामी सर्वत्र विश्वांत त्यास सर्वभावें भजता तुजप्रत शांति लाभ होईल ॥१७॥\nऐसें बोलून गणेशाचा मंत्र देत दशाक्षरी तें रावणाप्रत त्यावेळीं सूचना त्यास करी ॥१८॥\nजेव्हां तूं हा मंत्र त्यागशील तेव्हां बुद्धिभ्रंश तुझा होईल तेव्हां बुद्धिभ्रंश तुझा होईल म्हणोनि गणेश मंत्र हा विमल म्हणोनि गणेश मंत्र हा विमल न त्याज्य सदा रक्षावा ॥१९॥\n पावला नारद मुनी महान तदनंतर फाल्गुनी संकष्टी महान तदनंतर फाल्गुनी संकष्टी महान आली प्रथम कालक्रमें ॥२०॥\nरावणें त्या दिनीं हर्षयुक्त आचरिलें विधियुक्त संकष्टीव्रत स्फूर्ती त्यासी तत्क्षणीं ॥२१॥\n शुक्ल कृष्ण चतुर्थीचें व्रत राक्षसाधिप आचरत प्रजाजनांसही बोध करी ॥२२॥\n रावण जें मनीं वांछित तदनंतर स्वनगरींत राज्य करी तो मदोन्मत्त ॥२३॥\nदुष्ट संगतियोगें ज्ञान उत्तम नष्ट झालें त्याचें सुकर्म नष्ट झालें त्याचें सुकर्म स्त्रीमांसादिकांत परम रुचि जडली तयाची ॥२४॥\n मज सम अन्य कोणी न जगांत पापपुण्य भोक्तृत्व नसत पूजन कोणाचें करावें म्हणे ॥२५॥\n सुखप्रद मंत्र तो गणेशव्रत पुण्यपावन पूजा सोडित तेणें ज्ञान नष्ट झालें ॥२६॥\nद्विज असून राक्षस झाला धर्मलोपीं रति त्याला ऐशा बहु दोषें युक्त तो ॥२७॥\n राम त्या रावणासी क्षणांत राक्षस स्वजन पुत्रांसहित विनाश झाला रावणाचा ॥२८॥\n मी यातलें रहस्य न जाणत तेव्हां वसिष्ठ त्यास सांगत तेव्हां वसिष्ठ त्यास सांगत भ्रमनाशक तें ज्ञान ॥२९॥\nप्रत्येक कल्पांत राम जन्मत दशरथा तुझा होऊन सुत दशरथा तुझा होऊन सुत रावणवीरास तो मारित \nआणखी एक चरित्र अभिनव फाल्गुन संकष्टी व्रतोद्‍भव सर्व पापहर पूर्ण अपूर्व \n ब्राह्मणत्व त्यागून तो रमत \n तो मंदधी सदैव असत \nएकदा तो वनांत जात द्रव्यलोभे जनांस मारित महापापी परस्त्री लालसा युत फाल्गुन चतुर्थी ते होती ॥३४॥\nकृष्ण पक्षातील चतुर्थी वर्तत तेव्हां तो ब्राह्मण पर्वतद्रोणींत तेव्हां तो ब्राह्मण पर्वतद्रोणींत असतां कोणी नृप येत असतां कोणी नृप येत चतुरंग सेना घेऊन ॥३५॥\n तो अधम ब्राह्मण त्यादिनीं वनांत अन्नजळाविण राहात ऐशापरी व्रत घडलें ॥३६॥\nत्या राजाचें सैन्य महान आक्रमणानें करी निर्गमन दिवसाच्या अल्प भाग असता वन संपूर्ण निर्भय जाहलें ॥३७॥\n बाहेर पडून स्वगृहीं जात त्या समयीं चंद्र उगवत त्या समयीं चंद्र उगवत क्षुधातुर दुष्ट तो झाला ॥३८॥\n रात्रीं आपुल्या सदनीं निश्चित साप चावूनी तो मरत साप चावूनी तो मरत दुर्मती ब्राह्मण तदनंतर ॥३९॥\n स्वानंदक पुरीं अति प्रीती विघ्नेश्वरा पाहून मुक्ति ब्रह्मभूतरुपा त्या मिळाली ॥४०॥\nन कळतां घडलें व्रत विधिहीन परी लाभे फळ अद्‌भुत विधिहीन परी लाभे फळ अद्‌भुत पापी अधम मुक्त होत पापी अधम मुक्त होत ज्ञानी जनांची काय कथा ॥४१॥\nऐसे अनेक महाभाग झाले व्रतपुण्यप्रभावें मुक्त भले ऐशा ��था असंख्य ॥४२॥\nजरी अयुत वर्षे सांगेन तरी ना संपेल हें चरित्र महान तरी ना संपेल हें चरित्र महान माहात्म्य संक्षेपें कथिलें म्हणून माहात्म्य संक्षेपें कथिलें म्हणून नृपा मीं तुज अल्पसें ॥४३॥\nहें फाल्गुन चतुर्थीचें व्रत कृष्णपक्षीं जो आचरत ह्या व्रताचें माहात्म्य वाचित ऐकेल त्यास सर्व लाभ ॥४४॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाजनचरिते फाल्गुनकृष्णचतुर्थीवर्णनं नाम एकविंशतितमोऽध्यायः समाप्तः \nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://thepunekar.com/amp/mycity-art-pune/", "date_download": "2021-07-31T15:57:48Z", "digest": "sha1:HCR5WP4SZVML4QB65QDWFOE6ZIDRWSNP", "length": 10432, "nlines": 43, "source_domain": "thepunekar.com", "title": " कलेमुळे माझं शहर घडलं! – The Punekar कलेमुळे माझं शहर घडलं! - The Punekar", "raw_content": "\nकलेमुळे माझं शहर घडलं\nमला नेहमी प्रश्न पडतो. तसं त्यांच्याकडे आहे तर आपल्याकडे का नाही तसं त्यांच्याकडे बांधलय तर आपल्याकडे का नाही तसं त्यांच्याकडे बांधलय तर आपल्याकडे का नाही मी नेहमी तुलना केली. तुम्हाला सांगते पहिल्या लॉकडाऊन नंतर मी घराच्या बाहेर पडले, तेव्हा मला सारसबागेच्या बाहेर फुटपाथवर काम चालू असताना दिसले. मोठे दोन चार सिमेंटच्या ठोकळे दिसले. ते काय फरश्या टाकायचं काम चालू नव्हतं. तिकडे वेगळाच प्रकार घडत होता. पुन्हा काही दिवसांनी मी त्याच रोडने पुढे गेले. बघते तर सारसबागेचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं. एक स्कल्पचर साकारून नाव रचलं आहे. आता सारसबागेत येणाऱ्यांसाठी ते आकर्षण बनलं आहे. त्याच्या सोबत उभा राहून सेल्फी सुद्धा घेऊ शकतो. अशी भन्नाट आयडिया बघून किती भारी वाटलं. हेच मला पाहिजे होतं.\nखरंच पुण्याचं रूप पालटू लागलंय. माझं शहर बदलत आहे. शहरात कलाकृती घडते आहे. सहज जमल्यास स्वारगेट परिसरातून एक चक्कर टाका. फ्लायओवरच्या खालच्या बाजूस काही बूट घातलेले पाय उभे केले आहेत. त्यातून आपली संस्कृती रिफ्लेक्ट होते. फुटपाथवर दोन बग्गी उभ्या आहेत. ब्रिटीशकालीन बग्गीची हुबेहूब प्रतीम साकारली गेली आहे. तसेच एका खांबातून रिक्षा अर्धवट बाहेर आलेली आहे. तर एका खांबातून स्कूटर बाहेर आलेली आहे. सगळ्यांचा लाडका हॅरी पॉटर कसा भिंतीत शिरतो, तसाच फील आला मला. तसेच स्वारगेट जवळच असलेल्या तळजाई टेकड��वर फोटोशुटसाठी मस्त रोड आहे. तिकडे मोठ्या भिंतीवर चित्र रेखाटली आहेत. त्यात रंगीबेरंगी रंग भरले आहेत. मिशीवाला माणूस, छोटे monk, विठ्ठला सोबत वारकरी, कथकली, ताजमहाल अशी चित्र बघायला मिळतात. ती रंगीत पेंटिंग्ज बघून मनात आपसूक रंग भरले जातात. संध्याकाळच्या वेळेस भिंतीवर तिरपा प्रकाश पडला कि चित्र खूप खुलून दिसतात. तुम्ही फोटो काढल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ कलेने माणूस घडतो पण कलेने शहर सुद्धा घडतं.\nकाही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये मोठा फ्लायओव्हर बांधण्यात आला. फ्लायओव्हरच्या खालच्या बाजूस वटछाया बांधण्यात आली. पृथ्वीवर फक्त आपल्या भारतात वडाचे झाड आढळते. म्हणून वडाच्या झाडाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. निसर्ग आणि कलेला महत्त्व देत वटछायेची कलाकृती घडवण्यात आली आहे. निसर्गावर जर प्रेम असेल तर तो आपल्याकडून कला घडवून आणतो. या बद्दल तसंच काहीसं आपण म्हणू शकतो. कांटाळलेल्या मनाला एक चेंज म्हणून कलाकृतीचं दर्शन घेतलेच पाहिजे. का कारण ज्याचा शोध चालू होता ते सापडेल. जे तुम्हाला पाहिजे होतं ते मिळेल. विचारांना क्लीयारीटी मिळू शकते. पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. माझ्या सोबत घडलं आहे. तुमच्यासोबतही घडू शकतं. एकदम सोप्पं आहे सगळं कारण ज्याचा शोध चालू होता ते सापडेल. जे तुम्हाला पाहिजे होतं ते मिळेल. विचारांना क्लीयारीटी मिळू शकते. पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. माझ्या सोबत घडलं आहे. तुमच्यासोबतही घडू शकतं. एकदम सोप्पं आहे सगळं गाडीवर बसायचं आणि आपल्याच शहरातून फिरायचं. कलेतून मिळणारी उर्जा आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची. तो दिवस आठवणीच्या डायरीमध्ये नोंदवायचा. कायमचा\nअजून एक कलेचं उत्तम उदाहरण आपल्या पुण्यात आहे. कसबा पेठे. पुण्याच्या पेठांमध्ये पेठेत काही जुने वाडे आहेत, तर काही इमारती आहेत. खूप ठिकाणी चित्रकलेसाठी स्कोप आहे. स्ट्रीट आर्ट प्रोजेक्टच्या निमित्ताने एलीयन, स्पेस आणि मीरा बाईची चित्र रेखाटली गेली. त्याला मुरल पेंटींग्ज म्हणतात. आपल्यातला कलाकार हर्षवर्धन कदमने जीव ओतून चित्रकला साधली आहे. बीएन्नले आणि स्ट्रीट आर्ट फेस्टिवल दरम्यान हर्षवर्धनने येरवडा जेलची भिंती रंगवण्याचा ध्यास घेतला. त्याचे साथीदार सहभागी झाले. जेलची भली मोठी कंपाउंड वॉल जीव ओतून सगळ्यांनी रंगवली. ओसाड पडलेल्या भिंतीवर रंगाची उधळण झाली. आ��� त्या रस्त्याने येणारा-जाणारा प्रत्येक जण रंगाचा आनंद लुटतो. मांजरी मध्ये ‘पुणे झिरो कि.मी.’ संकल्पना साकारली गेली आहे. सध्या एस एम जोशी पुलावरून जाताना पुण्याचं दर्शन घडतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मूरल पेंटिंग्ज आहेत. तर पुण्यात बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी विविध कला साकारली गेली आहे. विद्येचं माहेर घर असलेलं पुणे शहर रंगाच्या सोबतीने खुलते आहे. बहरते आहे. पुणेकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.\nनिसर्ग, कला आणि माणुसकी एकमेकांशी इंडायरेक्टली कनेक्टेड असतात. निसर्ग आणि कलेची साधना केली तर माणुसकी आपसुक लाभते. अशी माणुसकी शहर घडवते. पुण्याचं नवीन रूप बघून आता माझं मत बदललं. जे त्यांच्याकडे आहे ते आपल्याकडे सुद्धा आहे. पण मी आता वेगळाच विचार मनात येतो. जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2010/09/gmail-priority-inbox.html", "date_download": "2021-07-31T16:33:49Z", "digest": "sha1:NCSJGCN27PNXPKIWOQKBBA3YPS6H3WCC", "length": 4336, "nlines": 78, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: Gmail Priority Inbox", "raw_content": "\nरविवार, ५ सप्टेंबर, २०१०\nयेथे सप्टेंबर ०५, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\nबंदिवास दे गा देवा (लंडन ७)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/5148", "date_download": "2021-07-31T15:16:09Z", "digest": "sha1:RW3JLEEDCK5M5APWY5ZIDAUQBJVADVB3", "length": 8389, "nlines": 134, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्य���्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव\nजिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nमेहकर : जिजाऊ ब्रिगेडच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपद विद्याताई जाधव यांना देण्यात आले आहे. या दोघींची नियुक्ती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई जाधव यांनी नियुक्तीपत्रक देऊन केली आहे.\nयावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष उर्मिलाताई हाडे, सिंदखेडराजा शहराच्या कार्याध्यक्ष रंजनाताई देशमुख, उज्वला वानखेडे, सरस्वती वाळुकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन जिजाऊ वंदना गाऊन करण्यात आली.\nअर्चनाताई बोरे यांनी आतापर्यंत विविध सकारात्मक पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीपणे केले आहे. जिजाऊ ब्रिगेड अकोला शहराच्या प्रसिद्धीप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतलेला आहे. त्यांचे हे कार्य पाहून वरिष्ठांनी त्यांच्यावर मेहकर तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. विद्याताई जाधव यांची लहानपणापासूनच परिवर्तनवादी चळवळीमध्ये जडणघडण झाल्याने त्यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.\nPrevious articleशेत माझं लई तहानलं चातकावानी…\nNext articleजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमास स्थगिती\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\n‘आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत��याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/recruitment-sports-candidates-indian-audit-accounts-department-16747", "date_download": "2021-07-31T15:01:29Z", "digest": "sha1:HJSBWEC6F7ACYD6XNCLS2CH6FQZN5KWB", "length": 8302, "nlines": 139, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Recruitment for sports candidates in Indian Audit & Accounts Department | Yin Buzz", "raw_content": "\nभारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात खेळाडू उमेदवारांसाठी भरती\nभारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात खेळाडू उमेदवारांसाठी भरती\nएकूण जागा : १८२\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०१९\nभारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग (आयए आणि एडी) यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील लेखा परीक्षक/ लेखापाल पदांच्या ४८ जागा आणि लिपीक पदांच्या १३४ जागा असे एकूण १८२ पदे भरण्यासाठी केवळ पुरुष/ महिला खेळाडू उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलम���्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/200-oxygen-concentrators-to-india", "date_download": "2021-07-31T14:47:04Z", "digest": "sha1:K66EKIGA6OCQ7Q3WOZNKAEWOPVNCUSAC", "length": 4318, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nnitin gadkari : नितीन गडकरी चुकून म्हणाले, 'ऑक्सिजन अभावी अनेकांच्या मृत्युने आनंद झाला'\nभारतात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स नेणाऱ्या पायलटचा ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला सन्मान\nभारतात ऑनलाइन खरेदी करा ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनकडून घरपोच डिलिवरी\nCoronavirus Oxygen crisis अमेरिकेहून पाच टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रवाना; आज दिल्लीत होणार दाखल\nCoronavirus Crisis India भारतात करोनाचे संकट; 'या' छोट्या देशानेही पाठवली मदत\nCovid-19 : Ola चा ही पुढाकार, पुरविणार मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n भारतातील टेक सेक्टरमध्ये ४ हजार लोकांना नोकरी देणार 'ही' कंपनी\nTikTok चे इंडिया हेड निखिल गांधी यांचा अखेर राजीनामा, 'हे' आहे त्यामागचं कारण\nकरोना लस स्लॉट बुक करणं आणखी सोप्पं ,आरोग्य सेतू आणि कोविनमध्ये येणार 'हे' फीचर्स\n'हे' ५ कोवीन लसीचे Apps फेक, या Appsपासून दूर राहण्याचा सरकरकडून 'अलर्ट'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/wpsoffice", "date_download": "2021-07-31T16:03:03Z", "digest": "sha1:FTIB4NM35C6V3HGWZP6KAZC2ZIFPADAB", "length": 8017, "nlines": 142, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड WPS Office 10.1.0.5671 – Windows – Vessoft", "raw_content": "\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nअधिकृत पान: WPS Office\nWPS कार्यालय – कार्यालय सॉफ्टवेअर संच कागदपत्रे कार्य करण्यासाठी. सॉफ्टवेअर रचना, सादरीकरणे तयार स्प्रेडशीट आणि मजकूर संपादक काम साधन समाविष्टीत आहे. WPS कार्यालय मायक्रोसॉफ्ट ऑफिस ची स्वरूप समावेश लोकप्रिय फाइल स्वरूप करीता समर्थन पुरवतो. सॉफ्टवेअर PDF-फाइल्स, ग्राफिक तत्व, सूत्रे, नमुने, प्रतिमा, इत्यादी WPS कार्यालय देखील आपण एक पासवर्ड दस्तऐवज संरक्षण आणि ईमेलद्वारे फाइल्स पाठवू करण्याची परवानगी देते कार्य करण्यासाठी साधने आहेत. सॉफ्टवेअर एक सुविधाजनक आणि अंतर्ज्ञानी संवाद आहे.\nमजकूर संपादक विस्तृत शक्यता\nआणि तयार स्प्रेडशीट संपादने\nलोकप्रिय फाइल स्वरूप करीता समर्थन पुरवतो\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nWPS Office वर टिप्पण्या\nWPS Office संबंधित सॉफ्टवेअर\nमजकूर दस्तऐवज आणि तक्ते काम कार्यालय संच. तो एक Microsoft Office पर्याय म्हणून स्वरूप आणि कार्ये मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर भिन्न स्वरूप कार्यालय फाइल कार्य करते आणि एक लक्षणीय कार्यक्षमता आणि उपलब्ध टेम्पलेट संच समाविष्टीत आहे.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड व्ह्यूअर – दस्तऐवज डॉक किंवा डॉक्स फॉरमॅटमध्ये पाहणे, कॉपी करणे आणि प्रिंट करण्याचे सोयीचे साधन. सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट वर्ड स्थापित केल्याशिवाय कार्य करते.\nअ‍ॅडोब एक्रोबॅट रीडर – दस्तऐवजांमध्ये टिप्पण्या जोडण्यासाठी आणि क्लाऊड स्टोरेजसह संवाद साधण्यासाठी साधने असलेल्या पीडीएफ फायली पाहण्यास आणि मुद्रित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर.\nलिबर ऑफिस – मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक अग्रगण्य आणि विनामूल्य एनालॉग. सॉफ्टवेअर ऑफिसच्या अन्य सॉफ्टवेअरसह जास्तीत जास्त सुसंगतता मिळविण्यासाठी सर्वात लोकप्रिय स्वरूपांना समर्थन देते.\nदस्तऐवज लेआउट व्यावसायिक स्तरावर एक शक्तिशाली साधन. सॉफ्टवेअर प्रगत दस्तऐवज प्रक्रिया विशेष साधने सुसज्ज आहे.\nगोंधळ करणे – व्हॉईस संप्रेषणाचे एक कार्यात्मक साधन. सॉफ्टवेअर आपोआप आवाजाची स्पष्टता वाढवते आणि संवादाची उत्कृष्ट गुणवत्ता प्रदान करुन आवाज काढून टाकते.\nकॅमफ्रॉग – जगातील इतर वापरकर्त्यांसह मजकूर आणि व्हिडिओ संप्रेषणासाठी एक सॉफ्टवेअर. तसेच, चर्चेसाठी वेगवेगळ्या थीमसह विशेष खोल्या आयोजित करण्याची शक्यता आहे.\nवंडरफॉक्स डीव्हीडी व्हिडिओ कनव्हर्टर – डीव्हीडी रूपांतरित करण्यासाठी बर्‍याच स्वरूप आणि प्रगत सेटिंग्जचे समर्थन करणारे एक व्हिडिओ कनव्हर्टर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/corona-virus/", "date_download": "2021-07-31T15:43:52Z", "digest": "sha1:MML56EYJTUZFTTNNHHY2DX3BTBJTQ2LG", "length": 9778, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates corona virus Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोरोना असूनही पर्यटक जोमात\nसिंधुदुर्ग : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला बाबा धबधबा हा सह्यादीच्या कुशीतून सुमारे २०० ते २५० फुटापेक्षा…\nधारावीत आढळले ५ नवे कोरोना रुग्ण\nमुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या भीषण लाटेतही करोनाला हद्दपार करणाऱ्या धारावीकरांसाठी चिंतेत भर घालणारी बातमी…\nलसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच आता महाराष्ट्रात प्रवेश\nमहाराष्ट्र : इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे लसचे दोन…\nसंभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयएमएकडून सर्तकतेचा इशारा\nदेशातील डॉक्टरांची प्रमुख संस्था इंडियन मेडिकल असोसिएशननने केंद्र सरकारला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र…\nठाण्यात पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरियन्ट व्हायरस मुळे ठाणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हल मध्ये पुन्हा जैसे थे…\nमहापालिकेच्या शाळेचा “शिक्षण आपल्या दारी” उपक्रम\nऔरंगाबाद : कोरोनाच्या जागतिक महामारीने जवळपास दोन वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे.विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत…\n‘महाविदयालय सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही’\nकोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. कोविडच्या काळात…\nतिसरी लाट रोखण्यासाठी मोदी मंत्रिमंडळात चिंतन\nतिसरी लाट रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात चिंतन सुरु झालं आहे. क���रोना प्रतिबंधासाठी…\nकेंद्राने लस समस्येचे खापर फोडले राज्यांवरच\nजुलै महिन्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १२ कोटी लसमात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात…\nनाशिक शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी\nनाशिक : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता नाशिक शहर पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन…\nभारतीय औषध महानियंत्रकांकडून मॉडर्ना लसीच्या आयातीला मंजुरी\nडीसीजीआयनं सिप्ला कंपनीला मॉडर्ना लस आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन…\nअलिबागमध्ये पर्यटकांना ‘नो एन्ट्री’\nअलिबाग: वर्षा सहलीसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लोणावळा किंवा महाबळेश्वर इथं प्रवेश…\nराज्यात सध्या कोणतेही निर्बंध लागणार नाहीत\nराज्यात सध्या कोणतेही निर्बंध लागणार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे….\n‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या’\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची गरज स्पष्टपणे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली…\nकोविड साथीदरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन प्रथमच डाॅक्टरला अटक\nसांगली मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव यांस सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात पोलिसानी आज…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-when-pranab-riled-sonia-gandhi-by-meeting-bal-thackeray-in-2012-president-poll-5722604-PHO.html", "date_download": "2021-07-31T15:04:02Z", "digest": "sha1:KZKPMX7JQMUA72CL6B57TB2XKY6TXWKP", "length": 5826, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "when pranab riled sonia gandhi by meeting bal thackeray in 2012 President poll | बाळासाहेब ठाकरेंच्या भेट घेतल्याने नाराज झाल्या होत्या सोनिया गांधी; प्रणव मुखर्जींचा खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबाळासाहेब ठाकरेंच्या भेट घेतल्याने नाराज झाल्या होत्या सोनिया गांधी; प्रणव मुखर्जींचा खुलासा\nनवी दिल्ली- २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द कोअलिशन इयर्स’ या पुस्तकात केला आहे. ‘एनडीएत असूनही शिवसेनेने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरेंची भेट घ्यायलाच हवी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला दिला हाेता. मात्र साेनियांना ते अावडले नव्हते,’ असे मुखर्जींनी पुस्तकात नमूद केले अाहे.\n'शक्य असेल तर बाळासाहेबांची भेट टाळा.'\nप्रणब मुखर्जी यांनी सोनिया गांधी यांच्याशी बाळासाहेब यांच्या भेटी संदर्भात चर्चाही केली होती. मातोश्रीवरून भेटीचे वारंवार मेसेजही येत होते. परंतु, बाळासाहेबांची भेट घ्यावी, याबाबत सोनिया गांधी सकारात्मक नव्हत्या. त्या म्हणाल्या, 'शक्य असेल तर बाळासाहेबांची भेट टाळा.'\nबाळासाहेबांना नाराज करू इच्छित नव्हतो...\nप्रणब मुखर्जी यांनी सांगितले की, मी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला हवी, असा सल्ला राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला होता. बाळासाहेब आणि त्यांचे समर्थक राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रतिक्षा करत असून त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुंबईत आले आहात आणि बाळासाहेबांची भेट घेतली नाही तर त्यांचा अपमान केल्यासारखे होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यामुळे सोनिया गांधी यांची परवानगी न घेता बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कारण मी त्यांना अपमानित करू इच्छीत नव्हतो. त्यामुळे मी शरद पवार यांना आग्रह केला आणि त्यांनी मला एअरपोर्टहून थेट मातोश्रीवर कारमधून सोडले.\nपुढील स��लाइडवर क्लिक करून वाचा... यामुळे नाराज झाल्या होत्या सोनिया गांधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-akola-municipal-corporation-loan-news-in-divya-marathi-4966992-PHO.html", "date_download": "2021-07-31T15:31:08Z", "digest": "sha1:34YH7JGSAFVRXEMTRIJNZMBJRT65EFPD", "length": 10757, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "akola municipal corporation loan news in divya marathi | प्रत्येक अकोलेकरावर ११,२०० कर्ज, अकोला महापालिकेने सर केला कर्जाचा एव्हरेस्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रत्येक अकोलेकरावर ११,२०० कर्ज, अकोला महापालिकेने सर केला कर्जाचा एव्हरेस्ट\nअकोला - नियोजनाचा अभाव, उत्पन्न वाढवण्याकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे महापालिकेवर ५०३ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. हे कर्ज नागरिक, व्यावसायिकांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध करांच्या महसुलातूनच फेडावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांवर दरडोई ११ हजार २०० रुपये कर्ज महापालिकेने उभारले आहे.\n२००० ला शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या वर गेल्यानंतर तसेच त्या वेळी सुरू असलेल्या नगरपालिकेच्या कामकाजातून नागरिकांची सुटका व्हावी, शहराचा विकास व्हावा, या उदात्त हेतूने काही अकोलाप्रेमी राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका अस्तित्वात येण्यासाठी लढा उभारला. या लढ्याचे फलित म्हणजे ऑक्टोबर २००१ ला अकोला शहर महापालिका अस्तित्वात आली. या वेळी महापालिकेची हद्दवाढ झाली नाही. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आता शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली होती. या अनुषंगाने महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत विकासाचे पर्वही सुरू झाले. अनेक लोकाभिमुख समाजपयोगी योजना महापालिकेने राबवल्या. या योजना त्यानंतर राज्यातील महापालिकांनी उचलल्या. परंतु, दुर्देवाने पुढे या सर्व योजना महापालिकेतून हद्दपार तर झाल्याच. परंतु, महापालिका अस्तित्वात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणारे अनुदानही बंद झाले. ही बाब लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. परंतु, उत्पन्न वाढवण्याकडे तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याचे कोणत्याही सत्ताधारी गटाने लक्ष दिले नाही. उत्पन्नाकडे दुर्लक्ष करताना खर्चात मात्र बचत अथवा कपात केली नाही. त्यामुळेच महापालिकेची आर्थिकगाडी रुळावरून घसरली. उत्पन्न कमी खर्च अधिक, अशी अ‌वस्था महापालिकेची झाली. या सर्व प्रकारामुळे महापालिकेच्या कर्जात वाढ होत गेली. कर्जाची परतफेड, उत्पन्न वाढवण्यासह नव्या उत्पन्नाच्या स्रोतांकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेवर आज ५०३ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. यात ४०० कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचेच आहेत, असे पदाधिकारी सांगत असले, तरी हे कर्ज माफ करण्यासाठी अथवा थकित मूळ रकमेचा भरणा करण्याबाबत कोणतेही नियोजन गत दहा वर्षांत झालेले नाही. यामुळेच महापालिकेच्या कर्जात अर्थात दायित्वात सातत्याने वाढ होत आहे.\nदायित्वासाठीच केली होती सभा स्थगित\nअंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी २४ मार्चला बोलावलेली सभा महापालिकेवर दायित्व किती या एकमेव कारणावरून स्थगित केली होती. स्थगित केलेली ही सभा १४ एप्रिलला घेण्यात आली. या सभेत प्रशासनाने दायित्वाची माहिती दिली. परंतु, दायित्वाची माहिती दिल्यानंतर नगरसेवकांनी या कर्जाची फरतफेड करण्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही.\n४७३ नव्हे, ५०३ कोटी\nप्रशासनाने महापालिकेवर एकूण ४७३ कोटी ८१ लाख रुपयांचे दायित्व असल्याची माहिती सभागृहाला दिली. प्रशासनाने दिलेली ही माहितीही चुकीची आहे. महापालिकेवर ४७३ कोटी नव्हे, तर ५०३ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्ज आहे. दायित्वाचा हिशोब करताना सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम लेखा विभागाने गृहित धरली नाही. परंतु, आज ना उद्या सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावीच लागणार आहे.\nसहाव्या वेतनाचे ३० कोटी\nसहावावेतन आयोग जानेवारी २००६ ला लागू झाला, तर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग नोव्हेंबर २०१२ ला लागू झाला. जवळपास ८२ महिने उशिरा हा आयोग लागू झाला. त्यामुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांना ८२ महिन्यांच्या फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला साधारणपणे पावणे दोन लाख रुपये (अंदाजे-अधिक होऊ शकते) द्यावे लागणार आहेत. महापालिकेत एकूण १७०० कर्मचारी आहेत. त्यामुळे जवळपास ३० कोटी ुपये कर्मचाऱ्यांचे थकित आहे. शिक्षकांनाही सहाव्या वेतन आयोगाची थकित रक्कम द्यावी लागणार आहे.\nलोकसंख्या चार लाख ५० हजार\nमहापालिकाक्षेत्राची लोकसंख्या चार लाख ५० हजार गृहित धरली जाते. महापालिकेवर झालेल्या कर्जाची परतफेड ही नागरिक व्यावसायिकांकड���न वसूल केलेल्या विविध करांतूनच करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकावर ११ हजार २०० रुपये कर्ज झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-LCL-rape-on-girl-and-attempt-of-murder-in-amravati-5907757-NOR.html", "date_download": "2021-07-31T16:11:23Z", "digest": "sha1:5AOJIHW2HD4NS4PLDUJKA524WUCJW46J", "length": 6067, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rape on girl and attempt of murder in amravati | CRIME: युवतीवर अत्याचार करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCRIME: युवतीवर अत्याचार करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न\nअमरावती- मैत्रीतून प्रेम व त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून एका २३ वर्षीय युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर तब्बल तीन वेळा युवतीचा गर्भपात करून घेतला. इतकेच नाही तर शनिवारी (दि. ३०) रात्री अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्कार, तसेच गर्भपात घडवून आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला.\nपवन मिठेलाल श्रीवास (२३, रा. बजरंग टेकडी, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. जून २०१७ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातच राहणाऱ्या एका युवतीसोबत पवनची ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, शारिरिक संबंध प्रस्थापित झाले. दोघांनीही लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, पवनने युवतीकडून लग्न करण्यासाठी टि. सी. (शाळा सोडल्याचा दाखला) मागितला होता. युवतीने त्याच्याकडे टि. सी. दिली होती. या दरम्यान तीन वेळा युवतीचा गर्भपातही करवून घेण्यात आला. मात्र पवन लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यामुळे युवतीने त्याला २८ जूनला फोन करून टिसी परत मागितली. त्यावेळी त्याने ३० जूनला राजापेठ चौकात टिसी घेण्यासाठी युवतीला बोलवले. युवती आली, त्यानंतर पवनने युवतीला स्वत:च्या घरी नेले. पवनच्या घरी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पवनने अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.\nदरम्यान त्याचवेळी पवनने युवतीच्या आईला फोन करून सांगितले की, तुमची मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे युवतीची आई पवनच्या घरी पोहोच���ी. ती मुलीला घेवून थेट राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पवनविरुद्ध शनिवारी उशिरा रात्री गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पवन पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. पवन हा बजंरग दल कार्यकर्त्यांचा मित्र असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/selection-7-seats-rajya-sabha-maharashtra-263420", "date_download": "2021-07-31T15:03:27Z", "digest": "sha1:CGR442KTYYN3B2QEZY3YSB642IQGEIQ6", "length": 6433, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित", "raw_content": "\nराज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर भाजप आपले ३ तर महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.\nमहाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित\nमुंबई : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर भाजप आपले ३ तर महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपला १-१ उमेदवार देणार आहेत तर उरलेल्या १ जागेवर तिन्ही पक्षांमीळून एक उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.\nमुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट\nतत्पूर्वी, राज्यसभेच्या एका नियुक्तीसाठी ३७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. महाराष्ट्रात सध्या भाजपचे १०५ आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यामुळे महाविकासआघाडीकडून ०४ तर भारतीय जनता पक्षाकडून एकूण ०३ उमेदवार देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण ०७ खासदार नियुक्त होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/ncp-leader/", "date_download": "2021-07-31T16:13:51Z", "digest": "sha1:DSFQBZAEH2OCOXGBOZDYJKNCZLHW5UDX", "length": 6665, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates NCP LEADER Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराष्ट्रवादीच्या नेत्याची सुरक्षा रक्षकाला मारहाण\nमुंबई: घाटकोपर येथील राष्ट्रवादीचे नेते शिवाजी नलावडे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे….\n‘या’ व्हिडिओमुळे नवाब मलिक वादात, मनसेचा हल्लाबोल\nमहाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा एक व्हिडिओ वादात सापडलाय. या वादाचा…\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा खून\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची खून झाल्याची घटना घडली आहे. सांगलीत ही घटना घडली आहे. अज्ञातांकडून हा…\n“दादा,कुछ तो गडबड है” सामनातून अजित पवारांवर टीकास्त्र\nसामनातून अजित पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेतील रडण्यावरूनही अजितदादांना टोला लगावण्यात आला आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; शरद पवारांनी भाषण रोखले\nलोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असल्यामुळे राजकीय पक्ष प्रचार आणि दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे…\n‘तो’ व्हिडिओ पाहून उदयनराजेंचे अश्रू अनावर\nसाताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची वेगळी बाजू सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे….\nदिलखुलास – राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवार ते ‘पवार साहेब’\nशरद पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती मधील काटेवाडी येथे झाला.आजच्या देशाच्या…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा ए���दा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43794?page=1", "date_download": "2021-07-31T16:03:05Z", "digest": "sha1:UO2BTR2UAJQMWARJDRZPEFE4V2ZYOEHP", "length": 34228, "nlines": 290, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इनस्टंट खरवस ..... (Added New Photos) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …\nमी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….\nमग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….\nघ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …\n1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)\nत्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध\nतेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)\nपाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)\n* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …\n* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)\n* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण ���पडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)\n* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….\n* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)\n* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……\n* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …\n* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)\nटीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो\nमिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….\nढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……\nतर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …\nअतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….\nमी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......\nओके. धन्स मयी, सायो.\nओके. धन्स मयी, सायो.\nफोटो इंटरनेट वर आहे …. आणि हा\nफोटो इंटरनेट वर आहे …. आणि हा फोटो नाही तर दुसरा जरी घेतला असता तरी तो कुणाचा तरी असताच मग तो फक्त दिनेशदा यांचा नाहीये म्हणून सर्व खुश राहिले असते का एरवी फेसबुक वर सुद्धा मी माझे फोटो न टाकता लहान मुलं किंवा फुलं असे फोटो टाकते ते असेच इंटरनेट वरून घेत असते …. अगदी तसेच सध्या भावनेतून हा फोटो उचलला होता …. दुसरे …… या प्रकाराला खरवस म्हणतात अस दाखवायला माझ्या स्वतः जवळ फोटो नाही तर मला कुठला तरी टाकायचाच होता … एरवी फेसबुक वर सुद्धा मी माझे फोटो न टाकता लहान मुलं किंवा फुलं असे फोटो टाकते ते असेच इंटरनेट वरून घेत असते …. अगदी तसेच सध्या भावनेतून हा फोटो उचलला होता …. दुसरे …… या प्रकाराला खरवस म्हणतात अस दाखवायला माझ्या स्वतः जवळ फोटो नाही तर मला कुठला तरी टाकायचाच होता … हव तर मी फोटो काढूनच टाकते पण मग खरवस म्हणजे काय या प्रश्नाच उत्तर माझाजवळ नसेल ……\nहा फोटो नाही तर दुसरा जरी\nहा फोटो नाही तर दुसरा जरी घेतला असता तरी तो कुणाचा तरी असताच मग तो फक्त द��नेशदा यांचा नाहीये म्हणून सर्व खुश राहिले असते का >> सर्वांनी खुश रहाण्याचा काय संबध येतो >> सर्वांनी खुश रहाण्याचा काय संबध येतो तुम्हाला मागच्या पानावर प्रताधीकाराबद्दल सांगितले, तो कायदा आहे. तो पाळावा लागतो.\nमाबो वरूनच मी फोटो घेतलाय अस\nमाबो वरूनच मी फोटो घेतलाय अस काही म्हणायचं काय सायो तुम्हाला तर …. एक अगदी स्पष्ट सांगते …. माबो वर खर्वस ची पाक्रु आहे हे सुधा मला माहिती नव्हतं…. तस माहिती असतं तर मी वेगळी पाक्रु टाकली नसती …. अनावधानाने झालय यावर तुमचा विश्वास नसेल आणि कीस काढून वाद घालायचा असेल तर सॉरी …. फोटो तर मी काढतेच आहे पण यापेक्षा जास्त एक्स्प्लेन करण्याची मला गरज वाटत नाही ….\nमयी, जे चूक आहे, ते चूकच आहे.\nमयी, जे चूक आहे, ते चूकच आहे. आधी तुम्हाला माहीत नसताना ठिके, पण आता फोटो कुणाचा आहे, असा फोटो कॉपी पेस्ट करणे हा प्रताधिकार कायद्याचा भंग आहे हे माहीत झाल्यावर तरी फोटो काढून टाकणे इष्ट.\nआणि हा फोटो दुसर्‍या कोणाचा तुम्ही ढापला असता तरीदेखील लोकं हेच बोलतील. कारण मूळातच तसं करणं चूक आहे.\nरेस्पी चांगली आहे. करून पाहीन.\nस्वाती मी फोटोच काढते आहे …\nस्वाती मी फोटोच काढते आहे … फोटोसाठी मी हट्ट धरत नाहीये … फक्त प्रश्नांची उत्तर देतेय\n>>माबो वरूनच मी फोटो घेतलाय\n>>माबो वरूनच मी फोटो घेतलाय अस काही म्हणायचं काय सायो तुम्हाला तर >> कृपया माझं नाव घेऊन मला अडकवू नका. मी फक्त मामींना मदत करायच्या हेतूने इथे लिहिलेलं आहे. बाकी खरवस प्रकरणाशी मला सोयर सुतक नाही.\nमयी सहसा पाकृवर आपण स्वतः ती\nमयी सहसा पाकृवर आपण स्वतः ती केली असताना फोटो काढून टाकला जातो. नाहीतर नंतर टाकू वगैरे लिहून पुढच्यावेळी तो पदार्थ केला असताना फोटो काढून टाकतात. फारतर तुम्ही करा आणि प्रतिसादात फोटो टाका असं आवाहन माबोकरांना केलं जातं.\nतुम्ही स्वतःच्या पाकृकरता स्वत: न काढलेला फोटो वापरला आहे. अशावेळी निदान आंतरजालावरून साभार घेतलाय याची नोंद करावी.\nअनवधानानं चूक झाली असेल तर सॉरी म्हणून पुढे चला. जे तुम्हाला योग्य सल्ले देत आहेत त्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे\nमामी >>>मी वर सांगितले …\nमामी >>>मी वर सांगितले … पहिल्याच प्रतिक्रियेत मी टाकणार होते पण धागा संपादन करत होते तेवढ्यात गतीने येणाऱ्या प्रतिक्रियेचे उत्तर देत देता राहिलेच …. हि समजून घेता य��ईल अशी बाब नाही अस वाटलं नाही…आणि मी कुठेही वाद घालत नाहीये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातेय मी फक्त उत्तर देत होते आणि अनवधानानेच झालेय म्हणूनच पुढे काहीही जास्त explain न करता फोटो कधीच काढला आणि आता थांबतेय …… धन्यवाद\n>मी वर सांगितले … पहिल्याच\n>मी वर सांगितले … पहिल्याच प्रतिक्रियेत मी टाकणार होते पण धागा संपादन करत होते तेवढ्यात गतीने येणाऱ्या प्रतिक्रियेचे उत्तर देत देता राहिलेच …. हि समजून घेता येईल अशी बाब नाही अस वाटलं नाही…आणि मी कुठेही वाद घालत नाहीये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातेय मी फक्त उत्तर देत होते आणि अनवधानानेच झालेय म्हणूनच पुढे काहीही जास्त explain न करता फोटो कधीच काढला आणि आता थांबतेय …… धन्यवाद >>\nअनवधानानेच झालेय म्हणूनच पुढे काहीही जास्त explain न करता फोटो कधीच काढला आणि आता थांबतेय >>>>>\n४ पोस्टि एक्ष्प्लेन केल्यावर तुम्ही अनवधानाने केलेय हे पटवायची गरज नाही ते पटलय सगल्या.न्ना...तुम्हाला तुमची चुक पटलिय का\nअरे वा... बघतोच करून.\nअरे वा... बघतोच करून.\nरेसिपी सोपी वाटत्येय. करुन\nरेसिपी सोपी वाटत्येय. करुन बघेन.\nया लिंक वर दिनेशदांच्या खरवसाच्या फोटोंबरोबर माझ्या २ पाकृंचे पण फोटो सापडले\nमाबोवरचे हेडिंग्ज आणि फोटो\nमाबोवरचे हेडिंग्ज आणि फोटो गुगल सर्च मध्ये येतात की... मला माबो तसंच सापडलेलं.\nहो मनी, पण खरवस हे सर्च मधे\nहो मनी, पण खरवस हे सर्च मधे दिल्यावर मी दिलेल्या अंड्यांच्या (फंडू अंडू सिरीज मधल्या) रेसिपीज चे फोटो आलेत\nछान रेसिपि. मयी, तुम्हि परत\nछान रेसिपि. मयी, तुम्हि परत खरवस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढून इथे पेस्ट करा. हाकानाका.\nसोपी आहे कृती. आणि मला सर्वात\nसोपी आहे कृती. आणि मला सर्वात महत्वाचं हे वाटलं की कंडेन्स्ड मिल्क वगळता बाकी घरातलेच पदार्थ (सहजगत्या हाताशी असणारे) वापरून खरवस करता येईल.\nछान रेसिपि. मयी, तुम्हि परत\nछान रेसिपि. मयी, तुम्हि परत खरवस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढून इथे पेस्ट करा. हाकानाका.>>>>>>>>>>>सुमेधा +१००\n४ पोस्टि एक्ष्प्लेन केल्यावर\n४ पोस्टि एक्ष्प्लेन केल्यावर तुम्ही अनवधानाने केलेय हे पटवायची गरज नाही ते पटलय सगल्या.न्ना...तुम्हाला तुमची चुक पटलिय का तुम्ही अनवधानाने केलेय हे पटवायची गरज नाही ते पटलय सगल्या.न्ना...तुम्हाला तुमची चुक पटलिय का>>>>>>>>>>>. मयी अनवधानाने का होइना चुक झाली...बरं, झाली तर झाली....मान्य करा मोकळे व्हा.....इथे सर्वजण काहीतरी सांगतात ते चांगल्या साठी.....उगाच चुकीचं सांगुन कोणाला काय मिळणार\nमयी, तुम्ही प्लीज स्वतः\nमयी, तुम्ही प्लीज स्वतः बनवलेल्या खर्वसाचा फोटो टाकाल का काल तुम्ही जो फोटो टाकला होता तो इथलाच आहे हे माझ्या लक्षात आलं नव्हतं पण तेव्हाही फोटो बघून नुसत्या दह्या-दुधाचा खर्वस इतका घट्ट कसा झाला असा प्रश्न नक्कीच पडला होता. दिनेशदांनी चायनाग्रास वापरलं आहे त्यामुळे तो खर्वस असा घट्ट आहे. मी जी मिल्क पावडर घालून कृती दिली आहे त्यानुसार बनवूनही तो इतका घट्ट बनत नाही. थुलथुलीतच राहतो.\nप्रताधिकार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहेच पण प्रताधिकारमुक्त फोटो टाकला तरी त्यातला पदार्थ मूळ कृतीबरहुकूम केलेला नसल्यामुळे फोटो आणि वर्णन न जुळणारे असते. कल्पना येण्यासाठी धान्यं, डाळी, भाज्या ... थोडक्यात घटकपदार्थांचे फोटो देणे वेगळे आणि तयार पदार्थाचा फोटो देणे वेगळे\nएकदम भारी. मी करणार आता.\nएकदम भारी. मी करणार आता.\n<<इकडे विदर्भात वगैरे खर्वस\n<<इकडे विदर्भात वगैरे खर्वस हा शब्द फारसा लोकांना माहिती नाही <<. अमान्य.. बाकी पाकृ आवडली. नक्की करुन बघणार.\nविदर्भात चिकाच्या वड्या असे\nविदर्भात चिकाच्या वड्या असे म्हणतात ना\nमाझ्या साबा तेच म्हणतात..\nचूकून फोटो टाकला म्हणून इतके\nचूकून फोटो टाकला म्हणून इतके चढून जायचे काय कारण\nमान्य आहे त्यांची चूक झाली व कायदा हा पाळलाच पाहिजे.\nपण उगाच धोपटगिरी कशाला ती\nत्यांनी संयम न सोडता उत्तर देत बसल्या. फोटो काढायला उशीर झाला जरासा...\nइतके सर्व जण मयी ह्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी करताहेत.. तर त्यातलीच अशी किती जण इतर असे कायदे नेमाने पाळता\nकी आपले मायबोलीवर कोणी चुकलेला भेटला की धोपटा...\nमायबोलीवर आहेत की असे नग... जिथे अ‍ॅडमिन पुर्ण लिंक द्यायची सांगून सुद्धा नुसते इंटरनेट/आंतर्जाल लिहितात्...(ते एक वेळ परवडले) पण इथे आंतरजालावरची रेसीपी जशीच्या तशी देवून 'स्वप्रयोग' लिहिणारे महाभाग आहेत की. पण हेच लोकं दुसर्‍याला शिकवायला येतातच पुढे.\n(असे कितीतरी नग करताच कायदा भंग.. व त्यांना जाणीव नसतेच...कायद्याने बंदी असताना आणतातच लोकं धान्य, लोणची, मसाले, दूध-मिठाई,लाडू वगैरे.)\nझंपी + १ की हा मुद्दा डाळी\nझंपी + १ की हा मुद्दा डाळी ंचे इत्यादी फोटो आणि तयार रेसे��ीचे फोटो हा मुद्दा मुळातच चुकीचा... मुद्दा हा की लोकाना प्रामाणिक्पणे आपण तयार केलेल्याच पदार्थाचे फोटो द्यायला कमीपणा का वाटावा ...\nआपल्याला ही डिश ज्जामच आवडते\nझंपीशी सहमत.. ईथे मायबोलीवर\nईथे मायबोलीवर अनेक लोकांनी इंटरनेट वरुन फोटो कॉपी पेस्ट करून टाकले आहेत....अगदी नेटवरून साभार असे न लिहिताही. तसेच ते ओळखिचे कोण असेल तर जास्त धोपटगिरी होत नाही.\nकधी एकाने चूक दाखविली आणि ती करणा-याने सुधारली तरी बाकीचे चार जण पुन्हा पुन्हा तेच सांगतात. हे ईथे नवीन नाही.\nत्याने काय नक्की फरक पडतो मग\nत्याने काय नक्की फरक पडतो मग >>> नुसत्या दह्यादुधाचा खर्वस चायनाग्रास घालून केल्यासारखा घट्ट होणार नाही असे मी ज्या पद्धतीने केलाय त्यावरुन मला वाटते. त्यामुळे वरचा फोटो पाहून गोंधळायला झाले म्हणून त्यांना कृतीबरहुकूम केलेल्या खर्वसाचा फोटो टाकण्याची विनंती केली आहे. हे धोपटणे वाटत असेल तर तसे.\nडाळीचे इत्यादी फोटो आणि तयार रेसेपीचे फोटो हा मुद्दा मुळातच चुकीचा >>> प्रताधिकारमुक्त असलेली प्रकाशचित्रे एरवी कुणीही वापरु शकतं पण तरी पाककृतींमध्ये ती वापरु नयेत ह्या मताची मी आहे आणि हा एक स्वतंत्र मुद्दा आहे.\nमयी, वाद अजून थोडा खेचल्याबद्दल क्षमस्व.\nमीही आत्तापर्यंत शिट्टी काढून कुकरमध्येच केला आहे खरवस, आता फ्रायपॅनमध्ये करुन बघेन\nमस्त पाकृ.... चायनाग्रास घालुन करतात हे माहित होते पण असेही करता येते हे नविनच आहे...\n<<झंपीशी सहमत.. ईथे मायबोलीवर\nईथे मायबोलीवर अनेक लोकांनी इंटरनेट वरुन फोटो कॉपी पेस्ट करून टाकले आहेत....अगदी नेटवरून साभार असे न लिहिताही. तसेच ते ओळखिचे कोण असेल तर जास्त धोपटगिरी होत नाही.>>एकदम सहमत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nधागा व लेखनपरवाना धारकाची कैफियत अभि_नव\nगुजराथी फूड फॅन क्लब Adm\nभेळं, चाट इ. फॅन क्लब लाजो\nमायबोलीच्या पाककृती ग्रूपचे आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले webmaster\nअवघी विठाई माझी (१६) - सुकुमा विकी दिनेश.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/earn-twice-a-month-by-raising-animals-along-with-farming/", "date_download": "2021-07-31T15:39:58Z", "digest": "sha1:B2CXJT3VAZO5ADEHDBTWITTSXYIFBNDC", "length": 11352, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतीबरोबरच मांसल प्राणी पाळून महिन्याला कमवा दुप्पट फायदा", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nशेतीबरोबरच मांसल प्राणी पाळून महिन्याला कमवा दुप्पट फायदा\nआजकाल चे शेतकरी शेती ला तोट्याचा व्यवसाय समजत आले आहेत. तसेच नवतरुण युवकांना सुद्धा एखादी 10/15 हजाराची नोकरी करावी शेतीपेक्षा असे वाटत आहे. कारण शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये पाऊस, गारपीट, पिकावरील रोग किंवा कीड, दुष्काळ आणि सुकाळ ही अनेक संकट शेतकरी वर्गासमोर नेहमी उभी राहिलेली असतात. या सर्वांचा सामना करून कसेबसे शेतकरी आपले पीक आणत असतो. परंतु तेवढ्यातच होईल असं नाही.\nशेतकऱ्याने आपल्या रानात पिकवलेला माल किंवा उत्पन्न याला बाजारपेठेत चांगला भाव मिळेलच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकरी वर्गाला बाजारभाव नसल्यामुळे तोचमाल रस्त्यावर टाकून द्यावा लागतो.या सर्व संकटातून वर येण्यासाठी शेतकरी शेती बरोबरच अनेक शेतीपूरक व्यवसाय करत आहे. या मध्ये शेतीबरोबरच पशुपालन तसेच दुग्धव्यवसाय करत आहे, कुकुडपालन, आणि शेतीमधील तळ्यात मत्स्यव्यवसाय करत आहे. या पूरक व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना शेतीपेक्षा भरघोस नफा मिळत आहे.\nहेही वाचा:जाणून घ्या जनावरांमध्ये असलेला मुतखडा व त्यावरील उपाय\nगेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे सर्वत्र बंदी होती. याच काळात शेतकरी वर्गात मांसल प्राणी पाळायला सुरवात केली. कारण या काळात मटनाला मोठ्या प्रमाणात मागणी आली त्यामुळे शेतकरी वर्गाने या काळात लहान बकरी, बोकड या सारख्या मांसल प्राण्यांची खरेदी केली आणि त्यांची संभाळनुक करून ठराविक काळानंतर म्हणजेच 2 महिन्याच्या काळात याची विक्री करू लागले. या 2 महिन्याच्या काळात शेतकऱ्यांना मांसल प्राणी विकून दुप्पट नफा मिळू लागला आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला आहे. आज भरपूर शेतकरी स्वतः मांस मटण विकताना दिसत आहे त्यामुळं यातून त्यांना चांगलाच नफा मिळत आहे. ���िवाय कमी कष्ट करून दुप्पट फायदा मिळत आहे.\nया मध्ये शेतकरी लहान बोकड,बकरी, यांची खरेदी करतात. त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन करून त्यांची 2 महिन्यात पूर्णपणे वाढ होऊ देतात. आणि 2 महिन्यानंतर त्याची विक्री व्यापाऱ्यांना करतात या प्रक्रियेत त्यांना दुप्पट ते तिप्पट पैसे मिळून जातात. म्हणून शेतकरी आता शेतीबरोबरच मांसल प्राण्यांची विक्री करत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43794?page=2", "date_download": "2021-07-31T16:08:49Z", "digest": "sha1:U7WHXW7MTCR4XPCXY2AX4SRCGWSTHGZ4", "length": 27860, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इनस्टंट खरवस ..... (Added New Photos) | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वां���ाठी उपलब्ध आहे.\nमी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …\nमी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….\nमग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….\nघ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …\n1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)\nत्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध\nतेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)\nपाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)\n* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …\n* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)\n* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)\n* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….\n* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)\n* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……\n* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …\n* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)\nटीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो\nमिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….\nढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……\nतर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …\nअतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….\nमी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......\nझम्पी … सुजा, सोनलि...\nझम्पी … सुजा, सोनलि... मनापासून धन्यवाद…. समजून घेतल्या बद्दल\nअगो …. मी बनवलेली रेसिपी फार पाणी न सुटता (नाममात्र पाणी सुटलेले जसे प्रोफेशनल खरवस ला सुटतं…. ते वर वर काढून टाकले कि झालं) अगदी तसंच तेवढंच घट्ट होतं…. फक्त सांगितलेले प्रमाण योग्य असायला हवे …. करून न बघतां तर्क लावण्यात काहीच अर्थ नाही …. असो …\nमला हे प्रोफेशनल खरवस आणि\nमला हे प्रोफेशनल खरवस आणि मुंबईला मिळ्णारा खरवस वगैरे वाचून जाम कन्फ्युज व्हायला झालंय.\nहा खरवस चीकाच्या दुधाचा खरवस जसा लागतो तसा लागतो, की अगर अगर /चायना ग्रास वगैरे वापरून बॉम्बे हलवा म्हणून एक मिठाई करतात तसा लागतो कृती बरीचशी भाप्पा दोईसारखीच आहे, त्याची चव खरवसासारखी निश्चितच नसते.\nनंदिनी, मला आता श्राघे, मसूर,\nनंदिनी, मला आता श्राघे, मसूर, इ.इ. दिसू लागलेत.\nबॉम्बे हलवा , माहिमी हलवा= बॉम्बे आइस हलवा.\nशिवाय हलवा नावाचा एक मासाही असतो.\nश्राघे दिसला म्हणजे संपलं..\nश्राघे दिसला म्हणजे संपलं.. आता थोड्याच वेळात याचा विनोदी बाफ होणार\n१. मला अजुनही चायना ग्रास हे काय प्रकरण आहे ते माहीत नाही. पण खुपसे लोक खरवस समजुन तो खातात हे पाहीले आहे.\n२. खरवस असा बनवता येतो का गायीच्या दुधाच्या चिकाची चव ह्या खरवसात कशी येते\n३. मध्यंतरी एक मेल आली होती ज्यात दुधात जिलेटीन घालुन त्याचा इन्स्टंट खरवस बनवता येतो म्हणे. कोणाला माहीत आहे का\n(जिलेटीन शरीराला हानिकारक नाहीये का\nमयी, फोटो वापरायला माझी काहीच\nमयी, फोटो वापरायला माझी काहीच हरकत नाही.\nइतर सभासदांनी दाखवलेल्या जागरुकतेबद्दल मायबोलीचा अभिमान वाटला.\nमयी घरातले दही लागलेलेच\nमय��� घरातले दही लागलेलेच नाहीये. विकतचे चालेल का म्हणजे नेस्ले, Danon वगैरे\nकालच केला होता खुप मस्त\nकालच केला होता खुप मस्त झाला.\nसारीका - जे दूध असतं त्याला\nसारीका - जे दूध असतं त्याला चीक( आज पहिल्या दिवसाचा चीक दिला) असं म्हणतात. त्याच्या वड्या म्हणजे चीकाच्या वड्या ज्या दिसायला नारळाच्या वड्या सारख्या दिसतात त्या बरेच दिवस टिकतात.\nएकदा करून बघा …. मग भोप्पा\nएकदा करून बघा …. मग भोप्पा दही किंवा मिष्टी दही आणि खर्वस यापैकी कशासारखे जास्त आहे ते कळेल …. कारण मी आज पर्यंत फक्त खर्वस चाखले आहे(ते सुद्धा हॉटेल चे) आणि हे त्या सारखेच लागते … इतर पदार्थांबद्दल मी फारसे सांगू शकणार नाही\nआणखी एक पनवेल जवळ एक फ़ेमस\nआणखी एक पनवेल जवळ एक फ़ेमस दत्त वडापाव नावाचे दुकान आहे …. इथला खरवस खूप फ़ेमस आहे …मी सांगितलेला खर्वस त्याच टेस्ट चा बनतो …. (फक्त प्रमाण तसेच असायला हवे)\nमयेकर, तुम्ही लिंक दिलेला\nमयेकर, तुम्ही लिंक दिलेला बॉम्बे हलवा नव्हे, तो कराची हलवा. माहिम हलवा बरोबरे.\nमी म्हणत होते तो हा गिट्सचा बॉम्बे हलवा.. दिनेशदांची की कृती आहे त्याने जवळपास हाच हलवा तयार होतो.\nमी बर्‍याचदा भप्पा दोइ बनवते तेव्हा कृती बरीचशी वरच्या कृतीसारखीच आहे. फरक असलाच तर मी फ्राय पॅनमधे न करता प्रेशर पॅनमधे भांडं ठेवून (प्रेशर न लावता) करते आणी ५-७ मिनिटे न ठेवता चांगलं १५-२० मिनिट शिजवते. पण तरी मला याची चव आणी टेक्स्चर खरवसासारखं कसं येइल हा प्रश्न पडला आहे. मुळात चीकाचं दूध असल्याने शिजवल्यावर त्याला एक थलथलीतपणा येतो. तो नेहमीच्या दुधामधे येण्यासाठी चायना ग्रास अथवा तत्सम काही वापरायला हवं ना अन्यथा खरवसाचा तो स्पॉन्जीपणा आणि खमंगपणा कसा येइल\nतसंही हॉटेलचे खरवस हे बर्‍याचदा चायना ग्रास वापरून बनवलेले असतात, तेच मुळात चीकाच्या खरवसासारखे लागत नाहीत.\nहे करून बघावंसं वाटतंय. पण\nहे करून बघावंसं वाटतंय. पण माझ्याकडे दूध, दही गाईचंच असतं. ते याच प्रमाणात घ्यायचं का त्याला मिल्क पावडर लावायला लागेल का\nए माझा एकदम झक्क बनला गं खरवस\nए माझा एकदम झक्क बनला गं खरवस ..धन्यु\nफक्त एक सांग..... मला जरा जास्त गोड झाला.......जरा कमी गोड हवा असेल तर काय करावं \nविना साखरच आहे कृती तेव्हा\nविना साखरच आहे कृती तेव्हा साखर कमीचा प्रश्न नाही …. पुढल्या वेळी थोड दुध आणखी जास्त घालून करून बघा …. कस�� होईल याची मात्र शाश्वती नाही\nमी पण काल बनवला. एकदम मस्त\nमी पण काल बनवला. एकदम मस्त झाला.\nएवढ्या सोप्या रेसिपी साठी धन्स\nसकाळीच बनवला, सुंदर झाला.\nसकाळीच बनवला, सुंदर झाला. मयी, मस्त रेसिपी. धन्यवाद.\nमी शनिवारी मुद्दामहून दीड\nमी शनिवारी मुद्दामहून दीड लिटर \"होल टोन्ड\" की कायसेसे दूध आणुन बनवला.\nमिल्कमेड ऐवजी दुधाची पावडर वापरली, जेवढ्यास तेवढे मिल्कमेड नसल्याने व दुधाची पावडर कमी असल्याने दुध दह्याचे प्रमाण थोडे बदलले. दही विकतचे टीनबन्द आणले.\nभरपुर साखर अन थोडी जायफळपूड टाकली. कुकरची दोन भान्ड्यात मटेरिअल घेऊन पातेल्यात पाणि घालुन आत ठेवुन वरुन ताट झाकण म्हणून ठेवले. चान्गले अर्धा तास शिजवले(\nजो पदार्थ झाला त्याची चव बर्‍यापैकी खरवसा सारखीच होती, जायफळाने मजा आली.\nपण दूध अतिशयच फाल्तु असल्याने प्रच्ण्ड प्रमाणात पाणी सुटले. अर्धा भान्ड इतक्या जाडीचे मिश्रण घातले असता एक सेन्टिमिटर जाडीचा \"खरवस\" बनला.\nपोरान्नी दोन्ही भान्ड्यान्च्या पाण्यासहित फन्न्ना उडविला तो भाग निराळा.\nमात्र ज्यास चिकापासून दुधाने वाढवित वाढवित शेवटी दूधच अपुरे पडते इतके माहित आहे, त्यास हे कैतरीच वाटेल. चिकाला पर्याय नसला तरि हे देखिल् वेळेला मस्त आहे.\nlimbutimbu, तुम्ही काहितरी चुकिच केल आहे.\nमी मिल्कमेड चा अर्धा टिन, तेवढेच दुध अणि दही वापरेले, तरि एक सेन्टिमिटर जाडीचा खरवस बनला.\nlimbutimbu मी सांगितले तेच\nlimbutimbu मी सांगितले तेच तसेच प्रमाण घेऊन करून बघा एकदा …. दुधाची पावडर घालायची गरज नाही… फुलक्रीम दुधाची पण गरज नाही सर्वसाधारण घरात असतात तेच पदार्थ लागतात मिल्कमेड सोडता …. आणि चविष्ट खर्वस तयार होतो …\nदही विकतचे अमूल किंवा चितळे\nदही विकतचे अमूल किंवा चितळे वगैरे चालेल का\nचालेल …. फक्त फार आंबट असायला\nचालेल …. फक्त फार आंबट असायला नको आणि फार पातळ असायला नको एवढी काळजी घ्या\nमयी परफेक्ट खरवस , टेस्ट\nमयी परफेक्ट खरवस , टेस्ट ,टेक्चर दोन्ही छान.\nआता तु काही बदल केले का लिही... आणि कसे उकडले तेही लिही\nरच्याकने हे फोटोत दाखवले तसा एक पिस झाला की जास्त. अ‍ॅज फोटोवरुन साईझचा अंदाज येत नाही\nमी कुकर मधे १५ मी. वाफवला.\nमी कुकर मधे १५ मी. वाफवला. बाकी रेसीपीत काहीच बदल नाही केला. हा फक्त फोटो पुरता एक पीस. पण एका मील्कमेड टीन पासुन ,कुकर चा एक डबा भरुन ( एक बोट जाड) खरवस झाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n'अशी ही अदलाबदली' - ओट्स चे मोदक - बदलून 'ओट्स & को. सँडविच' लाजो\nदादर पश्चिम, शिवाजीपार्क ह्य भागात विकेंड्ला कुकिंगचे क्लासेस आहेत का\nमूंगर्‍याची भाजी ( रॅडिश पोड्स) स्नू\nवाईन्स, कॉकटेल्स फॅन क्लब. संपदा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/astro/astro-tips-of-rice-remedy-in-marathi/photoshow/84435899.cms", "date_download": "2021-07-31T14:57:16Z", "digest": "sha1:HAJUWVAYRZRXJ5AB7TD3BQOQ2SLRNBQI", "length": 9415, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRice Remedy : तांदूळाचे करा हे उपाय आणि मिळवा ग्रहांच्या प्रभावातून लाभ\nतांदूळाचे करा हे उपाय आणि मिळवा ग्रहांच्या प्रभावातून लाभ\nतांदूळाला पूजेत अक्षदा असे म्हणतात, अक्षदेचा अर्थ कधीच न संपणारी वस्तू होय. ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदूळास धन धान्य सुख समृद्धी आणि वेभवाशी जोडले जाते. धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जातं. तसेच ज्योतिषशास्त्रात तांदूळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं. अशा अनेक गुणधर्मामुळे तांदूळाला महत्व देण्यात आले आहे. पूजा पाठ शिवाय अक्षदा इतर अनेक शुभ कार्यात देखील वापरली जाते. चला जाणून घेऊया तांदूळाचे महत्वाचे उपाय जे शुभ ठरतात.\nश्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख\n​तांदळाची खीर आणि सूर्य\nरविवारी तादळाची आणि गुडाची खीर बनवून सूर्यदेवाला अर्पण करा आणि संपूर्ण कुंटुबाला तो प्रसादाच्या स्वरूपात द्या. असं केल्याने सूर्य ग्रह अनुकूल राहतो आणि तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतात. सूर्य च्या बळकट होण्याने आपल्याला समाजात एक मानाचे स्थान प्राप्त होते.\n​तांदळाची खीर आणि शुक्र\nशुक्रवारी तांदूळाची खीर बनवा ती खीर खाल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आणि शुक्र ग्रह देखील बळकट असतो. शुक्र च्या बळकट होण्याने आपल्या जीवनातील धन आणि वैभवात वाढ होते आणि सुख समृद्धी नांदते. तांदळाची खीर शुक्रवारी खाल्याने वैवाहिक जीवनात किंवा प्रेमातील नात्यात सुख लाभते. घराची स्वच्छता राखून घरातील महिलांनी आपल्या स्वच्छ हातांनी ही खीर बनवायला हवी.\nचंद्राच्या शुभ प्रभावासाठी तांदळाचा उपाय\nरोजच्या जेवणात तांदळाचा उपयोग अवश्य केला पाहिजे. यामुळे तुमचा चंद्र ग्रह मजबूत होईल. चंद्र ग्रहाच्या बळकट होण्याने तुमचे स्वास्थ सुदृढ होते आणि आईसोबत अधीक चांगले संबंध प्रस्थापित होतात. रोजच्या जेवणात तांदळाचा वापर केल्यास धन संपत्तीत वृद्धी होते.\nरोज या पाच झाडांची पूजा करा, होईल पैश्यांचा पाऊस\nश्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी\nबृहस्पतीचा दिवस श्रीविष्णूंना समर्पित आहे. या दिवशी तांदूळात हळद मिसळून श्रीविष्णूंना नैवेद्य दाखवावा त्यामुळे ते प्रसन्न होतात. आणि यासोबतच गुरु च्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळते. हळदीचा प्रयोग तांदूळासोबत केल्याने ज्यांचा विवाह होत नाही आहे त्यांना शुभ परिणाम मिळतात आणि विवाहासाठी योग्य जोडीदाराची साथ लाभते. गुरुवारी हळद मिश्रीत तांदूळ दान केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात.\nबुधवारी तांदूळाचा करा हा उपाय\nबुधवारी तांदूळ दूर्वा सोबत गणपती बाप्पाला अर्पण केल्याने गणरायांची कृपा आपल्यावर असते. गणरायांना बुधवारी तांदूळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवल्यास त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो. आपल्याला ज्या कार्यात अडचणी येत असतील ते कार्य देखील अडचण न येता पूर्ण होतात.\nतुमच्या मित्राचे नाक देखील असेच आहे का जाणून घ्या नाकाद्वारे व्यक्तिमत्व\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nतांदूळाचे ज्योतिषी उपाय तांदूळ ज्योतिषशास्त्र उपाय rice remedy in marathi rice remedy Astro Tips\nजाणून घ्या कर्क संक्रांती कधी आहे, या राशींना होईल याचा महिनाभर लाभ पुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/krushi-vidheyak-maharashtra-goverment/", "date_download": "2021-07-31T16:13:10Z", "digest": "sha1:RGWZ7SRYKNGK6TNQSD5VUVCJR7VGZXKU", "length": 14572, "nlines": 112, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्र सरकारने सादर केले नवीन कृषी विधेयक, जाणून घेऊ काय आहे हे विधेयक?", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिका���ची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nमहाराष्ट्र सरकारने सादर केले नवीन कृषी विधेयक, जाणून घेऊ काय आहे हे विधेयक\nकेंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना महा विकास आघाडी सरकारने सातत्याने विरोध केलेला होता. आता झालेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने नवीन कृषि विधेयक सभागृहात सादर केले. यामध्ये राज्य सरकारने तीन विधेयके सादर केलेली आहे ती कोणती जाणून घेऊ.\nराज्य सरकारची तीन विधेयके\nशेतकरी( सक्षमीकरण आणि संरक्षण ) आश्वासित किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम,2020\nअत्यावश्यक वस्तू( सुधारणा) अधिनियम 2020\nशेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार आणी सुविधा अधिनियम 2020\nया केंद्र सरकारच्या तीनही कृषी उद्योगांमध्ये सुधारणा करून राज्य सरकारचे विधेयके मांडण्यात आले आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या सुधारित विधेयकात अतिशय महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nशेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार प्रोत्साहन आणि सुविधा अधिनियम 2020 –\nजे व्यापारी शेतमालाचा व्यापार किंवा व्यवहार करतात अशा व्यापाऱ्यांसाठी सक्षम प्राधिकारी याकडून लायसन्स घेणे बंधनकारक असेल कारण मोठे भांडवलदार आणि कार्पोरेट रिटेलर्स तर्फे शेतकऱ्यांची फसवणूक व छळ होण्याची दाट शक्यता असू शकते.\nजर शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला तर तो सोडवण्यासाठी नजीकच्या अपील अधिकार्‍याकडे अपील करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.\nजे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळवणूक करतील आणि तशा प्रकारचा गुन्हा संबंधित व्यापारी विरोधात सिद्ध झाला तर अशा व्यापाऱ्याला तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाची शिक्षा किंवा पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.\nशेतकऱ्यांचा छळ याची व्याख्या म्हणजे खरेदी-विक्रीच्या करारानुसार किंवा शेतकऱ्यांच्या मालाची पोच मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत पैसे दिले गेले नाही तर तो छळाचा गुन्हा म्हणून नोंदविला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे..\nराज्य शासनाला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे सदर कायद्यातील तरतुदींबाबत नियम करण्याचे अधिकार असतील अशी तरतूद करण्यात आली आहे.\nशेतकर���( सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासित किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम,2020:\nशेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ करण्यासाठी सक्षम अथवा अपिलीय अधिकारी यांची व्याख्या करण्यात आली असून त्यानुसार केंद्रशासनाच्या कायद्यात असलेल्या उपविभागीय अधिकारी ऐवजी राज्यशासन ठरवेल अशा सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.\nकेंद्र शासनाच्या कायद्यामध्ये किमान आधारभूत किमतीची तरतूद नाही. परंतु राज्य शासनाने केलेल्या सुधारणा मध्ये ती करण्यात आलेली आहे.\nशेतकरी व करार करणारी कंपनी यांच्यात परस्पर संमतीने पिक विक्री किंवा खरेदी यासाठीचा करार किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीने दोन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येईल.\nअत्यावश्यक वस्तू ( सुधारणा)अधिनियम,2020:\nकेंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत युद्ध, दुष्काळ, असाधारण किंमत वाढ व गंभीर स्वरूपाचे नैसर्गिक आपत्ती अशा असाधारण परिस्थिती मध्येच कडधान्य, डाळी, बटाटा, कांदे, खाद्यतेल बिया व खाद्यतेल इत्यादींचे निर्माण करू शकणार आहे.\nसदर वस्तूंचा साठा निर्बंध लावण्याबाबत असाधारण किंमतवाढ या एकमेव आधारावरच निर्णय घेण्यात येणार आहे.\nयात राज्य शासनास कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. परंतु राज्य शासनाच्या सुधारणे मध्ये अशा जीवनावश्यक वस्तूंच्या साठा करण्यावर निर्बंध लावण्याचा अधिकार केंद्र शासनासह राज्य शासनाला असतील अशी सुधारणा राज्य शासनाकडून या विधेयकाद्वारे प्रस्तावित करण्यात आली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बा���म्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://antar-nad.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-31T14:29:38Z", "digest": "sha1:X4W4KAI2YY25QVYL7ZPGAJPZVYPQORNJ", "length": 7398, "nlines": 73, "source_domain": "antar-nad.com", "title": "करदर्शन – अंतर्नाद", "raw_content": "अन्तरनाद - द इनर व्हायब्रेशन\nकराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती |\nकरमध्ये तु गोविद: प्रभाते करदर्शनम ||\nहाताच्या अग्रभागी लक्ष्मी आणि मुळस्थानी सरस्वतीचा वास आहे. मध्यभागी ईश्वर आहे म्हणून सकाळी डोळे उघडताच स्वतःच्या हाताचे दर्शन करावे. असे आपली भारतीय संस्कृति शिकवते. लक्ष्मी आणि सरस्वती अर्थात वित्त आणि विद्या ह्यांना प्राप्त करण्याचे बळ आपल्या हातात आहे. तसेच ईशकृपा, ईशप्राप्ति सामर्थ्य ही आपल्याकडे आहे.\nव्यावहारिक जीवनात जर आपण बघितले तर कोणतीही प्राप्ति कष्टाशिवाय होत नाही. एक मराठी गाण तुम्ही ऐकल असेल ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’. हाताला चटके मिळल्याशिवय भाकरी मिळत नाही, म्हणजेच पुरुषार्था विना काहीही साध्य होऊ शकत नाही. म्हणुनच सकाळी डोळे उघडताच स्वतःला एक शक्तिशाली विचार देण्याची प्रेरणा ह्या करदर्शनामध्ये आहे. आपल्या हातांना बघुन हा विचार करावा की ‘माझ्याकडे सर्व असंभव कार्य संभव करण्याची शक्ति आहे, कोणतेहि कार्य करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे आहे’. हे विचार रोज करावे. ह्या विचारांनी आपले बळ वाढेल व आपण क्रियाशील होऊ. ‘प्रयत्नार्थी परमेश्वर’ अर्थात प्रयत्न केला तर ईश्वर सुद्धा मिलू शकतो. ठ���वले तर काहीही साध्य करू शकतो अशी विशेषता आपल्या हातामध्ये आहे.\nवित्त आणि विदया ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त केल्यावर मनुष्याला अहंकार येऊ शकतो. पण ह्या दोन्हीना ईश्वरासोबत जोडले तर मनुष्यामध्ये नम्रता आणि समर्पण भाव हे गुण येऊ शकतात. सकाळपासून सत्कर्म करण्याची प्रेरणा घेऊन दिवसभर कार्य करावे व रात्रि त्या कार्याची श्रेय ईश्वर चरणी अर्पण करून निश्चिंत व्हावे. ह्या हातांद्वारे दान, पूजा अर्चना असे अनेक सत्कर्म केले जातात पण ह्याच हातानी पापकर्म ही होतात. म्हणून केलेल्या कर्मांचे फळ हस्तरेखेद्वारे बघितले जाते. ज्या हस्तरेखेमध्ये आयुष्य, सुख, विदया, धन, आरोग्य सर्वच बघितले जाते. पण ह्या सर्वाना प्राप्त करण्याचा आधार आपले कर्मच आहेत.\nदुसऱ्या दृष्टिकोनाने ह्या हातांना बघितले तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला हातांची साथ हवी. कोणताही अवयव दुखत असेल तर त्याला हाताचेच सहकार्य लाभते. डोळे, नाक, कान, पाय, डोके……. कोणताही अंग असो त्याला मालिश पालिश करुन बरे करतो. ह्या हातामध्ये सर्व काही करण्याचे सामर्थ्य आहे. जीवनाचे ध्येय साकार करणारे, मनुष्याला पुरुश्यार्थाचे प्रोत्साहन देणारे, जीवनाला कार्यशील ठेवणारे, वित्त आणि विद्या ह्यांच्या प्राप्तीसाठी सक्षम बनावणारे तसेच ईश्वराप्रति समर्पण भाव ठेवण्याची श्रेष्ठ स्मृति देणारे हे करदर्शन आहे\nविघ्न – विनाशक गणराया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/vidhansabha-elections/", "date_download": "2021-07-31T16:25:07Z", "digest": "sha1:5ROSDCNIEATAEYVGQTLVV4Z5Y2GBAJAY", "length": 9234, "nlines": 103, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates vidhansabha elections Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#VoteKarMaharashtra: ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी…\nअनेक गावं मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात\nपालघर जिल्ह्यातील पंधरा पेक्षाही जास्त गाव मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणूक…\nम्हणून राहुल गांधींनी राज्यात जास्त सभा घ्याव्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज��यात प्रचार सभा घेत आहेत. प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर…\nशिवसैनिक नाराज; शिवसेनेच्या 26 नगसेवकांनी दिले राजीनामे\nविधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असून एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत…\nपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी संपत्तीत वरचढ कोण\nपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी संपत्तीत वरचढ कोण आहे याचा खुलासा शपथपत्रात त्यांनी दिलेल्या…\nमोहोळ मतदारसंघातील आमदार 4 वर्षं जेलमध्ये, आता विकास करणार कोण\nराज्यातल्या प्रमुख मतदारसंघापैकी लक्षवेधी मतदारसंघ म्हणून मोहोळ राखीव मतदारसंघ ओळखला जातो. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड…\nभाजपच्या दुसऱ्या यादीतही तावडे, खडसे, मेहता, बावनकुळे नाहीच\nभाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत केवळ 14 जणांची नावं देण्यात आली आहेत….\nविधानसभासोबतच साताऱ्यात पोटनिवडणूक होणार\nविधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि सेनेत प्रवेश करत आहे. भाजपाच्या मेगाभरतीत…\nवंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; दुष्काळाचे संकट दूर करणार\nमहिन्याभरातच विधानसभा निवडणूक ठेपली असून एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी…\nविधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक\nअखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलंय. निवडणूक आयोगाने यासंदर्भात घोषणा केली असून 21 ऑक्टोबर रोजी…\nराष्ट्रवादी कॉंग्रेसने केली पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nविधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. एकीकडे विरोधी पक्षातील नेते…\nनवा महाराष्ट्र मी घडविणार – आदित्य ठाकरे\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सज्ज झाले असून मतदारांशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढत आहेत.युवा सेना…\n15-20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुका – चंद्रकात पाटील\nलोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता लगबग लागली आहे ती विधानसभा निवडणुकीची. आगामी विधानसभा निवडणुका 15…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदिया��� फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/healthy-and-attractive-growth-of-cotton/5f111f7464ea5fe3bd130b0f?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-31T15:16:21Z", "digest": "sha1:EPKK6OAGW2TI6GUJOQQU6QTVBCOOV63M", "length": 4386, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी आणि आकर्षक कापूस पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक कापूस पीक\nशेतकऱ्याचे नाव: श्री. धारासिंह वंजारी राज्य: महाराष्ट्र टीप:-२०:२०:२० @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकापूसअॅग्री डॉक्टर सल्लाशोषक कीटकपीक संरक्षणखरीप पिककृषी ज्ञान\nकरा, कापूस पिकातील पांढऱ्या माशीला नष्ट\nआपल्या कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव दिसत आहे का तर काळजी करू नका. अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास लक्षणे, नुकसान...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nहवामानमान्सून समाचारखरीप पिककृषी वार्ताव्हिडिओसोयाबीनकापूसकृषी ज्ञान\nया जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता\nशेतकरी बंधुनो, येत्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाविषयी अधिक माहिती...\nमान्सून समाचार | Agrostar India\nकृषि जुगाड़व्हिडिओखरीप पिकहळदसोयाबीनकापूसमकाकृषी ज्ञान\nशून्य खर्चात खत टाकण्याचे देशी जुगाड\nशेतकरी बंधूंनो,सध्या खरीप पिकांची सगळीकडे लागवड झाली आहे.पिकांच्या वाढीसाठी खत टाकणे आवश्यक आहे.खत टाकण्यासाठी शून्य खर्चात शेतकऱ्याने देशी जुगाड काढलेला आहे. काय आह��...\nकृषि जुगाड़ | कृषि मंथन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-hiral-gawande-writes-about-dr-5609944-PHO.html", "date_download": "2021-07-31T15:47:00Z", "digest": "sha1:FJ2IRO67ZBQVYYMUUYVPGKRWTE3YYHZR", "length": 14108, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hiral gawande writes about dr. tarabai hatwalne | काम नसेल तर आजारी वाटतं - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाम नसेल तर आजारी वाटतं\nमुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या व त्यासाठी एकाहत्तराव्या वर्षीही देशभर प्रवास करणाऱ्या डाॅ. ताराबाई हातवळणे यांच्या कामाचा व्याप पाहिला की, वय हे निव्वळ आकडा असल्याची जाणीव होते.\nघर, नोकरी सांभाळता सांभाळता समाजासाठी काम करायला, स्वत:ची आवड जपायला वेळच मिळत नाही अशी कुरूबुर अनेक महिला करताना पाहायला मिळतात. शिवाय ‘आता माझं वय आहे का काम करण्याचं,’ असं पन्नाशीतील महिला सांगताना दिसतात. पण “ज्या दिवशी मी काम करत नाही त्या दिवशी मी आजारी पडते,” हे वाक्य आहे अकोल्यातील ७१ वर्षांच्या डॉ. ताराबाई हातवळणे यांचे. सत्तरी पार केली असली तरी आजही ताराबाई एखाद्या २० वर्षाच्या तरुणीसारख्या सर्व कामे करतात.\nडॉ. ताराबाई अविनाश हातवळणे हे अकोल्याच्या शिक्षणक्षेत्रातील मोठे नाव. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या ताराबाई म्हणजे महिला व मुलींसाठी ऊर्जेचा स्त्रोत आहेत. सध्या त्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आहेत. शिवाय विद्या भारती अखिल भारतीय संघटनेचे नागपूर प्रांताचे काम पाहतात. यासोबतच बालिका शिक्षणाच्या त्या पश्चिम क्षेत्राच्या संयोजिका आहेत, यात विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, गोवा यांचा समावेश होतो. गुजरातेतील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कार्यकारिणीत त्या असून भारतीय संस्कृती, विचार, मूल्यांवर आधारित शिक्षण यावर त्यांचे संशोधन, लेखन सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण या विषयावर सध्या त्या ग्रंथ लिहीत आहेत. हा ५ ग्रंथांचा संच हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत लिहिणं सुरू असून डॉ. ताराबाई मराठीमध्ये लिहित आहेत. यातील ४ ग्रंथ लिहून पूर्ण झाले असून पाचव्या ग्रंथांचे काम सुरू अाहे. येत्या सप्टेंबरमध्ये दिल्लीत याचे प्रकाशन होणार आहे. याशिवाय पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शंभरहून अधिक संदर्भ पुस्तकांचे काम केले आहे. काही पुस्तकं स्वत: लिहिलीत, काहींचे अनुवाद केले आहेत. यासोबतच ‘बालिका शिक्षण तत्त्व व व्यवहार’ हे त्यांचे पुस्तक शाळेतील मुलींसाठी, शिक्षक, पालकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात ३८ वर्षांपासून सुरू केलेल्या या कार्याला कधीच कुठेच ब्रेक लागलेला नाही. सत्तरी पार केली तरी एक बाई एवढं काम कसं करू शकते, असा विचार सहज डोकावला, तरी त्यांच्याकडे पाहून ते जाणवत नाही. सतत उत्साही, हसरा चेहरा, काम करण्यासाठी धडपड पाहून आपण म्हाताऱ्या झालो की काय, असा विचार मात्र नक्की मनात डोकावतो. दहावी झाल्यानंतर १९६५मध्ये ताराबाई यांचे लग्न अविनाश हातवळणे यांच्याशी झाले. मलकापूर येथे सासरी गडगंज श्रीमंती असल्याने तसे फारसे काम करण्याची गरज नव्हती. पतीही नोकरी करत नव्हते. परंतु असे घरच्यांच्या भरवशावर जगणे ताराबाईंना असह्य झाले. त्यांनी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आणि १९६९मध्ये अकोला गाठून शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत पाचवीच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली.\nदुसरीकडे स्वत:ही शिकायला सुरुवात केली. दरम्यान पतीदेखील महावितरणमध्ये नोकरीला लागले. लहान मुलं, नोकरी आणि शिक्षण ही तारेवरची कसरत करताना त्यांना भक्कम आधार दिला तो त्यांचे आईवडील व सासूसासऱ्यांनी. बीए केलं तशी त्यांची नोकरीत बढती झाली आणि त्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिकवू लागल्या. १९७५मध्ये समाजशास्त्रात एमए केलं आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांना शिकवू लागल्या. नंतर शंकरलाल खंडेलवाल सिनिअर कॉलेज सुरू झालं तसं त्या सिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र व समाजशास्त्र हे विषय शिकवायला लागल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर नागपूर विद्यापीठात पीएचडीसाठी अर्ज केला. या काळात पतीचेही अकाली निधन झाले, अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले, सगळे सुरळित नाहीच झाले, परंतु ताराबाईंनी त्यातूनही मार्ग काढलाच आणि पीएचडी पूर्ण केली. १९९६ साली बालिका शिक्षणातून समाजाचा दृष्टीकोन बदलावा या उद्देशाने त्यांनी विद्याभारतीचे काम सुरू केले. महाविद्यालय, घर, आणि शिक्षण क्षेत्रातील हे नवे काम अशा तिहेरी भूमिका त्या सांभाळत होत्या. २००१मध्ये त्यांनी महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ विद्याभारती, बालिका शिक्षण, पुनरुत्थान विद्यापीठाचे काम सुरू केले. तसंच, तळागाळातील महिलांना आर्थिक साह्य मिळावे या उद्देशाने सखी महिला नागरी पतसंस्था सुरू केली. पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि बालिका शिक्षणाच्या माध्यमातून बालिका, पालक, शिक्षकांना मानसिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत. हा प्रवास त्यांच्या एकटीचा नाही. यात त्यांना नेहमीच साथ मिळाली ती मोठा मुलगा प्रतुल व सून अश्विन, मधला मुलगा सुनील व सून मीनाक्षी आणि धाकटा मुलगा प्रवीण व सून प्रणाली यांच्यासह सर्व नातवंडांची. मोठी सून अश्विनी जेव्हा अकोलाची महापौर झाली त्यावेळी नातवाला सांभाळण्यासाठी अडीच वर्षे ताराबाईंनी काम बंद करून पूर्ण वेळ घर सांभाळले. वाचन, लेखनाचे प्रचंड वेड असलेल्या डॉ. ताराबाई सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतात. आराम करणे म्हणजे झोप काढणे नाही, तर कामात बदल करणे म्हणजे विश्रांती, असे त्या मानतात. ताराबाईं आजही सगळा प्रवास ऑटो रिक्शा, बस आणि रेल्वेनेच करतात. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे पाचला उठून किमान २० ते २५ मिनिटं चालतात. ज्या दिवशी काही काम नसेल त्या दिवशी आजारी असल्यासारखं वाटतं, असे त्या म्हणतात. आजही त्या देशभर एकट्या प्रवास करतात. सहप्रवाशांसोबत बालिका शिक्षणावर गप्पा करतात. भाषांतर हे त्यांचे आवडते काम. एका दिवसात जवळपास २० ते २५ पाने त्या भाषांतर करून हाताने लिहीतात. एकीकडे हिंदी वाचायचं आणि दुसरीकडे मराठीत लिहायचं ही त्यांची पद्धत. ताराबाईंकडे पाहून आपल्या वयाचा, थकव्याचा विचार करणं किती चुकीचं आहे, ते जाणवतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-11-class-college-admission-issue-solapur-4308388-NOR.html", "date_download": "2021-07-31T16:15:40Z", "digest": "sha1:AZUB6EXRWKQODS3NORHLJPUARRIXYP6V", "length": 5317, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "11 class college admission issue solapur | 11 वी प्रवेशाचा प्रश्न क्लिष्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n11 वी प्रवेशाचा प्रश्न क्लिष्ट\nसोलापूर - सोलापूर शहरात विज्ञान शाखेसाठी केवळ 50 तुकड्या असून त्यातून चार हजार 480 विद्यार्थ्यांना अकरावी विज्ञान शाखा मिळू शकते. मात्र, विज्ञान शाखेला प्रवेश पाहिजे असणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त असल्याने यंदा अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे.\nशहर वगळता उर्वरि��� जिल्ह्यात 132 तुकड्या विज्ञानसाठी आहेत. यातून 11 हजार 440 विद्यार्थी सामावले जाऊ शकतात. प्रत्यक्षात शहरातील विद्यार्थ्यांसाठी दुपटीने विज्ञान शाखा वाढवणे गरजेचे असले तरी शासन निर्णयानुसार केवळ विनाअनुदानित तुकड्या मंजूर होऊ शकतात. पर्यायाने हजारो विद्यार्थ्यांना नाईलाजाने इतर शाखांचा विचार करावा लागतो आहे.\nप्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक विविध महाविद्यालयांच्या पायर्‍या झिजवत आहेत. यंदापासून अकरावीसाठी डोनेशन आणि अवाजवी फी सांगितली जात आहे. यामुळे अनुदानित तुकड्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. कला शाखेची प्रवेश क्षमता पाच हजार 640 इतकी असली तरी या जागांवर 50 टक्केही प्रवेश होऊ शकलेला नाही. वाणिज्यची प्रवेश क्षमता केवळ दोन हजार 320 इतकी सीमित असल्याने पुरेसे विद्यार्थी या शाखेकडे वळत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळाला नसेल, त्यांनी मूळ गुणपत्रिका व मूळ शाळा सोडल्याचा दाखला घेऊन 3 जुलैपासून माध्यमिक शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा, रिक्त जागेनुसार अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुतार यांनी दिली.\n2 जुलैपर्यंत प्राचार्यांच्या अखत्यारीत प्रवेश दिला जाईल. रिक्त जागांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता वालचंद महाविद्यालयात प्राचार्यांची बैठक आयोजिली आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशाचे सद्यचित्र स्पष्ट होईल.’’ सूर्यकांत सुतार, शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-UTLT-VART-shocking-video-man-dies-while-dancing-on-ddlj-song-5826325-PHO.html", "date_download": "2021-07-31T16:33:53Z", "digest": "sha1:USNFAFHC3FLJPAZFHBSMJYDDHJHSYZSZ", "length": 2987, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shocking Video: Man Dies While Dancing On DDLJ Song | Shocking: \\'तेरी बाहों में मर जाएं हम\\' गाण्यावर डान्स करतानाच झाला मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nShocking: \\'तेरी बाहों में मर जाएं हम\\' गाण्यावर डान्स करतानाच झाला मृत्यू\nजयपूर - सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती स्टेजवर आपल्या पत्नीसह 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटातील गाणे 'तुझे देखा तो ये जाना सनम' वर डान्स करताना अचानक बेशुद्ध होऊन कोसळतो. असे सांगितले जात आहे की, डान्स करताना अचानक हार्ट अट��क आल्याने या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला होता.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बाड़मेरच्या जसोल येथील आहे. मृत तरुणाचे नाव विजय अशोक ढेलिदया असे आहे. एवढ्या तरुण वयात मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.\nपुढच्या स्लाइडवर पाहा, हा धक्कादायक व्हायरल Video\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/asteroid-of-twice-height-than-the-eiffel-tower-will-pass-near-by-earth-at-a-speed-of-44-thousand-kilo-meters-126369925.html", "date_download": "2021-07-31T15:04:57Z", "digest": "sha1:GTVJNAP52IXTHKJAGHGU6KYLVNU2KW4F", "length": 4853, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Asteroid of twice height than the Eiffel Tower will pass near by Earth at a speed of 44 thousand kilo meters | आयफिल टॉवरपेक्षा दुप्पट उंचीचे अॅस्टेरॉईड 44 हजार किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयफिल टॉवरपेक्षा दुप्पट उंचीचे अॅस्टेरॉईड 44 हजार किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार\nन्यूयाॅर्क : जेव्हा जगातील अनेक देश ख्रिसमस साजरा करत असतील तेव्हा पॅरिसच्या आयएफिल टॉवरपेक्षा दुप्पट मोठे अॅस्टेराॅइड (क्षुद्रग्रह) पृथ्वीच्या जवळून 44,172 किमी प्रति तासाच्या वेगाने जाणार आहे. हे अॅस्टेराॅइड याच आठवड्यात 26 डिसेंबर म्हणजेच बाॅक्सिंग-डे च्या दिवशी सकाळी 7.52 वाजता जाईल.\nनासानुसार, अंतराळातील लघुग्रहाचा व्यास सुमारे 2,034 फूट (620 मीटर) आहे. असे अॅस्टेराॅइड पृथ्वीच्या जवळून अनेकदा जात असतात. वेळोवेळी नासा याबद्दल अलर्ट जारी करत असते. अनेकदा एकाच दिवशी खूप सारे अॅस्टेराॅइड पृथ्वीच्या जवळून जातात आणि जमिनीवर लोकांना याचा आभासदेखील नाही. आताचे हे अॅस्टेराॅइड 2000 मध्ये शोधले गेले होते. यामुळे याला 2000 सीएच-59 नाव दिले गेले आहे.\n44172 किमी पार्टी तासाच्या वेगाने पुढे येत आहे...\nनासाचा अंदाज आहे की, याचा आकार 919 फूट आणि 2,034 फूट यांच्यामध्ये असू शकतो. अशात हे आयफिल टाॅवर (1,063 फूट) आणि अॅपायर अॅस्टेट बिल्डिंग (1,453 फूट) पेक्षा जास्त मोठा असल्याचे सांगितले जाते. नासाच्या गणनेनुसार, हे 44,172 किमी प्रति तासाच्या वेगाने पुढे येत आहे आणि हे पृथ्वीपासून 7,291,400 किमीच्या अंतरावरून जाणार आहे. म्हणजे हे पृथ्वीच्या चंद्रापासूऊंच्या अंतरापेक्षा 19 टक्के दुरून जाणार आहे. मात्र खगाेलीय भाषेमध्ये हे पृथ्वीच्या खूप जवळून जात आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या 12 व्या भागाच���या बरोबरीचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/if-you-are-strong-flee-china-mehbooba-mufti-365753", "date_download": "2021-07-31T15:28:55Z", "digest": "sha1:76VVNOPY27TVEQHXNTMWCYJF3AFF4YIS", "length": 6765, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती", "raw_content": "\n‘तुम्ही एवढे बलवान आहात तर जा आणि चीनला पळवून लावा. चीनचे नाव घेतात त्यांचे हातपाय कापायला लागतात. ते येथे ताकद का दाखवीत आहेत,’’ अशी जहाल टीका पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावर केली.\nबलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती\nश्रीनगर - ‘तुम्ही एवढे बलवान आहात तर जा आणि चीनला पळवून लावा. चीनचे नाव घेतात त्यांचे हातपाय कापायला लागतात. ते येथे ताकद का दाखवीत आहेत,’’ अशी जहाल टीका पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावर केली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकेंद्राने लागू केलेल्या नवीन जमीन कायद्याविरोधात पीडीपीने आज मोर्चा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने फोल ठरवीत काश्‍मीर विधान परिषदेचे माजी आमदार खुर्शिद आलम यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. ‘पीडापी’चे च्या मुख्यालयापासून आज मोर्चा काढण्यात येणार होता.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nत्यासाठी नेते तेथे पोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावर नाराजी व्यक्त करीत मुफ्ती यांनी एका ट्विटमध्ये श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयाला प्रशासनाने सील ठोकले असून शांततेत मोर्चा आयोजित केल्याप्रकरणी नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असा दावा केला. मोर्चाला परवानगी न दिल्याबद्दल त्या म्हणाल्या की, येथील माणसांना ते का बोलू देत नाहीत त्यांचा हेतू जातीयवादी आहे. उद्योजकांनी काश्‍मीरमध्ये जमीन खरेदी करावी, असा प्रयत्न भारत सरकार करीत आहे.\nभाजपला लडाख, जम्मूच्या जनतेशी काहीही देणेघेणे नाही. उद्योगपतींसाठी जमिनी हिसकावून घेणे एवढाच त्यांचा हेतू असल्याचे जम्मूवासीयांना कळले आहे.\n- मेहबुबा मुफ्ती, अध्यक्षा पीडीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.ewincn.com/news/ambiente-2020-in-frankfurt-germany/", "date_download": "2021-07-31T16:24:26Z", "digest": "sha1:KCN4RKCULNC22CP23EBP7TFOIJJTKNIA", "length": 3313, "nlines": 149, "source_domain": "mr.ewincn.com", "title": "न्यूज - फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये एम्बीएन्टे 2020", "raw_content": "\nभाजी / किराणा पिशव्या\nअ‍ॅम्बिएंट 2020 फ्रँकफर्ट जर्मनी मध्ये\nअ‍ॅम्बिएंट 2020 फ्रँकफर्ट जर्मनी मध्ये\nअ‍ॅम्बिएंट 2020 फ्रँकफर्ट जर्मनी मध्ये\nफेब्रुवारी 07-11,2020. बूथ क्रमांक 10.4 ए 34 सी\nपत्ताः मेसे फ्रॅंकफर्ट जीएमबीएच फेअर ग्राऊंड\nआरएम 1610, झोंगियुआन बेल्टजी. क्र .368 उत्तर यॉई स्ट्रीट, शिजियाझुआंग, चीन पीसी: 050061\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी कृपया आपले ईमेल आम्हाला पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-07-31T16:48:52Z", "digest": "sha1:3WQAK4U6OQRFKYXIHJKAIQPZKKALWREU", "length": 6946, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १६ उपवर्ग आहेत.\n► इंग्लंडमधील विमानतळ‎ (१ प)\n► इंग्लंडमधील इमारती व वास्तू‎ (३ क, १ प)\n► इंग्लंडमधील शहरे‎ (११ क, २४ प)\n► इंग्लिश काउंटी‎ (१ क)\n► इंग्लिश पोप‎ (१ प)\n► इंग्लंडचा इतिहास‎ (४ क, २४ प)\n► इंग्लंडमधील खेळ‎ (३ क, ६ प)\n► इंग्लंडमधील नद्या‎ (१ प)\n► इंग्लिश फुटबॉल क्लब‎ (४० प)\n► इंग्लंडचे फुटबॉल खेळाडू‎ (५२ प)\n► इंग्लंडमधील विद्यापीठे‎ (४ प)\n► इंग्लंडमधील वृत्तपत्रे‎ (१ प)\n► इंग्लिश व्यक्ती‎ (१३ क, ३ प)\n► इंग्लिश शास्त्रज्ञ‎ (२ क)\n► इंग्लिश संगीतकार‎ (१ क, १० प)\n► इंग्लंड मार्गक्रमण साचे‎ (१ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/10/6655/", "date_download": "2021-07-31T15:05:24Z", "digest": "sha1:HSUND2TZPCULGCJ4W3WFJYQOEHDCDICO", "length": 6806, "nlines": 50, "source_domain": "www.sudharak.in", "title": "यक्षप्रश्न – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nऑक्टोबर , 2009इतरअरुण साधू\nभारताला चीनबद्दल तिहेरी भीती वाटते. चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य, व्यापारी आक्रमकता व अणुशस्त्रसज्जता. चीनने कुरापत काढून १९६२ सारखे दुसरे युद्ध उभे केले तर\nछोट्या स्वस्त मालाची चीनची उत्पादनक्षमता जबर आहे. गेल्या काही वर्षांतच अनेक त-हेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, लसूण अशा विविध मालांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. हे असेच वाढत राहिले, तर भारतीय उद्योगधंद्यांवर आणि लक्षावधी कामगारांवर उपासमारीची पाळी यायची. आणि तिसरा लोकशाहीच्या कार्यक्षमतेचा व उपयुक्ततेचा यक्षप्रश्न. अविकसित देशाला महागडी लोकशाही परवडत नाही की काय खरे म्हणजे अशी तुलना करणे दिशाभूल करणारे आहे. पण सारे जग तुलना करते आहे खरे.\nलोकशाही निर्णयाची पद्धत धीमी असली, तरी ती पारदर्शक असते. निर्णय झाला की, अंमलबजावणीमध्ये पुष्कळ अडथळे येऊ शकतात. पण एकदा चाक फिरू लागले की, ते वेगाने फिरते. गेल्या काही वर्षांत भारताच्या आर्थिक सुधारणांनी गती घेतलेली आहे. त्यामुळे मध्यमवर्गाचा विस्तार होऊ लागला आणि त्याचे राहणीमानही वेगाने वाढू लागले. चीनमध्ये भारतासारखी पारदर्शकता नसल्याने तेथील समस्यांची उघड चर्चा होत नाही. शांघायसारखी शहरे आणि खुल्या व्यापाराची चकाकणारी केंद्रे बघूनच पाहुण्यांचे डोळे दिपतात. चीनच्या ग्रामीण भागात ही समृद्धी किती झिरपली आहे, हे नेमके बाहेर ठाऊक नाही.\n[ड्रॅगन जागा झाल्यावर… या अरुण साधूंच्या पुस्तकातून (राजहंस, २००६)]\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80515011741/view", "date_download": "2021-07-31T14:32:36Z", "digest": "sha1:MJ3WT4ZZDRP4W7R5DNAHEWVRQPJKKJ32", "length": 10386, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सगनभाऊ - नवी होती का जुनी होती? - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|\nनवी होती का जुनी होती\nलावणी संग्रह : १\nप्राणसख्या प्रियकरा करा श...\nअर्ज विनंती ऐका लोभ हा सा...\nनवे पाखरू जा गबरुहि लवा \nऋतु चौथा गे बाई ॥ तारु...\nअसी किरे प्रित वाढल किर्त...\nमज पापिणीची दृष्ट सख्याला...\nनाजुक माझे आंग नवि नवती \nसुख असता दुःख मज देता मी ...\nतुसी जो स्नेहसंग करिल बुड...\nआम्ही न बोलू आजपुन गडे फि...\nनाव तुझे साळू चल आज खेळू ...\nसुख असल्यावर दिना सारिखे...\nचंद्राचे चांदणे सितळ का ऊ...\nकाय म्हुन घातलीस आण\nनार चंचल मनि घाबरी\nराग आणि त्यांचे सांत्वन\nमय तो जोगिन होउंगी\nजळ्या लागला काय हो वहेनी\nउचलुन कडेवर का घ्याना\nत्याचे न माझे सैंवर झाले\nमी वचनि विकली जाइन तुमच्या करी\nबाहार खुदा विसर गये\nगोरे गाल मजा पहाल\nसखा रुसला जाते घरी\nमी तर कळी कि जाईची\nजाळा वाचुन कड येईना\nमनात हसले ग बाई हसले\nकशि जाउ सखे यात्रेला\nतुझ्या आंगी इष्काच्या कळा\nनवी होती का जुनी होती\nसगनभाऊ - नवी होती का जुनी होती\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nचाल - जाइजुइच्या फुला राजसा तुला (राग संकिर्ण)\nकसुन मारिला बाण भेदला जाण या जिव्हारी ॥\nमी कमान मुळतानी वान हा कळला वेव्हारी ॥ध्रु०॥\nपडत झडत आज आला कोणीकुन उतरला चेहरा ॥\nचोरटी पाउले वोळखली बराचतिचोरा ॥\nबारा द्वारा फिरून आला की येकीवर फेरा ॥\nलटपटींत पगडीचा पेच घामेजला घे वारा ॥\nचौकड्याचे मोती विष्कळति सईलावल्या तारा ॥\nभीगबाळीचा लोलक ढळला तुझीया सुकुमारा ॥\nनवीच होती का जुनीच होती तुमची कूवारी ॥१॥\nकाळ्या सावळ्या गोर्‍या भुरक्या लहान खुर्‍या ढुंगण्या ॥\nझडा पडून घेरतील सख्या कोवळ्या बारिक चिमण्या ॥\nएकमेकीला वर्म समजला लावतील ���ुणग्या ॥\nआहे स्वरूपाची हाण बसावे तशा गाळीत थीणग्या ॥\nभरपुर भरल्या भरून उरल्या दाण्याच्या कणग्या ॥\nह्या रांडा घरघाल्या जैशा शेतावर बणग्या ॥\nलोणकडे शुद्ध नाही कडूपणाची मवारी ॥२॥\nहिरवी पिवळी लाल काजळी कोरी ताजी घडी ॥\nनग्न करून नेशिवता आनंदे घालितात फुगडी ॥\nहर्षाने बोळविता देउन द्रव्याची गठडी ॥\nमला बातमी कळली तुमची प्राण जीवाचा गडी ॥\nदो घटकेचे सुख शेवटी मी पडले उघडी ॥\nप्रीत घरोघर नाहि लुटून खातील सीरची पगडी ॥\nलुटून फस्त करतील नेतील पलंगाच्या नवारी ॥३॥\nमर्जी रक्षून बरीच बोलतीस घेतलीस झडती ॥\nइष्काची समशेर असली पेशवे लढती ॥\nपंचप्राण अर्पिले आमुचे केव्हा दोष हरती ॥\nतुझ्या मनामधे सवाई दौलत जास्त असो वदती ॥\nईष्कामधि तू धुंदफूंद आरक्त नेत्र चढती ॥\nमग मस्तक ठणकत समजल्यावर निचींत पडली ॥\nकवळ सेंग चवळीची कोण सेविता गवारी ॥\nसगनभाऊ म्हणे समजल तर घर राखा वेव्हारी ॥\nकसुन मारला बाण भेदल जिव्हारी ॥४॥\nस्त्री. १ पाठलाग ( जोराचा ) साचळ होता बळियाडे धांवणियासी निघाले - देवसंत ९ . २ धावणे ; पळ ; धूम ; धावण्याची क्रिया . मेरुचे शिखरी पडियेली खाण तेथे लोभ्याने काढियेली धांवण तेथे लोभ्याने काढियेली धांवण - ब ५९८ . ३ सैन्य , जमाव इ० चे धांवणे ; कूच , मोहीम ; मंडळीची धांवपळ . ४ रक्षण . मार्गी तुवां केले विघ्न - ब ५९८ . ३ सैन्य , जमाव इ० चे धांवणे ; कूच , मोहीम ; मंडळीची धांवपळ . ४ रक्षण . मार्गी तुवां केले विघ्न आणि करीन म्हणसी भक्षण आणि करीन म्हणसी भक्षण यावरी कोणपक्षियांचे धावण करील मी येथे निमालिया - जैअ . ७७ . ६८ . ५ उपाय ; धांवाधांव ; इलाज . अहो सखिये हंसणी - जैअ . ७७ . ६८ . ५ उपाय ; धांवाधांव ; इलाज . अहो सखिये हंसणी कांही करावी धावणी - कथा १ . ४ . १८० . [ धावणे ]\n०करणे उठावणी करणे ; धांवाधांव करणे . वजीर कर त्यात धांवणी - ऐपो ८५ .\n०धुपणी स्त्री. १ घाईने बेफामपणे धावण्याची क्रिया . पळापळ . [ धावणे द्वि . ] २ धावण्याचे श्रम करणे . धावणेधुवणे पहा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90303045546/view", "date_download": "2021-07-31T16:33:53Z", "digest": "sha1:WA5TDYTXK6GZKMDNXNWFNVLYMVY5WEXJ", "length": 13361, "nlines": 133, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - आचार्य मृत झाल्यास - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|\nतृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २\nपक्वान्न, द्रव्��क सांकल्पिक विधि\nश्राद्धी भोजन केल्यास प्रायश्चित्ते\nक्षय दिवसाचे अज्ञान असल्यास\nस्त्री रजस्वला असेल तर\nविभक्त व अविभक्त निर्णय\nदुसरा अधिकारी नसेल तर\nआहिताग्निस मरण प्राप्त झाल्यास\nसर्पानें मृत असतां व्रत.\nसर्व शाखोपयोगी अंत्येष्टि निर्णय\nघरातून स्मशानांत शव नेणे\n१० दिवसांत दर्श प्राप्त झाल्यास\nतीर्थात अस्थि टाकण्याचा विधि\nधर्मसिंधु - आचार्य मृत झाल्यास\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nआचार्य मृत झाल्यास त्रिरात्र, अन्यग्रामी मृत झाल्यास पक्षिणी. उपनयन करुन वेद पढविणारा तो आचार्य. स्मार्त कर्माचा निर्वाहक तोही आचार्य होय. आचार्याची स्त्री किंवा पुत्र मरण पावल्यास १ दिवस अशौच. मंत्रोपदेश करणारा गुरु मरण पावल्यास त्रिरात्र. दुसर्‍या गावी असल्यास पक्षिणी अशौच. शास्त्र पढविणारा व व्याकरण, ज्योतिःशास्त्र, इत्यादि अंगे शिकविणारा व अनुचान संज्ञक हे मृत झाल्यास १ दिवस अशौच. सर्व वेद पढविणारा गुरु मृत झाल्यास पक्षिणी. वेदाचा काही भाग पढविणारा तो उपाध्याय; तो मृत झाल्यास १ दिवस अशौच. उपनयन करून अध्ययन शिकविलेला शिष्य मरण पावल्यास त्रिरात्र अशौच. अध्ययन समाप्त झालेला शिष्य मरण पावल्यास पक्षिणी. दुसर्‍याने उपनयन केलेला असूनही पुष्कळ दिवस अध्ययन शिकविलेला शिष्य मृत झाल्यास १ दिवस अशौच. सहाध्यायी मृत असता पक्षिणी. ऋत्विक कर्म समाप्त न केलेला ऋत्विक मृत झाल्यास त्रिरात्र, दुसर्‍या गावी असेल तर पक्षिणी. कर्मनिवृत्ति असेल तर अन्यग्रामी १ दिवस. एकाच गावात पक्षिणी. याप्रमाणे याज्य म्हणजे यजमान मृत असताही असाच निर्णय जाणावा. वेदाचे सार्थ अध्ययन करणारा व श्रौतस्मार्त कर्मनिष्ठ श्रोत्रिय मरण पावल्यास मैत्री व गृहसान्निध्यादि संबध असेल तर त्रिरात्र अशौच. दोहोतून एक संबंध असल्यास पक्षिणी व संबंधाचा अभाव असेल तर एक दिवस, आपल्या वर्णातील मित्र मृत असल्यास १ दिवस अशौच. संन्याशी मरण पावल्या सर्व सपिंडांनी स्नान मात्र करावे. आपल्या घरी उदासीन असा असपिंड मरण पावल्यास १ दिवस अशौच. आपल्या र��हण्याच्या घरी असपिंड मरण पावल्यास ३ दिवस अशौच. अशौचाचा उत्पादक संबंधी स्वगृही मृत झाल्यास त्रिरात्र; ग्रामाधिपति, देशाधिपति, इत्यादिक मरण पावले असता सज्जोति शुद्धि म्हणजे दिवसामृत असता रात्रौ स्नानाने शुद्धि; व रात्रौ मृत असता दिवसा शुद्धि, असा सजोति पदाचा अर्थ आहे. दिवसा मरण असता तो दिवस, ती रात्र व दुसर्‍या दिवशी नक्षत्र दर्शनापर्यंतचा काळ असा पक्षिणी पदाचा अर्थ आहे. येणारा व वर्तमान अशा दोन दिवसांनी युक्त मध्यगत रात्र ती पक्षिणी. रात्री मृत असेल तर ती रात्र तिच्यापुढील अहोरात्र मिळून पक्षिणी. रात्री मृत असताही मरण दिवसापासून दुसर्‍या दिवसाच्या नक्षत्रापर्यंतच पक्षिणी, असा काही ग्रंथकार पक्षिणीपदाचा अर्थ करितात. याप्रमाणे अतिक्रांत अशौचाविषयी दिवसा अथवा रात्री जसे मरणाचे ज्ञान होईल म्हणजे मृत झाल्याचे समजेल त्याप्रमाणे पक्षिणीची व्यवस्था योजावी.\nआचार्य, मातुल, इत्यादिकांचे जे त्रिरात्रादिक अशौच सांगितले ते अंत्यक्रिया करणारा दुसरा असता जाणावे. शिष्यादिक अंत्यक्रिया करणारे असतील तर १० दिवस इत्यादिकच अशौच जाणावे.\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.topwelldyes.com/uv-fluorescent-pigment-for-anti-falsification-printing-product/", "date_download": "2021-07-31T15:29:39Z", "digest": "sha1:RPJMJINMZOJBO2Q433YUJRFCB7IMNIOR", "length": 9712, "nlines": 175, "source_domain": "mr.topwelldyes.com", "title": "अँटी-फेलिसिफिकेशन प्रिंटिंग मॅन्युफॅक्ट अँड फॅक्टरी चाइना यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य टॉपवेल", "raw_content": "\nउच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nउच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nयासाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nहाय फ्लोरोसेंट रेड डाई ...\nयासाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nटी साठी थर्मोक्रोमिक रंगद्रव्य ...\nफोटोक्रोमिक रंगद्रव्य यूव्ही पिग ...\nअँटी-फेलसिफिकेशन प्रिंटिंगसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य\nअतिनील फ्लूरोसंट रंगद्रव्य स्वतःरंगहीन आहे आणि अल्ट्राव्हायोलेट लाइटची ऊर्जा शोषल्यानंतर (यूव्ही-3655 एनएम किंवा यूव्ही -२m) एनएम), ते वेगाने ऊर्जा सोडते आणि एक स्पष्ट रंग फ्लूरोसेंट प्रभाव प्रदर्शित करते. जेव्हा प्रकाश स्रोत काढून टाकला जातो, तो त्वरित थांबतो आणि मूळ अदृश्य स्थितीत परत येतो.\nअतिनील फ्लूरोसंट रंगद्रव्य स्वतःच रंगहीन आहे आणि अल्ट्राव्हायोलेट लाइट (यूव्ही-3655 एनएम किंवा यूव्ही -२44 एनएम) ची ऊर्जा शोषून घेतल्यानंतर ते वेगाने ऊर्जा सोडते आणि एक स्पष्ट रंग फ्लोरोसेंट प्रभाव प्रदर्शित करते. जेव्हा प्रकाश स्रोत काढून टाकला जातो, तो त्वरित थांबतो आणि मूळ अदृश्य स्थितीत परत येतो.\nउ. अतिनील-3655 एनएम सेंद्रीय\n2. उष्णता प्रतिकार: 200 maximum चे कमाल तपमान, 200 ℃ उच्च तापमान प्रक्रियेमध्ये फिट.\nProcess. प्रक्रिया पद्धत: स्क्रीन प्रिंटिंग, ग्रेव्ह्युर प्रिंटिंग, पॅड प्रिंटिंग, लिथोग्राफी, लेटरप्रेस प्रिंटिंग, कोटिंग, पेंटिंग…\nSug. सूचित केलेली रक्कम: दिवाळखोर नसलेला शाईसाठी, पेंट: ०.१-१०% डब्ल्यू / डब्ल्यू\nप्लास्टिक इंजेक्शनसाठी, बाहेर घालवणे: 0.01% -0.05% डब्ल्यू / डब्ल्यू\nबी. यूव्ही-3655 एनएम अजैविक\n1. पार्टिकल आकार: 1-20μ मी\n2. चांगले उष्णता प्रतिकार: 600 कमाल तापमान, विविध प्रक्रियेच्या उच्च-तापमान प्रक्रियेसाठी योग्य.\nProcess. प्रक्रिया करण्याची पद्धत: लिथोग्राफी, लेटरप्रेस छापणे योग्य नाही\nSug. सुचविलेली रक्कम: पाण्यावर आधारित आणि दिवाळखोर नसलेला शाईसाठी पेंट: ०.१-१०% डब्ल्यू / डब्ल्यू\nप्लास्टिक इंजेक्शनसाठी, बाहेर घालवणे: 0.01% -0.05% डब्ल्यू / डब्ल्यू\nखोलीच्या तापमानाखाली कोरड्या जागी ठेवावे आणि सूर्यप्रकाशास तोंड देऊ नये.\nशेल्फ लाइफ: 24 महिना.\nमागील: थर्मोक्रोमिक पेंट थर्मोक्रोमिक इंक थर्मोक्रोमिक फॅब्रिकसाठी थर्मोक्रोमिक रंगद्रव्य\nपुढे: ग्रीनहाउस चित्रपटासाठी उच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nफोटोक्रोमिक रंगद्रव्य यूव्ही रंगद्रव्य रंग बदल पो ...\nग्रीनहाउस चित्रपटासाठी उच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nअँटी-फेलसिफिकेशन पीसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nथर्मोक्रोमिक पेंट टीसाठी थर्मोक्रोमिक रंगद्रव्य ...\nक़िंगदाओ टॉपवेल केमिकल मटेरियल कं, लि.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://iravatik.blogspot.com/2010/06/", "date_download": "2021-07-31T15:23:30Z", "digest": "sha1:NF4SOY3KVTE5KZN35QBAMYMRRZOLAC2V", "length": 95337, "nlines": 252, "source_domain": "iravatik.blogspot.com", "title": "Iravatee अरुंधती: June 2010", "raw_content": "\n''दीपक, खाली ये रे '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद.\nदोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर\nदीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो जरा थांबा\nपुन्हा पाच मिनिटे तशीच जा���ात.\n''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती\nरिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते.\nसमोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास आमच्या गल्लीत असेच दोन-तीन रिक्षाकाका आपापल्या चिमुकल्या प्रवाशांना त्यांच्या घरातून शाळेत नेण्यासाठी येत असतात. कधी तर त्यांच्या रिक्षाचे इंजिन तसेच चालू असते. सकाळी सकाळी तो पटर्र पटर्र आवाज ऐकला की खरे तर माझ्या मस्तकात कळ जाते. पण त्याचबरोबर त्या रिक्षातल्या चिटकुऱ्या पोरांचा किलबिलाटही चालू असतो तो कानांना सुखावत असतो.\n''ए मला धक्का नको हां देऊ, तुझं नाव सांगीन मी रिक्षाकाकांना... ''\n\"ओ काका, ही बघा ना, मला त्रास देते आहे.... ''\n''ए सरक जरा तिकडे, जाड्या.... ढोल्या.... ''\n''ओ काका, चला ना लवकर, उशीर होतोय किती.... ''\nमग रिक्षाकाकांना बसल्या जागेवरुन सामूहिक हाका मारण्याचा एकच सपाटा. ''काका, चला ऽऽऽऽऽ'' चा कानात दडे बसवणारा घोष. त्या चिमखड्या वामनमूर्ती आकाराने जरी लहान दिसत असल्या तरी त्यांच्या फुफ्फुसांची ताकद त्यांच्या आवाजातून लगेच लक्षात येते. सरावलेले रिक्षाकाकादेखील पोरांना उखडलेल्या आवाजात सांगतात, ''ठीक आहे. आता तुम्हीच आणा त्या दीपकला खाली '' कधी कधी ही मुले काकांनी सांगण्याची वाट न पाहता आपण होऊनच सुरू करतात, ''ए दीपक, लवकर ये रे खाली.... आम्हाला तुझ्यामुळे उशीर होतोय '' कधी कधी ही मुले काकांनी सांगण्याची वाट न पाहता आपण होऊनच सुरू करतात, ''ए दीपक, लवकर ये रे खाली.... आम्हाला तुझ्यामुळे उशीर होतोय '' पावसाळ्यातल्या बेडकांच्या वाढत्या आवाजातील डरांव डरांव सारखे यांचेही आवाज मग आसमंतात घुमू लागतात. टाळ्या, हॉर्न, हाकांचा सपाटा सुरू होतो नुसता\nयथावकाश ह्या सर्व कंठशोषाला जबाबदार दीपक त्याच्या आजोबांचे किंवा बाबांचे बोट धरून येतो खाली डुलत डुलत. सोबत आलेल्या मोठ्या व्यक्तीच्या हातातील सॅक, वॉटरबॅग, लंचबॉक्सची पिशवी ते रिक्षाकाकांकडे सोपवतात. दीपक वर बाल्कनीकडे बघत, लेकाला घाईघाईने टाटा करायला गाऊनवर ओढणी घालून आलेल्या आपल्या आईला हात हालवत ''बाय'' करतो. तिच्या ''डबा खा नीट वेळेवर, '' वगैरे स���चना समजल्यासारखी मुंडी हालवतो आणि रिक्षात बसलेल्या पोरांना धक्काबुक्की करत, खिदळत, इतरांच्या किलबिलाटात सामील होत शाळेकडे रवाना होतो.\nथोड्याफार मिनिटांच्या फरकाने आमच्या रस्त्यावर हे नाट्य रोज सकाळी दोन-तीनदा घडते. पात्रांची नावे फक्त बदलतात. कधी तो ''रोहन'' असतो, तर कधी ''हर्षा''. तेच ते पुकारे, तीच ती घाई, तेच संवाद आणि रिक्षाकाकांचे साऱ्या पोरांना कातावून ओरडणे, ''आरे, आता जरा गप ऱ्हावा की किती कलकलाट करताय रं सकाळच्या पारी किती कलकलाट करताय रं सकाळच्या पारी\nमे महिन्याच्या सुट्टीत मात्र सारे काही शांत असते. एरवी त्या पोरांच्या अशक्य हाकांना कंटाळलेली मी नकळत कधी त्यांच्या हाकांची प्रतीक्षा करू लागते ते मलाच कळत नाही\nकधी काळी लहानपणी मीही शाळेत रिक्षेने जायचे. काळी कुळकुळीत, मीटर नसलेली आमची ती टुमदार रिक्षा आणि आमचे रिक्षाकाकाही तसेच काळेसावळे, आकाराने ऐसपैस त्यांचे नाव पंढरीनाथ काका. कायम पांढरा शुभ्र झब्बा- लेंगा घातलेली त्यांची विशाल मूर्ती दूरूनही लगेच नजरेत ठसत असे. मंडईजवळच्या बोळात दोन बारक्याशा खोल्यांच्या अरुंद जागेत ते राहायचे. जेमतेम इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण. मनाने अतिशय दिलदार माणूस त्यांचे नाव पंढरीनाथ काका. कायम पांढरा शुभ्र झब्बा- लेंगा घातलेली त्यांची विशाल मूर्ती दूरूनही लगेच नजरेत ठसत असे. मंडईजवळच्या बोळात दोन बारक्याशा खोल्यांच्या अरुंद जागेत ते राहायचे. जेमतेम इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण. मनाने अतिशय दिलदार माणूस तोंडात कधी शिवी नाही की व्यसनाचा स्पर्श नाही. माळकरी, सश्रद्ध, तोंडात सतत पांडुरंगाचे नाव तोंडात कधी शिवी नाही की व्यसनाचा स्पर्श नाही. माळकरी, सश्रद्ध, तोंडात सतत पांडुरंगाचे नाव आणि तरीही पोरांवर रोज भरपूर ओरडणार अन् त्यांच्यावर तेवढीच मायाही करणार आणि तरीही पोरांवर रोज भरपूर ओरडणार अन् त्यांच्यावर तेवढीच मायाही करणार आईवडीलांच्या गैरहजेरीत मुलांची शाळेत ने-आण करताना ते जणू त्यांचे मायबाप बनत. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हते. कदाचित त्याचीच कसर ते आमच्यावर माया करून भरून काढत असावेत. त्यांचा आरडाओरडा त्यामुळेच आम्हाला कधी फार गंभीर वाटलाच नाही. कधी शाळेतून घरी सोडायला उशीर झाला तर ''पोरास्नी भुका लागल्या आस्तील,'' करत त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी खाऊ घातलेले ख���रे दाणे, फुटाणे, शेंगा म्हणूनच लक्षात राहिल्या आईवडीलांच्या गैरहजेरीत मुलांची शाळेत ने-आण करताना ते जणू त्यांचे मायबाप बनत. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हते. कदाचित त्याचीच कसर ते आमच्यावर माया करून भरून काढत असावेत. त्यांचा आरडाओरडा त्यामुळेच आम्हाला कधी फार गंभीर वाटलाच नाही. कधी शाळेतून घरी सोडायला उशीर झाला तर ''पोरास्नी भुका लागल्या आस्तील,'' करत त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी खाऊ घातलेले खारे दाणे, फुटाणे, शेंगा म्हणूनच लक्षात राहिल्या त्यांना कधी आम्हाला घरी नेण्यासाठी शाळेच्या दाराशी यायला उशीर झाला की अगदी डोळ्यांत प्राण आणून आम्ही त्यांची वाट बघायचो. आणि वाहतुकीच्या गर्दीत ती चिरपरिचित रिक्षा दिसली की मग कोण तो आनंद व्हायचा\nकधी शाळेतल्या जंगलजिम किंवा घसरगुंडीवर शाळा सुटल्यानंतर खेळायची हुक्की आली असेल तर काकांच्या हातात दप्तर कोंबून आम्ही घसरगुंडीच्या दिशेने पसार शेवटी बिचारे पंढरी काका यायचे आम्हाला शोधत शोधत शेवटी बिचारे पंढरी काका यायचे आम्हाला शोधत शोधत आपल्या छोट्याशा घरी नेऊन वर्षातून एकदा आम्हाला सगळ्या मुलांना हौसेने खाऊ घालण्याचा त्यांचा आटापिटा, कधी कोणाला लागल्या-खुपल्यास त्यांनी तत्परतेने लावलेले आयोडीन, रिक्षातल्या कोण्या मुलाची काही वस्तू शाळेत हरवल्यास ती शोधायला केलेली मदत, कोणाशी भांडण झाल्यास घातलेली समजूत यांमुळे ते आम्हा मुलांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळेच जेव्हा रिक्षा सुटली तेव्हा खूप वाईट वाटले होते. नंतर कधी ते रस्त्यात दिसले तर स्वखुशीने चटकन लिफ्ट पण देत असत. निरोप घेताना मग उगाच त्यांचे डोळे डबडबून येत.\nरिक्षाच्या बाबत माझ्या शेजारणीच्या छोट्या मुलीची तर अजूनच वेगळी तऱ्हा साडेसाताची शाळा म्हटल्यावर पावणेसातला रिक्षाकाका इमारतीच्या दारात हजर होत. आणि त्यावेळी ही छोटुकली जेमतेम उठून दात घासत असे साडेसाताची शाळा म्हटल्यावर पावणेसातला रिक्षाकाका इमारतीच्या दारात हजर होत. आणि त्यावेळी ही छोटुकली जेमतेम उठून दात घासत असे मग एकच पळापळ एकीकडे रिक्षाकाकांच्या हाकांचा सपाटा आणि दुसरीकडे शेजारीण व तिच्या मुलीतले ''प्रेमळ'' संवाद कित्येकदा माझी शेजारीण लेकीची वेणी लिफ्टमधून खाली जाताना घालत असल्याचे आठवतंय कित्येकदा माझी शेजारीण लेकीची वेणी लिफ्टमध���न खाली जाताना घालत असल्याचे आठवतंय आज तिला त्या समरप्रसंगांची आठवण करुन दिली की खूप गंमत वाटते.\nह्या सर्व गोष्टी आठवायचं कारण म्हणजे लहान मुलांची शाळेतून ने-आण करण्यासाठीच्या तीन आसनी रिक्षांवर आता सरकारने टप्प्याटप्प्याने बंदी घालायचे ठरविले आहे. त्यांची जागा आता बसेस घेणार आहेत. कारणही सुरक्षिततेचे आहे. एका परीने ते योग्यच आहे. कारण मुलांना अशा रिक्षांमधून कश्या प्रकारे दाटीवाटीने, कोंबलेल्या मेंढरांगत नेले जाते तेही मी पाहिले आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या साथीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना रिक्षाऐवजी व्यक्तिशः शाळेत नेऊन सोडणे पसंत केले. तेव्हाच ह्या व्यवसायाला घरघर लागायला सुरुवात झाली होती. सरकारच्या नव्या धोरणामुळे गेली किमान तीस वर्षे चालू असणारा हा व्यवसाय काही काळाने बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शाळांच्या दारांशी आणि रस्त्यांवर आता मुलांनी ठसाठस भरलेल्या, डुचमळत्या रिक्षाही दिसणार नाहीत आणि रोज सकाळी इमारतीच्या दाराशी ''ओ काका, चला नाऽऽऽ, उशीर होतोय,'' चा गिल्लाही ऐकू येणार नाही. मुलांच्या बसेस मुलांना अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत घराच्या दाराशी नक्कीच सोडणार नाहीत. त्यांचे थांबे ठराविकच असतात.\nतेव्हा रिक्षाकाकांचे ते मुलांना जिव्हाळा लावणारे पर्व ओसरल्यात जमा आहे. त्यांना आता उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधायला लागतील. त्यातील कितीतरी रिक्षाकाका वयाची चाळीशी ओलांडलेले आहेत. पुन्हा नव्याने रोजीरोटीचा मार्ग शोधायचा हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. ''कालाय तस्मै नमः '' म्हणत पुढे जायचे ठरवले तरी इतकी वर्षे मुलांना जीव लावणारे, त्यांची काटाकाळजीने ने-आण करणारे, त्यांना वेळप्रसंगी रागावणारे, त्यांच्या जडणघडणीत - शिस्त लावण्यात आपलेही योगदान देणारे अनेक ''पंढरी''काका आणि त्यांचे ह्या उत्पन्नावर चालणारे संसार आठवत राहतात. आणि नकळत मनाला एक अस्पष्ट रुखरुख लागून राहते\nद्वारा पोस्ट केलेले iravatee अरुंधती kulkarni येथे 6:39 PM 4 comments:\nलेबले: ललित, लेख, विरंगुळा, समाज, स्मृतिगंध\nवारिस शाह नूं -- अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद\n(पिंजर चित्रपटात ह्या काव्याचा समर्पक उपयोग)\n(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया)\nगेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.\nते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......\nभारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे\nआज मी करते आवाहन वारिस शहाला\nआपल्या कबरीतून तू बोल\nआणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू\nएक नवीन पान खोल\nपंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर\nतू भले मोठे काव्य लिहिलेस\nआज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत\nहे वारिस शाह, तुला विनवत आहेत\nबघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची\nचौपालात प्रेतांचा खच पडलाय\nचिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय\nकोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं\nआणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय\nआपल्या शेतांत, जमिनीत भिनून\nतेच जिकडे तिकडे अंकुरतंय...\nते आकाशही आता रक्तरंजित झालंय\nआणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत\nवनातला वाराही आता विषारी झालाय\nवेळूच्या बासरीचाही नाग झालाय\nनागाने ओठांना डंख केले\nआणि ते डंख पसरत, वाढतच गेले\nसारे अंगच काळेनिळे पडले\nगळ्यांमधील गाणी भंगून गेली\nसुटले तुटले धागे चरख्यांचे\nचरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली\nजिथे प्रेमाचे तराणे घुमायचे\nती बासरी न जाणे कोठे हरवली\nआणि रांझाचे सारे बंधुभाई\nबासरी वाजवायचेच विसरून गेले\nकबरींना न्हाऊ घालून गेला\nत्यांवर अश्रू गाळत बसल्या\nआज बनलेत सगळे कैदो*\nप्रेम अन सौंदर्याचे चोर\nआता मी कोठून शोधून आणू\nअजून एक वारिस शाह....\n(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो\nकवयित्री अमृता प्रीतम (छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)\n(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )\nआज्ज आखां वारिस शाह नूं\nकित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा\nकोई अगला वर्का फोल\nइक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण\nआज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण\nउठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब\nआज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव\nकिसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला\nते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला\nइस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर\nगिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर\nउहो वलिसी वा फिर वण वण वगी जा\nउहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना\nनागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,\nपल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,\nगलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,\nत्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद\nसने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,\nसने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,\nजित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,\nरांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च\nधरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,\nप्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,\nआज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर\nआज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर\nयू ट्यूब वर अमृताच्या स्वत:च्या आवाजात हे गाणे ऐका :\nलेबले: अनुवाद, कविता, समाज\nती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल की आ��त्या वेळेस नवेच खेंगट काढेल तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून\nमी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले.\nआज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे. आणि ज्या सायंकाळी मी मोकळी असे त्या वेळेस तिच्या इतर भेटीगाठी ठरलेल्या असत. शेवटी आम्ही दोघीही कंटाळलो. असा काही नियम आहे का, की संध्याकाळीच भेटले पाहिजे ठरले तर मग सकाळी आमच्या आवडत्या रुपालीत नाश्त्यालाच भेटायचे, भरपूर गप्पा ठोकायच्या, सकाळच्या शांत वेळेचा आनंद घेत एकमेकींची ख्यालीखुशाली जाणून घ्यायची असा काहीसा होता आमचा बेत आधी वाटले होते, तिला घरी बोलवावे किंवा आपण तिच्या माहेरी धडकावे... पण तिच्या-माझ्या घरातले अंतर, घरी गप्पांमध्ये येणारे व्यत्यय वगैरे बघता बाहेरच भेटणे जास्त सोयीचे होते.\nसकाळच्या थंडगार हवेत अंगावर झुळुझुळू वारे घेत रिक्शाने जात असताना मनात अनेक विचार येत होते.... कशी दिसत असेल आपली मैत्रीण आधी होती तशीच असेल की आता वागण्या-बोलण्यात आणि स्वभावातही फरक पडला असेल आधी होती तशीच असेल की आता वागण्या-बोलण्यात आणि स्वभावातही फरक पडला असेल कारण मध्ये तब्बल एक तपाहून जास्त काळ लोटलेला. कॉलेज सुटले तसा आमचा संपर्कही तुटला. मधल्या काळात मी पुण्याबाहेर होते. आणि मी परत आले तेव्हा तिने घर बदलले होते व लग्न होऊन ती सासरीही गेली होती. पुढची अनेक वर्षे आम्ही एकमेकींविषयी ''आता ती कोठे असेल, काय करत असेल, कशी असेल, '' वगैरे विचार करण्यात घालवली. मग दोन वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे जे स्नेहसंमेलन झाले त्यात सर्वांना एकमेकांचे ठावठिकाणे लागत गेले. अचानक मंडळी ऑर्कुटवर, फेसबुकवर दिसू लागली. बघता बघता आमच्या बॅचचे बरेच विद्यार्थी ह्या सोशल नेटवर्किंग साईट्सचे सदस्य झाले. त्यातच माझी ही हरवलेली मैत्रीण पुन्हा गवसली.\nतसे गेल्या सहा-आठ महिन्यांमध्ये आम्ही एकमेकींशी इ-मेल, चॅट, स्क्रॅप्स द्���ारा संपर्कात होतो. पण प्रत्यक्ष भेट ही वेगळीच असते ना ती पुण्यात सुट्टीला आल्याचे निमित्त साधून आमचा हा थेट भेटीचा कार्यक्रम ठरला होता\nमी रुपालीला पोचले तेव्हा आठ अडतीस झाले होते. क्षणभर मला वाटले, ही बायो येऊन ताटकळत थांबली तर नसेल ना आमचे ठीक साडे आठला भेटायचे ठरले होते आमचे ठीक साडे आठला भेटायचे ठरले होते हो, आता इतकी वर्षे ती आर्मी वाइफ आहे म्हटल्यावर वेळेच्या बाबतीत कडकपणा नक्की येऊ शकतो हो, आता इतकी वर्षे ती आर्मी वाइफ आहे म्हटल्यावर वेळेच्या बाबतीत कडकपणा नक्की येऊ शकतो पण नाही.... बाईसाहेब माझ्यापेक्षाही लेटच होत्या पण नाही.... बाईसाहेब माझ्यापेक्षाही लेटच होत्या तरी मी एकदा तिच्या घरी फोन करून ती निघाल्याची खात्री करून घेतली.\nएव्हाना मनात खूप हुरहूर दाटली होती. कधी एकदा भेटेन तिला, असे झाले होते. खरे सांगायचे तर आम्ही एवढ्या काही घट्ट मैत्रिणी अजिबात नव्हतो. पण परप्रांतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या भाऊगर्दीत आमच्या वर्गातील तुटपुंज्या आद्य पुणेकर विद्यार्थ्यांपैकी असल्यामुळे नकळतच आमचे स्नेहबंध पक्के झाले होते. एकमेकींच्या स्वभावातील गुणदोषांसह पारखून घेऊन त्याबद्दलची मैत्रीतील स्वीकृतीही होती त्यात आणि म्हणूनच बऱ्याच वर्षांनी तिला जेव्हा भेटायचा योग जुळून आला तेव्हा मनात संमिश्र भावनांनी दाटी केली होती\n '' तिच्या आवाजासरशी एवढा वेळ रस्त्याकडे गुंगून पाहणारी मी एकदम भानावर आले. बाईसाहेब बहिणीची स्कूटी घेऊन आलेल्या दिसत होत्या. तोच चेहरा, तेच ते हसू.... फक्त आता सर्वच आकार रुंदावलेले.... तिचीही तीच प्रतिक्रिया असणार\nदोघींनीही लगोलग रुपालीत प्रवेश करून एका बाजूचे, रस्त्यालगतचे रिकामे टेबल पटकावले. येथून रस्त्यावरची ''वर्दळ'', ''हिरवळ'' पण छान दिसत होती आणि शांतपणे, विनाव्यत्यय गप्पाही मारता येणार होत्या\nसुरुवातीच्या चौकश्या झाल्यावर तिने तिच्या प्रेमविवाहाची चित्तरकथा सांगितली. तिचा नवरा दाक्षिणात्य, आणि त्यात आर्मीतला घरून वडिलांचा प्रचंड विरोध होता ह्या लग्नाला. त्यांना शक्यतो पुण्यात राहणारा, सर्वसामान्य आयुष्य जगणारा जावई हवा होता. पण माझ्या मैत्रिणीने सुरुवातीपासूनच आर्मीतल्या मुलाशीच लग्न करायचे ठरवले होते. त्यापुढे मग वडिलांनाही माघार घ्यावी लागली. तिचे लग्न ठरले तेव्हा तिचा नवरा सी. ए���. ई मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. त्याच वर्षी कारगिलचे युद्ध घडले. मैत्रिणीच्या वडिलांना कोण तो आनंद घरून वडिलांचा प्रचंड विरोध होता ह्या लग्नाला. त्यांना शक्यतो पुण्यात राहणारा, सर्वसामान्य आयुष्य जगणारा जावई हवा होता. पण माझ्या मैत्रिणीने सुरुवातीपासूनच आर्मीतल्या मुलाशीच लग्न करायचे ठरवले होते. त्यापुढे मग वडिलांनाही माघार घ्यावी लागली. तिचे लग्न ठरले तेव्हा तिचा नवरा सी. एम. ई मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. त्याच वर्षी कारगिलचे युद्ध घडले. मैत्रिणीच्या वडिलांना कोण तो आनंद कारण युद्ध म्हटल्यावर सर्व आर्मी कोर्सेस बंद झाले होते व मैत्रिणीच्या भावी नवऱ्याला कधीही सीमेवर जावे लागणार होते कारण युद्ध म्हटल्यावर सर्व आर्मी कोर्सेस बंद झाले होते व मैत्रिणीच्या भावी नवऱ्याला कधीही सीमेवर जावे लागणार होते तिच्या वडिलांना वाटले, आता ह्यांचे लग्न नक्की लांबणीवर पडणार तिच्या वडिलांना वाटले, आता ह्यांचे लग्न नक्की लांबणीवर पडणार पण सुदैवाने त्याला सीमेवर जावे लागले नाही व लग्न ठरल्या प्रमाणे वेळेतच पार पडले पण सुदैवाने त्याला सीमेवर जावे लागले नाही व लग्न ठरल्या प्रमाणे वेळेतच पार पडले कालांतराने वडिलांचा विरोध मावळला आणि आता सासरे-जावई गुण्यागोविंदाने नांदतात. मला हा सर्व किस्सा ऐकून खूपच मजा वाटली. दोघींनीही त्यावर मोकळेपणाने हसून घेतले.\nआर्मी वाइफ म्हटल्यावर नवऱ्यापासून अनेक महिने होणारी ताटातूट, मनात असलेली धाकधूक, एकटीने घ्यावे लागणारे निर्णय, निभवाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, त्याचबरोबर संपन्न लोकसंग्रह, समृद्ध जीवनशैली, आर्मीमधील एकमेकांच्या कुटुंबांना आधार देण्याची पद्धत यांसारख्या तिच्या आयुष्यातील अनेक कडू-गोड घटना ऐकतानाच आम्ही आमच्या रुपाली स्पेशल लाडक्या पदार्थांना ऑर्डर करत होतो. निघायची घाई नव्हती, त्यामुळे अगदी संथ लयीत ऑर्डरी देणे चालू होते. एव्हाना शेजारच्या टेबलावर एक कॉलेजवयीन प्रणयी जोडपे एकमेकांचे हात हातात घेऊन बसले होते. त्यांच्याकडे आमच्या ''पोक्त'' नजरांतून हसून बघत आम्हालाही कॉलेजचे ते रंगीबेरंगी दिवस आठवले. त्या गुट्टरगू करणाऱ्या जोड्या, ब्रेक-अप्स, मेक-अप्स, ड्रामेबाजी, वावड्या, भानगडी आणि अजून बरेच काही. आमच्या बॅचमधील काही जोड्यांच्या प्रेमप्रकरणांची परिणिती लग्नांत झाली खरी... पण त्यातही काहींचे ब्रेक-अप्स झाले. उरलेल्या काहींमधील सर्वांचीच लग्नेही यशस्वी झाली नाहीत. कोणाचे करियर गडबडले. कोणी उध्वस्त झाले. कोणी पार वाया गेले. यशोगाथाही अनेक घडल्या. आज आमच्या वर्गातील बारा-पंधराजण देशभरातील मानाच्या पदांवर कार्यरत आहेत किंवा नाव कमावून आहेत. सर्वांचे ताळेबंद घेत असताना जाणवत होते, की त्या वयात जीवनमरणाचे वाटणारे गहन प्रश्न आता त्यांचे महत्त्व पार गमावून बसले होते असेच होत असते का आयुष्यात असेच होत असते का आयुष्यात त्या त्या टप्प्यावर खूप गुंतागुंतीचे वाटणारे प्रश्न, समस्या कालांतराने धार गेलेल्या बोथट शस्त्रासारखे गुळमुळीत होऊन जातात त्या त्या टप्प्यावर खूप गुंतागुंतीचे वाटणारे प्रश्न, समस्या कालांतराने धार गेलेल्या बोथट शस्त्रासारखे गुळमुळीत होऊन जातात की ती आपल्या दृष्टिकोनातील परिपक्वता असते की ती आपल्या दृष्टिकोनातील परिपक्वता असते त्या काळात अनेक फसलेल्या जोड्यांमधील मुले-मुली आज आपल्या वेगळ्या जोडीदारांबरोबर आनंदात संसार करत आहेत.... पण जेव्हा त्यांचा ब्रेक-अप झाला तेव्हा हेच लोक जीवाचे बरेवाईट करायला निघाले होते... किंवा महिनोंमहिने निराशेने घेरले गेले होते. काहीजण तू नही तो और सही, और नही तो और सही ह्याही पठडीतले होते... पण त्या फुलपाखरांकडे कोणीच फार सीरियसली बघत नसे\nजी मुले आमच्या वर्गात अगदी सर्वसाधारण समजली जायची, काठावर पास व्हायची, तीच आज आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. आणि जे लोक मेरिटामध्ये यायचे, वर्गात कायम पुढे असायचे ते आज करियरच्या वेगळ्याच वाटा चोखाळत आहेत आमच्या वर्गमैत्रिणींपैकी अनेकींनी लग्नानंतर मुले-बाळे झाल्यावर घरी बसणेच पसंत केले किंवा स्वीकारले. कोणी त्यातूनही मार्ग काढून वेगळा व्यवसाय करायच्या प्रयत्नात आहेत. पण घेतलेल्या शिक्षणाचा वापर करून त्याच क्षेत्रात उडी टाकण्यास, उमेदवारी करण्यास इच्छुक मात्र विरळ्याच\nअश्या आणि अजून बऱ्याच साऱ्या गप्पा मारता मारता तीन तास कसे सरले ते कळलेच नाही. वेटर एव्हाना तीनदा बिले बदलून गेला होता कारण दर खेपेस त्याने बिल दिले की आम्ही थोड्या वेळाने पुन्हा अजून काही तरी ऑर्डर करत असू... कॉलेजची ही सवय मात्र अद्यापही कायम होती\nशेजारच्या प्रणयी जोडप्याची जागा पन्नाशीतील एका जोडप्याने घेतली ��ोती. दोघेही आपापल्या जॉगिंग सूटमध्येच आले होते. आमच्यासमोर त्यांनी भराभर नाश्ता, ज्यूस संपवला आणि एकमेकांशी फार न बोलता, न रेंगाळता ते रवानाही झाले. मग मात्र एक मोठा पेन्शनरांचा जथा आला. आमच्या आजूबाजूच्या सर्व खुर्च्या-टेबलांना व्यापून उरत कलकलाट करू लागला. मला गंमतच वाटली एरवी कॉलेजकुमारांच्या जोरजोरात गप्पा मारणाऱ्या घोळक्याकडे आजूबाजूचे आजी-आजोबा कपाळाला आठ्या घालून पाहताना दिसतात. आज इथे ह्या कलकलाट करणाऱ्या पेन्शनरांच्या घोळक्याकडे बघताना आजूबाजूच्या तुरळक तरुण जोड्यांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्यांचे जाळे विणले गेले होते.... मीही त्याला अपवाद नव्हते\nशेजारच्या टेबलवरच्या आजोबांनी आपल्या मित्राच्या मांडीवर हसत जोरात थाप मारली आणि त्या धक्क्याने टेबलावरचा पाण्याचा ग्लास लवंडून सभोवताली पाणीच पाणी झाले. सर्वांची ते पाणी आपल्या कपड्यांपासून दूर ठेवता ठेवता एकच तारांबळ उडाली. त्यांचा तो अशक्य गोंधळ पाहताना मला हसू येत होते व आता निघायला हवे ह्याचीही जाणीव होत होती.\nजणू माझ्या मनातले विचार पकडल्याप्रमाणे मैत्रिणीच्या सेलफोनची रिंग वाजली. पलीकडून तिचा लेक बोलत होता, ''मम्मा, आप घर वापिस कब आ रही हो पापा बोल रहे है, हमारे लिए भी इडली पार्सल लेके आना... नानीमां ने फिरसे वो बोअरिंग उप्पीट बनाया है पापा बोल रहे है, हमारे लिए भी इडली पार्सल लेके आना... नानीमां ने फिरसे वो बोअरिंग उप्पीट बनाया है मैं नही खानेवाला... ''\nआमच्या मैत्रीच्या वर्तुळाबाहेरचे जग आता पुन्हा खुणावू लागले होते. मन अजून गप्पा मारून भरले नव्हते... कदाचित ते कधी भरणारही नाही.... तीच तर मजा असते मैत्रीची.... पण आता आपापल्या कामाला निघायलाच हवे होते मैत्रिणीला तिचा लेक पुकारत होता आणि मलाही बाजूला ठेवलेले उद्योग दिसू लागले होते मैत्रिणीला तिचा लेक पुकारत होता आणि मलाही बाजूला ठेवलेले उद्योग दिसू लागले होते आता निरोप घेतला की आपण एकमेकींना एकदम एका वर्षाने, पुढील खेपेस ती पुण्यात येईल तेव्हाच भेटू शकणार ही भावना अस्वस्थ करत होती. पण ईमेल्स, ऑर्कुट वगैरे माध्यमातून एकमेकींशी तुटक का होईना, गप्पा नक्की मारता येतील हीदेखील खात्री होती आता आता निरोप घेतला की आपण एकमेकींना एकदम एका वर्षाने, पुढील खेपेस ती पुण्यात येईल तेव्हाच भेटू शकणार ही भावना अस्वस्थ करत होत���. पण ईमेल्स, ऑर्कुट वगैरे माध्यमातून एकमेकींशी तुटक का होईना, गप्पा नक्की मारता येतील हीदेखील खात्री होती आता जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकींचा निरोप घेतला. मन तरीही कोठेतरी हलके-फुलके झाले होते. मैत्रीचे धागे पुन्हा एकदा जुळले होते.... नव्हे, होत्या धाग्यांची वीण अजूनच पक्की झाली होती जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकींचा निरोप घेतला. मन तरीही कोठेतरी हलके-फुलके झाले होते. मैत्रीचे धागे पुन्हा एकदा जुळले होते.... नव्हे, होत्या धाग्यांची वीण अजूनच पक्की झाली होती जुन्या आठवणींना उजाळा मिळताना नव्या आठवणीही तयार झाल्या होत्या. एकीकडे तिची स्कूटी रहदारीत भर्रदिशी दिसेनाशी झाली आणि दुसरीकडे माझ्यासमोरही एक रिकामी रिक्शा येऊन थांबली.\nकाळाच्या ओघात दूर गेलेल्या, मागे पडलेल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींनाही लवकरच संपर्क करायचे मनाशी ठरवून मी रिक्शावाल्याला पत्ता सांगितला आणि एका अनामिक नव्या हुरुपाने मार्गस्थ झाले\nलेबले: अनुभव, ललित, विरंगुळा\n(छायाचित्र स्रोत : विकीपिडीया)\nतुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.\nकॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, \"आपापले पैसे कमावा आणि खर्च करा\" स्वावलंबनाचे व स्वकष्टाच्या कमाईचे महत्त्व समजण्यासाठी त्याचा फार उपयोग झाला. त्यामुळेच मी कधी छोटासा जॉब कर, कधी इंग्रजी वृत्तपत्रांत काहीबाही लेख पाठव तर कधी शिकवण्या घे असे नाना उद्योग करून गरजेबरहुकूम धन जोडण्याच्या कामी असे. सुदैवाने इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांच्या टेकूमुळे मला अर्थार्जनाच्या संधींची कधीच कमतरता भासली नाही.\nतर एक दिवस अचानक एका मित्रशिरोमणींचा फोन आला. त्यांची ओळख असलेल्या एका मिशनरी संस्थेत एका पाद्रीबुवांना गोर्‍या साहेबाच्या भाषेतून (इंग्रजीतून) मराठी शिकवण्यासाठी सुयोग्य व्यक्ती हवी होती. 'तुला ह्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे का ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्त्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. माझ्या सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रूपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोश इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. ते सर्व घबाड पाहिल्यावर मला काय आनंद झाला म्हणून सांगू मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्त्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. माझ्या सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रूपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोश इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. ते सर्व घबाड पाहिल्यावर मला काय आनंद झाला म्हणून सांगू घरी मी अक्षरशः उड्या मारीत परत आले.\nत्यानंतर मी माझ्या ६८ वर्षांच्या तरुण विद्यार्थ्यालाही भेटले. छोटीशी, जेमतेम पाच फूट उंची असलेली, कमरेतून किंचित वाकलेली मूर्ती, काळासावळा वर्ण, पिकलेले आखूड केस व डोळ्यांना जाडसर भिंगांचा चष्मा हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता त्यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांचे हे गुण भावले. कारण उत्साहापोटी त्यांनी ग्रंथालयातून मराठी शिकण्यासाठी त्यांना उपयुक्त वाटलेली २-३ पुस्तके मला दाखवायला आणली होती. थोडी जुजबी चर्चा करून दुसरे दिवसापासून आमची साहेबाच्या भाषेतून मराठीची शिकवणी सुरू झाली.\nतीन महिन्यांच्या आमच्या ह्या शिकवणीत आम्ही दोघांनी आपापल्या भाषा- संस्कृती - तत्त्वज्ञान- विचार इत्यादींची भरपूर देवाणघेवाण केली. आमचे हे पाद्रीबुवा मराठीतून बोलायला बऱ्यापैकी तयार होत असले तरी लिखाणात खूप कच्चे होते. मी त्यांना जो गृहपाठ देत असे तोदेखील ते कसाबसा पूर्ण करीत. जमलं तर चक्क अळंटळं करीत. स्वभाव तसा थोडासा रागीटच होता. शिवाय ते वयाने एवढे मोठे होते की सुरुवातीला मला त्यांना गृहपाठ न करण्याबद्दल, टाळाटाळीबद्दल रागावायचे कसे हाच प्रश्न पडत असे. पण माझी ही अडचण संस्थाप्रमुखांनी सोडवली. \"खुशाल शिक्षा करा त्यांना, \" प्रमुखांनी मला खट्याळपणे हसत सांगितले. मीही पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ह्या विद्यार्थी पाद्रीबुवांना जास्तीच्या गृहपाठाची शिक्षा देत असे. मग तेही कधी लहान मुलासारखे रुसून गाल फुगवून बसत, तर कधी गृहपाठाचा विषय निघाला की इतर गप्पा मारून माझे लक्ष दुसरीकडे वेधायचा प्रयत्न करीत. कधी माझ्यासाठी चॉकलेट आणीत तर कधी एखादी अवघड किंवा अवांतर शंका विचारून विषयांतर करता येतंय का ते पाहत. अर्थात मीही स्वतः कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला सर्व दिशाभूल तंत्रे तोंडपाठ होती त्यामुळे मी त्यांच्या दोन पावले पुढेच असे. मग त्यांच्या चाळिशीच्या फ्रेमआडून माझ्या दिशेने कधी वरमलेले तर कधी मिश्किल हास्यकटाक्ष टाकण्यात येत असत\nह्या काळात अवांतर गप्पांच्या ओघात त्यांनी मला त्यांची जीवनकहाणीही थोडक्यात सांगितली. दक्षिणेतील एका छोट्याशा गावात परिस्थितीने गरीब ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बरीच भावंडे आणि पाचवीला पुजलेले दारिद्र्य शाळेतही त्यांची अ��्यासात खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती शाळेतही त्यांची अभ्यासात खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले ते अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले ते पण फुटबॉलमध्ये करियर करण्यासाठी घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मग त्यांनी धर्मकार्याला वाहून घेतले. त्याबदल्यात त्यांना ठराविक वेतन सुरू झाले, पोटापाण्याचा प्रश्न मिटला आणि त्या कामातच सगळी हयात गेली. जास्त शिक्षण नसल्यामुळे ह्याही क्षेत्रात अडचणी येत गेल्या. अनेक अपेक्षाभंग पचवावे लागले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिशनच्या कामासाठी पुण्यासारख्या अनोळखी प्रांतात, अनोळखी लोकांमध्ये, वेगळ्या भाषा व संस्कृतीच्या प्रदेशात त्यांना धाडण्यात आले. पण तशाही अवस्थेत त्यांची शिकण्याची तयारी, नवी भाषा आत्मसात करून ती बोलायचा उत्साह खरोखरीच स्तुत्य होता. शारीरिक व्याधी, म्हातारपण, वयाबरोबर येणारी विस्मृती ह्या सर्व आव्हानांना तोंड देत ते आपल्या नव्या जबाबदारीसाठी तयारी करत होते. पण मग कधी कधी त्यांचाही धीर सुटे. संस्थेतील राजकारणाने ते अस्वस्थ होत. आपल्यावर अन्याय झालाय ही भावना त्यांचा पाठलाग करत असे. त्यातल्या त्यात सुख म्हणजे रोजच्या साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टींमध्ये त्यांना मानसिक आराम मिळत असे. पण तिथेही अपेक्षाभंग झाला की ते कमालीचे अस्वस्थ होत. खास करून मिशनच्या भोजनकक्षात दिले गेलेले खाणे त्यांच्या पसंतीचे नसले की ते हमखास सायंकाळी त्याविषयी माझ्याकडे एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करीत. मग खाण्यावरून त्यांचे लक्ष अभ्यासात आणण्यासाठी मला खरीखुरी कसरत करावी लागत असे.\nएक दिवस आमच्यात अशीच नेहमीच्या गृहपाठाच्या विषयावरून भलतीच खडाजंगी उडाली. आज पाद्रीबुवा भलतेच घुश्शात होते ''तू मला मुद्दामहून अवघड गृहपाठ देतेस ''तू मला मुद्दामहून अवघड गृहपाठ देतेस तुला माहीत आहे मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला थोडे कमी दिसते, ऐकूही कमी येते. पण तरी तू मला कसलीही सूट देत नाहीस तुला माहीत आहे मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला थोडे कमी दिसते, ऐकूही कमी येते. पण तरी तू मला कसलीही सूट देत नाहीस हे चांगलं नाही'' मला खरं तर त्यांचा संपूर्ण आविर्भाव पाहून मनात हसायला येत होते. पण तसे चेहर्‍यावर दिसू न देता मी अगदी मास्तरिणीच्या थाटात उत्तरले, ''हे बघा, नियम म्हणजे नियम जर मी तुम्हाला सूट देत बसले तर तुम्हाला तीन महिन्यातच काय, तीन वर्षांमध्येही मराठी लिहिता - बोलता येणार नाही जर मी तुम्हाला सूट देत बसले तर तुम्हाला तीन महिन्यातच काय, तीन वर्षांमध्येही मराठी लिहिता - बोलता येणार नाही बघा, चालणार आहे का तुम्हाला बघा, चालणार आहे का तुम्हाला'' त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त आपल्या हातातील वही जरा जोरात टेबलवर आपटून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मला काळजी होती ते त्यांचा रक्तदाब रागापायी वाढतो की काय'' त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त आपल्या हातातील वही जरा जोरात टेबलवर आपटून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मला काळजी होती ते त्यांचा रक्तदाब रागापायी वाढतो की काय पण आमचा तास संपेपर्यंत त्यांचा पारा बराच खाली आला होता. मग मी निघताना ते हळूच म्हणाले, ''सॉरी हं पण आमचा तास संपेपर्यंत त्यांचा पारा बराच खाली आला होता. मग मी निघताना ते हळूच म्हणाले, ''सॉरी हं आज जास्तच चिडलो ना मी आज जास्तच चिडलो ना मी तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. पण वय झालं की होतं असं कधी कधी तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. पण वय झालं की होतं असं कधी कधी'' आणि मग माझ्याच पाठीवर सांत्वना दिल्यासारखे थोपटून त्यांची छोटीशी मूर्ती प्रार्थनाकक्षाच्या दिशेने दिसेनाशी झाली.\nख्रिसमस जवळ आला होता. आमच्या पाद्रीबुवांना त्यांच्या गावाची, प्रदेशाची फार आठवण येत होती. मी त्यांच्यासाठी एक छोटेसेच, स्वहस्ते बनवलेले शुभेच्छापत्र ख्रिसमस अगोदरच्या सायंकाळी घेऊन गेले. दुसर्‍या दिवसापासून मिशनला चार दिवसांची सुट्टी होती. परंतु चार दिवसाचा कालावधी त्यांच्या जन्मगावी जाऊन परत यायला अपुरा असल्यामुळे पाद्रीबुवा जरा खट्टूच होते त्या सायंकाळी मी त्यांना ते शुभेच्छापत्र दिल्यावर मात्र त्यांचा मूड जरा सावरला. मग ते भरभरून त्यांच्या गावाविषयी बोलत राहिले. आज मी त्यांना मराठीतूनच बोलण्याची सक्ती केली नाही. अगदी निघताना त्यांनी हळूच एक खोके माझ्या हातात ठेवले. आतून मस्त खरपूस, खमंग गोड वास येत होता. औत्सुक्याने मी आत काय आहे ते विचारले तर माझा विद्यार्थी मला थांगपत्ता लागू द्यायला अजिब्बात तयार नाही. मी तिथून बाहेर पडणार इतक्यात त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या टेबलावरील ''बी हॅपी'' लिहिलेला शंखाकृती पेपरवेट उचलला व माझ्या हातात कोंबला. त्यांच्या डोळ्यांत दाटून आलेले धुके पाहून मी पण माझे शब्द गिळले. घरी आल्यावर खोके उघडून पाहिले तर आत मस्त संत्र्याचा केक होता. त्यांनी अगत्याने दिलेली ती भेट आमचा ख्रिसमस गोड करून गेली.\nत्या अल्प काळात त्यांना शिकवण्यासाठी माझी जी तयारी झाली, जी तयारी मला करावी लागली, त्यामुळे माझे मराठी व इंग्रजी भाषाकौशल्य सुधारण्यास फार मदत झाली. नवनवीन पुस्तके, मिशनचे वाचनालय व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मिशनच्या इमारतीतील शांत प्रार्थनागृह ह्यांचाही मी लाभ घेतला. बघता बघता तीन महिने संपले. आमच्या पाद्रीबुवांना आता त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारायची होती. माझीही कॉलेजची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. काहीशा जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गुरूशिष्याचे स्नेहाचे हे अनोखे नाते आता संपुष्टात येणार होते. शेवटच्या दिवशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या, आणि त्याही मराठीतून मी निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. आणि उद्यापासून सक्तीची मराठी शिकवणी संपणार याचा आनंदही त्यांच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. मी त्यावरून त्यांना चिडवले देखील मी निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. आणि उद्यापासून सक्तीची मराठी शिकवणी संपणार याचा आनंदही त्यांच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. मी त्यावरून त्यांना चिडवले देखील त्यांची छोटीशी आठवण म्हणून त्यांनी मला एक छोटे बायबल देऊ केले व त्यांचा आवडता पायघोळ ट्रेंचकोट मी नको नको म्हणत असताना माझ्या हातांत कोंबला.\nआज त्याला बरीच वर्षे लोटलीत. पुढे निवृत्ती स्वीकारल्यावर ते त्यांच्या जन्मगावी परत गेले. पाद्रीबुवा आता हयात आहेत की नाही हेही मला ठाऊक नाही. पण अजूनही मी कधी कपड्यांचे कपाट आवरायला काढले की एका कप्प्यात सारून ठेवलेला तो कोट मला पाद्रीबुवांची आठवण करून देतो त्या तीन महिन्यांच्या काळात त्यांना शिकवण्याबरोबर मीही बरेच काही शिकले. त्यांची आठवण मनाच्या एका कोपर्‍यात सदैव राहील.\nद्वारा पोस्ट केलेले iravatee अरुंधती kulkarni येथे 9:08 PM 7 comments:\nलेबले: अनुभव, विरंगुळा, स्मृतिगंध\nगार गार गारा.... (छायाचित्र स्रोत : विकिमिडीया)\nपरवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाट��े. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन त्या घोंघावणाऱ्या वाऱ्याला, कडकडाट करून कानठळ्या बसविणाऱ्या विद्युल्लतेला व आभाळात दाटून आलेल्या कृष्णमेघांच्या गर्दीला घाबरून परिसरातील पक्षीगणही चिडीचूप... गायब झाले होते. कोणी चुकार, उशीरा जागे झालेले पक्षी जोरजोरात पंख फडकवून येणाऱ्या पावसाच्या चाहुलीने आसरा शोधत हिंडत होते.\nमग पुन्हा एकदा ढगांचा एकच गडगडाट झाला. विजेने आकाशात वेगवेगळ्या नृत्यमुद्रा धारण करणे सुरू केले. वाळ्याच्या पडद्याला बांधलेल्या दोऱ्याची गाठ पक्की करण्यासाठी म्हणून मी हात खिडकीबाहेर काढले आणि तोच आभाळातून गारांचा वर्षाव सुरू झाला. काय त्यांचा तो वेग, काय विलक्षण मारा.... आभाळातून जणू कोणी मशीन-गनमधून गोळ्या झाडल्यागत गारा झाडत होते क्षणभर मला स्वतःच्याच विचाराचे हसू आले. तोवर बघता बघता गारांच्या माऱ्याने बराच वेग घेतला होता. उघड्या खिडकीतून आता त्या घरातही येऊ लागल्या होत्या. त्यांच्या त्या वर्षावात आगळेच रौद्र सौंदर्य होते. न राहवून मी ड्रेसच्या ओच्यात गारा गोळा करू लागले. प्रत्येक गार अगदी पत्री-खडीसाखरेच्या दाण्याहूनही टपोरी.... त्यांना चपळाईने वेचून खाता खाता मन हळूच बालपणात डोकावून आले....\nलहान असताना माझ्या आजूबाजूला अंगण होते, अंगणात झाडे होती. सिमेंट काँक्रीटच��� रस्ते अजूनही घराला लगोलग चिकटले नव्हते. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल देत जेव्हा जेव्हा असा गारांचा पाऊस पडे तेव्हा सर्व बच्चे कंपनी अंगणात धाव घेत असे. ओल्या मातीच्या गंधाने वेडे होत, आभाळाकडे तोंड करत आ वासून आधी गारा थेट तोंडातच पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला जाई. पण त्या प्रयत्नांत समोर न बघितल्याने एकमेकांशी टक्करच जास्त होई कधी तर कपाळमोक्ष व टेंगळे कधी तर कपाळमोक्ष व टेंगळे मग आम्हां मैत्रिणींची फ्रॉकचा ओचा पुढ्यात पसरून त्यात गारा पकडायची चढाओढ लागे. जमिनीवर पडलेल्या गाराही धूळ, मातीची पर्वा न करता उचलून घेत बिनदिक्कत खाल्ल्या जात. त्या गार गार बर्फाळ गारांना कडाड कुडूम खाताना येणारा आवाज आणि नंतर बधिर होणारे तोंड यांतही वेगळीच मजा असे. चेहऱ्यावर, उघड्या हाता-पायांवर गारांचा सपासप मार बसत असे. पण एरवी आईने हलकी चापट जरी दिली तरी गळा काढणारे अस्मादिक गारांचा हा मार हसत-खेळत सहन करत असू\nपावसात मनसोक्त भिजून झाले की मग नखशिखांत भिजलेल्या अंगाने, कुडकुडत, पावलागणिक पाण्याचे ओहोळ तयार करत समस्त ओले वीर/ वीरांगना आपापल्या घरी परतत असत. घरी आई किंवा आजी हातात टॉवेल घेऊन सज्जच असे सर्वात आधी आमची चुकार डोकी टॉवेलच्या घेरात पकडून खसाखसा पुसली जात. अगदी घोड्याला खरारा केल्यागत सर्वात आधी आमची चुकार डोकी टॉवेलच्या घेरात पकडून खसाखसा पुसली जात. अगदी घोड्याला खरारा केल्यागत कित्येकदा त्यात आमचे चेहरेही खरवडून निघत.... पण त्याला इलाज नसे कित्येकदा त्यात आमचे चेहरेही खरवडून निघत.... पण त्याला इलाज नसे मग आमची पिटाळणी स्नानगृहात होई. तिथे ओले कपडे बदलणे, अंग पुसणे, माती-चिखलाचे हात पाय धुऊन कोरडे करणे वगैरे सोपस्कार केले की मगच स्नानगृहाच्या बाहेर येता येई. बाहेर आल्यावर पावसात भिजल्याची खूण म्हणून दोन-चार शिंका सटासट दिल्या की मलाही समाधान मिळे. त्यानंतर ऊबदार स्वयंपाकघरात मऊ जाजमावर मांडी ठोकून समोर आलेल्या उकळत्या हळद-आलेयुक्त दुधाचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.... पाऊस ओसरला की जुन्या वह्यांचे कागद फाडून त्यांच्या होड्या बनवून त्यांना गटाराच्या वाहत्या पाण्यात सोडायचे....\nअनेकदा पावसाच्या स्वागतार्थ घरी भजी तळली जायची.... शेजारच्या उपाहारगृहातील भटारखान्यात दिलेली झणझणीत लसणाची खमंग फोडणी आणि तिचा घमघमाट (माझ्या आजोबांच्या भाषेत 'खकाणा') थेट मस्तकात जायचा.... कधी कोठेतरी कोणी मिश्रीसाठी तंबाखू भाजायला घ्यायचे.... नाकपुड्या हुळहुळायच्या.... पुन्हा दोन-चार शिंका उरलेला पाऊस मग बाल्कनीत बसून बघायचा. रस्त्यातील पाण्याच्या डबक्यांमधील तवंगांमुळे निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्यी छटा न्याहाळत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही.\nशाळा सुटली, आयुष्य पुढे सरकले, मोरपिशी दिवस सुरू झाले. आता जेव्हा गारांचा पाऊस पडायचा तेव्हाही त्या वेचायला, पावसात मनसोक्त भिजायला मजा यायची. पण त्याचबरोबर मनात कोठेतरी एक चोरटा भावही असायचा. इतरांच्या नजरांची जाणीव असायची. अन तरीही त्या चिंब पावसात गारा लुटताना पुन्हा एकदा मन बाल होऊन जायचे... पावसाच्या माऱ्यासरशी आरडत-ओरडत, गारांना हातात झेलायचा प्रयत्न करत वर्षातालावर केलेले उत्स्फूर्त नृत्य.... गारठ्याने कुडकुडत असतानाही पावसाच्या पाण्याच्या डबक्यांत उड्या मारत एकमेकांच्या अंगावर उडवलेले पाणी... आमच्या इमारतीच्या गच्चीवर आभाळाकडे बघत, पावसाला थेट तोंडावर झेलत, हात पसरून गरागरा घेतलेल्या गिरक्या....\nआजही ते सारे आठवले. वयाने कितीही मोठे झालो तरी मनाचे वय वाढत नाही हेच खरं कारण आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते. मग घरातच मी एक छोटीशी गिरकी घेतली. तडतडाडतड नृत्य करणाऱ्या गारा ओंजळीत पकडून भरभरून खाल्ल्या. माझे मन भरले तरी गारांचा मारा अजून चालूच होता. बघता बघता समोरच्या नुकतीच खडी घातलेल्या काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्यावर पांढऱ्या शुभ्र गारांची खडी पसरली. तो शुभ्र गालिचा इतका सुंदर दिसत होता म्हणून सांगू कारण आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते. मग घरातच मी एक छोटीशी गिरकी घेतली. तडतडाडतड नृत्य करणाऱ्या गारा ओंजळीत पकडून भरभरून खाल्ल्या. माझे मन भरले तरी गारांचा मारा अजून चालूच होता. बघता बघता समोरच्या नुकतीच खडी घातलेल्या काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्यावर पांढऱ्या शुभ्र गारांची खडी पसरली. तो शुभ्र गालिचा इतका सुंदर दिसत होता म्हणून सांगू घनदाट काळ्या केशकलापात माळलेले स्फटिकमणीच जणू..... समोरच्या आंब्याच्या झाडाला तर वाऱ्याच्या बेभान तालावर अंग घुसळवत डोलण्याचा, नाच करण्याचा मुक्त परवानाच मिळाला होता घनदाट काळ्या केशकलापात माळलेले स्फटिकमणी�� जणू..... समोरच्या आंब्याच्या झाडाला तर वाऱ्याच्या बेभान तालावर अंग घुसळवत डोलण्याचा, नाच करण्याचा मुक्त परवानाच मिळाला होता त्याची उन्हाळ्यात धुळकटलेली पाने पावसाच्या वर्षावात हिरवीगार चिंब धुतली गेलेली.... नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती त्याची उन्हाळ्यात धुळकटलेली पाने पावसाच्या वर्षावात हिरवीगार चिंब धुतली गेलेली.... नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती अहाहा नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... फक्त ती पालवी झाडाच्या माथ्यावरच होती ही गोष्ट अलाहिदा आंब्याच्या झाडाला लगटून असलेला मधुमालतीचा वेलही वाऱ्याच्या झोक्यांसरशी गदगदा हालत होता.\nपावसाने गारव्याची अशी काही बरसात केली की सारी सृष्टीच नव्हे तर मनही त्या सरींमध्ये न्हाऊन निघाले उन्हाळ्याच्या बेहद्द गर्मीनंतर असा पाऊस म्हणजे चंदनाची उटीच जणू उन्हाळ्याच्या बेहद्द गर्मीनंतर असा पाऊस म्हणजे चंदनाची उटीच जणू त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारीही आनंदात दिसत होते. खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्याचे फवारे वाहनांच्यामुळे अंगावर उडत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले पावसाचे कौतुक कायम होते. दुकानदार दुकानातील थंडावलेल्या वर्दळीची पर्वा न करता बाहेर येऊन पावसाचा आनंद लुटत होते. छोट्या मुलांचे पावसात भिजतानाचे आनंदी चीत्कार, आरडा-ओरडा, किलकाऱ्या यांनी वातावरणात अजूनच रंग भरले जात होते.\nपाऊस ओसरला, थांबला आणि मग आभाळात पुन्हा पक्ष्यांची गर्दी दिसू लागली. समोरच्या इमारतीच्या टेरेसवर, तारांवर, झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांनी आपापले पंख झटकून 'अंग वाळवणे' अभियान सुरु केले. मावळत्या सूर्याच्या काही चोरट्या किरणांनी परिसराला काही वेळ एका वेगळ्याच छटेत उजळवून टाकले. निसर्गाचा लाईव्ह लेसर शो समाप्त झाला होता. थंड वाऱ्याच्या झुळुकींबरोबर आता एक नवाच चिरपरिचित गंध नाकाला खुणावू लागला होता... कोपऱ्यावरच्या वडेवाल्याने समयोचित ताज्या, गरमागरम बटाटेवड्यांचा घाणा तळायला घेतला होता :-)\nद्वारा पोस्ट केलेले iravatee अरुंधती kulkarni येथे 8:01 PM 6 comments:\nलेबले: अनुभव, ललित, विरंगुळा\nब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित\nसहज सुंदर आयुष्याचा घेते चांदणझोका |\nया रसिकांनो रंजक वेधक गोष्टी माझ्या ऐका||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43794?page=8", "date_download": "2021-07-31T16:25:29Z", "digest": "sha1:7MYZNZHZSRX65XKCWO4LNF22WMGTXGM7", "length": 13129, "nlines": 173, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इनस्टंट खरवस ..... (Added New Photos) | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …\nमी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….\nमग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….\nघ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …\n1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)\nत्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध\nतेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)\nपाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)\n* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …\n* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)\n* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)\n* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….\n* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)\n* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……\n* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …\n* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)\nटीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो\nमिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….\nढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……\nतर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …\nअतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….\nमी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......\nखूप सुंदर फोटो आहेत. दह्याचा\nखूप सुंदर फोटो आहेत. दह्याचा जार पण मस्त आहे.\nमी पण करुन पाहिला इनस्टंट\nमी पण करुन पाहिला इनस्टंट खरवस. त्यात मी १ मोठा चमचा कनक ची गुळ पावडर अणि जायफ़ळ किसुन घातले. अप्रतिम झाला होता. आता कधी खरवस खावासा वाटला तर या रेसिपी करण्यात येइल. दुधाची तहान ताकावर.\nColostrum Milk Powder वापरुन खरवस बनविता येईल का\nमुग्धा, छान दिसतोय हा खरवस.\nछान दिसतोय हा खरवस.\nकेला विकांताला खरवस फारच भाव\nकेला विकांताला खरवस फारच भाव मिळाला :-). धन्यवाद.\nमस्त रेसिपि. मी कुकर मध्येच\nमस्त रेसिपि. मी कुकर मध्येच केला, उत्तम झाला, थोडं पाणी सुटलं होतं पण काढून टाकलं. आणि हो अर्धा तास लागला . कन्सिस्टन्सी खरवसाची होती पण मिल्कमेड ची चव होती. आता पुढच्या वेळी गूळ घालून बघेन. पण मस्त सुटसुटीत पाकृ. आणि उष्ण नसल्याने खाताना विचार नको\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nकैरीची आंबट गोड चटणी मानुषी\nआंबट चुका चटणी Rupali Akole\nआजारपणात खायचे पदार्थ ऋन्मेऽऽष\nतापास प्रयत्न (Spanish Tapas Style Dishes) अमेय२८०८०७\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_540.html", "date_download": "2021-07-31T15:30:44Z", "digest": "sha1:3EDR5OMZV5YKFPJPD2BQORJKCTBYA5KU", "length": 9409, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (३१) आमचे घर निराळे आहे", "raw_content": "\nHomeश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोधक्र (३१) आमचे घर निराळे आहे\nक्र (३१) आमचे घर निराळे आहे\nश्री स्वामी समर्थ निघून गेल्यामुळे चिंतोपंत टोळ हवालदिल झाले घोडा भरधाव दौडवून टोळ अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांना खंडोबाचे देवळात पाहून त्यांना मोठा आनंद झाला विनम्रपणे सत्वर घोड्यावरुन खाली उतरुन त्यांनी श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व विनंती केली की महाराजांनी आपल्या घरी चलावे त्यावर महाराजांनी उत्तर दिले आमचे घर निराळे आहे चिंतोपंत टोळांनी महाराजांस पुष्कळ आग्रह केला पण ते येत नाहीत असे पाहून निराश होऊन टोळ आपल्या घरी गेले\nवास्तविक चिंतोपंताचे प्रारब्ध संचित इतके मोठे होते की त्यास प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी महाराजास सांगाती घेऊन जाण्याचे भाग्य लाभले होते पण सदसदविवेक बुद्धीने त्यांना कलेक्टर की श्री स्वामी समर्थ यांचा प्राधान्य क्रम ठरविता आला नाही निष्ठेची तेवढी परिपक्वता आणि आचर विचारातील खंबीरता त्यांच्यात आद्याप आली नव्हती यातून आपण काय बोध घ्यायचा हे आपल्या आकलनशक्तीवर अवलंबून आहे आता प्रत्यक्ष श्री स्वामी सदेह सगुण स्वरूपात आपणास भेटणार नाहीत हे खरे आहे पण प्रसंगानुसार निर्गुण निराकार स्वरूपात अथवा एखाद्या माध्यमातून अथवा अन्य स्वरूपात भेटू शकतात ती ओळखण्याची पात्रता साधनेतून मिळवता येईल हे लक्षात असू द्यावे यासाठी नोकरी प्रपंच उद्योग धंदा उदर्निर्वाहासाठी काही करुच नका देव देव करीतच राहा असा अर्थ नाही तटस्थ राहून अलिप्तपणे तो करावा त्यात गुरफटून जाऊ नये अडकू नये हे टोळास न जमल्यामुळे परब्रम्ह त्याच्या हातून निसटले प्रेमाने भावभक्तीने ओथंबलेले निष्ठेने ठासून भरलेल्या मुठीएवढ्या काळजाची अंतःकरणाची गरज भगवंतास असते त्यास दुसरे तिसरे काही नको असते टोळांजवळ ते नव्हते घरी चलावे अशी श्री स्वामींस वारंवार विनंती करुनही त्यांनी चिंतोपंतास स्पष्टच सांगितले आमचे घर निराळे आहे कारण टोळाच्या मुठीएवढ्या अंतःकरणात अजूनही त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची स्थापना केली नव्हती हेच खरे यावरून श्री स्वामींना कोणते घर अधिक भावते हेच येथे प्रबोधित होते\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/tweet/", "date_download": "2021-07-31T15:36:45Z", "digest": "sha1:BAB7U74ZHL6DZQQ5KO3WTNYZDSHT7U3J", "length": 10001, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates TWEET Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nचेतन भगतवर नेटकरी संतापले\nदेशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यातच अनेक सेलिब्रिटी…\nपंतप्रधानांचं जनतेला आणखी एक आवाहन, ‘तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर…’\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनतेला आवाहन केलं आहे. जर…\nट्रम्पकडून ब्रिटीश प्रिन्स हॅऱीच्या सुरक्षेला नकार, अभिनेत्री सोनम कपूर संतापली\nअभिनेत्री सोनम कपूर ही आपल्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते. कधी फॅशन स्टेटमेंटमुळे, तर…\nCorona : सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर होईल, संजय राऊतांचा निशाणा\nटाळेबंदी केल्यानंतरही जनता गांभीर्याने घेत नाही आहे, मोदींच्या या ट्विटला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं…\n‘होळीचा बेरंग करणाऱ्यांना आम्ही ‘रंग’ दाखवू’\nमुंबईसह राज्यात होळीदहन केल्यानंतर आता धुलीवंदन उत्साहात साजरी केली जात आहे. धुलीवंदनादरम्यान काही ठिकाणी गालबोट…\nयेस बॅंकेचा खातेधारकांना दिलासा\nयेस बँकने खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. येस बॅंकेने शनिवारी रात्री कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची���\nम्हणून पंतप्रधान यंदा खेळणार नाहीत रंग\nमहिला दिनाला स्वतः सोशल मीडियापासून दूर राहाण्याच्या घोषणेनंतर आता होळीला पंतप्रधान रंगांच्या खेळापासून दूर राहणार…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला ‘हा’ निर्णय\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया सोडण्याबद्दलचं ट्विट केलं होतं. यानंतर त्यांनी महिला…\nमनसे नेता बाळा नांदगावकर यांनी जनतेला ‘या’बाबतीत केलं आवाहन\nमनसे नेता आणि माजी आमदार बाळा नांदगावकर ( MNS Bala Nandgaonkar appeal to public) यांनी…\nमोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटवरुन नेत्यांच्या प्रतिक्रिया\nमोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटवरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून तसेच नेत्यांकडून…\nसोशल मीडिया सोडण्याच्या मुद्द्यावरुन आव्हाडांचा मोदींवर निशाणा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात असल्याचं ट्विट केलं. येत्या रविवारी…\nतान्हाजी मालुसरेंच्या वंशजाना आर्थिक मदत करा, मनसेची अजय देवगणला विनंती\nनरवीर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अभिनेता…\nहिंदू सहिष्णू आहे, पण, दुर्बल नाही – देवेंद्र फडणवीस\nएमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी एका सभेत चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर सर्वच…\n ‘या’ तारखेला मुख्यमंत्री अयोध्येला जाणार\nठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री अयोध्येला जाणार, अंस ट्विट संजय राऊत यांनी केलं…\nरामाची तुलना बाबरासोबत करणं मान्य नाही- किरीट सोमय्या\nभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्���ुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangabhoomi.com/news/theatre-premier-league-season-03/", "date_download": "2021-07-31T15:51:16Z", "digest": "sha1:3GIGTSJ5S6BRX5FIMR3XO65D4CEI6QIJ", "length": 7976, "nlines": 155, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३ • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nथिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३\nआजपासून पुढे ४ दिवस सुरू होतोय आपल्या लाडक्या थिएटर प्रीमियर लीगचा सीझन ३ म्हणजेच TPL – सीझन ३ तिकीट विक्री जोरात सुरू आहे. तुम्ही जर तुमचं तिकीट बुक केलं नसेल तर लवकरात लवकर तिकीट बुक करा.\nया सीझनचं वैशिष्टय म्हणजे या पर्वामध्ये बहुभाषिक नाटकं आपल्या भेटीस येत आहेत. पुढे नमूद केलेली मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील ४ दर्जेदार नाटकं तुम्हाला सीझन ३ मध्ये Online बघता येणार आहेत.\nपुढील लिंकवर क्लिक करून १९ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या सद्गती या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nसद्गती हिंदी नाटक तिकीट विक्री\nपुढील लिंकवर क्लिक करून २० नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या काली सलवार या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nकाली सलवार हिंदी नाटक तिकीट विक्री\nपुढील लिंकवर क्लिक करून २१ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या बारोमास या झी गौरव पुरस्काराने सन्मानित नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nबारोमास मराठी नाटक तिकीट विक्री\nपुढील लिंकवर क्लिक करून २२ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या दास्तानगोई या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.\nदास्तानगोई गुजराती नाटक तिकीट विक्री\nPrevious articleकलांश थिएटर, रत्नागिरी प्��स्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण\nNext articleजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nप्रायोगिक रंगकर्मींची आर्त हाक — मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती\nस्वरविठ्ठल नादविठ्ठल — विठ्ठल उमप यांच्या गीतांची ऑनलाईन गीतगायन स्पर्धा\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nनाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी\nप्रायोगिक रंगकर्मींची आर्त हाक — मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती\nस्वरविठ्ठल नादविठ्ठल — विठ्ठल उमप यांच्या गीतांची ऑनलाईन गीतगायन स्पर्धा\nकाव्यगंध — स्वरचित कवितांची सादरीकरण स्पर्धा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nनाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2010/01/6709/", "date_download": "2021-07-31T14:43:42Z", "digest": "sha1:QOHWCL3YOL4EZ2A57JHSZ4STHERZMXHB", "length": 5441, "nlines": 50, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सभ्यता आणि राज्यशास्त्र – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nजानेवारी, 2010इतरक्रिस्टफर डी. कुक\nसभ्यता (civilizaton) म्हणजे जे नगरांत घडते ते; आणि नगरे अन्नोत्पादकाकडे गरजेपेक्षा जास्त अन्न असण्यावर अवंलबून असतात. ते ज्यादा अन्न उत्पादकाकडून घेणारी संस्थाही असावी लागते. या ज्यादा अन्नातून ती राजकीय संस्था राजांची पोटे भरते ……. सैन्याची, वास्तुशिल्पींची आणि बिल्डरांचीही पोटे भरते. आणि यांतून नगर जन्माला येते. अन्नोत्पादकापासून त्याचे ज्यादा उत्पन्न फारसा काही मोबदला न देता कसे घ्यावे, हे राज्यशास्त्राचे सर्वांत प्राचीन रूपातले ज्ञान आहे.\n[चार्ल्स वॉल्टर्स, ज्यूनियरच्या अँग्री टेस्टामेंट (१९६९) मधले हे अवतरण, क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट (२००४)मध्ये उद्धृत केलेले. मुळातला builder हा शब्द जसाच्या तसा ठेवला आहे\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशा��्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywood-celebs-at-grazia-young-fashion-awards-2015-4966982-PHO.html", "date_download": "2021-07-31T15:59:11Z", "digest": "sha1:LP42GWHGKLTE2KXJIKRQSY2DZQPMCJBS", "length": 4643, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS: Celebs At Grazia Young Fashion Awards 2015 Red Carpet | रेड कार्पेटवर अवतरले Glamor, प्रियांका-जॅकलिनसह या अॅक्ट्रेसेसने लावले चारचाँद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेड कार्पेटवर अवतरले Glamor, प्रियांका-जॅकलिनसह या अॅक्ट्रेसेसने लावले चारचाँद\n(प्रियांका चोप्रा, श्रध्दा कपूर, जॅकलिन फर्नांडिस)\nमुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, श्रध्दा कपूर, जॅकलिन फर्नांडिससह अनेक अभिनेत्री बुधवारी ग्रॅजिया यंग फॅशन अवॉर्ड्स सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. मुंबईच्या लीला हॉटेलमध्ये हा अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने रेड कार्पेटवर अवतरुन सोहळ्याला चारचाँद लावले.\nइव्हेंटमध्ये प्रियांकाने ब्लॅक लाँग स्लिव्ज डिझाइनर ड्रेस परिधान केला होता. तर श्रध्दा ब्लू अँड गोल्डन मिनी ड्रेसमध्ये दिसली. जॅकलिनने डिझाइनर अरमानीचा ब्लू अँड ब्लॅक आऊटफिट परिधान केले होते.\nनर्गिस फाखरी, हुमा कुरेशी, सुरवीन चावला, लीसा हेडन, उर्वशी रौतेलासह अर्जुन कपूर यांचाही खास अंदाज यावेळी पाहायला मिळाला.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रॅजिया अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवत��लेल्या सेलेब्सची खास झलक...\nINSIDE PICS: गोव्यात शाहरुख-गौरीने एन्जॉय केली पार्टी, चिमुकला अबरामही दिसला\n अभी तो पार्टी शुरु हुई है... म्हणत नशेत असे टल्ली होतात बी टाऊनचे स्टार्स\nरणबीर कपूरने दिली ट्रेलर रिलीज पार्टी, आमिर, करणसह पोहोचले अनेक सेलेब्स\n\\'अगं बाई अरेच्चा 2\\'ची FIRST LOOK लाँच पार्टी, राज ठाकरेंसह जमली सेलिब्रिटींची मांदियाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%A1%E0%A5%80.", "date_download": "2021-07-31T16:58:01Z", "digest": "sha1:QKSZ44PFUX672XANG5PB72FAWFJI22L4", "length": 5962, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.एम.डी. - विकिपीडिया", "raw_content": "\nPublic Company[मराठी शब्द सुचवा]\nजेरी सॅंडर्स, एडविन टर्नी\nए.एम.डी. (इंग्रजी:AMD) अर्थात 'अ‍ॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईसेस' ही संगणकाचे प्रोसेसर बनवणार्‍या कंपन्यांमध्ये दुसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे. प्रथम क्रमांक इंटेल (इंग्रजी intel) कंपनीचा लागतो.\nया कंपनीचे ऍथलॉन प्रकारातील ६४ बिट टेक्नॉलॉजीचे प्रोसेसर (AMD Athlon 64) खूप प्रसिद्ध आहेत. सर्व्हरसाठी ही कंपनी ऑप्टरॉन(इंग्रजी: Optron) या नावाने प्रोसेसर बनवते. आज जगात साधारणतः 20% सर्व्हरमधे ए. एम्‌. डी. चे प्रोसेसर वापरले जातात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_0.html", "date_download": "2021-07-31T16:08:51Z", "digest": "sha1:6G5VJAXMGQZ7YXMG5KLWI2UTE3XB6RJP", "length": 14152, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१०३) पांडुरंग बापूजी जाधवास पुत्रप्राप्ती", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (१०३) पांडुरंग बापूजी जाधवास पुत्रप्राप्ती\nक्र (१०३) पांडुरंग बापूजी जाधवास पुत्रप्राप्ती\nपुण्याच्या पांडुरंग बापूजी जाधवावर ईश्वरी क्षोभ होऊन तीन महिन्यात त्यांची चार मुले एका पा��ोपाठ एक वारली त्यांना संतान नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते त्यांची पत्नी भागूबाई भाविक होती तिच्या ऐकण्यात श्री स्वामी समर्थांचे चरित्र आले तिची श्री स्वामी चरणी भक्ती जडली ती सर्व काळ श्री स्वामी समर्थांचे ध्यान आणि नामस्मरण करु लागली तिने श्री स्वामी समर्थांची एक तसबीर मिळवून ती त्यांची नित्य पूजा करु लागली तिच्या ध्यान धारणेत कोणी व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे एके दिवशी श्री स्वामी महाराजांनी तिच्या स्वप्नात येऊन तिला विचारले मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील त्यावर तिने उत्तर दिले मुलगा महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राम्हण अक्कलकोटात जेऊ घालीन या स्वप्न दृष्टांतानंतर बाई काही दिवसांनी गरोदर राहिली पण सातव्या महिन्यानंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली तिने श्री स्वामींची कळवळून प्रार्थना केली की महाराज मला दगा देऊ नका मजकडे चांगले लक्ष द्या माझे गणगोत आई बाप आपणच आहात त्याच रात्री काही घाबरू नको असे श्री स्वामींनी तिला दृष्टांतात सांगितले यापुढे नऊ महिने झाल्यावर चैत्र शु.१२ शके १७७६ (इ.स.१८९४) रोजी ती बाळंत होऊन तिला पुत्र झाला काही दिवसांनी तिला दृष्टांत झाला की श्री स्वामी महाराज केळीच्या मखरात बसलेले असून दोन सेवेकरी त्यांची सेवा करीत आहेत तेव्हा श्री स्वामी महाराज बाईस म्हणाले मुलगा झाला आता आम्हास सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nश्री स्वामी समर्थांनी इ.स.१८७८ साली अक्कलकोट येथे समाधी घेतल्यानंतर ही लीला घडली आहे सगुण स्वरुपातील श्री स्वामी समर्थ जरी समाधिस्थ झालेले असले तरी त्यांची अनन्य भावाने भक्ती करणाऱ्यास ते स्वप्न दृष्टांत देऊन सद्यःस्थितीतही मार्गदर्शन व साह्य करतात कुणाच्याही माध्यमातून का होईना हस्ते परहस्ते मदत करतात संकट पीडा दुःखाची तीव्रता कमी करतात त्यापैकीच एक पांडुरंग बापूजी जाधवाचे उदाहरण आहे अशी शेकडो नव्हे तर हजारो उदाहरणे आहेत त्या दोघा पती पत्नीवर एक दोन महिन्याच्या कालावधीत चार मुलांच्या मृत्यूचा आघात झाला परंतु यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्याची पत्नी भागूबाई भाविक होती तिच्या अत्यंतिक भाविकपणामुळे व तिला श्री स्वामी समर्थ या अवतारी विभूती��े महत्त्व त्यांच्या अनेक लीला तिच्या ऐकण्यात आल्या तेव्हा पुणे वैभव या साप्ताहिकातून श्री स्वामी चरित्र क्रमश प्रसिद्ध होत होते तिने त्यावेळी श्री स्वामींची तसबीर खटपट करुन मिळविली ती त्या तसबिरीसमोर बसून श्री स्वामींचे सदैव ध्यान आणि नामस्मरण करु लागली याचेच फळ म्हणून श्री स्वामींनी तिला स्वप्न दृष्टांत देऊन मुलगा देण्याचे अभिवचन दिले तू मला काय देशील असे श्री स्वामींनी तिला विचारताच त्या साध्या भोळ्या भाविक भागूबाईने दिलेले उत्तरही मोठे प्रांजळ आहे ती म्हणाली मुलगा झाल्यावर महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्यचारी करीन दोनशे ब्राम्हण अक्कलकोटात जेवू घालीन तिच्या या प्रांजळ उत्तरास श्री स्वामींनी तथास्तु म्हणून तिच्या भक्तीला एक प्रकारे मान्यता दिली श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने सातव्या महिन्यात आलेले संकट पार होऊन ती बाळंत झाली तिला मुलगा झाला श्री स्वामींनी त्यांचे काम केले आता नवस फेडण्याची मुलगा झाला आता आम्हाला सांगितल्या प्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला म्हणजेच श्री स्वामींस दिलेल्या वचनाला जागण्याची जबाबदारी त्या दोघा पती पत्नीची होती भागूबाईस स्वप्न दृष्टांतातून श्री स्वामींनी निर्देशित केले की आम्ही समाधिस्थ झालो आहोत समाधी स्थानी यावे केळीच्या मखरात सिंहासनावर बसलेले श्री स्वामी समर्थ दोन्ही बाजूस सेवा करीत असलेले दोन सेवेकरी हे स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याचाच तो दृष्य प्रसंग होता पुढे ते दोघेही दिल्या वचनाला जागले श्री स्वामी समर्थ समाधिस्थ झाल्यानंतरही त्यांच्या भक्तांचा कसा सांभाळ करतात योगक्षेम चालवतात याचा बोध देणारी ही रसाळ लीला आहे.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://topdailynews.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-31T14:47:56Z", "digest": "sha1:AKZNGEMM7JDG4UFFZ3OCPSGRO7EAXLGB", "length": 8169, "nlines": 70, "source_domain": "topdailynews.in", "title": "Top डेली न्यूज महाराष्ट्र: आयएमडीने 'मध्यम ते तीव्र' पावसाचा अंदाज वर्तविला आहे मुंबई न्यूज - राष्ट्रीय -", "raw_content": "\nHome - महाराष्ट्र: आयएमडीने ‘मध्यम ते तीव्र’ पावसाचा अंदाज वर्तविला आहे मुंबई न्यूज\nमहाराष्ट्र: आयएमडीने ‘मध्यम ते तीव्र’ पावसाचा अंदाज वर्तविला आहे मुंबई न्यूज\nद भारत हवामान विभाग (आयएमडी) मध्ये ‘मध्यम ते तीव्र शब्दलेखन’ असा अंदाज वर्तविला आहे पालघर, डहाणू शुक्रवारी इतर ठिकाणी.\nहवामान संशोधन व सेवा पुणे येथील एसआयडी प्रमुख के एस होसाळीकर ते म्हणाले, “नवीनतम उपग्रह आणि रडार निरीक्षणानुसार पालघर, डहाणू, शहापूर, मुरबाड रोहा, रायगड, अलिबाग, मोडक सागर रत्नागिरी, दापोली हरनाई आणि एस कोकण येथे दाट ढग आहेत. या ठिकाणी तीन ते चार तासांत मध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे. ”\nवाचा: मुंबई शहर ताजी अद्यतने\nशास्त्रज्ञ पुढे म्हणाले की, मुंबईत आज सुमारे 15 मिमी पाऊस झाला.\n“मुंबईत शहराच्या दिशेने गेल्या तासाभरात काही प्रमाणात मध्यम गळती झाली. (सुमारे १ the मि.मी. पाऊस),” असे त्यांनी पुढे ट्विट केले.\nआयएमडीने पुढील 48 तासांत ‘शहर व उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा’ अंदाज वर्तविला आहे.\nTags: आज बातमी मुंबई के एस होसाळीकर डहाणू पालघर भारत हवामान विभाग मुंबई बातम्या थेट मुंबईचा पाऊस मुंबईची ताजी बातमी मुंबईची बातमी मुंबईची बातमी आज मोडक सागर\nPrevious मुंबई इमारत कोसळ: इमारतीच्या छत कोसळल्याने मुंबईच्या किल्ल्यात 35 जणांची सुटका | मुंबई न्यूज\nNext मुंबई: लस घोटाळ्याप्रकरणी डॉक्टर जोडीला अटक मुंबई न्यूज\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक के��ी मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nCorona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर\n भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nMaratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र\nचंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ\nबीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\nमुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स: शहर 500 च्या खाली नवीन प्रकरणांचा अहवाल देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://topdailynews.in/sbi-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-07-31T14:39:02Z", "digest": "sha1:CUCJEX2JVFBWVRLPFSCVN7ZNQF6S2LI5", "length": 7203, "nlines": 64, "source_domain": "topdailynews.in", "title": "Top डेली न्यूज (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती. - Latest News, करिअर - Latest News", "raw_content": "\nHome - (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती.\n(SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती.\nएसबीआय भरती 2021: भारतीय स्टेट बँक व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, उप मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, कार्यकारी, उपव्यवस्थापक, मुख्य नीतिशास्त्र अधिकारी, सल्लागार, फार्मासिस्ट, डेटा विश्लेषक पोस्ट यांच्याकडून अर्ज मागवते. एकूण 149 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र उ��ेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ० 03 मे २०२१ आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२२ बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. एसबीआय भरती 2021, एसबीआय भारती 2021, स्टेट बँक ऑफ इंडिया भारती 2021, स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2021, स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2021, एसबीआय rentप्रेंटिस रिक्रूटमेंट 2021, एसबीआय rentप्रेंटिस भर्ती 2021.\nPrevious Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा बुटांमुळे पुन्हा एकदा चर्चेत, चाहत्यांकडून कौतुक.\nNext Maharashtra Sanchar Bandi : आता सर्वसामान्यांचं पेट्रोल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली.\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nगडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सी-60 पोलीस पथकाची चकमक सुरु\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nCorona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर\n भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nMaratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र\nचंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ\nबीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\nमुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स: शहर 500 च्या खाली नवीन प्रकरणांचा अहवाल देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f531ef464ea5fe3bdd7c95e?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-31T16:35:11Z", "digest": "sha1:VE4PXJN3U2ESWDW72UQNTZPWA44LPGKG", "length": 5190, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nहवामान अपडेटअ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल\nपश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील येत्या दोन दिवसांमध्ये मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असेल याचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व त्यानुसार पिकाचे नियोजन करा.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nहवामानमान्सून समाचारखरीप पिककृषी वार्ताव्हिडिओसोयाबीनकापूसकृषी ज्ञान\nया जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता\nशेतकरी बंधुनो, येत्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाविषयी अधिक माहिती...\nमान्सून समाचार | Agrostar India\nपहा साप्ताहिक हवमान अंदाज (२६ जुलै- ३० जुलै)\n👉 महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून उत्तर भागात १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००४ राहण्यामुळे इतका अधिक हवेचा दाब सुरवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित...\nकृषि वार्ता | डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nहवामानकृषी वार्ताखरीप पिकव्हिडिओसोयाबीनमकाकापूसकृषी ज्ञान\n(24-30 जुलै) रोजी इतक्या जिल्ह्यात होणार अतिमूसळधार पाऊस\nशेतकरी बंधूंनो, २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात होणार्‍या संभाव्य पावसाविषयी माहिती देण्यात येत आहे. २४ जुलै ते २६ जुलै पालघर ते सिंधुदुर्ग विभागात...\nकृषी वार्ता | मौसम तक Devendra Tripathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/travel-for-the-common-man-will-become-more-expensive-lalpari-will-increase-his-fare/", "date_download": "2021-07-31T15:07:58Z", "digest": "sha1:KTQGFBYDMCZWFG62L23GMSKRW6BRXVXM", "length": 11706, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सर्वसामान्यांच्या प्रवास महागणार;लालपरी आपलं भाडे वाढ करणार", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्र���कीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसर्वसामान्यांच्या प्रवास महागणार;लालपरी आपलं भाडे वाढ करणार\nलालपरी आपलं भाडे वाढ करणार\nदिवसेंदिवस पेट्रोल- डिझेल, गॅस, सीएनजीच्या किंमती वाढत आहेत. त्यापाठोपाठ एसटी महामंडळाच्या भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. डिझेलच्या दरात दरवाढ होत असल्याने त्याचा अतिरिक्त भार एसटीवर पडत आहे. यामुळे हा पडणारा भार कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न होणार आहे.\nडिझेलचे दर वाढल्यामुळे एसटीवर महिन्याला सुमारे १२० ते १४० कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील बहुतांश मार्गावरील बससेवा बंद आहे. यामुळे महामंडळाच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम येत नाही. दरम्यान, याआधी जून २०१८ मध्ये एसटीने १८ टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्याने तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.\nएसटी महामंडळाच्या साधारणत: १६ हजार बसेर राज्यात डिझेलवर धावत आहेत. जेव्हा या सर्व बस धावतात तेव्हा दिवसाला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते.\nसध्या १० हजार बसेस धावत असून दिवसाला ८ लाख डिझेल लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या साधारणत: १६ हजार बसेर राज्यात डिझेलवर धावत आहेत. जेव्हा या सर्व बस धावतात तेव्हा दिवसाला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते. सध्या १० हजार बसेस धावत असून दिवसाला ८ लाख डिझेल लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.\nएसटी महामंडळाच्या साधारणत: १६ हजार बसेर राज्यात डिझेलवर धावत आहेत. जेव्हा या सर्व बस धावतात तेव्हा दिवसाला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते. सध्या १० हजार बसेस धावत असून दिवसाला ८ लाख डिझेल लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.\nदरम्यान, डिझेल दरवाढीमुळे याचा भार एसटीच्या उत्पानवर पडत आहे. आधीच कमी उत्पन्न आणि खर्चात जास्त वाढ यामुळे एसटी तोड्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता इंधनाचे दर शंभरीकडे वाटचाल करत असल्याने एसटीने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-germany-and-america-won-5722887-NOR.html", "date_download": "2021-07-31T15:41:50Z", "digest": "sha1:QJR4GZZCVNNRRAP2JSZBN34T63PGCTW5", "length": 6346, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Germany and America won | जर्मनीची काेलंबियावर मात; ४-० ने जिंकला सामना, अमेरिकेचा पराग्वेवर विजय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजर्मनीची काेलंबियावर मात; ४-० ने जिंकला सामना, अमेरिकेचा पराग्वेवर विजय\nनवी दिल्ली- जर्मनी अाणि अमेरिकेच्या युवांनी अापल्या सरस खेळीच्या बळावर साेमवारी विजयाने दिवाळी धमाका उडवला. या विजयासह जर्मनी अाणि अमेरिका टीमने फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्री-क्वार्टर फायनलच्या पहिल्याच सामन्यात जर्मनीने विजयाचे खाते उघडताना काेलंबियाचा पराभव केला. जर्मनीने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. जाॅन फिएटे अप्रा (७, ६५ वा मि.), यान बिस्सेक (३९ वा मि.) अाणि जाॅन येबाेअाह (४९ वा मि.) यांनी गाेल करून जर्मनीला विजय मिळवून दिला. यासह जर्मनीने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. अाता जर्मनीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना २२ अाॅक्टाेबर राेजी काेलकात्यात हाेणार अाहे. अमेरिकेने लढतीत पराग्वेचा ५-० ने पराभव केला. विअाह (१९, ५३, ७७ वा मि.), कार्लटन (६३ वा मि.) अाणि सारगेंटने (७४ वा मि.) गाेल करून अमेरिकेला अंतिम अाठचा प्रवेश मिळवून दिला.\nअप्राचे दाेन गाेलचे याेगदान : युवा खेळाडू जाॅन अप्रा जर्मनीच्या विजयाचा हीराे ठरला. त्याने टीमच्या विजयात दाेन महत्त्वपूर्ण गाेलचे याेगदान दिले. त्याने दमदार सुरुवात करून देताना सातव्या मिनिटात जर्मनीची १-० ने अाघाडी निश्चित केली. त्यामुळे जर्मनीला सामन्यावर मजबूत पकड घेता अाली. त्यानंतर बिस्सेकने जर्मनीच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. येबाेअाहने ४९ व्या मिनिटाला जर्मनीकडून तिसरा गाेल केला. अप्राने ६५ व्या मिनिटाला गाेल केला.\nफिफाच्या यंदाच्या वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा जर्मनी हा पहिला युवा संघ ठरला. जर्मनीने सामन्यात सरस खेळी करताना एकतर्फी विजय मिळवला. यामुळे टीमला थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता अाली.\nमेक्सिकाे अंतिम अाठसाठी झुंजणार\nतीन वेळचा चॅम्पियन मेक्सिका युवा संघ अाता अंतिम अाठमधील प्रवेशासाठी सज्ज झाला अाहे. मेक्सिकाेचा प्री-क्वार्टर फायनलमधील सामना इराणशी हाेणार अाहे. गाेव्याच्या मैदानावर मंगळवारी हा सामना रंगणार अाहे. मेक्सिकाे यंदा चाैथ्या किताबासाठी उत्सुक अाहेत. २००९ वेळचा विजेत्या फ्रान्सचा सामना स्पेनशी हाेईल. इंग्लंड अाणि जपानचे युवा खेळाडू काेलकात्याच्या मैदानावर समाेरासमाेर असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2021-07-31T15:44:54Z", "digest": "sha1:6CQODNXYYXXFNJXNSXHSZYV255SU3POE", "length": 5891, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८९१ मधील मृत्यू‎ (१५ प)\n► इ.स. १८९१ मधील खेळ‎ (१ प)\n► इ.स. १८९१ मधील जन्म‎ (३९ प)\n\"इ.स. १८९१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vatadya.blog/2012/10/02/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2021-07-31T15:40:01Z", "digest": "sha1:YHNHQULDSFMTS7TWOKCLKNDCS2IKYFX4", "length": 59343, "nlines": 103, "source_domain": "vatadya.blog", "title": "बागलाणची मुशाफिरी – भाग ३ – Vatadya", "raw_content": "\nबागलाणची मुशाफिरी – भाग ३\nबागलाण कसोटी (दिवस तिसरा): किल्ले हरगड आणि जिभ सुळका\nभल्या पहाटे सहाला टीम मिटींग झाली.. Captain Cool आणि कोच दीपक दादांनी पुढचा प्लान पोतडीतून बाहेर काढला.. सकाळी नाश्ता करून हरगड.. आणि दुपारी लंच ब्रेक नंतर मिशन ‘मांगी-तुंगी’.. थोडक्यात सांगायचं तर, या बागलाण सामन्यातील मुल्हेर-मोराचा डाव घोषित केला होता.. आजचे फलंदाजही कसलेले आणि नावाजलेले.. हरगड, मांगी आणि तुंगी.. आज यांना सामोरं जायचं होतं.. बागलाण टेस्ट सामन्यातील हा तिसरा दिवस कुणाकुणाला जायबंदी करणार होता कोण जाणे..\nन्याहारी उरकून,, दुपारसाठी फळे आणि ठेपले घेवून.. हरगड पदभ्रमण सुरु झाले.. पुन्हा मुल्हेर माची च्या पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाडा गाठला.. काल सर् केलेल्या मुल्हेर-मोराकडे एक विजयी कटाक्ष टाकला.. आणि वाटाड्या घेऊन उजवीकडच्या सोंडेवरून निघालो.. मुल्हेर-हरगड खिंडीत जाण्यास निघालो..\nहरगड हा मोरा-मुल्हेरचा सवंगडी.. शोलेत कसे दोन दोस्त असतात.. अगदी जिवाभावाचे मैतर.. तसा हा मुल्हेर चा सवंगडी हरगड.. जरी उंचीने थोरला असला तरी.. एखाद्या धाकट्या भावाच्या मायेने मुल्हेरचे रक्षण करण्यास सदैव सज्ज..\nइतिहासकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर.. मोरा आणि हरगड या किल्ल्यांची बांधणी मुल्हेरच्या संरक्षणासाठी करण्यात आली.. उजवीकडे धिप्पाड हरगड अन् डावीकडे काटक देहबोलीचा मोरा.. तीन कसलेले मल्ल समोर आले तर काय बिशाद प्रतिस्पर्ध्यांची.. पुढे पाऊल टाकायची.. अंगावर चालून येणाऱ्या गनिमाला, हे दुर्गत्रिकुट ठणकवतात.. “खबरदार पुढे याल तर .. उडवीन राई राई एवढ्या चिंधड्या..”\nधनगरवाड्या शेजारी.. मुल्हेरकडे तोंड करून उभे राहता.. उजवीकडच्या सोंडेवरून निघालो.. एक-दोन टेकाड चढून.. हरगडाच्या कातळभिंतीच्या पायथ्याच्या पायवाटेला येवून मिळतो.. इथून डावीकडे चालताच.. आता खिंड नाकाच्या रेषेत सरळ पुढे थोडी वर दिसत असते.. आणि मुल्हेर-मोरा डावीकडे राहतात.. मुल्हेर माचीवर खिंडीकडच्या बाजूचे दरवाजे दिसतात अधून मधून.. हरगडाच्या कातळ भिंतीला समांतर जात आणखी थोडी पायपीट करताच समोर खिंडीतली तटबंदी दिसू लागते.. धनगरवाड्यातून साधारण अर्ध्या-पाऊण तासात मुल्हेर-हरगडला जोडणाऱ्या खिंडीत दाखल झालो.. खिंडीत पाहिलं तर.. इथे भरभक्कम बांधकाम आहे.. मुल्हेरमाची ला बांधलेली संरक्षक तटबंदी.. एक भग्न दरवाजा ही आहे..\nखिंडीत ड्रिंक्स ब्रेक घेतला.. हरगडाची विकेट कशी घ्यावी यावर मार्गदर्शक (वाटाड्या), कप्तान आणि कोच यांच्या काही Internal खलबते झाली.. Warm-Up ने फुललेला श्वास पूर्वपदावर येताच,, Captain Cool ने ‘गेम ऑन’ ची घोषणा दिली आणि पुन्हा सामना सुरु झाला..\nहरगडावर खिंडीतून जाण्याचे दोन मार्ग आहेत.. एक खिंड ओलांडून पलीकडच्या बाजूने (मुख्य द्वाराने) तर दुसरा.. खिंडीच्या अलीकडून तीव्र घसाऱ्याच्या (Scree) वाटेने चोर दरवाजातून.. वाटाड्या म्हणाला, ‘हिकडून तुम्हाला न्हाई जमणार तुम्ही पुढून चला’.. खिंडीतून दरवाजाच्या भग्न तटातून वाट काढत.. पुन्हा उजवीकडे निघालो.. आता मघाशी समांतर चालणारी हरगडाची कातळभिंत पाहता ती इंग्रजी ‘व्ही’ आकाराची दिसते.. आणि पुन्हा आपण कातळ भिंतीला उजवीकडे ठेवत.. समांतर चालू लागतो.. आता समोर उजवीकडची कातळ भिंत आणि त्याला जोडणारा एक सुळक्यासारखा दिसणारा डोंगर दिसू लागतो.. हा सुळका-टाइप डोंगर आणि उजवीकडच्या कातळभिंतीला जोडणाऱ्या घळईतून हरगडाची वाट आहे..\nखिंड मागे सोडताच नागमोडी वाटेने चालत आपण बऱ्यापैकी घनदाट झाडीत येवून पोहोचतो.. इथे मगाशी विरळ वाटणारी झाडी आता घनदाट झालेली असते.. इथे उंच आणि हिरवीटंच झाडांची गर्दी झालेली असते.. एखाद्या देवराईत आल्यासारखं वाटतं.. मध्यान्हीच्या उन्हात रापलेल्या देहावर ह्या देवराईतून वाट काढणारा वारा हळुवार फुंकर मारू लागला.. क्षणभराची विश्रांती घेवून पुढे निघालो.. इथून उजवीकडे दाट झाडी-झुडुपातून जाणारी चढणीची नागमोडी वाट आपल्याला कातळ भिंतीच्या जवळ नेते.. कातळभिंत उजवीकडे ठेवत तिरपे गेल्यास आपण घळईत दाखल होतो.. वर पाहिलं तर घळईतून डोकावणारा हरगडाचा माथा अजूनही आवाक्याबाहेर वाटतो..\nहरगड अजूनही दूर दिसल्याचे पाहून बसकन मारली.. कप्तान ने पुन्हा रनर दिला.. विशाल उर्फ सर्पमित्र.. यंदा आमचे लीड गोलंदाज वेंकी आणि आकाश हरगडाला भिडत होते.. कोच दीपक दादा.. मार्गदर्शनपर सुचना देत होते.. आता चांगली पायवाट संपून.. घळईतली दगड धोंड्याची वाट सुरु झाली.. साधारण २००-३०० फुटांची ही घळ.. ६०-७० अंशाच्या कोनात चढायचं दिव्य पार करावे लागणार होते.. पण “इरादा पक्का तर दे धक्का..”\nसर्पमित्राला म्हटलं निवांत जाऊ गप्पा मारत.. म्हटलं आकाश-वेंकी जर ‘सबसे आगे सबसे तेज’ द्रुतगती गोलंदाज.. तर आपण ‘लेट लतीफ’ कूर्मगती गोलंदाज.. पण सामना जिंकायला सगळेच सारखे.. पावलं दगडांवर पडू लागली तशी गप्पांची रंगात वाढू लागली.. ‘मेरा एक-एक सवाल.. सर्पमित्र के दस-दस जवाब..’ असं सवाल-जवाब, सवाल-जवाब खेळत.. हरगडा चा पहिला दरवाजा दृष्टीक्षेपात आला..\n‘माणूस इतकं कसं बोलू शकतो आणि ते ही न थकता..’ मला तर, “हा विशाल, शोलेतील आपल्या बसंतीचा युगांडा मध्ये हरवलेला भाऊ आहे कि काय ” अशी शंका यायला लागली.. पण सर्पमित्राने सापांविषयी माझा Database एकदम अपडेट करून टाकला होता.. शिवाय सर्पमित्रच सोबतीला म्हटल्यावर सापांची काय बिशाद.. पुढे यायची..” अशी शंका यायला लागली.. पण सर्पमित्राने सापांविषयी माझा Database एकदम अपडेट करून टाकला होता.. शिवाय सर्पमित्रच सोबतीला म्हटल्यावर सापांची काय बिशाद.. पुढे यायची.. म्हणजे तुम्ही कमिशनर ला घेवून दुचाकी वरून चालला आहात ��णि एखाद्या सिटी पोलिसाने अडवलं.. तर तुम्ही जसे निवांत राहाल अगदी Same-To-Same.. तसं हा ‘सापांचा कमिशनर’ सोबतीला आहे म्हटल्यावर सापांची भीती दूर पळाली होती..\nगडाचा पहिला दरवाजा..म्हणजे ट्रेकच्या पूर्ततेची पावती देणारा.. माथ्यावर नेणारा जणू एक सांगाती.. ह्या आडवळणा वरच्या गडवाटांचा.. पहिला दरवाजा.. जर तुम्ही कुठल्याही गडाचा पहिला दरवाजा गाठला तर ट्रेक जवळपास पूर्ण झाला असं म्हणायला (Declare करायला) हरकत नाही.. पण ट्रेक खऱ्या अर्थाने सफल संपूर्ण करायचा असेल तर आणखी थोडी पायपीट करायलाच हवी.. भग्नावशेष पाहत पुढ निघालो.. पुन्हा दोन दरवाजे पार करून वर आलो.. समोर मारुती मंदिर दिसत होतं.. मागे वळून पाहिलं तर उजवीकडे एक हिरवं पाण्याचं टाकं आणि खाली घळईत दिसणारे तीन दरवाजे.. बागलाण मधील किल्ल्यांचा USP म्हणजे हे तीन दरवाजे, आणि बोडके पिवळेधमक डोंगर.. तिकडे साल्हेर च्या दोन्ही वाटांवरचे तीन-तीन दरवाजे, सालोटावरचे तीन दरवाजे.. इकडे मुल्हेरमाचीकडे जाताना लागणारे तीन दरवाजे आणि हरगडाचे तीन दरवाजे.. या तीन दरवाजांचे काय गौडबंगाल आहे ते कळेना .. बहुदा किल्ले बांधण्याची ही बागलानी शैली असावी.. पण गड राखण्यासाठी केलेली ही ट्रिपल स्पीड ब्रेकर टाइप तीन दरवाजांची कल्पनाच अफलातून आहे.. म्हणजे एका दरवाजातून शत्रू आत आलं कि.. घे त्याला दुसऱ्या दरवाजाच्या कोपऱ्यात.. द्या त्याला खर्चापानी.. दुसऱ्या दरवाजातून आत निसटला तर.. आहेच तिसरा दरवाजा.. द्या परत बेल बुक्का गुलाल.. कधी काळी शत्रूंच्या नाकी नऊ आणणारे हे तीन दरवाजे आज भग्नावस्थेत पाहून मन उद्विग्न झालं..\nशेवटच्या दरवाजातून आत येताच कातळ चढून उजवीकडे निघालो गडाच्या दक्षिण टोकाकडे.. आता आपण मगाशी समांतर असलेल्या हरगडाच्या कातळ भिंतीच्या माथ्यावरून चालत असतो.. तुटलेली भिंत उजवीकडे ठेवत.. तिरपे डावीकडे जाताच भग्न इमारतीचे अवशेष नजरेस पडतात.. या भग्न इमारतीचा चौथरा आडवा पायवाटेला आडवा येतो.. या चौथऱ्याकडे पाठ करताच उजवीकडच्या वाटेने चालत जाताच उजवीकडे खाली हरगडाच्या पश्चिमेकडील कातळ भिंतीला चिटकून उभा असलेला सुळका दिसतो.. याला ‘जिभ’ सुळका म्हणतात… सालोट्यावरून जिभाउन्नी दाखवलेला हाच तो सुळका जो कातळातून एखाद्या जिभे सारखा बाहेर आल्यासारखा दिसत होता… तो आता जवळून बघताना हैद्राबादच्या चार मिनारांपैकी एखाद्या उत्त���ंग मिनारासाखा वाटत होता.. वाटलं इथे सिंघम अन्नाला आणायला पाहिजे क्ल्याम्बिंग ला.. सुसाट निघेल तो.. एखाद्या वाऱ्या सारखा..\nहरगडचा एक-मिनार पाहून पुन्हा दक्षिण टोकाकडे निघालो.. पुन्हा आल्या वाटेने .. भग्न इमारतीच्या चौथरा गाठला आणि पायवाटेने इमारतीची खुजी तुटलेली भिंत लांघून पलीकडे गेलो इथे समोर.. अगदी छोट्या टेकाडावर चढून गेलो.. आणि इथे एक तोफ पहायला मिळाली.. हीच टी हरगडावरची दुनियामे वर्ल्ड फेमस.. हजार बांगडी तोफ.. लोखंडाच्या बांगड्यांपासून घडवलेल्या या बांगडी तोफा यवनी राज्यकर्त्यांची खासियत असावी बहुतेक.. तिकडे जंजिऱ्यावर कलाल-बांगडी इकडे हजार बांगडी..\nपूर्वी घडवलेली मोठी तोफ.. गडावर घेवून जाणे जवळपास ‘नमुन्कीन के बराबर’ होतं.. म्हणून ओतीव लोखंडाच्या रिंगा जोडून त्यांची अशी तोफ घडवली आहे.. तोफेचा घेर पाहून.. ही लांब पल्ल्याची तोफ असल्याचे कळले.. मुल्हेर माची कडे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी.. या दक्षिण बुरुजावर सुसाट सुटणारे तोफगोळे मुल्हेर माची जिंकू पाहणाऱ्या गनिमाचा थरकाप उडवीत असणार हे नक्की..\nइथून मुल्हेर-मोरा या किल्ल्यांचं एक वेगळंच रुपडं पहायला मिळते.. इथून दिसणारे मुल्हेर माचीवरचे गणेश मंदिर-गणेश तळे, सोमेश्वर मदिर तर केवळ स्वप्नातीत असेच.. हरगडाची सफर या Landscape मुळे सार्थकी लागली.. इथवर यायला केलेली तब्बल तीन तासांची तंगडतोड या अफलातून नजाऱ्यासमोर काहीच नव्हती.. आहेच अशी जादू माझ्या ‘मल्हारी महाराष्ट्रात आणि त्याच्या सह्याद्रीच्या दारी-खोऱ्यात’.. इथून मुल्हेर माचीचे खिंडीकडून असलेले तीन दरवाजे पहायला मिळतात..\nहजारबांगडी तोफेच्या पुढ्यात ब्यागा टेकवल्या आणि समोर दिसणाऱ्या अर्धा-वर्तुळाकृती बुरुजावर उन्हाचा मारा सोसत बसलो.. डबे-डूबे उघडून ठेपला-फ्राय, चटणी आणि सफरचंद असा लंच केला.. थोडं भानावर येताच.. कप्तान गंभीरपणे म्हणाले.. अभिनंदन टीम सन्मान… मोठ्या मेहनतीने हरगडाची विकेट घेतली.. आता गाठ .. उंचपुऱ्या मांगी-तुंगी या सख्ख्या भावंडांशी आहे.. चलो आगे बढो.. कमॉन टीम सन्मान.. कर लो बागलाण मुट्ठी में..\nपरतीच्या प्रवासाला आल्या वाटेने पुन्हा खाली निघालो.. वाटेत मुख्य दरवाजासमोर.. एक हनुमान मंदिर आहे.. दर्शनाला निघालो.. मंदिरापाशी पोहोचताच, बाहेर निळ्या आकाशाच्या छत्री खाली उभा असलेला महाबली महारुद्र हनुमान पाहून आपसूक��� भक्तिभावनेने हात जोडले गेले.. नीट पाहिलं तर हनुमानाच्या पायाशी काही तोफगोळे लोटांगण घालताना दिसले.. तिकडे.. मुल्हेरला तोफगोळा पायाशी असलेला गौरीपुत्र गणेश आणि इकडे अंजनीसूत हनुमान.. काही तरी तर्कशास्त्र नक्की असणार या मागे.. मंदिराच्या मागे आमचे परवाचे दोस्त साल्हेर-सालोटा आमच्याकडे डोकावून पाहत होते.. म्हटलं पुन्हा येणार.. नक्की..\nमांगी-तुंगी ची वेळ चुकवायची नसल्याने हरगडावरून काढता पाय घेतला.. पुन्हा घळईतून दगड-धोंड्याच्या वाटेने निघालो.. उतरताना माणसाला गुडघे नसते तर किती बरं झालं असतं असं वाटू लागलं.. गुडघ्यांची सत्वपरिक्षाच जशी .. या जीवघेण्या परिक्षेत माझा डावा गुडघा नापास झाला.. म्हणजेच जोरात दुखू लागला.. कप्तान ने पुन्हा रनर दिला .. सर्पमित्र विशाल.. दुखऱ्या गुडघ्याचे उगाच कौतुक नं करता गुमान रस्ता कापत खिंडीत दाखल झालो.. खिंडीत औटघटकेचा विसावा घेवून.. पुन्हा मुल्हेर माचीच्या पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाड्यात येवून पोहोचलो.. साधारण दुपारचा एक वाजला होता..\nलंच पर्यंत एकही गडी न गमावता हरगडा ची विकेट घेतली होती.. आता डाव मांगी-तुंगी चा होता.. Captain Cool उपेंद्र ने गाडीतच टीम डिस्कशन उरकले.. वेगळा ब्रेक न घेता गाडीतच जेवण उरकावे म्हणजे मांगी-तुंगी च्या पायथ्याशी लवकर पोहोचता यावं.. यासाठी कप्तान ने वेळेच्या व्यवस्थापनाचा एक आदर्श घालून दिला.. बाकी ट्रेक मध्ये काय काय शिकायला मिळतं.. आपात्कालीन व्यवस्थापन, वेळेचे महत्त्व, संघ-भावना, आणि ध्येय कसं गाठायचं याचा दांडगा अनुभव फक्त आणि फक्त ट्रेक मध्येच मिळू शकतो..\nमांगी-तुंगी : मांगी-तुंगी ही जैन धर्मियांचे श्रद्धा स्थान.. सटाणा-ताहीराबाद-घाट रस्ता-भिलवाडी असा गाडीमार्ग आहे.. आदिनाथ आणि पार्श्वनाथ यांच्या वास्तव्याने पावन झालेले ही दुहेरी शक्तीपीठे म्हणजे मांगी आणि तुंगी चे दोन सुळके.. या ठिकाणी जैन तीर्थंकर महावीर जैन, आदिनाथ जैन, शांतीनाथ जैन आणि पार्श्वनाथ जैन यांच्या मूर्ती कातळात कोरल्या आहेत.. भिलवडीतून पाहताना हे सुळके पाहताना.. आपल्याच तोऱ्यात उभे असल्याचे आपल्याला दिसतात.. उजवीकडचा तुंगी आणि डावीकडचा मांगी सुळका.. तुंगी सुळका हा उंचीने थोडा मांगीला थोरला आहे.. बाकी तोरा तोच.. एखाद्या जगाज्जेत्यासारखा.. भिलवाडला पोहोचलो.. लगोलग पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.. आणि समोर मांगी-तुन्गीला जोडणाऱ्या माची कडे नेणाऱ्या पायऱ्या पाहू लागलो.. शेवटी नजर थकली पण पायऱ्या काही संपत नव्हत्या..\nआजू-बाजूला पहिलं तर मांगी-तुंगीची वारी करून आलेला एक ग्रुप नळ-कोंडाळ्या लगतच्या झाडाखाली पारावर निवांत बसला होता.. त्यांनी ‘वर माकडं खूप आहेत आणि खायचं प्यायचं नेवू नका असा प्रेमाचा सल्ला दिला.. आमच्या ग्रुप मधल्या एकाचा मोबाईल पळवला.. अशी चौका देनेवाली बातमी ही दिली..’ आता काय म्हणावं या हुल्लड माकडांना.. फोन घेवून काय करणार होती ही माकडं.. आयटम ला फोन लावणार का ते .. हेलो डिअर मंकीरानी .. ‘हुप हुप हुप.. तुझी लांब-आणि-शेंडेदार शेपूट मला जाम आवडते.. तिकडे तुंगी आळीतला काळ्या तोंडाचा ढेसऱ्या आहे ना.. अगं तो लुक्का मंकी चा दोस्त.. तो तुझ्यावर जाम लाईन मारतो.. मला कालच आपला मांगी आळीतला ढोल्या मंकू बोलला.. तुझा काही म्याटर चाललाय म्हणून..’ .. आणि तिकडून काय माकडीण असं उत्तरणार होती का.. ‘हुप.. हुप.. हुप.. उगाच उन्हाच्या टायमाला भंकस करू नकोस.. आयला इकडं पुण्या-मुंबईचे छावे यायची वेळ झाली.. तरी याची वासुगिरी सुरूच.. चल ठेवते रे लाल-तोंड्या.. मला मेक अप करायचाय अजून’.. काहीतरी उगाच माकडाने फोन पळवला म्हणे.. \nइथली माकडे आक्रमक आहेत असेच बऱ्याच जणांकडून ऐकले आणि त्यामुळे फक्त पाण्याच्या बाटल्यांची एक आणि बिस्किटाच्या पुड्यांची एक ब्याग घेवून निघालो.. माकडांना हुसकवायला वेताच्या काठ्या घेतल्या… काय सांगावं उगाच अंगावर वगैरे आला म्हणजे..\nअशी भर दुपारी काढलेली ही डोलबारी रांगेतील ह्या डोंगरांची मोहीम आज अजरामर होणार हे नक्की होतं.. फक्त ही मोहीम पूर्ण करताना आपण स्वतः अमर होणार नाही याची काळजी घ्यायची होती.. हातात काठी आणि डोळ्यात ध्येय घेवून निघालो.. एकेक पायऱ्या चढू लागलो.. जेमतेम शंभर एक पायऱ्या चढून गेलो असेन.. आधीच हरगडाच्या घळीतील दगड-धोंड्यानी दुखावलेला डावा गुडघा या शंभराव्या पायरीला.. ‘आम्ही नाही जा’.. असं म्हणून रुसून बसला.. फक्त शंभर पायऱ्या चढलो तर ही अवस्था तर ३००० पायऱ्या काय अवस्था करणार या कल्पनेने.. अंगावर शहारे आले.. आणि पायाचा थरकाप उडाला.. मग कुणीतरी म्हणालं.. आपण एक आयडिया करुया.. म्हटलं ‘सांग बाबा सांग तुझी आयडीया ची कल्पना..’ म्हणाला .. ‘आपण इथे प्रत्येक ५० पायऱ्यांनंतर .. पायरीवर आकडा लिहिला आहे’.. आपण एका दमात पन्नास पायऱ्या चढायच्या ���णि मग दहा मिनिटाचा ब्रेक.. ‘कशी वाटली आयडीया..’.. म्हटलं बेस आहे.. बघू किती वेळ चालते ही आयडीया.. नव्याने सुचलेल्या आयडियाची कास धरून ५०० पायऱ्यांचा टप्पा पार केला.. अध्ये मध्ये उभारलेले पत्र्यांचे शेड डोक्यावर पाखर धरत होते .. ते नसते तर काय झाले असतं याची कल्पनाच न केलेली बरी..\nपाचशे पायऱ्या चढून बूड टेकते ना टेकते तोच कप्तान म्हणाला.. हे असं ५०-५० पायऱ्या चढलो तर अंधार होईल वर जाईपर्यंत.. आपण १०० पायऱ्यांचा एक टप्पा ठेवूयात.. म्हटलं ‘बास का कप्तान असं चीटींग नाही करायचं.. आता ठरलंय ना आपलं.. ५० चं एक टप्पा.. उगाच टीमला तरास नको’.. टीम सन्मान मांगी-तुंगी कडे निघाले एकेक टप्पे पार करत.. मी आपलं हळूच एका टप्प्याचे दोन टप्पे करून.. एका दमात २५ पायऱ्या असं चालू लागलो.. मजल-दरमजल म्हणजे काय असतं.. ते इथली प्रत्येक पायरी चढताना कळतं.. धापा टाकत १००० व्या पायरीवर पोहोचलो.. इथवर आलो खरा.. पण आता खरं परत खाली जावं असा विचार मनात डोकावू लागला.. शेक्सपियरला पडलेला प्रश्न मला त्या १००० व्या पायरीवर पडला.. ‘To be or not to be ’.. एक पळपूटं मन.. ‘पुढे जावं कि नं जावं’ या यक्ष प्रश्नात घुटमळलेलं आणि एक झुंजार मन.. म्हणालं ‘सहा निम्म्यातले दोन निम्मे चढून आलोय.. आता चार निम्मे राहिले.. चल पुढे’.. ‘तू ना रुकेगा कभी.. तू ना थमेगा गा कभी.. कर शपथ.. अग्निपथ.. अग्निपथ.. अग्निपथ’..\nहजाराव्या पायरीला ‘एका दमात ५० पायऱ्या’ हे गणित पायरीवर सोडून.. ‘एका दमात जमतील तितक्या पायऱ्या’ हे प्रमाण मानून चालू लागलो.. हो नाही करत एकदाचा तो २००० पायऱ्यांचा टप्पा दृष्टीक्षेपात आला.. ध्येय असं आवाक्यात आल्याची ही चाहूल होती.. इथे शेड मध्ये एक आजी बाई ताक-सरबत विकण्यास सरसावल्या.. थोडं बूड टेकवलं तर माकडांची गुरगुर चालू झाली.. काय त्रास आहे हा.. ती वेताची काठी उचलण्याचेही त्राण नव्हते.. त्यांच्याकडे तसेच दुर्लक्ष करत सरबतावर ताव मारला.. दोन सरबताचे ग्लास गटागट पिवून पुन्हा माणसात आलो..\nत्या २००० पायऱ्या संपताच आपण मांगी सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो.. आता इथे दोन वाटा फुटतात.. उजवीकडची वाट तुंगी सुळक्या कडे नेणारी तर डावीकडची मांगी कडे.. उजवीकडे निघालो.. Captain Cool ने निर्देश करताच पुन्हा माझ्या लाडक्या पायऱ्यांकडे निघालो.. दोन डोंगरांना जोडणाऱ्या दांडाकडे निघालो.. थोडं पुढे जाताच एक कृष्णाचे संगमरवरी भग्न मंदिर पहायला मिळाले.. आपसूक भक्तीभावाने हात जोडले गेले.. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत “आशीर्वाद आणि पायऱ्या”.. पुढे गेलो तर पुन्हा ५०० पायऱ्या.. आणि समोर पायऱ्यांचा राजा तुंगी चा सुळका.. त्या अंगावर येणाऱ्या पायऱ्या पाहून पुन्हा एकदा प्रश्न पडला “To be or not To be.. that is the question”..\nपण ही जात मावळ्याची.. वाटेस नाही डरायची\nत्यास ठावूक आहे जात.. गानिमांशी लढायची\nलंगडत्या पायांनी जोर देवून त्या .. ५०० पायऱ्या सर् करण्याचा निर्धार केला.. जसजसा तुंगीचा सुळका जवळ येवू लागला तसतसा मनाला धीर वाटू लागला.. नेटाने त्या ५०० पायऱ्या सर् केल्या आणि तुंगी सुळक्याच्या सावलीखाली पोहोचलो.. माझा गुडघा त्या २५०० व्या पायरीवर दुखावला आणि सुखावला.. सुखावला तो ध्येयपुर्तीच्या साधनेने आणि दुखावला तो पायऱ्या आणि पायऱ्यांनी.. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या ‘पायऱ्या आणि पायऱ्या’.. दुसरं काही असूच शकत नाही..\nतुंगीच्या सुळक्याला प्रदक्षिणा मारण्यास निघालो तोच बेरकी माकडांचा एक घोळका दबकत हळूच पाठलाग करू लागला.. काही तरी खायला मिळेल या एकमेव आशेने ती माकडे मागावर होती.. प्रदक्षिणा मार्गावर सर्व गुंफा जाळीबंद केल्याचे दृश्य दिसले.. या ठिकाणी… जैन धर्मियांची भक्तीस्थळे ठाण मांडून उभी आहेत.. इथे दोन गुहेत भगवान चंद्रप्रभू जैन धर्मियांचे आठवे तीर्थंकर यांची मूर्ती आहे.. रामचंद्राची गुहा, हनुमान, गाव, गवाक्ष, नील आदी देवतांच्या मूर्ती कोरल्याचे ही दिसते.. इथल्या एका गुहेत प्रभू श्रीरामाच्या सैन्याचा सेनापती कृतांतवक्र याची एक साधुरुपातील मूर्ती आहे.. याशिवाय बाहुबली च्या ही मूर्ती आहेत.. प्रदक्षिणा मार्गावर माकडांनी टीम सन्मान ला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला पण वेताच्या काठ्यांनी तो हाणून पाडला.. शेवटी तुंगी प्रदक्षिणा पूर्ण करून ..\nपायऱ्या उतरू लागलो .. तरी माकडं मागावरच.. त्यांच्या धाकाने का होईना .. पण झपाझप पायऱ्या उतरलो.. आणि पुन्हा दांडा वरून .. मांगी सुळक्याच्या पायऱ्यांशी येवून पोहोचलो.. माकडे अजून मागावरच होती.. तेवढ्यात.. एक टायवाला ग्रुप मांगी उतरून त्यांच्या राजू गाईड बरोबर खाली उतरू लागलं होता.. एव्हाना माकडांना कळून ही चुकलं ही आधुनिक माकडं आपल्यापेक्षा बेरकी आहेत म्हणून.. नाईलाजाने शेवटी त्यांनी आपला मोर्चा त्या उतरणाऱ्या मंडळींकडे वळवला.. बाकी झटक्यात सटकले त्यांचा गाईड सापडला.. गाईड च्या हातात स्टीलचा डबा होता आणि माकडांना निमित्त मिळालं.. त्यांनी गाईड ला घेरला .. १५-२० माकडे आणि एकटा गाईड .. शेवटी गाईड हातातला डबा सोडून जीव मुठीत घेवून पळाला.. आणि माकडांनी डब्याचा ताबा घेतला.. शेवटी माणूस कितीही शिकला तरी आपल्या पूर्वजांना शेवटी शरण जाणारच..\nअसा गमतीशीर प्रसंग पाहून पुढे निघालो.. एका दमात दहा पायऱ्या असा पल्ला गाठत पुढे निघालो .. सूर्य एव्हाना मावळू लागला होता.. पायऱ्यांवरून अधून मधून न्हावी आणी मागे साल्हेर-सालोटाचे दर्शन सुखावत होते..\nटीम सन्मान चे ओपनिंग फलंदाज आकाश आणि वेंकी सरसर पुढे निघाले.. मागे उरले फक्त ज्येष्ठ नागरिक आणि कुपोषित () वळसा मारत पुढ निघालो.. इथल्या प्रत्येक वळणावर एक दस हजारी नजारा आहे.. या बागलाणच्या रांगांचा कि बस्स एकदम.. मन प्रसन्न होवून जातं.. साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-हरगड-ताम्बोल्या-न्हावी असे हाकेच्या अंतरावर भासतात.. अगदी जिवाभावाचे मैतर..\n२००-३०० पायऱ्या चढून गेलो आणि मान्गीच्या पायथ्याची सीता गुंफा दिसली.. ही गुंफा म्हणजे लक्ष्य जवळ आल्याची चाहूल.. पुढे आणि एक स्पायरल जीना चढून वर गेलो आणि काय सांगू दादानू .. “आली ध्येयघडी.. समीप पायऱ्या .. चढूनी यावे शिखरा.. दृष्टा दृष्ट गिरीवरा न करणे.. दोघे करावे उभे.. सांगाती बहु गलबला न करणे.. भटकंती झाली असे.. शुभमंगल सावधान..”.. ही शेवटची ३००० वी पायरी गाठता गाठता यापायऱ्यांशी जणू माझं लग्नच लागलं होतं.. वर नजर टाकली तर ही अंतिम पायरी डोक्यावर थयथया नाचत होती.. जणू म्हणत होती.. आ गये .. मेरी जिंदगीका तमाशा देखने.. पण म्हटलं इरादा पक्का तर दे धक्का.. आता फक्त रांगायचं बाकी होतं.. शेवटच्या पायरीवर लोटांगण घेतलं..\nचाल तू पुढे सदा.. अजून दूर जायचे\nशिखरावर दोन ठसे.. पावलांचे द्यायचे\nदुर्गम ही वाट अशी.. सळसळते रान-पान\nखळग्याची वाट चाल.. हरपूनी देहभान\nटाक पाउले पुढे .. अजून दूर जायचे\nदुर्ग रांगडे जरी.. तुलाच शूर व्हायचे\nभिजलेली वाट जणू .. मातीचे अंतरंग\nक्षितिजावर धुंद तसा.. चंदेरी तिमिर रंग\nचाल तू पुढे सदा.. अजून दूर जायचे\nशांतशा माथ्यावरी.. तुलाच धृव व्हायचे\nमाथ्यावर पाहतो.. भव्यता असे नभी\nसदैव साथ देत ही.. मायभू असे उभी\nटाक पाउले पुढे .. अजून दूर जायचे\nशिखरावर क्षणी रमून.. घरट्यात परतायचे\nआज खऱ्या अर्थानं या बागलाणची भटकंती सा��्थकी लागली होती.. ३ दिवसात तब्बल सात गिरीदुर्ग आणि सगळे एक सो एक.. नखशिखांत फक्त मूर्तिमंत निसर्ग सौंदर्याची बरसात करणारी ही सह्य शिखरे.. बस्स.. यही लाईफ है बॉस बाकी सब मिथ्या है \nमांगी सुळक्याच्या प्रदक्षिणा मार्गावर सात मंदिर कोरलेली आहेत.. बऱ्याच संतांच्या पादुका इकडे कातळात कोरल्याचे दिसते.. इथे एक कुंड आहे त्याला कृष्ण कुंड म्हणतात.. इकडे बलभद्र नावाच्या गुंफेत बलरामाची मूर्ती कोरल्याचे दिसते.. असे म्हणतात इकडे बलराम-कृष्णाने साधना करून पाचवा स्वर्ग गाठला.. असे सांगितले जाते..\nमांगी सुळक्याला प्रदक्षिणा मारून पुन्हा त्या ३००० व्या पायरीवर रेटून बसलो.. ‘कप्तान माही’ ने .. यंदा अर्ध्या तासाचा ब्रेक मंजूर केला होता.. मग काय .. पाठ टेकवली. .आणि फराळ उरकला.. तशी यशाची धुंदी उतरली आणि आपण या ज्या ३००० पायऱ्या चढून आलो आहोत त्या आता उतरायच्या पण आहेत याची जाणीव झाली.. मनात एक प्रश्न घर करून बसला.. इतना उप्पर आ तो गये.. लेकिन अब नीचे कैसे जायेंगे रे बाबा.. गुढघे चाचपले .. सगळे सांधे अजून शाबूत होते.. जय बागलाण.. म्हणून उतरू लागलो.. कप्तानला सिनियर सिटीझन स्टाईल विनंती केली.. निवांत येतो.. ब्रेक आणि ब्रेक के बाद ट्रेक.. असं करत उतरण चालू झाली.. तेवढ्यात आकाश ओरडला.. साप साप.. गुढघे चाचपले .. सगळे सांधे अजून शाबूत होते.. जय बागलाण.. म्हणून उतरू लागलो.. कप्तानला सिनियर सिटीझन स्टाईल विनंती केली.. निवांत येतो.. ब्रेक आणि ब्रेक के बाद ट्रेक.. असं करत उतरण चालू झाली.. तेवढ्यात आकाश ओरडला.. साप साप.. साप हा शव्द कानी पडताच.. सर्पमित्राच्या अंगी बारा हत्तींचा बळ संचारलं.. आणि तो पायरी वरून धावत पळत खाली निघाला.. सापाचं हे असं Live Telecast झालं… “आणि सर्पमित्र हसला.. साप हा शव्द कानी पडताच.. सर्पमित्राच्या अंगी बारा हत्तींचा बळ संचारलं.. आणि तो पायरी वरून धावत पळत खाली निघाला.. सापाचं हे असं Live Telecast झालं… “आणि सर्पमित्र हसला..” भारताला अणुस्फोट करून जितका आनंद झाला असेल त्याच्या शतपट आनंद सर्पमित्राच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.. मग सर्पमित्राने त्या भक्ष्य खावून सुस्तावलेल्या Jr. Wolf Snake ला बाटलीत घातले.. त्याचं जीव गुदमरू नये म्हणून बाटलीला भोकं पाडली आणि अलेक्झांडर च्या विश्वविजयी थाटात सर्पमित्र आणि तो .. Jr. Wolf Snake पायऱ्या उतरू लागले.. सर्पमित्राचा बागलाण ट्रेक आज खरं सार्थकी लागला होता.. “कब के बिछडे.. आंज इस पायरी पे मिले.. ” भारताला अणुस्फोट करून जितका आनंद झाला असेल त्याच्या शतपट आनंद सर्पमित्राच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.. मग सर्पमित्राने त्या भक्ष्य खावून सुस्तावलेल्या Jr. Wolf Snake ला बाटलीत घातले.. त्याचं जीव गुदमरू नये म्हणून बाटलीला भोकं पाडली आणि अलेक्झांडर च्या विश्वविजयी थाटात सर्पमित्र आणि तो .. Jr. Wolf Snake पायऱ्या उतरू लागले.. सर्पमित्राचा बागलाण ट्रेक आज खरं सार्थकी लागला होता.. “कब के बिछडे.. आंज इस पायरी पे मिले.. ”.. मला तर हे दृश्य पाहून प्रभु श्री राम आणि भरत भेटीचा प्रसंग आठवला.. आता हा सर्प त्याची असंख्य पादत्राणे काढून या सर्पमित्राच्या डोस्क्यावर ठेवतो कि काय अशी शंका यायला लागली.. पण असं काही घडलं नाही..\nपुन्हा त्या २००० व्या पायरीवर सभा भरली.. आणि या Jr. Wolf Snake ला इथे सोडून देण्याचे ठरले.. सर्पमित्राला तो सोडवेना .. म्हणाला खाली घेवून जावू.. म्हटलं बस्स कां भाऊ.. बाटलीपर्यंत ठीक आहे .. आता हे काय नसतं खूळ.. शेवटी कप्तान उपेंद्र ने आज्ञा केली.. सर्प-कुमारास मुक्त करावे.. बाटलीचे मुखद्वार उघडले तसा तो सर्प-कुमार सळसळत दरीकडे झेपावला..\nआता दुपारी कावलेला सूर्यदेव, थकून भागून मुक्कामाला निघाला होता.. तांबड्या किरणांचा भरजरी शेला पांघरून.. मावळती ला निघाला होता.. आता परतीचे वेध लागले.. दिवसभर किती रानभर भटकलं तरी पाखरांना शेवटी घरट्यात परतायचे वेध लागतात.. तसे.. आता .. मुक्कामाचे वेध लागले.. उतरताना वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.. कधी कठड्याला धरून .. कधी उलट्या पायऱ्या उतरून पाहिलं.. ५० एक पायऱ्या उतरून एक मोठा ब्रेक घेत.. शेवटी .. एकदाची ती.. दो बिघा जमीन .. जवळ दिसू लागली.. कमानिशी येवून पोहोचलो.. मागे वळून पाहिलं तर मांगी-तुंगीचे दोन सुळके सांज सावलीत बुडून गेले होते.. कमानी जवळच्या पारावर जरा विसावा घेवून.. पुन्हा घरट्याच्या शोधात निघालो.. टीम सन्मान ने तीन दिवसात सात धीप्पाड डोंगरांची विकेट घेतली होती तेही एकाही गडी नं गमावता..शाब्बास टीम सन्मान.. आजच्या दिवसाचा मानकरी खरा आकाश होता.. जसं मुंबई-पुणे सायकल रेस मध्ये घाटांचा राजा हा खिताब असतो .. तसा याला ‘पायऱ्यांचा राजा’ असा किताब देण्यात यावं अशी मी जोरदार मागणी मंडळाकडे केली..\nमांगी-तुंगी च्या पायथ्याशी .. आपल्या जैन बांधवांची.. धर्मशाळा आहे.. भिलवाड ला .. तिकडे निघालो.. भिलवाड मधील जैन धर्मशाळेच्या दारात पोहोचलो तर इकडे लग्नाचा धुमधडाका होता.. कप्तान म्हणाले .. इकडे नको.. चलो.. उद्धव महाराज आश्रम.. पोटात कावळ्यांचे रणकंदन सुरु झाले.. तशी पुन्हा मुल्हेर वडापाववाले केटरर यांच्याकडे जेवणाची सोय लावली.. इथे जेवताना आपण पायरीवर बसून जेवतोय असा भास झाला.. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या.. एक जेवण आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायरी .. खानदेशी बटाटा रस्साभाजी पार धूर निघेपर्यंत वरपुन .. मुक्कमी पोहोचलो.. पाठ टेकवली तरी माझ्या जीवश्च कंठश्च पायऱ्या डोळ्यासमोरून हलत नव्हत्या.. कप्तान उपेंद्र ने पुढचा बेत सांगितला उद्या न्हावी करायचा का खानदेशी बटाटा रस्साभाजी पार धूर निघेपर्यंत वरपुन .. मुक्कमी पोहोचलो.. पाठ टेकवली तरी माझ्या जीवश्च कंठश्च पायऱ्या डोळ्यासमोरून हलत नव्हत्या.. कप्तान उपेंद्र ने पुढचा बेत सांगितला उद्या न्हावी करायचा का.. सगळ्यांनी नकारार्थी माना डोलावल्या.. आज मांगी-तुन्गीने एवढी भादारली आता उद्या.. न्हावी नको आता..\nया सगळ्या चर्चासत्रात.. मी अंकाई-टंकाई किल्ल्यांचा प्लान सुचवला.. कप्तान आणि कोच ने त्यास तत्वतः मान्यता दिली.. आणि मोहिमेची सांगता अंकाई-टंकाई ने करायची असा बेत ठरला.. पहाटे चार ला मिशन अंकाई-टंकाई.. पायऱ्यांचे स्वप्न उशाला घेवून आडवा झालो.. पडल्या पडल्या डोळा लागला..\nउद्धव महाराज मठ.. मुल्हेर गाव\nPrevious Post बागलाणची मुशाफिरी.. भाग २\nNext Post बागलाणची मुशाफिरी – भाग ४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/azar-ansari-death-taking-selife-in-sea-in-malvan/", "date_download": "2021-07-31T16:25:43Z", "digest": "sha1:3URQQF73IXDLDRV6SA2BKLUCQ6FM64DW", "length": 7048, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सेल्फी काढताना समुद्रात पडून पर्यटकाचा मृत्यू", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसेल्फी काढताना समुद्रात पडून पर्यटकाचा मृत्यू\nसेल्फी काढताना समुद्रात पडून पर्यटकाचा मृत्यू\nपॅरासिलिंगला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दांडी समुद्रकिनारी घडली आहे. दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.\nअझर मनझर अन्सारी (35) असे मृत तरुणाचे नाव आहे.\nअन्सारी दांपत्य आज दांडी येथे समुद्रकिनारी वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी अझर पॅरासिलिंग करण्यासाठी स्पीड बोटीवर गेला.\nयावेळी पॅरासिलिंग करताना बोट चालकाने बोटीचा वेग वाढवला.\nयाच वेळी अझर सेल्फी काढत होता. पण अचानक वाढलेल्या वेगामुळे अझरचा तोल गेला. तोल गेल्याने अझर बोटीवर आपटून समुद्रात पडल्याची माहिती मिळत आहे.\nया घटनेनंतर पर्यटन व्यावसायिकांनी अझरला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच अझरचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.\nया सर्वप्रकाराची माहिती मिळताच स्थानिक बंदर निरिक्षकांनी कर्मचाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.\nसदर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.\nमहिन्याभरातील अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षचेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.\nदरम्यान मृत्यू झालेला तरुण मुंबईतील साकीनाक्यातील मोहली व्हिलेज परिसरातील रहिवाशी आहे.\nPrevious शेतकरी बापलेकीला पोलिसांची अरेरावी, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर\nNext अनेक चांगली खाती मिळाल्याने आनंदी – अदिती तटकरे\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/deadline-government-job-was-extended-salary-rs-27185", "date_download": "2021-07-31T14:25:28Z", "digest": "sha1:M6TDW7OUMYPQTV6G2JXAZ5KA67KBYSQJ", "length": 12822, "nlines": 143, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "The deadline for this government job was extended; Salary up to Rs | Yin Buzz", "raw_content": "\nया सर��ारी नोकरीची शेवटची तारीख वाढली; १.७७ लाखांपर्यंत मिळणार पगार\nया सरकारी नोकरीची शेवटची तारीख वाढली; १.७७ लाखांपर्यंत मिळणार पगार\nलॉकडाऊनमुळे ही तारीख 10 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती आणि आता ती तिसऱ्यांदा 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजेच पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीने (एनआयईएलआयटी) तिसऱ्यांदा अर्ज करण्याची तारीख वाढविली आहे. फेब्रुवारी महिन्यात एनआयईएलआयटीने सायंटिस्ट आणि टेक्निकल असिस्टंटच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च निश्चित करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे ही तारीख 10 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती आणि आता ती तिसऱ्यांदा 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजेच पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.\n१. ७७ लाखांपर्यंत पगार\nया सरकारी भरतीसाठी निवडलेल्या उमेदवाराला १.७७ लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सायंटिस्ट 'बी' ग्रुप 'ए' लेव्हल १० अंतर्गत, ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार देण्यात येईल. त्याच बरोबर सायंटिस्ट / टेक्निकल असिस्टंट 'ए' ग्रुप 'बी' अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना लेवल ६ अंतर्गत प्रत्येक महिन्यात ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळेल.\nया रिक्त जागे अंतर्गत वैज्ञानिक आणि तांत्रिक सहाय्यक पदासाठी ४९५ उमेदवारांची भरती होणार आहे. यामध्ये वैज्ञानिक 'बी' या पदावर २८८ जणांची तर तांत्रिक सहाय्यक पदावर २०७ लोकांची निवड केली जाईल.\nअधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित केली आहे. त्याचबरोबर शासकीय नियमानुसार इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही सूट देण्यात आली आहे. दोन्ही पदांनुसार वेगवेगळ्या पात्रता व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा आणि दोन्ही पदांच्या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.\nनॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर म्हणजेच एनआयईएलआयटीच्या नव्या अधिसूचनेनुसार आता उमेदवार 30 एप्रिलपर्यंत घरी बसून ऑनलाईन अर्ज क��ू शकतात. या भरतीची अंतिम तारीख 10 एप्रिल होती. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट calicut.nielit.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भरती संबंधित अर्जाची प्रक्रिया व इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.\nटेक्नॉलॉजी सरकार government खत fertiliser\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार...\n 'या' गोष्टी नक्की तपासा\nपेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा अशा नैसर्गिक खनिज संपत्तीचा बेसुमार वापर सुरु आहे,...\nफोर्ब्स यादीत सात भारतीय- अमेरिकन व्यक्तींचा समावेश; वाचा कशी घेतली उद्योगाने भरारी\nफोर्ब्स मासिकाने जगातील 400 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यात भारतीय-...\nनविन कलांकारांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी..\nमुंबई :- आपल्या सर्वांमध्ये काही ना काही वेगळेपण दडलेले असते त्याच वेगळेपणामुळे आपण...\n'ही' कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्स तरूणांना नोक-या\nअनेक आघाडीच्या कंपन्या कोरोनाच्या काळात अर्थिक क्षेत्रात डासाळलेल्या दिसत आहेत. तसेच...\nलॉकडाऊनमध्येही 'ही' कंपनी अव्वल; तीन महिन्यांत कोट्यवधींची कमाई\nपुणे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी लॉकडाऊन असला तरी, पुण्यातील...\n12 वी नंतर होऊ शकता हृदयाचे डॉक्टर; वाचा सविस्तर\nवैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी बरेच पर्याय आहेत, त्यापैकी एक म्हणजे कार्डिएक...\nअसं म्हणतात संवाद साधल्याने खूप काही माहितीची देवाणघेवाण करणे शक्य होते. मनुष्य हा \"...\n१२ वी नंतर करा 'हा' कोर्स आणि द्या करिअरला योग्य दिशा\nएचसीएलची टेकबी हा कार्य-समाकलित उच्च शिक्षण कार्यक्रम आहे जो सरकारच्या 'स्किल...\n२१ व्या शतकातील टेक्नोसॅव्ही युग आणि युगात रममाण होणारे टेक्नोसॅव्ही\n२१ व्या शतकातील टेक्नोसॅव्ही युग आणि युगात रममाण होणारे टेक्नोसॅव्ही आपल्या...\nई-स्किल इंडिया प्लॅटफॉर्मद्वारे मिळवा या स्किलचे ज्ञान आणि व्हा नोकरीस पात्र\nकोविड - १९, यामुळे देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपण आजकाल आपल्या घरात 24x7...\nहृदय रोगापासून बचाव करण्यासाठी जेवणात य���चा समावेश करा आणि मिळवा आठ फायदे\nडॉक्टर आम्हाला बर्‍याचदा हिरव्या भाज्या खाण्याची शिफारस करतात. हे फक्त हिरव्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agriculture-processing/instant-food-processing/", "date_download": "2021-07-31T16:35:18Z", "digest": "sha1:7EHT3KXDC2HF253E35TCES5LCGOIJSL7", "length": 15379, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "इंस्टंट फूड उत्पादनातील संधी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nइंस्टंट फूड उत्पादनातील संधी\nआज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वर्षभर शेतात राबराब राबून देखील पाहिजे त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी हताश होऊन चिंतेच्या गर्तेत स्वतःला फसवून घेतो आणि प्रसंगी काळाला आमंत्रण सुद्धा देतो. पण रुळलेल्या पाऊल वाटा सोडून शेतकरी आणि शेती पूरक व्यवसाय सुरू करण्यावर भर दिल्यास शेतकरीस्वतःचे भाग्य बदलू शकतो. सर्वच अन्नप्रक्रिया उद्योग हे शेतीमालावर अवलंबून आहे. अनेक प्रकारचे प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्मितीसाठी शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ टोमॅटोपासून केचप, स्वास, लोणचे, पावडर. विविध फळांचा वापर करून जॅम, मार्मलेड, जेली, अनेक प्रकारचे पेय, क्रश, आर टी एस इत्यादी. फळांपासून फ्रूट चीज, फ्रुट टॉफी, फ्रुट लेदर वाळवलेल्या भाज्या, इत्यादी आजच्या काळात सर्वच खूप वेळ वाचवून अधिक काम करण्याच्या मागे असतात.\nकामाचा वाढता व्याप, अपूर्ण वेळ, वेळेची बचत, कमी श्रम यामुळे इन्स्टंट किंवा कमी श्रमात बनवता येण्यासारखा अन्नपदार्थांनाबाजारात खूप मागणी आहे.भारतात एमटीआर, किसान, डाबर, गिट्स अशा अनेक ब्रांडस ने अनेक वर्षापासून आपले स्थान निर्माण केले आहे. इन्स्टंट म्हणजे लगेच बनवता येण्यासारखे. म्हणूनच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग करून लोकांना इन्स्टंट फूड उपलब्ध करून दिल्यास त्यातून तुलनात्मक मोबदला मिळून चांगले उत्पन्न मिळू शकते. जर शेतकरी फक्त धान्याचे उत्पन्न घेत असेल तर स्वच्छ धान्याचे रेडी पॅकेट्स, वेगवेगळ्या धान्यांची पिठे, मिश्रित धान्याची पीठ,ज्याला मल्टि ग्रेन्स म्हणून खूप माग��ी आहे. अशा लहान मोठ्या पॅक साइज मध्ये लोकांना उपलब्ध करून दिल्यास अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे. म्हणूनच आपण आज आपण मार्केटमध्ये रुचिरा, शुभान्न या कंपन्यांच्या अनेक प्रकारचे पीठ जसे शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, भगर पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध असलेले पाहतो.\nशिवाय शहरी लोकांना ब्रेड, बिस्किट, कुकीज, नूडल्स, फ्लेक्स याशिवाय आहार ते जुमानत नाहीत आणि हे सर्व पदार्थ मैदा क्वेरीज बनत नाहीत. पण जर विविध धान्याच्या पिठाचा अंतर्भाव करून निर्मिती करून या पदार्थांचा लघु उद्योग सुरू करून देखील शेतकरी खुप मिळकत मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा पुढाकार घेऊन एखाद्या तज्ञाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. आज महिला देखील खूप मोठ्या प्रमाणात घराबाहेर कार्यरत आहेत त्यात रोजचे दोनवेळचे जेवण बनवणे सुद्धा काम करणाऱ्या स्त्रीला जिकिरीचे वाटते. अशा महिलांसाठी अनेक प्रकारचे रेडी टू कूक किंवा थोडा त्रास कमी करू शकतील अशा पदार्थांची खूप मागणी होताना दिसते. म्हणूनच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या भाज्यांसाठी लागणाऱ्या विशिष्ट मसाला जसे पाव भाजी मसाला, छोले मसाला, बिर्याणी मसाला, विविध मसाल्याची पावडर, धने पावडर, हळद पावडर, जिरे पावडर, जायफळ पावडर, साधे आले लसूण वाटण या पदार्थाच्या निर्मितीतून उत्पन्न वाढवता येऊ शकते.\nएवढेच नव्हे तर काही मिठाई, नाश्त्याचे पदार्थ बनवायला अवघड आणि खूप वेळ खाणारे असतात त्यात जिलेबी, रसमलाई, गुलाब जामून, कुकी केक किंवा नाश्त्यासाठी इडली, ढोकळा, प्रोटीन केक असे पदार्थ त्वरित बनत नाहीत आणि बाहेरून आणलेले खिशाला परवडत असले तरी शारीरिक दृष्ट्या त्या महिलांना करूच वाटत नाही.\nअसे खूप प्रकारातील मिठाईची आणि नाष्टा तले पदार्थ सुद्धा एक लघुउद्योग म्हणून शेतकऱ्याने जरूर करायला हरकत नाही. सुप हा सुद्धा एक पौष्टिक पदार्थ अनेक आरोग्य प्रती सजग लोक रोजच्या आहारात घेतात. मार्केट मधून उपलब्ध असलेले सुप मध्ये पिष्टमय पदार्थ असतात. परंतु रेडी टू कूक सूप्स मध्ये जर वाळवलेल्या भाज्या आणि काही कडधान्य आने मूल्यवर्धित करून पौष्टिक पदार्थ रेडी टू कूक सूप्स चे पॅकेट सुद्धा मोठी बाजारपेठ काबीज करू शकतो..\nरोजच्या रोज असे अनेक पदार्थ आहेत ते बनवायला खूप वेळ आणि कष्ट लागतात. म्हणून सुद्धा लोक ���ुवा महिला कंटाळा करतात. या बाबींना विचारात घेऊनच जर शेतकऱ्यांनी असलेल्या उत्पादनाचा वापर इंस्टंट फूड बनवण्यावर भर दिला तर शेतीतून अधिक फायदा नक्की मिळेल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/movement-against-milk-rate/", "date_download": "2021-07-31T14:31:38Z", "digest": "sha1:EHHJHB7NVGLJP7KOITDND54NRCRYMSBH", "length": 11473, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यभरातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संघाचे विरोधी आंदोलन", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nराज्यभरातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संघाचे विरोधी आंदोलन\nकोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन गैर फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव पाडल्याने राज्यभरात दूध संघाच्या विरोधात कारवाई करावी. या मागणीसाठी महाराष्ट्रातील एक जिल्ह्यांमध्ये काल 17 जून रोजी आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व हे अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केले. या झालेल्या आंदोलनाला अख्ख्या राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील जवळजवळ 15 जिल्ह्यांमध्ये संबंधित तहसील कार्यालयावर मोर्चा काढून व निवेदने देऊन दूध व इतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले.\nया बाबतीत बोलताना दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने म्हटलं की, लॉक डाऊन च्या काळात मागणी घटल्याचा उगीच बाऊ करत ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीच्या दर पाडले सर्व दूध संघाचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत संपूर्ण चौकशी करावी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांचे लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघावर कठोरातील कठोर कारवाई करा व केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा.\nया आंदोलना प्रसंगी शेतकऱ्यांचे प्रमुख मागण्या\nलॉकडाउन लागण्या अगोदर बसलेला प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरु करावा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल आता लूटमार विरोधी कायदा करावा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधार भावासाठी एफ आर पी व शिल्लक मिळकतीत हक्काचा वाट यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.\nअनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध भेसळ बंद करा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या, या प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या.\nअहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, बीड, वर्धा, यवतमाळ, नासिक, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, औरंगाबादसह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आंदोलन संपन्न झाले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे अंबड व कोतुळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदर्शने करत सरका���चा दुधाचा अभिषेक घातला दुपारी अकोले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2021-07-31T17:09:08Z", "digest": "sha1:KRWWBCSM64FEL7N7PBONFDVL2ZSPRQ26", "length": 5272, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परिभ्रमण काळ - विकिपीडिया", "raw_content": "\nपरिभ्रमण काळ म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूला दुसर्‍या वस्तूभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारा काळ.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजशी आ���ली पृथ्वी ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घेते त्यास परिभ्रमण म्हणतात उदा. जेव्हा वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात तेव्हा त्या वड या झाडाला प्रदक्षिणा घेतात ... अशास आपण परिभ्रमण म्हणतो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/10/how-to-make-punjabi-style-kulcha-naan-at-home-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T15:38:48Z", "digest": "sha1:A42DD6ZPS7EGLXN4D3XKSUUNU2LQ3L2Q", "length": 7600, "nlines": 70, "source_domain": "www.royalchef.info", "title": "How to make Punjabi Style Kulcha Naan at Home Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nपंजाबी पद्धतीने तव्यावर नान किंवा कुलचा घरी बनवा:\nपंजाबी स्टाईल बटर नान किंवा कुलचा अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी ओव्हन किंवा माईक्रोवेव्ह पाहिजे असे नाही. आपल्याला घरी ग्यास वर तवा ठेवून सुधा बनवता येतो.\nआपण कुलचे बनवताना त्यामध्ये बटाट्याचे किंवा पनीरचे सारण भरून बनवू शकतो. पण आता मी हे प्लेन कुलचे बनवले आहेत. अश्या प्रकारचे बटर कुलचे किंवा नान ग्रेव्ही बरोबर किंवा चिकन मटन रस्सा किंवा छोले ह्या बरोबर सर्व्ह करू शकतो.\nपंजाबी कुलचे किंवा नान बनवतांना मैदा, दही, ड्राय इस्ट, मीठ, तेल व साखर वापरली आहे.\nपंजाबी कुलचे किंवा नान कसे बनवायचे त्याचे साहित्य व कृती आमच्या साईटवर येथे पहा:\nबनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\nवाढणी: ४ जणासाठी (८ बनतात)\n२ टी स्पून तेल\n२ टी स्पून दही\n१/२ कप पाणी (कोमट)\n१ टी स्पून ड्राय इस्ट\n१ टी स्पून साखर\nकोथंबीर बारीक चिरून, कसुरीमेथी व तीळ सजावटीसाठी\nबटर किंवा साजूक तूप वरतून लावण्यासाठी\nकृती: प्रथम मैदा चाळणीने चाळून घ्या. एका बाउलमध्ये कोमट पाणी घेवून त्यामध्ये ड्राय इस्ट व साखर मिक्स करून १० मिनिट बाजूला ठेवा.\nएका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये चाळलेला मैदा, मीठ, दही, तेल घालून मिक्स करू��� त्यामध्ये इस्टचे पाणी घालून मिक्स करून घ्या. मैदा मिक्स केल्यावर त्यामध्ये जरून असेल तर थोडे पाणी घालून पीठ मळून घेवून वरतून परत तेलाचा हात लाऊन पीठ बाउलमध्ये ठेवून बाउल वरती एक ओला न्यापकीन ठेऊन ३ तास बाजूला ठेवा. म्हणजे मळलेले पीठ छान फुलून येईल.\nतीन तासा नंतर पीठ परत हातानी एक सारखे करून घेवून त्याचे एक सारखे ८ गोळे बनवून घ्या. एक गोळा पोळपाटावर हातानी थापून त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून थोडी दाबून लाटण्यानी पोळी सारखे लाटून घ्या खूप पातळ किंवा जाड लाटायचे नाही मध्यम लाटायचे.\nनॉनस्टिक तवा गरम करायला ठेवून त्यावर थोडे तेल लावून लाटलेला कुलचा किंवा नान भाजायला ठेवा मध्यम आचेवर भाजून झाल्यावर उलट करून परत थोडे तेल लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व नान किंवा कुलचे बनवून घ्या.\nनान किंवा कुलचा भाजून झाल्यावर सरव्हीग प्लेट मध्ये काढून त्यावर बटर किंवा साजूक तूप लावून ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/cdac-recruitment-so-many-seats-advanced-computing-development-center-20494", "date_download": "2021-07-31T15:55:06Z", "digest": "sha1:RW32VFOYYBJJVHIXLRKU4KRJNDXQ67VN", "length": 11464, "nlines": 162, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "(CDAC) Recruitment for so many seats at Advanced Computing Development Center | Yin Buzz", "raw_content": "\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात इतक्या जागांसाठी भरती\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात इतक्या जागांसाठी भरती\nसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ Advancedडव्हान्स्ड कंप्यूटिंग (सी-डीएसी) ही भारत सरकारची वैज्ञानिक व सोसायटी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी आहे. सीडीएसी भर्ती 2019 (सीडीएसी भारती 2019) 102 प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प अभियंता पदांसाठी.\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\nपद क्र.1: (i) प्रथम श्रेणी B.E/ B. Tech/M.Tech/Ph.D (कॉम्पुटर सायन्स/ IT/ कॉम्पुटर ऍप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर & नेटवर्किंग सिक्योरिटी) किंवा MCA (ii) 11/07/04 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर सायन्स/ IT/ कॉम्पुटर ऍप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर & नेटवर्किंग सिक्योरिटी) किंवा MCA. (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.3: प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स)\nपद क्र.4: प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स)\nपद क्र.5: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.E/M.Tech/Ph.D (कॉम्पुटर सायन्स/ IT/ कॉम्पुटर ऍप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 11/07/04 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/MCA/पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.7: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/MCA/पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: 30 नोव्हेंबर 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1, 3 & 5 : 50 वर्षांपर्यंत\nपद क्र.2, 4, 6 & 7: 37 वर्षांपर्यंत\nथेट मुलाखत: 19,20 & 21 डिसेंबर 2019\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/mahalakshmi-aarati-lyrics-in-marathi/", "date_download": "2021-07-31T15:15:39Z", "digest": "sha1:CP4YJY47IHFPA2U2EVP2QHPTHMO5PY67", "length": 12550, "nlines": 142, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Mahalakshmi Aarati in Marathi | Best Mahalaxmi Aarati Sangraha - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो,या पोस्ट मध्ये मी आपल्याला Mahalaxmi Aarati lyrics सांगणार आहे. कोणतेही शुभ कार्य असेल तर आपण\nMahalakshmi आणि Kuber देवाचे पूजन करतो.\nमहाराष्ट्रा मध्ये साडेसात शक्ती पिठे आहेत त्या मध्ये कोल्हापूरची करवीर निवासिनी सुद्धा एक आहे. दरवर्षी Navratra Utsav असतो त्यावेळी महालक्ष्मी देवीची नित्य भावाने पूजा केली जाते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी देवीची दिवाळी मध्ये सुध्दा पूजा केली जाते.\n॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥\nजय देवी जय देवी जय महालक्ष्मी\nवससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥\nकमलाकारें जठरी जन्मविला धाता\nसहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥\nजय देवी जय देवी…॥\nमातुलिंग गदा खेटक रविकिरणीं\nशशिकरवदना राजस मदनाची जननी॥\nजय देवी जय देवी…॥\nतारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी\nसांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी\nगायत्री निजबीजा निगमागम सारी\nजय देवी जय देवी…॥\nअमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं\nमारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं\nवारी मायापटल प्रणमत परिवारी\nहें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥\nजय देवी जय देवी…॥\nचतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी\nलिहिल्या असतिल माते माझे निजभाळी\nपुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी\nजय देवी जय देवी…॥\nश्री महालक्ष्मी देवी ही संपत्ती, समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे. ती प्रेम आणि सौंदर्याचे मूर्तिमंत रूप आहे. ती भगवान विष्णूची पत्नी (Wife of Vishnu) आहे. क्षीर-सागर म्हणून ओळखल्या जाणार्‍या देवीचा जन्म समुद्र मंथन झाले तेव्हा मंथनाच्या वेळी ती महासागरातून बाहेर आली. श्री लक्ष्मी यांनी स्वतः हून भगवान विष्णूला तिचा नवरा म्हणून निवडले.\nकाही धार्मिक ग्रंथांनुसार, महा लक्ष्मी सप्तर्षींपैकी भृगु महर्षि यांची कन्या होती. सागर मंथनाच्या वेळी तिचा पुनर्जन्म झाला. महालक्���्मीने भगवान विष्णूला तिचा नवरा म्हणून निवडले आणि त्यांच्याबरोबर वैकुंठात वास्तव्य केले. श्री लक्ष्मी यांनी सीता आणि राधा या रूपात पृथ्वीवर वास्तव्य केले होते. भगवान विष्णूचे भगवान श्रीकृष्ण आणि राम म्हणून अवतारित झाले होते.\nमहालक्ष्मीला १८ पुत्र होते त्यांची नावे खालील आहेत :\nकमलच्या फुलावर बसताना किंवा उभे असताना श्री लक्ष्मीचे चार हात दर्शविले गेले आहेत. तिने वरच्या दोन हातात कमळांची फुले धरली आहेत. खालच्या हातांपैकी एक वरद मुद्रामध्ये आहे ज्याद्वारे ती संपत्ती आणि समृद्धी देते. अभ्य मुद्रामध्ये दुसरा खालचा हात दर्शविला गेला आहे ज्याद्वारे ती आपल्या भक्तांना धैर्य आणि सामर्थ्य देते.\nतिला लाल वस्त्र परिधान केलेले आणि सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित केलेले दर्शविले जाते. तिच्यात मनात शांत भावना आहेत असं दाखवले जाते. तिला एका सुंदर बागेत किंवा निळ्या-समुद्रात बसलेले दर्शविले जाते.\nत्याचप्रमाणे तिच्याभोवती दोन किंवा चार पांढरे हत्तींनी तिला अभिषेक घालत आहेत असे दाखवले जाते. तिचे वाहना म्हणजेच आरोही पांढरे हत्ती किंवा घुबड आहे असेही दाखवले जाते.\nमी आशा करतो की श्री महालक्ष्मी देवी विषयी जी माहिती आपल्याला या post मधून मिळाली ती नक्कीच आवडली असेल.\nया पोस्ट मध्ये आपण श्री महालक्ष्मी देवीची आरती(Mahalakshmi Aarati In Marathi),Mahalaxmi Godess Family(महालक्ष्मी देवीचे कुटुंब पाहिले), Sons of Mahalaxmi (महालक्ष्मी देवीच्या मुलांची नावे),\nMahalaxmi Godess Iconology (महालक्ष्मी देवीचे वर्णन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/because-of-akshay-ajay-replace-shilpa-in-film/", "date_download": "2021-07-31T16:07:19Z", "digest": "sha1:G7OWNIDIRGKI46N6AF3XCTWMXRVLEB24", "length": 9327, "nlines": 85, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "अक्षय कुमारच्या प्रेमात पडणे शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले; अजय देवगनने चित्रपटातून काढले - Mulukh Maidan", "raw_content": "\nअक्षय कुमारच्या प्रेमात पडणे शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले; अजय देवगनने चित्रपटातून काढले\nबॉलीवूडमधल्या सर्वात शांत अभिनेत्यांमध्ये अजय देवगनचे नाव येते. अजय स्वाभावाने खुप शांत आणि समजूतदार आहे. त्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये त्याला वेगळी ओळख आहे.\nबॉलीवूडचा शांत आणि समजूतदार अभिनेता म्हणून ओळख असली तरी अजय देवगनचा राग खुप जास्त आहे. त्याला सहजासहजी राग येत नाही आणि राग आला तर लवकर कमी होत नाही. त्यामुळे त्याच्या रागाचा सामना करायला कलाकार खुप घाबरतात.\nअजय देवगनसोबत कोणी दुश्मनी केली तर तो खुप चांगल्या प्रकारे दुश्मनी निभावतो असे बोलले जाते. या गोष्टीचा अनुभव अनेकांना आला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील हा अनुभव आला आहे. अजयच्या दुश्मनीमूळे शिल्पाचे नुकसान झाले होते.\nअजय देवगन आणि अक्षय कुमारचा सुहाग चित्रपट सर्वांनी पाहिला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच हिट झाला होता. चित्रपटात अजय देवगनसोबत अक्षय कुमार देखील मुख्य भुमिकेत होता.\nचित्रपटाच्या शुटींग वेळी अजय आणि अक्षयमध्ये काही कारणामुळे वाद झाले.त्यामुळे दोघांनी एकत्र काम करणे बंद केले. अक्षयसोबत भांडण झाल्यामुळे अजयने त्याच्या जवळच्या सगळ्या माणसांसोबत काम करणे बंद केले.\nया कालावधीमध्ये अजय देवगनला शिल्पा शेट्टीसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण अजयने शिल्पासोबत काम करायला नकार दिला. कारण त्या वेळेस शिल्पा शेट्टी अक्षय कुमारला डेट करत होती. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होत्या.\nदोघांच्या अफेअरमूळे अजयने शिल्पासोबत काम करायला नकार दिला. त्यावेळी शिल्पाला काहीही समजले नाही. तिने अजयला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीही ऐकले नाही. अजयने शिल्पाला चित्रपटातून बाहेर काढून टाकले.\nअक्षय आणि अजयच्या भांडणामध्ये शिल्पा शेट्टी बळीचा बकरा बनली होती. या एका कारणामुळे अजयने शिल्पाला ४ चित्रपटातून बाहेर काढले होते. ज्यामुळे तिचे करोडोंचे नुकसान झाले होते.\nरणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले आहेत महेश भट्ट\nकिशोर कुमारने दिली होती जितेंद्रला धमकी; माझ्या बायकोपासून लांब राहा नाही तर…\nस्वत:चे विमान खरेदी करणारा बॉलीवूडचा पहीला अभिनेता आहे अजय देवगन; किंमत ऐकूण थक्क व्हाल\nअभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच��या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vmoti.blogspot.com/2010/", "date_download": "2021-07-31T14:14:41Z", "digest": "sha1:JCMYW5XZPCUY3BTMIY6WRVZMPDHK5HPB", "length": 23967, "nlines": 76, "source_domain": "vmoti.blogspot.com", "title": "विखुरलेले मोती: 2010", "raw_content": "\nकाळाच्या ओघात अनेक मोती विखरुन गेले. त्या मोत्यांना हुडकून त्यांची सुरेख मौक्तिक माला गुंफण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.\nआजवरच्या देशी-विदेशी साहित्यातील सर्वोत्कृष्ट सत्यान्वेशी कोण - याचे उत्तर साहित्य रसिकांकडून वेगवेगळे आले तरी बहुमताचा मान शेरलॉक होम्सला मिळेल असे वाटते. गेल्या एका शतकाहून अधिक काळापर्यंत वाचकांना मोहवून ठेवण्यात शेरलॉक होम्सला घवघवीत यश मिळाले आहे. थोडासा तिरसट, सामाजिक शिष्टाचारांपासून चार हात दूर पण चलाख आणि धूर्त अशा शेरलॉक होम्सच्या यशाचा खरा धनी मात्र त्याचा जनक आर्थर कॉनन डॉयल मानायला हवा. हुशार, धूर्त आणि प्रचंड निरीक्षण दृष्टी असणारा चिकित्सक शेरलॉक होम्स, पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉयलच्या वैद्यकीय ज्ञानातून उभा राहिला असावा असे म्हटले जाते. शेरलॉक होम्सच्या कथांना प्रसिद्धी मिळाली 'द स्ट्रँड मॅगझिन' या मासिकातून. डॉयलच्या कथांनी गुन्हेगारी-सत्यान्वेशी आणि चातुर्य कथांना फार मोठी प्रसिद्धी आणि वाचकवर्ग दिला. आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.\nही घटना आहे सुमारे पहिल्या महायुद्धाच्या नंतरची. कॉटींग्ली या इंग्लंडमधील एका गावात दोघा मुलींना काहीतरी अविस्मरणीय दिसून येण्याची. १६ वर्षीय एल्सी राइट आणि तिच्याकडे राहायला आलेली तिची एक १० वर्षीय बहीण फ्रान्सीस ग्रिफिथ्स यांना घरामागील एका ओढ्यावर खेळताना पऱ्या दिसल्या. नाजूक, पंखधारी, चिमुकल्या पऱ्यांना या बहिणींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एका अविस्मरणीय कहाणीचा जन्म झाला.\nएल्सी राईट ही एका सुशिक्षित घरातील मुलगी. तिचे वडील पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. एकदा वडलांचा कॅमेरा घेऊन तिने आणि फ्रान्सीसने घरामागील ओढ्यावर काही छायाचित्रे काढली. ही चित्रे डेवलप करताना एल्सीच्या वडलांना त्यात पऱ्या दिसल्या. प्रथमतः त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि त्यांनी एल्सीला कॅमेरा वापरण्यास बंदी घातली. तिच्या आईला मात्र ही छायाचित्रे पाहता क्षणीच त्यांच्या खरेपणाविषयी विश्वास वाटला. याचे कारण असे की एल्सीची आई गूढ-आध्यात्मवादावर विश्वास ठेवणारी होती. पऱ्या, देवदूत, जादू आणि इतर गोष्टींवर तिचा विश्वास होता त्यामुळे आपल्या मुलीने यात कोणताही बनाव केलेला नाही अशी तिची खात्री झाली. \"थिऑसॉफिकल सोसायटीच्या\" एका सभेत तिने या प्रकरणाची वाच्यता केली आणि दोन लहान मुलींनी पऱ्या पाहिल्या. एवढेच नाही तर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली.\nथिऑसॉफिकल सोसायटीच्या एका सदस्याने ही छायाचित्रे तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली असता या तज्ज्ञाने छायाचित्रांच्या छायाप्रती (निगेटिव्हज) विश्वसनीय असल्याची ग्वाही दिली. ही माहिती फिरत फिरत सर आर्थर कॉनन डॉयल यांच्यापर्यंत पोहोचली. स्ट्रँड मासिकाने आपल्या ख्रिसमसच्या अंकात या पऱ्यांवर लेख लिहिण्याचे आवाहन डॉयल यांना केले. डॉयल यांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देणाऱ्या थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य एडवर्ड गार्डनर यांच्याशी आणि एल्सिच्या वडलांशी संपर्क साधला. तोपर्यंत या प्रकरणाबाबत साशंक असणारे एल्सीचे वडील सर आर्थर कॉनन डॉयल छायाचित्रांच्या प्रकाशनाची परवानगी मागत आहेत या मागणीने सुखावले आणि त्यांनी छायाचित्रे वापरण्याची परवानगी डॉयल यांना दिली. यानंतर गार्डनर आणि डॉयल यांनी हे फोटो छाननीसाठी कोडॅक आणि इलफोर्ड या छायाचित्रीकरणासाठी प्रसिद्ध कंपन्यांकडे पाठवले. पैकी कोडॅक कंपनीतील अनेक तज्ज्ञांना ही छायाचित्रे विश्वसनीय वाटल्याचे सांगितले जाते. इलफोर्डला या छायाचित्रांत बनाव असल्याचे वाटले. दोन्ही कंपन्यांनी जाहीरपणे या छाय��चित्रांना विश्वसनीय करार देण्यास नकार दिला पण डॉयल यांनी हार मानली नाही.\nएडवर्ड गार्डनर यांनी एल्सीच्या घरी जाऊन पऱ्यांची आणखी चित्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मुलींनी खूप लोक गोळा झाले तर पऱ्या संपर्कात येणार नाहीत असे कारण दिल्याने गार्डनर यांनी चांगले कॅमेरे या मुलींच्या हाती देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांना छायाचित्रे घेण्याचे सुचवले. त्यानुसार या मुलींनी घेतलेल्या अनेक छायाचित्रांतून केवळ दोन छायाचित्रांत पऱ्यांचे दर्शन झाले. गार्डनर यांनी ही बातमी ताबडतोब डॉयल यांना कळवली. त्या वेळेस डॉयल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. बातमी कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. या लेखाच्या निमित्ताने अतींद्रिय शक्तींवर लोकांचा विश्वास बसेल असा त्यांचा ग्रह झाला.\n१९२० सालच्या डिसेंबर महिन्यात सर आर्थर कॉनन डॉयल यांनी आपला लेख स्ट्रँड मासिकात प्रसिद्ध केला. गोपनीयता राखण्यासाठी लेखातील नावे बदलून टाकण्यात आली. मासिकाच्या प्रती रातोरात खपल्या. डॉयल हे प्रसिद्ध लेखक असल्याने सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर लेखावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आले. या लेखाचे खंडन करणाऱ्यांनी आपापल्या लेखांतून डॉयल यांची आणि या प्रकरणाची खिल्ली उडवली तर डॉयल यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखवला. १९२२ साली डॉयल यांनी या प्रकरणावर \"द कमिंग ऑफ द फेअरिज\" नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. काही काळानंतर या प्रकरणाने उडालेला धुरळा खाली बसला.\nपुढील अनेक वर्षे आपल्याला पऱ्या दिसल्या होत्या या विधानावर या दोन्ही मुली ठाम राहिल्या. या छायाचित्रांत पऱ्यांची कात्रणे वापरली होती हे त्यांनी कबूल करण्यास १९८३ साल उजाडले.\nआज या छायाचित्रांवर नजर टाकली तर चित्रातील पऱ्या मानवांप्रमाणे त्रिमित नाहीत हे सहज ध्यानात येते. या मुलींनी लहान मुलांच्या पुस्तकातून कापून त्या छायाचित्रांसाठी उभ्या केल्या असाव्यात आणि पिन किंवा पातळ धाग्याने लटकवल्या असा अंदाज सहज बांधता येतो. एल्सीच्या वडिलांनी स्वतःही असे म्हटले होते की ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना ही ठकबाजी वाटली आणि त्यांनी मुलींच्या खोल्यांची झडती घेतली होती परंतु त्यांना कुठलीही कात्रणे, चित्रे मिळाली नाहीत. तरीही, छायाचित्रांकडे निरखून पाहिले तर ही ठकबाजी आहे हे सहज लक्षात येते. १९२० साली छायाचित्रण ही कला नवी असली तरीदेखील ही ठकबाजी आहे असे अनेकांच्या लक्षात आले होतेच परंतु अशी ठकबाजी इतक्या लहान निष्पाप मुली करतील हा विचार अनेकांना रुचला नसावा. सर आर्थर कॉनन डॉयल हे त्यापैकीच एक.\nआपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला. \"द घोस्ट क्लब\" नावाच्या अतींद्रिय शक्तींचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे ते सदस्यही होते. त्यांच्या या वेडापायी हॅरी हुडिनी या प्रसिद्ध जादुगाराशी त्यांची घनिष्ठ मैत्री फाटली होती कारण हुडिनीच्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचा त्यांना विश्वास होता आणि हुडिनीचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता; तो अशा फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असे. डॉयल यांच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष आयुष्यात डॉयल हे अतिशय सरळ आणि साधे गृहस्थ होते. गूढ गोष्टींवरील विश्वास आणि लहान वयाच्या निष्पाप मुली अशी फसवणूक करूच शकत नाहीत अशी त्यांची धारणा यामुळे त्यांची फसवणूक झाली असावी.\nकारणे काहीही असतील, आपल्या लेखनातून बारीकसारीक निरीक्षणांवर भर देणारा चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.\nपूरक माहिती आणि अन्य छायाचित्रे:\nद कमिंग ऑफ फेअरीज - आर्थर कॉनन डॉयल\nलेखातील सर्व चित्रे विकीपिडीयावरून साभार.\n ते लक्ष ठेवून आहेत - ३\nगरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्‍यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्‍याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात. चर्चच्या भिंतींवर गरगॉयलचे अस्तित्व हे दुष्ट शक्ती चर्चच्या भिंतींबाहेर ठेवण्यासाठी आहे पासून ही गरगॉयल्स चर्चला सुरक्षितता देण्यासाठी आहेत अशा विविध कारणांसाठी असल्याचे सांगितले जाते. अधिक माहिती -\n ते लक्ष ठेवून आहेत - १\n ते लक्ष ठेवून आहेत - २\nवॉशिंग्टन डिसीतील नॅशनल कॅथेड्रल ही निओ-गॉथिक बांधणीची प्रसिद्ध इमारत. इमारतीची रचना, भव्यता, स्टेन्ड-ग्लासच्या प्रचंड खिडक्या यामुळे ही इमारत लक्षवेधी ठरते. केवळ बांधणीसाठ��च नाही तर वॉशिंग्टन डिसी भागातील सर्वात लांब चाललेलं बांधकाम याच इमारतीचे. १९०७ साली सुरु झालेले हे बांधकाम १९९० साली संपुष्टात आले, म्हणजेच तब्बल ८३ वर्षे चालले. एम्पायर स्टेट बिल्डींग, व्हाईट हाऊस यांच्यानंतर अमेरिकन स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट इमारतींचा नमुना म्हणून नॅशनल कॅथेड्रलकडे बोट दाखवले जाते. भव्यतेच्या दृष्टीतून या कॅथेड्रलचा जगात सहावा क्रमांक लागतो. हा लेख नॅशनल कॅथेड्रलवर नसल्याने यापेक्षा अधिक माहिती येथे मिळेल.\nनॅशनल कॅथेड्रलच्या भेटीत \"गरगॉयलची सहल\" करता येते. आम्ही ज्या वेळात तेथे पोहोचलो त्या वेळात अशी सहल नसल्याने आम्हीच दुपारी टळटळीत उन्हात आकाशाकडे बघत गरगॉयल शोधण्याचा प्रयत्न केला. ड्रॅगन, रानटी कुत्रे, सर्प, मगर अशी अनेक भयानक गरगॉयल्सनी ही इमारत सजली आहे परंतु इमारतीच्या उंचीमुळे सर्वच गरगॉयल जमिनीवरून दिसत नाहीत. काही इतक्या उंचीवर आहेत की माझ्याकडील कॅमेराचा झूम पुरेसा नव्हता त्यामुळे फोटो काढले तरी ते चांगले आले नाहीत. सातव्या माळ्यावरील सज्जातूनही काही सुरेख गरगॉयल आणि ग्रोटेस्क यावेळी नजरेस पडली. त्यापैकी आवडलेली काही येथे देत आहे.\nगरगॉयलच्या संदर्भातील एक घटना येथे देत आहे. ८० च्या दशकात कॅथेड्रलच्या पश्चिमेकडील भागाचे काम सुरु होते. या भागाच्या सुशोभीकरण गरगॉयल्सनीच करायचे होते. या सुशोभीकरणासाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. नॅशनल जिओग्राफिकच्या मासिकातून ही माहिती देण्यात आली. ज्यांना त्यात पारितोषिके मिळाली त्यातील तिसर्‍या क्रमांकावरील गरगॉयल खाली दिले आहे.\nचाणाक्ष वाचकांना हे गरगॉयल कोणाचे ते सांगण्याची गरज नाही.\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n ते लक्ष ठेवून आहेत - ३\nमराठी विकिपीडिया आणि त्यावरील माझे इतर लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/girish-mahajan-statement-supremacy-political-news-237971", "date_download": "2021-07-31T16:07:51Z", "digest": "sha1:RCQIRHROH4AUDTJ5L4LAQ7TZCUIRGXTY", "length": 6296, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सत्ता स्थापन केली..विश्‍वासमतंही मिळणार : गिरीश महाजन", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. जनतेच्या हितासाठीच आम्ही सत्ता स्थापन केली आहे. ज्या विश्‍वासाने आम्ही ��ी सत्ता स्थापन केली, त्याच विश्‍वासाने आम्ही विश्‍वासमतही जिंकून दाखवू. येत्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेला स्थिर व मजबूत सरकार देणार आहोत. असे गिरीश महाजन म्हणाले\nसत्ता स्थापन केली..विश्‍वासमतंही मिळणार : गिरीश महाजन\nजळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. विश्‍वासमतही आम्ही खात्रीपूर्वक जिंकणार आहोत, असा विश्‍वास भाजपचे नेते व संकटमोचक गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.\nभारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या काही आमदारांच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शनिवारी (ता. 23) सकाळी आठला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत राज्यपाल भवनात भाजपचे नेते गिरीश महाजनही उपस्थित होते.\nभाजप पूर्ण विश्‍वासाने जिंकणारच\nयाबाबत महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. जनतेच्या हितासाठीच आम्ही सत्ता स्थापन केली आहे. ज्या विश्‍वासाने आम्ही ही सत्ता स्थापन केली, त्याच विश्‍वासाने आम्ही विश्‍वासमतही जिंकून दाखवू. येत्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेला स्थिर व मजबूत सरकार देणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar_new/144", "date_download": "2021-07-31T15:44:28Z", "digest": "sha1:5DU5CKK4FFMHI4WELBZUZWP6DWOHYYZB", "length": 2874, "nlines": 62, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : गुंतवणुक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : गुंतवणुक\nगुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : गुंतवणुक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/category/%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2021-07-31T14:38:08Z", "digest": "sha1:HNHJ5G5A724MLCAAIR2IF2KXK7VWWQ7J", "length": 23750, "nlines": 102, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चळवळ – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nजुलै, 2021कायदा, कृषी-उद्योग, चळवळअमर हबीब\nआपण ज्या महात्म्यांचा आदर करतो, त्यांची पुस्तके वाचत नाही, त्यांच्या वचनांचे आचरण करीत नाही. ज्या ग्रंथांबद्दल श्रद्धाभाव असतो, ती आपण वाचलेली नसतात. अनेक धर्मांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचे अध्ययन केलेले अभावानेच दिसून येते. पण त्या महात्म्यांबद्दल किंवा धर्मग्रंथांबद्दल कोणी ब्र काढला तर त्यांचे अनुयायी अक्षरश: तुटून पडतात. धर्मग्रंथ आणि महात्मे यांच्याबाबत जी विसंगती दिसून येते, तशीच विसंगती भारतीय राज्यघटनेबद्दलदेखील दिसू लागली आहे. घटनेविषयी आणि कायद्याविषयी काही कळत नसले तरी ‘खबरदार’ वगैरे भाषा वापरली जाते. या श्रद्धाभावाचा अनेकजण गैरफायदा घेतात.\nमी एका सभेत लोकांना विचारले की, “तुमच्यापैकी किती जणांनी भारतीय राज्यघटना वाचली आहे, कृपया हात वर करा.”\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nजुलै, 2021चळवळ, राजकारणहरिहर कुंभोजकर\nइंग्रजी पोर्टल scroll.in यावर १७ जून रोजी “As China’s Communist Party t­­urns 100, Indian leaders would do well to learn from its success” या शीर्षकाचा श्री. सुधींद्र कुलकर्णी यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला आहे. “चीनच्या शतायुषी पक्षाकडून भारतानं काय शिकावं ” या शीर्षकाखाली त्याचा अनुवादही आता उपलब्ध आहे. लेखाचा दोन-तृतियांश भाग चीनने केलेल्या देदीप्यमान प्रगतीचा आढावा आहे. उरलेल्या एक-तृतियांश भागात भारताने ‘चिनी कम्युनिस्ट पक्षा’कडून कोणते पाच धडे शिकायला हवेत ते सांगितले आहे. कुलकर्णी हे भाजपच्या पहिल्या सरकारात महत्त्वाची भूमिका सांभाळत होते तसेच ते डाव्या विचारसरणीचेही मानले जातात. त्यामुळे, भारतासमोरील प्रश्नांकडे पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता सारासार विचार करूनच त्यांनी आपले मत मांडले आहे असे मानणे उचित होईल.\nजानेवारी, 2021कृषी-उद्योग, चळवळ, माध्यमतन्मय/ श्वेता\nमहाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर असणार्‍या मध्यप्रदेशातील पारडसिंगा गावातील शेतकर्‍यांनी हा प्रश्न उभा केला आहे. थेट शेतकर्‍यांच्या तोंडून आलेल्या ह्या प्रश्नांना धोरणे बनवणार्‍या राज्यकर्त्यांसमोर आणण्यासाठी आंदोलकांनी निवडलेले हे एक वेगळेच माध्यम\nनवीन तीन कायदे आमच्या हिताचे आहेत असे आम्हांला सांगण्यात येते आहे. पण कायदे पारित करण्यापूर्वी आमच्यापैकी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. मग आमच्या सहभागाशिवाय आमच्या हितासंबंधी निर्णय घेणं लोकशाहीच्या संकल्पनेच्या विरोधात नाही का कायद्यांना विरोध असण्यामागे हेच आमचे मुख्य कारण आहे. आम्ही हा विरोध करीत राहू. वाईट एकच वाटते की स्वतःची ‘मन की बात’ सांगणारे हे सरकार आमची ‘मन की बात’ ऐकायलाच तयार नाही आहे.\nनव्या कृषी विधेयकांचा भूलभुलैया\nजानेवारी, 2021कायदा, कृषी-उद्योग, चळवळ, सामाजिक समस्याडॉ. तारक काटे\nआपला देश कोविद १९ महामारीच्या तीव्र लाटेत वेढला असतांनाच्या काळात केंद्र सरकारने तीन नवी कृषी विधेयके संसदेत घाईघाईने मंजूर करून घेतलीत. त्यामुळे या विधेयकांविरुद्ध देशातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलनाद्वारे आपला विरोध नोंदविला. या नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा अंतिमत: फायदाच होणार आहे हे जे केंद्रसरकारतर्फे सतत सांगितले जात आहे ते निश्चितच संशयास्पद आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या बदलांची कोणतीही मागणी केलेली नसतांना आणि त्यांना विश्वासात न घेता केंद्रसरकारने हे बदल घडवून आणलेत. शेती हा विषय राज्यसरकारांच्या अधीन असूनही केंद्रातील सरकारला त्यांच्याशी सल्ला मसलतीची गरज भासली नाही.\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन\nऑक्टोबर , 2020इहवाद, कायदा, चळवळ, जात-धर्म, देव-धर्म, राजकारण, विवेक विचार, विवेकवाद, श्रद्धा-अंधश्रद्धा, संघटना-व्यक्ती विशेषकुमार नागे\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्��िक्यात अपेक्षित आहे.\nऑक्टोबर , 2020कायदा, चळवळ, जात-धर्म, देव-धर्म, राजकारण, विवेक विचार, विवेकवादडॉ. विश्वंभर चौधरी\nनिरपेक्ष म्हणजे जे सापेक्ष नाही ते. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘धर्माला सापेक्ष नाही ते’, म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रतिक्रियावादी शब्द आहे, क्रियावादी नाही. पहिल्यांदाच हे अशासाठी सांगायचं की कोणतीही निरपेक्षता ही सापेक्ष नसण्यात असते, अन्यथा निरपेक्षतेला स्वतंत्र अस्तित्व नाही. अर्थात निरपेक्षता ही वस्तूनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ आहे. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर एक लोकप्रिय उदाहरण घेऊ. ‘अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव’ असं जेस बोवेन म्हणतो. या विधानाचा अर्थ असा की अंधाराला स्वतंत्र अर्थ नसून प्रकाशाचा अभाव असलेल्या स्थितीला आपण अंधार म्हणतो. थोडक्यात काय तर अंधार तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रकाश नसेल.\nजुलै, 2020चळवळ, जात-धर्म, सामाजिक समस्याआशिष महाबळ\n२५ मे २०२०. घटना तशी नेहमीची होती. मिनियापोलीस शहरात एका श्वेतवर्णी पोलिसाद्वारे एका कृष्णवर्णीयाची हत्या झाली. जॉर्ज फ्लॉईड असहाय्यपणे ‘मी श्वास घेऊ शकत नाही’ असे सांगत असताना इतर ३ अकृष्ण पोलीस नुसते पाहत असतात पण डेरेक चौहीनला जॉर्जच्या मानेवर गुडघा रोवून खून करताना थांबवत नाहीत. हा प्रकार केवळ दहा पंधरा सेकंद चालला नाही तर जवळजवळ नऊ मिनिटे चालला. पाचशे सेकंदांपेक्षाही अधिक. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला जितका वेळ लागतो त्याहीपेक्षा जास्त वेळ.\nखरेतर हा नेहमीचाच प्रकार आहे. अशा प्रकारे पोलीसांद्वारे थोड्याफार फरकाने अनेक हत्या याआधीही झाल्या आहेत.\nऑक्टोबर , 2019कृषी-उद्योग, चळवळ, पर्यावरणमाधुरी कानेटकर\nआपण नागपूरकर काही बाबतीत फारच सुदैवी आहोत असे मला वाटते. चार-पाच महिने उन्हाळा सहन केला की आपण मोकळे. भूकंप, चक्रीवादळ, बर्फाची वादळे, भूस्खलन या अपरिमित हानी करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आपल्याकडे ढुंकून पहात नाहीत. आपल्या शहराला असलेल्या तीन (किरकोळ) नद्यांना मिळूनही आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राने एवढ्यातच अनुभवला तसा अभूतपूर्व पूर येत नाही. ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ या वार्षिक आपत्ती अर्धाअधिक महाराष्ट्र व्यापून असल्या तरी मोठ्या शहरांना त्या फक्त वर्तमानपत्रांतून कळतात. त्यामुळे ओढवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य ही नैसर्गिक आपत्ती मा���ायची की मानवनिर्मित हा प्रश्नही कोणाच्या मनात येत नाही.\nमार्च, 2017अर्थकारण, चळवळ, जीवन शैली, विवेक विचार, शहरीकरण, शिक्षण, संघटना-व्यक्ती विशेष, समाज, समाजसेवी संघटना, सामाजिक समस्यासुजाता खांडेकर\nचेंबूर – ट्रॉंबेच्या वस्त्यांमधून प्रौढ साक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी 1989 पासून सहभागी आहे. ‘कोरोसाक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. ‘‘काम कसं चाललंय”, ‘‘कसं वाटतं”, ‘‘झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का’‘ अशा उत्सुक प्रश्र्नांबरोबर ‘‘सुरक्षित आहेस ना’‘ अशा उत्सुक प्रश्र्नांबरोबर ‘‘सुरक्षित आहेस ना काळजी घे,’‘ ‘‘यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस काळजी घे,’‘ ‘‘यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस”, ‘‘कसे राहतात ग हे लोक”, ‘‘कसे राहतात ग हे लोक\nआंबेडकर नावाची एवढी भीती का\nसप्टेंबर, 2015चळवळ, जात-धर्म, शिक्षणवैभव छाया\nआयआयटी मद्रासमधील ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानंतर ‘आयआयटी-मद्रास’ने तडकाफडकी त्याची मान्यता काढून घेतली. शैक्षणिक आणि वैचारिक चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटावर केंद्रसरकारने हस्तक्षेप करून अशा प्रकारची बंदी आणणं, हे सकस लोकशाहीचे संकेत नाहीत. आंबेडकरांच्या नावाने समरसतेचा घाट घालणाऱ्या सरकारची दुटप्पी भूमिकाच यातून उघड होत आहे.\nआंबेडकर आणि पेरियार ही दोन नावं भारतीय जातसंस्थेच्या उच्चाटन चळवळीतील मोठी नावं. या देशातील व्यवस्थेने पावलोपावली नाकारल्यानंतरही त्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवणारी राज्यघटना प्रदान करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका द्रष्टा माणूस अन्य कोणी नाही.\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/mahavitaran-apprentice-bharti-2019-15642", "date_download": "2021-07-31T14:30:56Z", "digest": "sha1:KG3GOBFLRSHS7RVMZJJM6FSATD5RZEQW", "length": 8423, "nlines": 148, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Mahavitaran Apprentice Bharti 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती\nशैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/ संगणक चालक(कोपा) (मागासवर्गीय: 60% गुण)\nवयाची अट: 14 ते 30 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nकागदपत्रक छानणी दिनांक व वेळ दिनांक वेळ ठिकाण\n27 & 28 ऑगस्ट 2019 सकाळी 10: 30 वाजेपासून अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC जळगाव – 425003\nजळगाव jangaon प्रशिक्षण training iti संगणक सकाळ महाराष्ट्र maharashtra midc\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\nविद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी करू शकतो\nओळख एनएसएसचीः डाॅ पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा प्रभारी...\n\"माझा पीएचडी चा प्रवास\"\nभांडारकर प्रकरणानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत माजी महापौर भिकशेठआण्णा पाटील यांनी...\nकोणताही क्लास न लावता शेतकऱ्याचा मुलगा झाला आयपीएस\nभुसावळ :- केंद्रीय लोकसेवा आयोग २०१९ चा निकाल काल जाहीर झाला. अत्यंत खडतर अशा...\nमनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट'ला स्व. दिवाकर चौधरी कादंबरी लेखन पुरस्कार\nनांदेड :- प्रसिद्ध कवी मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट' या बहुर्चित कांदबरीला जळगाव...\nसुप्रशासन, ईमानदारी आणि कर्तव्यदक्षतेचा दीपस्तंभ विझला\nजळगावमध्ये सरकारी नोकरी पाहिजे\nजळगाव : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात...\nदीपस्तंभ यशोत्सव २०२० सोहळा फेसबुकद्वारे संपन्न\n\"सरकारी नोकरी करणे ,हे फक्त करिअर किंवा नोकरी नसून जनसेवेचे माध्यम आहे.असे समजून या...\nभाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पहिला...\nमुंबई : धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात पदव्युत्तर...\nएमपीएससी निकालात दीपस्तंभचे यश\nजळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम...\n२१ व्या शतकातील टेक्नोसॅव्ही युग आणि युगात रममाण होणारे टेक्नोसॅव्ही\n२१ व्या शतकातील टेक्नोसॅव्ही युग आणि युगात रममाण होणारे टेक्नोसॅव्ही आपल्या...\n72 वा वर्धापनदिन: एसटीला मिळाली नवसंजीवनी\nमुंबई : सोमवारी (ता. 1) जून रोजी एसटीचा 72 वा वर्धापनदिन आहे. 1 जून 1948 रोजी पुणे-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/arbaaz-khan-reacts-on-trolling-after-divorce-from-malaika-arora/articleshow/84643346.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-07-31T16:53:18Z", "digest": "sha1:53WQ4PU7VSUNS4TWJIGBWBGVRNBCVU4R", "length": 12940, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'अनेकांनी ट्रोल केल पण...' मलायकासोबतच्या घटस्फोटावर चार वर्षांनंतर बोलला अरबाज खान\nबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान लग्नाच्या १९ वर्षांनंतर घटस्फोट घेत वेगळे झाले. पण त्यानंतर यावर बोलणं दोघांनीही टाळलं होतं पण आता मात्र अरबाजनं घटस्फोट आणि नंतरच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे\n'अनेकांनी ट्रोल केल पण...' मलायकासोबतच्या घटस्फोटावर चार वर्षांनंतर बोलला अरबाज खान\nमलायका अरोरा आणि अरबाज खाननं २०१७ सा���ी घेतला घटस्फोट\nमलायका- अरबाजला घटस्फोटानंतर सोशल मीडियावर केलं गेलं होतं ट्रोल\nघटस्फोटानंतरच्या सोशल मीडिया ट्रोलिंगवर बोलला अरबाज खान\nमुंबई: बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी २०१७ साली घटस्फोट घेतला. अर्थात या दोघांच्या अशा निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. अनेक आपल्या खासगी आयुष्यामुळे कलाकरांना ट्रोल व्हावं लागतं. असंच काहीसं मलायका आणि अरबाज खान यांच्यासोबतही झालं. घटस्फोटानंतर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळणाऱ्या अरबाज आता मात्र या सर्वच गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nनुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला, 'कदाचित चाहते आणि फॉलोअर्स यांना जे कपल्स आवडतात त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा असते. अलिकडेच अभिनेता आमिर खानसोबतही हे झालं आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीचे आहोत. माझा आणि मलायकाचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा आम्हाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे गेलो. पूर्वी सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंटमुळे मला त्रास होत असे पण आता तसं अजिबात होत नाही. मी त्यांच्याकडे लक्षाच देत नाही.'\nअरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ साली लग्न केलं होतं. अखेर २०१७ मध्ये घटस्फोट घेत दोघंही वेगळे झाले. लग्नाच्या जवळपास १ वर्ष आधी दोघंही वेगवेगळे राहत होते. त्यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. अर्थात या दोघांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनाही मोठा धक्का बसला होता. त्यावेळी या दोघांनाही सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं होतं.\nघटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. ज्याची माहिती तिनं सोशल मीडियावरून दिली होती. दोघंही अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. तर दुसरीकडे अरबाज खान मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी हिला डेट करत असल्याचं बोललं जातं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट रा���ण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nVideo: टायगर ३ साठी भाईजानची जोरदार तयारी, सलमानचा वर्कआऊट पाहून चाहते म्हणाले.. महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज भारताच्या वंदनाने इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये केली हॅटट्रिक\nदेश PM मोदी, अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dramolpawar.in/2020/03/blog-post.html", "date_download": "2021-07-31T15:04:45Z", "digest": "sha1:7XIJBHZUNR2DLGURBKLTZSQ3GEDGZRJN", "length": 6852, "nlines": 83, "source_domain": "www.dramolpawar.in", "title": "सेल्फ विलगिकरण हा एकमेव पर्याय भारताकडे आहे...", "raw_content": "\nसामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..\nHomeकोरोना विरुद्ध युद्धसेल्फ विलगिकरण हा एकमेव पर्याय भारताकडे आहे...\nसेल्फ विलगिकरण हा एकमेव पर्याय भारताकडे आहे...\n✅ *भारताची आरोग्यव्यवस्था लक्षात घेता, संपूर्ण देश लॉकडाऊन करून \"सेल्फ Quarantine\" ( विलगिकरण) हा फक्त एकमेव उपाय आपल्या भारत देशाकडे आहे.* 🙏\nआपल्या भारत देशाला स्टेज 3- Community Spread व स्टेज 4- कोरोना आजाराची भयंकर Epidemic Spread/ महामारी, या दोन्हीही स्टेज आपल्याला अजि���ात परवडणार नाहीत, हे लक्षात घ्या...\n*ज्यावेळी एपीडिमिक पसरेल त्यावेळी आपली सरकारी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाणार आहे... यात शंका नाही.. आपल्या तुटपुंज्या सरकारी आरोग्य यंत्रणेवर भारत देशातील कोरोना साथीची चौथी स्टेज आपण आटोक्यात आणूच शकत नाही, कारण संपूर्ण जगामध्ये आरोग्यसेवेत प्रगत असणाऱ्या अमेरिका, इटली, स्पेन, फ्रांस, जर्मनी सारख्या देशात सध्या काय भयानक परिस्थिती आहे हे आपण पाहतोय, आरोग्यसेवेत भारताचा क्रमांक 102 वा आहे यावरून व WHO नियमानुसार प्रत्येक लाख लोकांच्या पाठीमागे कमीत कमी 13 ते 15 व्हेंटिलेटर पाहिजेत, पण आपल्या भारत देशात फक्त 2.5 व्हेंटिलेटर आहेत... ही खुप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे...*\nआपण चौथ्या टप्प्यात कोणाचाही सहजासहजी जीव वाचवूच शकणार नाही.. *त्यामुळे या कोरोना आजाराच्या संपूर्ण गोष्टीला कृपया सिरियसली घ्या*...\nम्हणूनच आपण फक्त स्वतःला व आपल्या कुटुंबाला पुढील दोन ते तीन आठवड्यासाठी सेल्फ Quarantine (विलगिकरण) केले तरच वाचू शकू नाहीतर विनाश अटळ आहे....\n*एक डॉक्टर म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तिसरी व चौथी स्टेज अजिबात सहन करू शकणार नाही.. त्यामुळे लवकरात लवकर स्वतः व आपल्या कुटुंबाला पुढील 2 ते आठवडे आपल्या घरातच सुरक्षित ठेवा... सूचना पाळा, वैयक्तिक स्वच्छता पाळा, बाहेर पडू नका, गर्दी तर अजिबात करू नका*🇮🇳🙏🇮🇳\n- डॉ अमोल पवार\n➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.\nडॉ.अमोल पवार यांच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..\nआदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस\nथेट Whats App वर मेसेज करा.\nकोरोनाची भीती घालविण्यासाठी व अश्या रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात \n🇮🇳 कोरोना (CoVid 19) आजाराच्या टेस्टिंग व उपचाराबद्दल समज गैरसमज..\nकोरोनाच्या लढाईमध्ये पल्स ऑक्सिमिटरचे महत्व👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-31T16:34:03Z", "digest": "sha1:76G3VSN5QKKFM7LNGVE6JORQRDCRT3VN", "length": 6412, "nlines": 87, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पुतळा Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआमदार रवी राणांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण\nराज्यासह देशभरात आज बुधवारी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. अमरावतीत आमदार रवी राणा यांनी…\n‘राज्य आणि देश महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही’\nशिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात जेसीबीद्वारे तोडण्यात आला. या सर्व प्रकाराचा तीव्र शब्दात विरोध केला गेला….\nशिवाजी महारांजांचा पुतळा हटवणं संतापजनक – उदयनराजे भोसले\nमध्य प्रदेशमध्ये बुधवारी मध्य रात्री शिवाजी महाराजांचा पुतळ जेसीबीने पाडण्यात आला. याबाबत माहिती मिळताच मोठ्या…\n…म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले, कांँग्रेसकडे मागितला खुलासा\nमध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवल्याचा प्रकार घडला. यामुळे या…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nबाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर चबुतऱ्याची उंची…\nराहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nकोल्हापूर : राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या अभाविपच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….\nप्रतिकात्मक पुतळा दहन करताना अभाविप कार्यकर्त्याच्या पॅन्टीला आग\nकोल्हापूर : राहुल गांधीच्या त्या वक्तव्याचं देशभरातून निषेध केला जात आहे. कोल्हापुरात राहुल गांधींचा प्रतिकात्मक…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/01/3048/", "date_download": "2021-07-31T16:26:50Z", "digest": "sha1:EU44KWJTNS7NK5MXQU7LGXPO3ZRXGYXV", "length": 6799, "nlines": 53, "source_domain": "www.sudharak.in", "title": "“आम्ही एकशेपाच आहोत” – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nजानेवारी, 2001इतरकर्मवीर वि. रा. शिंदे\nशेतकऱ्यांना भेटायला मोटारीतून जाऊ नये, पायी गेले पाहिजे. आम्ही खेडेगावात इतके फिरलो की, आमचा अवधा वीस रुपये खर्च झाला. मराठे, ब्राह्मण वेगळे असले तरी लढाईचे वेळेस आम्ही एकशेपाच आहोत. आमचे बरोबर व्हॉलंटियर्स पथकात पोवाडे म्हणणारे होते. आम्ही पंधरावीस मंडळी झेंडा घेऊन प्रत्येक गावी जात होतो, गावात दूध मिळणे मुष्कील होई. खेड्यातील कुणब्याची भाषा आली पाहिजे. खेड्यात पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. काही खेड्यात गेलो तो आमचे भोवती सर्व लुगडीच लुगडी दिसू लागली. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हटले. तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला. कैद्यांच्या तांड्यासमोर महात्मा गांधी की जय म्हणताच आतील दोन हजार कैदी गांधी की जय करू लागले. पुढे जाताना तमाशा सुरू होता. मी प्रथम तेथे गेलो. आम्ही गांधीचा निरोप तुम्हास सांगावयास आलो हे सांगताच सर्व मंडळी तमाशा सोडून आमचा निरोप ऐकण्यास येऊन उभी राहिली.\n[१० एप्रिल ते १६ एप्रिल १९३० या काळात कर्मवीर वि. रा. शिंदे व इतरांनी पुण्याच्या पंचक्रोशीत पदयात्रा काढून मिठाच्या सत्याग्रहाचा प्रचार केला. त्याचे हे कर्मवीरांच्या शब्दातले वर्णन.]\n(विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड ४ था, या य. दि. फडकेच्या पुस्तकातून, पृ. क्र. २५४ ते २५५)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/book-has-no-any-bjp-relation-says-devendra-fadnavis-251958", "date_download": "2021-07-31T14:32:54Z", "digest": "sha1:7LNXC7WOLWRC6Y2MF77SKB5URYOVA5JU", "length": 7232, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही - देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nत्या पुस्तकाचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nत्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही - देवेंद्र फडणवीस\nमुंबई : सध्या ज्या पुस्तकावरून वादळ सुरू आहे, त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लेखकांनी सुद्धा ते पुस्तक परत घेण्याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे त्यावरून भाजपवर टीका करणे योग्य नाही. आपल्या लिखाणातून काय अर्थ निघू शकतात, याचा विचार करूनच प्रत्येकाने लेखन केले पाहिजे, असे त्यांचे मत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nफडणवीस म्हणले 'छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एक भक्कम, मजबुत नेतृत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्त्वात भारताचा लौकिक संपूर्ण जगात वाढत आहे'.\nभाजपची सत्ता असलेल्या या राज्यात तान्हाजी टॅक्स फ्री\n2014 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आर्शीवाद घेऊनच केला होता आणि शिवछत्रपतींच्याच मार्गाने आपली वाटचाल असेल, असे स्पष्ट केले होते. त्यांना शिवछत्रपतींच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकत नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nमोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण\nतत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात काल (ता.१२) 'आज ���े शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर मोठा वादही झाला. भाजपनेते जय भगनवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/avoid-distribution-new-ration-cards-hingoli-district-361408", "date_download": "2021-07-31T15:58:54Z", "digest": "sha1:S2TXAM34TGX4VTKEJUS7HJB3RUL6YLPR", "length": 9100, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ", "raw_content": "\nऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन शिधा पत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, सर्वसामान्य कुटुंबे दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर बेचैन झाले आहेत.\nहिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ\nसेनगाव (जि. हिंगोली) : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडुन ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन शिधा पत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, सर्वसामान्य कुटुंबे दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर बेचैन झाले आहेत.\nसेनगाव येथील पुरवठा विभागात गेल्या अनेक दिवसांपासून शिधा पत्रिकेचे वाटप बंद आहे. वास्तविक पाहता क्यातील अनेक गरीब कुटुंबे शिधा पत्रिकेपासून वंचित आहेत. अनेकांना अन्न धान्य मिळत नाही. महागाई वाढल्यामुळे धान्य बाजारातूनही विकत घेता येत नसल्याने समस्या वाढलेल्या आहेत.\nहेही वाचा - पीकविमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करा- खासदार हेमंत पाटील\nसध्या नवरात्र सुरु असून काही दिवसांवर दसरा सण येवून ठेपला आहे. दिवाळीचा सणही वीस दिवसांवर आला आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबांकडे शिधा पत्रिका नसल्यामुळे त्यांना अन्न धान्य चढ्या दराने विकत घेवून कुटुंबाची भूक भागवावी लागत आहे. दिवसभर कष्ट करून आलेला सर्व पैसा अन्न धान्यावरच खर्च होत आहे. यामुळे बाकीचे व्यवहार करायला हाती काहीच उरत नाही. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे आला दिवस लोटण्याची वेळ असंख्य कुटुंबांवर आलेली आहे. असे असताना तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडुन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ केली जात आहे.\nहे वाचलेच पाहिजे - नांदेड शहरातील पंधरा खासगी कोविड सेंटरमधे केवळ १५१ पॉझिटिव्ह सोमवारी १०१ जण पॉझिटिव्ह पाच मृत्यू\nदस���ा आणि दिवाळी सण जवळ आल्यामुळे अनेक कुटुंब घरात अन्न धान्य नसल्यामुळे शिधा पत्रिकेसाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. या सनाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थ करून सण साजरा करण्याची परंपरा आहे. परंतु आज घडीला अनेक गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आधी कोरोनाने कंबरडे मोडले; नंतर पावसाने हाताशी आलेले पिक हेरावून घेतले आणि आता शासकीय कार्यालयातील अल्पदरात मिळणाऱ्या अन्न धान्याच्या योजनेचा लाभ सुध्दा मिळेना. अशा विचित्र अवस्थेमुळे अनेक कुटुंब हतबल झाले आहेत. वास्तविक पाहता शासनाने गोरगरीबांना अन्न धान्य अत्यंत अल्पदरात मिळावे यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात मात्र अजुनही या योजना गोरगरीब कुटुंबांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव दिसत आहे.\nआजच्या परिस्थितिमध्ये गोरगरीब जनतेला अन्न धान्य मिळत नसेल तर एकूण परिस्थिती अवघड आहे. वरिष्ठांनी यावर विचार करून दिवाळी सणाच्या तोंडावर गोरगरीब कुटुंबांना शिधा पत्रिकेचे वाटप करून अन्न धान्य पुरवठा सुरळीत करावा.\n- द्वारकादास सारडा, माजी जिल्हा परिषद सदस्य)\nसंपादन : प्रमोद चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2017/01/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2021-07-31T16:03:27Z", "digest": "sha1:YSVURR54X7HSI7FHVN5O3TYLSZBLGBGG", "length": 6247, "nlines": 54, "source_domain": "www.royalchef.info", "title": "तिळाचे औषधी गुणधर्म - Royal Chef Sujata", "raw_content": "\nतिळाचे औषधी गुणधर्म: तीळ हे आपल्या परिचयाचे आहेत. तिळामध्ये तीन प्रकार आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ व लाल तीळ.\nतीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच तिळाच्या तीनही प्रकारामध्ये काळे तीळ हे पौस्टिक असून आयुर्वेद मध्ये ह्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी करतात. धार्मिक कार्यात तीळाला फार महत्व आहे. तिळाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. सांधेदुखीवर तिळाच्या तेलाने मसाज केल्याने लवकर आराम पडतो. तिळाच्या तेलाने अभ्यंग केल्याने त्वचेचा कोरडे पणा निघून जातो.\nतीळ हे चवीला तिखट, कडवट, मधुर व तुरट असतात. तीळ हे गरम, कफकारक, पित्तकारक, बलदायक, केसांसाठी हितावह त्वचेसाठी हितावह दातासाठी हितावह, बुद्धीप्रद आहेत.\nपांढरे तीळ व साखर पाक करून त्यापासून रेवडी बनवतात. ही रेवडी पौस्टिक आहे. तीळाचा व��पर करून बनवलेला स्वयंपाक रुचकर लागतो. अनेक पदार्थामध्ये तीळ वापरले जातात. तीळ व गुळ घालून बनवलेला चिक्की मलवर्धक, वायूनाशक, कफ व पिक्तकारक आहे.\nरोज सकाळी उठल्यावर तीळ चवून खावे. तीळ खाऊन झाल्यावर पाणी प्यावे हा प्रयोग थोडे दिवस करावा त्यामुळे जे अशक्त माणसे आहेत ते सशक्त बनतात व जे स्थूल आहेत ते बारीक होतात. दात कमकुवत असतील तर ते मजबूत बनतात. शरीराची कांती तेजस्वी बनते. केस गळण्याचे थांबते व केसांची चांगली वाढ होते. पण हा प्रयोग निदान १०-१२ महिने नियमाने केला पाहिजे. रोज तीळचे सेवन केल्यामुळे मुत्रविकारातही फायदा होतो.\nतिळाचे तेल हे सुद्धा हितकारक आहे. थंडीमध्ये गाल, ओठ, हात-पाय फुटतात तेव्हा त्यावर तिळाचे तेल लावले तर फायदा होतो. तिळाचे तेल हे पौस्टिक आहे पण थोडे कडवट असते.\nथंडीच्या दिवसामध्ये तीळाचा लाडू, तिळाची वडी, तिळाची चटणी, तिळाची भाकरी, तिळाची पोळी अगदी आवर्जून खातात.\nHome » Tutorials » तिळाचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/category/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-07-31T15:48:16Z", "digest": "sha1:G2YKMEFWY7VLVVW6HH322376LX4YLR2I", "length": 23457, "nlines": 167, "source_domain": "www.sudharak.in", "title": "लोकशाही – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला\nएप्रिल, 2021माध्यम, लोकशाहीशुभलक्ष्मी नाईक गांवकर\nसमाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, नव्याने प्रकाशझोतात येणारी, निरपेक्ष पद्धतीने बातम्या प्रसारण करणाऱ्या डिजिटल मीडिया, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स (उदा: नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार सारखी ओ.टी.टी (ओवर द टॉप प्लॅटफॉर्म्स)) यांसारखी माध्यमे लोकशाहीचा एक अमूल्य भाग आहेत. मागील काही वर्षांपासून प्रसारमाध्यमांची होणारी गळचेपी सगळ्यांच्या परिचयाचा विषय आहे. आज तर काही प्रसारमाध्यमे अगदी स्वत्व हरवून बसलेली पाहायला मिळतात. अश्या परिस्थितीत वास्तवाचे दर्शन इतर माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे ठरते.\nआतापर्यंत डिजिटल मीडिया (उदा: द प्रिंट, द वायर, न्यूज लॉंड्री, स्क्रोल, द देशभक्त), बातम्या प्रसारित करणारी समाजमाध्यमे (उदा: फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, यूट्यूब), तसेच ओ.टी.टी\nएप्रिल, 2021कविता, लोकशाहीराजराहुल (राहुल खंडाळे)\nइथे या आटपाट नगरात कवीलाही होऊ शकते कधीही कैद\nतशी कवीची कैद फार सामान्य झाली सांप्रतकाळी\nकदाचित म्हणून कविता लिहिताना कवीला\nतोल सांभाळत लिहावं लागतं मन आणि लेखणीचा,\nजाम कसरत करावी लागते कवितेचा एकेक शब्द कागदावर उतरवतांना\nत्याला जपून लिहावे लागतात शब्द प्रतिमा-प्रतीकं म्हणून\nत्याला जपून वापरावे लागतात कवितेच्या पोस्टरचे रंग\nचुकून कधीतरी लाल, निळा, हिरवा इ. इ.\nकिंवा तत्सम रंग वापरला तर होऊ शकते त्याची पंचाईत\nकवीला शब्दकोशही रचावा लागतो नव्याने\nज्यात काही शब्द नसावे म्हणून करावी लागते धडपड\nएप्रिल, 2021लोकशाहीप्रसाद माधव कुलकर्णी\nभारतीय स्वातंत्र्य यावर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. भारताने बादशाही, पातशाही, राजेशाही यांच्यानंतर ब्रिटिश साम्राज्यशाहीशी मुकाबला करून लोकशाही राष्ट्र प्रस्थापित केले. भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे मूल्य म्हणून लोकशाहीकडे आपण सारेजण पाहतो. जगातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येची लोकशाही म्हणून भारताचा लौकिक राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय लोकशाही संकोचत असून हुकूमशाही विकृती वाढताना दिसते आहे. शेतकरी आंदोलन ते पेट्रोल दरवाढ आणि प्रचंड महागाई ते वाढती बेरोजगारी, अनाकलनीय व अतार्किक निर्णयांचे गंभीर परिणाम सर्वसामान्य भारतीय नागरिक अनुभवतोच आहे. पण जागतिक माध्यमेही त्याची नोंद घेत आहेत.\nएप्रिल, 2021माध्यम, लोकशाहीचित्रकार प्रभाकर पाचपुते\nचित्रकार प्रभाकर पाचपुते ह्यांच्या खालील चित्रांना आधार आहे तो माध्यमांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा. प्रसार व प्रचारमाध्यमे ज्या पद्धतीने लोकांच्या मनात अवाजवी भीती पसरवत आहे, त्याचे हे बोलके चित्रण आहे.\nदोन दशकांपूर्वी Y2K Bug मुळे (वर्ष २००० मुळे संगणकीय व्यवहारांत आलेला अडथळा) लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती पसरवण्याचे काम तेव्हाच्या प्रसार आणि प्रचारमाध्यमांनी केले. ३१ डिसेंबर १९९९ च्या मध्यरात्रीपासून संपूर्ण विश्वातील संगणक प्रणाली ढेपाळल्याने आर्थिक जगतात काय हाहाकार माजू शकतो – जणू जगबुडी होऊ घातली आहे – हे मांडून सामान्य लोकांत असमंजस्य निर्माण करण्यात माध्यमांची असलेली भूमिका ह्या चित्रांतून स्पष्ट होते.\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nएप्रिल, 2021कविता, लोकशाहीज्ञानेश वाकुडकर\nअसं काही सांगा.. ज्यावर\nकी.. डुकरं घुसलेल्या शेतात\nकी.. ‘भीमरावा’च्या जुन्या तळमळी���\nकुठं असेल स्वातंत्र्याचा कॅम्प\nकी.. ‘सापां’च्या खानदानी पिळात\nसांगा कुणी पाहिलं का स्वातंत्र्याचं घर\nकिंवा त्याचा आनंदानं गुणगुणणारा स्वर\nऐकल्याच्या, पाहिल्याच्या काहीतरी टिप्स\nकिंवा त्याच्या रडण्याच्या केविलवाण्या क्लिप्स \nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश\nएप्रिल, 2021कृषी-उद्योग, लोकशाहीश्रीनिवास नी. माटे\nसध्या भारतात जो किसान विरुद्ध सरकार लढा चालू आहे त्यावरून आणि लोकशाहीला मारक, तसेच जाचक असणारे इतर अनेक कायदे, रोज नवीन नियम जे महापुरासारखे किंवा महामारीसारखे देशभर पसरत आहेत ते पाहता भारतातील निधर्मी राज्यघटना आणि लोकसत्ता लवकरच संपुष्टात येतील अशी सार्थ भीती वाटू शकेल.\nअमेरिकेतसुद्धा ‘शेतकी उद्योजक कॉर्पोरेशन्स’नी शेतजमिनी गिळंकृत केल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु “मागच्यास ठेंच, पुढचा शहाणा” ही म्हण भारतसरकारला ठाऊक नसावी.\nशेतकरी विकास म्हणजेच ग्रामीण विकास हे सूत्र आहे. ही कल्पना नवीन नाही. नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ‘भारतीय शेतकी विद्यापीठा’तील अभ्यासक्रम बळकट व्हावा या उद्देशाने ‘कॅन्सास स्टेट युनिव्हर्सिटी’मधील अनेक प्राध्यापकांना पुणे आणि हैदराबाद शेतकी कॉलेजात शिकवायला बोलावले होते.\nएप्रिल, 2021कविता, लोकशाहीराजराहुल (राहुल खंडाळे)\nहळूच कशा एका रात्रीत आठेक वाजता एका दमात\nचलनात असलेल्या नोटा अलगद फेकल्या जातात चलनाबाहेर\nहळूच कशी आणली जातात मनमानी विधेयकं आणि कायदे\nहळूच कसे दडपले जातात संप, आंदोलने आणि मोर्चे\nहळूच कसे निर्मिले जातात कोंडवाडे, डीटेंशन सेंटर्स कोंडावया अल्पसंख्य\nहळूच कसे बोलू लागतात पुढारी पाच वर्षानंतर मिठू मिठू\nहळूच कशी उतरवली जाते गळ्यात मन की बात\nहळूहळू प्रोपगंडे जगू लागतो आपण पोस्टट्रूथच्या काळात\nमीडिया हाऊसेसही बनू लागतात प्रवक्ते व्यवस्थेचे हळूच\nहळूच कसे विकून कोंबले जाते सारे काही\nदेशाच्या मालकीचे चारदोन भांडवलदारांच्या घशात\nहळूच मग देश टणाटण उड्या मारतो विकासाच्या हायवेवर\nउपाशीपोटीउघडेनागडे देह पाहू लागतात हा देशाचा पराक्रम\nहळूच कसे होतात हल्ले देशाच्या सीमेवर\nहळूच छाती ठोकून कशा मारल्या जातात वीरतेच्या बाता\nहळूच मतपेटीतून हायजॅक केला जातो देश\nहळूच कसे परावर्तित केले जाता�� नागरिक मतदारांत\nहळूच दर पाच वर्षांनी दाबतो आपण मतपेटीची बटणं\nआणि हळूच मारले जातो आपण आपल्याच संमतीने\nहळूच मारली जाते भूक, बुद्धी, निष्ठा, रोजगार\nहळूहळू आपण काहीच बोलत नाही, विचार करत नाही\nआपल्या भावभावनांना उरत नाही जागा आपल्याच मनात\nहळुहळू देशभक्तीचं सॉफ्टवेर इंस्टॉल केलं जातं मन आणि मेंदूत\nमग आपलं उपाशी, बेरोजगार राहणं, शांत संयमी राहणं, काहीही न बोलणं,\nठरत जातं देशभक्तीचं प्रमाण\nसारं काही अगदी हळू हळू होतंय.\nएप्रिल, 2021महिला, मानसिकता, लोकशाही, समाजवंदना भागवत\nआमचा वाद चालला होता.\nविवेक म्हणाला, “बोधकथा पुस्तकात वाचायच्या असतात. थोर थोर लोक सांगतात आणि आपण भारावून जातो त्या बोधानं. पण त्यांचा बोध परलोकातला असतो. त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नसतो.”\n“दमछाक कशाला करून घ्यायची पण आपल्या बापजाद्यांच्या बोधकथांच्याच वाटेवर चालावं ना…. धोपट मार्गा सोडू नको…” किरण म्हणाला.\n“बोधकथा ‘धोपट मार्गा सोडू नको’ असं नाही सांगत किरण्या.. त्या कधीही थेट बोलत नाहीत. साधं “रस्ता ओलांड” असं वाक्य असलं बोधकथेत, तरी तो रस्तादेखील बोधकथेतलाच असतो. आपल्याला साधा डेक्कनवरचा रस्ता ओलांडायचा तरी मोठं दिव्य करावं लागतं.\nएप्रिल, 2021माध्यम, लोकशाहीचित्रकार मिलिंद क्षीरसागर\nचित्रकार मिलिंद क्षीरसागर ह्यांनी रेखाटलेली काही चित्रे:\nस्त्रीला मिळाली आहें शक्ती सारी\nतरी का समजता तिला बिचारी\nफाईन आर्टिस्ट, होली क्रॉस स्पेशल स्कूल आर्ट येथे शिक्षक (स्पेशल मुलांचे कलाशिक्षक) ठाणे.\nगेल्या ११ वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांसोबत कलाक्षेत्रात विविध कार्यक्रम करत असतात.\nसमता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे\nएप्रिल, 2021जीवन शैली, बाजारीकरण, महिला, लोकशाही, विकासप्राची माहूरकर\nमध्यंतरी आमच्या भागातील काही महिलांनी हस्तलिखितासाठी काही विषयांची निवड केली. त्यात एक विषय होता ‘आधुनिक स्त्रीचे अति-स्वातंत्र्य’ हा विषय वाचताच आठवले ते आमचे नीती-आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीचा अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे हा विषय वाचताच आठवले ते आमचे नीती-आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीच��� अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे, लोकशाही किती खरी किती खोटी, लोकशाही किती खरी किती खोटी, विकास किती खरा किती खोटा, विकास किती खरा किती खोटा… असे प्रश्न पडायला लागले आहेत.\n‘आधुनिक स्त्रीचे अतिस्वातंत्र्य’ हा विषय वाचून तर मला माझे (आताही) न लिहिण्याच्या आळसाचे स्वातंत्र्यच या विदुषींनी हिसकावून घेतल्यासारखे वाटले. तर नक्की कुठे आणि कसे स्वतंत्र झालो आपण आहार, विहार, पेहराव, विचार, समजुती, पूर्वस्मृती, निवारा यांपैकी\n1 2 पुढे »\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-see-latest-updates-maharashtra-registered-7392-new-cases-in-a-day-with-7756-patients-recovered-and-120-deaths-today/articleshow/84647390.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-07-31T16:03:03Z", "digest": "sha1:Y7BPTLUOWWUHVXSWFFGXDIDUCTVGRTKV", "length": 15179, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncoronavirus latest updates करोना: आज राज्यात ७,३०२ नवे रुग्ण; ७,७५६ झाले बरे, तर १२० मृत्यू\nराज्यात आज ७ हजार ३०२ नवीन रुग्णांचे निद���न झाले आहे असून ७ हजार ७५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या ९४ हजार १६८ इतकी झाली आहे.\nआज राज्यात ७,३०२ नवे रुग्ण; ७,७५६ झाले बरे, तर १२० मृत्यू\nगेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ३०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.\nगेल्या २४ तासांमध्ये एकूण ७ हजार ७५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nआज राज्यात एकूण १२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७ हजार ३०२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ७५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 7392 new cases in a day with 7756 patients recovered and 120 deaths today)\nआजच्या १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- पारनेरला करोनाचा कहर सुरूच, लग्नात बाधित आढळण्याचे प्रमाण मोठे\nसर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात\nराज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार १६८ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ८६९ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण ११ हजार ७१० इतके रुग्ण आहेत. तर, सांगलीत ही संख्या १० हजार ७३७ इतकी आहे. कोल्हापुरात ही संख्या १० हजार ७०१ इतकी आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. साताऱ्यात ही संख्या ७ हजार २१०, अहमदनगरमध्ये ३ हजार ७३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ५६०, रत्नागिरीत २ हजार ६१०, सिंधुदुर्गात २ हजार २७०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १५९ इतकी आहे. तर, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६९२ इतकी झाली आहे.\nक्लिक करा आणि वाचा- सांगलीत पुन्हा पुराची भीती; कृष्णेची पाणी पातळी पोहोचली २३ फुटांवर\nयवतमाळमध्ये फक्त १८ सक्रिय रुग्ण\nया बरोबरच, औरंगाबादमध्ये ६९४, नांदेडमध्ये ही संख्या ४४२ इतकी आहे. जळगावमध्ये ४६६, तसेच अमरावतीत ही संख्या १२९ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १८ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- आस्मानी संकट राज्यात पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला\n५,५१,८७२ व्यक्ती होम क्वारंटाइन\nआतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ४५ हजार ०५७ (१३.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ८७२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMumbai Local Train: आतापर्यंत खूप सहन केलं; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसोलापूर हजारो कष्टकऱ्यांच्या उपस्थितीत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nदेश महाराष्ट्रास १० राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत वाढ, केंद्राने दिला इशारा\nविदेश वृत्त रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nअहमदनगर 'त्या' चेकचे पुढे काय झाले; मुख्यमंत्र्यांना 'या' नेत्याने विचारला सवाल\n विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nसिंधुदुर्ग राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का; शिवसेना नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर\nक्रिकेट न्यूज श्रीलंकेतील पराभवानंतर भारताच्या तीन क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकाराली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...\nविज्ञान-तंत्रज्ञान Friendship Day: बेस्ट फ्रेंड्ससाठी भेट वस्तू सुद्धा बेस्टच हवी, पाहा ही मॉडर्न-स्मार्ट आणि बजेट गिफ्ट्सची लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel-Vi चे ग्राहक सावधान ‘असा’ मेसेज आल्यास पडू शकते महागात, बँक खाते होईल रिकामे\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान टॉप-१०: पाण्यात देखील सुरक्षित राहतात हे वायरलेस इयरबड्स, सुरुवाती किंमत फक्त ७९९ रुपये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/coronavirus-prevention-in-marathi-ayurvedic-gharguti-upay.html", "date_download": "2021-07-31T14:30:55Z", "digest": "sha1:KQ45EMVRBFYD7KCCDZB6GVYPNZXLXUDG", "length": 24683, "nlines": 249, "source_domain": "marathidoctor.com", "title": "कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nकोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय\nशेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\nखालील लेखात Covid-19 या CoronaVirus (कोरोना व्हायरस) सांसर्गिक आजारा निमित्त कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, आयुर्वेदानुसार कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय ( Prevention of Coronavirus in Marathi ) जसे नस्य, धूमपान, कवल-गंडुष, हळद, च्यवनप्राश, मध, औषधी चहा/ काढा, प्राणायाम, आहार इत्यादिंंची माहिती दिलेली आहे.\n१ ) निज :-\nकोरोना व्हायरस आणि आयुर्वेद :-\nश्वसन संस्थेची व शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय:-\nधूम / धूरी :-\nचहा / काढा :-\nसदवृत्त / सदाचार पालन:-\nकोरोना व्हायरस म्हणजेच Covid-19 या CoronaVirus सांसर्गिक विकाराचे आयुर्वेदानुसार महिती खालीलप्रमाणे\nयत्र संगात ख वैगुण्यात\n या आकाश तत्वा मध्ये म्हणजेच शरीरातील असणाऱ्या विविध पोकळी युक्त संस्था/ Systems मध्ये वैगुण्य निर्माण झाल्यामुळे शरीरात विकार / आजार निर्माण होतात.\nहे एक आयुर्वेद सूत्र आहे.\nसर्व आजाराचे कारण भेदाने दोन प्रकार पडतात.\n१ ) निज :-\nनिज म्हणजे शरीरांतर्गत वात, पित्त, कफ या दोषांचे असंतुलन झाल्यामुळे होणारे विकार होय.\nउदा. मधुमेह, हृदय विकार इत्यादि\nआग्न्तुज म्हणजे बाहेरील कारणांनी होणारे विकार होय.\nउदा. कुठल्या तरी किटक दंश अथवा सुक्ष जीव / विषाणू संसर्ग यामुळे होणारे विकार\nया दोन्ही कारणांचा / विकारांचा विचार केल्यास याल��� आपण घेत असलेला आहार, विहार आणि अवलंब करीत असलेली जीवनपद्धती तसेच प्रतिकारशक्ती कारणीभूत असते.\nकोरोना व्हायरस आणि आयुर्वेद :-\nCovid-19 हा Corona Virus विषाणू पासून होणारा विकार सध्या आपण बघत आहोत.\nयामध्ये शरीरातील श्वसन संस्थेवर प्रथम आक्रमण होऊन लक्षणे दिसू लागतात.\nज्या व्यक्ती च्या श्वसन संस्थे मध्ये / शरीरात वैगुण्य ( प्रतिकारशक्ती कमी असणे ) व कोरोना विषाणू च्या संपर्कात येणार्या अशा व्यक्तींना कोरोना या संसर्गजन्य विकारांना सामोरे जावे लागते.\nकोरोना व्हायरस सारखे संसर्गजन्य विकार होऊ नयेत व झालेले नियंत्रणात रहावेत या साठी गरज असते ती प्रतिकारक्षम शरीराची आणि अशा शरीरातील कार्यरत असणाऱ्या रोग प्रतिकार शक्तीला जागृत आणि बलवान करण्याची. यालाच आयुर्वेदात रसायन चिकित्सा / Rejuvenation Therapy असे म्हटले आहे.\nशरीर आणि प्रतिकारशक्ती बलवान राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्रात दिनचर्या, ऋतुचर्या, ऋतूनुसार पंचकर्म, आहार संकल्पना, व्यायाम इत्यादिचे निर्देश केले आहेत.\nकोरोना व्हायरस कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध CoronaVirus in Marathi\nश्वसन संस्थेची व शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय:-\nसद्यस्थितीत श्वसन संस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील दिनचर्या अवलंबण्याची गरज आहे.\nऔषधी तेल/तूप/ खोबरे तेलाचे २ ते ३ थेंब नाकात सोडणे याला नस्य असे म्हणतात.\nनस्य करण्याची पद्धत –\n१ सुरवातीला चेहऱ्याला कोमट तेलाने मसाज करून वाफ घ्यावी.\n२ ) नंतर नाकात औषधी तेलाचे थेंब सोडावे.\nसध्या घरा बाहेर पडतांना किंवा घरात असतांना ही नाकाला आतून तेल / तुपाने जरूर माखून घ्यावे.\nधूम / धूरी :-\nवातावरण शुद्ध ठेवणेसाठी कडू निंब पान, हळद, ओवा, गुग्गुळ, कापूर, वेखंड, लसूण पाकळ्या या पैकी जे उपलब्ध असेल ते द्रव्य विस्तवावर / गरम तव्यावर टाकून धुनी / धूर सर्व घरात व अंगणात फिरवावी.\nमुखा मध्ये आतून औषधी तेल/तूप/काढा/पाणी काही वेळ तोंडात धरून ठेवने व नंंतर चूळ भरणे.\nसध्या:- १ ग्लास कोमट पाणी + सैंधव मीठ + हळद घालून कवल किंवा गंडुष – Gargles करावे.\nहे Immunity / प्रतिकारशक्ती वाढविणारे उत्तम द्रव्य आहे.\nहळद सिद्ध दुधाचे सेवन करावे. तसेच विविध अन्नपदार्थ बनविताना हळदिचा वापर करावा.\nअर्धा चहाचा चमचा हळद (हळद) चूर्ण १०० मिली गरम दुधात – दिवसातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे.\nहळद गुण व औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आ��ंबे हळद, Halad, Turmeric in Marathi\nप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा युक्त (Vit.C) च्यवनप्राश चे सेवन करावे. च्यवनप्राश रोज सकाळी १ चमचा सेवन करावा.\nआवळ्याचे गुण व औषधी उपयोग\nश्वसन संस्थेची Immunity / प्रतिकारशक्ती वाढविणारे उत्तम Immunomodulator असे द्रव्य म्हणजे मध होय.\nरोज १ चमचा सकाळी मधाचे सेवन करावे.\nचहा / काढा :-\n१ ) गुळवेल, हळद, सुंठ, मिरे, दालचिनी, इलायची, ज्येष्ठमध, लवंग, आवळा, तुळस, गवती चहा या पैकी जे उपलब्ध असेल ते रोज सकाळ संध्याकाळ गुळ घालून / विरहित १ कप काढा तयार करुन त्याचे सेवन करावे. सर्व प्रकारचे Green Tea उपयुक्त आहेत.\n२ ) कफ वृद्धी होऊन सर्दी / घशाचे विकार होणार नाहीत यासाठी थंड, स्निग्ध, तळलेले पदार्थ इत्यादि टाळावे.\n३ ) दूध घ्यायचेचं असल्यास सुंठ, हळद टाकून उकळून लहान मुलांना देणे.\n४ ) सुवर्ण जल सकाळी घ्यावे.\nगुळवेल, गुडूची, गिलोय गुण व औषधी उपयोग Gulvel, Guduchi, Giloy in Marathi\nनाडी शोधन / अनुलोम – विलोम\nइत्यादि प्राणायाम नियमित करा.\n१ ) पचण्यास हलके, ताजे – गरम अन्न , मूग , हुलगे या सारखी कड धान्यांची कढणे यांचे सेवन करा.\n२ ) वरण-भात, सर्व प्रकारच्या फळ भाज्या, कोशिंबीरी यांचे सेवन करा.\n३ ) थोडी (१/४) भूक शिल्लक राहील असेच जेवणाचे प्रमाण असावे.\nसकाळी १ कप गरम पाणी चहाप्रमाणे फुंकून – फुंकून प्यावे.\nदिवसभर गरम पाणी प्यावे.\nसदवृत्त / सदाचार पालन:-\nआचार्य चरक यांनी जनपद उद्धवंन्स करणाऱ्या अशा जनपदोद्ध्वन्स व्याधीं /महामारी युक्त साथीचे रोगा चे वर्णन चरक संहितेत केले आहे. सध्याचा Covid-19 हा ही असाच.\nया व्याधींच्या काळात सदाचार पालन, दान, देव आराधना (नामस्मरण, ध्यान),अहिंसा, षडरीपु त्याग करून विवेक बुद्धीचा अवलंब, अशा प्रकारचे आचरण करण्यास सांगितले आहे.\nयामुळे आत्मरक्षा होऊन मनोबल ही उंचावते . माणसिक स्वास्थ टिकून राहिल.\nसद्यस्थितीत प्रशासनाने या संदर्भात सांगितलेल्या सर्व उपाय योजनांचे १००% पालन करावे.\nआपले सर्वांगीण स्वास्थ्य आणि प्रभावी प्रतिकारशक्ती योग्य आणि संतुलीत राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने सांगितलेल्या वरील सर्व नियमांचे, अमृत वचनांचे, स्वहित,राष्ट्र हित आणि विश्वहित जपण्यासाठी जरूर पालन करावे. आयुर्वेद हे हजारो वर्षां पासून संशोधनाने सिद्ध झालेले शास्त्र आहे.\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nCategories: आजारांची माहितीआहार विहारऔषधी वनस्पतीघरगुत�� उपाय\nया आजारा बद्दल लोकांच्या मनातील भिती कमी होणे\nआपल्या कमेंंट बद्दल धन्यवाद.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआजारांची माहिती घरगुती उपाय पुरुषांचे आरोग्य व्यायाम, योगा, फिटनेस स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासोबत इतर काही त्रास नसतो. अनेक Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य बाल आरोग्य स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसर्व मुलांना ( तसेच गरोदर माता, अतिजोखमीच्या व्यक्तींना ) इन्फ्लूएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. दोन्ही Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nतोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ Read more…\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/rjtexted", "date_download": "2021-07-31T14:46:35Z", "digest": "sha1:HRHUDAQSRATPDYLIOR5QXEKMFIZIXOTL", "length": 8809, "nlines": 143, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड RJ TextEd 14.90.4 – Vessoft", "raw_content": "\nअधिकृत पान: RJ TextEd\nआरजे टेक्स्टएड – एक मल्टिफंक्शनल टेक्स्ट एडिटर जे स्त्रोत कोडसह काम करते आणि युनिकोड सपोर्टसह येते. सॉफ्टवेअरच्या मुख्य कार्यक्षमतामध्ये एएससीआयआय आणि बायनरी डेटाची पूर्तता करणे, फाइल्स अपलोड करण्यासाठी ईपीपीटी क्लायंटचे पूर्वावलोकन करणे, स्पेलिंगची तपासणी करणे, फाइल्स अपलोड करणे इत्यादी क्षमता असलेल्या सीएसएस आणि एचटीएमएलचे संपादन समाविष्ट आहे. आरजे टेक्स्टएडमध्ये सिंटॅक्स एडिटर आहे आणि बहुतांश आधुनिक प्रोग्रामिंग भाषा आणि मार्कअप सॉफ्टवेअरमध्ये स्वयंपूर्ण शब्दाचे कार्य असते, जिथे स्रोत कोड पॉप-अप संकेत संपादित करण्याची प्रक्रिया दिसते. आरजे मजकूरएड आपल्याला दूरस्थ स्त्रोत कोड संपादित करण्यास आणि प्रोग्राम विंडोमध्ये ब्राउझरमधून परिणाम पाहण्याची अनुमती देतो. आरजे मजकूरएड वेब डिझायनर आणि प्रोग्रामरसाठी उपयुक्त साधने आणि मोठ्या कार्यक्षमता मोठ्या प्रमाणामुळे धन्यवाद.\nमजकूर संपादनाच्या भिन्न रीतीस समर्थन देते\nASCII आणि बायनरी डेटाची प्रक्रिया करणे\nCSS आणि HTML चे पूर्वावलोकन\nअनेक आधुनिक प्रोग्राम भाषा समर्थित करते\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nRJ TextEd वर टिप्पण्या\nRJ TextEd संबंधित सॉफ्टवेअर\nहा चांगला प्रतिसाद वेळ असलेला मजकूर संपादक असून कोडसह उत्पादक कार्यासाठी अनेक प्रोग्रामिंग भाषा आणि साधने समर्थित करते.\nएडिटप्लस – कोडसह कार्य करण्यासाठी कार्यशील संपादक. सॉफ्टवेअरमध्ये सामर्थ्यवान वैशिष्ट्यांचा संच आहे आणि स्थानिक फायली एफटीपी-सर्व्हरवर अपलोड करण्याची क्षमता आहे.\nमजकूर संपादक मोठ्या प्रमाणावर प्रोग्रामर आपापसांत वापरली जाते. C ++ प्रोग्रामिंग भाषेत लिहिले आहे की, मजकूर संपादन आणि स्वरूपण सॉफ्टवेअर लक्ष केंद्रीत करतो.\nलोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा करीता समर्थन सॉफ्टवेअर विकास वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग तयार करण्यासाठी उपयुक्त कार्ये संच समाविष्टीत आहे.\nविविध कार्यकारी प्रणाल्या आणि गेमिंग कन्सोल खेळ विकास सॉफ्टवेअर. 3D ग्राफिक्स आणि शक्तिशाली अॅनिमेशन प्रणाली समर्थन आहे.\nएक पूर्ण वेब सर्व्हर निर्माण करण्यासाठी उपयुक्त उपकार्यक्रम सेट करा. सॉफ्टवेअर Webalizer आणि FTP-क्लायंट FileZilla भेट आकडेवारी सविस्तर हिशोब एक विभाग समाविष्टीत आहे.\nकोमो��ो क्लाऊड अँटीव्हायरस – एक अँटीव्हायरस क्लाउड स्कॅनर, वर्तन ब्लॉकर आणि अज्ञात फायलींचे स्वयंचलित सँडबॉक्सिंग सारख्या अनेक संरक्षण मॉड्यूल्सचे समर्थन करते.\nCmapTools – स्ट्रक्चरल डायग्राम आणि संकल्पना नकाशे तयार करण्याचे एक साधन. हे शिक्षण शिक्षण, माहिती संकलन आणि विचारमंथनासाठी प्रभावीपणे योग्य आहे.\nडियरमोब आयफोन मॅनेजर – एक सॉफ्टवेअर आयफोन वरून संगणकावर संगीत, व्हिडिओ फाइल्स आणि फोटो ट्रान्सफर करण्यासाठी, andप्लिकेशन्स व बॅकअप डेटा व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangabhoomi.com/sahitya-sahwas/wada-chirebandi-abhishek-mahadik-memorable-play/", "date_download": "2021-07-31T15:47:53Z", "digest": "sha1:W6SIXNK77GSBG2ME5LG5DERCHEYZXX5U", "length": 13384, "nlines": 147, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "माझ्या आठवणीतील नाटक — वाडा चिरेबंदी • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nमाझ्या आठवणीतील नाटक — वाडा चिरेबंदी\nकुणी मला विचारलं की मालिका, नाटक की चित्रपट तर माझं पहिलं उत्तर नेहमीच ‘नाटक’ हे असेल. कारण आजवर मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला खूप काही दिलंय. ती कोणतीही आर्थिक मदत नव्हती’ त्यामुळेच बहुतेक ती मदत अनमोल होती असे मला कायम वाटते. दरवेळी नाटक पाहिले, की एखादा तरी सकारात्मक बदल माझ्यात आणि माझ्या विचारांमध्ये होतोच, असे मला आजवरच्या अनुभवावरून वाटते आहे. हे असेच एक नाटक ज्याने माझ्या आयुष्यात मला एक लेखक म्हणून आणि एक माणूस म्हणून घडवले, जे नाटक पाहिल्यावर मी एखाद्या गोष्टीत आकंठ बुडणे म्हणजे काय हा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’.\n२० डिसेंबर २०१४. दुपारी ०४:३० वाजता बोरीवलीचा प्रयोग. दरवेळीप्रमाणे मी नाटक बघायला उत्सुकतेने आलो. नाटक पाहिलं आणि नाटकाचाच एक भाग होऊन गेलो. जेष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनातून रंगमंचावर साकार झालेले ‘वाडा चिरेबंदी’ नाटक, आज विचाराल तर त्या दिवसापासून माझ्या जीवनाचा भाग झाले आह���. त्यातील देशपांडे कुटुंब प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटेल, असेच आहे. १९८५ साल म्हणजेच आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या काळात घडणाऱ्या नाटकात माझ्यासारखा आजचा तरुण इतका गुंतून जाऊ शकतो ह्याचे माझे मलाच नवल वाटे. पण म्हणतात ना, आपल्याला तेच भावतं जे आपल्या मनात किंवा आजूबाजूला घडत असतं. ह्या नाटकाचे वेगळेपण म्हणजे नाटकाची ‘त्रिनाट्यधारा’. एकाच कुटुंबात, एकाच घरात किबहुना वाड्यात वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या घटना आणि त्याचा घरातील नात्यांबर होणारा परिणाम अधोरेखित करणारे हे कौटुंबिक नाटक आहे. पुढे २०१६ साली त्याचा पुढील भाग ‘मग्न तळ्याकाठी’ रंगमंचावर आले. अपेक्षेप्रमाणे त्याही नाटकाने एक मोठा परिणामकारक प्रभाव माझ्या मनावर पाडला. गरीबीतून श्रीमंतीकडे वाटचाल केलेल्या आणि पुढच्या पिढीच्या हातात सत्तांतर आलेल्या कुटुंबाचे चित्र मनात साठवून मी अंतिम भाग कसा असेल, ह्याबद्दल कुतूहल बाळगत राहिलो. १७ नोव्हेंबर २०१७, ह्यावेळी वाडाची ही ‘त्रिनाट्यधारा’ सलग अनुभवण्याची संधी मिळाली. सकाळी अकरापासून रात्री साडेनऊ – दहापर्यंत नाट्यगृहाच्या त्या वास्तूत आयुष्यभरासाठी सुखावणारा आणि विचारांनी समृद्ध करणारा एक खूप मोठा अनुभव मिळाला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, आणि आता ‘युगान्त’. जितकी उत्सुकता सगळे भाग पुन्हा पाहण्याची होती तितकीच हुरहूर शेवटाची होती. मला आठवतंय, ‘युगान्त’ला पडदा उघडला आणि पुढे काही क्षण मोठ्या धक्क्यात होतो. कारण जे कुटुंब. जो वाडा मला आपलासा झाला होता त्याची आताची अवस्था बघून काळजाचे पाणीपाणी झाले होते. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही नाटकात आकंठ बुडून जाता. त्यादिवशी मी नाट्यगृहातून बाहेर पडताना सोबत एका अविस्मरणीय दिवसाची आठवण मनात साठवली होती. आयुष्यभर पुरतील अशा अनेक आठवणी, सुखद प्रसंग मी तेव्हा अनुभवले होते.\nत्या सगळ्यातच ‘मग्न’चा प्रयोग झाल्यावर मेकपरूममध्ये अनेक प्रेक्षकांसोबत कलाकारांशी गप्पा मारताना मला एक कल्पना सुचली. ह्या दिवसाचा अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन मी ती कल्पना पुढे सत्यात उतरवली. वाड्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल एक प्रेक्षक म्हणून लिहीण्याचा सफल घाट घातला आणि शेवटी माझी ‘वाड्यात जोडलेली माणसे’ नावाने सुरु केलेली एक सबंध लेखमालाच घडली. ज्याने लेखक म्हणून एक ���ेगळी ओळख मिळाली. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे, ‘प्रत्येक नाटक आपल्याला काहीतरी सकारात्मक गोष्ट देतं’. तसेच मला ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाने आणि एकंदर त्रिनाट्यधारेने खूप काही दिलंय. एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून मन काठोकाठ भरेल इतकं दिलंय आणि म्हणूनच हे माझ्या आयुष्यातील ‘अविस्मरणीय नाटक’ आहे.\nहौशी लेखक आणि इंजिनीअर\nPrevious articleसपना [मराठी विनोदी भयकथा]\nNext articleOMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nमाझ्या आठवणीतील नाटक — मिस्टर अँड मिसेस\nमाझ्या आठवणीतील नाटक — संगीत मत्स्यगंधा\nOMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव • रंगभूमी.com June 27, 2020\tAt\t5:33 PM\n[…] परीक्षक. कार्यक्रमासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि थेट […]\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nनाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी\nप्रायोगिक रंगकर्मींची आर्त हाक — मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती\nस्वरविठ्ठल नादविठ्ठल — विठ्ठल उमप यांच्या गीतांची ऑनलाईन गीतगायन स्पर्धा\nकाव्यगंध — स्वरचित कवितांची सादरीकरण स्पर्धा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nनाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/air-india-job-opportunity-16228", "date_download": "2021-07-31T14:27:34Z", "digest": "sha1:DW5HNN3GJ5LIUW6HGEMWEU473GCTR6I6", "length": 11377, "nlines": 159, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "air-india-job-opportunity | Yin Buzz", "raw_content": "\nएअर इंडियामध्ये इंजिनिअर्ससाठी ३११ जागा; २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा\nएअर इंडियामध्ये इंजिनिअर्ससाठी ३११ जागा; २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा\nएअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचवेळी एअर इंडियाने नोकरीसाठी जाहिरातही दिली आहे. इंजिनिअर्ससाठी ही चांगली संधी असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nएअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचवेळी एअर इंडियाने नोकरीसाठी जाहिरातही दिली आहे. इंजिनिअर्ससाठी ही चांगली संधी असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर इंडियाने 311 जागांसाठी जाहिराती दिल्या आहेत. इच्छुक उमेदवा��� www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठीची डेडलाइन 20 सप्टेंबरपर्यंत आहे.\nया नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराचं वय 26 वर्ष हवं. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेसाठी इंजिनिअरींगची 4 वर्षांची पदवी किंवा AICTE चा मान्यताप्राप्त असलेला 3 वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे.\nसिव्हिल ग्रॅज्युएट - 60 जागा\nसिव्हिल (डिप्लोमा)- 39 जागा\nइलेक्ट्रिकल (ग्रॅज्युएट) 37 जागा\nइलेक्ट्रिकल (डिप्लोमा) 30 जागा\nइलेक्ट्रॉनिक्स (ग्रॅज्यएट) 41 जागा\nइलेक्ट्रॉनिक्स (डिप्लोमा) 31 जागा\nकॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ग्रॅज्युएट)19 जागा\nSBI ची 1 सप्टेंबरपासून योजनांची खैरात, करोडो ग्राहकांना होणार फायदा\nकॉम्प्युटर सायन्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (डिप्लोमा)9 जागा\nऑटोमोबाइल (ग्रॅज्युएट) 04 जागा\nऑटोमोबाइल (डिप्लोमा) 09 जागा\nएरोनॉटिक्स/एरोप्सेस (ग्रॅज्युएट) 2 जागा\nएअर इंडियाचं होणार खाजगीकरण, सरकारने केली विकण्याची तयारी\nएरोनॉटिक्स/एरोप्सेस (डिप्लोमा) 2 जागा\nसेक्रेटेरियल प्रॅक्टिस (ग्रॅज्युएट) 10 जागा\nसेक्रेटेरियल प्रॅक्टिस (डिप्लोमा) 3 जागा\nलायब्ररी सायन्स (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1 जागा\nमटेरियल मॅनेजमेंट (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1 जागा\nमॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 10 जागा\nरेफ्रिजरेशन/एअर कंडिशनिंग (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1 जागा\nसाउंड इंजिनियर (ग्रॅज्युएट/डिप्लोमा)1 जागा\nट्रॅव्हल अँड टूरिझम मॅनेजमेंट (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nटेलिकाॅम कंपन्यांची वाटचाल साॅफ्टवेअर कंपनी होण्याकडे.. तुम्ही काय शिकणार\nसर्व काही 5G साठी - भाग २ बाजारात येऊ घातलेले ५जी तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय,...\nकोरोना नंतरचे करिअर - संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nनोकरी, फंडिंग आणि गायडन्स\nनोकरी, फंडिंग आणि गायडन्स - दिलीप ठोसर लेखक हे मेन्टाॅर, इन्व्हेस्टर असून...\nदुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल\nओळख एनएसएसचीः केशव वाळके, संचालक तथा कार्यक्रम समन्वय��, राष्ट्रीय सेवा योजना,...\nकोचीन शिपयार्ड कंपनीत ५७७ पदांसाठी भरती; तरुणांना रोजगारची संधी\nनामवंत शासकीय आणि खासजी कंपनीत फक्त शिक्षणावर नोकरी मिळत नाही, तर शिक्षणाबरोबर काही...\nलॉकडाऊनमुळे ग्रामीणभागात 'एक दुजे के लिय' चित्रपटाची पुनर्वत्ती\nआताची तरूण पिढी सरारस आपल्याला प्रेमात पडताना दिसते. पूर्वी मुलांना प्रेम हे...\n...म्हणून हजारो विद्यार्था IBPS परीक्षेला मुकणार\nपुणे :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा या लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे...\n मग 'या' शासकीय रुग्णालयात मिळू शकते नोकरी\nसोलापूर: तुम्ही नर्सिंग केला आहात तर एक चांगली ...\nआरोग्य ही एखाद्या व्यक्तीची तसेच समाजाच्या विकासाची पूर्व शर्त आहे. ग्रामीण भागात...\nTHDC इंडिया लिमिटेड कंपनीत ११० पदांसाठी भरती; तरुणांना मिळणार संधी\nमुंबई : THDC इंडिया लिमिटेड कंपनीत विविध ट्रेंडच्या ११० अप्रेंडशिप पदांसाठी जाहिरात...\nतृतीयपंथीयांच्या अन्यायाला वाचा फोडणारा विकी शिंदे\nमाझं नाव विक्रम रमेश शिंदे; पण मला विकी नावानं अख्ख्या मुंबईत ओळखलं जातं. तसंच वरळीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/ratnagiri-guardian-minister-anil-parab-on-chiplun-food-distribution-started/videoshow/84643933.cms", "date_download": "2021-07-31T16:23:15Z", "digest": "sha1:GCWGG4WNR3X4XB46JUAR22EGPLN5GFAK", "length": 4853, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचिपळूणमध्ये मदतकार्य आणि अन्न पुरवठा सुरु, अनिल परब यांनी दिली माहिती\nरत्नागिरीमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहेअतिवृष्टीची पालकमंत्री अनिल परब यांनी पाहणी केली.पाहणीनंतर त्यांनी मदतकार्य आणि बचावकार्य सुरु केलं आहे.बाधित भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सोय केली आहे.एकूण ७ बोटी लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत.एनडीआरएफची टीम देखील तैनात केली आहे.लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं महत्वाचं असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.\nआणखी व्हिडीओ : रत्नागिरी\nChiplun Flood | रजनी खेडकर ठरल्या 'देवदूत'; चिपळूणच्या ...\nमहापुरानंतर चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं आतोनात नु...\nदोन दिवस चिखलात रुतलेल्या आजींची अखेर सुटका...\nदादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळ���णच्या व्यापाऱ्यांची नारा...\nपोसरे दरडीखालून १६ जणांचे मृतदेह हाती तर एकाचे शोधकार्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/water-purifier-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T14:27:34Z", "digest": "sha1:ED7UXOHS5UKFUFDF5PDYSLC6X4YWBTGZ", "length": 17511, "nlines": 184, "source_domain": "marathidoctor.com", "title": "वॉटर प्युरीफायर सर्व महिती Water Purifier in Marathi »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nवॉटर प्युरीफायर सर्व महिती Water Purifier in Marathi\nशेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\nवॉटर प्युरीफायर खरेदी करण्याआधी या गोष्टी माहीत करून घ्या. पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तर कित्येक आजार होऊ शकतात. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की नळाला येणारं पाणी हे पिण्या लायक नसतं, तर वॉटर फिल्टर आणि प्युरीफायरचा वापर सुद्धा शरीराच्या कालांतराने इम्युनिटी वर परिणाम करतो.\nपण तरीही शुद्ध पाणी ही आपली गरज असते. आणि त्याचमुळे वॉटर फिल्टर चं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय.\nअशात जर तुम्ही वॉटर फिल्टर घेण्याच्या विचारात असाल, तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमच्या साठी कोणतं प्युरीफायर योग्य असेल.\nRO, UV, UF यातलं कोणतं प्युरीफायर तुमच्या घरातल्या पाण्यासाठी योग्य असेल हे माहीत करून घेऊन मगच योग्य तो फिल्टर निवडावा.\nवेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टरबद्दल माहिती\nUF अल्ट्रा फिल्टरेशन वॉटर प्युरीफायर\n‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’ BIS च्या नियमांनुसार पिण्याच्या आणि पॅकेज्ड वॉटरच्या शुद्धतेच्या मापनासाठी काही मानक तयार केले गेलेले आहेत. पिण्याच्या पाण्यातील शुद्धतेच्या मापनासाठी TDS म्हणजेच ‘टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स’ यात पीएच आणि हार्डन्स चे प्रमाण मोजले जाते.\nBIS मानकानुसार मानवी शरीर जास्तीत जास्त ५०० PPM ‘पार्टस पर मिलियन’ इतकं TDS सहन करू शकतं. यापेक्षा जास्त TDS असलेलं पाणी हे शरीरासाठी घातक ठरतं.\nTDS मोजण्याचे यंत्र (इंस्ट्रुमेन्ट) जवळ असणे कधीही चांगले. अगदी रुपये २५० ते ३०० पर्यंतच्या किरकोळ किमतीत तुम्ही ते विकत घेऊ शकता.\nबरेचदा तुम्ही फिल्टर ची सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग करता तेव्हा टेक्निशियन त्याच्या कडच्या TDS मीटरने ने पाणी तपासून दाखवतो. TDS बद्दल माहित��� असणं आणि तो स्वतः नेहमी तपासता येणं हि सवय आपण करून घेतली पाहिजे. ज्यामुळे योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकाल.\nपण हल्ली काही फिल्टर्स मधून प्रमाणापेक्षा जास्त कमी TDS असलेले पाणी मिळते. जे आरोग्यासाठी हानिकारक असते.\nWHO च्या निर्धारित मानका नुसार १०० ते १५० इतके TDS पिण्याच्या पाण्याचे असले पाहिजे.\nवेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टरबद्दल माहिती\nRO या प्युरीफिकेशन टेक्निक मध्ये पाण्यावर दाब देऊन पाणी साफ केलं जातं. यात पाण्यातले अशुद्ध घटक कमी केले जातात. ज्या ठिकाणी TDS चं प्रमाण जास्त असेल म्हणजे बोअर वेलचे पाणी असल्यास RO प्युरीफायर वापरणं योग्य ठरेल.\nRO च्या वापराने पाण्यातील अशुद्ध घटक नाहीसे होतात.\nबॅक्टेरिया आणि व्हायरस यांना प्रतिबंध होतो.\nक्लोरीन आणि आर्सेनिक सारख्या अशुद्ध घटकांना अटकाव केला जातो.\nमोठ्या प्रमाणात पाणी RO च्या रिजेक्ट सिस्टीम मधून बाहेर टाकले जाते.\nRO मध्ये पिण्याच्या पाण्यातील मिनरल्स मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात.\nRO च्या कायमच्या वापरामुळे मिनरल्स च्या कमतरतेने रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.\nUV म्हणजे अल्ट्रा व्होयलेट तंत्रज्ञानाने पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी केले जातात. यात पाण्यातील क्लोरीन आणि आर्सेनिक काढले जात नाहीत.\nयाचा वापर अशाच ठिकाणी केला गेला पाहिजे, जिथे खारट पाणी नसून फक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी फिल्टर ची गरज पडत असेल.\nप्रदूषण कमी असलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बोअरवेल चे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही अशा ठिकाणी UV प्युरीफायर वापरला गेला पाहिजे.\n१) यात वेगवेगळ्या लेअर्स चा वापर करून पाणी साफ केले जाते.\n२) बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी केले जातात.\n१) बॅक्टेरिया आणि व्हायरस ला पुर्णतः न संपवता फक्त मारले जाते.\n२) विजेची गरज पडते\nUF अल्ट्रा फिल्टरेशन वॉटर प्युरीफायर\nयात वेगवेगळ्या थरांच्या मेम्बरेन मधून पाण्यातील अशुद्ध घाटक साफ केले जातात. हा इलेक्ट्रिसिटी वर न चालत मेकॅनिकल फिल्टरचा प्रकार आहे.\n१) वीज वापरली जात नाही\n२) नॉर्मल टॅप वॉटर प्रेशर वर काम होऊ शकते\n३) बॅक्टेरिया ना मारून पाण्या बाहेर फेकले जाते.\n१) हार्ड वॉटर साठी याचा वापर करता येत नाही\n२) आर्सेनिक आणि क्लोरीन जास्त असल्यास याचा वापर करणे उपयोगाचे नाही.\nकोरोना टेस्ट ची सर्व माहिती, Corona Test Marathi Mahiti\nवॉटर प्युरिफायर निवडत���ना आपल्या भागातला वॉटर सप्लाय कसा आहे हे माहीत करून घ्यावे.\nमेट्रो सिटी मध्ये राहत असल्यास तिथले पोल्युशन जास्त असते, याचा परिणाम सप्लाय केल्या जाणाऱ्या पाण्यावर सुद्धा होतो. अशा वेळी RO, UV, UF तिन्ही तंत्रज्ञान असलेले फिल्टर घ्यावे.\nफिल्टर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे मिनरल्स ची मात्रा कमी केली जात असल्याने बाजारात TDS कंट्रोलर टेक्निक असलेले फिल्टर सुध्दा उपलब्ध असतात. ते घेण्याचा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता.\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित\nया लेखाच्या माध्यमातून तुम्हाला स्तनदा माता आणि गर्भवती महिलांना सल्ला देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळते जेणेकरून या महिलांना कोविड -१ ९ लसी घेण्यासंबंधी माहितीपूर्ण निर्णय घेता येऊ शकतील. ‘फॉग्सी’ (Federation of Read more…\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_30.html", "date_download": "2021-07-31T14:19:54Z", "digest": "sha1:7MT4LBIUL7O7JIPFKGHWCCWJN3BGSTCJ", "length": 12551, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१५५) आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा", "raw_content": "\nHomeदररोजच्या नित्य पारायणासाठीक्र (१५५) आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा\nक्र (१५५) आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा\nत्या तीनही गोसाव्यांनी श्री स्वामी समर्थांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर जगदगुरु श्री स्वामी महाराज म्हणाले संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा संतांना शरण जा गर्व अगदी टाकून द्या भजन पूजन नामस्मरण करीत जा यदृच्छेनं मिळेल त्यात संतुष्ट असा भूतमात्री आत्मा आहे करिता कोणत्याही भूताला काया वाचा मनाने पीडा देऊ नका माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा कर्ता करविता ईश्वर आहे अशी भावना ठेवा भक्तीचा आश्रय करा याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल जा आता त्यावर ते तिघे म्हणाले आता आम्हास कोठे जाण्यास सांगता आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा आता हे चरण सोडावेसे वाटत नाही या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फल देत नाहीत पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत आज जशी आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडावी व अद्वैतप्रेम आमच्या ह्रदयात भरुन राहवे हेच मागणे आहे आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये अशाप्रकारे त्यांनी प्रार्थना केली श्री स्वामी महाराजांनी त्यांना प्रसाद दिला तो त्यांनी श्रद्धेने भक्षण केला श्री स्वामी समर्थ समाधिस्त होईपर्यंत ते त्यांच्या सेवेत अक्कलकोटातच राहिले नंतर ते तिघेही तीर्थयात्रेस निघून गेले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nवरील लीला कथा भागातून श्री स्वामींनी त्यांना केलेले मार्गदर्शन संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा संतांना शरण जा गर्व अगदी टाकून द्या भजन पूजन नामस्मरण करीत जा यदृच्छेनं मिळेल त्यात संतुष्ट असा भूतमात्री आत्मा आहे करिता कोणत्याही भूताला काया वाचा मनाने पीडा देऊ नका माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा कर्ता करविता ईश्वर आहे अशी भावना ठेवा भक्तीचा आश्रय करा याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल जा आता अतिशय मौलिक त्या तीन गोसाव्यांनाच नव्हे तर ते आपणासही सद्यःस्थितीत प्रबोधित करणारे आहे श्री स्वामी त्या तिघांनाही उपदेश करुन जा आता असे अखेरीस म्हणाले तेही अर्थपूर्ण आहे जेव्हा जेव्हा श्री स्वामी मुखातून जा असा उदगार बाहेर पडायचा तेव्हा त्याचा अर्थच मुळी आता तुम्ही निश्चिंत राहा भिऊ नका मी (श्रीस्वामी) तुमच्याबरोबर आहे असा होतो त्या तीनही गोसाव्यांना अंतिमतः हा आशीर्वाद का प्राप्त झाला सुरुवातीस ते कसे होते या बाबींचा विचार करुन तुम्ही आम्ही ही बदलावयास हवे वाल्या कोळ्याचाही वाल्मीकी ऋषी झाला हे आपणास ज्ञात आहे परंतु श्री स्वामी समर्थांनी त्या तिघांना इतका भरभक्कम दिलासा देऊनसुद्धा ते श्री स्वामींस सोडण्यास अजिबात तयार नव्हते हे त्यांच्या आता आम्हास कोठे जाण्यास सांगता आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा आता हे चरण सोडावेसे वाटत नाही या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फल देत नाहीत पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत आज जशी आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडवी व अद्वैतप्रेम आमच्या ह्रदयात भरुन राहवे हेच मागणे आहे आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये या आत्मकथनातून स्पष्ट होतो ह्या लीला कथेचा हा भाग आपणास काय सांगतो श्री स्वामी समर्थांच्या चरणाविन अन्य दुजे काहीही श्रेष्ठ नाही हाच प्रमुख बोध यातून मिळतो.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-dhule-guardian-minister-abdul-sattar-started-conducting-corona", "date_download": "2021-07-31T15:59:36Z", "digest": "sha1:U7UWS3TMQZL4LIYHUZMDGHTVY7EKQSRV", "length": 7767, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळ्यात प्रबोधनासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार उतरले रस्त्यावर !", "raw_content": "\nराज्य शासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nधुळ्यात प्रबोधनासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार उतरले रस्त्यावर \nधुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मी या आजार���तून सुखरूपपणे बाहेर पडलो आहे. प्रत्येक नागरिकाने संसर्गजन्य कोरोना विषाणूचे गांभीर्य जाणून घेत प्रतिबंधासाठी नियमितपणे मास्क वापरावा, अनावश्यक गर्दी टाळावी आणि शारीरिक अंतर पाळावे, असे आवाहन पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.\nपालकमंत्री सत्तार दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर होते. यात त्यांनी धुळे शहरातील प्रमुख चौकात प्रबोधन करत नागरिकांशी संवाद साधला. तिरंगा चौक, महात्मा गांधी पुतळा, शंभर फुटी रोड, देवपूरमधील दत्तमंदिर परिसरात अनेकांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारूक शाह, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत ठाकरे, नरेंद्र कुळकर्णी आदी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार म्हणाले, की कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यास लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. थेट नागरिकांशी संवाद होण्यासाठी प्रमुख चौकात आलो. या आजारावर अद्याप खात्रीशीर लस उपलब्ध नाही. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने आपला परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.\nहात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझर लावावे.या प्रयत्नांना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. विविध सण, उत्सव नियमांचे पालन करीत साजरे करावेत. आमदार गावित, आमदार शाह यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी यादव यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलिस अधीक्षक पंडित यांनी बंदोबस्ताची, तर आयुक्त शेख यांनी उपाययोजनांची माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/jee-central-government-insists-proper-examination-ten-lakh-masks-examinees-30986", "date_download": "2021-07-31T15:35:41Z", "digest": "sha1:KXO7LZM6KFJG7YU37UI4LIBERNCIX7LS", "length": 11403, "nlines": 139, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "JEE, Central Government insists on proper examination; Ten lakh masks for the examinees | Yin Buzz", "raw_content": "\nजेईई, नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम; त्यासाठी परीक्षार्थींसाठी दहा लाख मास्क\nजेईई, नीट परीक्षा घेण्यावर क��ंद्र सरकार ठाम; त्यासाठी परीक्षार्थींसाठी दहा लाख मास्क\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, जेईई (मेन) आणि नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे.\nही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षार्थींसाठी आरोग्यच्या सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ६६०० लिटर हॅंड सॅंनिटायझर इत्यादी गोष्टी सुमारे १३ कोटी रूपये खर्च करून घेतल्या आहेत.\nनवी दिल्ली :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, जेईई (मेन) आणि नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे. ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षार्थींसाठी आरोग्यच्या सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ६६०० लिटर हॅंड सॅंनिटायझर इत्यादी गोष्टी सुमारे १३ कोटी रूपये खर्च करून घेतल्या आहेत.\nअभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जेईई (मेन) ही ऑनलाईन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत, तर वैद्यकीय, तसेच दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी नीट ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय ६६०० स्पंज, ३,३०० स्प्रे बाटल्या विकत घेण्यात आल्या असून, परीक्षेच्या दिवसांत ३,३०० स्वच्छता कर्मचारी परीक्षा केंद्रांवर सज्ज असतील. जेईई (मेन) या परीक्षेला सुमारे ८.५८ लाख विद्यार्थी बसणार असून, तिथे १.१४ लाख जण पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी एनटीएने जय्यत तयारी केली आहे. जेईई (मेन) आणि नीट परीक्षा कोरोनाच्या काळात घेण्यास काही राज्य सरकारांनी तीव्र विरोध दर्शविला होता.\nजेईई (मेन) आणि नीट परीक्षांच्या दर ३० परीक्षार्थींमागे २ पर्यवेक्षक ठेवण्यात आले होते. आता हेच प्रमाण १५ परीक्षार्थींपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. आता पर्यवेक्षकांची संख्या वाढवून ती १.४ लाख करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळी २० मिनिटांच्या कालावधीत किमान ४० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल.\nकोरोना corona सरकार government अभियांत्रिकी\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमराठवाडा विद्यालयाचे कोरोना वॉरि���र्स\nऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे संचालक टी.आर. पाटील यांनी कोरोनाच्या काळातील...\nएनएसएस म्हणजे एक कुटुंब\nमुंबई : सुधीर पुराणिक हे जमशेदजी नवरोजी पालीवाल कॉलेज, पाली इथे फिजिक्सचे...\nरयत सेवक हाच संस्थेचा मानबिंदू\nहडपसर : रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था असून शैक्षणिक...\nआत्महत्या करुन काय मिळते\nमुलांनो, आत्महत्या करुन काय मिळते कोरोनाने सगळं जग आपल्या कवेत घेतलं .असं एकही...\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ...\nकोरोना नंतरचे करिअर - संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर...\nएनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात\nओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक ...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nएमआयटी स्कूल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nएमआयटी स्कूल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न कुलगुरू...\nसकारात्मक आत्मसंवाद जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/09/hyderabadi-style-bagara-baingan-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T14:36:44Z", "digest": "sha1:FWNCWTGW33FD7ZLQAV3NSKD5R3BE2P27", "length": 5993, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Hyderabadi Style Bagara Baingan Recipe in Marathi", "raw_content": "\nबगारा बैंगन : बगारा बैंगन ही भाजी म्हणजे हैदराबाद येथे प्रसिद्ध आहे, पण ती आता महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. ही भाजी चवीला अतिशय चवीस्ट लागते. घरी पार्टीला करायला फार छान आहे. चपाती/पराठा बरोबर किंवा फ्राईड राईस बरोबर चांगली लागते.\n६ लहान गोल वांगी\n१/४ कप चिंचेचा कोळ\nमीठ व गुळ चवीने\n१/२ वाटी सुके खोबरे\n१/२ टे स्पून धने\n१/२ टे स्पून तेल\n१ टी स्��ून मोहरी\n१/२ टी स्पून हळद\nकृती : वांगी धुवून पुसून कोरडी करावी. त्याचे देठ कापावे व त्याला मध्ये (+) चीर द्यावा. कांदा उभा पातळ कापावा. खोबरे किसून घ्यावे व गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. तीळ भाजून त्याची पूड करावी. चिंच भिजत घालून मग त्याचा कोळ काढावा.\nकढई मध्ये तेल तापवून त्यामध्ये वांगी लालसर रंगावर परतून घ्यावी व बाजूला ठेवावी. तेल काढून बाजूला ठेवा व त्यातील दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या व बाजूला ठेवा.\nपरतलेला कांदा, धने, मिरच्या, लसूण, भाजलेला खोबऱ्याचा कीस, तिळाची पुड मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.\nकढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून २-३ मिनिट परतून घ्यावा मग त्यामध्ये चिंचेचा कोळ, वांगी, मीठ व १/२ कप पाणी घालून चांगले शिजवून त्यामध्ये गुळ घालून मिक्स करून एक उकळी आणावी.\nफोडणीच्या वाटी मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, कडीपत्ता पाने घालून खमंग फोडणी करून शिजलेल्या वांग्यावर घालावी. कोथंबीरीने सजवावे व गरम गरम चपाती/ पराठा किंवा भाता बरोबर सर्व्ह करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/let-us-know-how-to-do-air-layering-for-lemon-trees/5f48986c64ea5fe3bd3397a8?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-31T14:50:53Z", "digest": "sha1:UVEA5CIKELX65W7AH2RNPXK4QFURWK5J", "length": 4569, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, लिंबू - गुटी कलम कसे केले जाते. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपहा, लिंबू - गुटी कलम कसे केले जाते.\nशेतकरी बंधूंनो, आज आपण लिंबामध्ये गुटी कलम कसे केले जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.\nसंदर्भ:- हॅलो फार्मर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nअॅग्रोस्टारव्हिडिओपीक पोषणउद्यानविद्याडाळिंबअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nडाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nशेतकरी बंधूंनो, डाळींब पिकातील फळांच्या फुगवणीसाठी, फळाची साल मजबूत होण्यासाठी आणि रंग विकासासाठी पीक फळ फुगवणीच्या अवस्थेत विद्राव खत देणे आवश्यक आहे. याविषयी संपूर्ण...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nकोकोपीट तयार करण्याची पद्धत आणि फायदे\n➡️ मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कि, रोपे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकोपीटचा वापर केला जातो. तर आज आपण या ���्हिडिओच्या मध्यमातून कोकोपीट तयार करण्याची पद्धत...\nव्हिडिओयोजना व अनुदानसंत्रीआंबाडाळिंबउद्यानविद्याकृषी ज्ञान\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबाबत अपडेट\n➡️ मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-renolt-duster-rena-skola-auto-car-3512300.html", "date_download": "2021-07-31T15:35:45Z", "digest": "sha1:2OIMIT5Q3AGICKRBGQG7DEYX3P5QKDMD", "length": 4836, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "renolt duster rena skola, auto car | कारची विक्री वाढवण्यासाठी रेनॉल्टकडून ‘डस्टर’नंतर रेनॉ स्काला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकारची विक्री वाढवण्यासाठी रेनॉल्टकडून ‘डस्टर’नंतर रेनॉ स्काला\nमुंबई - ‘डस्टर’च्या शानदार बुकिंगनंतर फ्रान्सची ऑटो कंपनी रेनॉल्ट आता देशातील आपली बाजारपेठ आणखी तगडी करण्याच्या प्रयत्नात लागली आहे. कंपनीने भारतातील विक्री एक लाख वाहनांपर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे. रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्क नसीफ म्हणाले, 2013-14 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. यासाठी रेनॉल्ट इंडियाने चांगला प्रॉडक्ट प्लानही आखला आहे. गेल्या वित्तवर्षात रेनॉल्टने 4000 वाहने विकली होती. चालू वित्तवर्षात विक्रीचा आकडा 40 हजारांवर पोहोचण्याची कंपनीची अपेक्षा आहे. रेनॉल्टने भारतात आतापर्यंत चार मॉडेल्स लाँच केली आहेत. नुकत्याच सादर झालेल्या डस्टरबाबत मार्क नसीफ यांनी चांगल्या विक्रीची अपेक्षा व्यक्त केली आहे. विक्री वाढवण्यासाठी रेनॉल्ट दिवाळीत मिड-साइझ सेडान आकारातील ‘स्काला’ ही कार उतरवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रेनॉल्ट इंडियाची भारतातील सहकारी कंपनी निस्सानची कार ‘सनी’सारखाच चेहरामोहरा स्कालाचा असेल. स्कालामध्ये सनीपेक्षा अधिक आकर्षक फीचर्स आणि सुविधा असतील, असा अंदाज आहे. यामुळे निस्सान सनीपेक्षा स्कालाची किंमतही अधिक असू शकते.\nरेनॉ स्कालावर एक नजर\n- स्कालाचे लुक्स हुबेहूब निस्सानच्या सनीसारखे आहेत. एक्सटिरिअरमध्ये काही बदल होतील.\n- गाडीत 1.5 लिटर पेट्रोल (97 बीएचपी/134 एनएम) आणि 1.5 लिटर डीसीआय (85 बीएचपी/200 एनएम) इंजिन बसवलेले असेल.\n- 5 स्पीड गिअर बॉक्सयुक्त ही कार आधी मॅन���युअल लाँच होईल.\n- स्कालाची किंमत 6 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/victory-arvind-kejriwal-lesson-bjp-article-vijay-naik-261873", "date_download": "2021-07-31T16:36:21Z", "digest": "sha1:KLBJVZXYCSBEEFPD4SX2TSDMSRK2S6ZI", "length": 26975, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केजरीवाल यांचे यश; भाजपला धडा", "raw_content": "\nकेजरीवाल यांना चितपट करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचारण करण्यात आले. दिल्ली व दिल्लीबाहेरच्या तब्बल 200 नेत्यांना प्रचारसाठी भाजपने प्रचाराच्या मैदानात उतरविले होते. परंतु केजरीवाल यांनी या सर्व गोष्टींवर मोठ्या खुबीने मात केली.\nकेजरीवाल यांचे यश; भाजपला धडा\nदिल्ली विधानसभेच्या 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) 70 पैकी 62 जागा मिळाल्या. त्यांची ही हॅटट्रिक भारतीय जनता पक्षाला केवळ चक्रावून टाकणारी नाही, तर भाजपच्या धार्मिक राजकारणाची झापडे उघडणारी आहे. निवडणूक प्रचाराचे सूत्रधार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तब्बल 39 जाहीर सभा घेतल्या, 11 रोड शोज केले. मतमोजणीच्या एक दिवस आधी त्यांनी जाहीर केले, की भाजपला निवडणुकीत 45 जागा मिळतील. भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनीही फुशारकी मारली, की किमान 48 जागा मिळतील. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरील जाहीर सभेत प्रचाराचा नारळ फोडला होता. केजरीवाल यांना चितपट करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचारण करण्यात आले. दिल्ली व दिल्लीबाहेरच्या तब्बल 200 नेत्यांना प्रचारसाठी भाजपने प्रचाराच्या मैदानात उतरविले होते. परंतु केजरीवाल यांनी या सर्व गोष्टींवर मोठ्या खुबीने मात केली.\nकेजरीवाल यांचा शपथविधी सोहळा 16 फेब्रुवारीला; पण...\n2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ना कॉंग्रेस ना आपला एकही जागा मिळवून न देता ज्या मतदाराने भाजपला साती च्या साती जागा मिळवून दिल्या, त्यापेक्षा एकच जागा अधिक म्हणजे केवळ 8 जागा विधानसभेच्या निवडणूकीत मतदाराने भाजपच्या झोळीत टाकल्या. देशव्यापी अपील असणाऱ्या मोदी व शहा यांना त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. धार्मिक अथवा जातीय विद्वेषाचे विष पेरून मतदाराला भ्रमित अथवा आकर्षित करता, येत नाही, असा चपखल धडाही मिळाला.\nमध्यप्रदेश, झारखंड, राजस्तान, महाराष्ट्र व दिल्ली या राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मोदी- शहा दुक्कलीने वारंवार पाकिस्तानचा दहशतवाद, पाकिस्तान धार्जिणे विरोधक, टुकडे टुकडे गॅंग, असा उल्लेख करून देशभक्तीची मक्तेदारी केवळ भाजपकडे आहे, असे वारंवार मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा उलटा परिणाम होताना दिसत आहे. दिल्लीच्या मतदारांचे मन वळविण्यासाठी ऐन प्रचारात व मतदानाला दोन दिवस राहिले असता, मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आवश्‍यक असलेल्या प्रतिष्ठानाच्या नेमणुकीची घोषणा संसदेत केली. तरीही लोकांनी केजरीवाल यांच्या आप पक्षाला निवडून दिले. या निवडणुकीतून एक गोष्ट स्पष्ट झाली, की धार्मिक धृवीकरण करूनही बव्हंश हिंदूंनी आम आदमी पक्षाला मते दिली. ''ऐकावे नेत्यांचे, करावे मनाचे'' हे सूत्र मतदारांनी अमलात आणले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nगेली अनेक वर्षे दिल्ली विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस हे दोन पक्ष असायचे. परंतु, गेल्या दहा वर्षात कॉंग्रेसची जागा पूर्णपणे आप ने घेतली असून गेल्या दोन निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या हाती भोपळा आल्याने आता सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी दिल्लीचा विचार कायमचा सोडलेला बरा. 70 पैकी तबब्ल 67 जागांवर कॉंग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, यावरून मतदारांनी केलेली केलेली दयनीय अवस्था ध्यानी यावी. यावेळी कॉंग्रेस व भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे नव्हते. उलट, केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याने व त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या भरीव कामगिरीमुळे व मध्यम वर्ग असो, वा झोपडपट्ट्यात राहाणारा गरीब असो, सर्वांना त्यांच्या सरकारचा काही न काही लाभ झाला. 2019 मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर येऊनही केवळ पोकळ आश्‍वासनेच लोकांना मिळाल्याने यशाचा तराजू आप कडे झुकला.\nभाजपवर दिल्लीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्याचे प्रमुख कारण, मोदीं व शहा यांच्या सह राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, अनुराग ठाकूर या केंद्रीय मंत्र्यांनी, भाजपचे दिल्लीप्रदेशचे अध्यक्ष मनोज तिवारी, कपिल मिश्रा, परवेश साहब सिंग या भाजपच्या विखारी वाचाळवीरांनी केलेली जहरी व प्रक्षोभक विधाने होत. दिल्लीला सुरक्षित बनविण्यासाठी, हिंसाचार व अराजक संपुष्टात आणून 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट राजधानी बनविण्यासाठी मोदी यांनी मत मागितले. परंतु, पोलीस व्यवस्थापन केंद्र सरकारच्या पूर्णपणे हातात असताना व नायब राज्यपालाला हाताशी धरून केजरीवाल सरकारला मुठीत धरणाऱ्या केंद्राला त्यासाठी जबबादार धरावे लागेल. त्याचा दोष केजरीवाल यांच्याकडे जात नाही.\nराज्यसभेत यावर्षी किती कामकाज झाले\nदरमम्यान, पूर्व दिल्लीतील शहीन बागचा परिसर मुस्लिम महिला-पुरूष-समाज कार्यकर्ते, युवक यांच्या उस्फूर्त बैठ्या आंदोलनाचे स्थळ बनले, ते सरकारने संसदेत पारित केलेल्या सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या विरूद्ध तब्बल 50 दिवस चालू असल्याने त्याची कैरोमधील क्रांतिकारी ''तरहीर चौकाशी'' तुलना करण्यात आली. जीवघेण्या भयंकर थंडीतही आपल्या तान्ह्या मुलांना घेऊन महिला तेथे आल्या व येत आहे. त्या मुसलमान असल्याने मोदी-शहा व अन्य नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला व इतका अतिरेकी प्रचार केला, की ''यातील आंदोलनकारी हिंदूच्या घरात घुसून अत्याचार, बलात्कार करतील. म्हणून भाजपला मते द्या, '' असा आरोप वजा आवाहन केले. पाकिस्तानबरोबर तुलना करण्यात आली, ''मिनी पाकिस्तान'' असे वर्णन करण्यात आले. प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल यांना '' दहशतवादी'' म्हटले. तर रविशंकर प्रसाद यांनी, ''शहीन बागमधील आंदोलक बहुसंख्यकांचा आवाज बंद करू पाहात आहे, टुकडे टुकडे गॅंग या व्यासपीठाच्या माध्यमातून काम करीत आहे, '' असा आरोप केला. केवळ ''केजरीवालच आंदोलकांना बिर्याणी पुरवू शकतात'' असे आदित्यनाथ बडबडले. केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी तर ''देश के गद्दारोंको'' असा नारा देत जनतेकडून ''गोली मारो गोली मारो'' असा प्रतिसाद घेतला. प्रत्यक्षात शहीन बागेतील आंदोलकांवर एका तरूणाने गोळीबारही केला. ''तो आप पक्षाचाच आहे, असा प्रचार भाजपने केला. '' हे आंदोलन भाजपला भोवले. गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती पोलीस व्यवस्थापन असूनही ते आंदोलकांना तेथून हलवू शकले नाही. मोदी वा शहा अथवा अन्य कोणताही भाजप नेता त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेला नाही. दुसरीकडे केजरीवाल यांनी हा प्रश्‍न केंद्राचा असल्याने त्यात हस्तक्षेप करण्याचे टाळले.\n11 फेब्रुवारीला ''भाजप सत्तेवर आला, तर एक तासात आंदोलकाना पळवून लावू. माझ्या मतदार संघातील एकही मशिद शिल्लक राहाणार नाही,'' असे खासदार परवेश साहब सिंग म्हणाले. हे वर उल्लेखलेला जहरी प्रचार मतदारांच्या जिव्हारी लागला. उलट, केजरीवाल यांनी ना मोदी ना अन्य नेत्यांवर टीका केली. त्यांनी ''धार्मिक धृवीकरणापेक्षा शिक्षण, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, भ्रष्टाचार निर्मूलन, महिलांसाठी मोफत प्रवासव्यवस्था, सुरक्षेसाठी नेमण्याच आलेले मार्शल, वीजेच्या व पाणी पुरवठा दरातील कपात, जनसंपर्कात सुधारण, अऩेक सेवांचे डिजिटिकरण करून लोकांचा वाचविलेला जाच, या मुद्यांवर भर दिला व ''दिल्लीकरांनी यासाठी आप पक्षाला मत द्यावे,'' असे आवाहन केले.\n11 तारखेला मतमोजणी सुरू असताना दुपारी साडे तीन चार वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 52 टक्‍क्‍यांपर्यत पोहोचली होती. परंतु, काही वेळ ती पुढे सरकण्याचे चिन्ह दिसेना, तेव्हा आप च्या गोटात धाकधूक पसरली. तथापि, मतदान संपुष्टात आले, तेव्हा टक्केवारीने 62 चा आकडा पार केला. त्यापाठोपाठ प्रसिद्ध झालेल्या बव्हंशी जनमत कौलांनी आप पक्षाला बहुमताचा आकडा दिला. मतदान सुरू असताना एके वेळी भाजप 21 जागांवर जिंकते आहे, असाही आकडा वाहिन्यांवर दिसला. अखेर आपला 62 तर भाजपला 8 असा निकाली आकडा दिसल्यावर आपच्या गोटात जल्लोष सुरू झाला. पण, पटपडगंज मतदार संघात मतमोजणी चालू असता मात्र आप च्या पोटात गोळा उठला, कारण तेथून आप चे उप मुख्यमंत्री मनीश सिसोदिया उभे होते. यांना भारतीय जनता पक्षाचे पहिल्याच वेळी उभे राहिलेले उमेदवार रविंदर सिंग नेही यांनी शेवटच्या क्षणापर्यंत इतका जोरदार लढा दिला, की सिसोदिया पराभूत होणार, अशी आप पक्षाची खात्री पटली. अखेरच्या फेरीत सिसोदिया 3207 मताधिक्‍यांनी (70,163) निवडून आले. नेगी यांना मिळालेल्या 66,956 मतांवरून भाजपने या मतदार संघात केलेल्या जोरदार तयारीची कल्पना येते.\nभाजपच्या निवडून आलेल्या आठ मतदार संघात रोहतासनगर, लक्ष्मीनगर, विश्‍वासनगर, घोंडा, बदरपूर, गांधीनगर, रोहीणी व करावलनगर यांचा समावेश होतो. यापैकी लक्ष्मीनगर, गोंधीनगर,करावलनगर, विश्‍वासनगर, रोहतासनगर हे पूर्व दिल्ली, घोन्डा( उत्तर पूर्व दिल्ली), रोहिणी (पश्‍चिम दिल्ली), बदरपूर (दक्षिण दिल्ली)यात मोडतात. सिसोदिया यांना घाम आणणारा पटपडगंज मतदारसंघही पूर्व दिल्लीत येतो. याचा अर्थ, भाजपला पूर्व दिल्लीने यश मिळवून दिले. पूर्व दिल्लीची लोकसंख्या 30 लाखांपेक्षा अधिक आहे. तथापि, मध्य दिल्ली, उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्‍चिम दिल्लीने आप ला मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले.\nया निवडणुकांचे देशपातळीवर काय पडसाद उमटणार, हे पाहायचे.\nआप पक्ष आज दिल्लीत प्रमुख पक्ष असला, व हरियाना व पंजाबमध्ये काहीप्रमाणात त्याचा प्रभाव असला, तरी केजरीवाल यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर झळकणे कठीण. कारण त्यांना 2025 मधील विधानसभेची निवडणूक जिंकायची असेल, तर पुढील पाच वर्षे दिल्लीत जोमाने काम करावे लागेल. त्याआधी, 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. त्यावेळी आप ला सात पैकी किमान दोन जागा मिळाल्या, तरी भाजप उतरणीला लागल्याचे चित्र निर्माण होईल. आजही भारतातील मतदार लोकसभेच्या निवडणुकीत मोदी व भारतीय जनता पक्षाला पसंत करतात व विधानसभेच्या निवडणुकात प्रादेशिक पक्षाला मत देतात, हे वर उल्लेखलेल्या पाच राज्यात दिसून आले आहे. पंजाब, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तामिळनाडू, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्तान, झारखंड, छत्तीसगढ या 12 राज्यात प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत. गुजरात व हरियानात भाजप गेल्या निवडणुकात हारता हारता वाचला. येत्या वर्षात बिहार व पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. तेथे भाजप व विरोधकांच्या लोकप्रियतेचा कस लागणार आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष व दुसरीकडे विरोधकांचे ऐक्‍य झाले, तरी विरोधकांकडे मोदी व शहा यांच्यासारखे महारथी नाहीत. किंवा, विरोधकांना एकछत्राखाली आणणारे जयप्रकाश नारायण यांच्यासारखे उत्तुंग नेतृत्व नाही. त्यांच्यात आजही वैचारिक ऐक्‍य नाही. त्यामुळे, येत्या पाच वर्षात भाजपच्या 'टिना फॅक्‍टर (देअर इज नो अल्टरनेटीव)'चा कसा सामना करावयाचा, हा प्रश्‍न दिल्लीतील यशानंतरही विरोधकांपुढे उभा राहाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकातील बव्हंशी मान्य नेतृत्व देशपातळीवर विरोधकांची मोट कशी बांधतात, याकडे देशाचे लक्ष लागलेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/app-nagpur-university-makes-it-easy-take-exams-31334", "date_download": "2021-07-31T16:27:04Z", "digest": "sha1:TCMVCVIN5FSPHZKUJMOKQGCPBLES5JER", "length": 14879, "nlines": 144, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "This app of Nagpur University makes it easy to take exams | Yin Buzz", "raw_content": "\nनागपूर विद्यापीठाच्या या अ‍ॅपमुळे परीक्षा देणे सहज शक्य\nनागपूर विद्यापीठाच्या या अ‍ॅपमुळे परीक्षा देणे सहज शक्य\nअंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाला आहे.\nपरंतु सर्वच विद्यार्थांना ते मान्य नाही कारण ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नाहीत.\nकाही ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत.\nपरंतु नेटवर्क प्रॉब्लम देखील आहेत, त्यामुळे परीक्षा देताना मुलांना या अडचणीना समोरे जावे लागणार आहे.\nनागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाला आहे. परंतु सर्वच विद्यार्थांना ते मान्य नाही कारण ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु नेटवर्क प्रॉब्लम देखील आहेत, त्यामुळे परीक्षा देताना मुलांना या अडचणीना समोरे जावे लागणार आहे. त्यासाठीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असणारे ‘आरटीएमएनयू परीक्षा अ‍ॅप’चे विमोचन केले असून विद्यार्थ्यांना गुगल प्लेस्टोरमधून हे डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ओळखपत्रावर युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. परीक्षेदरम्यान इंटरनेटची जोडणी बंद झाल्यासही विद्यार्थ्यांना एका तासात पेपर पूर्ण करून इंटरनेटची जोडणी उपलब्ध झाल्यास तीन तासांच्या आत तो सबमिट करता येणार आल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली. विशेष म्हणजे, ५० पैकी केवळ २५ प्रश्न सोडवायचे असून यासाठी ऋणात्मक गुण नसल्याने विद्यापीठाने परीक्षेची काठीण्य पातळी पुन्हा सोपी केली आहे.\nविद्यापीठाची अंतिम वर्षांची परीक्षा १ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. सुट्टीच्या दिवशीही परीक्षा होणार असून ४ ऑक्टोबरला युपीएससीची परीक्षा असल्याने या दिवशीचा पेपर १९ ऑक्टोबरला होणार आहे. प्रत्येक विषयासाठी ५० गुणांची परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना यासाठी ५० प्रश्न दिले जाणार आहेत.\nएका तासात यातील २५ प्रश्न सोडवायचे असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण राहणार आहे. ऋणात्मक गुण नसल्याने अधिकचे प्रश्न सोडवण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षेसाठी १ लाख ६४ हजार २१० प्रश्न तयार झाले असून त्याचे नियमनाचे कामही पूर्णत्वास आल्याचे कुलगुरू यांनी सांगित��े. या पत्रपरिषदेला परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते.\nमदत केंद्राशी संपर्काचे आवाहन\nथोडा ही नेटवर्क असला तरी विद्यार्थ्यांना अ‍ॅपवर पेपर उपलब्ध होणार आहे. पेपर एकदा मोबाईलवर सुरू झाल्यास मध्ये इंटरनेट बंद झाले तरी विद्यार्थ्यांना एक तास पेपर सोडवता येणार आहे. पेपर पूर्ण झाल्यावरही इंटरनेटची जोडणी न मिळाल्यास तीन तासांत पेपर सबमिट करता येणार आहे. या नंतरही इंटरनेट जोडणीची समस्या असल्यास विद्यापीठाच्या मदत केंद्राला संपर्क केल्यास विद्यार्थ्यांची समस्या दूर केली जाईल. त्यामुळे इंटरनेटचा जोडणीचा धोका नाही, असे आश्वासन परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.\nअसा करा अ‍ॅपचा उपयोग\nअ‍ॅप डाऊनलोड करून झाल्यावर त्यात मुख्य परीक्षा या पर्यायावर जायचे आहे. त्यानंतर ओळखपत्रामध्ये दिलेला युजर आयडी आणि पासवर्ड घालून परीक्षेला सामोरे जाता येणार आहे. यानंतर परीक्षेच्या वेळेवरच विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिका येणार आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची नोंदणी विद्यापीठाकडे होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरप्रकाराचा मार्ग अवलंबू नये असे आवाहन करण्यात आले आहे.\nनागपूर nagpur वर्षा varsha नेटवर्क गुगल पासवर्ड विषय topics\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\nनागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना स्थगिती\nनागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा ०१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राष्ट्रसंत...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\nदुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल\nओळख एनएसएसचीः केशव वाळके, संचालक तथा कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना,...\nऑनलाईन परीक्षेमुळे शिक्षकांना मनस्ताप\nनागपूर :- अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तेव्हापासून...\n'या' कारणामुळे ‘एमबीए’ च्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा\nनागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णायामुळे इतर प्रवेश प्रक्रियेवर...\n 'या' गोष्टी नक्की तपासा\nपेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा अशा नैसर्गिक खनिज संपत्तीचा बेसुमार वापर सुरु आहे,...\nकोरोनाचे संकट संपुष्टात आल्यानंतर राज्यात १०० टक्के प्राध्यापक भरती\nमुंबई :- कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन...\nपरीक्षा घेताना विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवणार : उदय सामंत\nनागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून अनेक राजकीय वाद झाले होते. परंतु...\nपरीक्षा यूपीएससीची पण एसटी विभाग संभ्रमात\nपरीक्षा यूपीएससीची पण एसटी विभाग संभ्रमात कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून अनेक...\n'हे' विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार\nनागपूर :- कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आले होते...\nविद्यार्थांना मिळणार सराव प्रश्न..\nमुंबई :- अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्या ऑक्टोबर महिन्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/apply-early-cdac-recruitment-so-many-seats-advanced-computing-development-center-23154", "date_download": "2021-07-31T16:33:27Z", "digest": "sha1:IKZPMFWU7SEUOIQTBYTSVAX5MWK7ZDG6", "length": 10278, "nlines": 158, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Apply early, (CDAC) Recruitment for so many seats at Advanced Computing Development Center | Yin Buzz", "raw_content": "\nलवकर करा अर्ज,(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात इतक्या जागांसाठी भरती\nलवकर करा अर्ज,(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात इतक्या जागांसाठी भरती\nसीडीएसी रिक्रूटमेंट सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ Advancedडव्हान्स्ड कंप्यूटिंग (सी-डीएसी) ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार आहे. Project 68 प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प सहाय्यक कर्मचारी पदांसाठी सीडीएसी भरती २०२० (सीडीएसी भारती २०२०) आणि ० & आणि सल्लागार पोस्ट १ Center केंद्र प्रमुख (एस & टी) सहसंचालक / सहकारी संचालक, व्यवस्थापक, वरिष्ठ एचआरडी अधिकारी, वरिष्ठ कायदेशीर अधिकारी, खरेदी अधिकारी आणि वित्त अधिकारी पोस्ट.\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1. प्रोजेक्ट इंजिनिअर 59\n2. प्रोजेक्ट मॅनेजर 05\n3. प्रोजेक्ट ऑफिसर 01\n4. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 03\nपद क्��.3: (i) MBA किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर (ii) 06 ते 10 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवीधर किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) 03/01 वर्षे अनुभव\nवयाची अट: 21 जानेवारी 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 37 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 50 वर्षांपर्यंत\nपद क्र.3: 50 वर्षांपर्यंत\nपद क्र.4: 35 वर्षांपर्यंत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2020 (06:00 PM)\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/dahiya-disease-in-cotton-crop-and-its-management/", "date_download": "2021-07-31T14:24:05Z", "digest": "sha1:BA2RYAC66RATMC53R2IA6V2FSGDRF2P4", "length": 17866, "nlines": 142, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "असे करा कपाशीवरील दहीया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nअसे करा कपाशीवरील दहीया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन\nकपाशीचे पीक हे जास्त वेळ पर्यंत शेतात उभे राहणारे पीक असून म्हणजे जवळजवळ सहा ते सात महिने शेतात उभे असते. त्यामुळे कपाशीच्या झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वातावरणीय अनेक जैविक आणि अजैविक घटकांचा कपाशीच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो तसेच या घटकांमुळे कपाशी पीक अनेक रोगांना बळी पडते. त्यातीलच एक म्हणजे कपाशीच्या पानांवरील पांढरे तांबडे डाग यालाच दहिया रोग असेही म्हणतात. या लेखात आपण या रोगाविषयी माहिती व त्याचे लक्षणे, त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन या विषयी माहिती घेऊ.\nया रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे\nबी. टी. कपाशीचे संकरित व रोग\nदहीया रोगाची प्रमुख लक्षणे\nया रोगाला सगळ्यात मोठे कारण म्हणजे हवामानात वाढणारी सापेक्ष आद्रता व कमी होत जाणारी तापमान हे आहे. कपाशीच्या झाडावरील जुन्या पानांवर वातावरणात झालेल्या तापमान कमी मुळे पांढ-या रंगाची बुरशी वाढते.\nया रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने हे दही शिंपडल्यास सारखे दिसतात.\nसुरवातीला कपाशीच्या पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे एक ते दहा मी. मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरा नवती आढळून येतात.\nपांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूसअधिक प्रादुर्भाव आढळतो.\nजर या रोगाचा प्रभाव जास्त असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची होऊन गळून पडतात.\nया रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे\nबी. टी. कपाशीचे संकरित व रोग\nदहीया रोगाची प्रमुख लक्षणे\nया रोगाला सगळ्यात मोठे कारण म्हणजे हवामानात वाढणारी सापेक्ष आद्रता व कमी होत जाणारी तापमान हे आहे. कपाशीच्या झाडावरील जुन���या पानांवर वातावरणात झालेल्या तापमान कमी मुळे पांढ-या रंगाची बुरशी वाढते.\nया रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने हे दही शिंपडल्यास सारखे दिसतात.\nसुरवातीला कपाशीच्या पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे एक ते दहा मी. मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरा नवती आढळून येतात.\nपांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूसअधिक प्रादुर्भाव आढळतो.\nजर या रोगाचा प्रभाव जास्त असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची होऊन गळून पडतात.\nया रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे\nबी. टी. कपाशीचे संकरित व रोग\nदहीया रोगाची प्रमुख लक्षणे\nया रोगाला सगळ्यात मोठे कारण म्हणजे हवामानात वाढणारी सापेक्ष आद्रता व कमी होत जाणारी तापमान हे आहे. कपाशीच्या झाडावरील जुन्या पानांवर वातावरणात झालेल्या तापमान कमी मुळे पांढ-या रंगाची बुरशी वाढते.\nया रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने हे दही शिंपडल्यास सारखे दिसतात.\nसुरवातीला कपाशीच्या पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे एक ते दहा मी. मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरा नवती आढळून येतात.\nपांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूसअधिक प्रादुर्भाव आढळतो.\nजर या रोगाचा प्रभाव जास्त असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची होऊन गळून पडतात.\nया रोगाची कारणे व रोग वाढीस अनुकूल घटक\nकपाशीवर दहिया रोग रॅमूलरिया अरेओला या बुरशीमुळे होतो.\nही बुरशी उन्हाळ्यात प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेषांमध्ये राहते.\nबारमाही किंवा स्वयं अंकुरित झालेल्या कपाशीला झाडावर प्रादुर्भाव जाणवतो.\nप्रादुर्भावग्रस्त काडीकचरा हा दहिया रोगाच्या प्रसाराचा मुख्य स्त्रोत आहे. वारा, पाऊसआणि सिंचनाचे पाणी हे प्रमुख घटक या रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.\nदहीया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन\nस्वयंअंकुरित कपाशीचे झाडेशेतातून उपटून टाकावे. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावीत.\nनत्रयुक्त खतांचा अधिकचा पुरवठा टाळावा.\nकपाशीचे वाहन व माती परिस्थिती योग्य बघून लागवडीचे अंतर ठेवावे. शिफारशीत वाणांची सघन पद्धतीने लागवड करावी.\nसुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\nप्रादुर्भाव जास्त असल्यास फवारणी प्रति लिटर पाणी पा���ऱ्याक्लोस्ट्रोबिन (20 टक्के डब्ल्यू जी) एक ग्रॅम किंवा मेटीराम (55 टक्के) फवारणी करावी.\nया रोगाची कारणे व रोग वाढीस अनुकूल घटक\nकपाशीवर दहिया रोग रॅमूलरिया अरेओला या बुरशीमुळे होतो.\nही बुरशी उन्हाळ्यात प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेषांमध्ये राहते.\nबारमाही किंवा स्वयं अंकुरित झालेल्या कपाशीला झाडावर प्रादुर्भाव जाणवतो.\nप्रादुर्भावग्रस्त काडीकचरा हा दहिया रोगाच्या प्रसाराचा मुख्य स्त्रोत आहे. वारा, पाऊसआणि सिंचनाचे पाणी हे प्रमुख घटक या रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.\nदहीया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन\nस्वयंअंकुरित कपाशीचे झाडेशेतातून उपटून टाकावे. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावीत.\nनत्रयुक्त खतांचा अधिकचा पुरवठा टाळावा.\nकपाशीचे वाहन व माती परिस्थिती योग्य बघून लागवडीचे अंतर ठेवावे. शिफारशीत वाणांची सघन पद्धतीने लागवड करावी.\nसुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\nप्रादुर्भाव जास्त असल्यास फवारणी प्रति लिटर पाणी पायऱ्याक्लोस्ट्रोबिन (20 टक्के डब्ल्यू जी) एक ग्रॅम किंवा मेटीराम (55 टक्के) फवारणी करावी.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे ला���णार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/sindhudurg/-/videoshow/84210966.cms", "date_download": "2021-07-31T15:30:39Z", "digest": "sha1:FMJT6HTE2OJZWID7GABRWILZ5BU7UK6T", "length": 4327, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "- शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; नारायण राणेंचा थक्क करणारा प्रवास, Watch Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; नारायण राणेंचा थक्क करणारा प्रवास\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. शिवसैनिक ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा राणे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. टाकूयात एक नजर...\nआणखी व्हिडीओ : सिंधुदुर्ग\nकोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे निघालेले...\nसावंतवाडी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, अन...\nfloods in Konkan | तिलारी, धामणे धरणाचे पाणी तिलारी नदी...\nभुईबावडा घाटात रस्त्याला मोठा तडा; पुढील सहा महिने वाहत...\nसिंधूदुर्गात अनेक गावं पावसाच्या पाण्याखाली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thepunekar.com/amp/corona-medical-student-diary/", "date_download": "2021-07-31T14:47:26Z", "digest": "sha1:XW2FSEIRSPJBOYO42TMP5BMKVGYUVP3F", "length": 11585, "nlines": 45, "source_domain": "thepunekar.com", "title": " एक अनुभव… – The Punekar एक अनुभव... - The Punekar", "raw_content": "\nकरोनाकाळात एक मेडिकल विद्यार्थी म्हणून पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करताना…\nसंपूर्ण जगासाठी २०२० हे वर्ष इतर वर्षांपेक्षा वेगळचं ठरलं. कोविड-१९ हा रोग जितका भराभर पसरत गेला, तितक्या वेगाने एखाद्या टेक्नोलॉजीचाही प्रसार झाला ��सावा. प्रत्येक देशात, राज्यात आणि शहरात हीच परिस्थिती. यात महत्वाची जबाबदारी होती ती रुग्णसेवकांच्या खांद्यावर. एरवीही हे रुग्णसेवक सतत कामावर असतात, त्यांना कधीही तत्काळ कामावर रुजू व्हावं लागतं, सतत रुग्णसेवा करावी लागते, मात्र २०२०चा करोनाकाळ या रुग्णसेवाकांकारिता अत्यंत धकाधुकीचा आणि कर्तबगारीचाही होता. मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. करोनाच्या वाढत्या साथीमुळे देशभरात घरातून बाहेर पडण्यावर बंदी आली. शक्य तितक्या कंपन्यांचे काम घरून सुरु झाले, इतर सर्वजणांनाही घरी थांबण्याची पाबंदी होती. आरोग्याच्या भीतीने प्रत्येकजण काळजीही घेत होता. मात्र अशावेळी रुग्णसेवक आणि सुरक्षाकर्मी सतत काम करीत होते.\nहॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्यांसह शिकणारे मेडिकलचे विद्यार्थीही तितकेच महत्वपूर्ण कार्य करत होते. अशाच पुण्यातल्या मेडिकल शाखेतील विद्यार्थ्यांचा हा अनुभव..\nकरोनामुळे आमच्या इतर शाखेतील सर्व मित्र-मैत्रिणींच्या कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली. मात्र आम्हाला कॉलेजला जाणे भाग होते. मेडिकल शाखेत उच्चपदवीला असताना अभ्यासाचा एक भाग म्हणून आम्हाला हॉस्पिटलमधील कामाचा अनुभव महत्वाचा असतो त्यामुळे बाकी वर्गांसह हॉस्पिटल मधील ड्युटीचा भागही आम्हाला सांभाळावाच लागतो. अशात करोनाच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. एक डॉक्टर म्हणून आणि मेडिकल विद्यार्थी म्हणून आम्हाला हॉस्पिटलला जावेच लागणार आहे हे आम्हाला माहीत होते. आमचे शिक्षक आम्हाला हिंमत देत पाठीशी उभे होते, तरीही मनात भीती होतीच. वरून घरच्यांनाही सतत आमची काळजी वाटत होती.\nतरीही न थकता सर्वानीच आपले कर्तव्य पुरेपूर बजावले आणि अजूनही बजावताहेत.\nघरातून बाहेर पडताना सर्व रस्ते ओस पडलेले दिसायचे. एखाद्या डॉक्टरची गाडी किंवा चौकाला उभे पोलीस एवढे लोकं दिसलेत तर त्याव्यतिरिक्त सगळा शुकशुकाट. त्यात पुण्यात करोना रुग्णांच वाढतं प्रमाण मनात धगधग निर्माण करणारं होतं. मात्र या भीती आणि काळजीपेक्षाही मोठे होतं ते कर्तव्य. सर्वीकडे बंदी असताना बस, ऑटो सारखी सार्वजनिक वाहनेही बंद करण्यात आली होती. अशामध्ये जे डॉक्टर्स या वाहनांनी प्रवास करायचे त्यांची फार पंचाईत झाली. वेळेची धावपळ आणि मिळेल ते वाहन अशी परिस्थिती झाली होती. केवळ अत्यावश्यक सेवांकरता सुरु ठेवण्यात आल���ल्या अगदी थोडक्या बसेसमुळे काही प्रश्न निभावले. महत्वाचं म्हणजे अशावेळी अत्यावश्यक सेवेतील कामावर रुजू असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्हाला मदत झाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आम्ही नेहमीच आवश्यक ती काळजी घेत असू मात्र आता अगदी कटाक्षाने स्वच्छतेकडे देण्यास सुरवात केली मुख्य म्हणजे आपली स्वच्छता आणि इतरही स्वच्छता बाळगताहेत की नाही याकडे लक्ष देणे. प्रश्न सर्वांच्याच सुरक्षेचा होता.\nहॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचे पुन: प्रशिक्षण देण्यात आले. हॉस्पिटलमधले रुग्ण तपासताना प्रत्येकवेळी हात स्वच्छ करणे आणि मगच बाकी कामे करणे यात मुळीच हलगर्जीपणा चालणार नव्हता. इतरांसोबत सुरक्षित अंतर राखून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे, प्रत्येक नव्या गोष्टीला हात लावताना सॅनिटायझरचा वापर करणे, दिवसभर सर्व कामे करत असताना तोंडावर लावलेल्या मास्कला हात न लागू देणे, येणाऱ्या रुग्णांना करोनाचे एखादेही लक्षण नाही ना ते बघणे, त्यांना स्वच्छतेविषयी समजावणे यासोबतच सारखी सर्दी-खोकला होणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार देणे ही नैतिक जवाबदारीही आम्ही पार पडत होतो. काही काळाने जागेच्या कमतरतेमुळे येणाऱ्या नव्या रुग्णांना कुठे अॅडमिट करावे असेही काही प्रश्न उभे झाले होते. तरीही न थकता सर्वानीच आपले कर्तव्य पुरेपूर बजावले आणि अजूनही बजावताहेत.\n‘कामाचा कुठलाही पगार किंवा पावती मिळत नसली तरीही मेडिकलचे विद्यार्थी होऊन करोनाच्या या संकटकाळात गरजेच्यावेळी आम्हाला रुग्णसेवा करता आली याच खूप समाधान वाटतंय.’\n असे काही अनुभव ऐकले की मनाला प्रश्न पडतो की हे रुग्णसेवक आणि अश्या संकटकाळी मदत करणारी प्रत्येक व्यक्ती तर नक्कीच आपल्या कर्तव्याचे अगदी निष्ठेने पालन करतेय आणि आज आपल्या सर्वांना एक सुरक्षित आयुष्य देण्यासाठी झटतेय. परंतु आपणही तेवढ्याच परीने त्यांच्या जोडीला जोड देऊन या सर्व कार्यात त्यांची मदत करायला हवी. आपल्याच सुरक्षिततेसाठी त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन आपण करायला हवे.. ते आपण करतोय का यावर नक्कीच विचार करायला हवा.\nमानसिक अस्वस्थ ग्रस्त महिलांची अविरत सेवा\nजेव्हा शेतकऱ्यांनी दाखवला होता ताकतीचा हिसका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/kirit-somaiyya-on-virar-fire/", "date_download": "2021-07-31T15:45:21Z", "digest": "sha1:OS5DNK65FJVNYQGMSY2E2QNHWJUY2WRW", "length": 6265, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'टोपे यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवलं पाहिजे'", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘टोपे यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवलं पाहिजे’\n‘टोपे यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवलं पाहिजे’\nविरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचसंदर्भात भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेऊन केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.\n‘ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोव्हिड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे’, असं मत सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.\nसंपादन – सिद्धी भरत पाटील\nPrevious मयूर शेळकेंनी पुन्हा जिंकली सगळ्यांची मनं\nNext महाराष्ट्रात अनास्थेचे बळी वाढतायत\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/wi-beats-pakistan-by-7-wickets/?amp=1", "date_download": "2021-07-31T16:00:11Z", "digest": "sha1:SZPBUIIFHX4CHGO2GEEAM7MTCPJ34GBC", "length": 2718, "nlines": 19, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर दणदणीत विजय", "raw_content": "वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nWorld Cup मधील आपल्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने धमाकेदार कामगिरी करत पाकिस्तावर 7 गडी राखून मात केली आहे. West Indies ने 14 overs मध्येच पाकिस्तानचं 106 धावांचं आव्हान पूर्ण केलं.\nWest Indies चा सलामीवीर ख्रिस गेल या पाकिस्तानी बॉलर्सचा धुव्वा उडवला.\n6 चौकार आणि 3 षटकार मारत अवघ्या 34 बॉल्समध्ये त्याने 50 धावा पूर्ण केल्या.\nपाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने 3 विकेट्स मिळवल्या. मात्र पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला.\nपाकिस्तानला पहिल्याच सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागलाय.\nअवघ्या 105 धावांमध्ये संपूर्ण पाकिस्तान संघ तंबूत परतला माघारी परतला.\nवेस्ट इंडिजचा कॅप्टन जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.\nउसळत्या बॉलच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या बॉलर्सनी पाक बॅट्समनची पळताभूई थोडी केली.\nपाकिस्तानची टीम 100 धावांचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता धूसर झाली होती. पण वहाब रियाझच्या बॅटिंगमुळे पाकिस्तान निदान 105 धावा तरी करू शकला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2014/01/today-morning-i-read-amazing-article-on.html", "date_download": "2021-07-31T14:17:56Z", "digest": "sha1:Q3SOMAWV7WWDNHDDACV2QEOES2YQL6O6", "length": 5165, "nlines": 92, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: 6 awesome things you can do with your Gmail ID", "raw_content": "\nरविवार, १९ जानेवारी, २०१४\nयेथे जानेवारी १९, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरा���र मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\nबंदिवास दे गा देवा (लंडन ७)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/bank-baroda-recruitment-2019-15206", "date_download": "2021-07-31T15:49:17Z", "digest": "sha1:2L4K77HYNBNXKUBZEPGEXMR5OMEEE25T", "length": 9483, "nlines": 164, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Bank of Baroda Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nबँक ऑफ बडोदाच्या मुंबई विभागात विविध पदांची भरती\nबँक ऑफ बडोदाच्या मुंबई विभागात विविध पदांची भरती\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2019\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 डेटा एनालिस्ट 04\n2 डेटा मॅनेजर 02\n3 डेटा इंजिनिअर 04\n4 बिजनेस एनालिस्ट 02\n5 मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर 06\n6 इंटीग्रेशन एक्सपर्ट 02\n7 इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट 04\n8 टेक्नोलॉजी आर्किटेक्ट 01\nपद क्र.1: (i) पदवीधर (गणित, सांख्यिकी, परिमाणात्मक पद्धती, कॉम्पुटर सायन्स, ऑपरेशनल रिसर्च आणि अर्थशास्त्र) (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.7: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.8: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 25 ते 40 वर्षे.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2019\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nविना परीक्षा SBI मध्ये थेट नोकरीची संधी; जाणून घ्या\nमुंबई : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने विविध जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. या...\nBOI मध्ये 244 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुंबई : संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. अशा परिस्थितीत बँक ऑफ इंडियाने...\nऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थांना सरकार वाटणार मोफत लॅपटॉप\nनवी दिल्ली :- कोरोनामुळे मार्चपासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. परंतु...\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध जागांसाठी भरती\nभारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), बीआयएस भर्ती २०२० (बीआयएस भारती २०२०) १७१ सहायक संचालक...\nभारती रिझर्व्ह बॅंक मध्ये ३९ पदांची भरती\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, भारती रिझर्व्ह बॅंक...\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२०\nनॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक उत्कृष्ट विकास संस्था...\nमाजी मंत्री अनिलभैय्या राठोडांचा कोरोनामुळे वयाच्या ७०व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू...\nसिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये १४७ जागांसाठी भरती\nसिक्युरिटीज एण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ही एक वैधानिक नियामक संस्था आहे. जी...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये १४५+ जागांसाठी भरती\nटाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर इन ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन एडव्हान्स सेंटर (...\n'या' कालावधीत विद्यार्थांना ऑनलाईन नोंदणी करता येईल; प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक...\nमुंबई: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी...\nनवी मुंबई महानगरपालिकेत ५५४३ जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिका, एनएमएमसी भर्ती २०२०. ५५४३ एमडी मेडिसिन, मेडिकल...\nठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी भरती\nठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/pm-kisaan-yojna-2/", "date_download": "2021-07-31T15:06:05Z", "digest": "sha1:EUX5KHGBGZYJAHUXCC2KJ7FHDCHDTRWO", "length": 11034, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची नोंदणी होणार आता तहसील मध्ये", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची नोंदणी होणार आता तहसील मध्ये\nकेंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान ��न्मान निधी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार हे तीन हप्त्यात विभागून देण्यात येतात. म्हणजे एक हप्ता दोन हजार या प्रमाणे या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात.\nपरंतु काही दिवसांमध्ये सरकारच्या निदर्शनास आले की असे बरेच शेतकरी जे या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण न करता म्हणजे अपात्र असून देखीलया योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणून सरकारने हा गैरप्रकार निदर्शनास आल्यानंतर या योजनेसाठीची नोंदणी काही कालावधीसाठी बंद केली आहे. परंतु आत्ता तालुक्यातील प्रत्येक तहसीलदाराला लोगिन आयडी देण्यात येणार असून आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी तहसील कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे.\nअगोदरखाजगी ऑनलाइन सेंटर वरून या योजनेची नोंदणी करण्यात येत होती. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 3.75 शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.परंतु यामध्ये भरपूर गैरप्रकार असल्याचे आढळून आले. जसे की एकाच सातबाऱ्यावर नाव असलेले चार ते पाच शेतकरी, तसेच अन्य उत्पन्नाचा भक्कम स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे हा सगळा गैरप्रकार थांबवण्यासाठी शासनाने काही कालावधीसाठी ही योजना साठीची असलेली नोंदणी बंद केली आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की येत्या काळामध्ये प्रत्येक तहसीलदाराला एक आयडी देण्यात येणार असून या योजनेची नोंदणी ही तहसील कार्यालय मध्येच करण्यात येणार आहे. सध्या अपात्र असलेल्या शेतकऱ्यांचा शोध शासनामार्फत घेण्यात येत आहे. शासनाने ही नोंदणी बंद केल्याने अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत.\nज्या शेतकऱ्यांनी शेती खरेदी केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील हिस्से वाटणी झाली अशा शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायचे आहे परंतु शासनाने नोंदणी दोन महिन्यापासून बंद केल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात शेतकरी सन्मान योजना साठी कधी नोंदणी सुरु होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोच���्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10513", "date_download": "2021-07-31T15:17:10Z", "digest": "sha1:ADL34VUU3Z2YICYYLJS7O2VATQN7TAKW", "length": 11655, "nlines": 190, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बाळ\nफक्त स्त्रियांसाठी - तुम्हाला मूल हवं होतं / आहे का \nह्या धाग्यातले प्रश्न फक्त स्त्रियांचे या विषयावरचे विचार जाणून घेण्यासाठी आहेत . आई , बहीण , पत्नी , नातेवाईक स्त्रिया किंवा एकूण जग पाहून आलेल्या अनुभवातून स्त्रियांच्या विचारभूमिकेचे एक्सपर्ट समजणाऱ्या किंवा खरोखरच एक्सपर्ट असलेल्या पुरुष सदस्यांनी प्रतिसाद नाही दिलेत तर मी आभारी राहीन .. फक्त मायबोलीवर सक्रिय असलेल्या स्त्री सदस्यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा आहे .\nRead more about फक्त स्त्रियांसाठी - तुम्हाला मूल हवं होतं / आहे का \nहो माझं बाळ. एका ब्रह्मचारी बापाचे बाळ\nखूप प्रेम आहे माझे त्याच्यावर. मी त्याला प्रेमाने लालज��� बोलतो. लव अ‍ॅट फर्स्ट साईट. बघताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो. आणि आजही आहेच.\nप्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.\n जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक \nया बाई या बाई\nचिव् चिव् चिव् चिव् चिऊताई\nचिव् चिव् चिव् चिव् गाता गाणे\nहात ऊंच अामचे पण...\nRead more about बाळ आणि चिऊताई\nये ना गं आई....\nमुलांच्या विचीत्र सवयी आणि त्यावरील उपाय\nमाझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे.\nRead more about मुलांच्या विचीत्र सवयी आणि त्यावरील उपाय\nडोहाळे- [आईच मनोगत ]\nमध्यंतरी आमच्या भाचीच डोहाळ- जेवण होत. तेव्हा सगळे म्हणाले ,''मामी तुमच डोहाळे- गीत ऐकवा न , '' मी आमच्या कन्येच्या डोहाळ -जेवणाच्या वेळेला माझ मनोगत व्यक्त केल होत. [काव्यात ] . तिला शुभेच्छा- कार्ड [ग्रिटींग ] म्हनुन ते दिल होत. पण आता ते निट आठवतही नव्हत . पण जुने अलब्म पहात असतांना त्या ग्रीटींगचा फोटो सापडला. त्यावरुन ते गीत ऐकवल सर्वांना. ते येथे देत आहे.. ७-८ वर्षापुर्वीच आहे ते. समस्त मातांच्या भावना त्यातुन व्यक्त होतील.\nपाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ\nचळवळ करुन दमलंय पार\nइटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण \nडोळे टकाटका नी डोके पार चमन ...\nइटुक्लं बाळ चालवते सायकल\nहाता-पायांची किती ती वळवळ\nइटुक्लं बाळ काय काय सांग्ते\nआईला माझ्या बरोब्बर कळ्ते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/5152", "date_download": "2021-07-31T14:23:13Z", "digest": "sha1:ZBBQY67VNMMMVJ7HYKBCGINDU2K26GR6", "length": 8935, "nlines": 133, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमास स्थगिती | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमास स्थगिती\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमास स्थगिती\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nअकोला: कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.\nराज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी दि. १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु दि.७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.\nसर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.\nPrevious articleजिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव\nNext articleरोबोटिक्सने 18 मुलींना दिली आंतरराष्ट्रीय ओळख\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\n‘आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2021-07-31T16:12:42Z", "digest": "sha1:BFBR4ZPBB6QXFX6N435NZZM2X5DG4LVC", "length": 4421, "nlines": 97, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "House cleaning services needed in जिंतुर? Easily find affordable cleaners near जिंतुर | free of charge", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nसोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी\nस्वच्छता बाथरूम आणि डब्ल्यूसी स्वयंपाकघर व्हॅक्यूमिंग आणि मोपिंग विंडो साफ करणे इस्त्री कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण हँग करीत आहे कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण करत आहे आवराआवर करणे, व्यवस्थित ठेवणे, निटनेटके ठेवणे बेड बनविणे खरेदी रेफ्रिजरेटर आणि ओव्हन साफ करणे बेबीसिटींग\nमराठी इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन स्पॅनिश\nधुम्रपान निषिद्ध हानी झाल्यास स्व-रोजगार आणि विमा ड्रायव्हिंग लायसन्स आहे चांगल्या वर्तनाचे प्रमाणपत्र आहे शिफारस किंवा संदर्भ पत्र आहे\nजिंतुरघरगुती मदतीसाठी शोधत आहात येथे जिंतुर पासून घरगुती मदतनीसांना भेटा. आपल्यासाठी योग्य मदतनीस शोधण्यासाठी आपली प्राधान्ये सेट करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_870.html", "date_download": "2021-07-31T15:20:43Z", "digest": "sha1:DXW32PMBRHLEYGHPJ2CP3SMF5WBST4MB", "length": 10889, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (६६) सर्वव्याप्त श्री स्वामी समर्थ", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (६६) सर्वव्याप्त श्री स्वामी समर्थ\nक्र (६६) सर्वव्याप्त श्री स्वामी समर्थ\nखेडगावचे नारायण भट शक��� १७९२ (इ.स.१८७०) च्या अश्विन शु.३ रोजी गिरीच्या व्यंकोबास गेले असता श्री स्वामी समर्थांनी त्यास पर्वतावर दर्शन दिले पुढे चार महिन्यांनी नारायण भट अक्कलकोटास आले तेव्हा त्यांनी श्री स्वामी समर्थांना विचारले महाराज मला चार महिन्यांपूर्वी व्यंकोबाच्या गिरीवर भेटला होतात तेथे आपण केव्हा गेला होतात त्यावर श्री स्वामी म्हणाले ते पुण्यक्षेत्र आहे लक्ष्मीचा उत्सव होता म्हणून मी गेलो होतो हे ऐकून अक्कलकोट्वासीयांना मोठे आश्चर्य वाटले कारण अक्कलकोट सोडून श्री स्वामी महाराज इतक्या लांब कधीच गेले नाहीत .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nश्री स्वामी समर्थ महाराज अनेकदा त्यांच्या सूक्ष्म लिंगदेहाने विविध ठिकाणी फेरफटका मारुन येत असत असे त्यांच्या चरित्राच्या सूक्ष्म अभ्यासावरुन दिसून येते आपल्या पदस्पर्शाने विविध तीर्थक्षेत्रात मठ मंदिरात पावित्र्य आणि नवचैतन्य आणणे हा त्यांचा उद्देश दिसतो ते अक्कलकोटात वास्तव्यास राहूनही त्याच वेळी ते नारायण भटास व्यंकोबाच्या गिरीवर भेटले ही श्री स्वामी समर्थांची एक अगाध लीलाच म्हणावी लागेल नारायण भटाने जेव्हा श्री स्वामींस गिरीच्या व्यंकोबास (व्यंकटेश्वरास) कसे काय व कधी गेलात असे विचारल्यावर श्री स्वामी महाराजांनी व्यंकोबाचे गिरीस्थान हे तीर्थक्षेत्र असल्याचे आणि तेथे लक्ष्मीचा उत्सव असल्याचे सांगितले श्री स्वामींना मायामुक्त अवधूत स्वरुपाचा कधीही विसर पडलेला नव्हता की त्यांना विद्यमान मायायुक्त स्वरुपातही तिटकारा वाटत नव्हता या त्यांच्या अशा स्वरुपामुळेच ते गिरनार अबू हिमालय पर्वतावर श्रीशैल्य गिरी आदि ठिकाणीही जात जगन्नाथपुरी व्दारका रामेश्वर काशी ही तर त्यांचीच ठिकाणे होती माहूर कोल्हापूर तुळजापूर सप्तशृंगी ही तर त्यांची शक्तिपीठे होती या स्थानांशी निगडित अनेक लीला त्यांच्या अवतारचरित्रात आढळतात या लीलेतून त्यांच्या अगाध सामर्थ्याचा बोध होऊन त्यांच्या पायाशी लीन दीन होऊन त्यांचे कृपाछत्र मागण्यास आपण उद्युक्त होतो श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात अश्विन शु.५ शके १७७९ म्हणजे दि.२३.९.१८५७ आल्यानंतर देहरुपाने कुठे गेल्याचे कोणास कधी दिसत नसले तरी ते मायामुक्त अवधूत म्हणजे सूक्ष्म स्वरुपाने सर्वत्र वावरत व त्या त्या स्थानी आपली स्वरुपे दाखवीत म्हणूनच श्री ���्वामी समर्थ हे दूर आहेत तसे जवळही आहेत म्हणूनच ते अक्कलकोटात वास्तव्यास राहूनही (मायायुक्त स्वरुप) नारायण भटास व्यंकोबाच्या गिरीवर (मायामुक्त अवधूत स्वरुप ) भेटले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ही तर श्री स्वामींच्या सामर्थ्याची व अदभुत शक्तीची किमया आहे व्यक्त अव्यक्त स्वरुपात ते तेव्हाही आणि आताही आहेत .\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-punitive-action-against-shopkeeper-289037", "date_download": "2021-07-31T15:04:16Z", "digest": "sha1:5AZOOBFR22MXMKCVLFUPGXSGBD6MCGL6", "length": 6969, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अन्... भावालाच ठोठावला पोलिस पाटलाने दंड !", "raw_content": "\nशेजारचे तिन्ही जिल्हे ग्रीन, ऑरेंज झाले. अकोला मात्र रेड झाला आणि कोरोना विषाणूविरोधी लढा तीव्र झाला. परिणामी पोलिस पाटलाने आपल्या भावाविरुद्ध दंडाचे अस्त्र उगारत कर्तव्यपरायणतेचा सोमवारी प्रत्यय दिला.\nअन्... भावालाच ठोठावला पोलिस पाटलाने दंड \nमूर्तिजापूर (जि. अकोला) : शेजारचे तिन्ही जिल्हे ग्रीन, ऑरेंज झाले. अकोला मात्र रेड झाला आणि कोरोना विषाणूविरोधी लढा तीव्र झाला. परिणामी पोलिस पाटलाने आपल्या भावाविरुद्ध दंडाचे अस्त्र उगारत कर्तव्यपरायणतेचा सोमवारी प्रत्यय दिला.\nहेही वाचा- वृद्ध दाम्पत्याच्या इच्छा शक्तीला सलाम\n‘कुणी आपला ना कुणी परका’\nतशी अकोला जिल्ह्यात व मूर्तिजापूर तालुक्यातही रणनिती आखल्या गेली आहे. एसडीओ अभयसिंह मोहिते यांनी नगरसेवक, शिक्षका��सह सर्वांनाच या मोहिमेवर तैनात केले आहे. शहरात आहे तसा लवाजमा ग्रामीण भागातही आहे. ग्रामस्तरीय कोरोना समिती गावागावात लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवून असतात. नियमभंग करणाऱ्यांवर लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो. या लढ्यात ‘कुणी आपला ना कुणी परका’, हा नियम किती आवश्यक आहे याचे महत्त्व सोमवारी पटले. गोरेगाव या परमहंस पुंडलिक बाबांच्या जन्मगावात.\nक्लिक करा- अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना\nदंड ठोठावून वसूल देखील केला\nगावातील ग्रामस्तरीय कोरोना समिती नित्यनेमाप्रमाणे आपल्या टेहेळणी कर्तव्यावर निघाली. दिलेला वेळ संपूनही उघड्या असलेल्या दुकानाकडे समितीचा मोर्चा वळला. अध्यक्षा ताई सरदार, सदस्य तलाठी संदीप बोळे, कृषी सहाय्यक शुभांगी कथलकर आणि पोलिस पाटील राजिव सोनोने यांची समिती अर्जुन सोनोने, गोपाळ कळंब यांच्या दुकानावर पोचली. त्यापैकी एक दुकानदार अर्जुन सोनोने हे समिती सदस्य राजिव सोनोने यांचे बंधू होते. मात्र, कुठलाही दुजाभाव न ठेवता समितीने दोन्ही दुकानदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला व वसूलही केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80515011354/view", "date_download": "2021-07-31T16:04:10Z", "digest": "sha1:M4OZJNIPVVX5J7YEUZHBXWLZR4D7SIYX", "length": 9336, "nlines": 155, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सगनभाऊ - कशि जाउ सखे यात्रेला - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|\nकशि जाउ सखे यात्रेला\nलावणी संग्रह : १\nप्राणसख्या प्रियकरा करा श...\nअर्ज विनंती ऐका लोभ हा सा...\nनवे पाखरू जा गबरुहि लवा \nऋतु चौथा गे बाई ॥ तारु...\nअसी किरे प्रित वाढल किर्त...\nमज पापिणीची दृष्ट सख्याला...\nनाजुक माझे आंग नवि नवती \nसुख असता दुःख मज देता मी ...\nतुसी जो स्नेहसंग करिल बुड...\nआम्ही न बोलू आजपुन गडे फि...\nनाव तुझे साळू चल आज खेळू ...\nसुख असल्यावर दिना सारिखे...\nचंद्राचे चांदणे सितळ का ऊ...\nकाय म्हुन घातलीस आण\nनार चंचल मनि घाबरी\nराग आणि त्यांचे सांत्वन\nमय तो जोगिन होउंगी\nजळ्या लागला काय हो वहेनी\nउचलुन कडेवर का घ्याना\nत्याचे न माझे सैंवर झाले\nमी वचनि विकली जाइन तुमच्या करी\nबाहार खुदा विसर गये\nगोरे गाल मजा पहाल\nसखा रुसला जाते घरी\nमी तर कळी कि जाईची\nजाळा वाचुन कड येईना\nमनात हसले ग बाई हसले\nकशि जाउ सखे यात्रेला\nतुझ्या आंगी इष्काच्या कळा\nनवी होती का जुनी होती\nसगनभाऊ - कशि जाउ सखे यात्रेला\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nचाल - आहो प्राणपती मी तुमची प्रियकर अबला (राग भूपाळी)\nमी सवासिनी कसी जाऊ सखे यात्रेला ॥\nलुब्धले तुझ्या सुरतेला कसे करू ॥ध्रु०॥\nतुझ्या आधी जाईन पंढरीला चुरसा चुरसी ॥\nआंगणात झाले दुरसी कसे करू ॥\nलोका ज्या पाहुन स्त्रीया तिला फुरफुरसी ॥\nमनच्या मनात चुरमुरसी झुरझुरू ॥\nबोलण्यामध आटापेनास बोलुन उरसी ॥\nहा मिथ्या वाद तू करसी फिरफिरू ॥\nह्या आहेत चाली तुमच्या ठाउक पहिल्या स्वामीराया ॥\nजा पंढरीस द्या गोष्टी सोडून दुरल्या स्वामीराया ॥\nआम्ही स्त्रीया जात छळनुक करिते मैत्रेला ॥१॥\nजे होयाचे ते होऊ दोघे जाऊ ॥\nअंतरले बापभाऊ तुजवीन ॥\nदोघाचे दोन घोडे सजउन घेऊ ॥\nपंढरपुर विठल पाहू विनऊन ॥\nतु कळलीस बे वचनी माया लाऊ ॥\nतुझी क्रिया नाही शुद्ध राहू म्हणऊन ॥चाल॥\nइमान देऊन वचनात गोविले मजला ॥\nतुझ्यापायी म्या संसार आवघा तुजला ॥\nकोण घटका लागली म्हणुन जिव रझला ॥\nएक दिवस नाहि टिकणार तुझ्या खात्रीला ॥२॥\nसखी सांगे सख्याप्रति आर्जवून मर्जी ॥\nमी नव्हे मतलब गर्जी जावलागी ॥\nया शहर पुण्याच्या स्त्रिया गोड वर वर जी ॥\nहात फिरविल तोंडावर जी पुढे बगा ॥\nहा भरमाचा भोपळा आहे आजवर जी ॥\nन कळे फुटेल हा गरजी पुढे दगा ॥चाल॥\nया काळी प्रीत चालवणे तुजला आमची प्रियकर राघु ॥\nपुढे बग न कोणी मिळेल तुला फुकाची ॥\nराहिली क्रिया फेरफार गोष्ट लाखाची ॥\nया कर्मे लागेल बट्टा कुळगोत्रेला ॥३॥\nरतु चौथा दिवस प्रातःकाळी न्हाऊ ॥\nखुषबोई अत्तर लावु राजसा ॥\nअनुभवे एकविचारे उभयता येऊ ॥\nदरकुच पोहचले जाऊ सा दिवसा ॥\nकेले चंद्रभागेचे स्नान क्रिया घेऊ ॥\nतुळसी पत्र बेल वाहू विठ्ठला ॥\nरावळांत जाऊन अर्ज विनंती केली ॥\nकवी सिद्धनाथ म्हणे आशा पूर्ण झाली ॥\nगुणी सगनभाऊचे कवन चंद्री नेत्रेला ॥\nम्हणे बिबन या यात्रेला ॥\nमि शीवनासी कशी जाउ सखे यात्रेला ॥४॥\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/ecil-electronics-corporation-india-recruits-so-many-seats-20749", "date_download": "2021-07-31T15:17:53Z", "digest": "sha1:AUS4XZLVM6ED7FPAETLUSLRKIO42WMLX", "length": 8625, "nlines": 148, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "(ECIL) Electronics Corporation of India recruits for so many seats | Yin Buzz", "raw_content": "\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये इतक्या जागांसा��ी भरती\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये इतक्या जागांसाठी भरती\nइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) हे भारत सरकारचे परमाणु ऊर्जा विभाग, ईसीआयएल भर्ती 2019 (ईसीआयएल भारती 2019) अंतर्गत करारानुसार 64 पदवीधर अभियंता प्रशिक्षण पदांसाठी भारत सरकारचे एक उद्यम आहे.\nपदाचे नाव: पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (GET)\nअ.क्र. शाखा/विषय पद संख्या\nशैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 55% गुण) (ii) GATE-2018 & 2019\nवयाची अट: 30 नोव्हेंबर 2019 रोजी 25 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2020 (04:00 PM)\nभारत विभाग sections प्रशिक्षण training इंजिनिअर विषय topics वर्षा varsha obc online\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nब���एमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/israel-palestine-protecting-israel-from-hamas-rockets-know-about-iron-dome-system/articleshow/82605432.cms", "date_download": "2021-07-31T15:38:20Z", "digest": "sha1:AXHRB65ZKA473K6RCNRYFC6FLKKEX25A", "length": 17928, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "israel palestine clash: हमासच्या रॉकेट हल्ल्यापासून इस्रायलचे संरक्षण करतोय हा 'आयर्न डोम' \nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहमासच्या रॉकेट हल्ल्यापासून इस्रायलचे संरक्षण करतोय हा 'आयर्न डोम' \nमागील काही दिवसांपासून पॅलेस्टाइन आणि इस्रायलमधील सुरू असलेला संघर्ष आणखीच चिघळला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू असून पॅलेस्टाइनमधील हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू आहेत. आतापर्यंत पॅलेस्टाइनमधील ५० हून अधिकजण ठार झाले आहेत.\nहमासच्या रॉकेट हल्ल्यापासून इस्रायलचे संरक्षण करतोय हा 'आयर्न डोम' \nइस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये रॉकेट हल्ले सुरू आहेत. पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टी शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सशस्त्र गट हमासला मोठा धक्का बसला आहे. इस्रायलच्या कारवाईत हमासचे ११ कमांडर ठार झाले आहेत. तर, पॅलेस्टाइनचे ७० जण ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. तर, इस्रायलने आपले सहा नागरिक ठार झाले असल्याचे म्हटले आहे. या दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाने युद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर, हमासकडून होणारे रॉकेट हल्ले इस्रायलने निष्प्रभ केले आहे. इस्रायलने हे कसे शक्य केले, जाणून घेऊयात...\nजेरूसलेम पूर्वेकडील शेख जर्राह भागामधील काही पॅलिस्टिनी नागरिकांना हटविण्याची योजना असल्याचे समजल्यापासून पॅलेस्टिनी आणि इस्रायल पोलिसांमध्��े धुमश्चक्री सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत शेकडो पॅलिस्टिनी आणि पोलिस जखमी झाले आहेत. सन १९६७मध्ये इस्रायलने जेरुसलेमच्या काही भागांवर नियंत्रण मिळवले होते. तो दिवस ‘जेरुसलेम दिन’ म्हणून साजरा केला जातो. सोमवारी या घटनेच्या आठवणीप्रीत्यर्थ मोर्चा काढला जाणार होता. हे निमित्त साधत सोमवारी सकाळी सातनंतर पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. मशिदीमधील आंदोलक बाहेरील पोलिसांवर दगडफेक करत होते. पोलिसही अश्रुधुराच्या नळकांड्या आणि स्टन ग्रेनेड फोडत आतमध्ये दाखल झाले. त्यावेळी मशिदीमध्ये ४०० जण होते.\nहमासचे रॉकेट हल्ले निष्प्रभ\nइस्रायलच्या सुरक्षा दलाने कारवाई केल्यानंतर पॅलेस्टाइनमधील सशस्त्र संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले. हमासने मागील तीन दिवसात इस्रायलवर जवळपास १२०० हून अधिक रॉकेट हल्ले केले असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. हमासने इस्रायलवर एवढ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यासाठी इस्रायलच्या 'आयर्न डोम'ने मोठी निर्णायक भूमिका बजावली. आयर्न डोमने हमासचे बहुतांशी रॉकेट हवेतच हाणून पाडली. आयर्न डोम ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे.\nआयर्न डोमची जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्समध्ये गणना होते. इस्रायल सरकारची संरक्षण संस्था राफेल अॅडव्हान्सड डिफेन्स सिस्टीम आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने आयर्न डोम विकसित केले आहे. आयर्न डोम हा खास लहान पल्ल्यावरील एअर डिफेन्स सिस्टीम आहे. यामध्ये रॉकेट, तोफखाने, मोर्टार नष्ट करण्यासाठी खास डिझाइन केले आहे. विशेष म्हणजे आयर्न डोम कोणत्याही हवामानात काम करू शकते. वृत्तानुसार, इस्रायलने पहिल्यांदा वर्ष २०१२ मध्ये याचा समावेश ताफ्यात केला होता. रडारच्या माध्यमातून शत्रूंकडून येणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट्स ओळखली जातात आणि हवेतच ती नेस्तानाबूत केली जातात.\nआयर्न डोम शत्रुच्या क्षेपणास्त्राचा हवेत वेध घेतो. शत्रुने एकाच वेळी अनेक रॉकेट, क्षेपणास्त्र डागली तरी आयर्न डोम त्यातील जवळपास ९५ ते १०० टक्के रॉकेट्स, क्षेपणास्त्रांचा वेध घेतो. त्यामुळे हवेत नष्ट झालेल्या रॉकेट, क्षेपणास्त्रांचे अवशेष जमिनीवर कोसळतात आणि नुकसान कमी होते. आयर्न डोम मोबाइल लाँचर ट्रकच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. आयर्न डोम���्या या वैशिष्ट्यामुळे हमासने केलेले रॉकेट हल्ले निष्प्रभ ठरले.\nगाझा पट्टीवर इस्रायलचा हल्ला\nपॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासने इस्रायलविरोधात रॉकेट डागल्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलकडून गाझामधील इमारतींना लक्ष्य केले जात आहे. इमारतींवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायली सैन्यावर टीका करण्यात येत आहे. या टीकेला इस्रायलने उत्तर दिले आहे. इस्रायलने गाझा शहरातील तीन इमारतींना जमिनदोस्त केले आहे. इस्रायली सैन्याने ट्विट करून रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या इमारतींना लक्ष्य करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केलेल्या इमारती या हमासशी अथवा हमासच्या नौदलाशी संबंधित असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. या इमारतींना लक्ष्य करून हमासला मोठा धक्का दिला असल्याचेही इस्रायली सैन्याने म्हटले. गाझातील हमासच्या ठिकाणांवर हल्ला सुरूच ठेवणार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले.\nVideo-इस्त्राईल पॅलेस्टाईन संघर्षात ५०जण ठार; 'पूर्ण-युद्ध' होण्याची भीती\nइस्त्राईल पॅलेस्टाईन संघर्षात ५०जण ठार; 'पूर्ण-युद्ध' होण्याची भीती\nVideo-इस्रायलचे गाझा शहरावर हल्ले सुरूच\nइस्रायलचे गाझा शहरावर हल्ले सुरूच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus vaccine तज्ज्ञ म्हणतात, करोना लशीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवणे योग्यच \nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nदेश पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक प्रतिमा सुधारणं हे मोठं आव्हानः PM मोदी\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nन्यूज भारताच्या वंदनाने इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये केली हॅटट्रिक\nपुणे BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहाण\nविदेश वृत्त WHO चा इशारा, आताच वेळ आहे करोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा...\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सु���र्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकार-बाइक Hyundai Creta vs Skoda Kushaq : किंमत, मायलेज, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती SUV आहे बेस्ट, बघा सविस्तर\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा अभिनेत्री वापरतात असे 7 उपाय\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_880.html", "date_download": "2021-07-31T14:17:33Z", "digest": "sha1:B7ED4Y2LJR326DIR25IV4O2GBKEOLMST", "length": 10681, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (३९) बंबगार्डनरला शासन व कृपा", "raw_content": "\nHomeश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोधक्र (३९) बंबगार्डनरला शासन व कृपा\nक्र (३९) बंबगार्डनरला शासन व कृपा\nअक्कलकोटात कोंडूनाना म्हणून श्री स्वामी समर्थांचा भक्त होता एके दिवशी तो खासबागेतील विहिरीत तोंड धुवीत असता ब्रिटिश पोलिटिकल एजंट बंबगार्डनर तेथे आला कोंडूनानाने विहिरीचे पाणी खराब केले म्हणून त्यास शिव्या दिल्या आणि दोन तीन बुटांच्या लाथा बंबगार्डनरने मारल्या ही तक्रार कोंडूनानाने श्री स्वामी समर्थांकडे केली श्री स्वामींनी कोंडूनानाचे सर्व ऐकून घेतले पण त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत थोड्याच दिवसांत बंबगार्डनरने ज्या पायाने स्वामीभक्त कोंडूनानांना लाथा मारल्या त्या पायास इजा झाली जवळ जवळ तो पाय कामातूनच गेला पुष्कळ डॉक्टरी उपाय केले पण गुण येईना पाय कापल्याशिवाय बरा होणार नाही असे सांगण्यात आले मोरोकाशी मामलेदारांमार्फत श्री स्वामींकडे पायाबाबत प्रार्थना करण्यात आली तेव्हा श्री स्वामी म्हणाले हात तेरे माकू गध्धे हमकू क्या पूछता है श्री स्वामींचा हा राग बंबगार्डनरला समजला तो विचारात पडला त्यास काय करावे काही कळेना एक दिवस श्री स्वामी फिरत फिरत बंबगार्डनरच्या बंगल्यात गेले श्री स्वामींना पाहाताच बंबगार्डनर उठून अदबीने उभा राहिला श्री स्वामी समर्थांना सलाम करुन बसावयास खुर्ची दिली त्यान�� श्री स्वामींस सहज विचारले महाराज कोठे जाता ते ऐकून तुझ्या बायकोला आलो हे ऐकून त्यास मोठे वाईट वाटले नंतर श्री स्वामी त्यास दरडावून म्हणाले भोसडीच्या आम्हाला लाथा मारल्यास आणि वर औषध विचारतोस हे ऐकताच कोंडूनानास खासबागेत लाथा मारल्याचे त्याला आठवले त्याने त्यांच्या पायावर मस्तक ठेवून विनयाने प्रार्थना केली महाराज अपराधाची क्षमा करुन मला काही औषध द्या मी फार दुःख सहन केले त्याला पश्चात्ताप झालेला पाहून दयाघन श्री स्वामींनी त्यास औषध सांगितले त्यांनी सांगितलेला औषधोपचार करताच बंबगार्डनर साहेबांचा पाय आठ दिवसात बरा झाला\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nह्या लीलाकथेतील बंबगार्डनरसारख्या हातात सत्ता संपत्ती आली किंवा असली तरी माणसाने मर्गूरीने उद्दामपणे व तुच्छतेने इतरांशी वागू नये निदान कोंडूनानांसारख्या साध्या सरळ भोळ्या भाबड्या असलेल्या समाजातील गरीब व्यक्तीशी असे वर्तन मुळीच करु नये तसे केल्यास केव्हा ना केव्हा तरी त्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शासन होते अथवा प्रायश्चित भोगावे लागते हे लक्षात असू द्यावे हा या कथेचा अर्थबोध आहे कोंडूनाना हा स्वामीभक्त होता निरपराध भक्तांचे रक्षण परमेश्वर हा करतोच करतो हा विश्वासही ह्या लीलेतून दृढ होतो श्री स्वामी समर्थ हे तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आत्मबल वाढविणारे अभिवचन देणारे सदगुरु आहेत याचीही प्रचिती येते\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-rakul-preet-singh-who-is-rakul-preet-singh.asp", "date_download": "2021-07-31T15:24:55Z", "digest": "sha1:32C3BQLIXI32VV6SS6FA66N772GLQSAS", "length": 15671, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Rakul Preet Singh जन्मतारीख | Rakul Preet Singh कोण आहे Rakul Preet Singh जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Rakul Preet Singh बद्दल\nरेखांश: 77 E 12\nज्योतिष अक्षांश: 28 N 36\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nRakul Preet Singh प्रेम जन्मपत्रिका\nRakul Preet Singh व्यवसाय जन्मपत्रिका\nRakul Preet Singh जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nRakul Preet Singh फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Rakul Preet Singhचा जन्म झाला\nRakul Preet Singhची जन्म तारीख काय आहे\nRakul Preet Singhचा जन्म कुठे झाला\nRakul Preet Singh चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nRakul Preet Singhच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nRakul Preet Singhची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुम���्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Rakul Preet Singh ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Rakul Preet Singh ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nRakul Preet Singhची जीवनशैलिक कुंडली\nप्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका प्रियकराचा / प्रेयसीचा हात असतो, असे म्हटले जाते तेव्हा तुमचा उल्लेख निश्चितच होतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला पुरेपुर साथ देईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/95__ravindra-godbole", "date_download": "2021-07-31T16:34:24Z", "digest": "sha1:HCQWRIRZI3RD2LUW2P7WL4L5EJ7GVPZL", "length": 8375, "nlines": 241, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Ravindra Godbole - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nऔरंगजेबाची सम्राट म्हणून कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची आहे. या पन्नास वर्षांमध्ये यशापयशाचे अनेक चढउतार औरंगजेबाने पाहिले. त्याचे व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत आणि निकटचे सहकारी हे सगळेच या कालखंडात बदलत राहिले. त्याची धर्मनिष्ठा आणि त्याचे शत्रू मात्र बदलले नाही. या बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा रवीन्द्र गोडबोले...\nअकबराच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. अकबराचे बहुआयामी, बहुरंगी व्यक्तीमत्त्व, चरित्रातील महत्त्वाच्या घटना, त्याच्या निकट असणार्‍या व्यक्ती, राज्यकाराच्या पध्दती, अकबराचे धर्म-तत्त्वज्ञान यांविषयी असणारे विचार आणि यामधून प्रकट होणारे अकबराचे व्यक्तिमत्त्व व त्याची शासनव्यवस्था आणि तत्कालीन सामाजिक स्थिती यांच्यासंबंधी माहिती या पुस्तकात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/yavatmal-covid-19-cases-49/", "date_download": "2021-07-31T16:11:42Z", "digest": "sha1:AIQCADXZW6W2HAZR5KGJTCNWZAXKUDZ7", "length": 6276, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates यवतमाळ जिल्ह्यात 79 जण पॉझेटिव्ह, 64 जण कोरोनामुक्त", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयवतमाळ जिल्ह्यात 79 जण पॉझेटिव्ह, 64 जण कोरोनामुक्त\nयवतमाळ जिल्ह्यात 79 जण पॉझेटिव्ह, 64 जण कोरोनामुक्त\nयवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात 24 तासात 79 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 64 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.\nजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 1273 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 79 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1194 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 444 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14234 झाली आहे. 24 तासात 64 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13365 आहे. तर जिल्ह्यात एकूण 425 मृत्युची नोंद आहे.\nसुरवातीपासून आतापर्यंत 141359 नमुने पाठविले असून यापैकी 140877 प्राप्त तर 482 अप्राप्त आहेत. तसेच 126643 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nPrevious भारतात जगातील सर्वात वेगवान लसीकरण\nNext मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची श��्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47815?page=2", "date_download": "2021-07-31T16:17:39Z", "digest": "sha1:RASM4N527P4D5GHI33FUBSINHFRDLSC4", "length": 37985, "nlines": 317, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल. | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.\nलेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.\nआतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.\nयालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.\nवेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्‍या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.\nआधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्य�� वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.\nकित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.\nड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.\nआत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु\nप्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.\nहा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.\nत्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा\nझाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही\nअसाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.\nवेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले\nत्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.\nप्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते\nत्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले\nया शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.\nयाशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रंगवता येते.\nआता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू\nझाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा\nजवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.\nझाड रंगवताना ��ाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.\nहा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अ‍ॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अ‍ॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.\nखालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.\nहे आहे सुचिपर्णी झाड.\nनारळीचे झाडं असे काढता येइल.\nड्राय ब्रशींग ने केलेले झाड.\nया शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.\nझाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत\n१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.\n२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील\n३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.\nआता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.\nहाच या लेखा साठी एक्सर्साईज.\nयेउद्या चित्र , होउदे धमाल\nगजा, माझ्या पोराला पाटलांपेक्षा तुझं चित्रं जास्त आवडलंय.\nगजानन छान आलय चित्र..\nगजानन छान आलय चित्र..\nसन्कुल - उत्तम प्रयत्न ,\nसन्कुल - उत्तम प्रयत्न , महत्वाचे म्हणजे आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या घटक आणि तंत्रांचा वापर करुन स्वतःचे काहीतरी तयार करायचा प्रयत्न तोही बर्‍यापैकी यशस्वी.\nकाही छोट्या गोष्टी ज्या ���ुढे लक्षात ठेवल्यास अजुन चित्र छान होउ शकेल\n१. जमिन आणि पाणी जवजवळ ५० :५० असे विभागले गेले आहे , हे ड्रॉईंग थोडे बदलुन टाळता येईल\n२.डोंगरावर आउट्लाईन दिसतेय , हे ही टाळता येईल\n३. क्षितिजाकडे पाणी तिरके दिसतेय, त्यामुळे पाणी कुठुन तरी वरुन वाहात येतेय असे दिसते. बहुतेक अशा मोठ्या साचलेल्या /समुद्रा सारख्या वॉटरबॉडिज काढताना , क्षितिजाकड्ची बाजू तिरकी न काढता समांतर काढा\n४. किनार्‍यावर चांगले काम केले आहे , ओलसरपणा दाखवायचा प्रयत्न चांगला आहे , काही ठीकाणी जर थोडा पांढरा पेपर सुटता तर लाटा/सर्फ चा इफेक्ट आला असता.\nगजानन, छान झालेय चित्र, ज्या काही तांत्रीक गोष्टी आहेत त्या सरावाने अजुन छान येतीलच. या वर्कशॉपनंतर सातत्य राखलेत तर तुमच्याकदुन चांगल्या चित्रांची अपेक्षा नक्कीच करता येईल. तसेच तुमच्या चित्रांमुळे बाकि सहभागी सभासद सुद्धा कॉन्फीडन्टली काम करतील हे नक्की.\nजीडी, सुर्रेख जमलंय चित्र\nजीडी, सुर्रेख जमलंय चित्र\nगेल्या रविवारी काढायला घेतलेले चित्र आज पूर्ण झाले.. आता झाडे, ढग सगळे वेगवेगळे करायचे सराव करते ढग नीट जमत नाहीत. खूप सराव करायला लागणार.\nगजा, अंतरा छान आलीत तुमची चित्रे. बाकी सगळ्यांची प्रगती पण मस्त चालू आहे.\nनीलु काय सुंदर चित्र काढले\nनीलु काय सुंदर चित्र काढले आहे..\nहा माझा प्रयत्न :...झाडे काढताना खूप गोंधळ उडाला .\nगेल्यावर्षी दार्जिलींग पेलींग दरम्यान येका टी इस्टेट मधे २० मिनीट थांबलो होतो त्यावेळी तेव्हढ्या वेळात येक पेंटींग केले होते. वेळ कमी असल्याने बहुतेक सगळे काम वेट इन वेट केले होते आणि त्या परिसराचा फिल चित्रात आणायचा प्रयत्न केला होता.\n नीलु, अंतरा - मस्त.\n नीलु, अंतरा - मस्त.\nसुरेख चित्रं आली आहेत.\nसुरेख चित्रं आली आहेत.\nअजय, धन्यवाद. तुमच्या सूचना\nअजय, धन्यवाद. तुमच्या सूचना (संकुलच्या चित्रांवरच्याही टीपाही) लक्षात ठेवतो. हे चित्र एकदा तरी पुन्हा ट्राय करीन. होडीचे पर्सेप्शन आणि प्रतिबिंबकडेही लक्ष देईन. अश्विनी, बस्के, शैलजा, नीलू, अंतरा धन्यवाद.\nअंतरा, मस्तच ढगाळ फील आलाय चित्रात. नदीचे पाणी आणि झाडेही चांगली दिसताहेत.\nआणि हो, अजय, २० मिनिटांत हे चित्र\nआम्हाला चित्राची सगळी तयारी करून बसलो तरी, ओढू की नको करत कागदावर पहिली रेघ उमटायला २० मिनिटं लागत असतील.\nगजानन - वेट इन वेट तंत्रात\nगजानन - वेट इन वेट तंत्रात किती जलद काम करता येते हे कळावे येव्हढ्यासाठीच ते चित्र पोस्ट केले होते.\nअजुन झाड हे मुख्य घटक असलेली माझी दोन चित्र पोस्ट करतोय.\nपहिल्या चित्रात झाडावर , त्याच्या बुंध्यावर थोडे डीटेल्स केले आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे खुप जवलचे झाड असेल तर थोडे डीटेल्स सजेस्ट करावेत\nत्यापुढचे चित्र संजय गांधी नॅशनले पार्क मधे गांधीऑ टेकडीकडे जातानाचा येक रस्ता. इथे सुरुवातीचे काम वेट इन वेट केले आणि काही डार्क्स /डीटेल्स चित्र सुकत आल्यावर टाकले.\n( माझ्या मुंबई डेस्क्टॉप कॅलेंडर मधे ही दोन्ही चित्र मी वापरली होती)\nया आठवड्यात पुरेसा सराव झाला तर आपण पुढील शनिवार /रविवारी आणि काही तंत्रांचा आढावा घेऊ.\nआत्ता हाताशी वेळ होता म्हणून\nआत्ता हाताशी वेळ होता म्हणून वेट इन वेट तंत्रानी होडीवालं चित्र करुन बघायचा प्रयत्न करतेय. अजून ओलंच आहे चित्र पण सगळे रंग नको तिथे एकमेकांमध्ये मिसळले आहेत आणि कागदावर रंगपंचमी खेळलिये असं दिसतंय.\nथोडं वाळल्यावर काय होतंय बघते.\nफोटो काढताना उजवीकडचा भाग निसटलाय फोटोतून माझ्याकडून.\nआणि हो कागद ओला केल्यावर भरपूर फुगतोय. (हे नॉर्मल आहे न का मी चुकीचा कागद वापरतेय का मी चुकीचा कागद वापरतेय) आणि गजानन म्हणतोय त्याप्रमाणे रंग फुटल्यासारखा वाटतोय. कागद चुकीचा अहे की रंग जास्त पातळ वापरला जातोय\nजे काही रंगवलंय ते दूरून बरं दिसतंय आणि जवळून भयानक दिसतंय.\nमी जे काही भयानक रंगवलं होतं\nमी जे काही भयानक रंगवलं होतं ते वाळल्यावर दुरुस्त करायचा असफल प्रयत्न केला. मुळात मागे केलेलं स्केच इतकं पुसट होतं की ते दिसतंय नाहीये, त्यामूळे रंगवताना नको त्या ठिकाणी हिरवा झुडूपांचा रंग आलाय. त्या ब्रिजला तर जागाच उरली नाही माझ्या चित्रात. आता यापुढे याच्यात काहीही सुधारणा करणं माझ्याकडून शक्य नाही. सो आय गिव्ह अप धिस टाइम.\nआत्तापर्यंत कागद ओला करुन न वाळवताच रंगवत होते. आता आज कागद ओला करून सुकवायला ठेवतेय. उद्या हेच चित्र परत करुन बघेन.\nहे सुधारायचा प्रयत्न केलेलं चित्र.\nCalAA-kaar, मला होडीच्या चित्रातला हिरवी छटा हिरवा + ऑरेंज या कॉम्बोने मिळाली होती. आधी हिरवा घेऊन ती छटा मिळेपर्यंत त्यात थोडा थोडा ऑरेंज मिसळत गेलो.\nCalAA-kaar ग्रीन्स च्या वेग\nग्रीन्स च्या वेग वेगळ्या शेड्स बनवता येतात. खरे तर कलर्स muddy होउ नयेत म्हणुन काय काळजी घ्यायची हे मी नंतर कलर थिअरी च्या लेखात लिहणार आहे.\nगजानन... सुंदर चित्र. नीलू,\nनीलू, एकदम खल्लास >>>+१\nअल्पना... प्रयत्न सुरु ठेवा.\nमी पण एक अयशस्वी प्रयत्न केला.... ढगांच स्केचिंग बोल्ड केल्यामुळे आऊटलाईन फार वाईट दिसतेय. मुळात पोस्टर कलर्स वापरल्याने वॉटर कलरचा परिणाम दिसत नाहियं.\nअल्पना - पेपर ठिक दिसतोय,\nअल्पना - पेपर ठिक दिसतोय, पहिला वेट इन वेट वॉश झाल्या नंतर चित्र सुकु देउन काम करा. तसेच लेखात लिहल्याप्रामाणे रंग किती पसरतो हे आधिचा वॉश किती ओला आहे यावर अवलंबुन असते. येक सोपा नियम सांगतो. वॉश मारल्या नंतर आपल्या हाताच्या तळव्याच्या मागच्या बाजुला पाणी लावा ब्रशने . त्यावर फुंकर मारत राहा , ते तळव्याच्या मागचे पाणी सुके पर्यंत आपला पेपरवरचा वॉश कमी दमट होतो आणी नेक्स्ट वॉश्चे रंग खुप न पसरता कंट्रोल करता येतात\nओके. पुढच्या वेळी हे लक्षात\nओके. पुढच्या वेळी हे लक्षात ठेवेन. थँक्यु.\nअजय, सुचनांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे 'Gamboge Yellow' मिळाला कॅम्लीनच्या पेटीत होता. आता थोडी झाडांची वगैरे प्रॅक्टीस करेन.\nगजानन, तुम्हाला पण धन्यवाद. तुमची सुचना उपयोगी पडली.\nते नदीचे चित्र आज परत काधले आहे.\nहोडी चुकली आहे. हिरवा रंग शेवाळीकडे झुकलाय. झाडे अजुनही Blotchy दिसत आहेत असे वाटतेय.\nअजय, तुमच्या सुचना सांगा. परत करताना सुधारता येतील.\nकलाकार, छान आलंय हे चित्र\nकलाकार, छान आलंय हे चित्र\nअजय, सद्ध्या दुसरं काही टाईम बाउंड काम चालू असल्याने चित्रांतून टाईम प्लिज घेतली आहे. पण पुढच्या आठवड्यात बॅकलॉग भरुन काढेन.\nवाह वाह अजय मस्त डेप्थ \nवाह वाह अजय मस्त डेप्थ \n२० मि. मध्ये चित्र बाबौ त्या नॅशनल पार्कच्या कुंपणाच्या जाळीचा सफेद रंग पेपरचा सोडलाय की वरुन दिलाय बाबौ त्या नॅशनल पार्कच्या कुंपणाच्या जाळीचा सफेद रंग पेपरचा सोडलाय की वरुन दिलाय\nईंद्रा जलरंग घे बघू पहिले.. आणि तो कोण यो रॉक्स ना\n२० मि. मध्ये चित्र \n२० मि. मध्ये चित्र बाबौ स्मित त्या नॅशनल पार्कच्या कुंपणाच्या जाळीचा सफेद रंग पेपरचा सोडलाय की वरुन दिलाय बाबौ स्मित त्या नॅशनल पार्कच्या कुंपणाच्या जाळीचा सफेद रंग पेपरचा सोडलाय की वरुन दिलाय डिटेलिंग भारीच झालयं. >>>> अगदी डिटेलिंग भारीच झालयं. >>>> अगदी हे असलं मला कधी जमेल काय\nCalAA-kaar - चित्र चांगले\nCalAA-kaar - चित्र चांगले होतेय. ग्रीन्स मधे वेरिएशनपण येतेय . का���ी चुका तुम्हाला स्वतःच कळतायत म्हणजे पुढे सुधाराल हे नक्की. अलीकडच्या झाडा/झुडपात थोडे डीटेल्स चालले असते.\nमला जमेल तेव्हा झाडांच्या पेंटीग करतानाचा व्हिडीओ करुन टाकतो. ( थोडा वेळ लागेल अजुन मला या साठी)\nनीलू - तो पेपर व्हाईट आहे पण वॅक्स वापरुन सोडलाय आणि हो ते पेंटींग खरं तर ऑगस्ट क्रांती मैदानाचे आहे.\nअश्विनी के - जमेल हे नक्की.\nपर्वत , टेकड्या कसे\nपर्वत , टेकड्या कसे रंगवायचे\nमी प्रयत्न केला पण चुकत आहे असे वाटले म्हणून थांबले.. .....\nअंतरा - चांगले होतेय,\nअंतरा - चांगले होतेय, टेकड्याही व्यवस्थीत येताहेत.\nशैलजाने काढलेले चित्र. तिच्याकडे नेट प्रॉब्लेम असल्याने तिने मला इथे अपलोड करायला सांगितले आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nआपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन शांताराम कागाळे\nतोषोनि मज द्यावे पसायदान हे - टीना संयोजक\nलहान माझी भावली मनिम्याऊ\nलेकीच भरत काम सायु\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/5156", "date_download": "2021-07-31T16:24:03Z", "digest": "sha1:IBMWC6HO7W6GC64OSQENDXG3SJNOQBAS", "length": 11331, "nlines": 138, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "रोबोटिक्सने 18 मुलींना दिली आंतरराष्ट्रीय ओळख | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News रोबोटिक्सने 18 मुलींना दिली आंतरराष्ट्रीय ओळख\nरोबोटिक्सने 18 मुलींना दिली आंतरराष्ट्रीय ओळख\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nअकोला: आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत येथील केआयटीएस संस्थेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या 18 मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करून अकोल्याचे नाव चमकवले. यातील बहुतांश मुली ग्रामीण भागातील तसेच आर्थिक कमकुवत कुटुंबातील असून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन रोबोटिक्स प्रशिक्षक काजल राजवैद्य, विजय भट्टड यांनी केले.\nरोबोटिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल तसेच अन्य शाखांचा समग्र अभ्यास होतो तसेच थिअरी पेक्षा प्रॅक्टीकलवर भर दिला जात असल्याने मुलींना ज्ञानाचा लाभ होतो, असेही काजल राजवैद्य म्हणाल्या. फर्स्ट रोबोटिक्स स्पर्धेत केआयटीएसची चमू निवडली गेली. तसेच महाअंतिम फेरीत 11 देशातून तीन हजार पैकी 20 चमूचे संशोधन निवडल���या गेले. त्यात अकोल्याच्या मुलींनी तयार केलेल्या पेरणी यंत्राला प्रभावशाली प्रकल्प अवार्ड मिळाला. जगभरातून मुलींचे कौतुक करण्यात आले. प्रॅक्टिकल आधारित शिक्षणाचा विद्यार्थ्यांना अधिक लाभ होऊ शकतो या विचाराने आम्ही थिअरी ऐवजी प्रॅक्टिकलवर भर दिला. त्यातून कौशल्य वाढीला चालना मिळालेली दिसते. तसेच केवळ 18 मुलींवर आम्हाला थांबायचे नाही तर ही संख्या वाढवायची आहे. महिला सक्षमीकरण ख-या अर्थाने घडवायचा आहे, असेही सांगण्यात आले.\nरोबोट शेतीला कसे उपयुक्त ठरू शकते असा विचार करून मुलींनी स्वयंचलित पेरणी यंत्र तयार केले. त्यात आधुनिक तंत्राचा वापर केला. त्याद्वारे एका एकरात एका तासात पेरणी केली जाऊ शकते. 10 शेतक-यांना यंत्र पुरवले असून त्यांच्याकडून फिडबॅक घेण्यात आल्याचे राजवैद्य तसेच मुलींनी सांगितले. देशातील मोठ्या कंपन्यांनी देखील प्रयोगाची दखल घेतली. गायत्री तावरे, स्नेहल गवई, अंकिता वजिहे, अर्पिता लंगोटे, निकिता वसतकर, रुचिका मुंडाले, सायली वाकोडे, प्रणाली इंगळे, गौरी गायकवाड, नेहा कलळकार, पूजा फुरसूले, स्वाती सरदार, सानिका काळे, आचल दाभाडे, दिया दाभाडे, गौरी झांबरे, प्रांजली सदाशिव या मुलींनी रोबोटिक्स मध्ये उंच भरारी घेतली आहे.\nआंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणा-या मुलींना पुढील शिक्षणासाठी भक्कम आधार हवा आहे. त्यासाठी दात्यांना त्यांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन करण्यात आले. तसे झाल्यास जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढू शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.\nअंध विद्यार्थ्यांसाठी किटची निर्मिती\nरोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अंध विद्यार्थ्यांनाही लाभ व्हावा म्हणून त्यांच्यासाठी किटची निर्मिती करण्यात येत आहे. जेणेकरुन अंध विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित राहणार नाहीत असेही काजल राजवैद्य म्हणाल्या.\nPrevious articleजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमास स्थगिती\nNext articleपावसाने नुकसान झालंय; 72 तासात विमा कंपनीला द्या माहिती\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता पर���क्षा ऑक्टोबरमध्ये\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\n‘आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/tag/varhaddoot-news-buldana", "date_download": "2021-07-31T15:17:38Z", "digest": "sha1:TRA7G55NF4WBC3AEKCEAWQAMPYQU6OK2", "length": 6033, "nlines": 142, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "Varhaddoot News Buldana | Varhaddoot", "raw_content": "\nशिक्षकाच्या खातात्यातून 97 हजार लंपास\nगर्भधारणा असतानाही केली कूटूंब नियोजन शस्त्रक्रिया, सामान्य रुग्णालयातील प्रकार\nजिल्ह्यात कोरोना पाठोपाठ ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ, 16 रुग्णांपैकी 2...\nजिल्ह्यातील रुग्णालयांना 683 रेमडेसिवीरचे वितरण\nबुलडाण्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित जिल्हा स्वंयपूर्ण करणार : डॉ. राजेंद्र...\n कोविड योद्धांच्या नावावर दुस-यांनाच लस; नोंदणीची पद्धत...\nचक्क कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाच्या बेडवरच झोपतात नातेवाईक\nबुलडाण्यात 1218 पॉझिटिव्ह, 1021 रूग्णांना मिळाली सुट्टी\nबुलडाण्याला मिळाले 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन\nस्वखर्चाने, लोकसहभागातून होणार कोविड सेंटर : आ. श्वेता महाले\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे\n‘आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन\nजितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी\nनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/vssc-recruitment-2019-16236", "date_download": "2021-07-31T15:38:43Z", "digest": "sha1:26SL76BBRVNZ2ZEZHN6QZIO6LLYZWOWV", "length": 8687, "nlines": 157, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "VSSC Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nविक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये भरती\nविक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये भरती\nपदाचे नाव: टेक्निशिअन अप्रेंटिस\nअ. क्र. शाखा पद संख्या\n4 कॉम्पुटर सायन्स 15\n7 इन्स्ट्रुमेंट टेक्नोलॉजी 06\nशैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nवयाची अट: 16 सप्टेंबर 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nमुलाखतीचे ठिकाण: सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलमश्शेरी, एरणाकुलम जिल्हा, केरळ\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nएआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर\nएआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर...\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nशम्मी कपूर - क्लोन टू रिबेल स्टार\nबाॅलीवूड आणि ड्रग्स असं नातं जुळण्यापूर्वीपासून या फिल्म इंडस्ट्रीचं एक जुनं नातं...\nएनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात\nओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक ...\nमराठवाड्यात प्रथमच कलाक्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी\nमराठवाड्यात प्रथमच कलाक्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी जालन्यातील जेईएस...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न कुलगुरू...\nनागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना स्थगिती\nनागपूर :- अंतिम वर्षाच्या प��ीक्षा ०१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राष्ट्रसंत...\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव गुण\nमुंबई :- अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यासाठीच मुंबई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/sopcast", "date_download": "2021-07-31T14:34:25Z", "digest": "sha1:QNCJLLF7WLEHDXDLLZKHRVMO63NJJXIH", "length": 7817, "nlines": 141, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड SopCast 4.2 – Vessoft", "raw_content": "\nSopCast – संगीत ऐकणे आणि इंटरनेट द्वारे व्हिडिओ किंवा चॅनेल सहभागाबद्दल सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर गट ौेणी चॅनेल आणि परवानगी देते पसंतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी पत्ता समाविष्ट करणे. SopCast नेटवर्क व्हिडिओ ट्रान्समिशन त्यांची चॅनेल तयार करण्यासाठी नोंदणीकृत सदस्यांना सक्षम करण्याची विभाग समाविष्टीत आहे., , प्रेषण प्रकार, अंतर्भुत वर्णन इ समस्या असल्यास SopCast, जेथे टॅब FAQ मध्ये उपलब्ध तपशील मदत पुरवते वेळ सुरू सिग्नल ताकद, अभ्यागतांची संख्या: सॉफ्टवेअर आपण चॅनेल खालील माहिती जाणून घेण्यासाठी परवानगी देते लोकप्रिय प्रश्नांची उत्तरे आहेत.\nइंटरनेट द्वारे व्हिडिओ आणि दूरदर्शन पहा\nनेटवर्क व्हिडिओ ट्रांसमिशनकरीता आपले स्वत: चे चॅनेल तयार करण्याची क्षमता\nलोकप्रिय प्रश्नांची विभाग उत्तरे\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nमिंडोमो – एक सॉफ्टवेअर कार्य व्यवस्थापनाच्या सोयीस्कर यंत्रणेसह वृक्ष संरचनेच्या रूपात आपले स्वतःचे विचार आणि कल्पना आयोजित करते.\nएका रंगीत मंडळासह, रंगछडेच्या पार्श्वभूमीवर पॉइंटरच्या आसपास क्षेत्र आणि स्क्रीनवरील कर्सरसह रेखांकित करण्यासाठी माउस कर्सर हायलाइट करण्यासाठी सॉफ्टवेअर.\nइझी कट स्टुडिओ – विनाइल कटर किंवा कटिंग प्लॅटर वापरुन विविध प्रकारचे ग्राफिक मुद्रित, डिझाइन आणि कट करण्याचे एक सॉफ्टवेअर.\nसाधन कीबोर्ड जलद ट���इपिंग सराव. सॉफ्टवेअर की मांडणी लक्षात धडे भागाकार आहेत की भिन्न रीती समाविष्टीत आहे.\nहे ग्राफिक घड्याळच्या दृश्यास्पद वाचनसह आणि सेकंदात प्रारंभ वेळ सेट करण्याची क्षमता असलेले काउंटडाउन टाइमर आहे.\nकूलटर्म – सीरियल पोर्टद्वारे संगणकावर कनेक्ट जीपीएस रिसीव्हर्स आणि सर्वो नियंत्रक सारख्या उपकरणांसह डेटाची देवाणघेवाण करणारे एक सॉफ्टवेअर.\nजेनिमेशन – आपल्या संगणकावर मोबाइल अनुप्रयोग चालविण्यासाठी एक Android एमुलेटर. सॉफ्टवेअर विविध प्रकारचे Android डिव्हाइस आणि त्यांची आवृत्ती समर्थित करते.\nवंडरफॉक्स डीव्हीडी रिप्पर – डीव्हीडीला उच्च गुणवत्तेत डिजिटल व्हिडिओमध्ये रूपांतरित करणारे एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आउटपुट फायलींसाठी ऑडिओ आणि व्हिडिओ सेटिंग्ज बदलण्यात सक्षम आहे.\nसॉफ्टवेअर फोटो आणि व्हिडिओ साहित्य संग्रह व्यवस्थापित करण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर फाइल प्रक्रिया करण्यासाठी एक सोपा शोध आणि विस्तृत शक्यता उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_739.html", "date_download": "2021-07-31T16:32:55Z", "digest": "sha1:OFWCRPZLAO6J4JR2TR74T4BSO3T4PB2W", "length": 8587, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (६८) चोळाप्पाची कन्या राजूबाईचा मृत्यू", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (६८) चोळाप्पाची कन्या राजूबाईचा मृत्यू\nक्र (६८) चोळाप्पाची कन्या राजूबाईचा मृत्यू\nचोळाप्पाची कन्या राजूबाईचा विवाह अनंत भट यांचेशी झाला पुढे तिला क्षयरोग झाला तेव्हा चोळाप्पा श्री स्वामींची प्रार्थना करुन त्यांना सांगू लागला महाराज राजूबाई क्षयरोगाने फार बेजार झाली आहे काय करावे तेव्हा श्री स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या शेणाच्या गोवर्या चोळाप्पास दिल्या श्री स्वामींनी राजूबाईबाबत दुश्चिन्ह सुचविले पुढे पंधरा दिवसांनी राजूबाईचा अंत झाला .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nचोळाप्पा श्री स्वामींचा निस्सीम भक्त होते त्याची पत्नी येसूबाई हे दोघेही स्वामींच्या सान्निध्यात असूनही प्रापंचिक जीव असल्यामुळे मोह माया आसक्तीत गुंतलेले होते श्री स्वामींसारख्या परब्रम्हास मानवी जीवनाचे षडरिपूलिप्त सर्व खेळ विदीत होते राजूबाई मृत्यू होणार हे त्यांनी स्पष्ट न सांगता चोळाप्पाच्या हाती शेणाच्या गोवर्या देऊन सूचित केले श्री स्वामींच्या अनेक ल��लांमध्ये अनेकांना चांगल्या वाईट शुभ अशुभ गोष्टी त्यांनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या कृती करुन सूचित केल्या आहेत आजही ते अशा स्वरुपाचे संकेत देतात आपणास सजग करतात ते निर्गुण निराकार स्वरुपात अत्र तत्र सर्वत्र व्यापून राहिले आहेत मै गया नही जिंदा है आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनांची ते आजही प्रचिती देतात श्री स्वामी उपासकांस सद्यःस्थितीतही शुभ अशुभ गोष्टींचे निर्देश विविध माध्यमातून मिळत असतात त्यातून अनेकांना सावधानता दिलासाही मिळतो होणाऱ्या शुभ अशुभ घटनांची चाहूल लागते उपासकाची श्री स्वामी समर्थांवरील भक्ती निष्ठापूर्वक असेल तर संकट समस्यातून बचाव निश्चितच होतो निदान त्यांची तीव्रता ताप तरी कमी होतो .\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/unity", "date_download": "2021-07-31T14:50:24Z", "digest": "sha1:WRZGKJUNO65QQ7VLNENSAPEHG5I63JF3", "length": 7862, "nlines": 142, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Unity 2.4.4 – Vessoft", "raw_content": "\nऐक्य – सॉफ्टवेअर 2D आणि 3D गेम्स विकसित करण्यासाठी. सॉफ्टवेअर प्रणाली विंडोज, ओएस एक्स, अगदी Android, Android, Linux व देखील गेमिंग कन्सोल Wii, प्लेस्टेशन 3 आणि Xbox 360. युनिटी मुख्य पद्धतींविषयी समर्थित असतात जे खेळ व अनुप्रयोग तयार करण्यास सक्षम करते समावेश: डायनॅमिक छाया आणि भोवती लँडस्केप च्या समर्थन इ संपादक, स्वयंचलित मॉडेलिंग, संपादक मध्ये क्रिकेटच्या चाचणी अंगभूत वापरून विभाग सॉफ्टवेअर आपण इंटरनेट अनुप्रयोग विविध निर्माण करण्यास परवानगी देते. युनिटी संयुक्त विकास आणि सॉफ्टवेअर संभाव्य विस्तारावर विविध मिळवण साधने समाविष्टीत आहे.\nविविध कार्यकारी प्रणाल्या बनवले खेळ समर्थन\nडायरेक्टएक्स आणि OpenGL नाही समर्थन\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nमजकूर संपादक मोठ्या प्रमाणावर प्रोग्रामर आपापसांत वापरली जाते. C ++ प्रोग्रामिंग भाषेत लिहिले आहे की, मजकूर संपादन आणि स्वरूपण सॉफ्टवेअर लक्ष केंद्रीत करतो.\n2 शैली तयार करा – विविध शैली आणि जटिलतेचे 2 डी गेम तयार करण्यासाठी मल्टीफंक्शनल एडिटर. सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग कौशल्याशिवाय वापरकर्त्यांसाठी एक सोपी विकास प्रक्रिया प्रदान करते.\nवेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी गेम डेव्हलपमेंटचे संपूर्ण साधन. गेमची सर्वात दर्जेदार रचना साध्य करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये ग्राफिकल आणि साउंड इफेक्टचा सेट आहे.\nहे स्त्रोत कोड संपादित करण्यासाठी अनेक उपयोगी साधनांसह बहु-कार्यात्मक मजकूर संपादक आहे.\nइनो सेटअप – विविध पॅरामीटर्सच्या समर्थनासह फाइल्सचा इंस्टॉलर तयार करण्याचे एक साधन. तसेच, सिस्टम रेजिस्ट्री आणि इनिशिएलायझेशनच्या फायलींमधील सर्व नोंदी परिभाषित करतात.\nलोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा करीता समर्थन सॉफ्टवेअर विकास वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग तयार करण्यासाठी उपयुक्त कार्ये संच समाविष्टीत आहे.\nहे सिमांटेक कंपनीचे एक अँटीव्हायरस सोल्यूशन आहे जे संगणकांचे संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअरच्या उत्पादनातील जागतिक नेत्यांपैकी एक आहे.\nसॉफ्टवेअर बूटजोगी DVD किंवा USB ड्राइव्ह तयार. सॉफ्टवेअर प्रमाणात एक ऑप्टिकल ड्राइव्ह न संगणक मालक वापरली जाते.\nअँड्रॉइड फॉर अँड्रॉइड – आपल्या Android डिव्हाइसची सामग्री नियंत्रित करण्यासाठी फाइल व्यवस्थापक आणि डिव्हाइस आणि पीसी दरम्यान त्वरित फायली स्थानांतरीत करण्यासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2021-07-31T16:09:26Z", "digest": "sha1:6FBGME3DBFEVT4D7RX2DOMBQCKH3IFFG", "length": 6575, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हावियेर मास्केरानो - वि��िपीडिया", "raw_content": "\nहावियेर अलेहांद्रो मास्केरानो (स्पॅनिश: Javier Alejandro Mascherano; जन्म: ८ जून १९८४ (1984-06-08), सांता फे प्रांत) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मास्केरानो २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००४, २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.\nक्लब पातळीवर मास्केरानो २००६-०७ दरम्यान वेस्टहॅम युनायटेड एफ.सी., २००७-१० दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१० पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे.\nआर्जेन्टिना संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ रोमेरो • २ गाराय • ३ काम्पानारो • ४ झाबालेता • ५ गागो • ६ बिग्लिया • ७ दि मारिया • ८ पेरेझ • ९ इग्वायिन • १० मेस्सी (क) • ११ रॉद्रिगेझ • १२ ओरियोन • १३ आ. फर्नांदेझ • १४ मास्केरानो • १५ देमिचेलिस • १६ रोहो • १७ फे. फर्नांदेझ • १८ पालासियो • १९ अल्वारेझ • २० आग्वेरो • २१ आंदुहार • २२ लावेझी • २३ बसंता • प्रशिक्षक: साबेला\nइ.स. १९८४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१६ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/devotees-visiting-ghrishneshwar-temple-on-shravan-somvar/", "date_download": "2021-07-31T16:22:15Z", "digest": "sha1:IKV5G5HACZR5KJCTQZH66GPCHPJQJR7V", "length": 9626, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates श्रावण सोमवारनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nश्रावण सोमवारनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nश्रावण सोमवारनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी\nऔरंगाबाद हे ऐतिहासिक आणि धार्मिक विविधतेने नटलेले शहर आहे. याच औरंगाबादपासून अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर वेरुळ येथे महादेवाचं 12 जोतिर्लिंग आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यांतील सोमवारी ���हादेवाच्या पूजेला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळेच शिवभक्त विविध ठिकाणच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जातात. घुष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्वय. महाराष्ट्राततील हे पाचवे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला येतात…\nवेरुळ हे ऐतिहासिक आणि धार्मिक विविधतेने नटलेले गाव आहे.\nयाच ठिकाणी महादेवाच्या 12 जोतिर्लिंगपैकी एक असलेल्या घुष्णेश्वराचे मंदिर आहे.\nदेशात फक्त दोनच ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहेत. त्यातील एक मध्यप्रदेशतील महाकाल आणि दुसरं वेरुळचं घृष्णेश्वर…\nया देशातील 10 जोतिर्लिंगाचं पाणी उत्तरेला जातं.\nतर उजैन आणि घृष्णेश्वराचं पाणी पूर्वेला जातं. त्यामुळे याला अधिक महत्व आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.\nनंतरच्या काळात घृष्णेश्वर मंदिर तसंच शिवालय तीर्थकुंडाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांनी केला असल्याचा उल्लेख येथील शीलालेखात आढळतो.\nपूर्वी घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या. या दोन्ही भगिनींचा विवाह एकाच व्यक्तीशी झाला होता.\nमात्र विवाहानंतर अनेक वर्षं दोघीही आपत्यहीनच होत्या.\nदोघींपैकी घृष्णा शिवशंकराची कठोर भक्त होती. ती नियमितपणे महादेवाची पूजा करत असे.\nतिच्या पुजेचं फळ तिला मिळालं.\nशिवशंकराच्या आशीर्वादाने घृष्णेला पुत्ररत्न प्राप्त झालं.\nमात्र या गोष्टीमुळे दुसरी बहीण सुदेहा दुःखी झाली.\nमत्सरी वृत्तीच्या सुदेहाने घृष्णा शिवपुजेत लीन असतानाच तिच्या मुलाला ठार केलं आणि त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला.\nया घटनेची माहिती घृष्णेला मिळाली. तरीदेखील तिच्या शिवपुजेत खंड पडला नाही.\nती अविचलपणे पूजा करतच राहिली. तिचा आपल्या देवावर पूर्ण विश्वास होता.\nमहादेव शंकराच्या आशीर्वादाने झालेल्या पुत्राचं रक्षण महादेव स्वतःच करतील, असा तिचा विश्वास होता.\nतिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने तिच्या पुत्राला पुन्हा जीवंत केलं.\nभगवान शंकराने घृष्णेच्या विनंतीवर या ठिकाणी ज्योतीरूपात वास्तव्य करायचं ठरवलं. तेव्हापासून या मंदिराला घृष्णेश्वर म्हटलं जातं.\nPrevious का साजरा केला जातो बकरी ईद \nNext आदिवासी महिलांचं हस्तकौशल्य, पर्यावरणपूरक बांबूच्या राख्���ा\nलसीकरणातले खरे-खोटे -आदित्य कुवळेकर\nतिसऱ्या लाटेचा बागुलबुवा कुणाकडून\nतिसरी लाट येणार का\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.gfunplay.com/snake-slide-for-kids-water-playground-water-park-product/", "date_download": "2021-07-31T14:17:46Z", "digest": "sha1:ZLTIRRMBJMWABRP24K3EUH33VZ7ELO4H", "length": 8843, "nlines": 213, "source_domain": "mr.gfunplay.com", "title": "मुलांसाठी जल-मैदानावरील पाण्याचे मैदान पार्क उत्पादक आणि फॅक्टरीसाठी उच्च-गुणवत्तेचे साप स्लाइड GFUN", "raw_content": "\nप्लेग्राउंड टॉय फिटनेस सीरिज\nप्लेग्राउंड टॉय फिटनेस सीरिज\nवॉटर पार्क स्प्लॅश पॅड उपकरणे\nविक्रीसाठी कमी किंमतीत वॉटर पार्क खेळणी वॉटर स्प्रे बुइल ...\nयासाठी बर्‍याच वॉटर पार्क इंटरएक्टिव स्प्लॅश उपकरणे ...\nकिड्स स्प्लॅश पार्क उपकरणे स्प्लॅश परस्पर सुसज्ज ...\nवॉटर पार्कसाठी फायबरग्लास वॉटर ऑक्टोपस स्लाइड टॉय\nमुलांसाठी वॉटर मैदानावरील वॉटर पार्कसाठी साप स्लाइड\n• एफओबी किंमत: यूएस $ 200-5000 / तुकडा\n• मि.ऑर्डर प्रमाण: 1 संच\n• पुरवठा करण्याची क्षमताः 1000 तुकडा / तुकडे दरमहा\nMent देय अटीः टी / टी, एल / सी, डी / ए, डी / पी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nमुलांसाठी वॉटर मैदानावरील वॉटर पार्कसाठी साप स्लाइड\nव्यापार नाव मुलांसाठी वॉटर मैदानावरील वॉटर पार्कसाठी साप स्लाइड\nरंग कोणताही कॉलोर उपलब्ध आहे\nअर्ज वॉटर पार्क, आउटडोअर खेळाचे मैदान, थीम पार्क इ.\nप्रस्थान पोर्ट शांघाय बंदर\nयोग्य वय कोणतीही वयोगट उपलब्ध आहेत\nहमी भौतिक दोष आणि कारागिर��च्या विरूद्ध 12 महिने\nगुणवत्ता अँटी-यूव्ही, अँटी-क्रॅक, अँटी-फेड, वॉटर-प्रूफ, रस्ट-प्रूफ, सन-प्रूफ, वेअरप्रूफ\nप्रमाणपत्र 1. विशेष उपकरणांचे परवाना तयार करणे\n२.स्थापना, बदल, दुरुस्ती व विशेष उपकरणांचे देखभाल परवाना\n3. सीई, आयएसओ 14001, आयएसओ 18000, आयएसओ 90000, जर्मनीच्या टीयूव्ही कंपनीचे जीएस प्रमाणपत्र\nपॅकिंग तपशील निर्यात मानक पॅकिंग (प्लॅस्टिक फोम, कॉटन किंवा कॉन्ट्रॅक्टनुसार लाकडी केस)\nस्थापना व्यावसायिक मॅन्युअल आणि व्हिडिओ सूचना, व्यावसायिक डिझाइन आणि स्थापना कार्यसंघ\n1. अँटी- यूव्हीबी. एंटी- स्टेटिक.सुरक्षा\n3. रंग फिकट करणे सोपे नाही\nमागील: दर्जेदार वॉटर पार्क वॉटर स्प्रे टॉय\nपुढे: वॉटर पार्क एनिमल कार्टून मुले विक्रीसाठी पाण्याचे स्प्रे टॉय\nमैदानी मैदानावरील उपकरणांची कमी किमतीत विक्री\nवॉटर पार्क सॉ, वॉटर स्प्रे टॉय\nहॉट विक्री कॉम्बिनेशन वॉटर स्लाइड, फायबरग्लास एसएल ...\nवॉटर पार्क खेळाच्या मैदानाची उपकरणे\nवॉटर पार्क स्लाइड उपकरणे, होम वॉटर प्ले इक् ...\nउत्पादक मुलांच्या खेळाचे मैदान विकतात ...\nबिल्डिंग, Hong, हांगकियाओ झिनियान,\nचोंगचुआन जिल्हा, नॅन्टाँग शहर\nओशन रॉकिंग हॉर्स पब्लिक\nआपले मूल कसे आकर्षक राहते हे ओ वर अवलंबून असते ...\nमैदानी मुलांमधील संवाद ...\nमुलांच्या तयारीची तयारी ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/upcoming-mobiles-in-march-2020-including-realme-xiaomi-and-apple/articleshow/74485809.cms", "date_download": "2021-07-31T14:36:30Z", "digest": "sha1:64OXLMIZOCNMXR262OS4BV2WOB6BKMHQ", "length": 11748, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमार्च महिन्यात 'हे' स्मार्टफोन लाँच होणार\nमार्च महिन्यात 'हे' स्मार्टफोन लाँच होणार\nमार्च महिन्यात 'हे' स्मार्टफोन लाँच होणार\nइलेक्ट्रॉनिक बाजारात स्मार्टफोनमध्ये जबरदस्त स्पर्धा वाढली आहे. शाओमी, सॅमसंग आणि ओप्पो यासारख्या कंपन्या लागोपाठ आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करीत आहे. या नव्या फोनमध्���े युजर्संना डबल पंचहोल डिस्प्ले, रियरमध्ये चार कॅमेरे, पॉवरफुल प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम पर्यंत सपोर्ट मिळत आहे. मार्च मध्ये लाँच होणाऱ्या काही निवडक स्मार्टफोनवर नजर टाकूयात....\nरियलमी आज म्हणजेच ५ मार्च रोजी हा फोन लाँच करणार आहे. लाँचिंगआधी या फोनचा रिपोर्ट लीक झाली आहे. यात एचडी डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी असणार आहे. या फोनची किंमत १० हजार ते १६ हजार या दरम्यान असणार आहे.\nशाओमी या स्मार्टफोनला १२ मार्च रोजी लाँच करणार आहे. सध्या करोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने शाओमी ही लाँचिंग ऑनलाइन करण्याची शक्यता आहे. युजर्संना या फोनमध्ये चार कॅमेरे, दमदार प्रोसेसर आणि नेव्हिगेशन यासारखे फीचर्स मिळणार आहे. कंपनीने याआधी रेडमी ८ए ड्युअल भारतीय बाजारात लाँच केला होता.\nआयफोन एसई२ ची लाँचिंग होणार असल्याची माहिती समोर आली होती. ज्यात किंमत आणि फीचर्सची माहिती होती. परंतु, या फोनला ३१ मार्च रोजी ग्लोबल बाजारात लाँच करण्यात येणार आहे. या फोनची किंमत २३ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून या फोनची अधिकृत लाँचिंग अद्याप स्पष्ट केलेली नाही.\nशाओमीने या फोनला सर्वात आधी युरोपमध्ये लाँच केले होते. त्यानंतर हा फोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे. परंतु, कंपनीने आतापर्यंत या फोनच्या लाँचिंग संदर्भात अधिकृत माहिती सांगितली नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरियलमीचे दोन स्मार्टफोन आज लाँच होणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्स कुठेही न जाता स्मार्टफोनच्या मदतीने 'असे' कमवा दरमहा ५०,००० रुपये, हे Apps करतील मदत, पाहा ट्रिक्स\nहेल्थ केसांची वाढ होण्याकरता वापरले जाणारे ‘हे’ सिक्रेट बॉलीवूड तुम्हाला कधीच सांगणार नाही\nविज्ञान-तंत्रज्ञान स्मार्टवॉच खरेदीचा विचार आहे कमी किंमतीतील ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय, पाहा लिस्ट\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य ३१ जुलै २०२१ शनिवार : पाहा जुलैच्या शेवटच्या द���वशी कोणकोणत्या राशींना होईल लाभ\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nरिलेशनशिप श्रद्धा कपूरच्या आईने एकटीनेच सांभाळलं घर, आईच्या वाढत्या जबाबदाऱ्यांबाबत अभिनेत्री म्हणते...\nकार-बाइक टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, येतेय नवीन Hero Glamour 125; किंमत किती असेल \nकरिअर न्यूज CBSE 10th Result Date: सीबीएसई दहावी रिझल्ट कधी परीक्षा नियंत्रकांनी दिली माहिती\nमोबाइल Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNLचा स्वस्त प्लान लाँच, १ जीबीची किंमत फक्त 'इतकी'\nअहमदनगर गायीची १ लाख ६१ हजारांना विक्री; मालकीणबाई गायीच्या गळ्यात पडून रडल्या\nसोलापूर शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nमुंबई अनिल देशमुख यांना 'ईडी'चे पाचव्यांदा समन्स; सोमवारी काय होणार\n आधी अंथरूनात मग किचनमध्ये, एकाच घरात निघाले तब्बल २२ कोब्रा\nमुंबई सहकारी संस्थांच्या सभांना अखेर परवानगी; नेमका आदेश जाणून घ्या...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-government-will-have-to-hand-over-the-transfer-files-to-the-cbi/articleshow/84643617.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-07-31T14:51:16Z", "digest": "sha1:DXNRSZF44KSBGMBWARFDWPGBUPSMOXPJ", "length": 16896, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaharashtra Police Transfers: बदल्यांच्या फाइल्स CBIकडे जाणार; 'या' निर्णयाने ठाकरे सरकारची कोंडी\nMaharashtra Police Transfers CBI Probe: अनिल देशमुख-सीबीआय एफआयआर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने आज दिलेला निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी अनेक अर्थांनी अडचणीत आणणारा ठरणार आहे.\nअनिल देशमुख प्रकरणी सरकारची डोकेदुखी वाढली.\nसीबीआयला बदल्यांच्या फाइल्स द्याव्या लागणार.\nरश्मी शुक्ला यांचा अहवाल ठरणार महत्त्वाचा.\nमुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एफआयआरमधी�� आक्षेपार्ह भाग वगळण्याची विनंती सरकारने केली होती मात्र त्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे व निर्णयाला स्थगिती देण्याची विनंतीही फेटाळली गेल्याने सरकारला आता सीबीआय तपासासाठी हवी असलेली कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. ( Maharashtra Police Transfers CBI Probe )\nवाचा:राज्य सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली; अनिल देशमुखांनाही झटका\nसीबीआयने पैसेवसुली प्रकरणात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी अनिल देशमुख यांची याचिका आणि या एफआयआरमधील काही भागावर आक्षेप नोंदवत तो भाग वगळण्याची विनंती करणारी राज्य सरकारची याचिका अशा दोन्ही याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावल्या. त्याचवेळी या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंतीही हायकोर्टाने फेटाळल्याने आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नेमणुकांविषयीच्या सीबीआयने मागितलेल्या फायली व कागदपत्रे सरकारला द्याव्या लागणार आहेत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुकांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले होते आणि त्यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्याआधारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही आरोप केल्याने सीबीआयने त्या फायली व कागदपत्रांची मागणी केली होती. त्याला राज्य सरकारने या याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मात्र ही आव्हान याचिका आता फेटाळण्यात आल्याने सरकारला सीबीआयला तपासात सहकार्य करावे लागणार आहे.\nवाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार; मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल\nसरकारने केला 'हा' युक्तिवाद\n‘अनिल देशमुख प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जेवढी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत तेवढ्यापुरतेच सीबीआयला एफआयआरच्या आधारे तपास करणे बंधनकारक आहे. सीबीआयला अनिर्बंध पद्धतीने तपास करण्याची मुभा दिली तर ही तपास संस्था उद्या कोणालाही उठून आरोपी करू शकते आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली तपास वाढवत राहू शकते. राज्यातील संपूर्ण वातावरणच प्रदूषित करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. सीबीआयला अनिर्बंध चौकशीची परवानगी मिळाली तर संपूर्ण पोलीस दलाचे आणि राज्य प्रशासनाचे खच्चीकरण होईल. या माध्यमातून राज्य सरकारच्या प्रशासनातच हस्तक्षेप होणार असल्याने संघराज्य रचनेवरच हल्ला केला जात आहे ’, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ व��ील रफिक दादा यांनी मांडला. मात्र हायकोर्टाने तो अमान्य केला व सीबीआयबाबत महत्त्वाचे निरीक्षणही नोंदवले. सीबीआय ही देशातील सर्वोच्च तपास संस्था आहे. केवळ कायद्याचे रक्षण करण्याच्या कामासाठी ही तपास संस्था आहे. त्यामुळे देशातील कायद्यांप्रमाणे आणि पूर्ण जबाबदारीनिशी सीबीआयला तपास करण्याची मुभा द्यायला हवी, असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची याचिका फेटाळणाऱ्या आदेशात नोंदवले. सचिन वाझे यांना १५ वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्याचा संबंध माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या व नेमणुका याविषयी सीबीआय तपास करू शकते, असेही खंडपीठाने नमूद केले.\nवाचा: महापुराचं संकट: मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत दिले 'हे' आदेश\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nस्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मोठा दिलासा; लाखो रुपयाचं कर्ज फेडलं\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूज श्रीलंकेतील पराभवानंतर भारताच्या तीन क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकाराली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nकोल्हापूर पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nदेश 'चिकन, मटण खाण्याऐवजी जास्तीत जास्त बीफ खा', भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nक्रिकेट न्यूज भारतामध्ये तुला पायही ठेवू देणार नाही, बीसीसीआयची परदेशी खेळाडूला दिली धमकी...\nन्यूज P V Sindhu Tokyo Olympic 2020: सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nन्यूज P V Sindhu: निराश होऊ नका, टोकियोत अजून ही सिंधूला पदक जिंकण्याची संधी\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/history-of-lpg-gas-marathi-lpg-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-31T16:22:39Z", "digest": "sha1:H5J3O64OUYBDUM2T6NF3ECE7AR4XXO4V", "length": 21813, "nlines": 95, "source_domain": "marathimadhe.in", "title": "LPG विषयी माहिती जाणून घ्या मराठी मध्ये(The History Of LPG Gas Marathi Language) - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nएलपीजी गॅस चा शोध कोणी लावला\nएलपीजी सुरुवात कोठे झाली\nएलपीजी चा फुल फॉर्म काय आहे\nडॉ. वॉल्टर स्नेलिन यांनी American Gasol Companyची सुरुवात केली व आपल्या देशामध्ये LPGचे वितरण सुरु केले.\nएलपीजी चे एकूण किती ग्राहक आहेत\nएलपीजी गॅसचा उपयोग कोठे केला जातो\nएलपीजी गॅसचे बुकिंग कसे करावे\nपूर्वीच्या काळी लोक आपल्या घरामध्ये स्वयंपाक करायला चुलीचा वापर करत असत मात्र जसं जसं देश सुशिक्षित झाला तसे लोकांना चूल वापरायची कमी केली.\nचुलीमुळे घरातील गृहिणीला त्रास होत असे त्याचप्रमाणे पर्यावरणाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. आपल्या शेतमधील झाडे तोडून लोकांना चुली पेटवाव्या लागत असत.\nत्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये(घरगुती गॅस सिलेंडर) एलपीजी गॅस चालू करण्यात आला होता.\nआज मी या पोस्ट मध्ये आपल्याला एलपीजी सिलेंडर विषयी माहिती सांगणार आहे.\nआपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एलपीजी गॅस फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जर एखाद्याच्या घरातील गॅस संपले आपली तारांबळ उडते, आपल्याला समजत नाही आपल्या बिझी शेड्युलमधून आपण गॅस बुकिंग कसे करावे केव्हा गाडी येईल असे भरपूर प्रश्न आपल्याला नेहमी असतात.\nपण आपण कधी माहिती करून बघितले एलपीजी सिलेंडर चा इतिहास काय आहे हा सिलेंडर कोणी बनवलाहा सिलेंडर कोणी बनवलापहिले वितरण कुठे झालेपहिले वितरण कुठे झालेअसे भरपूर प्रश्न असतात ज्याची उत्तरे आपण कायम शोधत असतो या प्रश्नांची उत्तरे ���ेण्यासाठी मी हा ब्लॉग तयार केला आहे.\nएलपीजी हे ज्वलनशील हाइड्रो कार्बन चे मिश्रण आहे.एलपीजी रोजच्या दैनंदिन जीवनात आपण ज्वालनासाठी वापरत असतो. याचा वापर आपण जेवण करताना किंवा गाड्यांमध्ये पण करू शकतो.एलपीजीचा वापर chloroflurocarbon च्या ऐवजी शीतगृह मध्ये केला जातो. एलपीजी प्रोपिन आणि ब्युटेन अश्या दोन घटकांपासून बनला आहे.\nजर तुम्हाला वाटत असेल की एलपीजी हा गॅस आहे तर तुम्ही चुकीचे म्हणत आहात कारण एलपीजी हे एक द्रव पदार्थ आहे आणि ते लोखंडाच्या टाकीमध्ये भरले जाते नंतर तर प्रत्येकाच्या घरी पोहचवले जाते. त्यावेळी ते द्रवरूप मध्ये असते.\nउकळत्या बिंदू खोलीच्या तपमानापेक्षा कमी असल्याने, एलपीजी सामान्य तापमान आणि दबावांवर त्वरीत बाष्पीभवन होईल आणि सामान्यत: दाबलेल्या स्टीलच्या जहाजांमध्ये पुरवले जाते. ते विशेषत: समाविष्ट असलेल्या द्रव थर्मल विस्तारास परवानगी देण्यासाठी त्यांच्या क्षमतेच्या ८०-८५% भरले जातात. वाष्पीकृत वायूच्या द्रव आणि द्रवीभूत वायूमधील प्रमाण रचना, दाब आणि तपमानानुसार बदलते, परंतु साधारणत: २५०:१ च्या आसपास असते. ज्या दाबावर एलपीजी द्रव होतो, त्याला वाष्प दाब म्हणतात, त्याचप्रमाणे रचना आणि तपमानानुसार बदलते; उदाहरणार्थ, शुद्ध ब्यूटेनसाठी २० डिग्री सेल्सियस (६८ ° फॅ) पर्यंत अंदाजे २२० किलोपास्कल्स (३२ पीएसआय), आणि ५५ डिग्री सेल्सियस (१३१ फॅ) शुद्ध प्रोपेनसाठी अंदाजे २,२०० किलोपास्कल्स (३२० पीएसआय) आहेत. एलपीजी नैसर्गिक वायूपेक्षा हवेपेक्षा जड असते आणि अशा प्रकारे मजल्यांसह वाहते आणि तळघरांसारख्या कमी ठिकाणी बसू शकते.\nएलपीजी गॅस चा शोध कोणी लावला\nएलपीजी गॅस डॉ. वॉल्टर स्नेलिंग यांनी सन १९१०ला लावला. आणि सन १९१२ पासून त्यांनी एलपीजी विकायला सुरुवात केली.हे सध्या वापरलेल्या सर्व उर्जेपैकी सुमारे 3% उर्जा पुरवते आणि काजळी नसलेली आणि गंधक उत्सर्जन नसलेल्या तुलनेने स्वच्छतेने जळते.\nएलपीजी सुरुवात कोठे झाली\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून फार आनंद होईल कारण एलपीजीची सुरुवात सन १९५५ महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे करण्यात आले होते बर्मा ऑइल कंपनी मार्फत, मात्र LPGचे वितरण सण 1965 ला कोलकाता मध्ये चालू करण्यात आले ते म्हणजे Indian ऑइल या कंपनी कडून,त्यांच्याकडे जवळपास 9.8 कोटी लोकांचे वितरण करायचे काम आहे.ज्यावेळी कंपनी च���लू झाली तेव्हा 2000 लोकांचे वितरणाचे काम होते त्यामध्ये कोलकाता व पाटणा यांचा समावेश होता.\nएलपीजी चा फुल फॉर्म काय आहे\nलिक्विड पेट्रोलियम गॅस हा एलपीजीचा फुल फॉर्म आहे. एलपीजी चा शोध सण १९१०ला लागला. एलपीजीचा शोध डॉ. वॉल्टर स्नेलिन यांनी लावला.\nहि गोष्ट फोर्ड कंपनीच्या मालकानं समजली त्यांनी डॉ. वॉल्टर स्नेलिन यांना आपल्या घरी बोलवले व त्या नंतर त्यांना असं निदर्शनाला आलं कि त्यांनी आणलेल्या बाटलीत अर्धाच पेट्रोल होता.त्यांनी म्हटलं अर्धा गेला कुठे त्यांनी म्हटलं आपण हि बातमी सरकार सांगू नाहीतर लोकांची फसवणूक होईल.मग त्यांनी एक प्रयोग केला एका बाटलीत गॅसोलीन पूर्ण भरून घेतले व पहिले तर काही वेळेनंतर त्या मध्ये गॅसोलीन अर्धे झाले होते. मग त्यांनी प्रयोगशाळेतील काही सामग्रीचा वापर करुन गॅस वेगळा केला हाच तो LPG गॅस.\nडॉ. वॉल्टर स्नेलिन यांनी American Gasol Companyची सुरुवात केली व आपल्या देशामध्ये LPGचे वितरण सुरु केले.\nएलपीजी चे एकूण किती ग्राहक आहेत\nसन २०१८ च्या माहितीनुसार १९५५ ते २०१४ पर्यंत भारतामध्ये जवळपास १३ करोड एलपीजीचे ग्राहक आहेत. गेल्या ६० वर्षांमध्ये भारतामध्ये तब्बल ५५ टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन आहे. मात्र भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन २०१६ मध्ये ही संख्या शंभर टक्के करण्यासाठी अंत्योदय योजना, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजना देखील राबवण्यात आली होती. या योजनेनुसार भारतामध्ये ज्या घरांमध्ये एलपीजी सिलेंडर नाही आहे त्या घरांमध्ये अनुदानित पद्धतीने सिलिंडरचे वितरण करण्यात आले होते.त्यानुसार सन २०१८ पर्यंत जवळपास २३ करोड लोकांना नवीन कनेक्शन देण्यात आले आहे.\nत्याचप्रमाणे सन २०१४ पासून जवळपास दहा करोड नवीन एलपीजी कनेक्शन साठी अर्ज आले आहेत.\nएलपीजी गॅसचा उपयोग कोठे केला जातो\nजसं कि आपल्याला माहिती आहे कि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एलपीजी गॅस उपलब्ध आहे त्यामुळे त्याचा उपयोग कोठे होतो हे आपल्याला माहितीच असेल मात्र मी काही अश्या बाबी सांगणार आहे कि ज्या तुम्हाला माहिती नसतील.\nजेवण बनविण्याकरिता :- आपल्याला सर्वाना माहितीच आहे कि घरगुती गॅसचा वापर जेवण करण्यासाठी केला जातो. गॅस वरती जेवण केल्यामुळे ते लवकर बनते व आपल्या वेळेची बचत होते.\nइंधन :- एलपीजीचा वापर अनेक ठिकाणी गाड्यांचे इंधन म्हणून केले जाते. अनेक देशामध्ये गॅस वरती चालणारे वाहने तयार केली आहेत. या वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल ऐवजी एलपीजी वापरले जाते.\nपेट्रोल संपादनात रूपांतर:-पेट्रोल रूपांतर अल्कीलेटमध्ये केले जाऊ शकते जे प्रीमियम पेट्रोल ब्लेंडिंग स्टॉक आहे कारण त्यात अपवादात्मक अँटी-नॉक गुणधर्म आहेत आणि स्वच्छ बर्निंग देते.\nशीतकरण:- आपण एलपीजीचा वापर शीतकरण करण्यासाठी करू शकतो.मूलतः ज्वलनशील रेफ्रिजंट वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेत ज्वलनशील हायड्रोकार्बन्स वापरल्याने आग किंवा स्फोट होण्याचा महत्त्वपूर्ण धोका दर्शविला जातो अशा कारणास्तव मोटार वाहन वातानुकूलन यंत्रणेत अशा प्रतिस्थानाचा व्यापकपणे निषिद्ध किंवा निरुत्साह आहे.\nएलपीजी गॅसचे बुकिंग कसे करावे\nएलपीजी गॅस पुरवणारे अनेक कंपनी भारतामध्ये आहेत या कंपनीच्या मार्फत आपण घरबसल्या कोणत्याही कंपनीचे गॅस बुकिंग करू शकतो.\nएच पी गॅस:- तर चला पाहूया आपण कशा रीतीने गॅस बुकिंग करू शकतो.जर आपले एचपी गॅस असेल तर आपण या लिंक वरती क्लिक करून बुकिंग करू शकता. या लिंक वर क्लिक करून आपल्या समोर एक पेज ओपन होईल त्या मध्ये आपल्याला आपला एच पी मध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर देवून कॅपचा भरावा लागेल व आपले गॅस बुक होईल व आपल्या मोबाईल वर मेसेज येईल.त्यावरून आपण समजू शकतो की आपले गॅस सिलिंडर बुक झाले की नाही.\nइंडियन गॅस :-जर आपल्याला इंडियन गॅस मध्ये बुकिंग करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे लागेेल. त्या नंतर आपल्या समोर आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागणार व आपले गॅस बुक करावे लागेल.\nभारत गॅस:- भारत गॅस मध्ये बुक करण्यासाठी आपल्याला खालील लिंक वरती क्लिक करावे लागेल. या लिंक वर क्लिक करा त्या नंतर आपल्याला तेथे आपल्याला रजिस्ते्टर केलेला नंबर टाकून आपल्या खाात्यावर जाऊन गॅस बुक करावे.\nया पोस्ट मध्ये आपण पाहिले की घरगुती गॅस म्हणजे काय\nएलपीजी गॅस चा शोध कोणी लावलाएलपीजी सुरुवात कोठे झालीएलपीजी सुरुवात कोठे झालीएलपीजी चा फुल फॉर्म काय आहेएलपीजी चा फुल फॉर्म काय आहेएलपीजी चे एकूण किती ग्राहक आहेतएलपीजी चे एकूण किती ग्राहक आहेतएलपीजी गॅसचा उपयोग कोठे केला जातोएलपीजी गॅसचा उपयोग कोठे केला जातोएलपीजी गॅसचे बुकिंग कसे करावे\nया प्रश्नांची उत्तर पाहिले आहे.\nजर ���पल्याला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांना शेअर करा व कमेंट पण करून सांगा.\nहे पण वाचा :\nराजगड विषयी माहिती जाणून घेऊया (Rajgad information in Marathi)\nकिसान क्रेडिट कार्ड कसे मिळते | किसान क्रेडिट कार्ड मिळवायला लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती | किसान क्रेडिट कार्ड मिळवायला लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती | किती लाखाचे कर्ज मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/crystalsecurity", "date_download": "2021-07-31T14:21:40Z", "digest": "sha1:KM4WHGSVEFG3IPJUEY3UNXBVFZLA3EL3", "length": 10132, "nlines": 146, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Crystal Security 3.7.0.40 Standard... – Vessoft", "raw_content": "\nक्रिस्टल सुरक्षा – रिअल टाइम मध्ये आपल्या संगणकावरून मालवेयर शोधून काढून टाकण्यासाठी एक उत्कृष्ट मेघ प्रणाली. सॉफ्टवेअर व्हायरसटोटल सेवेवर आधारित धमक्या ओळखण्यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करते आणि त्याच्या स्वत: च्या यंत्रणामुळे शून्य-दिवस भेद्यतांपासून संरक्षण करण्यासाठी आणि दुर्भावनायुक्त आक्रमण टाळण्यासाठी जगभरातील अनेक प्रणालींमधून डेटा गोळा करतात. क्रिस्टल सुरक्षा आपल्याला सिस्टमच्या सर्वात असुरक्षित घटकांचे पूर्ण विश्लेषण किंवा जलद विश्लेषण चालविण्याची आणि संशयास्पद, विश्वसनीय किंवा अविश्वसनीय वस्तूंचे विश्लेषण स्थिती पाहण्याची परवानगी देते. क्रिस्टल सेक्युरिटीमध्ये वापरकर्त्याच्या हस्तक्षेपाशिवाय एखाद्या ओळखलेल्या समस्येचे आपोआप रिजोल्यूशन कॉन्फिगर करण्यासाठी अनेक अटी व उपकरणे समाविष्ट आहेत आणि ज्या अटी अंतर्गत सॉफ्टवेअर धमकी सूचना संदेश पाठवेल त्यानुसार सेट करेल. क्रिस्टल सिक्युरिटी मध्ये एक सहज ज्ञान युक्त इंटरफेस आहे आणि संगणकीय संरक्षणाचा अतिरिक्त स्तर प्रदान करण्याचा एक उत्कृष्ट उपाय आहे जो संपूर्ण अँटी व्हायरससह विरोधात नाही.\nमेघ तंत्रज्ञानाचा वापर करुन व्हायरसचा शोध\nसिस्टम स्कॅनचे विविध रीती\nस्वयंचलित किंवा व्यक्तिचलित अद्यतन\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nहे सॉफ्टवेअर योग्यरित्या चालविण्यासाठी .NET Framework आवश्यक आहे\nCrystal Security संबंधित सॉफ्टवेअर\nआयओबिट मालवेअर फाइटर – लपविलेले धोके शोधण्यासाठी आणि दुर्भावनाय���क्त स्पायवेअर काढण्याचे एक शक्तिशाली साधन. रिअल-टाइम मध्ये संरक्षित करण्यासाठी युटिलिटी मेघ तंत्रज्ञानाचा वापर करते.\nअ‍ॅडडब्लूक्लीनर – एक साधन जाहिरात मॉड्यूल्स शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे सॉफ्टवेअर प्रभावीपणे टूलबार, जाहिरात एकके आणि अवांछित जोड काढते.\nमालवेअरबाइट्स – व्हायरस शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या सिस्टमला विविध प्रकारचे व्हायरस, स्पायवेअर आणि इतर धोके स्कॅन करण्यास परवानगी देते.\nकॉम्बोफिक्स – धोकादायक डेटा शोधण्याचा आणि हटविण्याचा सोयीचा मार्ग. अँटीव्हायरस सिस्टममधील सर्वात प्रचलित धोके शोधतो आणि त्यास तपशीलवार अहवालात दाखवतो.\nकोमोडो इंटरनेट सिक्युरिटी प्रीमियम – अँटीव्हायरस सॉफ्टवेयरमध्ये व्हायरस, मालवेयर आणि नेटवर्कच्या धोक्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्या निष्प्रभावी करण्यासाठी अंगभूत फायरवॉल आणि संरक्षक साधनांचा एक सेट आहे.\nमॅकॅफी टोटल प्रोटेक्शन – अँटीव्हायरस सॉफ्टवेअरच्या अग्रगण्य विकसकांपैकी एक, जो विविध व्हायरस आणि नेटवर्कच्या धोक्यांपासून संरक्षण क्षेत्रात नवीनतम नवीन उपायांचा वापर करतो.\nही एक व्हीपीएन सेवा आहे जी भिन्न प्रकारचे कनेक्शन आणि एन्क्रिप्शन स्तर समर्थित करते आणि क्रियाकलाप लॉगशिवाय कार्य प्रदान करते.\nफ्री फाईल अनलॉकर – वापरकर्त्यास हटविणे, कॉपी करणे, नाव बदलणे किंवा हलविण्याच्या प्रयत्नात चुकून प्रतिसाद देणार्‍या फायली अनलॉक करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले गेले आहे.\nआयएमजीबर्न – डिस्क प्रतिमांसह कार्य करण्यासाठी एक सोयीस्कर साधन. सॉफ्टवेअर लोकप्रिय प्रतिमा स्वरूपनास समर्थन देते आणि आपल्याला प्रतिमा तयार करण्यास किंवा डिस्कवर बर्न करण्याची परवानगी देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1990/12/2443/", "date_download": "2021-07-31T16:15:32Z", "digest": "sha1:BDCEOE2RPV6CKL75VSJ55IKGQUKJJ4IV", "length": 5329, "nlines": 51, "source_domain": "www.sudharak.in", "title": "तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही! – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nतर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही\nडिसेंबर, 1990इतरवामन मल्हार जोशी\nतर्कापलीकडील जे पारलौकिकादि विषय आपल्या इकडे मानले आहेत, त्यांसंबंधीदेखील माझे तरी असे मत आहे की तर्काशिवाय दुसरे एखादे ज्ञा��साधन – वेद, श्रद्धा, सहृदयत्व, intuition, योगमार्गातील समाधी वगैरे वगैरेंपैकी एखादे ज्ञानसाधन – असले तर ते मानावे, पण एवढे लक्षात ठेवावे की या साधनाने होणारे ज्ञान आणि तर्काने होणारे ज्ञान यांची एकवाक्यता केल्याशिवाय ते ज्ञान खरे व टिकाऊ समाधान देऊ शकणार नाही. दुसरे असे की जोपर्यंत अशी एकवाक्यता झालेली नाही तोपर्यंत तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/03/1626/", "date_download": "2021-07-31T16:25:26Z", "digest": "sha1:2KZ55ZHOXVAK6R4T2DDPAK4VUG4MH7PA", "length": 15134, "nlines": 57, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nमहाराष्ट्राचे परात्पर शासनप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी फेब्रुवारी महिनासुद्धा गाजविला. “आधी २५ लाख रुपये परत करा आणि मग अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गमजा करा” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांना उद्देशून केले हा सारा वृतान्त आमच्या वाचकांना माहीत आहेच. प्रश्न केवळ कोण काय बोलले ह्याचा नाही – प्रश्न अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आहे.\nज्यावेळी एखाद्या राजाचे राज्य असे, त्याच्या पदरी असणा-या पंडितांना तो पोसत असे, तेव्हा त्या पंडितांना त्याची भाटगिरी केल्यावाचून गत्यंतर नसे. बलाढ्य, लहरी व उद्दाम अशा नरेशाकडून त्यांचे कधी अपमान झाल्यास ‘अर्थस्य पुरुषो दासः’ असे म्हणून ते स्वतःचे सांत्वन करीत. काही निष्कांचन पंडित निःस्पृहवृत्तीने राहून ‘राजान्नं तेज आदत्ते’ असे स्वतःला सांगून राजाश्रयाच्या मोहापासून स्वतःला परावृत्त करीत. काही तेच वचन राजाला ठणकावून ऐकवीत आणि राजाश्रय नाकारीत. तो काळ आता मागे पडला आहे आणि आम्ही कोणाही एकतंत्री, लहरी, चंचलवृत्तीच्या भूपतीच्या आधिपत्याखाली राहत नसून आमच्या निर्वाचित न्यायी नेत्यांच्या शासनाखाली आहोत अशी आमची धारणा होती. दिवस पालटले आहेत, स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे उलटली आहेत, गणतंत्र आमच्या मनांत रुजले आहे; आम्ही प्रागतिक अशा महाराष्ट्र राज्यात निवास करतो – अशी आमच्या मनाची समजूत होती. पण कसचे काय आमच्या निर्वाचित नेत्यांना स्वतःचे मत नाही, त्यांची स्थिती आणखी कोणाच्या ताटाखालच्या मांजरासारखी आहे, पक्षश्रेष्ठींच्या इशा-याकडे नजर ठेवून त्यांना आपले वर्तन घडवावे लागत आहे. हा कठपुतलीच्या खेळाची आठवण करून देणारा सारा प्रकार पाहून आमचे मन विटून गेले आहे.\nसाहित्य संमेलन हा महाराष्ट्रातला एक मोठा उत्सव आहे. आमच्या राज्याचे वैभव जसजसे वाढत आहे – आमच्या प्रदेशाची श्रीमती जशी वाढत आहे तशीच, त्याच प्रमाणात, आमच्या साहित्यसंमेलनांची ऐट, त्यांचा दिमाख वाढत आहे. आमची साहित्यसंमेलने ऋण काढून सण करीत नाहीत. अशी संमेलने घडविणे हे एक सांस्कृतिक कार्य आहे असे मानून आमचे शासन त्यांच्या पाठीशी उभे राहत आले आहे. साहित्य संमेलनासाठी जनतेच्या खजिन्यातून अनुदान देणारे आमचे मुख्यमंत्री हे कोणी सम्राट नाहीत, आपली भाटगिरी ऐकावयाला मिळावी म्हणून काही त्यांनी आपल्या पदरी असलेल्या ‘राजकवीकडे मोहरांचे तबक पाठविलेले नाही. संमेलनाचे संयोजक साहित्यसंमेलनासाठी निरनिराळ्या स्रोतांकडून अर्थसाहाय्य गोळा करतात आणि आमच्या महाराष्ट्राच्या एकूण इतमामाला साजेल अशा पद्धतीने त्या समारंभाच्या निमित्ताने संमेलनावर खर्च करतात. शासन आपलेच असताना त्याच्याकडून अर्थसाहाय्य मागण्यात आणि घेण्यात संकोचाचे काही कारण नाही असे आम्ही मानत होतो. संमेलनाचे कार्य एकदिल���ने होत नाही, ह्या सांस्कृतिक कार्यात शासनकर्ते आणि प्रजा अथवा राजप्रमुख आणि साहित्यिक असे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, कोणी उपकारकर्ते आहेत आणि कोणी उपकृत आहेत हे आम्हांस खरोखरच आजपर्यंत माहीत नव्हते.\n‘फायर’ सिनेमाच्या बाबतीतल्या आणि त्या आधीच्या काही घटनांमुळे साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उल्लेख केला आणि बाळासाहेबांचा पारा चढला. तो उल्लेख वस्तुतः राज्यकर्त्यांनी अंतर्मुख व्हावे म्हणून केला गेला होता पण परिणाम भलताच झाला. संमेलनाला आलेल्या प्रतिनिधींच्या सोईसवलती वाढाव्या ह्या हेतूने शासनाने दिलेल्या अनुदानाची रकम अध्यक्षाला एकट्यालाच देण्यात आली आहे आणि त्या मिठाला त्याने जागले पाहिजे अशा आविर्भावात शिवसेनाप्रमुख बोलले आणि संमेलनाध्यक्ष संतप्त झाले. त्या संतापाच्या भरात त्यांनीही एकदोन असभ्य शब्द वापरले. झाले, गाडी भलत्याच रुळावर चढली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा मागे पडला. “आज धर्म, सर्वकल्याण आणि सामाजिक हित ह्यांचे आपणच मक्तेदार आहोत असे काही लोक मानतात. ते आपल्याच शहाणपणावर संतुष्ट असतात. आपल्या मतांपेक्षा वेगळे मत त्यांना सहन होत नाही आणि ते जुलूमजबरदस्तीच्या साहाय्याने\nआपल्यापेक्षा भिन्न मत असले तर त्याला चिरडू पाहतात’ हे वाक्य ज्यांना झोंबले त्यांनी त्यांचा आपला समावेश ‘त्या काही लोकांतच आहे हे जणू प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले. निरनिराळ्या समित्यांवर काम करणा-या सदस्यांनी भराभर राजीनामे दिले आणि संमेलनाच्या अध्यक्षांचा अपमान करणा-यांच्या सोबत काम करणे आम्हाला शक्य नाही अशी भूमिका घेतली. शासकीय समित्यांवर काम केलेच तर पैसे घेऊन करणार नाही’ असेही काहींनी स्पष्ट केले.\nशासकीय समित्यांवरचे पद स्वीकारणे म्हणजे शासनकर्त्यांचा अनुग्रह प्राप्त करणे होय असे सदस्यांना वाटत असले पाहिजे. तो त्यांच्यावर कोणाचा अनुग्रह नाही, ते जनतेचे अंग असून शासन त्यांचेच असल्यामुळे ते स्वयंरोजगार करीत आहेत असेच सर्व साहित्यिकांना वाटेल अशी हवा आपण पैदा केली पाहिजे. बाळासाहेबांचे शब्द तोलून मापून वापरलेले नसतात, आवेगजन्य (impulsive) असतात असे समजणे आणि त्याचबरोबर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा रेटून धरणे इष्ट.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2010/01/6712/", "date_download": "2021-07-31T15:22:15Z", "digest": "sha1:WZ6IZ2A2ESAHKNY24YGPIEWUQGGP6XGE", "length": 21735, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "अमेरिकन शेती आणि भारत – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nअमेरिकन शेती आणि भारत\nजानेवारी, 2010इतरचिं. मो. पंडित\nतसे पाहिले तर अमेरिका (यूएसए) हा कोणाचेही कुतूहल चाळवणाराच देश आहे. अवघ्या ४५०-५०० वर्षांत शून्यातून उभे राहून हा देश आज सर्व जगात बलाढ्य देश झाला आहे. साहजिकच प्रत्येक गोष्ट अमेरिकेत कशी होते हे जाणून घेण्याकडे आपला कल असतो. पण तत्पूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे.\nअमेरिकेचे क्षेत्रफळ ९३.८ लक्ष चौ. किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ ३२.९ लक्ष चौ.कि.मी. आहे. अमेरिकेची लोकसंख्या २८ कोटी (२००५) तर भारताची लोकसंख्या १०३ कोटी (२००५) इतकी आहे. म्हणजे अमेरिकेत माणशी ३.३५ हेक्टर जमीन येते तर भारतात ती ०.३१ हेक्टर इतकी कमी आहे. अमेरिकेची नैसर्गिक संसाधने आपल्या जवळजवळ ११ पट आहेत. भारत ८ ते ३३ अक्षांशावर उष्ण कटिबंधात आहे तर अमेरिका ३० ते ५० अक्षांशावर समशीतोष्ण हवामानात आहे. अमेरिकेत गेली ४००-५०० वर्षांतच खऱ्या अर्थाने शेती होत आहे. त्यांना Virgin Soils चा फायदा मिळाला. भारतात १५००-२००० वर्षे तरी शेती होत आहे. त्यामुळे इथल्या शेतजमिनी निःसत्त्व झाल्या असण्याची दाट शक्यता आहे. आजचा अमेरिकन समाज ९३% साक्षर आहे तर भारत केवळ ५०% साक्षर आहे.\nएखादा समाज पुढे यायचा तर तो ईर्षेने पेटायला हवा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायल. आज भारतात नेतृत्व पूर्णपणे स्वार्थांध, २५ कोटी सुशिक्षित, स्वास्थ्य लाभलेला मध्यम व नश्रीमंत वर्ग आत्मरत, तर उरलेला समाज पराभूत, उदास, नकारात्मक व दैववादी आहे. शिवाय तो एकसंधही (Homogeneous) नाही. धर्म, जातपात, भाषा यांत विभागला गेलेला आहे.\nजेव्हा समाज नव्याने उभारी घेतो – जसे आपल्याकडे इंग्रजांच्या जाण्यामुळे झाले तेव्हा त्याच्या पुढे काही निश्चित स्वरूपाचे ध्येय असते, बांधिलकी असते. बांधिलकी जितकी नेमकी तितका प्रयत्न नेमका होतो, धडपड नेमकी होते. ती जितकी संदिग्ध, विसविशीत, तितके प्रयत्न पसरट होत जातात. सत्य, अहिंसा, सर्वधर्म-समभाव (‘सेक्युलर’चे तद्दन चुकीचे, राजकीय हेतूने केलेले भाषांतर. खरा अर्थ इहवादी, जड गोष्टींच्या संबंधित, धर्मातीत) ही ध्येये व्यवहारात अनाकलनीय, मोजमापापलीकडील (intangible) आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीचे घोषवाक्य होते. समता स्वातंत्र्य-विश्वबंधुत्व – असेच स्वप्नाळू. तो एक जुलमी सरंजामशाही आणि जाचक चर्चशाही विरुद्धचा उद्रेक होता. त्यामुळे त्यातून जन्माला आली ती वैचारिक खळबळ आणि नेपोलियनची हुकूमशाही.\nअमेरिकेचे ब्रीदवाक्य आहे – जीवन-स्वातंत्र्य-सुखप्राप्ती (life, liberty & persuit of happiness). याशिवाय laissez faire – माणसाच्या आर्थिक धडपडीत राज्यकर्त्यांना हस्तक्षेप करण्याचा करण्याचा अधिकार नाही. शिवाय आपल्याच धडपडीतून प्राप्त केलेल्या संपत्तीवर मर्यादा नाही. आणि लिमिटेड कंपन्यांनाही व्यक्ती ठरवून अमर्याद संपत्ती जमा करण्याचे स्वातंत्र्य. आज अमेरिकेतल्या कित्येक कंपन्यांची अंदाजपत्रके कित्येक देशांच्या अंदाजपत्रकांपेक्षा पटींनी जास्त असतात. फ्रेंच ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेला सामाजिक संदर्भ होता. अमेरिकन ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना अनिबंध व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. (आयन रँडचे साहित्य पाहावे). सार्वत्रिक मतदानावार आधारित लोकशाही हा भारत, अमेरिका यांतील समान धागा आहे.\nअशी ही पार्श्वभूमी असताना ‘अमेरिकन शेती’ आपण का जाणून घ्यायची उदरभरणाची शेती, उपजीविकेची शेती या संकल्पना आता मागे पडल्या आहेत. एकवेळ ‘खाऊन पिऊन सुखी’ यावर माणूस खूष होता. आज माझ्याकडे घरकाम करणाऱ्या बाईंकडे रेफ्रिजरेटर, मिक्सर-ग्राईंडर, टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहे. का नसावा उदरभरणाची शेती, उपजीविकेची शेती या संकल्पना आता मागे पडल्या आहेत. एकवेळ ‘खाऊन पिऊन सुखी’ यावर माणूस खूष होता. आज माझ्याकडे घरकाम करणाऱ्या बाईंकडे रेफ्रिजरेटर, मिक्सर-ग्राईंडर, टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहे. का नसावा त्यासाठी त्या आणि त्यांचे पती प्रामाणिक कष्ट करतात. त्यांची मुलगी दहावीत आहे आणि पुढे महाविद्यालयातही जाण्याची उमेद धरून आहे. ती घरकाम करणार नाही. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान, उत्पादनतंत्रे यांनी हे घडवून आणले. जीवनशैली पार बदलली.\nआजकाल कुठल्याही उपक्रमाला अर्थव्यवहाराचा पाया असतो. शेतीलाही तो आहेच. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे हा ‘अर्थव्यवहार, व्यापार उदीम’ जागतिक पातळीवर संघटित होत आहे. अशा वेळी या व्यासपीठावर आपल्या शेतीला अमेरिकन शेतीबरोबर नांदायचे आहे. स्पर्धा हा शब्द मी जाणीवपूर्वक टाळला आहे. कारण स्पर्धा, चढाओढ तुल्यबळांतच होऊ शकते. शिवाय आजची विचारसरणी ही स्पर्धेपेक्षा परस्परावलंबनाकडे झुकू लागली आहे. अगदी बाजारपेठीय अर्थव्यवस्थाही. दुसरीकडे कमालीची ‘राष्ट्रीय भावना’पण दिसून येते. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना अनुदाने, आयात मालावर निर्बंध आणि कर, Intellectual Property Rights आणि पेटंटस्द्वारे नाकेबंदी असे सर्व काही चालू असते.\nअमेरिकन शेतीचे तीन टप्पे कल्पिता येतात. पहिला टप्पा हा ब्रिटिश वसाहतीच्या काळातला. त्यावेळचे शेतकरी हे चर्चला आणि सरंजामशाहीला कंटाळून नशीब काढण्याच्या हिरिरीने आलेले होते. फारसे शिकलेले नव्हते, पण अतिशय कष्टाळू होते. अमर्याद भूमी पाहून त्यांची लालसा चेतवली गेली. जमिनींच्या मालकीच्या आकांक्षा जागृत झाल्या. या काळात (आणि पुढेही काही वर्षे) लाखो गुलामांची आफ्रिकेतून आयात करून त्यांना घोड्याबैलांबरोबर कामाला लावले गेले. वसाहतींच्या आधी एतद्देशीय लोक शेती वगैरे फारशी करतच नव्हते. जमिनीच्या मालकीची संकल्पना अस्तित्वात नव्हती. हा प्राथमिक काळ नवीन हवामानाशी जुळवून घेणे, एतद्देशीयांशी आणि युरोपीय अन्यदेशवासीयांशी संघर्ष करण्यातच गेला. पण शेती स्थिरावली. अतिरिक्त उत्पादन व त्याची निर्यातही सुरू झाली. औ���्योगिकीकरणाला सुरुवात झालेल्या युरोपीय देशांना कच्चा माल, अन्नधान्य हवेच होते.\nदुसरा टप्पा यांत्रिकीकरणाचा. स्वातंत्र्ययुद्धानंतर वसाहतवादाचा शेवट झाला. आता गुलामगिरीला समर्थन देणे कठीण होते. लोकशाही स्वीकारलेली होती. तेव्हा कायद्याने तरी गुलामगिरी नष्ट झाली. पण मोठमोठ्या – हजार दोन हजार एकर जमिनी कसायच्या तर होत्या. मग यांत्रिकीकरण आले. ट्रॅक्टर, ट्रिलर, हॉर्वेस्टर आले. गोडाऊन्स आली. आणि Internal combution engine च्या शोधामुळे वाहतुकीत आमूलाग्र बदल झाला. डींशरा डहळीी मुळे सागरी वाहतूक तर बदललीच होती. इंग्रजांचे सागरी वर्चस्व १८१८ या युद्धानंतर बंद झाले. आता Truck Transport, Railway Transport मुळे अंतर्देशीय वाहतूक सुलभ होऊन बंदरांपर्यंत माल पोहोचवणे सहजसाध्य झाले. शेती-उत्पादनाला जोर चढला. युरोपीय कच्च्या मालाची मागणी (उदा. कापूस) दोन महायुद्धे, जगात इतरत्र पडलेले दुष्काळ यांमुळे अमेरिका हा देश जगाचा अन्नदाता झाला.\nदोन महायुद्धे होऊन गेली होती. रासायनिक खते, कीटकनाशके, यांत्रिकीकरण इ.मुळे शेतीने आता प्रचंड उद्योगधंद्याचे स्वरूप धारण केले होते. भांडवली गुंतवणूक, आधुनिक व्यवस्थापन,बाजारपेठांचा अभ्यास यामुळे तिसऱ्या टप्प्यावर शेती हा शेतकरी कुटुंबांचा व्यवसाय न राहता त्याचे लोरीिळरींळेप झाले आहे. अन्नधान्य शेती, नगदी पिकांची (ऊस, कापूस, तंबाखू) शेती, फळभाज्यांची शेती असे अनेक पर्याय उभे राहिले. त्यासाठी मग रस्ते, सिंचन व्यवस्था, बी-बियाणे, इंधन-पुरवठा, प्रशिक्षित मनुष्यबळ हे सर्व काही आले. इतर उद्योगांत मागणी-पुरवठ्याचे तंत्र कमी-अधिक दिवस, दोनतीन पाळ्यांत काम असे करून काहीसे सावरता येते. शेतीत ऐनवेळी असे काही करता येत नाही. मोसमाच्या आरंभीच शेतीक्षेत्र आणि उत्पादन नक्की करावे लागते. त्यानंतर बरेचसे निसर्गावर अवलंबून असते.\nअशा या corporate शेतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर टक्कर देणे तर कठीण आहेच, पण त्यांच्या भारतातल्या आगमनालाही थोपवणे सोपे नाही. एका सामाजिक-राजकीय ऊमींच्या क्षणी आपण जमिनींचे समन्याय तत्त्वावर वाटप केले. कमाल जमीन धारणा कायदा केला. ९० टक्के सरकारी भागभांडवल घालून सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या चालविण्याचा प्रयत्न केला. आज त्या जमिनी पाणी, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे निःसत्व झाल्या. मूळ उद्देश म्हणजे उपजीविकेचे कुठचेच साध��� नसलेल्यांना काही थोडेसे तरी मिळावे. पण माणसाला सतत वरवर चढण्याची संधी हवी असते. ती या तुकड्यांमधून कशी मिळणार असो, तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. एवढे मात्र निश्चित की शेती हा केवळ उत्पादनाचा विषय राहिला नसून त्यात आता राजकारण-अर्थकारण आले आहे. आंतरराष्ट्रीय करार, आयात-निर्यातशुल्क, आधारभूत किंमती, सार्वजनिक वितरण व्यवस्था–अनेक गोष्टी आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. अशा वेळी अमेरिकन कॉर्पोरेट शेतीचे आह्वान कसे पेलायचे\n६, सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई ४०० ०५७ मोबाईल : ९८१९८३६३१७\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://srg.shreegurupith.org/UI/PratinidhiList.aspx", "date_download": "2021-07-31T15:12:07Z", "digest": "sha1:XA5EWOTN5YLEA35BJLXMJBVYIR3F654G", "length": 1971, "nlines": 27, "source_domain": "srg.shreegurupith.org", "title": "स्वयंरोजगार विभाग, दिंडोरी", "raw_content": "\nमुलाखत तंत्र प्रशिक्षण, पुणे\n-- Select -- महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगढ गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश आंध्र प्रदेश मणिपूर मिझोरम मेघालय नागालँड ओरिसा पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू त्रिपुरा उत्तरप्रदेश उत्तराखंड वेस्ट बंगाल अ���दमान आणि निकोबार चंदिगढ दिल्ली लक्षद्वीप पोंडीचरी दादर नगर हवेली नेपाळ तेलंगणा\nफोन नं :- (०२५५७) २२११२८ , २२१६१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_87.html", "date_download": "2021-07-31T16:00:58Z", "digest": "sha1:GQA5IBDTRESE4ALYXOHQKVHC4QQTDYTE", "length": 12333, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (२२०) घोड्या रांडेचे पोर खा", "raw_content": "\nHomeस्वामी समर्थ सद्गुरूकृपाक्र (२२०) घोड्या रांडेचे पोर खा\nक्र (२२०) घोड्या रांडेचे पोर खा\nएका खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ झाल्याकारणाने त्या बाईने नाना प्रकारचे उपाय केले पण गुण काही येईना अखेरीस पदराखाली त्या मुलास घेऊन ती अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांकडे आली श्री स्वामींच्या चरणावर मुलास घालावे म्हणून त्याच्या तोंडावरील पदर काढून पाहते तो तिला ते मूल गेलेले आढळले तिचा शोक अनावर झाला उर शिर बडवून तिने आकांत मांडला महाराज आपण समर्थ आहात कर्तृम् अकर्तृम अन्यथा कर्तृम् असे आपले वैभव आहे तेथे यत्किंचीत माझे संकट ते किती आपण मनात आणाल तर ते सहज दूर होईल म्हणून महाराजांनी कृपा करुन मला या संकृटापासून सोडवावे असे म्हणून रडून रडून तिने आकांत मांडला आसनावरुन उठून ते त्या बाईजवळ गेले आण तुझा मुलगा इकडे असे म्हणून मुलास घेऊन खाली डोके वर पाय करुन त्यास ते गिरगिर फिरवल्यावर जवळच उभ्या असलेल्या घोड्याच्या तोंडास लावून म्हणाले घोड्या रांडेचे पोर खा असे म्हणून त्यांनी जवळच्या चरात (खड्ड्यात) त्यास फेकले त्यासरशी ते मूल जिवंत होऊन रडू लागले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलेत वर्णन केलेली बाई भाविक आहे त्यामुळेच तिने विचार केला की अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ आहेत त्यांजकडे मुलास नेऊन पाहावे म्हणून ती अक्कलकोटला मोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने आली परंतु मुलास श्री स्वामी चरणावर घालण्यासाठी त्याच्या तोंडावरील पदर काढताच तो मृत आढळला तिचा शोक अनावर होऊन ती आकांत करुन स्वतःचे कर्म प्रारब्ध आणि संचिताला दोष देऊ लागली पण त्या भक्तिमान बाईचा श्री स्वामींच्या कर्तृम् अकर्तृम् अन्यथा कर्तुम् या वैभववावर दृढ विश्वास होता सर्वसाक्षी श्री स्वामीस तिच्या भक्तीची आणि श्रद्धेची पुरेपूर जाणीव होती श्री स्वामी त्या पोरास खाली डोके वर पाय करुन गिरगिर फिरवून घोड्याच्या तोंडास त्या मृत मुलास लावून म्हण��ात घोड्या रांडेचे पोर खा या कृतीत व उदगाराला सांकेतिक अर्थ आहे घोडा याचा अर्थ श्वासरहित अवस्था घोडा - अश्व श्वास काळ धन दौलत इत्यादीच्या अभावाची स्थिती म्हणजे अश्वस्थिती या श्वासरहित अवस्थेत प्राण नाहीत म्हणून गती नाही म्हणजे मृत्यूसमान अवस्था या अवस्थेला म्हणजे प्रत्यक्ष यमालाच सदगुरु श्री स्वामी समर्थांनी घोड्या रांडेचे पोर खा असे म्हणून डाफरले गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचेच नियामक नियंत्रक असल्यामुळे प्रत्यक्ष काळाला म्हणजे यमालाही त्यांची आज्ञा डावलणे शक्य नव्हते काळ (यम) हा सर्वभक्षक असल्याने सदगुरु श्री स्वामी उपरोधाने जवळच उभ्या असलेल्या घोड्याला घोड्या खारे रांडेचे पोर अशा स्पष्ट शब्दात आदेशच देतात त्या स्त्रीच्या स्वामीभक्तीने तिचे पोर जिवंत झाले तिचा आनंद गगनात मावेना अक्कलकोटला आल्याचे तिला सार्थक वाटले तिच्या डोळ्यातून श्री स्वामी महाराजांबद्दल कृतज्ञतेचे आनंदाश्रू दाटून आले कुत्सित पाखंडी टीकाकार आता जसे आहेत तसे ते तेव्हाही होते ते म्हणू लागले मूल जिवंतच होते महाराजांनी आपटताच ते रडू लागले इतकेच अशा अप्रस्तुत टीकाकारांची धिंड निघते तर संत ज्ञानोबा तुकाराम एकनाथ श्री स्वामी समर्थ गजाननमहाराज श्री साई यांच्या पालख्या निघतात श्री स्वामी तारक मंत्रात आज्ञेविना काळ ना नेई तयाला परलोकी ना भीती तयाला याची या लीलेत प्रचिती येते आणि १४० वर्षे होऊनही (इ.स.१८७८) ते सद्यःस्थितीतही चिन्मय स्वरुपात दर्शने संभाषण दृष्टांत साक्षात्कार रुपाने प्रचिती देत आहेतच.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) ��ळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/dhananjay-munde-grand-welcome/", "date_download": "2021-07-31T15:55:42Z", "digest": "sha1:747R45BOQLCNKOJ7UQU3QZ2EUZMTX3Q5", "length": 7651, "nlines": 80, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत - Mulukh Maidan", "raw_content": "\nबलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत\nमुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nया प्रकरणानंतर खूप दिवसांनी धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचले. यावेळी समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीड व शिरुर कासार तालुक्यांच्या दौऱ्यावर होते.\nयावेळी बोलताना ते म्हणाले, ‘जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.\nतसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. जीवनात कधीच कोणाचं मन दुखवून नाही तर जिंकून स्थान निर्माण केलं आहे. आपलंही मन जिंकलंय म्हणून एवढं मोठं स्वागत केलं,” असेही मुंडे म्हणाले.\n‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक\n‘ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला’\nआंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/netizens-express-displeasure-over-amazon-selling-om-printed-doormats-370988", "date_download": "2021-07-31T16:13:32Z", "digest": "sha1:TMYWL7KEWTZLTYDU4VMFMIXC4PMAI4MT", "length": 7021, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | #BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या", "raw_content": "\nअॅमेझॉन भारतीय संस्कृतीचा वारंवार अपमान करत असल्याने अनेक नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवरून खरेदी करणे बंद केले आहे. ​\n#BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या\nऑनलाइन विश्वातील नामांकित ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण अॅमेझॉनने हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे आणि पायपुसण्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे. अॅमेझॉनचा निषेध व्यक्त करत नेटकऱ्यांनी ट्विटरवर #BoycottAmazon हॅशटॅग सुरू केला आहे. या वस्तूंच्या विक्रीवर तातडीने बंदी घालावी अशी मागणीही केली आहे.\nदिवाळीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी उलाढाल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेल्या पायपुसण्या आणि अंतर्वस्त्रे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजॉस या��नाही ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.\nहिंदू देवी-देवतांची चित्रे असलेल्या उत्पादनांना परदेशात मोठी मागणी आहे. अलीकडे भारतातही त्यांना पसंती दिली जात आहे. पण पायपुसणी आणि अंतर्वस्त्र यांसारख्या वस्तूंवर ती छापली गेल्याने नेटकरी संतापले आहेत. अॅमेझॉन भारतीय संस्कृतीचा वारंवार अपमान करत असल्याने अनेक नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवरून खरेदी करणे बंद केले आहे.\nयापूर्वीही अॅमेझॉनने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकराचे वर्तन केले आहे. तेव्हा अशा प्रकारच्या उत्पादनांची विक्री केली जाणार नाही. यापुढे काळजी घेतली जाईल, असे अॅमेझॉनने स्पष्ट केले होते. पण, पहिले पाढे पंच्चावन्न असाच प्रकार अॅमेझॉन करत असल्याचे पुन्हा दिसून आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/coronavirus-can-survive-upto-9-days-on-mobile-know-how-to-clean/articleshow/74489989.cms", "date_download": "2021-07-31T14:58:16Z", "digest": "sha1:SKLUSYZAXDZEICDAC5XMHV7XGPFLMZ42", "length": 12229, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "#CautionYesPanicNo: स्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nचीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातल आहे. करोना संसर्गजन्य आजार आहे. प्रत्येकांचा हातात सध्या स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन एखाद्या टॉयलेट सीटपेक्षा अनेक पट अस्वच्छ आहे, असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. मोबाइलवर हानीकारक बॅक्टिरिया असतात कारण, अनेक जण आपला स्मार्टफोन शौचालयात घेऊन जातात. परंतु, तो स्वच्छ करीत नाही. सध्या करोनाची भीती असल्याने काळजी घेणे कधीही चांगले आहे.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nकरोना व्हायरस हा शरीराच्या बाहेर ९ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने म्हटले आहे. तर मेटल किंवा प्लास्टिकवर करोना व्हायरस ९ दिवस जिवंत राहू शकतो, असे सीएनएनच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले. त्यामुळे मोबाइलमुळे करोना व्हायरस पसरण्याची दाट शक्यता आहे.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nटॉवेलने स्मार्टफोन स्वच्छ केल्यास करोना व्हायरसचे जंतू मरत नाहीत. परंतु, मोबाइलवरून ते हटू शकतात. त्यामुळे मुलायम कपड्याने स्मार्टफोन स्वच्छ करा.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nइलेक्ट्रॉनिक उत्पादने क्लिनर प्रोडक्टचा वापर करू शकता. यासारखे प्रोडक्ट बाजारात सहज मिळू शकतात.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी फोनसोपची मदत घेऊ शकता. फोनसोप अल्ट्रावॉयलेट लाइट बॅक्टेरिया मारू शकतात.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nअँटी बॅक्टिरियल टिश्यू पेपर सहज मिळू शकतात. याच्या मदतीने फोन स्वच्छ करू शकता.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी चुकूनही विंडो क्लिनिंग स्प्रेचा वापर करू नका. यामुळे फोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच येतील.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nमोबाइल साफ करण्यासाठी पेपरचाही वापर करू नका, यामुळे फोनची स्क्रीन खराब होऊ शकते.\nस्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही\nअल्कोहल किंवा स्प्रिट यासारख्या कोणत्याही स्प्रेचा वापर मोबाइल स्वच्छ करण्यासाठी करू नका. यामुळे फोन बिघडू शकतो. कोणत्याही केमिकल स्प्रेचा वापरही करू नका.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलावाचा नवा फोन लाँच; किंमत फक्त ९९९ ₹ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग मुलांच्या केस वाढीसाठी प्रयत्न करताय 'या' सोप्या घरगुती टिप्स ठरतील फायदेशीर, केस होतील घनदाट\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nटिप्स-ट्रिक्स ना ब्लू टिक ना चेकमार्क, असे माहित करा गृप चॅटमधील तुमचा मेसेज वाचला की इग्नोर झाला, पाहा टिप्स\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्ड हरवलेय, चिंता करू नका, या टिप्स वापरून आधार संबंधित काम करा\nटॅरो कार्ड मासिक टॅरो राशीभविष्य ऑगस्ट २०२१ : या राशींना या महिन्यात अनेक नविन संधीचा लाभ\nटिप्स-ट्रिक्स Friendship Day 2021: WhatsApp ��्टिकर्सद्वारे द्या मित्रांना शुभेच्छा, असे करा डाउनलोड\nकार-बाइक इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी लाइफचं 'नो टेन्शन', Toyota च्या २ कारवर मिळणार सर्वात जास्त वॉरंटी \nफॅशन बसपन का प्यार बालपणीच्या मैत्रिणीचं वहिनी म्हणून स्वागत करण्यासाठी ईशानं घातला सुंदर लेहंगा\nकरिअर न्यूज Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीचा निकाल आता ऑगस्टमध्येच\nविदेश वृत्त करोनाचा नवा म्यूटेंट घातक ठरण्याची भीती; संशोधकांचा इशारा\nमुंबई पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावावर बनावट संस्थांचा महापूर; हे लक्षात ठेवा\n आधी अंथरूनात मग किचनमध्ये, एकाच घरात निघाले तब्बल २२ कोब्रा\nमुंबई ई-पीक पाहणी: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अॅपविषयी जाणून घ्या...\nमुंबई अनिल देशमुख यांना 'ईडी'चे पाचव्यांदा समन्स; सोमवारी काय होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/havamaan-andaaj/", "date_download": "2021-07-31T16:15:24Z", "digest": "sha1:LCB2OW5ASL5HEVDCJPPEZJ2CNJOKXDQY", "length": 10429, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हवामान विभागाकडून दोन आठवड्यांचा हवामान अंदाज जाहीर", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nहवामान विभागाकडून दोन आठवड्यांचा हवामान अंदाज जाहीर\nहवामान विभागाने या आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून राज्यात 25 जून ते एक जुलै दरम्यान कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्रात या जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीपडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, सांगलीसह मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तसेच 2 जुलै ते आठ जुलै दरम्यान मराठवाड्यासह विदर्भात सरासरीपेक्षा अधिक आणि उर्वरित महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nसध्याची परिस्थिती ही चांगल्या पावसासाठी पोषक नाही, त्यामुळे राज्याच्या अनेक ठिकाणी हलक्‍या पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडत आहे. राज्यात जेव्हा मान्सून दाखल झाला तेव्हा कोकण आणि विदर��भात जोरदार पाऊस झाला होता. मात्र राज्याच्या उर्वरित भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला. येत्या पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल तसेच उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण व राज्याच्या उत्तर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील.\nयावर्षी तीन जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून काही दिवसातच जलद गतीने देशाच्या बऱ्याच भागात पोहोचला होता. परंतु पुरेशा अनुकूल वातावरणीय परिस्थिती अभावी राजधानी दिल्लीसह वायव्य भारतात मान्सूनची वाटचाल थांबले आहे. या भागांमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.\nया जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो जोरदार पाऊस\n1 -रविवार :अकोला,अमरावती,भंडारा,नागपूर,वर्धा,यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर\n2- सोमवार : गडचिरोली, गोंदिया\n3- मंगळवार : गडचिरोली, गोंदिया\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्त��ंचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/31-march-crop-loan-deadline-274330", "date_download": "2021-07-31T16:26:06Z", "digest": "sha1:7XNL6I7LG6O6K7MAMVQTNUVSOUXYIPG6", "length": 8146, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चिंताजनक : 31 मार्चपुर्वी पीककर्ज कसे भरावे?; ‘ते’ 50 हजारही हातचे जाणार", "raw_content": "\nपीककर्ज वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर जात आहेत. एकूणच सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची कसोटी पाहणारी ठरत आहे.\nचिंताजनक : 31 मार्चपुर्वी पीककर्ज कसे भरावे; ‘ते’ 50 हजारही हातचे जाणार\nअकोला : कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झालेली असून, बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत. नाफेडची खरेदी थांबविण्यात आलेली आहे. ज्यांनी आधी माल विक्री केली त्यांच्या पैशांबाबत अद्याप काही माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 31 मार्चपुर्वी कर्जपरतफेड कशी करायची याची चिंता सतावत आहे. या तारखेपर्यंत पीककर्ज न भरल्यास थकीतचा शिक्का लागेल व शासनाकडून नियमित कर्जदारांना मिळू पाहणारे 50 हजारांचे अनुदानही मिळणार नाही, हाही पेच शेतकऱ्यांसमोर उभा आहे.\nसध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने बाजारपेठांमधील खरेदी-विक्री ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. घरात असलेला शेतमाल विकून पीककर्ज भरू पाहणाऱ्यांना सध्या पर्यायच राहलेला नाही. बाजारात कुणी पैसेही देण्यास तयार नाही. नाफेडला विक्री केलेल्या धान्याचे पैसे मिळालेले नाहीत. हातउसनवारीचे व्यवहार थांबलेले आहेत. अशा परिस्थितीत पीककर्ज कसे भरायचे हा पेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना अधिक सतावू लागला. पीककर्ज वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर जात आहेत. एकूणच सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची कसोटी पाहणारी ठरत आहे.\nमहत्त्वाची बातमी - अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा अटकेत\nशासनाने 31 मार्चपर्यंत पीककर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. शासनाने याची दखल घेऊन तातडीने आदेश काढले तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे\n31 मार्चपुर्वी पीककर्ज भरण्याची शेतकऱ्यांना चिंता\nमी मागील दहा वर्षांपासून नियमितपणे 31 मार्चच्या आत पीककर्जाचा भरणा करीत असतो. यंदा मात्र सध्याच्या परिस्थितीत पैशांची व्यवस्था करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पैसा न भरता आल्यास थकीत कर्जदार म्हणून शिक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच यंदा शासनाकडून नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याची घोषणा झालेली आहे. त्यापासूनही वंचित राहण्याची शक्यता आहे. माझ्या सारखे असंख्य शेतकरी अशा पेचात सध्या आहेत.\n- संजय अघडते, रिधोरा ता. बाळापूर जि. अकोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/miracle-in-shiv-temple/", "date_download": "2021-07-31T14:58:42Z", "digest": "sha1:L42CLSVOT5OLDQY3OXTZOQGPDPEODAHU", "length": 8867, "nlines": 87, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'या' शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nहोळी आणि रंगांचं जवळचं नातं आहे. तसंच महादेव शंकराचा प्रसाद म्हणून भांग पिणाऱ्यांची संख्याही मोठी असते. आज या निमित्ताने सांगणार आहे अशा शिवमंदिराचं वृत्त जिथे रंगांचा एक चमत्कार घडतो.\nकेरळच्या कावेरी नदीकाठावरचं नागनाथस्वामी मंदिर एका चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात राहू केतू दोष असणारे भाविक या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंदिरात रीघ लावतात. येथे एक असा चमत्कार घडतो, ज्यामुळे लोकांना विश्वास आहे, की आपल्यावरील अरिष्ट्य दूर झालं आहे.\nराहू आणि केतू हे दुष्ट ग्रह मानले जातात. यांपैकी केतू हा सर्पदेवता मानला जातो. त्यामुळे त्याच्या संकटापासून निवारण व्हावं यासाठी महादेव शंकराची नागनाथस्वामी या मंदिरात विशेष पूजा केली जाते. पुजेमध्ये शिवलिंगाला दूध अर्पण केलं जातं. त्यानंतर घडतो एक चमत्कार…\nकाय आहे हा चमत्कार \nज्या कुणाच्या पत्रिकेत राहू किंवा केतू दोष आहेत, ते यथासांग पूजा करतात.\nत्यानंतर दुधाचा अभिषेक केला जातो.\nविशेष म्हणजे शिवलिंगावर पांढरशुभ्र दूध वाहिलं की त्याचा रंग बदलून निळा होतो.\nज्या शिवभक्तांनी दूग्धाभिषेक केल्यावर दुधाचा रंग बदलून निळा होतो, त्यांची राहू, केतू दोषापासून मुक्तता झाली, असं मानण्यात येतं.\nकाय आहे या मंदिराच�� आख्यायिका\nराहू केतू हे पूर्वी एकच होते. मात्र त्यांचे दोन तुकडे झाल्यामुळे शिर राहू नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि बाकीचं धड केतू नावाने ओळखलं जाऊ लागलं. राहूने शिवाची घोर आराधना केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवशंकराने त्यांची शापातून मुक्तता केली होती. त्यामुले या ठिकाणी शंकराची आराधना केल्यास राहू केतूच्या दोषापासून मुक्ती मिळते.\nशिवलिंगावर दूध अर्पण केल्यावर त्याचा रंग कसा काय बदलतो, याचं उत्तर अजूनही सापडलं नाहीय. त्यामुळे विविध शास्त्रज्ञ यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच प्रत्येकाने वाहिलेल्या दुधाचा रंग येथे बदलतो असं नाही. मात्र ज्यांनी वाहिलेल्या दुधाचा रंग शिवलिंगावर पडल्यावर बदलतो, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याची श्रद्धा आहे.\nPrevious कोरोनाचा धसका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी\nNext आयपीएल २०२० सुरुवातीआधीच टीम मुंबईला मोठा धक्का\nअभिनेत्री हेमांगी कवी हिचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर\nनाशिकच्या टाकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब\nलसीकरणातले खरे-खोटे -आदित्य कुवळेकर\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2008/09/6597/", "date_download": "2021-07-31T15:13:59Z", "digest": "sha1:3EMTGI6BK7AKBLOQFYMQXTWN4KB7VI5G", "length": 44205, "nlines": 76, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्वयंसेवी संस्थाः दशा आणि दिशा – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nस्वयंसेवी संस्थाः दशा आणि दिशा\nस्वयंसेवी कार्याची परंपरा फार प्राचीन असली तरी तिचे आधुनिक संस्थात्मक स्वरूप समकालीन समाजव्यवस्थेमध्ये उदयास आले आहे. आधुनिक आर्थिक-राजकीय व्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची असल्यामुळे व तिला कल्याणकारी लोकशाहीप्रधान करण्यापलिकडे (तेही अपूर्णावस्थेतच) भारतामध्ये व इतरत्रही फारसे साध्य करणे अजूनपर्यंत यशस्वी झाले नाही. स्वयंसेवी संस्था व चळवळ यांची दशा व दिशा काय आहे हे समजून घेण्यापूर्वी सध्याची राजकीय स्थिती काय आहे ते आपण बघू या.\nगेल्या २००-३०० वर्षांपासून सरंजामशाहीच्या बंदिस्त आर्थिक-राजकीय व्यवस्थेपासून उदारमतवादी लोकशाहीप्रधान कल्याणकारी राज्यव्यवस्थेपर्यंत आपण जागतिक स्तरावर वाटचाल केली आहे. त्यानंतरही व्यवस्थापरिवर्तनाचे पुष्कळ राजकीय प्रयोग झाले आहेत. त्यांपैकी परिवर्तनाचा साम्यवादी प्रयोग जवळपास पूर्णपणे फसला, लोकशाही-समाजवादी व गांधीवादी-सर्वोदयी प्रयोगांना संमिश्र यश मिळाले.\nपैसा हे विनिमयाचे माध्यम म्हणून फार प्राचीन काळापासून आहे, परंतु त्याचे आधुनिक स्वरूप भांडवलप्रधान अर्थव्यवस्थेत उदयास आले. आजच्या जागतिकी-करणाच्या म्हणजेच मक्तेदारी भांडवलशाहीच्या काळात पैशाला अतोनात महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये भांडवलाचे हस्तांतरण अतिशय सोपे झाले असून त्यावर आता राष्ट्रराज्यव्यवस्थेचे शिक-राजकीय व्यवस्थेपासून उदारमतवादी लोकशाहाप्रयाग १…..\nफारसे नियंत्रण राहिलेले नाही. जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली निव्वळ भारतासारखे विकसनशील देशच भरडले जात नसून, पाश्चात्त्य समृद्ध अर्थव्यवस्थाही आता धोक्यात आल्या आहेत. उत्पादन-खर्च कमी होऊन नफा वाढावा म्हणून तेथील उद्योगधंदे स्वस्त मनुष्यबळ असलेल्या व पर्यावरणीय कायदे शिथिल असलेल्या अविकसित देशांमध्ये हस्तांतरित होत असल्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जातो आहे. स्थानिक जनतेच्या असंतोषाला तोंड देताना जागतिकीकरणाला अजून चालना द्यावी की सबुरीचे धोरण स्वीकारावे याबद्दल तेथील सरकारे द्विधा मनःस्थितीमध्ये आहेत. सर्वत्र अस्थिर वातावरण आहे.\nलोकशाही ही तिच्या उदारमतवादी स्वरूपातच चांगल्या प्रकारे कार्य करू शकते. लोकशाहीमध्ये नियंत्रणे फार असली तर तिची वाटचाल हुकूमशाहीकडे ह���ण्याचा धोका असतो. लोकशाहीच्या उदारमतवादी स्वरूपामध्ये निवडणूक व मतस्वातंत्र्य याला पर्याय नसतो. कोणताही पक्ष सर्व नागरिकांच्या हितसंबंधाचे रक्षण करू शकत नाही. सर्व नागरिक साधारणतः वर्गीय, जातीय, धार्मिक, प्रादेशिक, पर्यावरणीय अस्मितांमध्ये विभागले असल्यामुळे, त्याचे प्रतिबिंब लोकशाहीमधील राजकीय प्रक्रियेमध्येसुद्धा पडले आहे. तत्त्वशून्य युती, सवंग लोकानुनय, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, पैशाचा व दंडशक्तीचा विधिनिषेधशून्य प्रभाव यांपासून निवडणुका मुक्त नाहीत. भारतातील सर्व राजकीय पक्ष सारखेच (थोडाफार फरक सोडला तर) दिवाळखोर झाले आहेत. यामध्ये नजिकच्या काळात फारसा बदल होईल अशी चिह्न दिसत नाहीत.\nज्या वर्गामुळे राजकीय व अराजकीय (स्वयंसेवी) प्रक्रिया गतिमान होत असते त्या मध्यमवर्गाचे सद्यःस्थितीतले चारित्र्य आपण समजून घेऊ या. अर्धशतकाआधीच्या मध्यमवर्गाच्या तुलनेमध्ये आजचा मध्यमवर्ग हा आर्थिकदृष्ट्या खूपच सुस्थितीमध्ये आहे, आणि त्याबरोबर तो कमालीचा आत्मकेंद्रित व स्वार्थी झाला आहे. पाचव्या वेतनआयोगाने आणि जागतिकीकरणातल्या नवनवीन संधींमुळे त्याची क्रयशक्ती खूपच वाढली आहे (सहाव्या वेतन आयोगाचे लाभ पदरात केव्हा पडतात याची तो मोठ्या उत्सुकतेने वाट पाहतो आहे), आणि याचबरोबर विषमताही पराकोटीची वाढली आहे. श्रीमंत हा जास्तच श्रीमंत होत चालला आहे आणि गरिबांची गरिबी वाढत चालली आहे. वंचितांना रास्त आर्थिक मोबदला मिळावा म्हणून मध्यमवर्ग कोणती कळ सोसायला तयार आहे काय यावर मध्यमवर्गाचे काही प्रतिनिधी असे म्हणू शकतील की याचा आमच्याशी काय संबंध आहे यावर मध्यमवर्गाचे काही प्रतिनिधी असे म्हणू शकतील की याचा आमच्याशी काय संबंध आहे गरिबांची गरिबी तशीच राहण्याशी किंवा वाढण्याशी मध्यमवर्गाचा कितपत संबंध आहे याबद्दल मतमतांतरे असू शकतात. परंतु आपण प्रत्यक्षातील एक उदाहरण तपासून बघू या.\nमहागाईचा निर्देशांक वाढला की सरकारची आर्थिक कुवत असो वा नसो, मध्यमवर्ग पगार वाढवून मागण्यामध्ये जितका सजग असतो; तितका तो आपल्या घरी धुण्याभांड्याचे काम करणाऱ्या मोलकरणीचा मोबदला वाढवण्यामध्ये सजग असतो काय \nमध्यमवर्ग सध्या सुस्थितीमध्ये असतानासुद्धा त्याचे महागाईच्या नावाने रडगाणे काही कमी होत नाही. इतक्यात आंतरराष्ट्रीय बाज���रपेठेत तेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ होत आहे, वाढीव दराच्या तेलआयातीमुळे व सरकारच्या कराच्या व अनुदानाच्या धोरणामुळे आपल्या देशातील सार्वजनिक मालकीच्या तेलकंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागतो आहे. सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवरसुद्धा केंद्रसरकारला मोठ्या नाईलाजाने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत नाममात्र वाढ करावी लागली, आणि ही भाववाढ करताना सत्ताधारी पक्षांच्या पोटात गोळा आला की ‘फील गुड’वाल्यांना २००४ साली जसा सार्वत्रिक निवडणुकीत फटका बसला त्या इतिहासाची पुनरावृत्ती २००९ साली होते की काय याबाबत मध्यमवर्गाच्या दांभिक प्रतिक्रिया खेदजनक आहेत. हा अर्थकारणाचा मुद्दा असल्यामुळे या लेखाच्या मर्यादेमध्ये त्याच्या जटिलतेत मी शिरू इच्छित नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की शासनाला २५-३० कोटींच्या मध्यमवर्गाच्या हितांच्या काळजीपेक्षा ७५-८० कोटींच्या सर्वसामान्य वंचिताच्या हितसंबंधाविषयी जास्त कळकळ असायला हवी. आणि ती त्यांना वंचितांसाठी अनुदानाच्या स्वरूपात सोय करून व सार्वजनिक वितरणव्यवस्था सक्षम करून पूर्ण करता येईल. परंतु लोकशाही आधारित सरकार निवडणुकीच्या संदर्भात कोणाचेच हितसंबंध दुखवू इच्छित नसल्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये दुटप्पीपणा आलेला आहे. सत्तेवर असल्यास एक धोरण स्वीकारायचे व विरोधात असताना त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका घ्यायची हा विरोधाभास निर्माण झाला आहे.\nसध्याच्या भांडवलशाहीआधारित लोकशाहीमधील परिवर्तनाची संपूर्ण राजकीय प्रक्रिया एका कुंठितावस्थेत सापडली आहे. ही कोंडी कशी फोडता येईल एक मार्ग असा आहे की प्रचलित लोकशाहीची निवडणूकपद्धत बदलून पाहता येईल. सुजाण साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय पदाची निवडणूक पद्धत बदलणे हे जर सोपे नसेल आणि मागील वर्षीच्या निवडणुकीसारखा उमेदवारांचा तमाशा पाहणे यावर्षीही आपल्या नशिबी असेल तर ११० कोटीच्या या आपल्या देशामध्ये अनेक राजकीय पक्षांच्या गलबल्यामध्ये राजकीय सहमतीची प्रक्रिया नक्कीच सोपी असणार नाही.\nराजकीय व अराजकीय प्रक्रियेमध्ये फरक तर नक्कीच असतो पण परिवर्तनाच्या ध्येयसिद्धीच्या संदर्भात त्यांच्यातील सीमारेषा धूसर आहेत. गतेतिहासामध्ये ���्वयंसेवी संस्था व चळवळ यांनी वसाहतवादाविरुद्ध राजकीय लढा दिल्याचा दाखला आपणास महात्मा गांधीच्या रूपाने दिसतो आहे.\nया पार्श्वभूमीवर आपण सद्यःस्थितीमध्ये स्वयंसेवी संस्थेसमोरील आह्वाने काय आहेत हे बघू या.\n१९६० ते १९९० पर्यंतच्या काळामध्ये स्वयंसेवी संस्थांकडून खूप अपेक्षा होत्या. धंदेवाईक दृष्टिकोणापेक्षा ध्येयवादाला प्राधान्य असल्यामुळे व तेव्हा संस्था स्थापन करणारे हे प्रामुख्याने ध्येयवादी कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यामध्ये अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला नव्हता. दलित, शेतमजूर, आदिवासी, महिला व इतर वंचितांचे प्रश्न घेऊन संघर्षाचे लढे उभारणाऱ्या आणि याला पूरक असे शाश्वत शेती, पाणलोट क्षेत्रविकास, पर्यायी ऊर्जा, पर्यायी आरोग्यव्यवस्था, पर्यायी शिक्षणव्यवस्था, ग्रामीण उद्योग इत्यादी रचनात्मक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या.\n१९९० नंतर खाजगीकरणाचे युग आले. सरकारच्या बदलत्या धोरणामुळे व परदेशी मदत सुलभपणे उपलब्ध होत असल्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून ध्येयवादी दृष्टिकोणाचा ह्रास होत आहे. फंड खेचून आणणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य असल्यामुळे या क्षेत्रामध्ये सध्या धंदेवाईक दृष्टिकोणाचा प्रभाव वाढत चालला आहे. या क्षेत्रामध्ये एकेकाळी डाव्या पुरोगामी दृष्टिकोणाचे प्राबल्य होते. परंतु आता धंदेवाईक दृष्टिकोणापुढे योग्य तत्त्वप्रणालींचा आग्रह शिथिल केल्यामुळे प्रतिगामी, उजव्या सांप्रदायिक प्रवृत्तींच्या कार्यकर्त्यांना पुरोगामी संस्थेमध्ये शिरकाव करायला वाव मिळाला आहे.\nस्वयंसेवी संस्था या मुळापासून अप्रस्तुत, तत्त्वशून्य, बांडगुळे आहेत काय हा कळीचा प्रश्न आहे. याबाबतीत दोन टोकाच्या भूमिका आहेत. एक भूमिका अशी आहे की स्वयंसेवी संस्था या मुळापासून प्रतिगामी, बांडगुळे स्वरूपाच्या, साम्राज्यवादाचे हस्तक असलेल्या, परिवर्तनाच्या संघर्षाची धार बोथट करणाऱ्या स्वरूपाच्या असतात. या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही विचारवंताच्या मतांचा उल्लेख करणे प्रस्तुत ठरेल. जेम्स पेत्रास व हेन्री वेल्तमेयर आणि प्रताप रवीन्द्रन यांनी त्यांना साम्राज्यशाहीचे हस्तक मानलेले आहे. परदेशी सरकारांचे स्थानिक ठेकेदार म्हणून त्यांची संभावना केली आहे. शरद जोशी यांनीसुद्धा त्यांची परिवर्तनाची आस कमी करणारे व पॅचवर्क स्वरूपाचे अनावश्यक काम करणारे म्हणून निर्भर्त्सना केली आहे. स्वयंसेवी कार्य पूर्णपणे बंद केले तरी समाजाचे काही नुकसान होणार नाही असे त्यांचे प्रतिपादन आहे.\nदुसरी भूमिका अर्थातच पहिल्या भूमिकेचा प्रतिवाद करते आणि स्वयंसेवी संस्था व चळवळींना समाजपरिवर्तनाचे प्रमुख साधन मानते. काही जणांच्या मते राजकारणाची परिवर्तनाची क्षमताच आता संपुष्टात आली आहे, पुढचे परिवर्तन हे अराजकीय कार्याद्वारेच होईल. सर्वोदयाच्या मांडणीमध्ये विचाराचा हा धागा आपणास सापडेल. या दोन्ही टोकाच्या भूमिका टाळून तिसरी भूमिका काय असू शकते स्वयंसेवी संस्था मुळापासूनच साम्राज्यशाहीचे हस्तक असण्याची अनिवार्यता नाही. एखाद्या संस्थेची त्या उद्देशातून स्थापना झालेली असू शकते, परंतु सरसकटपणे सर्व क्षेत्र हे एका जागतिक कारस्थानाचा भाग नाही. तसेच भ्रष्टाचार, धंदेवाईकता (नफाखोरी), सांप्रदायिकता या दोषांचा जरी या क्षेत्रामध्ये शिरकाव झाला असला तरी अजूनही संपूर्ण क्षेत्र हे त्यांच्या प्रभावाखाली आलेले नाही. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था, नोकरशाही भ्रष्टाचाराचा व इतर अपप्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे कोणी ही सर्व क्षेत्रे बंद करावी हे म्हणणे योग्य होणार नाही. सद्यःस्थितीत चांगल्या स्वयंसेवी संस्थांसमोर कोणती आह्वाने आहेत, याचा आपण विचार करू या.\nमध्यमवर्ग आत्ममग्न व चंगळवादी झाला असला तरी याच वर्गातून त्याचा प्रभाव नाकारून वेळोवेळी काही बंडखोर ध्येयवादी तरुण पुढे येत असतात. त्यांना आजच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्यामध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया संस्थांना गतिमान करावी लागेल. त्यासाठी ध्येयवादी कार्यकर्त्यांचे जीवन हे लोकाधारित असावे, त्यांना फारसे मानधन देण्याची आवश्यकता नाही हे कार्यकर्त्यांविषयीचे जुने कालबाह्य झालेले प्रतिमान टाकून द्यावे लागेल. २५-५० वर्षांपूर्वीचा काळ आता बदलला आहे. तेव्हाची तरुण पिढी आजच्याएवढी स्पर्धात्मक व करिअरिस्ट नव्हती. साधे जीवन जगण्याची प्रेरणा ही मानवी स्वभाव लक्षात घेता कठीण बाब आहे, आणि यामागे मानवाचा उत्क्रांतिमय सांस्कृतिक वारसा कारणीभूत आहे.\nमाणसाच���या हजारो वर्षांच्या उत्क्रांतिमय वाटचालीमध्ये त्याला अनिश्चित व मर्यादित संसाधने असलेल्या परिस्थितीमध्ये जीवन जगायला लागायचे. माणसाला जगण्याच्या प्रक्रियेमध्ये तगून राहण्यासाठी काही किमान स्वार्थ असावा लागतो, तसेच टोळी समाजामध्ये जीवन जगण्यासाठी परस्पर सहकार्य करणे आवश्यक असते. त्यासाठी निःस्वार्थी भावना उत्क्रांत होणे आवश्यक आहे. हजारो वर्षांच्या सांस्कृतिक प्रक्रियेमध्ये माणूस यशस्वीपणे तगून राहिला तो या दोन्ही भावनेमध्ये (स्वार्थ व निःस्वार्थ) असलेल्या संतुलनांमुळे. आणि तरीही हे संतुलन वेळोवेळी ढळत होते ते इतरांपेक्षा जास्त सुस्थितीमध्ये जगण्याच्या ऊर्मीचा प्रभाव असल्यामुळे. त्यामुळेच प्राचीन काळी तुटपुंज्या संसाधनांचा वापर करणारे अविकसित तंत्रज्ञान असले तरी वस्तूंची साठवणूक, सामाजिक पाटा आयोजित करून श्रीमंतीचा दिखाऊपणा करणे, मर्यादित संसाधनांची उधळपट्टी करणे या गोष्टींचा प्रादुर्भाव त्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये झाला. आजच्या काळामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यांचा अमर्याद विकास झाल्यामुळे सर्वांनाच सुस्थितीत राहणे शक्य झाले तरी जे इतरांजवळ आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा वेगळे मला हवे असते आणि प्रसंगी ते मी इतरांना वंचित ठेवून किंवा शोषण करून मिळवेन या माणसाच्या सनातन प्रवृत्तीवर मात करणे अजूनपर्यंत शक्य न झाल्यामुळे चंगळवादाला ऊत आला आहे. आज संसाधनांची मुबलकता असली तरी जैवपरिसंस्थेच्या पुनर्निर्मितीक्षमतेवर अतोनात ताण पडत असल्यामुळे प्रदूषणाची अक्राळविक्राळ समस्या उभी राहिली आहे.\nस्वयंसेवी कार्यकर्त्यांना राहणीमान साधे ठेवणे इष्ट असले तरी ते आजच्या युगात बऱ्याच जणांना शक्य होत नाही. काही कार्यकर्ते खेड्यांत, दुर्गम भागामध्ये साधेपणाने राहतात. पण त्यांचा समूह होण्याची व तो विस्तारण्याची शक्यता आता धूसर आहे. अमेरिकेमध्ये अॅमिश हा ६०,००० व्यक्तींचा ६० वेगवेगळ्या वसाहतींचा समूह आहे की जो गेल्या कित्येक दशकांपासून सर्वसामान्य नागरी जीवनापासून अलग अवस्थेत राहून साध्या पद्धतीचे जीवन जगत आहे. त्यांच्या समूहजीवनामध्ये दळवळणाचे साधन म्हणून अजूनही घोडागाडीचा वापर होतो आहे. परंतु आता तेथेही या जीवनपद्धतीविरुद्ध असंतोष व्यक्त केला जातो आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये संस्था व कार्यकर्ते यांच्याकडून बेट बनून राहण्याची अपेक्षा करणे योग्य होणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हे प्रतिमान उपयोगाचे नाही.\nआताच्या काळामध्ये चांगले, अभावविरहित, तणावविरहित जगण्यासाठी काही किमान आकर्षक मोबदला द्यावा लागेल. अर्थात तरीही तुलनेने साधे, संसाधनांचा सुयोग्य (चंगळवादी नसणारे) वापर करणारे जीवन जगण्याची तयारी ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रवृत्त करता येईल. त्यासाठी संस्थेच्या बिनीच्या कार्यकर्त्यांना आपल्या जीवनामध्ये हे सर्व आदर्श बिंबवून घ्यावे लागतील. दुटप्पी, दांभिक वर्तन फार काळ लपवून ठेवता येत नाही याची जाणीव ठेवावी लागेल.\nसंस्थेमधला ध्येयवाद संपला असेल व तिच्यामध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असेल तर संस्था बंद करण्याचा किंवा आपण त्यापासून दूर होण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तसेच वृद्ध कार्यकर्त्यांनी पदांना चिकटून राहण्याचा मोह टाळल्यास आणि संस्थेमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभी करण्यासाठी पुढाकार घेऊन कालांतराने त्यांच्याकडे संस्थेची सूत्रे सोपवल्यास संस्थेची गतिमानता टिकून राहील.\nपरिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांची भूमिका मोठी असली आणि संस्था व चळवळ यांची भूमिका पूरक असली तरी आज ही पुरोगामी राजकीय प्रक्रिया दिशाहीन झाली आहे. परिवर्तनाचा योग्य मार्ग राजकीय प्रक्रियेत प्रयोग करूनच सापेडल. या प्रयोगामध्ये वैचारिक भूमिका पुरवण्याचे काम संस्था व चळवळीतील कार्यकर्ते करू शकतील. परंतु त्यासाठी कार्यकर्त्यांना आपले वैचारिक जडत्व झटकून टाकावे लागेल. आजकाल पुष्कळ कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पंथनिष्ठ व संकुचित होत चालली आहे. नवनवीन वैचारिक सिद्धान्तांचा अंगाला वारा लागू न देण्याचा चंगच काही कार्यकर्त्यांनी बांधला आहे. एखाद्या वैचारिक बैठकीत जाऊन पाहा, तिथे एका कुंपणातच चर्चा कशी घुमत राहते व ही कोंडी फोडण्यासाठी कोणी वेगळा विचार मांडला तर त्याचा आवाज उपेक्षेने किंवा उपहासाने दाबून टाकला जातो याचा प्रत्यय येऊ शकेल.\nमार्क्सवाद व सर्वोदय या तत्त्वप्रणालींनी त्या त्या काळी राजकारणाला वैचारिक अधिष्ठान पुरविले होते. मार्क्सवादाचा प्रयोग आज जरी फसल्यामध्ये जमा झाला असला तरी एकेकाळी त्याच्याच आधारावर अर्ध्या जगामध्ये राजकीय सत्ता स्थापन झाल्���ा होत्या. सर्वोदयावर आधारित संपूर्ण क्रांतीचा एक प्रयोग आपल्याकडे जयप्रकाश नारायण यांनी केला होता, त्यामध्ये संघर्ष वाहिनीमार्फत युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आताही प्रचलित राजकारणामध्ये वेगळा पर्याय उभा करण्यासाठी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते व विविध पुरोगामी संस्था व चळवळीचे कार्यकर्ते यांनी सोशालिस्ट फ्रंट ही आघाडी उघडली आहे.\nएकविसाव्या शतकाची आह्वाने वेगळी आहेत. पर्यावरणीय समस्या गंभीर होत चालल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिकीकरणामुळे काही जणांनाच विकासाच्या संधी उपलब्ध होत असताना अनेक जण वंचिततेच्या गर्तेत फेकले जात आहेत. ही जागतिकीकरणाची चक्रे मागे फिरविता येणार नाहीत अशी काही जणांची वैचारिक मांडणी आहे. परंतु जागतिकीकरणामध्ये पर्यावरणाचा समतोल कायम राखून विकासाची फळे सर्वांनाच कशी चाखता येईल याबद्दल मात्र संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर विश्वशास्त्र, मानववंशशास्त्र, जीवशास्त्र, उत्क्रांति मानसशास्त्र, परिसरशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांच्यामधील आंतरशाखीय आधुनिक संशोधनाचा उपयोग करून प्रचलित पुरोगामी तत्त्वप्रणालींमध्ये नवीन मंथन करून नवीन प्रतिमाने तयार करावी लागतील. ही नवीन वैचारिक भूमिका घेऊन परिवर्तनाची अराजकीय व राजकीय प्रक्रिया गतिमान करावी लागेल.\nसंदर्भ १. चंद्रशेखर पुरंदरे, जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली पश्चिमही, अनुभव, पुणे, मार्च २००८.\n२.जेम्स पेत्रास, हेनरी वेल्तमेयर, एन.जी.ओ. : साम्राज्यवाद के चाकर, एन.जी.ओ. एक खतरनाक साम्राज्यवादी कुचक्र, राहुल फाउण्डेशन, लखनऊ, २००२.\n४. शरद जोशी, बस करा हे समाजसेवेचे ढोंग, अंतर्नाद, दिवाळी विशेषांक १९९९, पुणे.\n[टीपः परिवर्तनाच्या चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते श्री. श्रीकान्त कारंजेकर यांचे नुकतेच हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. कदाचित हा त्यांचा अखेरचा लेख असावा. त्यांना आजचा सुधारक तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली- संपादक ]\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुर���शे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE", "date_download": "2021-07-31T15:11:54Z", "digest": "sha1:OYIE7FST4JGK6AHC473VRHV423CABEJI", "length": 4457, "nlines": 97, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "House cleaning services needed in मंगळवेढा? Easily find affordable cleaners near मंगळवेढा | free of charge", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nसोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी\nस्वच्छता बाथरूम आणि डब्ल्यूसी स्वयंपाकघर व्हॅक्यूमिंग आणि मोपिंग विंडो साफ करणे इस्त्री कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण हँग करीत आहे कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण करत आहे आवराआवर करणे, व्यवस्थित ठेवणे, निटनेटके ठेवणे बेड बनविणे खरेदी रेफ्रिजरेटर आणि ओव्हन साफ करणे बेबीसिटींग\nमराठी इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन स्पॅनिश\nधुम्रपान निषिद्ध हानी झाल्यास स्व-रोजगार आणि विमा ड्रायव्हिंग लायसन्स आहे चांगल्या वर्तनाचे प्रमाणपत्र आहे शिफारस किंवा संदर्भ पत्र आहे\nमंगळवेढाघरगुती मदतीसाठी शोधत आहात येथे मंगळवेढा पासून घरगुती मदतनीसांना भेटा. आपल्यासाठी योग्य मदतनीस शोधण्यासाठी आपली प्राधान्ये सेट करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/isro-recruitment-2019-15843", "date_download": "2021-07-31T16:19:20Z", "digest": "sha1:TA6ZYT2MHVFZPSRR25RZCJ37TTKJZ6TK", "length": 8156, "nlines": 163, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "ISRO Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) विविध पदांची भरती\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) विविध पदांची भरती\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या\n1 टेक्निशिअन-B फिटर 20 39\n2 ड्राफ्ट्समन-B मेकॅनिकल 10 12\n3 टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल 20 35\nटेक्निशिअन-B: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.\nड्राफ्ट्समन-B: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.\nटेक्निकल असिस्टंट: संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nवयाची अट: 13 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nBOI मध्ये 244 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुंबई : संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. अशा परिस्थितीत बँक ऑफ इंडियाने...\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध जागांसाठी भरती\nभारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), बीआयएस भर्ती २०२० (बीआयएस भारती २०२०) १७१ सहायक संचालक...\nभारती रिझर्व्ह बॅंक मध्ये ३९ पदांची भरती\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, भारती रिझर्व्ह बॅंक...\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२०\nनॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक उत्कृष्ट विकास संस्था...\nभारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२०\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, सल्लागार,...\nसिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये १४७ जागांसाठी भरती\nसिक्युरिटीज एण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ही एक वैधानिक नियामक संस्था आहे. जी...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये १४५+ जागांसाठी भरती\nटाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर इन ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन एडव्हान्स सेंटर (...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nमार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती\nTotal :- 9638 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nपूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2792 जागांसाठी भरती\nTotal :- 2792 जागा पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)...\nभारतीय सांख्यिकी संस्था भरती 2020\nTotal :- 36 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nराष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती\nTotal :- 393 जागा पदाचे ना��� & तपशील :- पद क्र. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/question-over-bihar-bjp-promice-free-vaccination-if-voted-power-362510", "date_download": "2021-07-31T16:14:55Z", "digest": "sha1:6TUZV3NAQMK4VRK4CZUPA7GRUORJEWOA", "length": 8180, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election : भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर चौफेर टीका; थरूर यांनी उडवली खिल्ली", "raw_content": "\nभाजपा लशीच्या विषयाचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे.\nBihar Election : भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर चौफेर टीका; थरूर यांनी उडवली खिल्ली\nबिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होत आहेत. यातील पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरघोस आश्वासने दिली जाता आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या एनडीए आघाडीतील भाजपने आता आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ज्यात त्यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर कोरोनाची लस मोफत देण्याचा दावा केला आहे. यावर आता मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भाजपा लशीच्या विषयाचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर यांनीही टीका केली आहे.\nकोरोनावरील लस जशी तयार होईल तसे लगेचच बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देण्यात येईल. आमच्या जाहीरनाम्यातील हे आमचं सर्वांत पहिलं वचन आहे. असं निर्मला सीतारामण यांनी या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीवेळी म्हटलं आहे.\nभाजपच्या या आश्वासनावर टीका होत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही या आश्वासनाची खिल्ली उडवत समाचार घेतला आहे. त्यांनी निर्मला सीतारामण यांच्या हे आश्वासन देतानाच्या व्हिडीओवर ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, तुम मुझे वोट दो मैं तुम्हे वैक्सीन... पुढे त्यांनी म्हटलंय की, काय भयंकर वेडेपणा आहे हा इलेक्शन कमिशन त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्लज्ज सरकारवर कारवाई करेल का\nज्या राज्यात भाजपाचे सरकार नाही त्या राज्यांचे काय म्हणजे जे भारतीय भाजपाला मत देत नाहीत त्यांना मोफत लस मिळणार नाही तर म्हणजे जे भारतीय भाजपाला मत देत नाहीत त्यांना मोफत लस मिळणार नाही तर असं म्हणत आदमी पार्टीनेही ट्विट करुन या प्रकाराचा समाचार घेतला आहे.\nभारतीय जनता पार्टीने गुरुवारी बिहार विधानसभेसाठी आपला जाहीरनामा संकल्प पत्र या नावाने प्रसिद्ध केला. या संकल्पपत्रात शिक्षण, स्वास्थ्य, आयटीसहीत विविध क्षेत्रात 19 लाख रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच प्रत्येक बिहारवासीला कोरोनाची लस मोफत देण्याचे वचन देखील भाजपने दिले आहे. या संकल्प पत्रामध्ये पाच सूत्र, एक लक्ष्य आणि 11 संकल्प केले गेले आहेत. पक्षाने या संकल्पपत्राद्वारे पुढीच पाच वर्षांचा रोडमॅप देखील जाहीर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/large-quantities-salt-are-grown-thane-palghar-and-other-districts-however-salt-production-has", "date_download": "2021-07-31T15:06:37Z", "digest": "sha1:QSQUHCCZ4HVTTWIKTJCN36MVXB5C73OO", "length": 7178, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मिठाची शेती कोरोनात अळणीच... उत्पादन ठप्प", "raw_content": "\nठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत मिठाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, लाॅकडाऊनमुळे अद्याप मिठाची शेती सुरू झालेली नाही.\nमिठाची शेती कोरोनात अळणीच... उत्पादन ठप्प\nमुंबई : देशभरातील लॉकडाऊनमधून शेतीच्या कामांना सूट देण्यात आली आहे. मुंबईच्या सीमेवर असलेली मिठाची शेती मात्र अळणीच आहे. ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत मिठाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, अद्याप मिठाची शेती सुरू झालेली नाही.\n : हंगाम संपत आला; राज्यातील टूर गाईड रोजगाराविनाच\nलॉकडाऊनमुळे देशभरातील व्यवहार ठप्प झाले. तेव्हापासून मिठाची शेतीही बंद आहे. त्यात सध्या तरी काम सुरू नाही. मिठागरे ओस पडली आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तसेच राज्यसभेतील खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याने प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.\nवाचालयाच हवं : तुमची कार व्हायरसला संपवणार\nसहस्रबुद्धे ठाणे जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात मीठ उत्पादकांची संख्या लक्षणीय आहे. लॉकडाऊन लांबल्यामुळे आता मिठाची शेती 3 मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मीठ उत्पादकांचे लक्ष्य आता शहा काय निर्णय घेणार याकडे आहे. मिठाची निर्मिती ही सुद्धा एक प्रकारची शेतीच आहे. मात्र, मीठ उत्पादकांना शेतकरी मानले जात नाही. तेही शेतकऱ्यांसारखे उत्पादनच घेत असतात, असेही सहस्रबुद्धे याांनी सांगितले.\nउन्हाळ्यात मीठ उत्पादन वाढत अस���े. त्यामुळे मीठ शेतीची परवानगी लवकरात लवकर देणे योग्य होईल. त्यामुळे मिठाची शेती करणाऱ्यांना लॉकडाऊनमधून सूट द्यायला हवी, असे सहस्रबुद्धे यांनी पत्रात म्हटले आहे.\nमीठ उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्याचबरोबर गुजरात, तमिळनाडू, राजस्थान तसेच आंध्र प्रदेशातही मिठाचीच मोठ्या प्रमाणावर निर्मीती होते. अमित शहा हे गुजरातचे आहेत. त्यामुळे ते नक्कीच मिठाच्या शेतकऱ्यांना सूट देण्याबाबत निर्णय घेतील, अशी आशा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/vadettiwar-absent-in-special-adhiveshan/", "date_download": "2021-07-31T16:14:33Z", "digest": "sha1:EE6SVEJI27DZZJXSHGEFHHRI7V3RGY6Y", "length": 8021, "nlines": 82, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन, वडेट्टीवार का गैरहजर?", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन, वडेट्टीवार का गैरहजर\nमंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन, वडेट्टीवार का गैरहजर\nमहाराष्ट्रात ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) आल्यावरही अनेक दिवस खातेवाटप काही झालंच नाही. खातेवाटपातही राष्ट्रवादी काँग्रेसनेच सर्व महत्त्वाची खाती मिळवली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील मंत्र्यांना अपेक्षित खाती न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी दिसून येते. काँग्रेसच्या नाराज नेत्यांमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपली नाराजी विशेष अधिवेशनादरम्यानही दिसून आली.\nनाराज वडेट्टीवार आज 8 जानेवारी रोजी अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यासंदर्भात बोलावलेल्या विशेष अधिवेशनालाही गैरहजर होते.\nगेल्या दोन दिवसांपासून वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून (Congress) सातत्याने होतोय. मात्र अद्यापही ते नाराज असल्याचीच चर्चा आहे.\nविधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात केंद्रानं पारीत केलेल्या अनुसूचित जाती-जमातींना दिलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यावर विधिमंडळात शिक्‍कामोर्तब झालं आहे. एकमताने हा प्रस्ताव संमत झाला.\nविशेष अधिवेशनात मुख्यमंत्री काय म्हणाले\nहे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे.\nकोणा एका जातीपुरते हे विधेयक नाही\nउपेक्षित वर्गाला न्याय दिला पाहिजे.\nदेश म्हणजे आपल्या देशातील माणसे\nजो व्यथा वेदना भोगतो तोच त्या समाजाच्या वेदना मांडू शकतो, त्यांना वाचा फोडू शक��ो..\nबाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाची स्थिती लक्षात घेऊन आरक्षण दिले होते.\nजे काही लोक दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांना समान संधी मिळावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि या विधेयकाला संमती द्यावी\nएखाद्या समाजाला तोच न्याय देऊ शकतो, ज्याने या वेदना भोगल्या आहेत.\nघोषणा केलेल्या योजना राबविण्यासाठी त्या त्या वर्गाचे प्रतिनिधी सोबत असणं गरजेचं आहे\nPrevious जिल्हा परिषद निवडणूक : ‘या’ कॅबिनेट मंत्र्याच्या पत्नीचा पराभव\nNext जिल्हा परिषद निवडणूक : गृहमंत्र्यांच्या पुत्राचा विजय\nऊर्जामंत्री वीजबिल प्रश्नी बोलेचनात\n‘पूरग्रस्तांना बँक खात्यातच मदत;रोख मदत देणार नाही’\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9557", "date_download": "2021-07-31T15:38:36Z", "digest": "sha1:UZXCRS6D4RYO53A6OYA46GOEEFSQRHA6", "length": 4572, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिरवी मिरची : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिरवी मिरची\nहिरवी मिरची - शेंगदाणा चटणी\nRead more about हिरवी मिरची - शेंगदाणा चटणी\nहिरवी मिरची लसूण खर्डा\nRead more about हिरवी मिरची लसूण खर्डा\nगुजराथी पद्धतीचे मिरचीचे लोणचे - फोटोसह\nगुजराथी पद्धतीचे मिरचीचे लोणचे\nRead more about गुजराथी पद्धतीचे मिरचीचे लोणचे - फोटोसह\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चत��र्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/10/6656/", "date_download": "2021-07-31T16:06:47Z", "digest": "sha1:OQHISCVVMWFZQSBQVTLMSTDMBCU2UCXV", "length": 12390, "nlines": 53, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय नवे गडी, नवा राज! – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nसंपादकीय नवे गडी, नवा राज\nआजचा सुधारक चालवण्याशी अनेकांचे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. वाचक/ग्राहक हा संबंधितांच्या संख्येने सर्वांत मोठा प्रकार. यांतही आजीव, दरवर्षी वर्गणी देणारे, परदेशस्थ, संस्थासदस्य, (ज्यांच्याशी आसुचे आदानप्रदान होते अशी) नियतकालिके, (ज्यांनी आसु वाचावा असे वाटल्याने अंक सप्रेम पाठवले जातात, असे) विचारवंत, इत्यादी प्रकार असतात. या सर्वांकडून येणारे प्रतिसाद, हा आसु चे धोरण ठरण्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. पण कागदोपत्री एक व्यक्ती मासिकाची प्रमुख असावी लागते, आणि तिने शेवटी प्रकाशनाची सर्व जबाबदारी घ्यायची असेत. ही व्यक्ती म्हणजे प्रकाशक. आसु च्या सुरुवातीला काही वर्षे दिवाकर मोहनी व काही वर्षे विद्यागौरी खरे यांनी प्रकाशक म्हणून काम केले.आज भरत मोहनींकडे ही जबाबदारी दिली जात आहे. मासिकाच्या सुरुवातीपासून भरत मोहनी या ना त्या प्रकारे मासिकाशी जुळलेले आहेतच. आता या नात्याला एक औपचारिक बैठक दिली गेली आहे.\nमासिकासाठी मजकूर मिळवणे, त्यावर प्रक्रिया करणे, प्रकाशनाची वेळ पाळणे व इतर संलग्न कामे संपादक मंडळ करते. आज दिवाकर मोहनी, नंदा खरे व सुनीती देव हे तिघे मिळून मंडळ घडले आहे. तिघेही बराच काळ मासिकाशी निगडित आहेत – व तिघेही उतारवयात आहेत.\nयामुळे संपादक मंडळाचा विस्तार होणे व तो लवकर होणे निकडीचे आहे. सल्लागार हे भावी संपादक होऊ शकतात, या भावनेतून त्यांच्या संमतीने ते निवडले-नेमले जातात. आज सल्लागारांमध्ये प्रमोद व उत्तरा सहस्रबुद्धे, प्रभाकर नानावटी, टी.बी. खिलारे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, मिलिंद मुरुगकर, अश्विनी कुलकर्णी, लोकेश शेवडे व सुलक्षणा महाजन, असे नऊ जण आहेत. बहुतेक जण आसु चे वाचक-लेखक आहेत. अनेकांनी विशेषांकांचे अतिथी संपादक म्हणून काम केले आहे, करत आहेत. संपादक, सल्लागार मासिकाच्या मूळ उद्दिष्टांकडेच जात ���हेत ना, हे पाहण्यासाठी एक अनौपचारिक विश्वस्त मंडळ आहे. हे वर्षातून एकदा भेटते, परंतु बहुतेक विश्वस्त एकमेकांशी व संपादक-सल्लागारांशी संपर्कात असतात. धोरणात्मक निर्णय नेहेमीच विश्वस्त व संपादक-प्रकाशक यांच्यातील चर्चेनंतरच घेतले जातात. आज विश्वस्त मंडळात ताहेरभाई पूनावाला, सुभाष आठले, नंदा खरे, सुनीती देव, भरत मोहनी, भा. ल. भोळे व जयंत फाळके आहेत. यांपैकी पहिले पाच विश्वस्त मंडळाच्या सुरुवातीपासून आहेत. भा. ल. भोळे सल्लागार, अतिथी संपादक, लेखक अशा अनेक भूमिकांमधून मासिकाशी सुरुवातीपासून संबंधित आहेत. जयंत फाळके यांचे अनेक लेख आसु त आलेले आहेत.\nपण विश्वस्तमंडळातील पाच सदस्य अनेक वर्षे त्या पदावर आहेत. संपादकमंडळात गेली बारा वर्षे वाढ झालेली नाही. आजही स्त्री-सदस्यांची संख्या बरीच कमी आहे. मराठवाडा व कोकण या प्रदेशांमधून कोणीही विश्वस्त, संपादक, सल्लागार नाही. आणि यातली एकही बाब इष्ट मानता येत नाही.\nमासिक महाराष्ट्रात सगळीकडे जाते. वर्गणीदारांची संख्या फार कमी आहे, तरीही भौगोलिक पोच विस्तृत आहे. मासिकाच्या पदाधिकाऱ्यांत मात्र कोकण-मराठवाडा नाहीत. मासिक ढोबळमानाने उपयोगितावादी, म्हणजेच व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे. पण स्त्री-सदस्य कमी आहेत. “काम करतो” असे म्हणून जबाबदारी घेऊ इच्छिणारे वाढत नाही आहेत. ही सर्वच वैचारिक मासिकांची स्थिती आहे, असे म्हणून ती मान्य करणे इष्ट नाही.\nएक महत्त्वाचा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांच्या वयांचा. विवेकवाद रुजवण्यातल्या अडचणी जरी बहुतकरून आगरकरांच्या काळापासून चालत आलेल्या असल्या, तरी अविवेकाचे नवनवे आविष्कार पुढे येत असतात. त्यांना प्रतिसादही नवनव्या मार्गांच्या, तंत्रांच्या वापरातून दिला जायला हवा. आणि यात वाढते वय अडचणीचे ठरते. बुजुर्ग विश्वस्त, मध्यमवयीन संपादक, तरुण प्रकाशक व सल्लागार, ही आदर्श रचना आहे. काळासोबत सारे वर सरकत जायला हवे. दि.य.देशपांड्यांनी यांचे भान ठेवले होते. त्यांचा कित्ता गिरवायचा एक प्रयत्न, म्हणून ही नवी जुळणी केली जात आहे.\nवाचकांच्या प्रतिक्रिया तर हव्याच असतात.\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजा��चे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87.-%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2021-07-31T14:54:59Z", "digest": "sha1:KMH345A4DYWD75AGBVFWGI7OUEB6XSYM", "length": 17626, "nlines": 329, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "क्रमवारी लावलेल्या अ‍ॅरे ट्यूटोरियलकूपमधील घटनांची संख्या", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » अ‍ॅरे मुलाखत प्रश्न » क्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांची संख्या मोजा\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांची संख्या मोजा\nवारंवार विचारले airbnb ऍमेझॉन सफरचंद ब्लूमबर्ग बाइट डान्स फेसबुक फ्लिपकार्ट Google संलग्न मेकमायट्रिप मायक्रोसॉफ्ट Netflix ओरॅकल क्विप ट्विटर उबेर यांडेक्स\nटॅग्ज अरे बायनरी शोध\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांच्या संख्येसाठी 1 चा दृष्टिकोण\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील मोजणी संख्येसाठी गुंतागुंत विश्लेषण\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांच्या संख्येसाठी 2 चा दृष्टिकोण\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील मोजणी संख्येसाठी गुंतागुंत विश्लेषण\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांच्या संख्येसाठी 3 चा दृष्टिकोण\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील मोजणी संख्येसाठी गुंतागुंत विश्लेषण\n“क्रमवारी लावलेल्या अ‍ॅरे मधील घटनांची संख्या” मध्ये आम्ही क्रमवारी दिली आहे रचना. X ची पूर्णांक संख्या असलेल्या क्रमवारीत असलेल्या अ‍ॅरेमध्ये घटनेची संख्या किंवा वारंवारतेची संख्या मोजा.\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांच्या संख्येसाठी 1 चा दृष्टिकोण\n1. फक्त अशा प्रकारे सुधारित बायनरी शोध करा\n2. याप्रमाणे एक्सची पहिली घटना शोधा:\nअ‍ॅरेचा मधला घटक X बरोबर आहे का ते तपासा.\nजर समान किंवा जास्त घटक मध्यभागी असेल तर विभाजन सुरूवातीपासून मध्य -1 पर्यंत कमी करा. आपल्याकडे अ‍ॅरेच्या मध्यभागी डाव्या बाजूला पहिली घटना असेल.\nजर मध्यम घटक लहान असेल तर अ‍ॅरेची क्रमवारी लावल्यामुळे आम्ही मध्यम घटकाच्या उजव्या बाजूस तपासू.\nप्रथम घटना परत करा.\n3. आता अशाप्रकारे अ‍ॅरेमधील एक्सची शेवटची घटना शोधा\nअ‍ॅरेचा मधला घटक X बरोबर आहे का ते तपासा\nजर समान किंवा लहान घटक मध्यभागी असेल तर विभाजन मध्य +1 वरून उच्च पर्यंत वाढवा. जसे की आपल्याकडे अ‍ॅरेच्या मध्यभागी उजव्या बाजूला शेवटची घटना असेल.\nअ‍ॅरेच्या डाव्या बाजूला अन्य शोध\nशेवटची घटना परत करा\n4. आता घटनेची संख्या ही शेवटची घटना आहे - पहिली घटना +1.\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील मोजणी संख्येसाठी गुंतागुंत विश्लेषण\nवेळ कॉम्प्लेसिटी - ओ (लॉगएन) जेथे एन अ‍ॅरेचा आकार आहे. येथे आम्ही बायनरी शोध वापरतो ज्यामुळे आम्हाला लॉगएन वेळ गुंतागुंत होते.\nस्पेस कॉम्प्लेक्सिटी - ओ (1) कारण आम्ही येथे कोणतीही सहाय्यक जागा वापरत नाही.\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांच्या संख्येसाठी 2 चा दृष्टिकोण\nफक्त अल्गोरिदम 1 सारखाच दृष्टिकोन करा परंतु अपर_बाउंड () आणि लोअरबाउंड फंक्शन्स वापरुन.\nअप्पर_बाउंड () आणि लोअर_बाउंड () फंक्शन्सद्वारे प्रथम घटकाचा वापर करून शेवटच्या घटकाची गणना करा.\nघटनांची संख्या फक्त अपर_बाउंड () द्वारा प्राप्त केलेली अनुक्रमणिका आहे -\nलो_बाउंड (), अपर_बाउंड ही स्टँडर्ड टेम्पलेट लायब्ररी (एसटीएल) फंक्शन्स आहेत.\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील मोजणी संख्येसाठी गुंतागुंत विश्लेषण\nवेळ कॉम्प्लेसिटी - ओ (लॉगएन) जेथे एन अ‍ॅरेचा आकार आहे. येथे आम्ही इनबिल्ट एसटीएल फंक्शन वापरतो ज्यामध्ये लॉगएन टाइम कॉम्प्लेक्सिटी असते.\nस्पेस कॉम्प्लेक्सिटी - ओ (1) कारण आम्ही येथे कोणतीही सहाय्यक जागा वापरत नाही.\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील घटनांच्या संख्येसाठी 3 चा दृष्टिकोण\nफक्त एक पळवाट चालवा.\nजर आपल्याला X च्या बरोबरीचा एखादा घटक मिळाला तर संख्या वाढविणे सुरू करा\nजोपर्यंत आपण एक्स मोजणी वाढवत नाही हे समजत आहोत आणि तितक्या लवकर आपण एक्सपेक्षा वेगळी संख्या मिळवतो, नंतर प्राप्त केलेली संख्या ही क्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेप्रमाणे प्रदर्शित करू.\nअ‍ॅरेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक लूप चालवा आणि x == a [i] नंतर संख्या वाढवा हे तपासा. येथे एक उदाहरण घेऊ. a [] = {1, 2, 2, 2, 3, 4} आणि x = 2 नंतर x ची गणना 3 आहे. तर आपले अंतिम उत्तर 3 आहे.\nक्रमवारी लावलेल्या अ‍ॅरेमधील मोजणी संख्येसाठी गुंतागुंत विश्लेषण\nवेळ कॉम्प्लेक्सिटी - ओ (एन) कारण आपण संपूर्ण अ‍ॅरे ओलांडतो आणि x ची वारंवारता मोजतो.\nस्पेस कॉम्प्लेक्सिटी - ओ (1) कारण आम्ही येथे कोणतीही सहाय्यक जागा वापरत नाही.\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज airbnb, ऍमेझॉन, सफरचंद, अरे, बायनरी शोध, ब्लूमबर्ग, बाइट डान्स, सोपे, फेसबुक, फ्लिपकार्ट, Google, संलग्न, मेकमायट्रिप, मायक्रोसॉफ्ट, Netflix, ओरॅकल, क्विप, ट्विटर, उबेर, यांडेक्सपोस्ट सुचालन\nअविरत घटकांची जास्तीत जास्त बेरीज\n90 ० अंशांनी प्रतिमा फिरवा\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://iravatik.blogspot.com/2010/07/", "date_download": "2021-07-31T15:34:29Z", "digest": "sha1:5WUD6PONYBCWING25HI76NAFDB76JT6Z", "length": 89188, "nlines": 205, "source_domain": "iravatik.blogspot.com", "title": "Iravatee अरुंधती: July 2010", "raw_content": "\nपरवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं कित्ती दिवसांनी भेटताय '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते तुला परत आणून सोडते रिक्ष��ने हवं तर तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर\n '' तिच्या स्वरात अजिजी होती, '' पुन्हा कधीतरी येईन ना मी आज इथंच बोलू की आज इथंच बोलू की\nरत्ना. आमच्याकडे ती पहिल्यांदा कामावर रुजू झाली तेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन आणि ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, लांबसडक केस आणि चेहर्‍यावर हसू असलेली तिची ती ठेंगणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी येते. कॉलेजची फी भरायला तिच्या आई आणि भावाने नकार दिला म्हणून ताठ मानेने, मिळालेल्या पगारातून पुढे शिकायचे ह्या जिद्दीने ती आमच्या घरी माझ्या नोकरी करणार्‍या आईला वरकामात मदत करायला आली आणि जणू आमच्या घरचीच होऊन गेली. भल्या पहाटे उठून घरात पडेल ते काम करायचे, भावाला व आईला व्यवसायात मदत करायची, कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, आमच्या घरचे काम आणि इतर दोन घरची कामे असे सर्व उरकून उरलेल्या वेळेत अभ्यास करणारी रत्ना. मला शाळेत सोडायला - आणायला येणारी, मी तिच्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त केल्यावरही राग न मानणारी हसतमुख रत्ना. कामाला वाघ असणारी, शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने उरी बाळगणारी अल्लड रत्ना. दिसायला काळीसावळी आणि तिच्या पायात जन्मजात व्यंग होते म्हणून तिच्या घरचे सुरुवातीपासून तिचा राग राग करायचे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या आणि व्यंगामुळे रत्नाला नीट स्थळेही चालून येईनात. रत्नाची त्यांच्या जातीबाहेर लग्न करायची तयारी होती, पण तिच्या भावाला व आईला ते मान्य नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे तिचे वडील अकाली निवर्तल्यानंतर ती घरात एकटीच पडत गेली. तरीही तिने घरच्यांच्या लग्न करण्याच्या आग्रहाला बळी न पडता नेटाने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आमच्या घरी सर्वांना तिच्या ह्या जिद्दीचे खूप कौतुक वाटे. त्यामुळे तिला अभ्यासात, पुस्तके मिळवण्यात किंवा फी भरायला काही अडचण आली तर ती हक्काने आमच्याकडे मदत मागायला येत असे.\nकालांतराने, मजल दरमजल करीत रत्ना एकदाची बी. ए. झाली. तिच्या घरी कोणालाच त्याचे फारसे कौतुक नव्हते. ना त्यामुळे भावाला कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या त्याच्या व्यवसायात मदत होणार होती, ना आईच्या फुलांच्या व्यवसायात बरकत येणार होती पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घ���ी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घरी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली गेली अनेक वर्षे तिने एकच स्वप्न उराशी बाळगले होते. तिला शिक्षिका होऊन शाळेत नोकरी करायची होती. आणि त्यासाठी तिचे पुढचे ध्येय होते बी. एड. पूर्ण करणे\nपण पुन्हा समोर दोन समस्या उभ्या ठाकल्या. पहिली समस्या म्हणजे बी. एड. प्रवेशाच्या फीसाठी लागणारा पैसा आणि दुसरी म्हणजे फायनलला तिला मिळालेला काठावरचा सेकंड क्लास. शेवटी तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायचे ठरवले. मुलांमध्ये काम करायची तिला जबरदस्त हौस होती. त्यांना शिकवावे, घडवावे, त्यांच्यात रमून जावे असे तिला मनापासून वाटायचे. मग काय बालवाडी प्रशिक्षणासाठी तिने तिचे सोन्याचे कानातले विकून पैसे उभे केले. पुढचे शिक्षण चालू ठेवायचे तर तिला अर्थार्जन करणे भागच होते. शहरातील सुप्रतिष्ठित समाजकारणी व राजकारणी अप्पाजी आमच्या परिचयातील होते. त्यांच्यापाशी रत्नाला चांगली नोकरी लावून देण्याविषयी शब्द टाकल्यावर त्यांनी तिला चिठ्ठी व तिची प्रमाणपत्रे घेऊन एक दिवस भेटायला बोलावले. तिथेच तिची ओळख सुभानरावाशी, अप्पाजींच्या धाकट्या लेकाशी झाली.\nअप्पाजींच्या ओळखीने रत्नाला बर्‍यापैकी नोकरी तर मिळाली, पण सुभानरावाच्या आणि तिच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. एक दिवस अप्पाजी आमच्याकडे 'सहज'च भेटायला म्हणून आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त��यांनी थेट रत्नाची चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी नापसंतीने सांगितले की सध्या रत्ना आणि सुभान्या एकत्र भटकत असतात म्हणून अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच रागावलेल्या अप्पाजींची कशीबशी समजूत घातल्यावर ते एकदाचे घरी गेले, पण ''त्या रत्नाला समजावा, ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, '' अशी धमकी देऊनच\nदोनच दिवसांनी रत्नाला सांगावा देऊन आमच्या घरी सुभानरावाविषयी विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले गेले. रत्ना आपल्या निवडीवर व निर्णयावर ठाम होती. ''सुभानराव आणि मी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनी तसं वचन दिलंय मला. मी अप्पाजींच्या धमक्यांना घाबरणार नाही सांगा त्यांना तसं '' खरं तर सुभानरावाची कथा वेगळीच होती. सुप्रतिष्ठित, सधन घरातील वाया जाऊ पाहत असलेला तो लाडावलेला मुलगा होता. घरच्या दुधाच्या धंद्याकडे, शेतीकडे बघायचा तसा थोडाफार पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले रस्त्यात दिसली तरी ओळख देईनाशी झाली.\nआणि एक दिवस अचानक रत्ना अस्ताव्यस्त, विस्कटलेल्या अवतारात आमच्या दारात येऊन उभी राहिली. डोळे रडून रडून सुजलेले, चेहर्‍यावर वेडसरपणाची झाक.... तिची अशी अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला सुभानरावाने तिला फसवून त्याच्या जातीतल्या, श्रीमंत घरातल्या दुसर्‍याच पोरीशी लग्न केले होते.\n''मला पार लुटलं हो त्यानं पार फशिवलंन माझी इज्जत गेली, आब्रू गेली.... आता मी काय तोंड दाखवू कशी घरी जाऊ '' तिचा तो घायाळ टाहो काळीज चिरून जात होता. आईने तिला कसंबसं सावरलं. ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यावर मग ती जरा शांत झाली. उध्वस्त अवस्थेतच तिच्या घरी परतली. एकदा रॉकेल अंगावर ओतून घेतले असेच निराशेच्या भरात पण तिची भाचरे येऊन बिलगली तिला तसा तिचा बांध फुटला. काही महिन्यांनी परिस्थितीतून जरा सावरल्यानंतर सुभानरावावर फसवणुकीचा दावा ठोकता येईल का, ह्यासाठी ती आमच्या ओळखीच्या एका वकिलांना भेटून आली. पण त्यांनी तिला स्पष्ट शब्दात अशा दाव्यांमध्ये खर्च होणारा पैसा, वेळ व मनस्ताप -बदनामीची कल्पना दिल्यावर तिने सुभानरावावर दावा करण्याचा विचार रहित केला. शिवाय अप्पाजींचा राजकीय प्रभाव बघता अशी केस कोर्टात उभी राहील की नाही ह्याबद्दलही शंका होती.\n''आता काय करणार आहेस '' माझ्या आईने तिला विचारले.\n अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करीन म्हणते. बघूयात देवाच्या मनात तरी म���झ्यासाठी काय आहे ते '' रत्नाच्या स्वरात कडवटपणा ठासून भरला होता.\nएका अनामिक जिद्दीने भारलेल्या कडवटपणाने रत्नाने तो कोर्स पूर्ण केला खरा, पण मधल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःची पार वाताहत करून घेतली. रोज कसलेतरी उपास करायची. खाण्यापिण्याकडे लक्षच द्यायची नाही. आधीच तिची किरकोळ शरीरयष्टी आता तर ती अजूनच कृश दिसू लागली. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. माझ्या आईला तिची जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांकडे जबरदस्तीने घेऊन गेल्यावर आणि त्यांनी तिला भले मोठे लेक्चर दिल्यावर मग कोठे ती जरा ताळ्यावर येऊन वागू लागली.\nआताशा तिची आमच्याकडे पूर्वीसारखी ये-जा राहिली नव्हती. बघता बघता तिचा अल्लडपणा ओसरून चेहर्‍यावर, वागण्यात एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. जणू मोकळेपणाने हसायचे ती विसरूनच गेली होती. अशीच एके दिवशी ती अवचित संध्याकाळी भेटायला म्हणून घरी आली. बोलता बोलता दोन गोष्टी अगदी सहज बोलल्यासारख्या सांगितल्या तिने. पहिली गोष्ट म्हणजे सुभानराव तिला भेटायला आला होता. खास तिची माफी मागायला. त्याच्या लहान बाळाला कसलासा असाध्य आजार झाला होता म्हणे आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे त्यामुळे तो तिची माफी मागायला आला होता.\n '' आईने तिला विचारले.\nतशी खांदे उडवीत रत्ना उद्गारली, ''मी काय म्हणणार वैनी मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन '' तिचे ते बोल ऐकल्यावर माझ्या आईच्या तोंडावर हसू फुटल्याविना राहवले नाही.\nत्या दिवशी अगदी निघायची वेळ आली तशी रत्ना हळूच म्हणाली, '' मी माझं लगीन ठरीवलंय. ''\nत्या खुळ्या पोरीने सुभानराव भेटून माफी मागून गेल्यावर तिरिमिरीत एका बिजवराशी लग्न करायचे ठरविले होते. एके काळी तिचे कोणाशीही लग्न लावायला तयार असणारे तिचे आई-भाऊ ह्या लग्नाविषयी जरा साशंक होत��. पण रत्नाचा निर्णय एकदा झाला की तो झालाच त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची '' असा सुटकेचा नि:श्वासही टाकला.\nपण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. लग्नानंतर आठ-दहा महिन्यांतच रत्ना नवर्‍याच्या जाचाला, मारहाणीला आणि व्यसनाला कंटाळून पुन्हा माघारी आली. घरी समजूत काढायला ह्या खेपेला तिची आईही नव्हती. लेकीच्या लग्नानंतर दोनच महिन्यात ती परलोकवासी झालेली. भावाच्या घरात, त्याच्या संसारात आपला अडथळा होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करत, स्वतःला आक्रसून घेत पुन्हा एकदा रत्ना एका बालवाडीत ''ताई'' म्हणून रुजू झाली.\nअवचितपणे तिला रस्त्यात भेटल्यावर ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मधल्या वर्षांमध्ये बरेच काही घडून गेले होते. त्या घटनांच्या अंगखुणा वागवत रत्ना माझ्यासमोर आज उभी होती.\n''काय करतेस सध्या तू '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे\n '' आता आश्चर्यचकित होण्याची माझी खेप होती.\n'' तुम्हाला नवल वाटलं असेल ना ताई आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून पण मला सारखं वाटायचं, आपण बी. एड. करायचं स्वप्न अर्धवट सोडलं ते चांगलं नाही केलं. आता मी ते स्वप्न पूर्ण करत आहे. ''\n '' मी हलकेच विचारले.\n त्याची पोरं मोठी झाली आता. ती आपल्या आत्याची बाजू घेतात. त्याला म्हणतात, बाबा, तुम्ही न्हाई शिकलात तर न्हाय, पण आत्याला तर शिकू देत\n गुणी आहेत गं तुझी भाचरं '' माझ्या तोंडून नकळत कौतुकाची दाद दिली गेली.\n''ताई, आईगत माया केली आहे मी त्यांच्यावर आता तीच माझी लेकरं आता तीच माझी लेकरं '' रत्नाचा स्वर पुरता कौतुकात भिजला होता.\n''खरंच, चलतेस का गं घरी '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून\nरत्नाचे डोळे क्षणभर पाणावले. पण मग लगेच तिने स्वतःला सावरले आणि उद्गारली, ''वैनींना माझे नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं आता ही रत्ना बी. एड. झाल्याचे पेढे घेऊनच तुम्हाला भेटायला येईल\nतिला आमचा नवा पत्ता, फोन नंबर देऊन झाल्यावर काही क्षण दोघी तशाच उभ्या होतो. शांत, निःशब्द मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई घरी उशीर होईल. '' त्या हास्यात मी उगाचच काहीतरी शोधत राहिले. माझा निरोप घेऊन ती पुन्हा पाय ओढत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे मी कितीतरी क्षण तशीच बघत उभी होते. मनात कोठेतरी तिच्यावरच्या अन्यायाविषयीची खंतही होती आणि त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत, सन्मानाने जगू पहाणार्‍या तिच्या संघर्षाविषयी, तिच्या जिद्दीविषयी कौतुकाची सायही होती. प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा चंद्रकिरण शोधणार्‍या, हार न मानणार्‍या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला आणि मार्गस्थ झाले.\nद्वारा पोस्ट केलेले iravatee अरुंधती kulkarni येथे 1:39 PM 4 comments:\nएस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा\n ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे.\nकधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी. तेव्हा चुभूदेघे )\nतर ही एस्पेरांतो भाषा नक्की आहे तरी काय\nबोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्य��ंना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत. थोडक्यात, युरोपियन व आशियाई भाषांच्या अभ्यासकांना ही भाषा अवगत करणे अजिबात कठीण नाही. मात्र ह्या भाषेचा उद्देश जगातील सर्व समूहाला एका सामायिक पर्यायी भाषेत एकमेकांशी संवाद साधता यावा हा आणि हाच आहे. आज जगातील लाखो लोक तरी ही भाषा आपल्या स्थानिक भाषेगत सफाईने बोलतात. पुण्यातील ह्या भाषेचे अभ्यासक व एस्पेरांतोच्या भारतातील संघाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम म्हणतात त्याप्रमाणे ही काही परिषदांमध्ये, अभ्यासकांच्या मेळाव्यात काथ्याकूट करायची भाषा नव्हे; तर ही जनसमूहाची - सामान्य माणसाची भाषा आहे.\n(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)\nपोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) जामेनहोफ या सद्गृहस्थांनी इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व प्रांतिक भेदांचे मूळ लोकांचा आपापसात परस्पर संवाद नसण्यात आणि तो संवाद करण्यासाठी एखादी सामायिक भाषा नसण्यात आहे याबाबतीत त्यांचे ठाम मत होते. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे. दुर्दैवाने जामेनहोफ यांच्या तिन्ही मुलांची होलोकास्टमध्ये हत्या झाली.\nजामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ. स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ ''आशा बाळगणारा'' असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ''ल इंतरनॅशिया लिंग्वो'' (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.\n१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र ये���ात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे.\n२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.\n३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते.\n४. सोपेपणा : ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.\n५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य.\nआज ह्या भाषेत कित्येक हजार पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संगीत व काही प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच जगभरातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य ह्या भाषेत रुपांतरित झाले आहे. संपूर्ण दुनियेत ह्या भाषेला आत्मसात केलेली मंडळी तिचा उपयोग जगभरात प्रवास करताना, पत्रमैत्रीसाठी तर करतातच जगातील एस्पेरांतो बोलणारे लोक एकमेकांच्या घरी आतिथ्याचा विनामूल्य लाभ घेतात. शिवाय एकमेकांच्या भेटीगाठीत फक्त एस्पेरांतो बोलण्यावर भर, परस्पर संस्कृती-पाककला-परंपरा-विचार इत्यादींची एस्पेरांतोच्या माध्यमातून देवाणघेवाण ह्याही गोष्टी आठवणीने पाळल्या जातात. ह्या भाषेसंदर्भातील वेगवेगळ्या परिषदा, संवाद, स्नेहसंमेलनांतून निरनिराळ्या ठिकाणी एस्पेरांतो बोलणारे लोक एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करतानाच ह्या भाषेचा मूळ उद्देश जपण्याचे काम करतात.\nह्या भाषेला निर्माण करण्यामागे जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी... ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. त्यात स्थानिक भाषेला ही भाषा पर्याय म्हणून गणणे, भाषावैविध्यात खंड पाडणे हे उद्देश अजिबातच दिसत नाहीत. एक तटस्थ, कोणतीही विशिष्ट संस्कृती नसलेली व स्वतःची वेगळी ''वैश्विक'' संस्कृती असलेली ही भाषा तिच्या ह्या वैशिष्ट्यांमुळेच अनेक टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे. तसेच ह्या भाषेतील शब्द प्रामुख्याने युरोपियन धाटणीचे असल्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. मानवी इतिहासातील एक समृद्ध, विचारपूर्वक आणि ऐतिहासिक - क्रांतिकारक पाऊल म्हणून ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.\nह्या भाषेतील काही शब्द उदाहरणादाखल :\nहॅलो : सालूतोन : Saluton\nयेस : जेस : Jes\nगुड मॉर्निंग : बोनान मातेनोन : Bonan matenon\nगुड आफ्टरनून : बोनान वेस्पेरोन : Bonan vesperon\nगुड नाईट : बोनान नोक्तोन : Bonan nokton\nऑल राईट : बोने : Bone\nथॅंक यू : दांखोन : Dankon\nप्लीज : बोन्वोलू : Bonvolu\nइंटरनेटच्या जमान्यात काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ही भाषा शिकू शकता.\nमराठीत ह्या भाषेवरील पुस्तकाची निर्मिती डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी केली आहे.\nमला इंटरनेटवर पुस्तक मागवण्यासाठीचा त्यांचा मिळालेला पत्ता हा असा : बी ३, कांचन नगरी, कात्रज, पुणे - ४६.\nतसेच ह्या विषयावर तेलुगू व इंग्रजी भाषेत डॉ. रंगनायकुलू यांनी पाठ्यपुस्तकनिर्मिती केली आहे.\nत्यांचा मिळालेला पत्ता असा :\n(वरील पत्ते हे इंटरनेटवर मिळालेले असून त्यांची लेखिकेने खात्री करून घेतलेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी\nतसेच ह्या विषयावर यूट्यूबवरही काही चित्रफिती उपलब्ध आहेत. त्याही जरूर पाहाव्यात\nया भाषेविषयी काही बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आल्या आहेत. त्यातीलच ही एक बातमी :\nमाझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांच्याविषयी दोन शब्द लिहिल्याखेरीज हा लेख संपवता येणार नाही. त्यांच्या माध्यमातूनच मला या भाषेची सुरेख ओळख झाली. अनेक विद्यार्थ्यांशी, समाजातील विविध स्तरांतील लोकांशी सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. उत्साह, नैपुण्य, विनम्रता, सौहार्द आणि कार्यनिष्ठा यांचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. अनेक वर्षे समाजकल्याण खात्यातील महत्त्वपूर्ण अधिकारपद निभावल्यावर निवृत्तीनंतरही समाजहितासाठी झटणारे डॉ. अब्दुल सलाम ज्या सफाईने, सहजतेने वावरतात, बोलतात त्यावरून त्यांना दृष्टीचे सुख नाही हे ���ोणाला कळणारही नाही पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कार्यातले झपाटलेपण, त्यांची तळमळ समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. त्यांचे मोकळे हास्य, वागण्यातील सुसंस्कृतता त्यांच्या विश्वनागरिकत्वाचीच प्रचीती देते. डॉ. सलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन\n(लेखातील बरीचशी माहिती विकिपीडियामधून साभार\nडॉ. अब्दुल सलाम यांना आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता :\nद्वारा पोस्ट केलेले iravatee अरुंधती kulkarni येथे 3:47 PM 3 comments:\nलेबले: माहिती, लेख, समाज\nभागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा\nभागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला.\nसर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो. प्रस्तुत लेखात त्या अनुभवांच्या शिदोरीतील मोजके, रंजक अनुभव मांडत आहे. कोठे तांत्रिक चुका राहिल्यास ती माझ्या विस्मरणाची खूण समजावी\nतर चार झाशीच्या राण्या (उर्फ अस्मादिक व तीन सख्या) प्रथमच अशा प्रकारच्या उत्खननाला तब्बल आठवडाभरासाठी जाणार म्हटल्यावर घरच्यांना थोडी काळजी होतीच. आम्हाला आधीपासून आमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी बरोबर काय काय न्यावे लागेल ह्याची एक मोठी यादीच दिली होती. त्याप्रमाणे जमवाजमव, खरेदी, त्या दरम्यान एकमेकींना असंख्य फोन कॉल्स, सूचना वगैरे पार पडल्यावर जानेवारीच्या एका रात्री आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुराकडे रवाना झालो. आम्हा नवशिक्यांसोबत एक पी. एच. डी. चे विद्यार्थीही होते. चौघीही अखंड टकळीबाज असल्यामुळे गप्पाटप्पा आणि खादाडीच्या ओघात प्रवास कधी संपला तेच कळले नाही. नागपुराहून भागीमारीला जाताना आधीपासून आमच्या प्राध्यापकांनी आमच्यासाठी खाजगी जीपची व्यवस्था करून ठेवल्याचा खूपच फायदा झाल��. आदल्या रात्री अकरा वाजता निघालेलो आम्ही दुसऱ्या रात्री एकदाचे भागीमारीत थडकलो.\nआमची नागपुराहून निघालेली जीप धूळ उडवत थेट आमच्या राहुट्यांच्या कँपवरच पोचली. एका बाजूला हाय-वे, दुसऱ्या बाजूला कापणी झालेली शेतं आणि हाय-वे लगतच्या त्या मोकळ्या शेतजमीनीवर उभारलेल्या राहुट्यांमध्ये आमचा मुक्काम आयुष्यात प्रथमच मी अशा प्रकारे मोकळ्या माळरानावर राहण्याचा अनुभव घेत होते. माझ्यासाठी ते सर्व अनोखे होते. माझ्या बाकीच्या सख्याही पक्क्या शहराळलेल्या. त्यामुळे ह्या नव्या वातावरणात आपण कितपत तग धरू शकू अशी धाकधूक प्रत्येकीच्याच मनात थोड्याफार फरकाने होती. पण त्याहीपेक्षा काही नवे शिकायला मिळणार, आजपर्यंत जे फक्त थियरीत शिकलो ते प्रत्यक्ष करायला मिळणार, अतिशय अनुभवसंपन्न व जाणकार प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार ह्या सर्वाचे औत्सुक्य जबरदस्त होते. त्यामुळे जे काही समोर येईल ते स्वीकारायचे, आत्मसात करायचे असाच चंग बांधलेला होता आम्ही\nत्या रात्री आम्ही जरा लवकरच झोपी गेलो. एकतर प्रवासाचा शीण होता आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून उत्खननाच्या साईटवर निघायचे होते. माझ्या तंबूत मी आणि एक मैत्रीण अशा दोघींची व्यवस्था होती. बाकी दोघी दुसऱ्या तंबूत. इतर पी. एच. डी. चे विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टाफ यांसाठीही वेगवेगळ्या राहुट्या होत्या. स्वयंपाक व भोजनासाठी वेगळी राहुटी होती. सर्व राहुट्या अर्धवर्तुळात रस्त्याच्या विरुद्ध, आतल्या बाजूला तोंड करून होत्या. जरा पलीकडे आमच्या मेक-शिफ्ट बाथरूम्स होत्या. म्हणजे चारी बाजूंनी तरटे लावलेली, पाणी वाहून जायची व्यवस्था केलेली शेतजमीनीतील जागा. त्याही पलीकडे असेच प्रातर्विधींसाठीचे तरटांनी चारही बाजू झाकलेले मातीचे चर. एका मोठ्या चुलाण्यावर सकाळ, संध्याकाळ मोठ्या हंड्या-पातेल्यांतून पाणी उकळत असे. तेच पाणी बादलीतून आम्हाला अंघोळीसाठी मिळे. थेट आकाशाच्या खाली, अंगाला वारा झोंबत, रात्री व पहाटे टॉर्चच्या उजेडात सर्व आन्हिके आटोपताना फारच मजा येत असे त्यात एक मैत्रीण व मी स्नानाचे वेळी आमच्या नैसर्गिक स्पा उर्फ वेगवेगळ्या तरट-स्नानगृहांमधून एकमेकींशी गप्पा मारत असू. आम्हाला वाटायचे की आम्ही जे काही बोलतोय ते फक्त आमच्यापुरतेच आहे.... पण ते साऱ्या राहुटीवासियांना ऐकू जात असे हे बऱ्याच उशीराने समजले. नशीब, आम्ही वाचलेली पुस्तके, कथा, कादंबऱ्या, पाहिलेले चित्रपट - गाणी वगैरेचीच चर्चा ( वैयक्तिक टिकाटिप्पणीसह) करायचो\nपहिल्या रात्री त्या अनोळखी माळावर, हाय-वे वरच्या ट्रक्सचे आवाज व दिव्यांचे प्रखर झोत तंबूच्या कपड्यातून अंगावर घेत, सतरंजीमधून टोचणाऱ्या नवार खाटेवर कूस बदलत, अंगाला यथेच्छ ओडोमॉस चोपडूनही हल्ल्यास उत्सुक डासोपंतांना हूल देत, बंद तंबूच्या फटीमधून येणारे गार गार वारे अनुभवत आणि दुसऱ्या दिवशीची स्वप्ने पाहत कधी झोप लागली तेच कळले नाही.\nदुसऱ्या दिवशी गजर लावला होता तरी कुडकुडत्या थंडीत उठायची इच्छा होत नव्हती. पण तंबूच्या दाराशी आलेल्या बेड-टीने आम्हाला उठवल्यावर मग बाकीचे आवरणे भागच होते. पहाटेच्या अंधारातच पटापट आवरले. येथे खाटेवरून पाऊल खाली टाकल्या टाकल्या बूट-मोजे घालावे लागत. कारण राहुटीचा भाग शेतजमीनीचाच असल्यामुळे रात्रीतून कोण कोण पाहुणे तिथे आश्रयाला आलेले असत. रात्री कंदिलाच्या उजेडात उशाशी काढून ठेवलेला कपड्यांचा ताजा जोड अंगात चढवायचा, सर्व जामानिमा करून दिवसभरासाठी लागणारे सामान सॅकमध्ये कोंबून बाहेरच्या खुल्या आवारात, हातांचे तळवे एकमेकांवर चोळत, थंडीत अंगात ऊब आणायचा प्रयत्न करत प्राध्यापकांची वाट बघत थांबायचे. त्यादिवशीही तसेच झाले. पलीकडे आकाशात विविध रंगछटांची नुसती बरसात झाली होती. सकाळच्या प्रहराला शांत प्रहर का म्हणतात ते तेव्हा नव्याने कळले. जानेवारीतल्या धुक्याच्या दुलईला बाजूला सारत जेव्हा सूर्याची किरणे आसमंत उजळवू लागली होती तेव्हा आमच्या चमूने उत्खननाच्या साईटच्या दिशेने कूचही केले होते. सोबत किलबिलणाऱ्या पक्ष्यांची साथ. नागपुरी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्याला हॅट, गळ्यात स्कार्फ, टी-शर्टवर पूर्ण बाह्यांचा शर्ट, पॅंट आणि पायात शूज अशा एरवी मला अजिबात सवय नसलेल्या अवतारात सुरुवातीला वावरताना थोडे अवघडायला झाले होते. पण हळूहळू त्याची सवय झाली. हाय-वे वरून पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर थोडे आत वळून एका ओढ्याच्या बाजूला असलेल्या एका पांढरयुक्त डोंगरावर आमची उत्खननाची साईट होती. महापाषाणयुगीन संस्कृतीतील वस्तीचे अवशेष येथील उत्खननात गवसत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. अगोदरच्या वर्षी जवळच त्या काळातील दफनभूमीचे उत��खनन झाले होते. मला ह्यावर्षीच्या त्या पुरातन वस्तीवरील उत्खननात हाडे, सांगाडे वगैरे सापडणार नाहीत म्हणून थोडेसे दुः ख झाले खरे, पण त्या वस्तीच्या खुणांमध्येही काही महत्त्वपूर्ण अवशेष, पुरावे हाती लागायची शक्यता होती.\nआल्यासरशी आमच्या एका प्राध्यापकांनी आम्हाला ओढ्याच्या दिशेने पिटाळले. मग त्यांनी स्वतः येऊन ओढ्याच्या पाण्यातून, परिसरातून जीवाश्म कसे हुडकायचे ते सप्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर जवळपास अर्धा-पाऊण दिवस आम्ही घोटाभर पाण्यात उभे राहून, पाठी वाकवून, माना मोडेस्तोवर ताणून जीवाश्म हुडकत होतो. उत्खनन हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे हा शोध मला त्याच बकचिंतनात लागला. पुस्तकात वाचलेली सोपी पद्धत प्रत्यक्षात आणताना किती कष्टाची असते ते पहिल्यांदाच जाणवले. लगोलग सर्व पुरातत्वज्ञांविषयीचा माझा आदर जाम दुणावला.\nदुपारच्या जेवणापश्चात (नशीब, त्यासाठी वेगळी तंगडतोड नव्हती ते जाग्यावरच यायचे ) मोडलेल्या माना, पाठी सावरत आम्ही उत्खननाच्या चरापाशी येऊन थडकलो. चराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वेगवेगळ्या चौरसांमध्ये दोरीच्या साहाय्याने विभाजन करण्यात आले होते. आमच्या हातात छोटी छोटी हत्यारे देऊन प्रत्येकीची रवानगी एकेका कोपऱ्यात करण्यात आली. जमीन कशी हलक्या हाताने उकरायची, ब्रशने साफ करायची वगैरेंचे प्रात्यक्षिक झाल्यावर आम्ही मन लावून आपापल्या चौकोनात कामाला लागलो. खूपच वेळखाऊ, कष्टाचे, धीराचे आणि कौशल्याचे काम. कोणतीही घाई करायची नाही. काही महत्त्वाचे सापडत आहे असे वाटले तर लगेच सरांना बोलावायचे. मध्ये मध्ये आमचे सर येऊन शंकांचे निरसन करीत, प्रश्नांना उत्तरे देत आणि आमच्या आकलनाचीही चाचपणी करत. तशी मजा येत होती. पण एवढा वेळ दोन पायांवर उकिडवे बसण्याची सवय नसल्यामुळे दर पंधरा-वीस मिनिटांनी हात-पाय झाडायचा, झटकायचा कार्यक्रमही चालू असे. पाठ धरली की जरा हात-पाय मोकळे करण्यासाठी इतर लोकांची खोदाखोदी कोठवर आली हे बघण्यासाठी जरा फिरून यायचे.... अर्थातच आपल्या चौकोनापेक्षा इतरांचे चौकोन जास्त आव्हानात्मक व आकर्षक वाटत असत\nमला नेमून देण्यात आलेल्या चौकोनात मला तुटकी-फुटकी मातीची खापरे, शंख, हस्तीदंती बांगड्यांचे काही तुकडे मिळत होते. प्रत्येक अवशेष जीवापाड जपून हलकेच साफ करताना नकळत मनात तो अवशेष तिथे कसा, कोठू��� आला असेल वगैरेची कल्पनाचित्रे रंगत असत.\nमी काम करत असलेल्या चौकोनाच्या जवळच मातीत पुरलेल्या रांजणाच्या खुणा सापडल्या होत्या. त्यामुळे आम्ही काम करत असलेला भाग एखाद्या घराच्या स्वयंपाकाच्या जागेतील असावा असे वाटत होते. आमचे प्राध्यापक आम्हाला खापरांचे वर्गीकरण कसे करायचे, त्यांच्यावर दृश्य खुणा कशा शोधायच्या, त्यांची साफसफाई इत्यादीविषयी अथक मार्गदर्शन करत असत. काम कितीही पुढे न्यावे असे वाटले तरी सूर्याचे मावळतीचे किरण आम्हाला जबरदस्तीने परतीचा कँप साईटचा रस्ता धरायला लावत असत. शिवाय दिवसभर उन्हात करपल्यावर दमलेल्या थकलेल्या शरीराने जास्त काही होणे शक्यही नसे.\nकँपवर परतल्यावर हात-पाय धुऊन सगळेजण मधल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या प्लॅस्टिक टेबल-खुर्च्यांचा ताबा घेत असत. मग चहा-बिस्किटांचा राऊंड होई. जरा तरतरी आली की आळीपाळीने स्नानासाठी क्रमांक लावले जात. दिवसभराची धूळ, माती, घाम, आदल्या रात्रीचा ओडोमॉसचा थर वगैरे चांदण्यांच्या आणि टॉर्चच्या प्रकाशात, किरकिरणाऱ्या रातकिड्यांच्या आणि गार वाऱ्याच्या साथीने, गरम गरम पाण्याने धुतला जाताना काय स्वर्गसुख लाभे हे शब्दांमध्ये सांगणे शक्य नाही. मग जरा किर्र अंधाराची भीती घालवण्यासाठी आपसूकच तोंडातून गाण्याच्या लकेरी बाहेर पडत आणि टेबलाभोवती गप्पा मारत बसलेल्या आमच्या 'सक्तीच्या' श्रोत्यांची बसल्या जागी करमणूक होई\nस्नानादीकर्मे झाल्यावर खरे तर माझे डोळे दिवसाच्या श्रमांनी आपोआपच मिटायला लागलेले असत. पण कंदिलाच्या प्रकाशातील राहुटीतल्या भोजनाचा दरवळ त्या झोपेला परतवून लावत मला जागे राहण्यास भाग पाडत असे. जेवणात आम्हा विद्यार्थी व प्राध्यापकांची अंगतपंगत बसे. आमचा शिपाई/ आचारी/ वाढपी आम्हाला मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालत असे. त्या पंगतीत दिवसभरातल्या उत्खननाच्या प्रगतीवर चर्चा होत. कधी कधी उष्टे हात कोरडे होईस्तोवर ह्या चर्चा रंगत. त्यातील सर्व तांत्रिक मुद्दे कधी कळत तर कधी बंपर जात. पण तरीही तारवटल्या डोळ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मुखातून मिळणारी माहिती शिणलेल्या मेंदूत साठवताना काय तो आनंद मिळे\nजेवणापश्चात पुन्हा जरा वेळ बाहेरच्या टेबलाभोवती गप्पा रंगत. कधी आम्ही पाय मोकळे करण्यासाठी हाय-वे च्या कडेकडेने जरा फेरफटका मारून येत असू. प��� दिवसभरच्या सवय नसलेल्या परिश्रमांनंतर माझे पाय अशा सफरीसाठी जाम कुरकुरत. तरीही माघार घ्यायची नाही ह्या तत्त्वानुसार मी स्वतः ला रेटत असे. नऊ-साडेनवाला सगळेजण आपापल्या राहुट्यांमध्ये परतलेले असत. मग रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात हलक्या आवाजात गप्पा (हो गप्पांचे आवाजही मोकळ्या माळरानामुळे इतरांना ऐकू जायचे गप्पांचे आवाजही मोकळ्या माळरानामुळे इतरांना ऐकू जायचे ), दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स आणि मग कधीतरी कंदिलाची ज्योत बारीक करून निजानीज\nदुसरे दिवशी पुन्हा आदल्याच दिवसाचे रूटीन रोज साईटवर जाता - येता रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये चमचमणारे दगड मिळायचे. अमेथिस्ट, टोपाझच्या रंगछटांचे ते जाडजूड चमचमणारे दगड गोळा करताना खूप मजा यायची. दुपारच्या जेवणानंतर जिथे कोठे, ज्या झाडाखाली सावली मिळेल तिथे अर्धा तास विश्रांती घेऊन मगच पुढच्या कामाला सुरुवात व्हायची. मग आमच्यातील काही उत्साही जन आजूबाजूच्या संत्रा-पेरुंच्या बागांमध्ये रानमेवा शोधत हिंडायचे. गावातील शेतकरी कधी कधी आम्ही काय करतोय हे पाहायला यायचे. आम्हाला आधीपासूनच गावकऱ्यांशी कसे वागायचे वगैरेच्या अनौपचारिक सूचना देण्यात आल्या असल्यामुळे आम्ही आपले हातातले काम चालू ठेवायचो.\nआमचे एक प्राध्यापक आम्हाला अनेकदा काही सोन्याचांदीचे दागिने अंगावर असल्यास ते उत्खननाचे वेळी काढून ठेवायला सांगायचे. ते असे का सांगतात ते मात्र कळत नव्हते. शेवटी त्याचा उलगडा एका मजेदार किश्शाच्या कथनाने झाला. अशाच एका उत्खननाचे वेळी तेथील एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन उत्खनन करत असलेल्या खड्ड्यात पडली. नंतर लक्षात आल्यावर शोधाशोध झाली व अखेर ती चेन खड्ड्यातून मिळाली. एव्हाना गाववाल्यांपर्यंत ही बातमी कशीतरी पोचलीच होती. मग काय थोड्याच वेळात त्या जमीनीचा मालक व त्याचे इतर गाववाले साथीदार उत्खननाच्या साईटवर हजर झाले थोड्याच वेळात त्या जमीनीचा मालक व त्याचे इतर गाववाले साथीदार उत्खननाच्या साईटवर हजर झाले त्यांच्या मते उत्खननात बरेच गुप्तधन सापडले आणि त्या गुप्तधनात सोन्याची चेनही मिळाली त्यांच्या मते उत्खननात बरेच गुप्तधन सापडले आणि त्या गुप्तधनात सोन्याची चेनही मिळाली वातावरण बघता बघता गंभीर झाले. गाववाले गुप्तधन ताब्यात द्या ह्या आपल्या आग्रहापासून मागे हटायचे नाव घेईनात आणि त्यांची कशामुळे खात्री पटेल ह्यावर साईटवरील लोकांमध्ये खल-विचार. शेवटी त्या गाववाल्यांची कशीबशी समजूत काढता काढता तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व मदतनीसांच्या नाकी नऊ आले वातावरण बघता बघता गंभीर झाले. गाववाले गुप्तधन ताब्यात द्या ह्या आपल्या आग्रहापासून मागे हटायचे नाव घेईनात आणि त्यांची कशामुळे खात्री पटेल ह्यावर साईटवरील लोकांमध्ये खल-विचार. शेवटी त्या गाववाल्यांची कशीबशी समजूत काढता काढता तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व मदतनीसांच्या नाकी नऊ आले तेव्हापासून जरा जास्तच सावधानता\nएव्हाना मी काम करत असलेल्या चौकोनात फार काही निष्पन्न होत नव्हते. परंतु माझ्या दोन सख्या ज्या चौकोनात काम करत होत्या तिथे फक्त चूलच नव्हे तर वैलीच्या अस्तित्वाच्या खुणाही दिसू लागल्या होत्या महापाषाणयुगीन संस्कृतीतील मानवालाही चूल-वैलीचे तंत्रज्ञान अवगत असण्याविषयीचा हा फार फार महत्त्वाचा पुरावा होता. मग त्याविषयी अगणित चर्चा, तर्क, अंदाज चांगलेच रंगत असत. दरम्यान आम्ही उत्खननाच्या व आमच्या राहुट्यांच्या साईटपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर असलेल्या प्रत्यक्ष भागीमारी गावाचा फेरफटका करून आलो होतो. मुख्य वस्तीतील बऱ्याच घरांचा पाया पांढर असलेल्या भागातच होता. मूळ जोत्यावरच पुढच्या अनेक पिढ्या आपली घरे बांधत होत्या. म्हणजे कितीतरी शे - हजार वर्षे त्याच भागात लोक वस्ती करून राहत होते. अर्थात तिथे लोकांची रहिवासी वस्ती असल्यामुळे तसे तिथे उत्खनन करणे अवघड होते. पण निरीक्षणातून अंदाज तर नक्कीच बांधता येत होता.\nआतापर्यंत आमच्या खरडवह्यांमध्ये आम्ही उत्खननाच्या चराच्या आकृत्या, कोणत्या चौकोनात काय काय सापडले त्याच्या नोंदी, खुणा, तपशील व जमतील तशा आकृत्या वगैरे नोंदी ठेवतच होतो. त्या चोपड्यांना तेव्हा जणू गीतेचे महत्त्व आले होते. एकेकीच्या वहीत डोके खुपसून केलेल्या नोंदी न्याहाळताना ''ह्या सर्व घडामोडींचे आपण साक्षीदार आहोत'' या कल्पनेनेच मनात असंख्य गुदगुल्या होत असत. काळाच्या पोतडीतून अजून काय काय बाहेर पडेल ह्याचीही एक अनामिक उत्सुकता मनी दाटलेली असे.\nबघता बघता आमचा उत्खननाच्या साईटवरचा वास्तव्याचा काळ संपुष्टात आला. आमची बॅच गेल्यावर दुसरी विद्यार्थ्यांची बॅच उत्खननात सहभागी होण्यासाठी येणार होती. मधल्या काळात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी गावातील प्रभात फेरीत उत्स्फूर्त भाग घेऊन त्यानंतर आमच्या तज्ञ प्राध्यापकांनी अतिथीपद भूषविलेल्या गावातील पंचायत व शाळेच्या समारंभात उपस्थिती लावतानाही आगळीच मजा आली. दुपारी असेच फिरायला गेलो असता माझ्या लाल रंगाच्या टीशर्टला पाहून जरा हुच्चपणा दाखवणाऱ्या रस्त्यातील म्हशीमुळे माझी भंबेरी उडाली व इतरांची करमणूक झाली\nनिघताना आम्ही मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे सावनेरला रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठून नागपूर स्टेशन गाठले. तिथून पुढे पुण्यापर्यंतचा सोळा-सतरा तासांचा प्रवास. अंगाला अजूनही भागीमारीच्या मातीचा वास येत होता. नाकातोंडात-केसांत तिथलीच धूळ होती. हातांना कधी नव्हे तो श्रमाचे काम केल्यामुळे नव्यानेच घट्टे पडले होते. पायांचे स्नायू दुखायचे बंद झाले नसले तरी दिवसभराच्या उठाबशांना सरावू लागले होते. आणि डोळ्यांसमोर सतत उत्खननाच्या साईटची दृश्ये तरळत असायची. तो अख्खा प्रवास आम्ही सहभागी झालेल्या उत्खननाच्या आकृत्या पडताळण्यात, त्यावर चर्चा करण्यात आणि दमून भागून झोपा काढण्यात घालवला.\nघरी आल्यावर आप्त-सुहृदांनी मोठ्या उत्सुकतेने प्रवासाविषयी, उत्खननाविषयी विचारले. तेव्हा त्यांना काय काय सांगितले, त्यातील कोणाला मी सांगितलेल्यातील काय काय उमजले हे आता लक्षात नाही. एका अनामिक धुंदीत होते मी तेव्हा पण आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय असा अनुभव देणारे ते सात दिवस, ते अनमोल उत्खनन आणि वेगळ्या वातावरणात मिळालेली निखळ मैत्रीची साथ यांमुळे भागीमारी कायम लक्षात राहील\n(छायाचित्र स्रोत : विकिमीडिया)\nद्वारा पोस्ट केलेले iravatee अरुंधती kulkarni येथे 1:47 PM 3 comments:\nलेबले: अनुभव, माहिती, ललित, विरंगुळा, स्मृतिगंध\nब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित\nसहज सुंदर आयुष्याचा घेते चांदणझोका |\nया रसिकांनो रंजक वेधक गोष्टी माझ्या ऐका||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/10-most-hottest-place-in-india/", "date_download": "2021-07-31T15:23:55Z", "digest": "sha1:O7Y56RHRV426Z3TH4NB4GQQBNFT7RII6", "length": 9374, "nlines": 106, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "उष्णतेच्या देशा: भारतातील सर्वाधिक १० उष्ण प्रदेश", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nउष्णतेच्या देशा: भारतातील सर्वाधिक १० उष्ण प्रदेश\nनवी दिल्ली - लांबलेल्या मान्सूनमुळे उत्तर-दक्षिण भारतात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. लाखो भारतीयांना उष्णतेची झळ जाणवत असून उत्तर भारतातील काही भागात तापमान ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने उत्तर भारतासहित अन्य काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे.\nवास्तविक किमान तापमान हे सामान्य किमान तापमानापेक्षा म्हणजे ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक असल्यास उष्णतेची लाट मानली जाते. जूनप्रमाणे जुलै महिनाही अधिक उष्णमान ठरला आहे. केवळ भारतामध्ये नव्हे तर जगभरातील प्रमुख शहरांमध्ये देखील अधिक उष्णता दिसून आली आहे.\nभारतातील सर्वाधिक उष्ण प्रदेश\nभारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यात उष्णतेमुळे बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.\nभारतीय हवामान खात्यानुसार भारतातील सर्वाधिक १० उष्ण प्रदेश:\nफतेहगड (उत्तर प्रदेश) ४२. ५ डिग्री सेल्सिअस\nगुरुग्राम (हरयाणा) ४१.८ डिग्री सेल्सिअस\nगंगानगर (राजस्थान) ४१.८ डिग्री सेल्सिअस\nहिस्सार (हरयाणा) ४१. ७ डिग्री सेल्सिअस\nसवाई माधोपूर (राजस्थान) ४१. ४ डिग्री सेल्सिअस\nभटिंडा (पंजाब) ४० डिग्री सेल्सिअस\nदिल्ली ३९.५ डिग्री सेल्सिअस\nउना (हिमाचल प्रदेश ) ३९.४ डिग्री सेल्सिअस\nचंदीगड- ३८.२ डिग्री सेल्सिअस\nकठुआ (जम्मू-काश्मीर) ३८ डिग्री सेल्सिअस\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगा���ादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/full-form-of-acp-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-31T14:43:05Z", "digest": "sha1:GQZEKL3KZB5AX5AQSN6FJUB66XHIZ5YV", "length": 7555, "nlines": 73, "source_domain": "marathimadhe.in", "title": "एसीपीचा फुल फॉर्म काय आहे? What is full Form of ACP in marathi - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nएसीपीचा फुल फॉर्म काय आहे\nACP होण्याकरिता आवश्यक पात्रता\nACP ची जीवनशैली कशी असतेACP cha pagar kiti asto ACP ला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कोणत्या आहेत\nजेव्हा आपण एखाद्या पोलिस स्टेशन मध्ये जातो तेव्हा आपल्या समोर अनेक वेळा एसीपी (ACP) असं म्हटलं जातं मात्र आपल्याला समजत नाही ACP mhnje Kay \nआपण गोंधळात पडतो की आपल्याला पोलिस माहिती असतात पोलिसांच्या मध्ये असणाऱ्या वेगवेगळ पदव्या आपल्याला माहिती नसतात.\nACP ला English मध्ये Assistant Commissioner of Police असं म्हटलं जातं. एसीपी हि एक पदवी आहे जी पोलिसांना दिली जाते.\nACP चा फुल फॉर्म सहायक पोलिस आयुक्त असा होतो.ACP हा भारतीय पोलिस सैन्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे.DSP rank असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला हि पदवी दिली जाते.\nया पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला ३ स्टार दिले जातात.\nACP होण्यासाठी 2 मार्ग आहेत.\nजर आपण पोलिस विभागात १५-२० वर्षे काम केलं असेल तर तुमची बढती होवून एसीपी बनू शकता.\nयूपीएससी द्वारा ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा मध्ये जर तुम्ही चांगले गुण मिळवले आणि ग्रुप 1 मध्ये असाल तर तुम्हाला एसीप�� होता येत.\nACP होण्याकरिता आवश्यक पात्रता\nएसीपी होण्यासाठी उमेदवाराला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.\nACP होण्याकरिता उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केले पाहिजे.\nUPSC च्या नियमानुसार उमेदवाराचे वय २१-३२ या वयोगटात असेल तर आपल्याला ACP बनता येतं.\nउमेदवार शारीरिक आणि मानसिक रित्या परिपूर्ण हवा.\nACP ची जीवनशैली कशी असतेACP cha pagar kiti asto ACP ला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कोणत्या आहेत\nसरकारच्या वतीने एसीपीला दरमहा ८०,००० ते १,००,००० रुपये दिले जातात. या व्यतिरिक्त एसीपी करिता राहण्याची सोय, गाडी व नोकरदार यांची नि: शुल्क निवास व्यवस्था केली जाते.\nया लेखा मध्ये आपण पाहिले की,\nहे पण वाचा :\nमराठी मध्ये फुल फॉर्म\nशरद पवार जीवनचरित्र (बायोग्राफी)-Sharad Pawar Biography in marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/12/gajar-ka-cake-eggless-wheat-flour-carrot-cake-in-pressure-cooker-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T14:59:11Z", "digest": "sha1:B7AVVOM6HCLXR2PAWEA4JVGWUH7QG6QS", "length": 7952, "nlines": 75, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Gajar Ka Cake Eggless Wheat Flour Carrot Cake in Pressure Cooker Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nबेकरीसारखा बिना अंड्याचा गहू व गाजराचा केक कुकरमध्ये बनवा\nथंडीचा सीझन आला की आपल्याला मार्केटमध्ये छान लाल चुटुक गाजर मिळतात. मग कोणाला मोह होणार नाही जरी घरी गाजर असतील तरीसुद्धा आपण परत विकत घेतो. मग घरी आपल्यावर लाल चुटुक गाजरांचे काय काय पदार्थ बनवायचे ह्याचा विचार करतो कींव लगेच यूट्यूब चालू करून सर्च करतो.\nआता पर्यन्त आपण गाजर न किसता हलवा कसा बनवायचा तसेच गाजर वापरुन खीर कशी बनवायची गाजराची पचडी कशी बनवायची ते पाहिले. गाजर मटार वापरुन भाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहिले.\nगाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे त्याच्या सेवनाने आपली त्वचा व डोळे चांगले राहतात. आपले डोळे व त्वचा साठी लागणारे योग्य तत्व त्याच्या मध्ये आहेत. मुले गाजर खायचा कंटाळा करतात. मग अश्या प्रकारे आपण विविध पदार्थ बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट\nबेकिंग वेळ: 45 मिनिट\n1 कप गव्हाचे पीठ\n1 कप गाजर (किसून)\n½ टी स्पून दालचीनी पावडर\n2 टे स्पून तेल\n1 टी स्पून बेकिंग पावडर\n1 टी स्पून बेकिंग सोडा\n¼ टी स्पून वनीला एसेन्स\nकृती: गाजर धुवून, सोलून किसून घ्या. प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, दालचीनी पावडर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्या.\nकुकर गरम करायला ठेवा. कुकर गरम झालाकी त्यामध्ये मीठ ��ालून एक स्टँड ठेवा. केकच्या भांड्याला थोडे बटर व मैदा लावून घ्या.\nएका बाउलमध्ये बटर, पिठीसाखर, दही, तेल व दूध मिक्स करून एग बीटरनी चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये केसलेले गाजर, चाळलेला मैदा घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये वनीला एसेन्स घाला. मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात घालून एकदा टॅप करून त्यावर ड्रायफ्रूटने सजवा.\nकुकर मध्ये स्टँडवर केकचे भांडे ठेवा व कुकरच्या झाकणाची शिट्टी व रिंग काढून झाकण लावून घ्या. मग 1 मिनिट विस्तव मोठा करून मग कमी करा. मग मंद विस्तवावर 40-45 मिनिट केक बेक करून घ्या. केक बेक झालाकी नाही ते झाकण काढून सुरीने चेक करा. केक झाला असेल तर विस्तव बंद करून 10 मिनिट केक कुकरमध्येच ठेवा.\nमग 10 मिनिट नंतर कुकरमधून केक बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर कापून मग सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/01/6624/", "date_download": "2021-07-31T16:00:03Z", "digest": "sha1:4RNBUWCW5ROK45HHUBMZ4J7V6LP3NDXV", "length": 11443, "nlines": 54, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nएकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली.\nकॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त बाजारपेठ किंवा पाशवी पिळवणूक, समाजवाद म्हणजे भोंगळ सद्भाव (मृणाल गोरे, डॉ लोहिया) किंवा बनेल अवसरवाद (अमरसिंग-मुलायमसिंग), साम्यवाद म्हणजे श्रमिकांचा स्वर्ग किंवा आडमुठे लालभाई, अशी सुलभीकरणे आज वापरात आहेत. वापरणाऱ्यांमध्ये अशिक्षितही आहेत, खखढ-खखच-खअड मधील अत्युच्चशिक्षितही आहेत आणि अर्थशास्त्र-राज्यशास्त्र शिकलेलेही आहेत.\nशेतीवर आधारित जीवनपद्धतीची जागा औद्योगिक पायावर उभ्या असलेल्या जीवनपद्धतीने घेतली. आज विकसित देश, पहिले जग वगैरे नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देशांत ही प्रक्रिया पूर्णत्वाजवळ गेली आहे. तेथे शेतीवर उपजीविका चालवणाऱ्यांची ट��्केवारी एका आकड्याइतकी खाली गेली आहे. त्या समाजांचा इतका कमी भाग अन्नोत्पादनात असूनही ते देश अन्न सधन आहेत. भारत, चीन, ब्राझील, रशिया अशा देशांत ही प्रक्रिया जोम धरत आहे. औद्योगिकतेवर जगणारे वाढत आहेत, पण अन्नोत्पादनावर जगणाऱ्यांचे प्रमाण अजूनही मोठे आहे. बरेच आफ्रिकन देश, इतर जगातले काही देश, आजही औद्योगिकीकरणाच्या प्राथमिक अवस्थेत आहेत. त्यांच्यात उद्योगांवर जगणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. भांडवलवाद, समाजवाद (पोटभेद : साम्यवाद) ह्या विचारधारा, आयडिऑलजीज, पहिल्या जगात, आजच्या प्रस्थापित औद्योगिकीकृत देशांत घडल्या. शेतीची जागा उद्योगांनी घेताना त्या घडल्या. त्यांतही एकसंधता नव्हती व नाही. जेव्हा इतर देशांमध्ये उद्योगांचे महत्त्व वाढू लागले तेव्हा त्या देशांमध्येही या विचारधारा पोचल्या, व त्यांच्याही स्थानिक आवृत्त्या घडल्या. समाजांनी, माणसांनी बदलत्या परिस्थितीला बदलते प्रतिसाद देण्यातून त्या घडल्या. या कहाणीची रूपरेषा ‘एक क्रांती : दोन वाद’ नावाच्या एका लेखमालेतून आजचा सुधारक च्या वाचकांपुढे मांडायची आहे. या कहाणीवर प्रचंड लेखन झालेले आहे. आणि कोणताही लेख, कोणतेही पुस्तक, या प्रक्रियेची रूपरेषाच देऊ शकते. रूपरेषा म्हटले की सुलभीकरणही आलेच, याची जाणीव ठेवूनच लेख लिहिला आहे व वाचला जावा. आसु नेहेमीच चर्चेला सुरुवात करत असतो, अंतिम उत्तर देत नसतो, हे संपादक वारंवार नोंदतातच\nरूपरेषांमध्ये सुलभीकरण असले तरीही त्या उपयुक्त असतात. इंग्रजीत १९७०-८० च्या दशकात वेगवेगळ्या विचारवंतांच्या जीवन, कार्य व विचारांच्या रूपरेषा देणारी फाँटाना मॉडर्न मास्टर्स ही ग्रंथमाला होती. गेल्या आठदहा वर्षांत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु या नावाने कालखंड, वाद, विचारवंत वगैरेंच्या ओळखी करून देत आहे. मराठीत असे काही घडत असले तर ते माहीत नाही. तसे काही घडावे, असे मात्र तीव्रतेने वाटते.\nलेखाच्या विषयावर उपलब्ध पुस्तकांची संख्या प्रचंड आहे. त्यांपैकी काही संदर्भग्रंथांची यादी सोबत देत आहोत. पण या संदर्भग्रंथांपुरतेच लेखाचे संदर्भ मर्यादित नाहीत.\nवाचकांच्या सोईसाठी ही यादी अधूनमधून लेखांसोबत दिली जाईल.\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मि��ा किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/brihanmumbai-police-driver-recruitment-20365", "date_download": "2021-07-31T14:56:34Z", "digest": "sha1:U25LVCSX4Z2HMS5RASVJ6FK5WTW7X63D", "length": 8968, "nlines": 149, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Brihanmumbai Police Driver Recruitment | Yin Buzz", "raw_content": "\nबृहन्मुंबई पोलिस चालक भरती २०१९.\nबृहन्मुंबई पोलिस चालक भरती २०१९.\nबृहन् मुंबई पोलिस चालक भारती 2019: बृहन् मुंबई शहर पोलिस (बृहन् मुंबई पोलिस विभाग) ने पोलिस कॉन्स्टेबल चालक पदांसाठी नवीन नोकरी अधिसूचना प्रकाशित केली. ही भरती एकूण १66 रिक्त पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांना नवीनतम सूचना डिसेंबर 2019 पहाण्यासाठी कळविण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2019 आहे.\nपदाचे नाव - पोलीस शिपाई चालक\nपदाची संख्या - 156 जागा\nशैक्षणिक पात्रता - उमेदवारांनी बारावी पास असणे आवश्यक आहे\nवयाची अट – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nभर्ती प्रक्रिया: शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा\nमागासवर्गीय /अनाथ मुले : 350/-\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22nd December 2019\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दि�� संपन्न कराडः भारताचे माजी...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार...\nसकारात्मक आत्मसंवाद जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला...\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव गुण\nमुंबई :- अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यासाठीच मुंबई...\nWorld Heart Day 2020 : अशी घ्या हृदयाची काळजी\nमुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. पण लॉकडाऊन नंतर...\nUC Browser ला पर्याय IC Browser; लाखो युझर्सनं केलं डाउनलोड\nमुंबई :- केंद्र सरकराने काही दिवसांपूर्वी चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला...\nWorld Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते मग जाणून घ्या सविस्तर\nमुंबई :- सध्याची जीवनशैली आणि आहार पध्दतीत बदल झाले आहेत. या नविन जीवशैलीचा थेट...\nअकरावीचे विद्यार्थी गोंधळात; अजून प्रवेश प्रक्रियेबाबत अनिश्र्चितता\nमुंबई :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-infog-article-about-anniversary-special-5609918-NOR.html", "date_download": "2021-07-31T14:40:27Z", "digest": "sha1:XPXNREC7HUIR27EGAJDPZSRLBEAEZRKD", "length": 5293, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "article about Anniversary special | अवघे पाऊणशे वयमान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतात दहा कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ६० वर्षांहून अधिक वय असलेले. यातल्या सगळ्यांची प्रकृती नाजूक असते, वा आर्थिक परिस्थिती हलाखीची असतेच असं नाही. हे जे हाताशी भरपूर वे�� असलेले नागरिक आहेत, ते सर्वसाधारणपणे टीव्ही पाहात, पेपर वाचत, पोथ्या वाचत, समवयस्कांशी गप्पा मारत, घरातल्यांवर टीकाटिप्पणी करत, पैसा गाठीला असेल तर प्रवास करत दिवस घालवतात. आयुष्य कष्टात काढलं, आता आराम करू, असाही विचार त्यामागे असू शकतो, त्याबद्दल आक्षेपही नाही. परंतु, अनेकदा असं जाणवतं की, अशा व्यक्ती दिशाहीन आयुष्य जगत असतात. यापलिकडेही एक जग आहे जिथे आपली बुद्धी, कौशल्य, अनुभव, वेळ, किंवा अगदी संपत्तीही, उपयोगात येऊ शकतात, याची जाणीव फार कमी व्यक्तींना असते, असं दिसतं. काहींना वाटत असतं की, काहीतरी करायला हवं असं, पण काय करावं कळत नसतं. पण, यालाही अपवाद आहेतच. ‘अवघे पाऊणशे वयमान, अजून करायचेय खूप काम,’ हेच अनेकांच्या जीवनाचं मार्गदर्शक तत्त्व असतं. अशा काही पाऊणशे वयोमान गाठलेल्या, तरीही चाळिशीतल्या उत्साहाने व दमाने काम करणाऱ्या काहीजणी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं काम गेली अनेक वर्षं आपण पाहातोय, त्यांच्याबद्दल वाचतोय. पण अजूनही त्या थकलेल्या नाहीत. त्यांच्या शब्दकोषात निवृत्ती हा शब्दच नाही. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, तरुण पिढीशी संवाद ठेवणं, वाचत राहाणं, लिहीत राहाणं, नवनवीन माणसांना भेटणं हा त्यांच्या सत्तरीनंतरच्या आयुष्याचाही अविभाज्य भाग आहे, त्यामुळेच कदाचित त्या अजूनही फिट आहेत, पुढच्या काही वर्षांचं कामाचं नियोजन त्यांनी केलंय. वैद्यकशास्त्रही असं सांगतं की, जितका आपला मेंदू कार्यरत ठेवू, जितकं शरीर वापरात ठेवू तितकं म्हातारपण आरोग्यदायी व आनंदाचं जातं. या आजच्या वर्षपूर्ती विशेषांकाच्या मानकऱ्यांकडे पाहून याचा स्पष्ट पडताळा येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-maharshi-narad-awards-aurangabad-5606111-NOR.html", "date_download": "2021-07-31T16:31:17Z", "digest": "sha1:X3S3CQMKBVPZ7CL54CAN4VQNHZWL4X67", "length": 5413, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharshi Narad awards Aurangabad | देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर; जोशी, नणंदकर व सनपूरकरांसह जिगे ठरले मानकरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर; जोशी, नणंदकर व सनपूरकरांसह जिगे ठरले मानकरी\nयंदापासून महिला गटातील पुरस्कार देखील देण्यात येणार असून त्यासाठी आरतीश्यामल जोशी यांची निवड करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद - माध्यम जगतात��ल विश्व संवाद केंद्र औरंगाबाद या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2017 ची बुधवारी घोषणा करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून आद्य वार्ताहर देवर्षी नारद जयंती निमित्त पत्रकारितेची उच्च मूल्ये जोपासत, सामाजिक व राष्ट्रीय भान राखून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते. यंदा हा पुरस्कार लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, हिंगोली येथील युवा पत्रकार प्रकाश सनपूरकर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संतोष जिगे यांना दिला जाणार आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nयंदापासून महिला गटातील पुरस्कार देखील देण्यात येणार असून, हा पुरस्कार हा आरतीश्यामल जोशी यांना जाहिर करण्यात आला आहे. तर वृत्तपत्रातून सातत्याने विविध विषयांवर पत्रलेखन करुन समाज जागृती करणाऱ्या पत्रलेखकांमधून ज्येष्ठ पत्रलेखक शरद लासूरकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पत्रकारितेतील पदवी व पद्यु्त्तर पदवी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविले जाणार आहे.\nरविवारी पुरस्कार वितरण सोहळा\nरविवार 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजता यशोमंगल कार्यालयात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत अरुण करमरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन विश्व संवाद केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस अंजली कोंडेकर, संगीता धारुरकर यांची उपस्थिती होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-will-soon-be-out-from-alliance-raju-shetty-5668947-NOR.html", "date_download": "2021-07-31T16:39:05Z", "digest": "sha1:55IIWWB7F3C3BRCKKCO4DQWGSCUBMEBB", "length": 6129, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Will soon be out from alliance: raju shetty | रालोआतून लवकरच बाहेर पडणार, मंत्रिपदात रस नाही; राजू शेट्टींचे स्पष्टीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरालोआतून लवकरच बाहेर पडणार, मंत्रिपदात रस नाही; राजू शेट्टींचे स्पष्टीकरण\nनागपूर- राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीत निर्णय घेतला जाणार असून केंद्रातील मंत्रिपदातही आपल्याला कुठलाही रस नाही, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिले.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानीने रालोआत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, केंद्र तसेच राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे. पंतप्रधानांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचे आश्वासनही पोकळ ठरले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही केवळ मलमपट्टी असून प्रत्यक्षात ही कर्जमाफी १७-१८ हजार कोटींच्या वर नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला. त्यामुळे यापुढे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीत घेतला जाणार आहे. केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा माध्यमातून सुरू असली तरी आपल्याला त्यात कुठलाही रस नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.\n२० नोव्हेंबरला जंतरमंतरला एल्गार\nकिसान मुक्ती यात्रेचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबरपासून हैदराबाद येथून सुरू होणार असून त्यात मराठवाड्यातून ही यात्रा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. २० नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी पुन्हा जंतरमंतर येथे एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसदाभाऊ खोत यांना संघटनेने निलंबित केले आहे. ते आमचे प्रतिनिधी म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा. ते कोणाचे प्रतिनिधी आहेत हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली. दरम्यान, यावर आता सदाभाऊ खोत काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-vitamin-b12-deficiency-5908712-NOR.html", "date_download": "2021-07-31T15:46:17Z", "digest": "sha1:PWEXKLWB2WBCTFB3WQ7ROQTG4DNYULNL", "length": 5434, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vitamin B12 Deficiency | Health: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे होतात या 7 आरोग्य समस्या, सर्वेमध्ये आले समोर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nHealth: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे होतात या 7 आरोग्य समस्या, सर्वेमध्ये आले समोर\nहे���्थ डेस्क : गुजरातच्या राजकोटमध्ये 200 लोकांवर व्हिटॅमिन B12 सर्वे करण्यात आला. यामधील 176 लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आढळून आली. काही लोकांमध्ये याचे प्रमाण 30pg/ml पेक्षाही कमी होते. विशेष म्हणजे सर्वे केलेल्या लोकांमध्ये 88 टक्के लोक व्हेजिटेरियन होते. म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 पोहोचू शकत नाही.\nहा सर्वे इंदौरच्या डायटिशियन डॉ. प्रिती शुक्लाने केला आहे. हाँगकाँगमध्ये सुरु असलेल्या एशियन फेडरेशन ऑफ डायटिशियन असोसिएशनच्या अॅनुअल कॉन्फ्रेंसमध्ये गुरुवारी व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेविषयीचा आपला रिसर्च त्या प्रेजेंट करणार आहेत. यापुर्वी त्यांनी B12 विषयी आमच्या वेबसाइटशी बातचीत केली.\nव्हिटॅमिन B12 च्या कमतरतेने काय होते\n- हात पायांमध्ये मुंग्या येतात.\n- पायांमध्ये वेदना राहतात.\n- झोप येत नाही.\n- डायजेशन सिस्टम खराब होते. अन्न पचन होत नाही.\n- शॉर्ट टर्म मेमोरी लॉसची समस्या होते.\nB12 बॉडीमध्ये जाऊन काय करते\n- व्हिटॅमिन B12 ब्लड सेल्सला सपोर्ट करते. नर्व हेल्दी ठेवते. यासोबतच डीएनए प्रोडक्शनमध्ये मदत करते. प्रेग्नेंट महिलांना याची जास्त गरज असते.\n- याचे नॉर्मल प्रमाण 211 ls 911pg/ml असायला हवे.\n- सर्वेमध्ये सहभागी असलेल्या लोकांमध्ये 123 ते 124 pg/ml प्रमाण मिळाले.\n- तर काही लोकांमध्ये याचे प्रमाण 30pg/ml पेक्षाही कमी होते.\nखुप कमी असेल तर काय समस्या होतात\n- उभे राहताना चक्कर येतात.\n- डोळ्यांवर अंधारी येते.\n- झोप यायला खुप वेळ लागतो.\n- हात-पाय शुन्य होतात.\nकमतरता पुर्ण कशी करावी\n- डॉ. अग्रवालने सांगितले की, शाकाहारी भोजन घेणारे लोकही याची कमतरता पुर्ण करु शकतात. तुम्हाला असे काही संकेत दिसले तर तुम्ही जास्त प्रमाणात दही खावे. डाळही खाऊ शकतात.\n- तुम्ही सप्लीमेंट्सच्या माध्यमातून याची कमतरता पुर्ण करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ind-vs-sl-1st-odi", "date_download": "2021-07-31T14:50:19Z", "digest": "sha1:RMG5NKLGFDVIUU2FVXYUY2Q3VBZD7SGX", "length": 5078, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIND vs SL 1st T-20 Highlights : श्रीलंकेवर दमदार विजय मिळवत भारताने दिली विजयी सलामी\nपराभवानंतर पहिल्���ा ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात कोणते मोठे बदल, जाणून घ्या...\nपृथ्वी शॉने टी-२०मध्ये पदार्पणाच्या सामन्यात केला नकोसा विक्रम\nपहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल, पृथ्वी शॉसह कोणाला मिळाली संधी पाहा...\nSL vs IND 3rd ODI: षटके संपण्याआधी भारताचा ऑलआउट; तिसऱ्या वनडेत भारताचे श्रीलंकेसमोर सोपे लक्ष्य\nSL vs IND 3rd ODI: बाद झाल्याचे समजून सूर्यकुमार मैदानाबाहेर जात होता, तेव्हा अंपायरने...\nIND v SL : भारताला पराभवाचा धक्का, पण तरीही श्रीलंकेला मालिका गमावल्याचा फटका\nआणखी एक विजय आणि टीम इंडिया करणार वनडे क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम\nIND vs SL 3rd Highlights: श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या वनडेचे Live अपडेट\nIND v SL : सामना सुरु होण्यापूर्वीच कर्णधार शिखर धवनने का केले सेलिब्रेशन, पाहा खास व्हिडीओ....\nIND vs SL 1st ODI Highlights: पहिल्या वनडेत भारताचा शानदार विजय, असा झाला सामना\nInd Vs SL 1st Odi: इशानने पदार्णात केले विक्रम, शिखर नेतृत्वात भारताचा लंकेवर शानदार विजय\nतिसऱ्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे मोठे बदल, कोणते जाणून घ्या...\nSL v IND : लंकादहन करायला भारतीय संघ सज्ज, उद्याच्या सामन्यात पाहा कोणाला मिळणार संधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/coconut-crop-fertilizer-management/", "date_download": "2021-07-31T14:37:49Z", "digest": "sha1:CMGJ23R7IY24SWYVMAI4LZNDB2JNOCPL", "length": 14525, "nlines": 112, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "असे करा नारळ पिकातील अन्नद्रव्यांचे व पाण्याचे व्यवस्थापन", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nअसे करा नारळ पिकातील अन्नद्रव्यांचे व पाण्याचे व्यवस्थापन\nनारळ हे बागायती फळ झाड असून पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजे समुद्र किंवा नदीकाठच्या रेताळ, वरकस व मुरमाड तसेच मध्यम, भारी आणि अति भारी जमिनीत देखील लागवड करता येते. परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशा पाणथळ जमिनीत नारळाची लागवड करावयाची असल्यास अशा जमिनीत चर काढून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते.\nत्याचप्रमाणे नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्या��� पाणी काही काळ आत शिरते. अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरला यावर म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागवड करावी. या लेखात आपण नारळ पिकातील अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि त्यांची व्यवस्थापन तसेच पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत.\nनारळ पिकास पाण्याचा जास्त ताण पडल्यास माध्यम फुलांची गळ होते व फळ धारणेवरती त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. त्याकरिता बागेत पुरेसा ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे.\nपाणी देण्यासाठी बुंध्याजवळ दीड ते दोन मीटर अंतरावर गोलाकार किंवा चौरस आळे करून पाणी द्यावे. जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल व त्याद्वारे पाणी द्यायचे असेल तर त्यासाठी वरील प्रमाणे अंतरावर गोलाकार किंवा चौरस लॅटरल पाईप टाकून त्याला किमान पाच ते सहा ड्रीपर लावावेत.\nलहान रूपास प्रतिदिन 10 लिटर पाणी द्यावे. मोठ्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ऑक्‍टोबर ते जानेवारीमध्ये प्रति दिन 30 लिटर पाणी द्यावे. फेब्रुवारी ते मे पर्यंत प्रति दिन 40 लिटर पाणी आवश्यक असते.\nनारळ पिकासाठी खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचे योग्य नियोजन केल्यास फायदा होतो. आता नारळ पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी पाहू.\nनारळ पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे\nनारळ फळपिकाच्या एक वर्षाच्या झाडांना खते देण्यासाठी बुंध्यापासून 30 सेमी अंतरावर, 30 सेंटिमीटर रुंद व 30 सेंटिमीटर खोल गोलाकार चर द्यावा. चरामध्ये शेणखत, रासायनिक खत यांचे मिश्रण टाकावे. चर मातीने बुडवून पाणी द्यावे. रुपेश जशी मोठे होतील तसेच चर बुंध्यापासून दूर घ्यावा. पाच वर्षावरील झाडांसाठी दीड मीटर अंतरावर चर द्यावा.\nसाधारणपणे एक वर्षाच्या झाडाला 10 ते 15 किलो शेणखत किंवा गांडूळखत,500 ग्रॅम युरिया,600 ग्रॅम सुपर फॉस्फेटव 320 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. या प्रमाणामध्ये खताचे प्रमाण वाढवावे व पाच वर्षांपूर्वी झाडाला 50 ते 70 किलो शेणखत किंवा गांडूळखत, 2500 ग्रॅम युरिया, 3000 ग्रॅम सुपर फॉस्फेट व सोळाशे ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.\nजर संकरित जात असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश पालाशची मात्रा दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.\nशेणखत पूर्ण व सुपर फास्फेट\nएकाच हप्त्यात जून महिन्यात द्यावे. युरिया व म्युरेट ऑफ पोटॅश तीन समान हप्त्यात जून, सप्टेंबर व फेब्रुवारी मध्ये विभागून द्यावी.\nनारळाच्या चांगल्या वाढीसाठी दर सहा महिन्याला 50 ग्रॅम ऍझोस्पिरीलम, 50 ग्रॅम फोस्पॉ बॅक्टेरिया, 50 ग्रॅम व्ही ए एम जैविक खते शेणखतामध्ये एकत्र करून मुळांजवळ द्यावीत.जैविक खतांमध्ये रासायनिक खते मिसळू नयेत.\nमाती परीक्षणानुसार झाडास दिड किलो सूक्ष्म द्रव्याचे मात्रा तीन समान हप्त्यांत द्यावी. पहिला हप्ता जून मध्येतर दुसरा हप्ता आक्टोबर आणि तिसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा.\nनारळ बागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे ओलावा टिकून राहतो व फळांच्या उत्पादनात सातत्य राहते.\nनारळाच्या झावळ्यांच्या आच्छादन करता येते.यासाठी झावळ्या दोन ते तीन भागात तोडून देठ बाजूला काढावे. या झावळ्या बुंध्यात सर्वत्र गोलाकार पसरावेत.\nतसेच आच्छादन या करिता मल्चिंग पेपरचा वापर करता येतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-07-31T14:37:09Z", "digest": "sha1:GIYSXQEQV2NHJ5VQVJFNDIL25UJT2GZR", "length": 5546, "nlines": 104, "source_domain": "marathidoctor.com", "title": "फिशर म्हणजे काय Archives »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nफिशर कारणे, लक्षणे, प्रकार, उपचार, पथ्य Fissure in Marathi\nफिशर Fissure Meaning in Marathi हा मूळव्याधीचा एक उपप्रकार आहे. फिशर ही स्त्रीयांमधील प्रमुख समस्या आहे. मुख्यतः गुदमार्गात होणारे व्याधी हे मलावष्टंभ (Constipation in Marathi) व शरीरातील वाढलेली उष्णता या दोन कारणांमुळे होतात. सततच्या बध्दकोष्ठतेमुळे शौचास कुंथावे लागल्याने अनेकदा गुदमार्गाची बाह्य भागातील त्वचा फाटली जाते व तिला चिरा पडतात. शरीरातील Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-31T16:10:06Z", "digest": "sha1:JQGZA43RUOCAJH6DTK4ZTNAZDVHBHS5I", "length": 5132, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १२० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ९० चे १०० चे ११० चे १२० चे १३० चे १४० चे १५० चे\nवर्षे: १२० १२१ १२२ १२३ १२४\n१२५ १२६ १२७ १२८ १२९\nव��्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या १२० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे १२० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२० चे दशक\nइ.स.चे २ रे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०५:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/niv-recruitment-2019-17518", "date_download": "2021-07-31T16:11:13Z", "digest": "sha1:RHMAOTID5I4BP2WRV4C2S75IWWQ63XXH", "length": 9094, "nlines": 162, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "NIV Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी,पुणे येथे भरती\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी,पुणे येथे भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या\n1 ITI अप्रेंटिस इलेक्ट्रिशिअन 08\nरेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक 02\nमेकॅनिक (मोटर वेहिकल) 02\nइन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मॅनेजमेंट 02\n2 पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) 02\nITI अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण\nपदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स): (i) पदवीधर (ii) ग्रंथालय माहिती विज्ञान पदवी/M.Lib.Sc.\nवयाची अट (पदवीधर अप्रेंटिस): 01 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे.\nमुलाखतीची तारीख & मुलाखतीचे ठिकाण:\nपदाचे नाव तारीख वेळ ठिकाण\nपदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) 09 ऑक्टोबर 2019 10:00 AM to 01:00 PM\nपदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) : http://bit.ly/2lp1vwD\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nदिव्यांग मुलांच्या संस्थेला 'सूर्यदत्ता'तर्फे मदत\nपुणे ( यिन बझ ) : सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने पिरंगुट येथील ओम साई ओम या दिव्यांग...\nसीओईपीमध्ये १४ वा पदवी प्रदान समारंभ संपन्न\nपुणे: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथे चौदावा पदवी प्रदान...\nपरीक्षा विद्या���ीठाच्या कि अंगणवाडीच्या\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ...\nदिल के अरमानों को कागज पे उतार के लाया था खत नही अपने जज्बात लेके आया था मोबाइल...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nराज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांची पुन्हा...\nराज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून कॉलेजद्वारे कोव्हिड-१९ काळात...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nकामायनी संस्थेच्या विद्यार्थ्याने सुरू केला व्यवसाय\nकामायनी संस्थेच्या विद्यार्थ्याने सुरू केला व्यवसाय पुणेः कामायनी उद्योग केंद्र...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-07-31T16:40:56Z", "digest": "sha1:A6KTQXIKUJRWDZHBASY3MVCN6TA4COGT", "length": 2991, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ८२० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.च्या ८२० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ८२० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ८२३‎ (१ क, १ प)\n\"इ.स.च्या ८२० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शे��टचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangabhoomi.com/opinion/", "date_download": "2021-07-31T15:54:33Z", "digest": "sha1:ZA2RSTVNXXJBZRRCH7MLQCAO4JE6PGE5", "length": 10171, "nlines": 125, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "Opinion Archives • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nवाड्यात जोडलेली माणसे — भाग ३: उलगडत गेलेला भास्कर \nअभिषेक महाडिक - March 16, 2021\nआधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे - लेखकाचे मनोगतवाड्यात जोडलेली माणसे - भाग १: …आणि ही 'वहिनी' मला माझी वाटू लागलीवाड्यात जोडलेली माणसे - भाग २: भावना पोहचत नसल्या तरी मनात...\n२७ मार्चपासून वाडा चिरेबंदीचे नाट्यगृहात पुनरागमन\nरंगभूमी दिनाच्या निमित्ताने २७ मार्च रोजी ‘जिगीशा अष्टविनायक’ यांचे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. इतके दर्जेदार नाटक पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळणार ही खूपच...\nवाड्यात जोडलेली माणसे – भाग १: …आणि ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली\nअभिषेक महाडिक - March 12, 2021\nआधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे - लेखकाचे मनोगत वहिनी... म्हणजे घरात आईनंतर महत्त्वाची जबाबदारी पेलणारी स्त्री. धरणगावकर देशपांडे यांच्या घरातही अशीच एक वहिनी आहे. थोरला मुलगा भास्कर याची पत्नी. घरातील कर्ते...\nवाड्यात जोडलेली माणसे – भाग २: भावना पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना\nअभिषेक महाडिक - March 12, 2021\nआधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे - लेखकाचे मनोगत आधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे - भाग १ - …आणि ही 'वहिनी' मला माझी वाटू लागली घरात एक आजी असली कि नातवंडाची मजा...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 21, 2020\nया ४ अंकी लेखातील तिसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा - भाग ३ असं म्हणतात, तिकीट खिडकीवर नाटक ओळखलं जातं. मी आजपर्यंत जितकी नाटकं पाहिली, त्यांची तिकिटे...\nसोलापूरची रंगभूमी — इतिहास ७० वर्षांचा\nसोलापूरच्या रंगभूमीला सत्तर वर्षाची परंपरा आहे. सोलापूर हे गिरणगाव म्हणून ख्यातकीर्त असले तरी कलेची रुजवण येथे अमाप होती. शंभर वर्षापूर्वी मेकॅनिकी थियेटर व नूतन संगीत थियेटर या नावाची नाटकासाठी बांधलेली दोन...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 9, 2020\nया ४ अंकी लेखातील दुसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा - भाग २ काहीतरी खाड्कन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. मी त्वरेने कपडेपटाच्या खोलीतून बाहेर...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 6, 2020\nया ४ अंकी लेखातील पहिला अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा - भाग १ मन कासावीस होऊ लागले होते. म्हणून आता कसेबसे नाट्यगृहाच्या खुर्चीतून उठून सवयीप्रमाणे मी...\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nअभिषेक महाडिक - May 4, 2020\nएक गोष्ट राहून राहून मनाला सलतेय. का कोणास कुणास ठावूक पण ती बोलून दाखवण्याचे धाडस माझ्यात नाहीये. सद्यस्थिती पाहता ती जर भावनेच्या भरात बोलून बसलो तर मात्र टिकेला सामोरे जावे लागेल,...\nअनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास\nमी आणि रंगभूमी… नमस्कार मित्रांनो, मी रंगभूषाकार रंगभूषा आणि कलाकार ह्यांच नातं खरंच अतुलनीय असे आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर नां... कां... कलाकार रंगमंचावर प्रवेश करण्याआधी चेह-याला रंग लावून प्रवेश करतो. कारण...\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nनाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी\nप्रायोगिक रंगकर्मींची आर्त हाक — मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती\nस्वरविठ्ठल नादविठ्ठल — विठ्ठल उमप यांच्या गीतांची ऑनलाईन गीतगायन स्पर्धा\nकाव्यगंध — स्वरचित कवितांची सादरीकरण स्पर्धा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nदूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण\nनाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/bollywood-actress-shashikala-expired/", "date_download": "2021-07-31T15:55:00Z", "digest": "sha1:QD5S3HPCYUJU7HENKGLWRUKKAEU2X7NL", "length": 7077, "nlines": 77, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास - Mulukh Maidan", "raw_content": "\nबॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास\nहिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. त्या ८८ वर्षांच्या होत्या. शशिकला यांची प्राणज्योत आज दुपारी १२ वाजता मावळली आहे.\n७० च्या दशकात त्या एक प्रसिद्ध हिरोईन होत्या. त्यांच्या सौंदयामुळे आणि त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. शशिकला यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ मध्ये झाला होता.\nशशिकला यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला होता, त्यांचा पहिला चित्रपट हा ‘जिनत’ होता. या चित्रपटाला नूर जहाँच्या पतीने म्हणजेच शौकत रिजवीने बनवला होता. या चित्रपटासाठी शशिकला यांना २५ रुपये मिळाले होते.\nबॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यानंतर शशिकला यांनी ओम प्रकाश सहगल यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या होत्या. पण पुढे जाऊन दोघांमध्ये भांडन झाले आणि दोघे पती पत्नी वेगळे झाले.\nशशिकला यांनी तीन बत्ती चार रास्ता, हमजोली, सरगम, चोरी चोरी, नीलकमल, अनुपमा या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी चित्रपटासोबतच टीव्हीवरील मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. त्यांनी प्रसिद्ध मालिका सोनपरीमध्ये फ्रूटीच्या दादीची भूमिका निभावली होती. २००७ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/the-decision-was-taken-by-the-thackeray-government-to-stop-corona/", "date_download": "2021-07-31T16:25:52Z", "digest": "sha1:NVMTPSRKPHFBOEB66AHWIIBIBM53KNGG", "length": 8281, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "महाराष्ट्रात कठोर निर्बंध; करोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचं महत्त्वाचं पाऊल... - Mulukh Maidan", "raw_content": "\nमहाराष्ट्रात कठोर निर्बंध; करोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचं महत्त्वाचं पाऊल…\nमुंबई: राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.\nआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले.\nउद्या सायंकाळी ८ वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. याबाबत आजच्या बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.\nदरम्यान, या बैठकीत मॉल्स, हॉटेल, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील.\nजिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा ��िर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असे मलिक यांनी सांगितले.\nशुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय\nआता कोरोना लसीकरण केंद्रावर पाहायला मिळणार ‘नथीचा नखरा’; वाचा काय आहे प्रकार..\n महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही, काय आहे कारण, जाणून…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट व्हायची, वाचा डब्लू जी ग्रेस…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही,…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/advocate-beat-bhiwandi-woman-police/", "date_download": "2021-07-31T16:18:03Z", "digest": "sha1:GXTA4VOISCFGCYHGAXJQIUZXR657XKFN", "length": 5702, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates भिवंडी न्यायालय आवारात महिलेकडून वकिलाला मारहाण", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभिवंडी न्यायालय आवारात महिलेकडून वकिलाला मारहाण\nभिवंडी न्यायालय आवारात महिलेकडून वकिलाला मारहाण\nदेशात डॉक्टर सुरक्षित नव्हते. आज वकील ही सुरक्षित नाही, असेच समजून येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार नवनवीन कायदे तयार करते. परंतु तरीही अशा मारहाणीच्या घटना वाढत आहेत.\nएका वकिलाला न्यायालयाच्या आवारातच एका महिलेकडून आणि तिच्या साथीदार महिलेकडून मारहाण करण्यात आली आहे.\nभिवंडी न्यायालयात महिलेकडून वकिलाला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचं कारण समजू शकलेलं नाही. भिवंडी वकिलांकडून या मारहाण��च्या घटनेचा निषेध केला आहे.\nया मारहाणी विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात मारहाण झालेला वकील गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत. ही मारहाण पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याच समजत आहे.\nPrevious मेल्यानंतरही अवहेलना, स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा\nNext शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे पडले महागात\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/07/maharashtrian-konkani-style-rice-kheer-tandalachi-kheer.html", "date_download": "2021-07-31T15:14:25Z", "digest": "sha1:EVGAEL5VBS3HYJVABNA5CUDPM4XHMGGN", "length": 6028, "nlines": 66, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Maharashtrian Konkani Style Rice Kheer / Tandalachi Kheer - Royal Chef Sujata", "raw_content": "\nझटपट कोंकणी स्टाईल राइस खीर/ तांदळाची खीर रेसिपी\nकोकणी राईस खीर ही आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे तसेच खूप टेस्टी सुद्धा लागते.\nकोकणी स्टाईल राईस खीर बनवताना अगोदर भात बनवून घेतला आहे किंवा आपण नेहमी भात बनवतो त्यामधील थोडा भात खीर बनवायला वापरला तरी चालतो. त्यामुळे आपली खीर झटपट होते. खीर बनवताना नेहमी बासमती किंवा आंबेमोहर राईस वापरा. वेलची पावडर च्या आयवजी आपण रोज एसेन्स किंवा केवडा एसेन्स वापरू शकता.\nराईस खीर आपण जेवणात किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. मुले अश्या प्रकारची खीर अगद�� आवडीने खातात. तांदळाची किंवा भाताची खीर पौस्टीक तर आहेच तसेच दिसायला सुद्धा आकर्षक आहे.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1/2 कप भात (शिजवलेला)\n1/2 कप साखर (त्या पेक्षा थोडीशी कमी)\n1/2 टी स्पून वेलची पावडर\n1/4 टी स्पून जायफळ पावडर\n3-4 बदाम, काजू, पिस्ता प्रतेकी (चिरून)\nकृती: दूध गरम करून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करून घ्या. गठूळ्या होता कामा नये. मग 10 मिनिट मंद विस्तवावर दूध गरम करून त्यामध्ये केसर व साखर घालून मंद विस्तवावर 2 मिनिट ठेवून वेलची पावडर, जायफळ पावडर, व थोडे ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या.\nमग तयार झालेली राईस खीर बावऊलमध्ये काढून राहीलेले ड्राय फ्रूट घालून सजवून सर्व्ह करा.\nआपण राईस खीर पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करून शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71201052600/view", "date_download": "2021-07-31T16:22:47Z", "digest": "sha1:JFJJVXBHL3FRGJX54UIOFLXKPY3R5OJQ", "length": 14414, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अनंत फंदी परिचय - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत फंदी|\nअनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.\nहे मूळ संगमनेरचे राहणारे असून कवित्वगुणानें ते पुण्यास नांवाजले होते. शेवटील बाजीरावाचे वेळीं ते होते. ह्यांचा जन्म शके सोळाशें सहासष्‍ट साली होऊन, शके सत्राशें एकेचाळिसांत हे कैलासवासी झाले. मरण काळीं यांचें वय पाऊणशें वर्षाचें होतें. फंदीचें उपनांव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण. ह्यांचे वडिलांचें नांव माहित नाहीं, आईचें नांव राऊबाई. यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. यांच्या कुटुंबाचें नांव म्हाळसाबाई. पुढें त्यांनीं लावण्या बर्‍याच केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर यांनीं तमाशा आरंभिला. यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. अनंतफंदीस \"फंदी\" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले' असा नवनीताचे नव्या आवृत्तींत लेख आहे. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाईंत गे��े. कीर्तन करण्याविषयींचा अनंतफंदीचा काय लौकिक झाला तो काय कारणानें झाला तो काय कारणानें झाला आणि तो कोठपर्यंत टिकेल आणि तो कोठपर्यंत टिकेल हें आतां निरुपण करुं. या कवीविषयीं होनाजीबाळाची कविता आहे. ती दाखल करतों.\nफंदी अनंद कवनाचा सागर अजिंक ज्याचा हातखंडा ॥\n सृष्‍टीवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥\nमूळ संगमनेर ठिकाण त्याचा कीर्ति उदय जैसा अर्की ॥\nनविन तर्‍हा नारळी डोयीला पदर पागोटयाची फिर्की ॥\n बहुतांचें तनमन हारकी ॥\nलांगे लुंगे कवि भेदरले अवघ्यांवर त्याची गुर्की ॥\nसमोर गातां कोणी टिकेना मनामधीं बसली कर्की ॥\nधन ज्याचा हातचा मळ केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥\nफंदी आनंदी छंदी वरदी ब्राह्मण त्यावर गुरुकृपा ॥\n भंग नसे ज्याच्या हरपा ॥\nकवन बहुत उदरामधीं भरलें फणस जसा मोठा कापा ॥\nभाळीं त्रिपुंडी टिळा केशरी कस्तुरीचा वरती छापा ॥\n जगजाहीर चारी तर्फा ॥\nआकट विकट कवनांच्या चाली नित्य नव्या आक्षयी थापा ॥\nविद्या अभिमान नाहीं जयाला असा कवी कंचा धुंडा ॥च० ॥२॥\n मुख्य मुख्य खासे खासे ॥\n मानवला सर्वत्रांशी असे ॥\nपुढें मागें ऐसा नसे दुसरा मृत्यु लोकींचा रहिवाशी ॥\nपहा रत्‍न पंधरावें माता धन्य जन्मली हो त्याशीं ॥\nअसा पुरुष चिरकाल असावा \nहोनाजी बाळ म्हणे जगावा बहुत काळ आयुष्य याशीं ॥\nअवीट ज्याची करणी ऐकतां देह प्राण होतो थंडा ॥\nगुरव त्याचे संगें सोबती कुशल कला जाणे उदंडा ॥\n सृष्‍टीवर ज्याचा झेंडा ॥\nफंदी अनंत कवनाचा० ॥३॥\nह्या कवनावरुन या कवीच्या हयातींतच याची योग्यता किती वाढली होती. होनाजी बाळानें फंदीचें हें वर्णन केलें तें शब्दशः खरें आहे. अनंतफंदींची कविता तात्काळ ठसणारी आहे. यांनीं कटाव फटके आणि लावण्या केल्या. क्वचित श्र्लोक, आर्या, पदेंही कथेंत म्हणण्यासाठीं केलीं. ओंव्या महिपतींच्या ओंव्यांच्या पद्धतीवर आहेत. यांचा ओवीबद्ध ग्रंथ सादर केला; त्याचें नांव 'माधवग्रंथ.' हा ग्रंथ पुण्यांतील वृद्ध पुरुषांशिवाय करुन कोणास माहीत नसेल. हा ग्रंथ करण्याचें कारण सवाई माधवराव पेशवे उडी टाकून मरण पावले, त्या वेळेस पुण्याचे कारभारी मंडळींनीं बाजीराव रघुनाथ यांजकडून झालेल्या हकीकतीचें पत्र अनंतफंदीस पाठविलें आणि त्याची कविता करण्यास सांगितली. त्यावरुन ओवीबद्ध ग्रंथ केला. एके दिवशीं रावबाजींनीं फंदीबोवांस आपणांवर कविता करण्यास सांगितलें. फंदीनीं गंगकवी सारखा प्राप्त झालेला प्रसंग दवडिला नाहीं त्यांनीं खालची कविता करुन म्हटली:-\nवडिलांचे हातचे चाकर ॥ त्यांस न मिळे भाकर ॥\nअजागळ ते तूपसाखर ॥ चारुनि व्यर्थ पोशिले ॥१॥\nसत्पात्राचा त्रास मनीं ॥ उपजे प्रभूचे मनांतूनि ॥\nज्या पुरुषास न पुसे कोणी ॥ अधीं त्याला भजावें ॥२॥\nतटू ज्यास न मिळे कधीं ॥ पालखी द्यावी तयास आधिं ॥\nमडकें टाकूनि भांडयांत रांधीं ॥ ताटवाटया भोजना ॥३॥\nद्रव्य देऊन आणिक आणिक ॥ नवे तितके केले धनिक ॥\nजुन्यांची तिवुनि कणीक ॥ राज्य आपुलें हरविलें ॥४॥\nजो पायलीची खायील क्षिप्रा ॥ पालखी द्यावी तया विप्रा ॥\n\"निरक्षर एकाद्या विप्रा ॥ त्याला क्षिप्रा चारावी ॥५॥\nएके दिवशीं व्हावी खुशाली ॥ स्वारी पुढें शंभर मशाली ॥\nएके दिवशीं जैशी निशा आली ॥ मशाल एकही नसावी ॥६॥\nमेण्यांत बसावें जाऊनि ॥ कपाटें घ्यावीं लाऊनि ॥\nस्वरुप कोणा न दावूनि ॥ जागे किंवा निजले कळेना ॥७॥\nहुताशनीच्या सुंदर गांठया ॥ शेर शेर साकराच्या पेटया ॥\nविप्र कंठीं जैशा घंटया ॥ उगाच कंठया घालाव्या ॥८॥\nतशाच राख्या जबरदस्त ॥ सांभाळितां जड होती हस्त ॥\nदौलत लुटुनि केली फस्त ॥ हस्त चहूंकडे फिरविला ॥९॥\nतुरा शिरीं केवढा तरी ॥ बहुतची मोठा चक्राकारी ॥\nहार गजरे नखरेदारी ॥ सोंगापरी दिसावें ॥१०॥\nहात हात रेशमी धोतरजोडे ॥ चालतां ओझें चहूंकडे ॥\nअंगवस्त्र दाहदां पडे ॥ चरणीं खडे रुतताती ॥११॥\nपोषाग दिधले बाजिरायें ॥ मोच्यांस पैका कोठें आहे \nतैसेच अनवाणी चालताहे ॥ शास्त्री अथवा अशास्त्री ॥१२॥\nघडींत व्हावें क्रोधयुक्त ॥ घडींत व्हावें आनंदभरित ॥\n\"घडींत व्हावें कृपण बहुत ॥ घडींत उदार कर्णापरी ॥१३॥\n\"घडींत व्हावी सौम्य मुद्रा ॥ घडीत यावा कोप रुद्रा ॥\n\"घडींत ध्यावी क्षणैक निद्रा ॥ स्वेच्छाचारी प्रभू हा ॥१४॥\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-07-31T16:05:55Z", "digest": "sha1:TSARFCBLVICSLJZW65IU5XU72NJRTJKO", "length": 3882, "nlines": 86, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "#website(work) in अलिबाग", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nआपल्या इच्छेनुसार साफसफाईचे काम\nइतर प्लॅटफॉर्मपेक्षा कमी खर्च\nस्वत: ची जाहिरात करा\nस्व��: ला ग्राहकांसाठी सादर करा\nआपल्या सेवांसाठी विशेषतः शोधत असलेले ग्राहक आपल्याला शोध परिणामांमध्ये शोधू शकतात. म्हणून, आपण काय करायचे आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कोणत्या दराने निर्दिष्ट करू शकता.\nसंभाव्य ग्राहकांसह सहज गप्पा मारा\nएखादा संभाव्य ग्राहक आपल्याशी संपर्क साधू इच्छित असल्यास, आपल्याला त्वरित कळेल. चॅटसह आपण नेहमीच आपण आणि ग्राहक यांच्यात केलेल्या करारावर परत जाता\nसाफसफाईची कामे आखून काढा\nआपले वेळापत्रक ऑनलाइन पहा, हरवलेल्या तासांविषयी, येणा appointment्या भेटीची वेळ आणि बरेच काही बद्दल सूचित करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/if-you-are-thinking-of-doing-silk-farming-then-knowing-the-various-schemes-of-the-government/", "date_download": "2021-07-31T14:59:10Z", "digest": "sha1:PJADMBUJDB7DAVX7B4HI53GZASRJWWVH", "length": 11473, "nlines": 108, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रेशीम शेती करण्याच्या विचारात आहात, मग जाणून शासनाच्या विविध योजना", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nरेशीम शेती करण्याच्या विचारात आहात, मग जाणून शासनाच्या विविध योजना\nराज्यातील रेशीमशेती उद्योगासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये रेशीम शेती प्रशिक्षण, अभ्यास दौरा, निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा यासारख्या सुविधा मिळतात. याचबरोबरीने राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत काही योजना राबविल्या जातात.\nडीपीडीसीअंतर्गत रेशीम लाभार्थ्यास खालील बाबींवर अनुदान उपलब्ध करून दिले जाते\n१) शेतकऱ्यांना पंधरा दिवसांचे रेशीम शेती प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. प्रशिक्षण कालावधीत 750 रुपये विद्यावेतन दिले जाते.\n२) राज्यातील प्रगतशील रेशीम शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. याशिवाय कर्नाटकसारख्या प्रगतशील राज्यात शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. सदरचा संपूर्ण खर्च डीपीडीसीअंतर्गत केला जातो.\n३) रेशीम लाभार्थ्यास निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा 75 टक्के सवलतीच्या दरात केला जातो.\nब) राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय)\nया योजनेअंतर���गत अर्धा एकर ते पाच एकरपर्यंत तुती लागवड करणाऱ्या लाभार्थ्यास प्रति एकरी वीस हजार रुपये अनुदान देण्यात येते. यापैकी पहिल्या वर्षी सहा हजार रोजमजुरी आणि आठ हजार रुपये साहित्य स्वरूपात अनुदान देण्यात येते. दुसऱ्या वर्षी मजुरीपोटी तीन हजार रुपये व तिसऱ्या वर्षी मजुरीपोटी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येते.\nक) कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)\n१) याअंतर्गत जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांसाठी शेती शाळा, रेशीम चर्चासत्र, रेशीम प्रशिक्षण इत्यादीकरिता लागणारा निधी उपलब्ध होतो.\n२)गावात रेशीम गट तयार केल्यास आत्माअंतर्गत विविध सोईसुविधा उपलब्ध आहेत. उदा.- गटासाठी कमी किमतीची यंत्रे/ अवजारे उपलब्ध करून देणे, शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे, इ. परंतु या लाभासाठी गटांनी आत्माअंतर्गत गटांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.\n१)तुती लागवडीपासून रेशीम कापडनिर्मितीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर या योजनांचा लाभ दिला जातो.\n२) यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन या दोन्हींचा निधी उपलब्ध करून दिला जातो.\nप्रतिनिधी - गोपाल उगले\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट सं���ाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2021-07-31T15:50:00Z", "digest": "sha1:2AHRW7WGY53I4RODNBYGPO7L3LD5QW45", "length": 6080, "nlines": 225, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎बाह्य दुवे: विदा दिनांक\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎आर एस- डि १\n→‎आर एस- डि २\n→‎आर एस- डि १\n→‎आर एस- डि १\n→‎रोहिणी टेकनॉलॉजि पेलोड (आर टी पी )\n→‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा\n→‎हे ही पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:रोहिणी (उपग्रह)\nसांगकाम्याने बदलले: ja:ロヒニ (人工衛星)\nसांगकाम्याने वाढविले: ja:ローヒニー (人工衛星)\nसांगकाम्याने वाढविले: it:Rohini (satellite)\nसांगकाम्याने वाढविले: fr:Rohini (satellite)\nसांगकाम्याने बदलले: en:Rohini (satellite)\nनवीन पान: {{विस्तार}} {{भारतीय अंतराळ संशोधन}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/juhi-chawla-birthday-special/", "date_download": "2021-07-31T14:21:37Z", "digest": "sha1:6RBJFSSSDSGGSRJPAM2MA7MHVTZSRWNO", "length": 3958, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हॅपी बर्थडे जुही...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nPrevious राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटाके\nNext द्राक्ष खाण्याचे फायदे\n‘अदृश्य’मध्ये प्रथमच पाहायला मिळणार पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांची भन्नाट केमिस्ट्री\nनेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट\nPhotos : महाराष्ट्रात कोरोना : 16 मार्च रोजीची परिस्थिती\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि म��िला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\nमाळीण दुर्घटनेला ७ वर्ष पूर्ण\nउपमुख्यमंत्र्यांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा कंदील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/hdvidconvfac", "date_download": "2021-07-31T15:32:00Z", "digest": "sha1:GLEO6IZ7K25XERBYDA7XMX6IG6Z6IB75", "length": 10356, "nlines": 162, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड HD Video Converter Factory 22.1 Pro... – Vessoft", "raw_content": "Windowsमल्टीमीडियामीडिया संपादकHD Video Converter Factory\nएचडी व्हिडिओ हॉटेल फॅक्टरी – भिन्न स्वरूप एक व्हिडिओ रूपांतरित एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आपण लोकप्रिय साधनांच्या आणि कन्सोल प्लेबॅक करीता समर्थीत स्वरूप मध्ये व्हिडिओ रूपांतरित करण्यास परवानगी देते. एचडी व्हिडिओ हॉटेल फॅक्टरी मुख्य वैशिष्ट्ये हेही धारदार किंवा व्हिडिओ फायली विलीन, एक फाइल ऑडिओ आणि व्हिडिओ सेटिंग्ज संरचना, उपशीर्षके जोडून, ​​इ सॉफ्टवेअर आहेत प्लेबॅक करीता कामे अंगभूत खेळाडू आहे मीडिया फायली आहे. तसेच एचडी व्हिडिओ हॉटेल फॅक्टरी YouTube, फेसबुक, Vimeo आणि इतर लोकप्रिय सेवा वेगळे व्याख्या व्हिडिओ डाउनलोड करण्यास सक्षम आहे.\nव्हिडिओ स्वरूप सर्वात समर्थन\nएक फाइल ऑडिओ आणि व्हिडिओ सेटिंग्ज संरचना\nलोकप्रिय सेवा व्हिडिओ डाउनलोड\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nहे सॉफ्टवेअर वॉटरमार्क जोडून अनधिकृत कॉपी करण्यासह फोटो कॉपीराइटचे रक्षण करते.\nहे एक व्यावसायिक आणि त्याचवेळी उपयुक्त वैशिष्ट्यांचा संच आणि भिन्न फिल्टर आणि प्रभावांसह वापरण्यास-सुलभ व्हिडिओ संपादक आहे.\nवंडरफॉक्स डीव्हीडी रिप्पर – डीव्हीडीला उच्च गुणवत्तेत डिजिटल व्हिडिओमध्ये रूपांतरित करणारे एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आउटपुट फायलींसाठी ऑडिओ आणि व्हिडिओ सेटिंग्ज बदलण्यात सक्षम आहे.\nवंडरफॉक्स डीव्हीडी व्हिडिओ कनव्हर्टर – डीव्हीडी रूपांतरित करण्यासाठी बर्‍याच स्वरूप आणि प्रगत सेटिंग्जचे समर्थन करणारे एक व्हिडिओ कनव्हर्टर.\nसोपे विविध प्रकारच्या मीडिया फाइल्स कनवर्टर वापरण्यासाठी. सॉफ्टवेअर विविध पर्याय संरचना समर्थन आणि परिवर्तन दरम्यान काही प्रभाव जोडून.\nहे संगीत कलेक्टर्ससाठी उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला माध्यम ग्रंथालयांचे आयोजन करण्यास आणि ऑडिओ फायलींचा मेटाडेटा संपादित करण्यास अनुमती देते.\nmultifunctional व्हिडिओ कनवर्टर विविध स्वरूप मध्ये मीडिया फायली रुपांतरीत. सॉफ्टवेअर लोकप्रिय ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूप, आणि प्रतिमा स्वरूप सर्वात समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर व्हिडिओ रूपांतरित करण्यास, 4K किंवा एचडी व्हिडिओ डाउनलोड, पार्श्वभूमी संगीत स्लाइड शो तयार आणि व्हिडिओ फायली संपादित केली आहे.\nकॅमस्टुडियो – संगणकाच्या स्क्रीनवरील व्हिडियो फाइल्सवर नोंदवण्याचे एक सॉफ्टवेअर. तसेच, दर्जेदार सादरीकरणे तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर ऑडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम करते.\nहँडब्रॅक – व्हिडिओ फाइल्ससह कार्य करण्याचे आणि त्यांना विविध स्वरूपांमध्ये रूपांतरित करण्याचे एक साधन. सॉफ्टवेअर उपशीर्षकांसह कार्य करते आणि रूपांतरित करताना आपल्याला फिल्टर किंवा कोडेक्स लागू करण्याची परवानगी देते.\nएक शक्तिशाली खेळाडू तुम्ही मिडीया स्वरूपन सर्वात प्ले आणि विविध ऑडिओ फिल्टर आणि व्हिडिओ प्रभाव वापरण्याची अनुमती देते.\nजेनिमेशन – आपल्या संगणकावर मोबाइल अनुप्रयोग चालविण्यासाठी एक Android एमुलेटर. सॉफ्टवेअर विविध प्रकारचे Android डिव्हाइस आणि त्यांची आवृत्ती समर्थित करते.\nहोमडेल – वायरलेस pointsक्सेस बिंदूचे विश्लेषण करण्याचे आणि वाय-फाय किंवा डब्ल्यूएलएएन pointsक्सेस बिंदूंकडील कमकुवत सिग्नल निश्चित करण्यासाठी काही विशिष्ट कृती करण्याचे एक साधन.\nड्राइव्हर इझी – एक सॉफ्टवेअर संगणकावर स्थापित हार्डवेअरच्या गहाळ किंवा जुना ड्राइव्हर्स अद्यतनित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/01/maharashtrian-traditional-masale-bhat-without-onion-ginger-garlic-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T16:35:36Z", "digest": "sha1:NDMF25INKC3M4CZCMP6GLNI3VYZ4VBTP", "length": 6452, "nlines": 77, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Maharashtrian Traditional Masale Bhat Without Onion-Ginger-Garlic In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमसाले भात हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. सणवार, लग्न समारंभ, पार्टी असली की मसाले भात पाहिजेच. आपण घरी पूजा असली की देवाला नेवेद्य दाखवतो. तेव्हा नेवेद्य बनवताना कांदा-आल-लसूण वापरत नाही. अश्या वेळी बिना कांदा-आल-लसूण मसाले भात बनवावा लागतो.\nकांदा-आल-लसूण न वापरता सुद्धा मसाले भात खूप टेस्टी लागतो. व त्यामध्ये सीझन प्रमाणे भाज्या वापरल्या की अजून छान निराळी टेस्ट लागते. घरी पाहुणे येणार असतील तर झटपट अश्या प्रकारचा मसाले भात बनवून त्या बरोबर एखादा तळणीचा पदार्थ सर्व्ह केला तरी चालतो.\nबनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट\n1 कप बासमती तांदूळ\n2 टे स्पून हिरवे ताजे मटार\n1 छोटे गाजर (चिरून)\n1 ½ टी स्पून गोंडा मसाला\n1 टी स्पून साखर\n1 टी स्पून गूळ\n½ कप कोथबिर (धुवून चिरून)\n2 टी स्पून धने\n2 टी स्पून जिरे\n2-3 लाल सुक्या मिरच्या\nटेस्टि वेज कोफ्ता पुलाव\n1 टे स्पून तेल\n1 टी स्पून मोहरी\n2 टे स्पून किसमिस\n¼ टी स्पून हळद\nकृती: प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास बाजूला ठेवा. कोथबिर, धने-जिरे, लाल मिरच्या 2 मिरे बारीक वाटून घ्या.\nपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, काजू, किसमिस, हळद घालून मोहरी तडतडली की तांदूळ घालून हिरवे मटार, चिरलेले गाजर घालून 2-3 मिनिट परतून घ्या.\nतांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये 2 कप गरम पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 7-8 मिनिट मंद विस्तवावर भात शिजवून घ्या. मग झाकण काढून त्यामध्ये वाटलेला मसाला, गोंडा मसाला, मीठ, साखर व गूळ घालून मिक्स करून परत झाकण ठेवून 5 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.\nगरम गरम मसाले भात सर्व्ह करा, मसाले भात सर्व्ह केल्यावर कोथबिर व साजूक तूप घाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1455010", "date_download": "2021-07-31T16:45:30Z", "digest": "sha1:PVCKHSJTJBEMWS7XH3VG5NP3JOB24SDA", "length": 2339, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी (संपादन)\n०९:३७, १ मार्च २०१७ ची आवृत्ती\n३६ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n१६:१४, ११ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n०९:३७, १ मार्च २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(नवीन व��्ग घातला - हॉटकॅट वापरले)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/microsoftowv", "date_download": "2021-07-31T15:28:24Z", "digest": "sha1:TFGDE3FWI4L4ESEZWT7YQENMXKNYH627", "length": 8041, "nlines": 150, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Microsoft Office Word Viewer 12.0.6038.3000 – Vessoft", "raw_content": "Windowsकार्यालयकार्यालय सॉफ्टवेअरMicrosoft Office Word Viewer\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस शब्द दर्शक – पाहू कॉपी आणि डॉक किंवा DOCX स्वरूपात दस्तऐवज मुद्रण करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आपण सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रतिष्ठापीत न करता फाईल्स सोबत काम करण्यासाठी परवानगी देते. मायक्रोसॉफ्ट ऑफिस शब्द दर्शक दस्तऐवज काम करताना देखावा सानुकूल करण्यासाठी सक्षम करते आणि वाचन एक मोड समाविष्टीत आहे. सॉफ्टवेअर विकसीत व संवाद वापरण्यास सोपा आहे.\nमायक्रोसॉफ्ट वर्ड दस्तावेज पाहण्यावर\nकॉपी आणि दस्तऐवज मुद्रण\nसाधे आणि सोयीस्कर इंटरफेस\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल व्ह्यूअर – एक्सेल स्वरूपात इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट चालविणे, पाहणे आणि मुद्रित करण्याचे एक सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर विविध पद्धतींनी कागदपत्रे पाहण्यास आणि पृष्ठावरील काही तपशील बदलण्यास सक्षम करते.\nमजकूर दस्तऐवज आणि तक्ते काम कार्यालय संच. तो एक Microsoft Office पर्याय म्हणून स्वरूप आणि कार्ये मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवतो.\nविविध कार्यालय कार्ये सोडविण्यास लोकप्रिय फाइल स्वरूप साधने एक मोठा संच आणि आधार सॉफ्टवेअर वापरण्यासाठी सोपे.\nसॉफ्टवेअर भिन्न स्वरूप कार्यालय फाइल कार्य करते आणि एक लक्षणीय कार्यक्षमता आणि उपलब्ध टेम्पलेट संच समाविष्टीत आहे.\nहे टिपा, महत्वाचे कार्य किंवा इव्हेंट्स लिहिण्यासाठी एक नोटबुक आहे सॉफ्टवेअरमध्ये एक प्रभावी साधन आहे जे विशिष्ट वेळेस नोट्सची आठवण करते.\nAmazonमेझॉन किंडल – एक सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर प्रदीप्त पुस्तके वाचण्यासाठी डिझाइन केले आहे. इलेक्ट्रॉनिक लायब्ररी व्यवस्थापित करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक कार्यक्षमता आहे.\nफ्री पीडीएफ कॉम्प्रेस – विंडोज एक्सप्लोररद्वारे पीडीएफ फाईल्सच्या बॅच कॉम्प्रेशनसाठी किंवा फायली ड्रॅग करुन आणि सॉफ्टवेअरवर टाकून वापरण्यास सुलभ युटिलिटी.\nडीपबर्नर – सीडी आणि डीव्हीडी बर्न करण्याचे साधन, ऑडिओ सीडी तयार करा आणि आयएसओ प्रतिमा बर्न करा. सॉफ्टवेअर एकाच वेळी बर्‍याच ड्राइव्हसह कार्य करू शकते.\nहा चांगला प्रतिसाद वेळ असलेला मजकूर संपादक असून कोडसह उत्पादक कार्यासाठी अनेक प्रोग्रामिंग भाषा आणि साधने समर्थित करते.\nइंटरनेट कनेक्ट संगणक दूरस्थ नियंत्रण साधन. व्हिडिओ कॉल आणि फाइल्स देवाणघेवाण शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaikhdoctor.com/2021/06/Sardine-fish-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T14:18:27Z", "digest": "sha1:QQITZ436P6HRJRHA7ZYTY4HF5MOSZY4T", "length": 9067, "nlines": 126, "source_domain": "www.shaikhdoctor.com", "title": "Sardine fish in Marathi: name, information & benefits in Marathi", "raw_content": "\nचला तर मग मराठीतून सुरु करूया.\nआपण या पोस्ट मध्ये खालील मुद्दे बघणार आहोत.\nSardine fish ला Marathi मध्ये काय म्हणतात\nतर मित्रांनो, Sardine fish ला Marathi मध्ये पेडवे मासा (PEDVEY) असे म्हणतात. या माश्याला तरली(Tarli) म्हणून सुद्धा ओळखले जाते.\nपेडवे मासा हा आकाराने लहान आणि Clupeidae या कुटुंबातील व herring या समूहातील एक मासा आहे. या माश्याची लांबी जवळपास १५ सेंटीमीटर पर्यंत असू शकते.\nभारतातील मुख्यतः केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये हा मासा खूप आवडीने खातात. तेथे हा मासा chala fish आणि matha फिश या नावाने ओळखला जातो, तर पश्चिम बंगाल मध्ये या माश्याला khoira fish या नावाने जाणले जाते.\nजगामध्ये sardine fish चे वेगवेगळ्या जाती आहेत पण भारतात Sardinella longiceps या जातीचा sardine fish सापडतो आणि खाल्ला जातो.\nया माश्याचा रंग वरच्या बाजूला काळा, नीळा असून खालच्या बाजूने हा चंदेरी रंगाचा असतो. आकाराने लहान, निमुळता आणि लांबीला हा मासा साधहरण पणे १५ CM पर्यंत वाढू शकतो.\nचला तर sardine fish चे काही फोटो बघुयात जेणे करून हा मासा तुमच्या लक्षात येईल.\nआता तुमच्या नक्कीच लक्षात आलेच असेल कि नेमका Sardine fish दिसतो कसा.\nआता आपणं Sardine fish चे पोषक तत्व marathi तुन बघूया.\nतर आपल्या लक्षात आलेच असेल या माश्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स आहेत. आता आपण या माश्याचे फायदे बघूया.\nSardine fish चे फायदे मराठीतून खालील प्रमाणे:\n१) हृदयविकार पासून वाचाल\n२) कमी रक्तदाबा साठी\nomega 3 fatty acids रक्तदाब कमी राहण्यास मदत करतात. आणि हृदयाचे संरक्षण सुद्धा करतात.\nया Sardine fish भरपूर प्रमाणात Vitamin B12 असतात, म्हणून हा मासा Vitamin B12 चा एक चांगला सोर्स आहे.\n४) हाडे चांगली राहण्यासाठी\nSardine fish मध्ये खूप प्रमाणात Vitamin D, calcium आहेत, आणि Vitamin D, calcium हाडे मजबूत राहण्यासाठी मदत करतात. म्हणून हा मासा खाणे हाडांसाठी चांगला आहे.\nया माश्या मध्ये प्रथिने सुद्धा आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे, शरीरासाठी प्रथिने किती गरजेचे असतात.\nआपण वरती बघितलेच आहे कि या माश्या माशामध्ये वेगवेगळे प्रकार चे minerals आहेत. हे मिनरल्स शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.\nSardine fish तुम्हाला जर विकत घायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या मच्छी बाजारात नक्कीच मिळेल. या माश्याची किंमत जवळपास १२० ते १५० रुपये प्रति किलो या दरा पर्यंत आहे.\nजर आपल्याला हि Sardine fish in Marathi पोस्ट आवडली असेल तर facebook आणि whatsapp वर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.\nहे पण वाचा :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-07-31T16:52:59Z", "digest": "sha1:QFBF4RMIIQSQKD4ID453R7CWWNRU2Q7G", "length": 10777, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरोपीय मराठी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "युरोपीय मराठी साहित्य संमेलन\n१९९८ मध्ये डॉरड्रेक्ट (नेदरलॅंड) येथे प्रथम युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले. त्यानंतर दरवर्षी ईएमएस हे ब्रिटनमध्ये तसेच इतर युरोपियन देशात होत आले आहे. त्यानंतरची संमेलने :-\n५वे संमेलन २००४ साली १६ ते १८ जुलै दरम्यान आॅस्लो (नाॅर्वे) येथे झाले.\nपॅरिसजवळ जुई ऑं जोझासमधील पुरातन शातोमध्ये सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचे १८जुलै २००८ रोजी उद्‌घाटन झाले.\n१५ एप्रिल २०१0 रोजी झुरिचमध्ये युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले.\nभारताबाहेर राहणाऱ्या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, ६ ते ८ एप्रिल २०१२ दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे, पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये झाले. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.\n१०वे युरोपियन मराठी संमेलन स्काॅटलंडमध्ये १८ ते २० एप्रिल २०१४ या काळात झाले.\n२०१६ मध्ये ॲमस्टरडॅम येथे ईएमएस झाले. झालेल्या संमेलनमध्ये पुढचे २०१८ सालचे संमेलन न्यू कॅसल येथे करण्याचे सर्वानुमते ठरले. ही बातमी आल्यानंतर मराठी न्यू कॅसलवासीयांमध्ये आनंदाची प्रचंड लाट उसळली. मूठवर मराठी माणसां�� बारा हत्तींचे बळ संचारले.\nलंडन मराठी संमेलन ४ जून २०१७ रोजी साजरे झाले.\n२०१८ सालचे ईएमएस न्यू कॅसल येथे २९ जून ते १ जुलै दरम्यान टाईन नदीवर वसलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये होणार आहे.\nपॅरिसजवळ जुई ऑं जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणेशपूजा करून सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचे १८जुलै २००८ रोजी उद्‌घाटन झाले. संमेलनाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात जर्मनीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गोखले, निषाद फाटक आणि अक्षय जोशी यांनी मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. सतरा परदेशी भाषा अस्खलित बोलणाऱ्या मुंबईच्या अमृता जोशीची मुलाखत सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती.\nसंध्याकाळच्या सत्रात डॉ. मोहन आगाशेंनी श्रोत्यांशी संवाद साधला होता. मनोरंजनाची भूल देऊन शिक्षणाची शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र आपण राबवतो असे त्यांनी यावेळी सांगितले. परदेशातल्या मराठी रसिकांसमोर नव्या दमाची मराठी नाटके आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याकरिता सुरुवातीला पुण्यातील समन्वय या नाट्यसंस्थेच्या ’साठेचं काय करायचं' या नाटकाचा हा प्रयोग या उद्देशानेच युरोपियन मराठी मंडळींसमोर आणत आहोत असे ते म्हणाले.\nत्यानंतर राजीव नाईक लिखित, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी अभिनीत नाटकाच्या प्रयोगाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.\n९वे मराठी युरोपीय साहित्य संमेलन[संपादन]\nभारताबाहेर राहणाऱ्या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, ६ ते ८ एप्रिल २०१२ दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे, पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये झाले. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनासाठी खास उपस्थित असलेले श्री. सचिन पिळगावकर, सौ. सुप्रिया पिळगावकर यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्‌घाटन केले. सौ. सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.\nयुरोपमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणाऱ्या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम झाले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ��� एप्रिल २०२० रोजी १७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_89.html", "date_download": "2021-07-31T16:23:35Z", "digest": "sha1:UKSTYXCQKVUIRRKJVSO4MWQ6DK4WUOS5", "length": 12213, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१४६) अक्कलकोटी जा तुला आरोग्य होईल", "raw_content": "\nHomeदररोजच्या नित्य पारायणासाठीक्र (१४६) अक्कलकोटी जा तुला आरोग्य होईल\nक्र (१४६) अक्कलकोटी जा तुला आरोग्य होईल\nएक गोसावी विविध तीर्थक्षेत्र फिरता फिरता रामेश्वरी आला तेथे त्याला जलोदर झाला त्यामुळे दिवसेंदिवस त्याची शक्ती क्षीण झाली त्यामुळे त्याला पुढे तीर्थयात्रा करता येईना म्हणून तो चिंतेत असताना एका संन्याशाचा त्यास स्वप्नदृष्टांत झाला अक्कलकोटी जा तुला आरोग्य होईल असे स्वप्नदृष्टांतात सांगितले स्वप्नदृष्टांतानुसार तो अक्कलकोटला आला श्री स्वामींभोवती दर्शनासाठी गर्दी झाली होती तेवढयात श्री स्वामींनी सेवेकर्यांस सांगितले त्या गोसाव्यास हात धरुन इकडे घेऊन या गर्दीला बाजूस सारुन सेवेकरी त्या गोसाव्यास श्री स्वामींपुढे घेऊन आला तो गोसावी श्री स्वामी महाराजास नमस्कार करुन त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहिला श्री स्वामी महाराज त्यास म्हणाले काहो बैरागी बुवा द्वारकेस जाण्याची तुमची इच्छा आहे ना आणि द्वारकानाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे आहे ना असे म्हणता म्हणता श्री स्वामी महाराजांनी त्यांचे तेव्हाचे स्वरुप बदलून शंख चक्र गदा पद्म पीतांबर धारी गळा वैजयंतीमाळा चतुर्भुज श्यामवर्ण वगैरे श्री कृष्णमूर्ती त्या गोसाव्यास दिसू लागली तो चकित होऊन हे श्री कृष्णा हे द्वारकाधिशा हे रणछोडनाथ हे भगवान हे वैकुंठाधिपते मोठ्याने गर्जना करीत होता तेव्हा त्याच्या डोळ्यातून सारखे आनंदाश्र् वाहत होते तो देहभान विसरला होता जवळ जमा झालेल्यांना या दृष्याचे परम् आश्चर्य वाटले इतक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ते श्री कृष्ण रुप सोडून पूर्वरुप धारण केले तो गोसावी���ी देहभानावर आला तेथे जमलेल्या लोकांनी तेव्हा त्यास विचारले तुम्हास काय दिसले त्यावर त्याने उत्तर दिले अहो मला द्वारका धिशाची मूर्ती दिसली आणि त्या तेजात मी अगदी दिपून गेलो अहाहा काय ती मूर्ती आणि काय ते तेज.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया कथेतील गोसाव्यास जलोदर झालेला आहे म्हणून त्यास तीर्थयात्रा करता येणार नव्हती याचे त्यास दुःख आहे त्यास द्वारकेच्या श्री कृष्ण दर्शनाची तीव्र आस आहे त्याची अशी अवस्था असतानाच श्री स्वामी समर्थ त्याला स्वप्न दृष्टांत देऊन अक्कलकोटला येण्याची प्रेरणा देतात त्याला जलोदराची असलेली व्याधी म्हणजे पारमार्थिक दृष्टया त्याच्या साधनेच्या अंतिम टप्पातील हतबलता होती त्याचा सच्चेपणा श्री स्वामींनी जाणला होता म्हणूनच त्याला मोठया सन्मानाने सेवेकर्यांकरवी त्यांनी जवळ बोलविले आणि त्यास विचारले काहो बैरागीबुवा द्वारकेस जाण्याची तुमची इच्छा आहे ना आणि द्वारकानाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे आहे ना या लीलेत आलेल्या श्री स्वामींच्या या उदगाराने गोसाव्याच्या मनातला संशय पूर्ण विरुन गेला त्या गोसाव्याच्या मनात श्री कृष्णाचे जे स्वरुप ठसलेले होते तंतोतंत त्याच स्वरुपात त्यास श्री स्वामींनी दर्शन दिले म्हणूनच तो गोसावी मोठ्याने गर्जना करता झाला हे श्री कृष्णा हे द्वारकाधिशा हे रणछोडनाथ हे भगवान हे वैकुंठाधिपते त्या गोसाव्यास श्री स्वामी हे साक्षात भगवान श्री कृष्ण वाटले त्याच्या जिवाची श्री कृष्ण दर्शनाची तळमळ तगमग शांत झाली श्री स्वामी कधी कधी म्हणत मीच श्री कृष्ण होतो बरे याची प्रचिती येते ही लीला तेव्हाची असे समजून त्याकडे कानाडोळा करण्यात अर्थ नाही आजही निर्गुण निराकार स्वरुपात वावरणारे श्री स्वामी समर्थ या अशा लीलांची चिन्हे दाखवितात.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी वि���्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/salman-khan/", "date_download": "2021-07-31T16:00:59Z", "digest": "sha1:CEQD4FJHCLQXWHKLDUJRZ47746JWE6DN", "length": 10441, "nlines": 118, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Salman khan Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबई पोलीसने सलमानच्या ‘राधे’च मीम शेअर करत केलं भन्नाट ट्वीट; “आय लव्ह इट”\nदेशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून महाराष्ट्रातही कडक लॉकडाऊन करण्यात…\nसलमान खानने राखी सावंतची घेतली बाजू\nछोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. यंदा या शोचं १४ वं पर्व आहे शिवाय…\n…म्हणून सलमानच्या डोक्यावर आहे इतक्या पैशांची उधारी\nकोट्यावधीच्या संपत्तीची मालकी असलेला अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. अनेक भुमिकांमधून त्याने…\nबॉलिवूडच्या दबंग खानने 54वा वाढदिवस कुटुंबासह साजरा केला\nसलमान खानचा वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडीओ सोशल व्हायरल\n‘दबंग 3’ पाहिलात का जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा\n‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ नंतर आता सलमान खान आपल्या प्रेक्षकांसाठी ‘दबंग 3’ घेऊन आला आहे….\nसलमान खानचा बॉडीगार्ड शेरा शिवसेनेत; आदित्य ठाकरेंसोबत रोड शोमध्ये सामील\nआगामी विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर ठेपली असून अभिनेता सलमान खान यांचा बॉडीगार्ड गुरमीत शेराने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेराने शिवसेनेत प्रवेश केला.\nगांधीजीच्या जयंतीनिमित्त सलमान खानचा तरुणांना ‘हा’ संदेश\nगांधी जयंतीनिमित्त भाजपाचे सचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर सलमान खानने ट्विट करून भारतीय तरुणांना संदेश दिला आहे.\nसलमान खानने शेअर केले सई मांजरेकरसह दबंग-3 चित्रपटाचे फोटो\nसलमान खानचा यावर्षी दबंग-3 हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सलमान बरोबर…\nदबंग-3चे पोस्टर प्रदर्शित; इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली पोस्ट\nपोस्टर खाली सलमानने असे लिहीले आहे की, ‘ स्वागत तो करो हमारा ’ हे दबंग सिनेमातील सर्वात लोकप्रिय वाक्य आहे.\nपत्रकारास मारहाण प्रकरणी सलमान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nबॅालीवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्डच्या विरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.\nसलमानच्या प्रेमाखातर ‘भारत’ पाहण्यासाठी चाहत्याने केलं संपूर्ण थिएटर बुक\nरमजान ईदला सर्वांच्या भेटीला येणारा सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होत…\nशपथविधीसाठी ‘या’ कलाकारांना निमंत्रण\nलोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने एनडीएला मोठ्या प्रमाणात मतं देऊन निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र…\nविवेकच्या ‘त्या’ meme वर सलमान खानची प्रतिक्रिया\nअभिनेता विवेक ओबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रायसंदर्भात केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाल्यावर विवेक ओबेरॉयने अखेर…\nभारत चित्रपटासाठी लोकं नवराही सोडू शकतात; मात्र प्रियांकाने चित्रपट सोडला – सलमान खान\nकाही महिन्यांपूर्वी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी…\nविवेक ओबेरॉयच्या ‘त्या’ मीमवर बिग बींचे प्रत्युत्तर\nExit Poll जाहीर झाल्यानंतर यंदाही मोदी आणि भाजपा सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचे वर्तवण्यात आले…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्य���ंनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2021-07-31T16:43:02Z", "digest": "sha1:S6H73HFSVL4AER2CGPDIOWWKFOT74SZ5", "length": 4512, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५३५ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ५३५ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. ५३५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://topdailynews.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%83-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-31T15:57:50Z", "digest": "sha1:P77JK2CH66D4QY45TPKIE5I7UFFWBMHG", "length": 9022, "nlines": 69, "source_domain": "topdailynews.in", "title": "Top डेली न्यूज मुंबई न्यूज लाइव्हः महाराष्ट्रातील कोविड -१ case प्रकरणात -० लाखांचा टप्पा ओलांडला आहे - राष्ट्रीय -", "raw_content": "\nHome - मुंबई न्यूज लाइव्हः महाराष्ट्रातील कोविड -१ case प्रकरणात -० लाखांचा टप्पा ओलांडला आहे\nमुंबई न्यूज लाइव्हः महाराष्ट्रातील कोविड -१ case प्रकरणात -० लाखांचा टप्पा ओलांडला आहे\nमुंबई न्यूज लाइव्हः महाराष्ट्रातील कोविड -१ case प्रकरणात -० लाखांचा टप्पा ओलांडला आहे\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत गुरुवारी (२ June जून) 78 78 new नवीन कोरोनाव्हायरस आणि १० मृत्यूची नोंद झाली असून संक्रमणाचा आकडा ,,२,,१33 झाला आहे आणि मृत्यूची संख्या १,,3488 इतकी आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत सक्रिय प्रकरणे किरकोळ वाढून 14,810 झाली आहेत. बुधवारी, शहरात कोरोनाव्हायरसचे 863 नवीन रुग्ण आढळले, 23 मृत्यू, 711 पुनर्प्राप्ती झाली आणि संक्रमणाची 14,577 सक्रिय प्रकरणे नोंदली गेली. कोविड -१ p (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीचा रोग) उद्रेक झाल्यापासून सार्वजनिक ठ��काणी फेस मास्क नसलेल्या लोकांकडून पालिकेने 58 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. २ June जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई पोलिस व रेल्वेकडून आकारण्यात आलेल्या दंडासह 58 58,42२,42 99, 00०० रुपये जमा केले जातात. गुरुवारी महाराष्ट्रात CO, 44. Cases नवीन कोविड -१ cases प्रकरणांची भर पडली असून, राज्यात एकूण संक्रमणाची संख्या lakh० लाखांच्या गंभीर टप्प्यावर गेली आहे, तर १ 197 patients रुग्ण संसर्गात बळी पडले. राज्याचे एकूण प्रकरण आता ,०,०43,,1१ इतके आहे.कमी वाचा\nTags: उद्धव ठाकरे कोरोनाविषाणू कोविड 19 डेल्टा प्रकार बीएमसी भाजपा मुंबई मुंबई बातम्या शिव सेना\nPrevious लाइव्ह अद्यतने: मुंबईच्या किल्ल्यात इमारतीचा एक भाग कोसळला\nNext अनिल देशमुख न्यूज: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानावर ईडीने छापा घातला मुंबई न्यूज\nमुंबई: बीएमसीने मध्य मान्सून आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली मुंबई बातम्या\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nबहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल\nCorona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार\nदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर\n भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर\n“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे\nऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा\nMaratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र\nचंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ\nबीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस\nमुंबई: बीएमसीने मध्य मान्सून आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली मुंबई बातम्या\nकल्याण-डोंबिवलीमध्ये 87 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद आहे; रविवारी लसीकरण नाही ठाणे बातम्या\nनोकरीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून तिघांना अटक केली मुंबई बातम्या\nP&G चे ग्लोबल सीओओ बनणारा मुंबईचा मुलगा पहिला भारतीय आहे मुंबई बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/when-will-chowpatty-start-sinhagad-khadakwasla-374500", "date_download": "2021-07-31T14:46:28Z", "digest": "sha1:2UKYMBVNO5NL3QHFI5M3UUPOHVYJXPF5", "length": 9260, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिंहगड, खडकवासला चौपाटी कधी सुरू होणार?", "raw_content": "\nसिंहगडावरील चवदार पिठलं भाकरी, कांदाभजी दही- ताक तसेच धरण चौपाटीवरील ओली- भेळ, पाणी- पुरीसह मक्याची कणसे विविध खाद्यपदार्थ येथे विक्रेते आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे हजार विक्रेते आहेत. परंतु मागील सात-आठ महिन्यांपासून येथील सगळे विक्रेत्यांची व्यवसाय बंद आहेत यातील सर्वांचे खाद्य पदार्थ विकून पोट भरतात.\nसिंहगड, खडकवासला चौपाटी कधी सुरू होणार\nखडकवासला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, सार्वजनिक व गर्दीची ठिकाणं जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशांनी बंद झाली. जिल्ह्यातील लोणावळा, भुशी डॅम यांसारखे अनेक पर्यटन स्थळ सुरू झाली. त्यानंतर गड- किल्ले ट्रेकर्ससाठी सुरू झाले. परंतु शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ला व खडकवासला चौपाटी अद्याप सुरू झालेली नाहीत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसिंहगडावरील चवदार पिठलं भाकरी, कांदाभजी दही- ताक तसेच धरण चौपाटीवरील ओली- भेळ, पाणी- पुरीसह मक्याची कणसे विविध खाद्यपदार्थ येथे विक्रेते आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे हजार विक्रेते आहेत. परंतु मागील सात-आठ महिन्यांपासून येथील सगळे विक्रेत्यांची व्यवसाय बंद आहेत यातील सर्वांचे खाद्य पदार्थ विकून पोट भरतात. त्यामुळे मागील सात- आठ महिन्यांपासून त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचे उत्पन्न झालेले नाही. लोणावळा भुशी डॅम यासह जिल्हातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. परंतू शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ला मात्र पर्यटनासाठी अद्याप खुला झालेला नाही.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगड सुरू करण्याची शिवसेनेची मागणी\nमागील कित्येक वर्षांपासुन येथील स्थानिक लोकांचा सिंहगडाचे पर्यटनावरच उदरनिर्वाह चालतो. आता तरी सिंहगड पर्यटकांसाठी खुला करा. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. घाट रस्त्यालगत संरक्षक जाळी बसविण्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील आठवड्यात सुरु केले आहे. यासाठी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर पुढील तीन आठवडे घाट रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nगेल्या काही वर्षापासून ठेकेदारांकडून देखील जाणीवपूर्वक नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच काम सुरू करत असल्याचा अनुभव आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोकांची गैरसोय होते. असा ही आरोप कोंडे यांनी केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक सई भोरे पाटील म्हणाले की, \"सिंहगड किल्ला आणि चौपाटी परिसरात सुरू करण्यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.\"\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n\"शासनाचा धोरणात्मक निर्णय झाल्यावर आम्ही ही सुरू करू. वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील पर्यटन स्थळे अद्याप आम्ही सुरू झालेली नाहीत. आमच्या हद्दीतील लोणावळा येथील लायन पॉईंट अद्याप सुरू केलेला नाही.\"\n- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/ajunahi-barsat-ahe-cast-promo-timing-date-story/", "date_download": "2021-07-31T15:00:35Z", "digest": "sha1:ROOE5MDNUB2I7WTB77PMJU6ZOWQ2G5P5", "length": 6339, "nlines": 67, "source_domain": "marathimadhe.in", "title": "Ajunahi Barsat ahe serial Sony Marathi Cast Promo Timing Date Story Mukta Barve Umesh Kamat - Marathi Madhe - Marathi Movies | TV Shows", "raw_content": "\nनाव अजूनही बरसात आहे\nCasting मुक्ता बर्वे, उमेश कामत\nअजूनही बरसात आहे ही मालिका १२ जुलै २०२१ पासून Sony Marathi या वाहिनीवर प्रसारित होत आहे.\nAjunhi Barsat ahe या मालिकेत आपल्याला सर्वाची लाडकी अभिनेत्री, मुक्ता बर्वे काम करताना दिसेल. मुक्ता बर्वे यांनी अनेक Marathi Movie मध्ये काम केले आहे. त्यांच्या सोबत आपण Umesh Kamat यांना पण या मालिकेमध्ये पाहू शकणार आहे.\nअनेक प्रेक्षकांना या serial चा Promo फार आवडला आहे. राधा अबीर यांची जोडी असल्यासारखे काही प्रेक्षकांचे मत आहे. मुक्ता बर्वे या जवळपास 3 वर्षानंतर कोणत्या तरी serial मध्ये काम करणार आहेत.\nअजूनही बरसात आहे ही मालिका सोनी मराठी वरती सोमवार ते गुरुवार रात्री 8 वाजता प्रसारित होईल.\nअजूनही बरसात आहे या मालिकेत मुक्ता आणि उमेश हे दोघेही एकमेकांचे पहिल्यापासून मित्र असतात. आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम असते मात्र ते प्रेम व्यक्त करू शकत नसतात या कारणा���ुळे त्या दोघांचे लग्न झालेलं नसतं तर त्यांचे लग्न कसे होणार आणि लग्नासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरणार या विषयी ही मालिका आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2021-07-31T17:10:12Z", "digest": "sha1:HEVWLLJ4SH3FNNZE7H5MDUPZTLHQJ7W2", "length": 5247, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३७२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३९० चे - पू. ३८० चे - पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे\nवर्षे: पू. ३७५ - पू. ३७४ - पू. ३७३ - पू. ३७२ - पू. ३७१ - पू. ३७० - पू. ३६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३७० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/02/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-31T14:37:44Z", "digest": "sha1:OAIFW6MUAUKJBQLQJUQCHBATX5FBVXAX", "length": 6737, "nlines": 53, "source_domain": "www.royalchef.info", "title": "महाराष्ट्रात होळीचे महत्व", "raw_content": "\nहोळीचे महत्व: आपल्या मराठी महिन्याप्रमाणे होळी फाल्गुन महिन्यात व इंग्लिश महिन्या प्रमाणे मार्च महिन्यात येते.\nहोली हा सण पूर्ण भारतात उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात ह्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवसाला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणतात. ह्या दिवशी होळीची पूजा करतात. खरम्हणजे थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन होते. त्याच्या निमिताने हा एक सार्वजनिक सण साजरा केला जातो. प्रतेकजण ह्या मध्ये भाग घेतात.\nमहाराष्ट्रात होळी पेटवली जाते. होळीची पूजा केली जाते. होळीची पूजा संध्याकाळी अंधार पडल्यावर केली जा��े. ज्या ठिकाणी होळी मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून शेणानी सारवून घ्यावी. मग मध्य भागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या लाकडे उभी रचून ठेवावी. मध्यभागी अख्खा उस ठेवावा. गौऱ्या सुद्धा ठेवाव्यात. रचलेल्या होळीच्या बाजूनी छानशी रांगोळी काढावी. होळीला फुलांचा हार घालावा. होळी पेटवण्यासाठी विस्तव वाजत गाजत आणला जातो. होळी पेटवून होळीची सुवासिनी हळद कुंकू वाहून पूजा करतात. तांब्याच्या तांब्यात पाणी घेवून हळूहळू पाणी सोडून होळीला पाच प्रदक्षिणा मारल्या जातात व होळीमध्ये नारळ सोडला जातो. लहान मुले डफ, डमरू, ढोल वाजवून मजा करतात.\nमहाराष्टात होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवून त्याचा होळीला नेवेद्य दाखवला जातो.\nदुसऱ्या दिवशी होळी दुध व पाणी शिंपडून वीजवली जाते. होळीची राख अंगाला लावून मग आंघोळ केली जाते. त्यामुळे मानसिक चिंता नष्ट होवून मनस्वाथ लाभते.\nदुसऱ्यादिवशी घुलीवंदन हा सण असतो. ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून एकमेकांना रंग लावतात व आपसातली भाडणे मिटवून परत मैत्रीचे संबंध कायम केले जातात.\nउत्तर प्रदेशात हा सण सर्वात मोठा समजला जातो. त्यादिवशी घरी पक्वाने बनवली जातात. गुजीया हा त्याचा महत्वाचा गोड पदार्थ बनवला जातो. गुजीया म्हणजे महाराष्टातील करंज्या होय.\nह्या दिवशी भांग बनवून धुलीवंदन हा सण साजरा करतात. लहान मुल व मोठे सुद्धा हा सण आनंदाने साजरा करतात.\nHome » Mantras and Prayers » महाराष्ट्रात होळीचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141121011320/view", "date_download": "2021-07-31T14:44:42Z", "digest": "sha1:GJSYGC5YB433ATKE53KM2ZORGGVMSBIK", "length": 13801, "nlines": 61, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पर्याय अलंकार - लक्षण १ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|पर्याय अलंकार|\nपर्याय अलंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nक्रमानें अनेक अधिकरणावर (म्ह० स्थानांवर) रहाणारे एक आधेय (म्ह० राहणारी वस्तु) हा पर्यायाचा एक प्रकार; व एका स्थानावर क्रमानें अनेक वस्तु राहणें हा पर्यायाचा दुसरा प्रकार :---\nया दोहोंपैकीं कोणतें तरी एक असणें हें पर्याय अलंकाराचें सामान्य लक्षण (समजावें). ‘पर्याय’ या शब्दाचा केवल योगार्थ (म्ह० (परि + इ + घञ प्रत्यय ह्या अवयावांचा अर्थ) हें पर्यायाचें सामान्य लक्षण आहे, असें म्हणूं नये; तसें म्हटल्यास, या लक्षणाची कोणत्याही क्रमानें येणार्‍या पदार्थात पर्याय होऊ लागल्यानें, अतिव्याप्ति होऊ लागेल. “परावनुपात्यय इण:” (पा. ३३६८) (अर्थ - क्रमानें येणार्‍या पदार्थांचा ‘अनुपात्यय म्ह० क्रम न मोडणें’ म्ह० क्रमपूर्वक येणें या अर्थीं, ‘परि’ उपसर्गपूर्वक ‘इ’ धातूला घञ प्रत्यय लागून पर्यास असे रूप होतें) ह्या पाणिनीच्या व्याकरणसूत्राप्रमाणें, केवळ अनुपात्यय या अर्थीच घञ प्रत्यय लागतो. (शब्दश :--- अनुपात्यय हा अर्थ घञ प्रत्यय लावण्याचें निमित्त होतें.) बरें (वर पर्यायाचे दोन प्रकार सांगितले आहेत त्यांपैकी,) फक्त एकालाच (अन्यतर) पर्याय म्हणावें तर तेही म्हणणे (तसें लक्षण करणेंहीं) शक्य नाहीं; कारण एकालाच पर्याय म्हटलें तर त्या पर्यायाच्या लक्षणांत वर सांगितलेल्यापैकीं कोणातातरी एक प्रकार घटक म्हणून सोडल्यास पर्यायाचे संपूर्ण लक्षण होणे शक्य नाहीं. वरील पर्यांयाच्या दोन प्रकारांपैकीं पहिल्या प्रकाराच्या लक्षणांत ‘क्रमेण’ हा जो शब्द घातला आहे तो, पूर्वीं सांगितलेल्या विशेषालंकाराच्या दुसर्‍या प्रकारांत या लक्षणांची अतिव्याप्ति होऊं नये म्हणून. त्या विशेषाच्या दुसर्‍या प्रकारांत, एकच वस्तु एकाच वेळीं, अनेक स्थानांवर राहिल्याचें वर्णन असते. (व या पहिल्या वस्तु एकाच वेळीं, अनेक स्थानांवर राहिल्याचें वर्ण्न असते. (व या पहिल्या पर्यायांत एकच वस्तु क्रमानें अनेक स्थानावर राहिल्याचे वर्णन असतें.) म्हणून या प्रथम पर्यायाच्या लक्षणाची त्या विशेषाच्या दुसर्‍या प्रकारांत अतिव्याप्ति होत नाहीं. पर्यायाच्या दुसर्‍या प्रकाराच्या लक्षणांत, ‘क्रमेण’ हा शब्द जो घातला आहे तो, ह्या लक्षणाची पुढें येणार्‍या समुच्चयालंकारांत अतिव्याप्ति होऊ नये म्हणून. असा (क्रमेण या शब्दामुळें) याचा इतर अलंकाराहून होणारा फरक सांगितला. (पर्यायाचें) उदाहरण :---\n ब्रम्हालोकांतून (ब्रम्हादेवाच्या घरून) त्रैलोक्य पहाण्याकरतां निघाली असतां चार दिवस देवांच्या बरोबर मजेंत घालवून, व नंतर सार्‍या पृथ्वीभर भटकून, कविसमूहाकडून उपासना करण्यास योग्य अशी वाग्देवी, आतां सत्याचें घर अशा तुझ्या मुखकमलामध्यें आनंदानें राहत आहे.”\nह्या श्लोकांत पहिल्या चरणांतलें स्थान (ब्रम्हादेवाचें घर) हें (स्पष्ट शब्दानें सांगितलेलें नसून) आर्थ आहे, कारण भवनात या ‘अपादान’ या अर्थां आलेल्या, व विश्लेष ज्या ठिकाणाहून झाला त्या मूळ स्थानाहून होणार्‍या, पंचमी विभक्तींत, दूर नेणें (अथवा विश्लेष) ही क्रिया, दोन वस्तूंचा पूर्वीं असलेला संयोग (उपश्लेष) मानल्यावांचून सिद्ध होत नसल्यानें, संयोगाचें (औपश्लेषिक) जें अधिकरण त्याचें पंचमीच्या अपादान या अर्थावरून आक्षेपानें सूचन होतें, (अभिधेनें होत नाहीं).\n‘कमलासनस्य भवने स्थित्वा आयाता’ या मूळ वाक्याच्या अर्थाचें, ‘कमलसनस्य भवनादायाता’ हें जें श्लोकांतील वाक्य, त्यांतील ‘भवनात’ या ल्यब्लोपानें झालेल्या पंचमी विभक्तींत सुद्धांत, ल्यबंतार्थ क्रियेची ‘अधिकरण’ या अर्थी (म्ह० मूळ राहण्याचें स्थान या अर्थीं) पंचमीच्या प्रत्ययावर, लक्षणा झाली असल्यानें) (म्ह० पंचमी प्रत्ययाचा, ‘राहण्याचें स्थान’ हा अर्थ लक्षणेनें होत असल्यानें, तो वाच्यार्थ मुळींच होणार नाहीं. (अर्थातच तें अधिकरण येथें आर्थ म्हणणें योग्य आहे).\n(‘ल्यब्लोपे कर्मण्यधिकरणेच’) हें वार्तिक निरूढलक्षणा प्रस्थापित करतें, असा सिद्धांत आहे. (म्हणून येथील पंचमीचा “अधिकरणाहून” हा अर्थ लक्षणेनें होत असल्यानें आर्थ आहे, शाब्द नाहीं, हें सिद्ध झालें.) वरील श्लोकांतील (पहिली सोडून) बाकीच्या तिन्ही ओळींतील अधिकरण शाब्द आहे.\nअथवा (पर्यायाचें) हें उदाहरण :---\n“प्रथम समुद्राच्या पोटांत राहून, नंतर देवांच्या घरीं (म्ह० स्वर्गांत) बराच वेळ राहून, हे राजा अमृत आजकाल तुझ्या निर्दोष वदनकमलाच्या ठायीं राहत आहे.”\nपूर्वीच्या आयाता इ० श्लोकांत वरून क्रमाने खालीं उतरण्याचें वर्णन आहे; तर ह्या श्लोकांत खालून क्रमानें वर चढण्याचें पहिल्या श्लोकांत एक जागा सोडून दुसर्‍या जागीं जाण्यात (पूर्वपूर्वपरित्याग) पहिल्या जागेविषयीं जें असंतोषाचें बीज, तें सांगितलें नाहीं; पण या दुसर्‍या श्लोकांत तें सांगितलें आहे, हा या दोन श्लोकांत फरक [म्ह० दुसर्‍या श्लोकांत समुद्र सोडण्याचें कारण, तो मगराचें घर आहे हें; दुसर्‍यांत देवांचें घर सोडण्याचें कारण, देव अमृताचा फन्ना उडवतात हें, अशा रीतीनें पूर्वींची जागा सोडण्याचें कारण (असंतोषाचें बीज) येथें सांगितलें आहे. राजाच्या तोंडांत अमृत फस्त होण्याची भीति नाहीं हा भावार्थ.]\nगणेश गीता कोणी वाचावी \nपरस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीक��� मार\n(हिं.) ज्याला परस्त्रीगमनाची चटक लागली त्याला नेहमीं धोका असतो. त्याला कांटयाच्या बिछान्यावर निजल्याप्रमाणें विवंचना असते व त्यास प्रसंगी जोडयांना मार खावा लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/recruitment-5165-seats-nagpur-under-national-health-mission-27048", "date_download": "2021-07-31T16:30:37Z", "digest": "sha1:2EUBQKA2EWLAUSAGMVFRCUT3ID3I6ZTU", "length": 8756, "nlines": 172, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Recruitment for 5165 seats in Nagpur under National Health Mission | Yin Buzz", "raw_content": "\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे 5165 जागांसाठी भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे 5165 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील\nपदाचे नाव & तपशील :-\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 339\n4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 452\n5 हॉस्पिटल मॅनेजर 141\n7 क्ष-किरण तंत्रज्ञ 43\n8 ECG तंत्रज्ञ 42\n9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 152\n10 औषध निर्माता 183\n11 स्टोअर ऑफिसर 143\n12 डाटा एंट्री ऑपरेटर 181\n13 वार्ड बॉय 939\n2. पद क्र. 2 :- संबंधित पदवी/डिप्लोमा\n5. पद क्र. 5 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MPH/MHA MBA\n6. पद क्र. 6 :- GNM किंवा B.Sc (नर्सिंग)\n7. पद क्र. 7 :- सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ\n11. पद क्र. 11 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\n12. पद क्र. 12 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT\n13. पद क्र. 13 :- 10वी उत्तीर्ण\nवयाची अट :- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय :- 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त :- 70 वर्षांपर्यंत]\nनोकरी ठिकाण :- नागपूर\nFee :- फी नाही.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- covid19ddhsnagpur@gmail.com\nअर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 एप्रिल 2020\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत मिळवले मोठे यश\nपंढरपूर :- प्रबळ इच्छा शक्ती असेल तर असाध्य गोष्ट देखील साध्य होते ह्याचाच प्रत्यय...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये १४५+ जागांसाठी भरती\nटाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर इन ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन एडव्हान्स सेंटर (...\nनवी मुंबई महानगरपालिकेत ५५४३ जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिका, एनएमएमसी भर्ती २०२०. ५५४३ एमडी मेडिसिन, मेडिकल...\nठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी भरती\nठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे...\nपुण��� जिल्हा परिषद अंतर्गत १४८९ जागांसाठी भरती\nएकूण जागा :- १४८९ पदाचे नाव & तपशील :-...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nवसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020\nTotal :- 70 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nठाणे महानगरपालिकेत 1911 जागांसाठी भरती\nTotal :- 1911 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1008 जागांसाठी भरती\nTotal :- 1008 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nमध्य रेल्वे पुणे येथे 285 जागांसाठी भरती\nTotal :- 285 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nउल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nTotal :- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. पदाचे नाव & तपशील :- पद...\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे 480 जागांसाठी भरती\nTotal :- 480 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://globalmorel.com/mr/cart/", "date_download": "2021-07-31T15:57:22Z", "digest": "sha1:4OZKH7LGPDHBXH3AFR5VAWTARMJCPD3U", "length": 3006, "nlines": 52, "source_domain": "globalmorel.com", "title": "टाका - मोरेल मशरूम वाढतात आणि व्यापार करतात", "raw_content": "\nमोरेल मशरूम वाढतात आणि व्यापार करतात\nमोरेल मशरूम, बांबू बुरशीचे लागवड बेस, पांढरा जिन्सेंग फंगस\nसर्व श्रेण्या अवर्गीकृत (1)ताजे मशरूम (2)मोरेल मशरूम (4)मशरूम अर्क (3)मशरूम वाइन (4)\nमोरेल मशरूम वाढतात आणि व्यापार करतात\nमोरेल मशरूम, बांबू बुरशीचे लागवड बेस, पांढरा जिन्सेंग फंगस\n200 यूएसडीपेक्षा जास्त ऑर्डरवर विनामूल्य शिपिंग\nआपली कार्ट सध्या रिक्त आहे.\nतुलना करण्यासाठी कोणतीही उत्पादने नाहीत\nसर्व साफ करा तुलना करा\n48Pro समृद्धीचे फेलिनस लिंटेयस वाइनचे सुवर्ण वय\n52° फेलीनस लिंटेयस वाइन\n58° फेलीनस लिंटेयस वाइन\nचीनी उच्च दर्जाचे ब्लॅक खाद्यतेल झाडे फंगस मशरूम\nउच्च प्रतीची नैसर्गिक वॉल-तुटलेली रीशी गानोडर्मा ल्युसीडम स्पोर पावडर\n99# चांगजींग पश्चिम रस्ता,देयंग, सिचुआन, चीन 618000\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस | थीम: एन्व्हो शॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mr.topwelldyes.com/", "date_download": "2021-07-31T15:26:40Z", "digest": "sha1:553S7OOVD7QJ45ZIX72CM5YCKVVPRJEE", "length": 7918, "nlines": 175, "source_domain": "mr.topwelldyes.com", "title": "रंग बदलणारे रंगद्रव्य, नीर रंग, फ्लोरोसेंट रंगद्रव्य - टॉपवेल", "raw_content": "\nउच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nअँटी-फेलसिफिकेशन पीसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nग्रीनहाउस चित्रपटासाठी उच���च फ्लोरोसेंट लाल रंग\nअँटी-फेलसिफिकेशन पीसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nथर्मोक्रोमिक पेंट टीसाठी थर्मोक्रोमिक रंगद्रव्य ...\nफोटोक्रोमिक रंगद्रव्य यूव्ही रंगद्रव्य रंग बदल पो ...\nक़िंगदाओ टॉपवेल केमिकल मटेरियल कं, लि. २०१ 2014 मध्ये स्थापित, एक व्यावसायिक पुरवठादार आहे जो संशोधन, विक्री आणि सानुकूलित विशेष रंगद्रव्य आणि रंगात गुंतलेला आहे जो प्रकाश-युव्ही लाइट, इन्फ्रारेड लाइट जवळ (आयआर), दृश्यमान प्रकाश यांच्याशी संबंध आहे.\n1. अतिनील / आयआर फ्लूरोसंट रंगद्रव्य आणि रंग,\n2. अवरक्त शोषक डाई जवळ\n3. फोटोक्रोमिक रंग आणि रंगद्रव्य,\nआमचे मुख्य उत्पादनः अतिनील फ्लूरोसेंट रंगद्रव्य, एनआयआर डाई, विशेष प्रभाव रंगद्रव्य\nकंपनी मोठ्या संख्येने प्रतिभेचा परिचय देते, प्रकल्पांचे संशोधन करते आणि ग्राहकांसाठी जबाबदार असते\nवेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेसाठी व्यावसायिक संशोधन प्रकल्प कार्यसंघ\nनवीन तंत्रज्ञान परिवर्तन मोड, उच्च प्रतीच्या उत्पादनांचे संशोधन करा\nउच्च दर्जाची सेवा, उच्च कार्यक्षमता\n700-2000 एनएमच्या जवळच्या इन्फ्रारेड क्षेत्रामध्ये जवळजवळ अवरक्त रंजक प्रकाश शोषून घेतात. त्यांचे प्रखर ...\nअतिनील फ्लूरोसंट सुरक्षा रंगद्रव्य\nदृश्यमान प्रकाशात असताना, अतिनील फ्लूरोसंट पावडर पांढरा किंवा जवळजवळ पारदर्शक असतो, भिन्नतेने उत्साहित असतो ...\nआमच्या मुख्य उत्पादनांमध्ये फोटोक्रोमिक रंगद्रव्य, थर्मोक्रोमिक रंगद्रव्य, अतिनील फ्लूरोसेंट रंगद्रव्य, पे ...\nक़िंगदाओ टॉपवेल केमिकल मटेरियल कं, लि.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-latest-funny-photos-sharing-on-social-sites-4964106-PHO.html", "date_download": "2021-07-31T16:29:17Z", "digest": "sha1:ACEPG3VME2ISUEZBI2WKFQKPLFXEROXL", "length": 2671, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest Funny Photos Sharing On Social Sites | Photos: भाऊ जरा जपून... डोक्याचा असाही वापर करता येतो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPhotos: भाऊ जरा जपून... डोक्याचा असाही वापर करता येतो\nहसणं,हसवणे हा एक वेगळाचं आनंद देऊन जातो.मात्र आपल्या अवती-भोवती काही व्यक्ति वेगळ्या प्रकारचे हेअर कटींग करतात.ती पाहून हसू आवरणे शक्यच नाही.येथे तुम्हाला अशीच हटके कटींग करणा-यांचे छायाचित्रे दाखवणार आहोत. कोणीतरी डोक्यावर विमानाप��रमाणे कटींग केली, तर कोणी उंदीर.\nपुढील स्लाइड्सवर पाहा चित्र-विचित्र हेयर कटींग...\nईश्‍वरनिंदेचा आरोप करीत ISIS ने केला शिरच्छेद, समोर आली भयंकर छायाचित्रे\nPHOTOS : अफगाण लष्‍करातील पहिली महिला वैमानिक, दहशतवाद्यांना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-sharp-brain-tips-4309522-PHO.html", "date_download": "2021-07-31T14:14:48Z", "digest": "sha1:WG63HCW3KM7HJXUKLGDSS6SEYMUZW6IC", "length": 1962, "nlines": 43, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sharp brain tips | PHOTOS : मेंदू क्रियाशील ठेवतील हे व्यायाम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : मेंदू क्रियाशील ठेवतील हे व्यायाम\nमेंदू हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. दिवस असो वा रात्र, मेंदू पूर्णवेळ काम करत राहतो. तो क्रियाशील आणि गतिशील ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी मेंदूला त्याच्यासारख्याच व्यायामाची गरज असते. तुम्ही मेंदूला व्यायामाची सवय लावल्यास तुम्ही नेहमी मानसिकरीत्या ऊर्जावान आणि सक्रिय राहाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/narendra-modi-is-the-only-indian-to-reach-the-top-20-with-5-crore-twitter-followers-barack-obama-is-at-number-1-with-108-crore-1568022343.html", "date_download": "2021-07-31T15:08:37Z", "digest": "sha1:OCFXZGC64KAKTBYS3VCIJNG4YPYRCRDI", "length": 5598, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narendra Modi is the only Indian to reach the top 20 with 5 crore Twitter followers, Barack Obama is at number 1 with 10.8 crore | 5 कोटी ट्विटर फॉलोअरसोबत टॉप-20 मध्ये पोहचणारे नरेंद्र मोदी एकटे भारतीय, 10.8 कोटींसोबत बराक ओबामा पहिल्या नंबरवर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n5 कोटी ट्विटर फॉलोअरसोबत टॉप-20 मध्ये पोहचणारे नरेंद्र मोदी एकटे भारतीय, 10.8 कोटींसोबत बराक ओबामा पहिल्या नंबरवर\nनवी दिल्ली- आज(सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर 5 कोटी फॉलोअर्स झाले. आता सर्वात जास्त फॉलोअर्सच्या यादीत मोदी 20 व्या नंबरवर आहेत. ते टॉप-20 मध्ये पोहोचणारे एकमेव भारतीय आहेत. जगातील मोठ्या नेत्यांमध्ये मोदी आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा 1.4 कोटीने मागे आहेत. तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा 10.8 कोटी फॉलोअर्स सोबत पहिल्या स्थानावर आहेत.\nपंतप्रधान कार्यालय (पीएमओ) च्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे फॉलोअर 3 कोटी झाले आहेत. मोदींनी जानेवारी 2009 मध्ये ट्विटर जॉइन केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींची ट्��िटरवर प्रसिद्धी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर झाली.\nभारतात मोदीनंतर केजरीवाल दुसऱ्या नंबरवर\nभारतीय नेत्यांमध्ये मोदीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या नंबरवर आहेत. त्यांचे फॉलोअर 1 कोटी 54 लाखांपेक्षा जास्त आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह1 कोटी 52 लाख फॉलोअर्ससोबत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्यानंतर 1 कोटी 41 लाख फॉलोअरसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चौथ्या नंबरवर आहेत, तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 1 कोटी 6 लाख फॉलोअर्ससोबत पाचव्या स्थानावर आहेत.\nलोक म्हणत असत... तू खूप अशक्त आहेस... आम्हाला किडमिडीत फायर फायटर नको, जिमने बदलले जीवन\nराहुल गांधींचे ट्विटरवर 1 कोटी फॉलोअर्स, ट्वीट करून केले धन्यवाद; या बॉलिवूड प्रोड्युसरने असे केले ट्रोल\n१२ वर्षीय ब्यूटी ब्लॉगरने खरेदी केली लक्झरी कार; वयाच्या चौथ्या वर्षापासून करते मेकअप, सोशल मीडियावर १० लाखांपेक्षा जास्त फाॅलाेअर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ganeshotsav-mandals-and-ngos-will-be-enlisted-help-prevent-spread-corona-pune-320811", "date_download": "2021-07-31T15:00:53Z", "digest": "sha1:6FXQDRPMLBC5VBIV7FS47RULXRJFLUE6", "length": 11143, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत!", "raw_content": "\nपुणे शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्याकरिता गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, विशेष पोलिस अधिकारी, एनजीओ यांच्या मदतीने जनजागृती व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.\n'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत\nपुणे : मुंबईतील धारावीच्या धर्तीवर पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सर्वतोपरी मदत पोचविण्याबरोबरच त्यांच्यामध्ये या विषाणूबाबतची जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n- पुण्यातील पानशेत पूरग्रस्त सोसायट्या अन् प्रशासन...​\nविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला समन्वय अधिकारी राजेंद्र निंबाळकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे विवेक खटावकर, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पुनीत बालन, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, सेवा मित्र मंडळ शिरीष मोहिते आणि स्वामी नारायण मंदिराचे डॉ. पियुष लाठी हे उपस्थित होते.\n- '...यामुळे २७ टक्के विद्यार्थ्यांना यंदा शिक्षण घेता येणार नाही'; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती\nपुणे शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्याकरिता गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, विशेष पोलिस अधिकारी, एनजीओ यांच्या मदतीने जनजागृती व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याबाबत आग्रह धरणे, सोशल डिस्टसिंग पाळण्याबाबत सूचना देणे, विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणे, जास्तीत जास्त नागरिकांची अँटीजेन टेस्ट करणे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग मध्ये सहाय्य्य करणे आदी कामांसाठी मदत मंडळांनी करावी. त्याचबरोबर घरी विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे व त्यांना सहाय्य करणे यासाठी देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहन या बैठकीत प्रशासनातर्फे करण्यात आले.\n- दिवसभर काम केलं तर रात्री दोन घास पोटासाठी मिळतात पण लाॅकडाउनमध्ये मात्र...\nप्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून दिलेल्या रुग्ण वाहिका वापर करून रुग्णांना तपासणीसाठी ने-आण करणे, रुग्णांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्याकरिता मदत करणे, झोपडपट्टी क्षेत्रातील सार्वजनिक स्वछतागृहे यांची स्वछता यावर लक्ष देणे, लॉकडाऊनच्या कालावधीत गरजू नागरिकांना विषेत: बेघर, विद्यार्थी यांची भोजनाची व्यवस्था करणे. या स्वरूपाचे कामे लोकसहभागातून करण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलविण्यात आली असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयावेळी महेश सूर्यवंशी यांनी \"कोरोनाच्या आपत्कालीन काळात शहरातील सर्व गणेश मंडळ प्रशासनाला सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत.\" तर रासने यांनी \"शहरात रुग्णांना विविध रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना होणेकरिता डॅशबोर्ड पाहता यावा, यासाठीची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी.'' यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकरिता त्यांचेकडून अपेक्षित कामाची पुस्तिका तयार करून पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59550", "date_download": "2021-07-31T16:10:54Z", "digest": "sha1:XUFPLAAQKAIMPLSDG72SS6TBATD2QVP3", "length": 4674, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "परतून ये तू घरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /परतून ये तू घरी\nपरतून ये तू घरी\nपरतून ये तू घरी\nमेघ गुंजले, पवन रुंजले\n परतून ये तू घरी॥\nसूर्य, तारका, क्षितिज झाकले\nकिर्र ढगांनी गगन वाकले\n परतून ये तू घरी॥\nनाग, चिचुंद्री बिळात घुसले\nकडकडता बघ वीज नभाला\n परतून ये तू घरी॥\nशिवार भिजले, तरूवर निजले\nअश्रू पिऊनी बुबुळं थिजले\n परतून ये तू घरी॥\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्पार्टाकस यांना चो़खंदळ वाचकांकडून समर्पित .... स्वस्ति\nश्वास मी घेतो, तुला का त्रास आहे\nअसहायता माझी डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/video/sudhir-mahabal/", "date_download": "2021-07-31T16:17:33Z", "digest": "sha1:4ZNECVI75GA6ZRISOKAKM75FYZ4GSJ7T", "length": 12900, "nlines": 215, "source_domain": "swayamtalks.org", "title": "परतवारीच्या वैराग्यातील श्रीमंती! – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\n'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त\nमार्केटिंगच्या कॉपोरेट जगात वावरणाऱ्या आणि वार्षिक २० मिलियन डॉलर्ससारख्या टार्गेटला भिडणाऱ्या सुधीर महाबळांनी आधी लाख्खोंच्या वारीचं ऐश्वर्य अनुभवलं आणि नंतर जेमतेम पाचसहाशे जणांच्या \"परतवारी\"मधलं वैराग्यसुद्धा पण नंतर त्यांना त्या वैराग्यातही एका अलौकिक ऐश्वर्याची अनुभूती मिळाली ते त्यांच्याच शब्दांत ऐकण्यासारखं \nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.\nमार्केटिंगच्या कॉपोरेट जगात वावरणाऱ्या आणि वार्षिक २० मिलियन डॉलर्ससारख्या टार्गेटला भिडणाऱ्या सुधीर महाबळांनी आधी लाख्खोंच्या वारीचं ऐश्वर्य अनुभवलं आणि नंतर जेमतेम पाचसहाशे जणांच्या \"परतवारी\"मधलं वैराग्यसुद्धा पण नंतर त्यांना त्या वैराग्यातही एका अलौकिक ऐश्वर्याची अनुभूती मिळाली ते त्यांच्याच शब्दांत ऐकण्यासारखं \nसदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.\nमराठी भाषा आणि संस्कृती\nप्रत्येक गोष्ट जागच्या जागी\nNostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\nरोबोटिक हात – फक्त पन्नास हजारात\nपळण्यासाठी’ वेटिंग लिस्ट असणारी सातारा मॅरेथॉन\nनंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास\n…आणि मी मुलींना शाळेतून काढले\nमातीने मला काय दिले\nग्रामीण भागात अकराशे डिजिटल शाळा\nधान्य बँक: गृहिणी शक्तीचा आविष्कार\nआत्मविश्वासाचे मर्म डी-‘कोड’ करणारी श्वेता\nभिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा ‘डॉक्टर फॉर बेगर्स’\nअद्भुत व अविश्वसनीय – डॉ. हेडगेवार हॉस्पिटल\nग्रामीण रोजगाराचा ‘हिंगणगाव’ पॅटर्न\nगुजरातच्या महिलांना सक्षम करणारा ‘सॅनिटरी’ उद्योग\nतंत्र व ज्ञान यांच्यातील ACTIVE दुवा\nकाश्मीर मधील अनाथांचा नाथ\nकचरा ‘न’ टाकणाऱ्या घराची गोष्ट\n‘५० पैशाच्या पोस्टकार्ड’चे बिझनेस मॉडेल\nकडू वास्तवाची गोड कहाणी\nकॉर्पोरेट बॉस झाला शेतकरी\nएक एकर शेती – यशस्वी शेतीचा नवा मंत्र\nगरिबी पैशांची नसते – विचारांची असते\nजगातील ‘सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट’\nइंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता\nबावीस भाषा बोलणारी अमृता\nएक ना धड भाराभर चिंध्यांचे लॉजिक\nनागझिरा जंगलात चारशे दिवस\nकोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट\nलदाखमध्ये ५५५ किमी धावलेला एकमेव भारतीय\nअंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग\nअंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग (मुलाखत)\nऔषधाच्या आजारावरचे औषध (मुलाखत)\n‘अर्था’तील अनर्थाचा तपास (मुलाखत)\nवैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभानाचा अंकुर – सेवांकुर\nथॅलीसिमियाने माझे आयुष्य कसे बदलले\nमाणसं स्थलांतर का करतात\nस्वप्नं बघा .. स्वप्नं जगा\nफॉस्टर मदर: आजच्या काळातील यशोदा\nनद्या वाहत्या राहणे का गरजेचे आहे\nकर्णबधिर मु��गी ते भरतनाट्यम नृत्यांगना\nक्लोज्ड आईज ओपन माइंडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/there-are-now-only-two-zones-state-ahmednagar-non-red-zone-lockdown-four-295242", "date_download": "2021-07-31T16:32:25Z", "digest": "sha1:2VPI4SLXOEJEJ6CBFRKWFMCX3BYQXA3O", "length": 28050, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यात आता दोनच झोन, अहमदनगर नॉन रेड झोनमध्ये, लॉकडाउन चारचे हे आहेत नियम", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे.\nराज्यात आता दोनच झोन, अहमदनगर नॉन रेड झोनमध्ये, लॉकडाउन चारचे हे आहेत नियम\nनगर: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी ‘रेड झोन’मध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nया ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत. मात्र ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दि. २२ मे पासून राज्यात लागू होणार आहेत.\n*लॉकडाऊन ४.० मध्ये खालील बाबींना कायमस्वरूपी बंदी असेल-*\n● आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानवाहतूक यांना बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई सेवा आणि इतर आवश��यकता वाटल्यास वैदयकीय सेवांना परवानगी असेल.\n● मेट्रो सेवा पूर्णपणे बंद.\n● शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी. ऑनलाईन/ ई- लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल.\n● ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी/ पोलीस/ शासकीय अधिकारी/ आरोग्य कर्मचारी/ काही कारणास्तव अडकली आहेत अशांसाठी तसेच यात्रेकरू आणि अलगीकरण व्यवस्था यांच्यासाठी सुरू राहतील. त्याशिवाय ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके आणि एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपाहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.\n● सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्पपणे बंदी.\n● सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.\n● सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.\n● कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी राज्यभरात कायम राहतील.\n● अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम 144 आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल.\nज्येष्ठ नागरिक, बालकांची सुरक्षा\n● 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.\n*भारत सरकारचे निकष, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक घटक लक्षात घेऊन राज्यातील बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहे-*\n● *रेड झोन्स –* मुंबई महापालिकेसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका. पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका.\n● *रेड झोन नसलेले क्षेत्र (ऑरेंज आणि ग्रीन झोन) –* राज्यातील उर्वरित क्षेत्र\n● केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन जाहीर करता येऊ शकेल. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.\n*रेड झोनमध्ये पुढील कामे सुरु राहतील-*\n● या आधी अत्यावश्यक सेवेची जी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, ती दुकाने पूर्ववत सुरु राहतील.\n● या आदेशाच्या आधी दिलेले निर्देश आणि शिथिलतेचे निकष लक्षात घेऊन व महापालिकेच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा नसणारी दुकाने पूर्ववत सुरु राहतील. परवानगी असल्यास मद्य विक्रीची दुकाने सुरु राहतील.\n● या आधी मॉल, उद्योग, दुकाने, प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची परवानगी नव्हती.ती आता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे, पावसाळ्यापूर्वीची कामे या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही (वाणिज्यिक) कामे करता येणार नाहीत. उत्पादन सुरु करता येणार नाही.\n● अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा वापर करता येईल.\n● या आधी ज्या औद्योगिक घटकांना सुरु करण्याची परवानगी दिली होती, ते औद्योगिक घटक सुरु राहतील.\n● ज्या खाजगी व शासकीय बांधकामांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरू राहतील. पावसाळ्यापूर्वीची सर्व शासकीय व खाजगी बांधकामे करण्याची परवानगी देण्यात येत आहे.\n● टॅक्सी, कॅब आणि समूहाची वाहतूक करणारी साधने, रिक्षा यांना परवानगी नाही. अत्यावश्यक क��मासाठी एक आणि त्याशिवाय फक्त दोन अशा व्यक्तींच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनास परवानगी असेल. फक्त एकट्यालाच अत्यावश्यक कामासाठी दुचाकी वापरता येईल.\n● अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी येणारे कर्मचारी (आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा, एनआयसी, एफसीआय ), त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालये आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालये (उपनिबंधक/ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु राहतील. अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन,निकाल आणि ई-कंटेट (आशय) ची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या ५ टक्के किंवा किमान १० व्यक्ती (जी संख्या अधिक असेल ती.) या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणे आवश्यक राहील.केंद्र सरकारची कार्यालये ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरु राहतील.)\n● होम डिलिव्हरी (घरपोच सेवा ) करणारी उपहारगृहे आणि स्वयंपाकगृहे सुरु राहतील.\n● या आधी जी कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरु राहतील. मात्र सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.\n● आरोग्य सेतू हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. हा ॲप व्यक्ती आणि समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करतो.\n● कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेतू डाऊनलोड केले आहे, याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी.\n● नागरिकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असा सल्ला जिल्हा प्रशासन देऊ शकते. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.\n*विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तू/ मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश-*\n● सर्व यंत्रणांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी.\n● सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व , मालवाहतूक करणाऱ्या आणि रिकाम्या ट्रक यांना राज्यातल्या राज्यात येण्या - जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी.\n● शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणत्याही यंत्रणेला नसेल.\n*रेड झोन व्यतिरिक्तचे क्षेत्र*\n● या आदेशाच्या अनुच्छेद ४ मध्ये समाविष्ट बाबी वगळता तसेच स्पष्टपणे प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या बाबी वगळता अन्य सर्व बाबींना खालील अटींच्या अधीन राहून परवानगी असेल.\n● परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून अनुमती, मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.\n● क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या राहतील; तथापि, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे (सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग) नियम पाळून करता येतील.\n● _*सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:*_\nदुचाकी वाहने : १ चालक (रायडर)/ तीनचाकी वाहन : १ अधिक २/ चारचाकी वाहन : १ अधिक\n● जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक ही आसनक्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील.\n● आंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.\n● सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स) सकाळी ९ वा. ते सायं. ५ वा. या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून देण्यात येतील.\n● कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विषयक प्रोटोकॉल मागील आदेशाप्रमाणेच लागू राहील. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक अन्य कुठलीही सूचना, आदेश जिल्हा, विभागीय, राज्य प्राधिकरणाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय काढता येणार नाहीत. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल. त्यासोबतच कलम भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/yavatmal-covid-19-cases-52/", "date_download": "2021-07-31T16:02:12Z", "digest": "sha1:V4FBIUSOMFEMOAVV5VYAKOLQAXAEMOMY", "length": 6570, "nlines": 68, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates यवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझेटिव्ह, 59 कोरोनामुक्त", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझेटिव्ह, 59 कोरोनामुक्त\nयवतमाळ जिल्ह्यात 44 जण पॉझेटिव्ह, 59 कोरोनामुक्त\nयवतमाळ, दि. 2 : जिल्ह्यात 24 तासात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 59 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच माहूर (जि. नांदेड) येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झाला.\nजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 338 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 294 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 479 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14510 झाली आहे. 24 तासात 59 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13604 आहे. तर जिल्ह्यात एकूण 427 मृत्युची नोंद आहे.\nसुरवातीपासून आतापर्यंत 143487 नमुने पाठविले असून यापैकी 143192 प्राप्त तर 295 अप्राप्त आहेत. तसेच 128682 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nPrevious यवतमाळ एका मृत्युससह जिल्ह्यात 68 जण पॉझेटिव्ह 77 जण कोरोनामुक्त\nNext राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुर��्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A6", "date_download": "2021-07-31T16:44:13Z", "digest": "sha1:MFNUISYJ2E3HGEGEXGMWS2WZOB2ERVMY", "length": 7443, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८५० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे\nवर्षे: १८४७ - १८४८ - १८४९ - १८५० - १८५१ - १८५२ - १८५३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २९ - कॅनडात व्हॅनकुवर द्वीपावर कोळसा सापडला.\nजुलै १० - मिलार्ड फिलमोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nमार्च ७ - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\nमे २० - विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.\nजून ५ - पॅट गॅरेट, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील पोलिस अधिकारी.\nजुलै १५ - सेंट फ्रांसिस झेविअर कॅब्रिनी, अमेरिकेतील प्रथम संत.\nजुलै ९ - झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्��� आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-07-31T15:41:25Z", "digest": "sha1:YIRPFTCZ7RIEB4NT3Z6TV2OT5AQDPP5Y", "length": 4375, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेरोल - विकिपीडिया", "raw_content": "\nडेरोल हे भारतातील गुजरात राज्याच्या आणंद जिल्ह्यातील छोटे शहर आहे.\nडेरोल रेल्वे स्थानक वडोदरा-दिल्ली रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे.\nडेरोल संस्थान ब्रिटिश भारतातील सहाव्या दर्जाचे संस्थान होते. मही कांठा एजन्सीच्या अंमलाखाली असलेल्या या संस्थानावर कोळी जमीनदारांचे राज्य होते. १९०१मध्ये या संस्थानाची वस्ती ८३७ होती. १९०३-४ या वर्षी संस्थानाची करआवक १,८२३ रुपये असून त्यातील ५१३ रुपये वडोदरा संस्थानाला तर ४७ रुपये इडर संस्थानाला खंडणी म्हणून देण्यात आले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१७ रोजी ००:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/04/6866/", "date_download": "2021-07-31T16:23:22Z", "digest": "sha1:4IZ65M7BI3OGMLP5C3HIDZWKDEL4VMFH", "length": 7866, "nlines": 94, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ? – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nएप्रिल, 2021कविता, लोकशाहीज्ञानेश वाकुडकर\nअसं काही सांगा.. ज्यावर\nकी.. डुकरं घुसलेल्या शेतात\nकी.. ‘भीमरावा’च्या जुन्या तळमळीत\nकुठं असेल स्वातंत्र्याचा कॅम्प\nकी.. ‘सापां’च्या खानदानी पिळात\nसांगा कुणी पाहिलं का स्वातंत्र्याचं घर\nकिंवा त्याचा आनंदानं गुणगुणणारा स्वर\nऐकल्याच्या, पाहिल्याच्या काहीतरी टिप्स\nकिंवा त्याच्या रडण्याच्या केविलवाण्या क्लिप्स \nज्ञानेश वाकुडकर यांची कविता विचार करायला लावणारी आहे यात शंका नाही.\nस्वातंत्र्याचा मुक्काम खरंच कोठे असेल\nकसे मिळेल असे स्वातंत्र्य\nमहिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्यक्रमा���\nकी गृहिणींच्या घरच्या कामाची दखल घेऊन\nकी महिलांना नोकरी वा अन्य मार्गाने मिळणाऱ्या आर्थिक स्वातंत्र्यात\n की मुलींसाठी सुरु केलेल्या व्यवसाय शिक्षण उपक्रमात\nयेणाऱ्या पिढीला अनेक समस्यांचा मुकाबला करावा लागणार आहे. त्यातील एक महत्वाची समस्या रोजगाराची असेल माझ्या मते महिलांचं सबलीकरण कसे होणार यावर आजच्या मुलांचे भविष्य ठरणार आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://antar-nad.com/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9-2/", "date_download": "2021-07-31T15:52:37Z", "digest": "sha1:UIQ467FCJP2TYRFGKVPTCY5TWUK4KXWG", "length": 13764, "nlines": 58, "source_domain": "antar-nad.com", "title": "एक प्रश्नचिन्ह – अंतर्नाद", "raw_content": "अन्तरनाद - द इनर व्हायब्रेशन\n‘भले – बुरे ते घडून गेले ……….’ सुख-दु:ख , यश -अपयश , लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी-कधी परिस्थितींना तोंड देत असताना कितीतरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो कि माझ्याबरोबरच असे का झाले …. माझ्याच जीवनात अशी लोक का आली …. माझ्याच जीवनात अशी लोक का आली इतके श्रम करुनही नेहमी मलाच का अपयश मिळते इतके श्रम करुनही नेहमी मलाच का अपयश मिळते …….. प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जो पर्यन्त त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तो पर्यन्त मनात विचारांचे वारे वाहतच राहतात.\nजीवनाचा हा प्रवास खूप दूरवर चालत राहणारा आहे. हा फक्त जन्मापासून मृत्यूपर्यन्तचा प्रवास नाही परंतु जन्मोजन्मीचा प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये अनेक व्यक्तींशी सुख-दु:खांचे ऋणानुबंध जोडले गेले . हे धागे वेगवेगळ्या नात्यांनी गुंफली गेली. परंतु प्रवासात भेटलेली व्यक्ती, वस्तू, साधने ……..आणिक आहेत, कालांतराने सर्वांनाच आपल्या मार्गाने पुढे जायचे असते. चांगल्या-वाईट कर्मांचा गाठोड्या व्यतिरिक्त आपल्या जवळ काहीच उरत नाही.\n‘कर्म’ हा शब्द खूप छोटा आहे. परंतु त्या मध्ये जीवनाची अनेक सत्ये दडलेली आहेत. ह्या पृथ्वीवर आपण मनुष्यांची रूपे, त्यांची विचारसरणी,कार्यपद्धती ……… ह्यांची विविधता बघतो. थोडस थांबून स्वत:च्याच जीवनाला न्याहाळले तरी ही आढळून येईल कि प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काही वेगळा अनुभव देऊन जातो. आणि प्रत्येक वेळी कर्मांचे धागे अनेक अनेक व्यक्तींबरोबर आपण बांधत राहतो. सुख-दु:खाचे धागे असे विणले गेले आहेत कि ज्यातून सुटका होणे कठीण.\n‘जे पेराल ते उगवेल’ हा सिद्धांत आपल्याला माहीत आहे. म्हणून जेव्हा खूप दु:खी होतो तेव्हा अनायासच आपल्या मुखावर शब्द येतात की ‘माहीत नाही हे कोणत्या जन्माचे, कोणत्या पापकर्मांचे फळ आहे आपण हे सुद्धा समजतो कि जे आज आपल्याला लाभले आहे ते पूर्व जन्माचे संचित कर्मफळ आहे. त्या कर्मांचे बीज कधीतरी जाणता-अजाणता आपल्याकडून पेरली गेली होती. आज त्याचे फळ आपणास मिळत आहे. चांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असतात.\nजसे प्रत्येक फळातले बीज दुसऱ्या वृक्षाला जन्म देते. तसेच आपण केलेल्या प्रत्येक कर्मान्मध्ये अनेक सुख-दु:खांची पेरण्याची शक्ती आहे. ते फळ फक्त आपल्या लाच मिळते. हजारो गाईमध्ये छोटेसे वासरू ही आपल्या जन्मदात्रीला शोधून काढते तसेच कर्मरुपी वासरू ही त्याच्या जन्मदात्रीला शोधून काढतो. मग ते सुंदर असो वा कुरूप असो ते आपल्या जवळच येते.\nप्रत्येक कर्मांची सुरुवात संकल्पानी होते. संकल्पांच्या गर्भामध्ये रोज नव्या कर्मांचा जन्म होतो. नकारात्मक संकल्प वाईट कर्मांना व सकारात्मक संकल्प चांगल्या कर्मांना जन्म देतात. त्या द्वारेच आपण सुख-दु:ख, लाभ-हानी, यश-अपयश यां��ा अनुभव करतो. जीवनाच्या ह्या प्रवासात ही आपल्याला तेच लाभेल जे आपण दुसऱ्याला देतो.\nफार वर्षांपूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र न्यायाधीश (session judge) होते. वेदान्ताचे गाढे अभ्यासी व कर्मसिद्धांतावर जबर विश्वास ठेवणारे. एका गावी सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातविधीसाठी गेलेले असताना जवळूनच एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा हातात असलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहिबांनी बरोबर बघितला होता. काही महिन्यानंतर तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच सत्र न्यायाधीशांसमोर ठेवण्यात आला. परंतु आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असणारा संशयित कोणी दुसराच व्यक्ति आहे हे त्यांच्या लक्षात येते.\nपुढे रीतसर खटला सुरू होतो व पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्याने सिद्ध झाले व आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली. सत्य परिस्थिती जाणणाऱ्या न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबर मध्ये खाजगीत बोलण्यासाठी पाचारण केले. आरोपी रडू लागला व वारंवार म्हणू लागला कि ‘मी निर्दोष आहे. पोलिसांनी माझ्या विरुद्ध जबरदस्त पुरावे सादर करून कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मला खुनी ठरवले आहे.’ न्यायाधीशांनी संमती दिली परंतु कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो हे त्याला समजावले. परंतु परमेश्वर निर्मित कर्म-कायद्यामध्ये कधी ही गफलत होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे. त्यांनी त्या आरोपीला खाजगी प्रश्न विचारला कि ‘ईश्वराला स्मरून खरे सांग – भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का \nआरोपीने रडत-रडत सांगितले की ह्या पूर्वी एक सोडून दोन खून केले होते. त्याच्यावर दोन वेळा खटला भरला गेला परंतु पैश्याच्या जोरावर त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले व पोलीस खात्यात ही खूप पैसा दिला त्यामुळे दोन्ही वेळा त्याची सुटका झाली. पण ह्यावेळी आर्थिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकला नाही व पूर्ण निर्दोष असूनही या वेळी तोच खुनी म्हणून सिद्ध करण्यात आला.\nतात्पर्य हे कि कर्म करण्यापूर्वी विचारांना तपासून घ्यावे. त्याचे होणारे परिणाम बघावे. मनाच्या खोल ���रीत जाऊन शांत चित्ताने आलेल्या परिस्थितीचा अभ्यास करावा व मगच ते कर्मामध्ये उतरवावे. दिवसातून अनेक वेळा स्वतःच्या कार्याची उजळणी घ्यावी . जेणेकरून आपल्याला स्वतःच्या चुका दिसून येतील. स्वनिरीक्षणाने स्वपरिवर्तनाची शक्ती येते.\nजीवन म्हणजेच परिवर्तन. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आपल्या मध्येच दडले आहे. हे नेहमी लक्षात ठेवावे की ‘प्रत्येक घटनेमागे काही कारण आहे. प्रत्येक प्रश्नांचे काही उत्तर आहे तर प्रत्येक परिस्थितीला काही समाधान ही आहे.’ म्हणून व्यक्ति, परिस्थिती, साधन…… ह्यांना दोषी न ठरवता प्रत्येक परिवर्तनासाठी स्वतःला तयार करावे. जेणेकरून जीवनाचा प्रवास सुखद व सुलभ होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/two-airplanes-collide-at-dubai-international-airport-no-injuries/articleshow/84643977.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-07-31T15:28:54Z", "digest": "sha1:3V63SKIFKO7KYH5XTKDSVHXUBFJN4OF6", "length": 10673, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुबई विमानतळावर दोन विमानांची धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला\nदुबई विमानतळावर दोन विमानांची धडक झाली. हा अपघात किरकोळ स्वरुपाचा होताा असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानांचे किरकोळ नुकसान झाले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.\nदुबई: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. गुरुवारी, सकाळी विमानतळाच्या टॅक्सी-वेवर 'फ्लाय दुबई' आणि बहरीनच्या 'गल्फ एअर'च्या विमानांची धडक झाली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\nअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्गीस्तानला जाणाऱ्या बोईंग विमानाचा (७३७-८००एस) अपघात झाला. हा अपघात अतिशय किरकोळ स्वरुपाचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना घडल्यानंतर जवळपास सहा तासानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने किर्गिस्तान येथे पाठवण्यात आले.\nव्हिडिओ: UAE मध्ये पारा ५० अंश सेल्सिअसवर; ड्रोनद्वारे पाडला कृत्रिम पाऊस\nएअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाय दुबईच्या अधिकाऱ्यांसोबत या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. विमानाच्या धडकेमुळे विमानाचे विंगटीप���े नुकसान झाले आहे. या घटनेवर गल्फ एअरने म्हटले की, त्यांच्या विमानाच्या मागील बाजूचे नुकसान झाले आहे.\nवाचा:पाकिस्तानमध्ये सुरक्षितेसाठी चिनी नागरीक आत्मनिर्भर; कर्मचाऱ्यांच्या हाती एके-४७\nगल्फ एअरनुसार, सर्व प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे. अपघाताच्या या घटनेनंतर एक धावपट्टी तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. दोन तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा आलिशान 'महाल'; घरात सोन्याचे टॉयलेट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगर 'त्या' चेकचे पुढे काय झाले; मुख्यमंत्र्यांना 'या' नेत्याने विचारला सवाल\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nक्रिकेट न्यूज श्रीलंकेतील पराभवानंतर भारताच्या तीन क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकाराली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nदेश 'चिकन, मटण खाण्याऐवजी जास्तीत जास्त बीफ खा', भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य\nसिनेमॅजिक 'प्रेक्षकांना माझा विसर पडू नये म्हणून पुन्हा मालिकेकडे वळले'\nठाणे 'ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिका निवडणुकीत दाखवून देऊ'\nमनोरंजन डेटला जाण्याचा प्लॅन ठरला, राजा रानी दिसणार कुल लुकमध्ये\nपुणे पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश\nLive Tokyo Olympic 2020 : सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्यसाठी लढणार\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-31T16:38:30Z", "digest": "sha1:U7XC2YPQQPFAIDP6TRWUPFMLYKQ7SYPM", "length": 6106, "nlines": 210, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ६२० चे दशक\nवर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nसांगकाम्याने वाढविले: ur:620ء کی دہائی\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vi:Thập niên 620\nसांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀wádún 620\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:620-e\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sv:620-talet\nr2.7.2) (सांगकाम्याने काढले: sv:620-talet\nसांगकाम्याने काढले: ksh:620-er Joohre\nसांगकाम्याने वाढविले: sw:Miaka ya 620\nसांगकाम्याने बदलले: an:Anyos 620\nसांगकाम्याने वाढविले: qu:620 watakuna\nसांगकाम्याने बदलले: ar:ملحق:عقد 620\nसांगकाम्याने वाढविले: kv:620-ӧд вояс\nसांगकाम्याने वाढविले: fa:دهه ۶۲۰ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: an:Años 620\nसांगकाम्याने वाढविले: nah:620 xihuitl\nसांगकाम्याने वाढविले: ar:عقد 620\nनवीन लेख; दशकपेटी साचा, इंग्रजी दुवा व वर्ग\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-07-31T14:35:54Z", "digest": "sha1:PEYHC7DFLILAVEF35POMFYABWMFJ54QT", "length": 3894, "nlines": 86, "source_domain": "www.xn--o1b9cvaax0ccb6cdq7mb.com", "title": "#website(work) in सोलापूर", "raw_content": "\nकाम सहज शोधासामान्य प्रश्नगोपनीयता धोरणसंपर्कJuan Pescador\nआपल्या इच्छेनुसार साफसफाईचे काम\nइतर प्लॅटफॉर्मपेक्षा कमी खर्च\nस्वत: ची जाहिरात करा\nस्वत: ला ग्राहकांसाठी सादर करा\nआपल्या सेवांसाठी विशेषतः शोधत असलेले ग्राहक आपल्याला शोध परिणामांमध्ये शोधू शकतात. म्हणून, आपण काय करायचे आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कोणत्या दराने निर्दिष्ट करू शकता.\nसंभाव्य ग्राहकांसह सहज गप्पा मारा\nएखादा संभाव्य ग्राहक आपल्याशी संपर्क साधू इच्छित असल्यास, आपल्याला त्वरित कळेल. चॅटसह आपण नेहमीच आपण आणि ग्राहक यांच्यात केलेल्या करारावर परत जाता\nसाफसफाईची कामे आखून काढा\nआपले वेळापत्रक ऑनलाइन पहा, हरवलेल्या तासांविषयी, येणा appointment्या भेटीची वेळ आणि बरेच काही बद्दल सूचित करा.\nनियम आणि अटीगोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/5eabfde2865489adcec6e88d?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-31T14:14:39Z", "digest": "sha1:EHOLQ47RRWH4E2WT3A2NCYIXDJQHIELS", "length": 4504, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भात पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभात पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. गजेंद्र हिरवानी राज्य:- छत्तीसगड उपाय:- क्लोरँट्रेनिलिप्रोल ००.४०% जीआर @४ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nभातआजचा फोटोपीक संरक्षणकृषी ज्ञान\nअॅग्री डॉक्टर सल्लाभातखरीप पिकबियाणेव्हिडिओलागवडीच्या पद्धतीकृषी ज्ञान\nखरिफ हंगामासाठी भात वाणांची निवड\nशेतकरी बंधुनो,खरिफ हंगामामध्ये भाताची लागवड सगळीकडे सुरु झाली आहे.भाताची लागवड करत असताना कोणत्या वाणांची निवड करावी, याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nभात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी\n➡️ भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट कमाई मिळविण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांना यासाठी विशेष पद्धतीने भाताची लागवड करावी लागेल. या विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश-राईस...\nसल्लागार लेख | TV9 Marathi\nपंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळेल रेशनकार्ड विना धान्य\nपंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोना संकटात गरीब कल्याण अन्न...\nकृषी वार्ता | लोकमत न्युज १८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&state=maharashtra&topic=international-farming", "date_download": "2021-07-31T15:23:21Z", "digest": "sha1:RAGSE2N47JHH6JDTTYRZ2S3ND2PP6TZE", "length": 16180, "nlines": 210, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसुलभ लागवडीसाठी स्वयंचलित बियाणे पेरणी यंत्र\n• या मशीनद्वारे बियाणांची लागवड अधिक सुलभ आणि प्रभावी मार्गाने होते. • लागवडीसाठी लागणारा वेळ आणि श्रम खर्च कमी होतो. • या मशीनद्वारे बियाणे निश्चित अंतरावर पेरले...\nआंतरराष्ट्रीय कृषी | होर्सच\nनिर्यातीसाठी उत्तम डा���िंबाचे व्यवस्थापन आणि पॅकेजिंग\n१. डाळिंब पिकाची भारतात तीनही हंगामात घेतले जाते म्हणजेच आंबे बहार, मृग बहार व हस्त बहार. २. डाळिंबामध्ये हृदयाचे ब्लॉकेज रोग प्रभावीपणे बरे करण्याचे औषधी गुणधर्म...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nकाळी मिरीची लागवड व प्रक्रिया\nमिरीची लागवड करण्यासाठी चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. • रोपे २ महिन्यांपर्यंत रोपवाटिकेत वाढविली जातात आणि नंतर आधार देऊन मुख्य शेतात लावली जातात. • मुख्य...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nसहजपणे काडाचे गठ्ठे तयार करण्याचे यंत्र.\n• स्ट्रॉ बॅलर ही एक फार्म मशीनरी आहे ज्याची हाताळणी, वाहतूक करणे अगदी सोपे आहे. या मशीनद्वारे पीक काढणी झाल्यानंतर शेतात राहिलेल्या काडाचे गठ्ठे करता येतात. (जसे गवत,...\nआंतरराष्ट्रीय कृषी | फिल्डकिंग फार्म इक्विपमेंट\n• प्रथम लिंबाची रोपे बियाण्यांपासून तयार केली जाते. बियाणे लागवडीसाठी बेड तयार करून रोपांची वाढ केली जाते हि रोपे लागवडीपासून दोन महिन्यांत पुर्नलागवडीसाठी तयार होतात. ...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nकृत्रिम मध पोळ्यापासून मध काढणे.\n१. जुलै महिन्यामध्ये मधुमक्षी पालक पोळ्या पासून मध गोळा करण्यास सुरवात करतात. २.मधमाश्यांना पोळ्याच्या खालच्या भागात धूर देण्यासाठी स्मोकर्सचा वापर करतात. ३. नंतर...\nआंतरराष्ट्रीय कृषी | सिओक्स हनी असोसिएशन को-ऑप\nजायंट जुजूबे (चायना अ‍ॅप्पल) लागवड तत्रंज्ञान\n1) निव्वळ नेट असलेल्या बागांमध्ये फळांची लागवड केली जाते. 2) जायंट फळांची विविधता मिळविण्यासाठी २ ते ३ जातींच्या झाडाची कलमे केली जातात. 3) झाड पूर्णपणे विकसित...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nसाबुदाणा (टॅपिओका) लागवड व काढणी\n• साबुदाणा पिकाची लागवड खोडांपासून केली जाते. या कांड्या लागवडीपूर्वी रासायनिक द्रावणात भिजवून, १ मीटरच्या अंतरावर लागवड करतात. • ज्यावेळी हे पीक १ महिन्याचे होते,...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nपपई फळाची काढणी व पॅकेजिंग\n1. रोपांच्या लागवडीनंतर साधारणतः १४-१५ महिन्यांनंतर फळांची पहिली काढणी सुरू होते. २. जर फळातून दुधाळ पाण्यासारख्या रंगाचा द्रव पदार्थ स्रवल्यास ते फळ काढणीसाठी तयार...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nस्मार्ट शेतीआंतरराष्ट्रीय शेतीकृषी ज्ञान\nकृषी क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईलशी ���हकार्य करार\n➡️ भारतातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईल आणि केंद्र सरकार यांच्यात तीन वर्षीय विकास कार्यक्रमाबाबत करार झाला आहे. इस्त्राईल भारताला शेती विकासासाठी 1993 पासून...\nस्मार्ट शेती | tv9marathi\nरेशीम प्रक्रियेसाठी रेशीम अळीचे पालन\n1. रेशीम किड्याचे जीवन चक्र अंड्यातून सुरू होते. तसेच अंड्यातून अळी निघते, या अळ्यांना तुतीची पाने खाण्यास दिली जातात. 2. रेशीम किड्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nलसूण लागवडीचे नवीन तंत्रज्ञान\n• सर्वप्रथम लागवडीसाठी जमिनीची माशागत करून यंत्राच्या सहाय्याने खत एकसारखे शेतात पसरविले जाते. • • यानंतर शेतात मल्चिंग पसरवून लसूणची लागवड केली जाते. • • मशिनच्या...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nकांदा प्रतवारी आणि वर्गीकरण मशीन\n1. या मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात कांदे प्रतवारी आणि वर्गीकरणानुसार वेगळे करणे सहज शक्य आहे. 2. ही मशीन विविध आकारात आणि बॅग हँगिंग डिव्हाइससह उपलब्ध आहे. 3. या मशीनची...\nआंतरराष्ट्रीय कृषी | Fruits processing\n• कलम करण्यासाठी पेन्सिलच्या आकाराची फांदी निवडावी, याची आयताकृती साल रूटस्टॉक फांदीवरून वेगळी केली जाते. • ज्या रोपाचे कलम करायचे आहे त्या रूटस्टॉकचा एक डोळा बाजूला...\nआंतरराष्ट्रीय कृषी | Agri Hack\n1. ड्रॅगन फळाची लागवड करताना पिकास आधार देण्यासाठी शेतात सिमेंटचे पिलर उभारले जातात. 2. प्रत्येक पिलर (स्तंभ) १.५ मीटर अंतरावर लावले जातात. 3. पिकास ठिबक सिंचानाद्वारे...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोअल फार्म\n१. ही मशीन स्ट्रॉबेरी फळाची काढणी करून कन्वेयर बेल्टवर टाकत आहे. २. हे बेल्ट मशीनच्यावर बसलेल्या ऑपरेटरच्या दिशेने वर सरकतात. ३. काढणी झालेल्या फळांची वर्गवारी करून...\nआंतरराष्ट्रीय कृषी | जुआन ब्राव्हो\nग्रीनहाऊसमध्ये जंबो काकडीची लागवड\n१. ही जंबो काकडी ५० सेंटीमीटर लांब वाढते. २. रोपे कृत्रिम मातीमध्ये लावली जातात ज्यात पौष्टिक घटक असतात. ३. जेव्हा रोपे पुर्नलागवडी योग्य होतात तेव्हा ती हरितगृहात...\nआंतरराष्ट्रीय कृषी | नोल फार्म\nअक्रोड काढणी आणि प्रक्रिया\n• कॅलिफोर्निया अक्रोडची काढणी ऑगस्टच्या शेवटी ते नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते. • यांत्रिक शेकरचा वापर करून अक्रोडची काढणी केली जाते. • अक्रोड यंत्राने गोळा करण्यासाठी...\nआंतरराष्ट्रीय कृषी | California Walnuts\n१. प्रत्येक वेलीपासून ६० खरबूज फळे मिळू शकतात. २. अन्नद्रव्यांनी भरलेल्या आयताकृती बॉक्समध्ये रोपांची लागवड केली जाते. ३. तापमान आणि अन्नद्रव्ये मिश्रणाचे द्रावण...\nआंतरराष्ट्रीय कृषी | पेटानी कोटा ८७\n१. हे मशीन कन्वेयर बेल्टद्वारे चारा टाकण्याच्या ठिकाणी चारा टाकते. २. या मशीनद्वारे श्रम आणि वेळ व खर्च वाचतो. ३. चारा एकसारखा पसरला जातो.\nआंतरराष्ट्रीय कृषी | फीडरलीडर कॉर्पोरेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-31T15:06:10Z", "digest": "sha1:OLUY6UF4HCXDAKLEDJTPWG6UJOKCELQ3", "length": 4317, "nlines": 57, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पालकमंत्री Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nप्रशांत घरत यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – आदिती तटकरे\nमुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट १४ मार्चला उलटली होती. यावेळी पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी…\nराज्यपालांनी घेतला रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या रायगड जिलह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी अनेक…\n‘या’ दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले\nपालकमंत्र्याच्या नियुकत्यांमध्ये अशंत: बदल करण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती महाराष्ट्र शासनाच्या ट्वविटरच्या अधिकृत खात्यावरुन देण्यात…\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चो��\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.topwelldyes.com/thermochromic-pigment-for-thermochromic-paint-thermochromic-ink-thermochromic-fabric-product/", "date_download": "2021-07-31T15:32:45Z", "digest": "sha1:SYWXN5CTVLOG5CHR4MKQNMAZTVUHDBR6", "length": 10949, "nlines": 172, "source_domain": "mr.topwelldyes.com", "title": "चीन थर्मोक्रोमिक पेंट थर्मोक्रोमिक इंक थर्मोक्रोमिक फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅक्टरी थर्माक्रोमिक पिगमेंट | टॉपवेल", "raw_content": "\nउच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nउच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nयासाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nहाय फ्लोरोसेंट रेड डाई ...\nयासाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nटी साठी थर्मोक्रोमिक रंगद्रव्य ...\nफोटोक्रोमिक रंगद्रव्य यूव्ही पिग ...\nथर्मोक्रोमिक पेंट थर्मोक्रोमिक इंक थर्मोक्रोमिक फॅब्रिकसाठी थर्मोक्रोमिक रंगद्रव्य\nथीमोक्रोमिक रंगद्रव्यमायक्रो-कॅप्सूलचे बनलेले आहेत जे रंग बदलू शकतात. जेव्हा तापमान एका निर्दिष्ट तापमानात वाढविले जाते तेव्हा रंगद्रव्य रंगापासून रंगहीन (किंवा एका रंगापासून दुसर्‍या रंगात) जाते. रंगद्रव्य थंड झाल्यामुळे रंग मूळ रंगात परत येतो.\nथिमोक्रोमिक रंगद्रव्य सूक्ष्म-कॅप्सूलचे बनलेले आहे जे उलट रंग बदलतात. जेव्हा तापमान एका निर्दिष्ट तापमानात वाढविले जाते तेव्हा रंगद्रव्य रंगापासून रंगहीन (किंवा एका रंगापासून दुसर्‍या रंगात) जाते. रंगद्रव्य थंड झाल्यामुळे रंग मूळ रंगात परत येतो.\nप्रक्रिया तपमान 200 below च्या खाली नियंत्रित केले जावे, जास्तीत जास्त 230 exceed, गरम होण्याची वेळ आणि सामग्री कमीतकमी नसावी. (उच्च तापमान, दीर्घकाळापर्यंत गरम केल्याने रंगद्रव्याच्या रंग गुणधर्मांचे नुकसान होईल).\nथर्मोक्रोमिक रंगद्रव्य सर्व प्रकारच्या पृष्ठभाग आणि माध्यमांसाठी वापरले जाऊ शकते जसे की पेंट, चिकणमाती, प्लास्टिक, शाई, कुंभारकामविषयक, फॅब्रिक, कागद, कृत्रिम फिल्म, काच, सौंदर्यप्रसाधनाचा रंग, नेल पॉलिश, लिपस्टिक इ. ऑफसेट शाईसाठी अर्ज, सुरक्षा ऑफसेट शाई, स्क्रीन\nमुद्रण अनुप्रयोग, विपणन, सजावट, जाहिरातीची उद्दीष्टे, प्लास्टिकची खेळणी आणि स्मार्ट वस्त्र किंवा आपली कल्पनाशक्ती आपल्याला जे काही घेईल.\nप्लास्टिकसाठीः थर्मोक्रोमिक रंगद्रव्य प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग किंवा एक्सट्रूजन उत्पादनांसह पीपी, पीयू, एबीएस, पीव्हीसी, ईव्हीए, सिलिकॉन इत्यादींसह देखील वापरले जाऊ शकते.\nकोटिंगसाठी: सर्व प्रकारच्या पृष्ठभागाच्या कोटिंग उत्पादनांसाठी योग्य थर्मोक्रोमिक रंगद्रव्य.\nशाईंसाठीः फॅब्रिक, पेपर, सिंथेटिक फिल्म, ग्लास इत्यादीसह सर्व प्रकारच्या सामग्रीच्या मुद्रणासाठी योग्य थर्मोक्रोमिक रंगद्रव्य.\n* नैसर्गिक, नेल पॉलिश किंवा इतर कृत्रिम नखे कलासाठी योग्य. - टिकाऊ: गंध नाही, पर्यावरणास अनुकूल नाही, तसेच उष्णता प्रतिरोध नाही.\n* रंग बदलणारी थर्मोक्रोमिक स्लाईम तयार करण्यासाठी योग्य ज्या घरासाठी किंवा वर्गातील तापमानासह रंग बदलतात.\n* कापड छपाई, स्क्रीन प्रिंटिंग, सुरक्षा ऑफसेट शाईसाठी उपयुक्त.\nमागील: सूर्यप्रकाशाद्वारे फोटोक्रोमिक रंगद्रव्य यूव्ही रंगद्रव्य रंग बदलते\nपुढे: अँटी-फेलसिफिकेशन प्रिंटिंगसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nग्रीनहाउस चित्रपटासाठी उच्च फ्लोरोसेंट लाल रंग\nअँटी-फेलसिफिकेशन पीसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nफोटोक्रोमिक रंगद्रव्य यूव्ही रंगद्रव्य रंग बदल पो ...\nअँटी-फेलसिफिकेशन पीसाठी यूव्ही फ्लोरोसेंट रंगद्रव्य ...\nक़िंगदाओ टॉपवेल केमिकल मटेरियल कं, लि.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f2d422464ea5fe3bdafc462?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-31T16:26:32Z", "digest": "sha1:JWCJG53HICX2JIQ5UAOMSX7Q67HBAY7J", "length": 4538, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ट्रॅक्टरची दैनिक देखभाल! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nट्रॅक्टरचे दीर्घायुष्य आणि उत्कृष्ट कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी दररोज देखभाल आणि ट्रॅक्टरची योग्य तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. दररोज देखभाल कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या ट्रॅक्टरची उत्तम देखभाल करा.\nसंदर्भ- जॉन डिअर इंडिया., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nकृषी वार्तायोजना व अनुदानट्रॅक्टरकृषी ज्ञान\n'या' योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारच्या मशीनचीही गरज आहे....\nकृषी वार्ता | TV9 Marathi\nराज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची प���ंद असणारा ट्रॅक्टर\n👉🏻शेतकऱ्यांचा अत्यंत जवळचा मित्र म्हणजे ट्रॅक्टर. याविषयाबाबत शेतकरी सर्वाधिक जागृत असतात. शेतीच्या अनेक कामासाठी उपयोगी पडणारा हा ट्रॅक्टर आपल्या ही जवळ असावा असे...\nकृषी यांत्रिकीकरण | SHETI GURUJI\nसर्वात स्वस्त मिनी ट्रॅक्टर\nआपल्याजवळ ट्रॅक्टर असणे, हे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते. मात्र ट्रॅक्टरच्या किंमती अधिक असल्याने शेतकऱ्यांचे हे स्वप्न अधूरेच राहते. पण आता आपले हे स्वप्न पूर्ण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/17/13-15-seizure-notices-issued-by-sugar-commissioner/", "date_download": "2021-07-31T16:18:34Z", "digest": "sha1:GKNIBYPVHMGSBL4CRGVA5BDASVDETVOY", "length": 12748, "nlines": 190, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ 13 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा; आणखी 15 जणांवरही कारवाईची टांगती तलवार | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n‘त्या’ 13 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा; आणखी 15 जणांवरही कारवाईची टांगती तलवार\n‘त्या’ 13 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा; आणखी 15 जणांवरही कारवाईची टांगती तलवार\nअर्थ आणि व्यवसायऔरंगाबादकृषी प्रक्रिया\nएफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम न दिल्याने साखर संचालनालयाने राज्यातील 13 कारखान्यांना नोटीस काढली आहे. आणखी 15 कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर असल्याचे समजते.\nसाखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले आहे. त्यानुसार सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारखान्याना जप्तीच्या नोटीस काढण्यात आलेल्या आहेत.\nकारखाने आणि त्यांची थकबाकी रक्कम अशी :\nकारखान्याचे नाव थकबाकी रक्कम\nविठ्ठल ससाका (सोलापूर ३९.७६ कोटी\nगोकूळ माऊली शुगर्स (सोलापूर) २१.०६ कोटी\nसिद्धनाथ शुगर्स (सोलापूर) ७२.९६ कोटी ७२.९६ कोटी\nकंचेश्वर शुगर्स (उस्मानाबाद) ४५.२९ कोटी\nविठ्ठल रिफाइंड (सोलापूर) ६०.६१कोटी\nजयहिंद शुगर्स (सोलापूर) ६१.८१ कोटी\nलोकमंगल अॅग्रो (सोलापूर) ३१.३९ कोटी\nलोकमंगल शुगर इथेनॉल (भंडारकवठे, सोलापूर) ७७.६८ कोटी\nलोकमंगल माऊली शुगर (लोहरा , उस्मानाबाद) ७०.२४ कोटी\nशरद ससाका (पैठण, औरंगाबाद) १७.५० कोटी\nवैद्यनाथ ससाका (पांगरी, बीड) २७.६० कोटी\nएसजीझेड अॅण्ड एससीए युनिट १ (तासगाव, सांगली) १७.८३ कोटी\nएसजीझेड अॅ��्ड एसजीए युनिट २ (नागेनाडी, सांगली) १३.०२ कोटी\n*(ससाका : सहकारी साखर कारखाना)\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nवर्षात लाखाचे 15 लाख.. गुंतवणुकदारांना ‘या’ शेअरने केलेय मालामाल.. जाणून घेण्यासाठी वाचा..\n मोदी सरकारच म्हणतेय, होय.. खाद्यतेलाचे भाव वाढलेत.. संसदेत राज्यमंत्र्यांनी काय माहिती दिली, तुम्हीच पाहा..\nमोदी सरकार पुन्हा वाढविणार गॅसची किंमत.. काॅमन मॅनचे बजेट कोलमडले, एका सिलींडरसाठी आता किती पैसे मोजावे लागणार..\nऑगस्टमध्ये कमी काम, करा नुसता आराम.. बॅंकांना या महिन्यात सुट्याच सुट्या, पाहा ही यादी..\nम..रे.. ‘मार्केटिंग’चा : वाचा रिब्रँडिंगच्या ट्रिक्स आणि त्यासाठी आवश्यक स्किल्सची माहिती\nऔरंगाबादच्या कर्फ्यू नियमात बदल; पहा कोणत्या बदलाकडे द्यायचे आहे सर्वांनी लक्ष\nवाझे यांच्या राजकीय हँडलरबाबत फडणवीस यांनी केला नेमका सवाल..\nवर्षात लाखाचे 15 लाख.. गुंतवणुकदारांना ‘या’ शेअरने केलेय मालामाल.. जाणून…\n मोदी सरकारच म्हणतेय, होय.. खाद्यतेलाचे भाव वाढलेत..\nमोदी सरकार पुन्हा वाढविणार गॅसची किंमत.. काॅमन मॅनचे बजेट कोलमडले, एका सिलींडरसाठी…\nऑगस्टमध्ये कमी काम, करा नुसता आराम.. बॅंकांना या महिन्यात सुट्याच सुट्या, पाहा ही…\nम..रे.. ‘मार्केटिंग’चा : वाचा रिब्रँडिंगच्या ट्रिक्स आणि त्यासाठी आवश्यक स्किल्सची…\n‘त्या’ प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई\nम्हणून मोदींचा दावा जगभरात व्हायरल; कुणाल कामराचा व्हिडीओ…\n जामीनदारावरही होणार कठाेर कारवाई,…\nमोदी सरकार पुन्हा वाढविणार गॅसची किंमत..\nमायक्रोग्रीन शेतीतून घरबसल्या कमवा लाखो रुपये..\n‘त्या’ दोघा अधिकाऱ्यांच्या तपासामुळे नगर जिल्हा चर्चेत; पहा…\nम्हणून वंजारी समाज पदाधिकारी पंकजांवर ‘नाराज’;…\nम्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही…\nम्हणून बांबू शेतीतून येणार अच्छे दिन; पहा नेमके काय म्हटलेय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/split-traditional-farming-huge-profits-from-carrot-farming/", "date_download": "2021-07-31T15:33:57Z", "digest": "sha1:Y5RLLAUO6KODXJJXUT6E3TDMOAUAEXPF", "length": 11989, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पारंपारिक शेतीला फाटा, गाजराच्या शेतीतून भरघोस नफा, गावाचा जिल्ह्यात गाजावाजा", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपारंपारिक शेतीला फाटा, गाजराच्या शेतीतून भरघोस नफा, गावाचा जिल्ह्यात गाजावाजा\nगाजराच्या शेतीतून भरघोस नफा\nनाशिक : एखादी परंपरा तोडून नवीन काहीतरी अगळा वेगळा पायंडा पाडणं हे सर्वांसाठी मोठं जिकिरीचे काम असते. मग ते आपल्या संस्कृतीविषयी असो किंवा आपल्या व्यवसायातील असो. परंपरागत शेती पिकांऐवजी शेतकरीही वेगळा विचार करू शकत नाही. सर्वजण ज्या पिकांचे उत्पन्न घेत आहेत तेच आपण घ्यायचं असं आपोआप जुळलेलं गणितच असतं.\nही परंपरा मोडून काढण्याचं काम एकट्या दुकट्याने होत नाही. सर्व गाव जेव्हा याची पीक परंपरा मोडण्याचा प्रयत्न करते तेव्हाच नवीन एक पद्धत आणि इतिहास घडत असतो. अशाच एक इतिहास निफाड तालुक्यातील शिंगवे गावाने केला आहे. निफाड तालुक्यातील गोदकाठा परिसरातील शिंगवे गावाने पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देत गाजराची शेती (Carrot Farming) करत गावाला आगळा वेगळा नावलौकिक मिळवून दिला आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत गाजराच्या शेती करुन गावातील शेतकऱ्यांनी गाजर शेतीच्या माध्यमातून मोठी आर्थिक कमाई केली आहे.\nहेही वाचा : हरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\nगोदावरी, दारणा आणि कादवा या तीन नद्यांच्या संगमावर नांदूरमध्यमेश्वर धरण निफाड तालुक्यात ब्रिटिश कालीन काळात बांधण्यात आले आहे. गावापर्यंत नांदूरमध्यमेश्वर धरणाचे बॅक वॉटरच पाणी असते. त्यामुळे उसाची मोठी शेती केली जाते. उसाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून निफाड आणि नंतर रानवड साखर कारखानाची निर्मित करण्यात आली. मात्र कर्जबाजारीपणामुळे दोन्ही कारखाने बंद पडल्याने ऊसाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी वेगळे काही तरी करावे म्हणून गोदकाठा परिसरातील शिंगवे गावातील शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीला फाटा देत गाजराच्या शेतीला प्राधान्य दिले.\nगाजराच्या शेतीतून भरघोस नफा\nदररोज एक हजार क्विंटल गाजर वाशी, कल्याण, पुणे, अहमदाबाद, सुरत आणि नाशिक याठिकाणी पाठवले जात आहे. या गाजरांना चांगली मागणी असल्याने 1 हजार ते 1500 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळत आहे. या गाजरातून फायदा होत असल्याने गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nशिंगवे गावाचा जिल्ह्यात गाजावाजा\nशिंगवे गावच्या गाजर पॅटर्नने जिल्हाभरात गावाचा गाजावाजा आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन नवं काहीतरी करुन देखील उत्पन्न मिळवता येतं, हेच शिंगवे गावच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. शासन आणि प्रशासन पातळीवर शिंगवे गावची वाहवा होत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनाशिक निफाड गाजराच्या शेतीतून भरघोस नफा गाजराची शेती Carrot Farming nifad nashik\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2002/04/3252/", "date_download": "2021-07-31T14:56:28Z", "digest": "sha1:HLPRRBYZHT4OZLXCGSXP56GD2RVF5QAR", "length": 6040, "nlines": 54, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चोरांची एकाधिकारशाही – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\n. . . कोणास ठाऊक, कोण लुटारू त्याच्या डोळ्याच्या कोषातून सारे काही खोदून घेऊन गेले आणि त्याच्या नकळत त्याच्या विचार-कोषात एक नियंत्रक मशीन बसवून गेले. परिणामी बाहेस्न चेहेरा तसाच दिसतो पण मेंदूत चित्रविचित्र विचार घिरट्या घालत राहतात. लुटारू आजकाल या देशाच्या बहुसंख्य डोक्यांचे नियंत्रण करत आहेत. याचा परिणाम म्हणून नियंत्रित माणसे देश आणि देशवासीयांना इजा पोचवणारे विचार करतात, आचरण करतात आणि वर स्वतःला सचोटीचे आणि विवेकी समजतात. सारे काही लुटारूंच्या मनासारखे घडते. लुटारूंचा हेतू एकच आहे, शोषितांच्या गोटात कधी हिंसात्मक किंवा सशस्त्र प्रतिकार दिसूच नये, आणि हिंसेचा आणि शस्त्रे बाळगण्याचा अधिकार फक्त शासकांनाच असावा.\n[महाश्वेता देवींच्या अक्लांत कौरव (नई दिल्ली १९८१) या कादंबरीतून, गुजरातच्या पार्श्वभूमीवर ‘द्रष्टे’ वाटलेले हे चित्रण.]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-samsung-note-10-3666853-NOR.html", "date_download": "2021-07-31T14:37:26Z", "digest": "sha1:3QVUBWNBWABIQ5HOF24LE55TYKOICFCP", "length": 4016, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "samsung note 10.1fablet lunch | सॅमसंगचा नोट 10.1 फॅब्लेट लाँच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसॅमसंगचा नोट 10.1 फॅब्लेट लाँच\nसेउल - अ‍ॅपलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गुरुवारी गॅलक्सी नोट 10.1 फॅब्लेट लाँच केला आहे. टॅब आणि स्मार्ट फोनची एकत्रित वैशिष्ट्ये असलेल्या या फॅब्लेटचे ब्रिटन, अमेरिका आणि दक्षिण कोरियात लाँचिंग झाले. भारतात कंपनीच्या स्टोअरमध्ये ऑर्डर दिल्यास फॅब्लेट उपलब्ध होईल. त्यासाठी 2 हजार रुपये भरून फॅब्लेट बुक करता येईल, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. टॅबचा हा मोठा आणि चांगला प्रकार लोकांना आवडेल, असा दावा सॅमसंगने केला आहे. टॅबच्या बाजारपेठेत कंपनीचा वाटा फक्त 9.9 टक्के आहे. सॅमसंगने या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत फक्त 44 लाख टॅब विकले आहेत. अ‍ॅपलने मात्र याच काळात तीन कोटी आयपॅडची विक्री केली आहे. अ‍ॅपलचा बाजारपेठेतील वाटा 64 टक्के आहे.\nवैशिष्ट्ये : नोट टेकिंग, स्टायलिश पेन\n- स्प्लिट स्क्रीनमुळे दोन वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सवर काम करता येते.\n- अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आणि स्पीडसाठी 1.4 गीगाहर्ट्झ कॉड कोअर प्रोसेसर.\n- 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 1.9 एमपीचा फ्रंट कॅमेरा.\n- वापरणा-याच्या डोळ्यावर लक्ष ठेवणारे संवेदक. यामुळे फोन आपोआप स्टँडबाय मोडमध्ये जात नाही.\n- 19.9 जीबी मेमरी आणि वायफाय फंक्शन्ससह टॅबची किंमत 28 हजार 243 रुपये.\n- 32 जीबी मॉडेलसाठी 31 हजार रुपये मोजावे लागतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-pm-narendra-modi-first-and-foremost-no-designated-second-in-command-in-pms-absen-4962937-NOR.html", "date_download": "2021-07-31T15:11:15Z", "digest": "sha1:HTZNUJFVKL2DDJVH57PCFSKVC2M2CCZY", "length": 6913, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM Narendra modi first and foremost no designated second in command in pms absence this time | विदेश दौर्‍यावर असतानाही नरेंद्र मोदींचे कॅबिनेट मंत्र्यांवर बारीक लक्ष, दररोज घेताहेत आढावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविदेश दौर्‍यावर असतानाही नरेंद्र मोदींचे कॅबिनेट मंत्र्यांवर बारीक लक्ष, दररोज घेताहेत आढावा\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या नऊ दिवसीय दौर्‍यावर आहेत. स्थिर करप्रणाली, पारदर्शक व योग्य धोरण आणि गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण करून भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे, परराष्ट्र दौर्‍यावर असतानाही दिल्लीतील सरकारचा कामकाजावर पंतप्रधान मोदी विदेशातून बारीक लक्ष ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे.\nमंत्रालयातील काम कसे सुरु आहे, याविषयी आढावा घेण्यासाठी मोदी मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याशी फोनवरून संपर्कात आहेत. दररोज सकाळी तीन कॅबीनेट मंत्र्यांना फोन करून त्यांना मोदींकडून महत्त्वाचे निर्देश दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकावर एकही नेता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळात कोणाकडेही 'ब्रीफिंग'च‍ी जबाबदारी सोपवली नाही. मोदी स्वत: मंत्र्याशी फोनवरून चर्चा करून सरकारचे कामकाज आणि राजकीय घटनाक्रमाचा आढावा घेत आहेत.\nपंतप्रधान मोदींनी आतापर्यंत अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, कायदा मंत्री, कृषिमंत्री आणि परिवहन मंत्र्यांसोबत मोदींनी विदेश दौर्‍यादरम्यान संपर्क साधला आहे. संबं‍धित मंत्र्यासोबत् मोदींनी मंत्रालयातील कामकाज आणि देशातील राजकीय वातावरणाविषयी चर्चा केली.\nपंतप्रधान मायदेशी परतल्यानंतर कॅबिनेटमध्ये होऊ शकतात फेरबदल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौर्‍यावर आहेत. मोदी मायदेशी परतल्यानंतर केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. या मुद्यावर नरेंद्र मोदींनी भाजपाध्यक्ष अम‍ित शहाशी फोनवरून चर्चा केली. तसेच अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत मोदींनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी ‍दिली.\nपुढील स्लाडवर क्लिक करून वाचा, 'मेक इन इंडिया' ही योजना नसून एक आंदोलन...\nनरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये खांद्यावर ओढली \\'NM\\'ची शाल, सोशल मीडियाचा दावा\nभारताला ‘दया’ नव्हे, हक्क हवा, सुरक्षा परिषद सदस्यत्वावरून मोदी यांची भूमिका\nजर्मनीच्या दौर्‍यात मोदी यांचे गुंतवणुकीला असेल प्राधान्य\nलोकप्रियता घटली; परंतु मोदी अजूनही बेस्ट पीएम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2021-07-31T16:47:35Z", "digest": "sha1:64HBYGVK5XXTHVDKQFPMP6LBDJYY4RIV", "length": 8090, "nlines": 312, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:1288年 (deleted)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1288年\nसांगकाम्याने वाढविले: lv:1288. gads\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: lmo:1288\n→‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ksh:Joohr 1288\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:1288 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: li:1288\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:1288\nसांगकाम्याने वाढविले: os:1288-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् १२८८\nसांगकाम्याने बदलले: lt:1288 m.\nसांगकाम्याने वाढविले: fa:۱۲۸۸ (میلادی)\nई.स. १२८८ हे पान इ.स. १२८८ मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).\nवर्गवारी, Replaced: ==मृत्यु== → ==मृत्यू==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/abhinadan-will-be-back-on-work/", "date_download": "2021-07-31T15:08:29Z", "digest": "sha1:MQ3L7AKFVQSS6VWLI3CCTJXA3QJCVU5O", "length": 7838, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates \"ठणठणीत बरे झाल्यावर अभिनंदन पुन्हा कामावर रुजू\" - भारतीय दल प्रमुख jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n“ठणठणीत बरे झाल्यावर अभिनंदन पुन्हा कामावर रुजू” – भारतीय दल प्रमुख\n“ठणठणीत बरे झाल्यावर अभिनंदन पुन्हा कामावर रुजू” – भारतीय दल प्रमुख\nपाकिस्तानचे तीन विमानं भारतीय हद्दीत घुसल्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देत असताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे विमान कोसळले. यावेळी अभिनंदन पाकिस्तान हद्दीत उतरले आणि पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात घेतले. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या नागरिकांनी प्रचंड मारहाण केल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. सध्या त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू असून ते ठणठणीत बरे झाल्यानंतर ते पुन्हा जेट विमान उडवू शकतील असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सांगितले आहे.\nकाय म्हणाले भारतीय हवाई दलाचे प्रमुख \nभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सध्या आरोग्य चाचण्या सुरू आहेत.\nत्यांना आणखी उपचाराची आवश्यकता असेल तर त्यांच्यावर उपचार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आहे.\nजेव्हा ते पूर्णपणे ठणठणीत होतील ते पुन्हा कामावर रुजू होतील.\nअभिनंदन यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते.\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील दशतवादी तळांना उद्धवस्त केले.\nया हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे काही विमानं भारतीय हद्दीत घुसली.\nया पाकिस्तानी विमानांना प्रतिकार करताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तान हद्दीत कोसळले.\nअभिनंदन पाकिस्तान हद्दीत उतरल्यामुळे ते तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते.\nभारताने पाकिस्तानकडे अभिनंदनला सुरक्षित परत करण्याची मागणी केल्यानंतर.\nअभिनंदन यांना १ मार्च रोजी भारताकडे सोपवण्यात आले.\nPrevious पाकिस्तानात घुसून कारवाई करू; इराणची पाकिस्तानला धमकी\nNext #Mahashivratri: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं गंगेत स्नान\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nपी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\nपी.व्ही. सिंधूचा अंतिम १६ व्या फेरीत प्रवेश\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/03/custard-dreamland-pudding-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T16:37:42Z", "digest": "sha1:YRMVVFZWFGJUDRXVCQJUZCAY3OAH627Y", "length": 5636, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Dreamland Pudding Recipe in Marathi", "raw_content": "\nड्रिमलँड पुडिंग (Dreamland Pudding) : ही डिश अप्रतीम लागते. कारण ह्यामध्ये फळे, आहेत, क्रीम आहे व कस्टर्ड आहे. मारी बिस्कीट व आईसक्रिम वेफर मुळे ह्याची चव निराळीच लागते. जेवणा नंतर आपण स्वीट डिश किंवा Dessert म्हणून बनवू शकता. वेगवेगळी फळे वापरून बनवू शकतो.\nड्र���मलँड पुडिंग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n१/४ कप दुध थोडे अक्रोड तुकडे\n२ टे स्पून आयसिंग शुगर\n२ कप कस्टर्ड शुगर बनवून घ्या\nकेळी सोलून त्याच्या गोल चकत्या करा. क्रीममध्ये आयसिंग शुगर व दुध मिक्स करा. सफरचंद, द्राक्ष, संत्री, अननस सोलून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. एका पसरत पण थोडी खोलगट प्लेट मध्ये मारी बिस्कीट थोडी चुरा करून पसरून घ्या. त्यावर आईसक्रिम वेफरचे तुकडे करून टाका. बनवलेल्या कस्टर्ड चा १/३ भाग बिस्कीट च्या लेयर वर पसरा. त्यावर केळ्याच्या चकत्या व द्राक्ष पसरा. परत त्यावर १/३ कस्टर्ड चा लेयर द्या. त्यावर सफरचंद संत्री, अननस चा लेयर द्या. परत वर राहिलेले कस्टर्ड पसरा वरतून क्रीमचा लेयर द्या. चेरीजने सजवा व थंड करून मग सर्व्ह करा.\n३ टे स्पून व्ह्नीला कस्टर्ड पाउडर\n१/२ लिटर दुध, १ टे स्पून साखर\n१/२ कप दुधात कस्टर्ड पावडर व साखर विरघळवून घ्या. बाकीचे दुध गरम करून त्यामध्ये कस्टर्ड पावडरचे दुध हळूहळू घालून मंद विस्तवावर हलवत रहा. घट्ट झाले की विस्तव बंद करा. नंतर थंड करायला ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%81%E0%A4%96%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-07-31T16:37:40Z", "digest": "sha1:3FZH2R43FGPMUZLNAH5PBWGHCJGXSJTG", "length": 11303, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दो आँखे बारा हात (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "दो आँखे बारा हात (चित्रपट)\nदो ऑंखे बारा हात\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nझनक झनक पायल बाजे (१९५५)\nदो आँखे बारा हात (१९५७)\nश्री ४२० आणि देवदास (१९५५)\nमदर इंडिया आणि मुसाफिर (१९५७)\nलाजवंती आणि कारीगार (१९५८)\nजिस देश मे गंगा बहती है आणि कानून (१९६०)\nसाहिब बीबी और गुलाम (१९६२)\nशतरंज के खिलाडी (१९७७)\nकस्तुरी आणि जुनून (१९७८)\nगंगा जमुना आणि प्यार की प्यास (१९६१)\nमेरे मेहबूब आणि गुमराह (१९६३)\nयादें आणि गीत गाया पत्थरों ने (१९६४)\nऊंचे लोग आणि गाइड (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nसलिम लंगडे पे मत रो (१९८९)\nदिक्षा आणि धारावी (१९९१)\nसुरज का सातवा घोडा (१९९२)\nहजार चौरासी की मा (१९९७)\nदिल चाहता है (२००१)\nद लेजंड औफ भगत सिंग (२००२)\nखोसला का घोसला (२००६)\nदो दूनी चार (२०१०)\nदम लागा के हईशा (२०१५)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nदो आँखे बारा हात (१९५८)\nशहर और सपना (१९६४)\nगोपी गय्ने बाघा बय्ने (१९६९)\nहलोधिया चोराए बओधन खाई (१९८८)\nमोन्डो मेयेर उपख्यान (२००३)\nअदामिंते माकन अबू (२०१०)\nदेऊळ आणि ब्यारी (२०११)\nपान सिंह तोमर (२०१२)\nशिप ऑफ थीसियस (२०१३)\nबाहुबली: द बिगिनिंग (२०१५)\nइ.स. १९५७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९५७ मधील चित्रपट\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/raju-shetti-meet-to-raj-thakreay/", "date_download": "2021-07-31T15:13:05Z", "digest": "sha1:XU74DUBD32QOYAWMF2D7AWQ4DOFHAK77", "length": 8091, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानसभा निवडणुकांवर चर्चा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानसभा निवडणुकांवर चर्चा\nराजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानसभा निवडणुकांवर चर्चा\nविधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राजकिय नेते एकमेकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.\nविधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राजकिय नेते एकमेकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हेदेखील उ���स्थित होते.\nराजू शेट्टीं आणि राज ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.\nराज ठाकरेंच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी जवळपास एक तासांहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nयावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली आहे.\nलोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात भुमिका घेतली होती. त्याचप्रमाण् राजू शेट्टी देखील भाजपाविरोधात निवडणूक लढले होते.\nविधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला तोंड देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं असं मत राज ठाकरे यांनी मांडल आहे.\nत्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.\nPrevious शाळेला टाळं, गावकरीच जि.प.च्या आवारात घेतायत मुलांची शाळा\nNext प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा- लक्ष्मण माने\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nडेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता\nनाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून\nलोकमान्य टिळकांना १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने रांगोळीतून अभिवादन\nगोंदियात फुलतेय ड्रँगन फळाची शेती\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nदेशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका \nपूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी करा खातरजमा\nवयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nप्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील\nमनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय तरुणांना दिला चोप\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/naxals-criticises-amit-shaha-in-letter/", "date_download": "2021-07-31T15:09:06Z", "digest": "sha1:A6O2HX6WCMDXYAFSDDIEDB6L47YS3GU2", "length": 8513, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "अमित शहांनी चेतावणी दिल्यांनतर नक्सली बिथरले, पत्र जारी करून म्हणाले.. - Mulukh Maidan", "raw_content": "\nअमित शहांनी चेतावणी दिल्यांनतर नक्सली बिथरले, पत्र जारी करून म्हणाले..\nशनिवारी छत्तीसगढमधील बस्तर येथे नक्सलवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. त्यामध्ये भारताचे २२ जवान शहीद झाले. त्यानंतर पुर्ण देशातील वातावरण तापलेले आहे. नक्सलवाद्यांवर कारवाईची मागणी होत आहे.\nत्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगढ जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमी जवानांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. जवानांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, सरकार नक्सलवाद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे नियोजन आखत आहे.\nअमित शहा तेथून परतल्यानंतर नक्सलवाद्यांनी एक पत्र जारी करून थेट अमित शहांवरच टीका केली आहे. त्या पत्राला नक्सलवाद्यांनी साहसिक गुरिल्ला योद्धाओं को लाल सलाम अमर शहिद गुरिल्ला योद्धाओं को जोहर अमर शहिद गुरिल्ला योद्धाओं को जोहर या पत्रात जे नक्सलवादी जखमी झाले आणि मारले गेले त्यांना शहीद योद्धा संबोधित करण्यात आले आहे.\nपत्रात लिहीले आहे की या सगळ्या मृत्युंना जबाबदार केंद्र सरकार आणि मुख्य म्हणजे गृह मंत्रालय जबाबदार आहे. अमित शहा म्हणाले होते की जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार आहे. त्यावर नक्सलवाद्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.\nअमित शहा गृहमंत्री आहेत तरीही बदल्याची भाषा करतात. त्याचे आम्ही खंडन करतो. अमित शहा बिथरले आहे आणि त्याची फॅसिस्ट प्रवृत्ती जाहीर करत आहेत. अमित शहा कोणा कोणाकडून बदला घेणार सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले आहे.\nलोकांना कोरोना महामारीपासून वाचवायचे सोडून लोकांचे लक्ष माओवाद्यांकडे केंद्रित करत आहे. निवडणूकीवर त्यांचे लक्ष आहे. त्यांना लोकांच्या ऐवजी सत्तेची काळजी आहे. स्वताची लढाई लढणाऱ्या जनतेला आतंकवादी घोषित करणे काही नवीन गोष्ट नाही असे त्या पत्रात लिहीले आहे.\n २ महिने फक्त बिअर प्यायला आणि घटवलं १८ किलो वजन, आता म्हणतोय..\nमोकळ्या झोपड्यांत घुसले जवान पण तिथेही टाकलं होतं जाळं; वाचा कसे झाले २२ जवान शहीद\nवाझे कोणाला किती पैसे द्यायचा एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पि��लबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/sambhaji-bhide-talk-on-mahatma-gandhi/", "date_download": "2021-07-31T15:12:31Z", "digest": "sha1:Y4XF5UKEUJESZZZG6BHEVQV5J6LFJWO6", "length": 7171, "nlines": 80, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’ - Mulukh Maidan", "raw_content": "\n‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’\nमुंबई | ‘या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझ व्यक्तिगत मत नसून राष्ट्रीय मत आहे,’ असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हंटले आहे.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सांगलीच्या स्टेशन चौकातील कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी ते बोलले होते.\nयावेळी बोलताना ते म्हणाले, ‘नोटेवरील महात्मा गांधींचा फोटो बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे. आता भिडे यांच्या या मागणीवर राजकीय वर्तुळात नेमके कसे पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nपुढे बोलताना भिडे म्हणाले, ‘प्राणीमात्रांना जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तितकेच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल. भारत म्हणून ��ाही. तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन कामावर तुटून पडूया.’\n….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’\nशेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; म्हणाला…\nकोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; घ्या जाणून\nsambhaji bhideमहात्मा गांधीसंभाजी भिडे\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/daemontl", "date_download": "2021-07-31T16:00:11Z", "digest": "sha1:3PBB7B56PQZQWOIR6E7XMN2JAV3AVMGO", "length": 9404, "nlines": 144, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड DAEMON Tools Lite 10.14 – Vessoft", "raw_content": "Windowsसीडी व डीव्हीडी व यूएसबी ड्राईव्हसीडी व डीडी बर्न कराDAEMON Tools Lite\nवर्ग: सीडी व डीडी बर्न करा\nडेमन टूल्स लाइट – व्हर्च्युअल ड्राइव्हस् चे अनुकरण करण्यासाठी एक लोकप्रिय सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आभासी CDs, DVDs किंवा Blu-rays तयार करू शकते आणि ISO, IMG, VDI, MDX, MDS, CCD, NRG, VMDK सारख्या अनेक प्रतिमा स्वरूपनांना माउंट करू शकते. डेमॉन टूल्स लाईट आपल्याला डिस्क प्रतिमा फायली तयार करण्याची परवानगी देते स्वतःच्या ऑप्टिकल स्टोरेजपासून सॉफ्टवेअर एकाच वेळी अनेक वर्च्युअल ड्राईव्ह emulates आणि मूळ ISO किंवा MSD प्रतिमा पासून भौतिक डिस्क निर्माण करण्यास सक्षम करते. डेमन टूल्स लाइट तयार केलेली किंवा डाउनलोड केलेल्या प्रतिमांना लायब्ररीमध्ये स्वयंचलितरित्या जतन करते. सॉफ्टवेअर पासवर्ड अनाधिकृत प्रवेशाविरूद्ध फाइल प्रतिमांचे संरक्षण करतो. विविध अतिरिक्त वैशिष्ट्ये कनेक्ट करून आपण डेमोऑन साधने लाइट क्षमतेचा विस्तार देखील करू शकता.\nविविध प्रकारचे प्रतिमा माउंट करा\nविविध स्वरुपात फाईल प्रतिमा तयार करा\nएकाच वेळी अनेक व्हर्च्युअल डिस्क तयार करा\nलायब्ररीमध्ये प्रतिमा जतन करा\nफाइल प्रतिमेस पासवर्डसह संरक्षित करा\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nDAEMON Tools Lite संबंधित सॉफ्टवेअर\nरेकॉर्ड आणि डिस्क संपादित करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डिस्क डेटा काम अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.\nआयएमजीबर्न – डिस्क प्रतिमांसह कार्य करण्यासाठी एक सोयीस्कर साधन. सॉफ्टवेअर लोकप्रिय प्रतिमा स्वरूपनास समर्थन देते आणि आपल्याला प्रतिमा तयार करण्यास किंवा डिस्कवर बर्न करण्याची परवानगी देते.\nसॉफ्टवेअर विविध फायली प्रतिमा आभासी डिस्क तयार करणे. सॉफ्टवेअर मुख्य वैशिष्ट्य त्यांच्या काढण्यासाठी न करता फाईल्स सोबत काम पुरवते अर्काईव्हज आभासीकरण आहे.\nडीव्हीडी डिक्रिप्टर – डीव्हीडी ड्राइव्हसह कार्य करण्यासाठी एक सोयीस्कर साधन. सॉफ्टवेअर आपल्याला डीव्हीडीचे संरक्षण वगळण्याची आणि फायली किंवा आयएसओ प्रतिमांच्या संचाच्या रूपात सामग्री कॉपी करण्याची परवानगी देते.\nडिस्क प्रतिमा कार्य करण्यासाठी शक्तिशाली साधन. सॉफ्टवेअर आपण कार्य प्रणाली प्रतिष्ठापीत करण्यासाठी बूटजोगी डिस्क्स् व लॅश डाइ निर्माण करण्यास परवानगी देते.\nअओमी पीई बिल्डर – एक सॉफ्टवेयर विंडोज पीईवर आधारित बूट करण्यायोग्य मीडिया किंवा सीडी प्रतिमा तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे ज्याची स्थापना WAIK स्थापित केल्याशिवाय नाही आणि आपल्या स्वत: च्या फायली जोडण्याची क्षमता देखील आहे.\nजी डेटा अँटीव्हायरस – आपल्या संगणकास व्हायरसपासून संरक्षण देण्यासाठी बुद्धिमान सुरक्षा यंत्रणा आणि वर्तन तंत्रज्ञानाचे समर्थन करणारे एक सॉफ्टवेअर.\nएका रंगीत मं��ळासह, रंगछडेच्या पार्श्वभूमीवर पॉइंटरच्या आसपास क्षेत्र आणि स्क्रीनवरील कर्सरसह रेखांकित करण्यासाठी माउस कर्सर हायलाइट करण्यासाठी सॉफ्टवेअर.\nअवीडेमक्स – व्हिडिओ फायली संपादित आणि प्रक्रिया करण्याचे एक साधन. सॉफ्टवेअर आपल्याला लोकप्रिय स्वरूपात व्हिडिओ रूपांतरित करण्यास अनुमती देते आणि उच्च प्रतिमा गुणवत्ता प्रदान करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/25052", "date_download": "2021-07-31T14:38:44Z", "digest": "sha1:HQTILMCBHYHNGAJEH2LKRBYGJ2FI7BAB", "length": 3607, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काशिनाथ घाणेकर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काशिनाथ घाणेकर\nआणि डॉ. काशिनाथ घाणेकर - एकदम कॅडॅऽऽक\nआजच मंगला टॉकिजच्या मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट पाहिला. घरी आलो, आणि नेटवर शोधलं, \"नाथ हा माझा - कांचन घाणेकर \". त्या साईटवर \"केवळ एकच प्रति उपलब्ध\" असा संदेश होता. त्वरीत योग्य काम केलं.\nRead more about आणि डॉ. काशिनाथ घाणेकर - एकदम कॅडॅऽऽक\nऋयाम यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/11/2582/", "date_download": "2021-07-31T15:43:52Z", "digest": "sha1:OA4JYS7F6UZM3CBIAEHEQAITO6T263FX", "length": 20073, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nपुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण\nआजचा सुधारक अप्रत्यक्षरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उचलून धरीत आहे. त्यामुळे दलितोद्धाराच्या कामास हातभार लागत आहे. डॉ. आंबेडकरांना देव व आत्मा यांचे अस्तित्व मान्य नव्हते. आजचा सुधारकला हा विचार आपल्या विवेकवादातून मांडावयाचा आहे.\nआपल्या जुलै १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे लिहितात, बौद्धधर्माचा कर्मसिद्धान्त व हिंदुधर्माचा कर्मसिद्धान्त एकच आहे. बौद्धधर्मात ईश्वराचे अस्तित्व मानले नाही तरी हा कर्मसिद्धान्त अबाधित राहतो. अनेक जन्मांमध्ये पडलेल्या (संचिताच्या) असंख्य प्रतिबिंबाचा प्रचंड साठा आपण सदैव वागवीत असतो.”\nयाउलट डॉ. चिंचोळकरांनी सप्टेंबर���्या अंकात तर्कशुद्ध बाजू मांडली. कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतनशक्तीद्वारे कर्मफल उत्पन्न होते व कर्मसिद्धान्त चालतो, असे मानावे लागेल. पण त्यासाठी कोणताही आधार नाही.” भगवान बुद्धदेखील या विश्वाच्या पलिकडे काही बुद्धीला अगम्य शक्ती आहे असे मानत नव्हते. १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १९५६ पर्यंत २० वर्षे अभ्यास करून त्यांनी ‘The Buddha and his Dhamma’ हे पुस्तक लिहिले. ते आमचे बौद्धधर्माचे बायबल आहे. त्यात बाबासाहेबांनी असे दाखवून दिले आहे की, बुद्धाचा कर्मसिद्धान्त हा कर्मे व त्याचे चालू आयुष्यात होणारे परिणाम यांनाच लागू होतो. बौद्ध कर्मवाद आणि हिंदूना मान्य असलेला ब्राह्मणी कर्मवाद यांच्यात लोक गफलत करतात कारण महत्त्वाच्या संज्ञा दोहोंतही सारख्याच आहेत. पुनर्जन्माची परिभाषा तीच असली तरी भावार्थ भिन्न आहेत. बुद्धाच्या वेळी लिहिण्याची कला नव्हती. म्हणून बौद्ध भिख्खू व विशेषतः भानक यांनी ऐकलेला उपदेश स्मरणात साठवून ठेवण्याचे काम केले. त्यातून दोहीकडच्या कल्पनांची सरमिसळ झाली. डॉ. बाबासाहेब म्हणतात, “हिंदूचा कर्मवाद आत्म्याच्या अविनाशी अस्तित्वावर आधारलेला आहे. हिंदू धर्माच्या समजुतीप्रमाणे माणूस मरतो तेव्हा आत्मा त्या जन्मात केलेल्या कर्माचे प्रतिबिंब घेऊन उडतो व पुढील जन्मात तदनुसार त्याची जात, कुटुंब, प्रतिष्ठा, सुख, दुःखे निश्चित होतात. … हिंदूंची ही कर्मसिद्धान्ताची व्याख्या बौद्धांच्या व्याख्येशी जुळणारी नाही. कारण बौद्धधर्मात अविनाशी आत्म्याची कल्पनाच नाही. बौद्धधर्मात देव आणि आत्मा नाहीतच.” (द बुद्ध ॲन्ड हिज धम्म) (पृष्ठ २४३).\nप्रसिद्ध लेखिका नलिनी पंडित आपल्या ‘आंबेडकर’ या ग्रंथात म्हणतात, कर्मवादाची ही संकल्पना अन्यायाधिष्ठित आहे. माणसाच्या वाट्याला आलेला नीच जातीतील जन्म, त्याचे दैन्य आणि दारिद्र्य हे गेल्या जन्मातील त्याच्याच पापपुण्याचे परिणाम आहेत असे त्यात गृहीत धरले आहे. दरिद्री लोकांच्या परिस्थितीला अशा तऱ्हेने हेच कारणीभूत आहेत हे मानले तर याच्यामध्ये बदल घडवून आणण्याची जबाबदारी वरिष्ठ वर्गावर किंवा शासनावर राहत नाही. वरिष्ठ वर्णांनी या कर्मवादाला मान्यता देण्याचे हेच मुख्य कारण असावे. गौतम बुद्ध महाकारुणिक असल्याने तो हा सिद्धान्त मान्य करील हे कदापि श��्य नव्हते असे आंबेडकरांनी आपले मत नोंदविले आहे.” (नलिनी पंडित-आंबेडकर’ पृष्ठ १६४)\nबाबासाहेबांनी आत्म्याशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे याचे स्पष्टीकरण याच ग्रंथात बौद्ध भिख्खू नागसेन व राजा मिलिंद यांच्या संवादातून दिले आहे. (पान २५२) नागसेन म्हणतात, “हे राजा जेव्हा एका दिव्याने आपण दुसरा दिवा लावतो तेव्हा काय पहिल्या दिव्याच्या आत्म्याचा: दुसऱ्यामध्ये पुनर्जन्म होतो जेव्हा एका दिव्याने आपण दुसरा दिवा लावतो तेव्हा काय पहिल्या दिव्याच्या आत्म्याचा: दुसऱ्यामध्ये पुनर्जन्म होतो (transmigration) तेव्हा हे राजा, आत्मा नावाची कोणती वस्तूच नाही.”\nगौतम बुद्ध अध्यात्मवादी नव्हते व उच्छेदवादीही नव्हते. मानवी शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू, या द्रव्यांचे बनलेले आहे. मृत्यूनंतर शरीरातील ही द्रव्ये त्यांच्या मूलद्रव्यात विलीन होतात. याप्रमाणे जड़ाला जड जाऊन मिळते. म्हणून बुद्ध जडाच्या बाबतीत उच्छेदवादी नाही. विज्ञानात ऊर्जेच्या चिरंतनत्वाचा (conservation of energy) सिद्धान्त आहे. त्याच्याशी बुद्धाचा हा सिद्धान्त जुळतो असे बाबासाहेबांचे प्रतिपादन आहे. आणि ते पूर्णपणे विवेकाला धरून आहे.\nसप्टेंबरच्या अंकात रजनी विठ्ठलराव पगारे यांचे ‘कमरेखाली वार करू नका’ या नावाचे पत्र आहे. पगारे लिहितात, “भारतात मनूपासून सर्वच पुरोहित, भटजी, पंडे यांनी … दलित समाजाची हानी केली हे निर्विवाद. पण आता हा राग आम्ही किती दशके व शतके आळविणार पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या कुबड्या घेऊन दलित बहुजन समाज किती शतके चालणार पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या कुबड्या घेऊन दलित बहुजन समाज किती शतके चालणार\nदलित समाजावर आपल्या पूर्वजांनी अन्याय केला असे आजचा सुधारक सारखे सुधारक सोडून किती हिंदूंना वाटते आणि तसे वाटून त्यांचा हृदयपालट होऊन अशा किती उच्चवर्णीय हिंदूनी दलितांना आपले (जवळ) केले आहे आणि तसे वाटून त्यांचा हृदयपालट होऊन अशा किती उच्चवर्णीय हिंदूनी दलितांना आपले (जवळ) केले आहे माझ्या ३२ वर्षांच्या अमेरिकेच्या वास्तव्यात हिंदू लोकांना असा पश्चाताप होतो असा अनुभव मला आला नाही. येथे अमेरिकेत तर ब्राह्मणवाद जोर पकडत आहे. अनेक शहरांतील भव्य हिंदु मंदिरांत चातुर्वण्याच्या स्तुतीचे, रीतिरिवाजांचे पुनर्निर्माण होत आहे. त्यामुळे इ���ल्या हिंदूमधील बेटी-व्यवहार त्यांच्याच जातींत मुख्यतः होतात. न्यूयॉर्कवरून निघणाऱ्या ‘INDIA ABROAD’ च्या Matrimonial भागात ब्राह्मण मुलास ब्राह्मण बायको, कायस्थास कायस्थ मागणा-या कित्येक जाहिराती सापडतील. डॉक्टर झालेल्या व येथे जन्मलेल्या डॉ. भामरे यांच्या मुलाने Caste no bar अशा जाहिरातीस उत्तर दिले. पण नंतर मुलीकडून फोनवर तुमची जात काय, असा प्रश्न आला. डॉक्टरांनी ‘चांभार’ असे सांगताच मुलीकडील फोन बंद होतो असे आम्ही ऐकतो. मी Wisconsin युनिव्हर्सिटीत १९६७ साली शिकत असताना आरक्षण बंद करा, फार झाले असा आवाज उठविणारे बरेच हिंदु व लोक भेटले आणि तोपर्यंत म्हणजे १९६७ पर्यंत आरक्षणाचा फायदा आजच्या मानाने फारच कमी दलितांना झाला होता.\nआरक्षणाचा गेल्या ४० वर्षांचा इतिहास पाहा. या ना त्या कारणाने Class I & II Reaserved Seats हिंदु अधिकाऱ्यांनी योग्य उमेदवार मिळत नाहीत असा बहाणा करून पूर्ण भरल्याच नाहीत. परिणामी या वरच्या जागी दलितांची व बौद्धांची संख्या फारच कमी राहिली.\nआता तर privatization ची सवव सांगून दलितांची भरती आपोआपच कमी होणार. याच मुद्द्यावर मागील वर्षी श्री. शरद पवार न्यूयॉर्कला आले असताना महाराष्ट्र फाऊण्डेशनतर्फे झालेल्या त्यांच्या स्वागतसमारंभात त्यांना मी एक निवेदन (Appeal) दिले होते. तेव्हाच माझी आजचा सुधारकच्या श्री. प्र. व. कुळकर्णी यांची भेट झाली. माझा युक्तिवाद असा होता, भारतात आता शेकडो खाजगी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजेस निघत आहेत. प्रवेशासाठी हे लोक लाखो रुपये कॅपिटेशन फी मागतात. दलितांकडे एवढे पैसे नसल्यामुळे त्यांचा शिरकाव होणे अशक्य झाले आहे. उदाहरणाकरिता आपण असे म्हणू या की महाराष्ट्रात ४ शासकीय आणि २० खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. त्यांतील शासकीय विद्यालयांत आमची दलित मुले १२% तर खाजगी विद्यालयांत समजा ती २% आहेत. या हिशोबाने आमचे फक्त ३/४%च विद्यार्थी इंजिनिअर किंवा डॉक्टर होणार\nआता तर नागपूर विद्यापीठात गुणपत्रिका आणि पदव्या पैशाने विकल्या जात होत्या असे मी इंटरनेटवर वाचतो. आणि हा काळाबाजार नागपूरपुरताच सीमित असेल असे नाही. पैशाच्या जोरावर अशा पदव्या मिळविण्याची ताकद असणारे किती दलित पगाण्यांना माहीत आहेत\nआरक्षण या कुबड्या नव्हेत. समाजात equality आणण्याचे ते एक साधन आहे. या कुवंड्या दलित स्वतःच फेकून देतील. पण अशी वेळ भारतात सांप्रत येऊन पलेली ��ाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/why-are-our-farmers-so-angry-with-the-central-government/", "date_download": "2021-07-31T14:41:06Z", "digest": "sha1:X7PODPDHV3CFQPWTR5WMDVP2GYGRPQD4", "length": 11286, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्र सरकारला आमच्या शेतकऱ्यांचा एवढा का राग? असा दनदणीत प्रश्न...", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकेंद्र सरकारला आमच्या शेतकऱ्यांचा एवढा का राग\nगेल्या वर्षभरापासून लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, विधानसभेत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राला प्रश्न केले.\nराज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात तीन कृषी विधेयके मांडली त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सुधारणा छगन भुजबळ यांनी मांडल्या त्यावेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात का आहे ही महत्वाची भूमिका मांडली. शेत���ऱ्यांच्या नावाने चर्चा करून शेतकऱ्यांचा खेळ सरकारने मांडला आहे तसेच शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले असा चित्रविचित्र प्रकार आपल्या देशात घडत आहे.\nशेतकऱ्यांसाठी केंद्राने जे कायदे केले आहेत ते कायदे शेतकऱ्यांना चुकीचे वाटत असतील तर यामधव गैरप्रकार काय आहे यामध्ये शेतकऱ्यांचा गुन्हा काय आहे. तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये जवळपास २०० शेतकरी मृत्युमुखी पडले तरीही केंद्र सरकारला अजून जाग नाही आली असा सुद्धा प्रश्न विधानसभेत मांडला गेला.\nहेही वाचा:डिजिटल सातबारा च्या माध्यमातून शासनाला मिळाला 30 लाखांचा महसूल\nशेतकरी हाच खरा कोरोना योद्धा :\nकोरोना काळ चालू असताना सुद्धा जीवाची पर्वा न करता शेतकरी त्यांच्या कुटुंबासोबत शेतात धान्य पिकवत असत आणि आपल्यापर्यंत पोहचवत असत त्यामुळे खरा कोरोना योद्धा तर शेतकरी आहे. देशातील १९७२ साली पडलेला दुष्काळ मी पाहिलं आहे त्यावेळी अन्न सुद्धा खायला न्हवते.त्यावेळी अमेरिकेतून येणार लाल गहू आम्ही खाला आहे, मात्र त्यावेळी ही सर्व परिस्थिती बदलण्याची घोषणा स्वतः वसंतराव नाईक यांनी केली होती आणि त्यांनी राज्यामध्ये कृषिक्रांती आणण्याचे काम केले.\nजो पर्यंत कृषिमंत्री शरद पवार होते तो पर्यंत ही कृषीक्रांती युपीए सरकारमध्ये टिकली, त्यावेळी शेतकऱ्यांना दुपटीने तिपटीने त्यांच्या मालाला भाव दिला. शेतकऱ्यांनी सुद्धा एवढे धान्य पिकवले की देशातील १२५ कोटी लोकांची भूक भागवून दुसऱ्या २५ देशांना अन्न पुरवठा केला पण आज हे केंद्र सरकारला त्या गोष्टीचा विसर पडला आहे यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नाही.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध��यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/died-injuries-attack-nanded-news-276150", "date_download": "2021-07-31T16:33:46Z", "digest": "sha1:JZXPGCO3GSV6W72UMULXDTH4HFVR7KZ7", "length": 9505, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘त्या’ हल्ल्यातील जखमीचा मृत्यू", "raw_content": "\nजखमी चालक असलेल्या शेख सिराज (वय ३७) याचा उपचारादरम्‍यान तब्बल आठ दिवसांनी म्हणजेच बुधवारी (ता. एक) रात्री मृत्यू झाला. ही घटना शहराच्या मुजाहीद चौक, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली होती.\n‘त्या’ हल्ल्यातील जखमीचा मृत्यू\nनांदेड : संपत्तीच्या वादातून दोन सख्या चुलतभावात झालेल्या हाणामारीत चक्क गोळीबार करण्यात आला. यात एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील जखमी चालक असलेल्या शेख सिराज (वय ३७) याचा उपचारादरम्‍यान तब्बल आठ दिवसांनी म्हणजेच बुधवारी (ता. एक) रात्री मृत्यू झाला. ही घटना शहराच्या मुजाहीद चौक, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेले दोनजण अजूनही गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nशहरात संचारबंदी असल्याने सर्वत्र स्मशान शांतता होती. परंतु देगलूर नाका भागात मुजाहीद चौक परिसरात झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर दणाणले होते. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खुदबेनगर भागात अली इ��ामदार (जर्दावाला) व गौस इनामदार या दोन चुलतभावांमध्ये संपतीचा जूना वाद आहे. हा वाद मागील सहा ते सात वर्षापासून धुमसत होता. या भागातील गाडेगाव रस्त्यावर गौस इमानदार यांच्या नातेवाईकाची औषधी दुकान आहे. या दुकानासमोर ता. २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गौस इनामदार व अली जर्देवाला यांच्यात वाद झाला.\nहेही वाचा - घरातून दारात...दारातून घरात प्रवास ठरतोय त्रासदायक, कशामुळे\nया हल्ल्यातील जखमीचाही मृत्यू\nमात्र दुपारी चारच्या सुमारास पुन्हा हे एकामेकासमोर आले. सुरवातीला हाणमारी झाली. त्यानंतर पिस्तुलद्वारे गोळीबार करण्यात आला. यावेळी अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद (वय ३०) हा गोळी लागल्याने व तलावारीचा जबर वार बसल्याने जागीच ठार झाला. तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत एक गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात गौस इनामदार व सिराज शेख हे गंभीर जखमी झाले होते.\nनांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा\nया प्रकरणी महमद हाजी याच्या फिर्यादीवरुन युनुस इनामदार, गौस इनामदार, सरवर इनामदार, अनिस इनामदार, हाफिजोद्दीन इनामदार, मुजाहीद इनामदार आणि आदील यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्यासह आदी कलमान्वये नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी हाफीजोद्दीन इनामदार (वय ७०) यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर उर्वरीत आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत.\nवाद सोडविणे बेतले जीवावर\nवाद सोडविण्यासाठी गेलेल्या सिराज शेख मौला शेख (वय ३७) याच्या पोटात खंजरने भोसकले होते. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शासकिय रुग्णालय विष्णूपूरी येथे उपचार सुरू होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. एक) रात्री मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच रुग्णालयाला भेट दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजन असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.gfunplay.com/", "date_download": "2021-07-31T15:32:24Z", "digest": "sha1:T5YVX67BTRW5GX4R24RDSSECTFQ66ZZ6", "length": 6548, "nlines": 178, "source_domain": "mr.gfunplay.com", "title": "विनाश्रीत करमणूक उपकरणे, पाण्याचे मनोरंजन उपकरणे - जीएफयूएन", "raw_content": "\nप्लेग्राउंड टॉय फिटनेस सीरिज\nखेळाचे मैदान स्लाइड मालिका\nग्रेट फन अ‍ॅम्यूजमेंट इक्विपमेंट कं, लि. (जीएफयूएन) जिआंग्सु प्रांताच्या नॅनटॉन्ग शहरात आहे, आपल्याकडे करमणुकीच्या उपकरणांच्या निर्मितीचा १० वर्षांचा अनुभव आहे. ही कंपनी विना पॉवर मनोरंजन उपकरणे, पाण्याचे करमणूक उपकरणे, वॉटर पार्क करमणूक उपकरणे, मुलांचे करमणूक उपकरणे, घरातील मुलांचे करमणूक उपकरणे, मैदानी मुलांचे करमणूक उपकरणे, मैदानी करमणूक उपकरणे आणि सानुकूलित करमणूक उपकरणे या उत्पादनांमध्ये माहिर आहेत. आम्ही एक व्यापक सर्वसमावेशक करमणूक उपकरणे कंपनी आहोत जी ग्राहकांना संशोधन आणि विकास, डिझाइन, उत्पादन, विक्री, स्थापना, सेवा आणि सानुकूलित सेवा प्रदान करते.\nव्हिएतनाम वॉटर पार्क प्रकल्प\nमुलांसाठी वॉटर मैदानावरील वॉटर पार्कसाठी साप स्लाइड\nवॉटर पार्क स्प्लॅश उपकरणे पावसाची जोरदार विक्री ...\nविक्रीसाठी उच्च दर्जाचे पाण्याचे शिंपडलेले उपकरण\nफायबरग्लास वॉटर पार्क वॉटर स्प्रे टॉय\nएक्वा स्प्रे प्ले वैशिष्ट्ये Appleपल हाऊस\nवॉटर पार्क खेळाच्या मैदानाची उपकरणे\nमैदानी खेळाची उपकरणे रंगीबेरंगी मंडळ शारीरिक ...\nगरम विक्री स्वस्त सानुकूल मोठा प्लास्टिक स्लाइड फो ...\nफॅक्टरी थेट विक्री मैदानी मैदानी सुसज्ज ...\nबिल्डिंग, Hong, हांगकियाओ झिनियान,\nचोंगचुआन जिल्हा, नॅन्टाँग शहर\nओशन रॉकिंग हॉर्स पब्लिक\nआपले मूल कसे आकर्षक राहते हे ओ वर अवलंबून असते ...\nमैदानी मुलांमधील संवाद ...\nमुलांच्या तयारीची तयारी ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-07-31T16:53:29Z", "digest": "sha1:QUKYZ4VE34P5OZ57Y5EI3E74UZN3AENR", "length": 4612, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झेट्टॅमीटर - विकिपीडिया", "raw_content": "\nझेट्टॅमीटर लांबी मोजण्याचे एकक आहे. एक झेट्टॅमीटर = १०२१ मीटर.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयोक्टोमीटर <<< झेप्टोमीटर <<< अ‍ॅट्टोमीटर <<< फेम्टोमीटर <<< पिकोमीटर <<< नॅनोमीटर <<< मायक्रोमीटर <<< मिलीमीटर < सेंटीमीटर < डेसिम��टर < मीटर < डेकामीटर < हेक्टोमीटर < किलोमीटर <<< मेगामीटर <<< गिगामीटर <<< टेरॅमीटर <<< पीटामीटर <<< एक्झॅमीटर <<< झेट्टॅमीटर <<< योट्टॅमीटर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१३ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dramolpawar.in/2019/01/blog-post.html", "date_download": "2021-07-31T15:39:39Z", "digest": "sha1:NDV667FFM4ZI2EFCGFQTPES5I5AU3BFW", "length": 11126, "nlines": 109, "source_domain": "www.dramolpawar.in", "title": "भारतातील गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यासाठी उपाययोजना", "raw_content": "\nसामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..\nHomeभारतातील गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यासाठी उपाययोजना\nभारतातील गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यासाठी उपाययोजना\n*गावातील गरीब शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्याचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी काही उपाय,* -\n✅ 1. प्रथम सर्व गावातील शेतकऱ्यांचा वैयक्तिक, कौंटुंबिक, घराचा, शेतीचा, जनावरांचा, कर्जाचा आणि सर्व शेती उत्पन्नाचा आणि होनाऱ्या खर्चाचा प्रत्येक *कुटुंबगणिक खराखुरा संपूर्ण सुक्ष्मनियोजन सर्वे* केला गेला पाहिजे,\n✅ 2. *यांच्यातून जो डेटा ( माहिती ) मिळेल त्याच्याआधारे प्रत्येक गावगणिक वेगवेगळे माहितीचे, विविध प्रश्नांचे नियोजन करून सध्याचा केंद्रशासित आणि राज्यशाषित जेवढ्या काही योजना आहेत त्या गरजू कुटुंबाला थेट देण्याची तरतूद करण्यात यावी,*\nसध्या फक्त काही ठराविक कार्यकर्त्यांनाच अशा योजनांचा फायदा होतो किंवा करून दिला जातो, बऱ्याच योजनाचे पैसे या नियोजनाअभावी परत जातात,\n✅ 3. गावातील *शिक्षणव्यवस्था* जर आपण बदलू शकलो आणि शहरांसारखी चांगली आणि समान शिक्षण जर आपण प्रत्येक खेड्यात मोफत देऊ शकलो तरी गावातील लोकांचा कितितरी खर्च वाचवू शकू,\n✅ 4. गावातील *आरोग्यव्यवस्था* जर आपण अद्यावत करू शकलो म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यामध्ये ���र आपण चांगल्या मूलभूत सोयी पूर्ण क्षमतेने देऊ शकलो तरी गावातील गरीब शेतकरी लोकांचे आरोग्यवरील आर्थिक ताण कमी होईल,\n✅ 5, गावामधील *व्यसनाधीनता* कमी करण्यासाठी संपूर्ण दारूबंदी व संपूर्ण गुटखाबंदी करणे फार गरजेचे आहे,\n✅ 6, गावामधील विविध कार्यक्रम उदा, यात्रा, जत्रा, देवधर्म, विविध प्रथा, सणासुदीवर *अंधश्रद्धेमुळे* होणारा वायफळ खर्च काही अंशी कमी केला तरी खूप मदत होईल,\n✅ 7. *खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नात, बारस्यात, श्राद्धविधी मध्ये आणि तत्सम कार्यक्रमात होणारा अवाढव्य खर्च लोकांनी आता कमी करायला शिकले पाहिजे,*\n✅ 8. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे आर्थिक नियोजन करून कमीत कमी *पीक विमा, स्वतःचा जीवनविमा, अपघात विमा, आरोग्य विमा* यासारख्या गोष्टी काढल्या पाहिजेत,\n✅ 9. *शेतीमध्ये सुद्धा*\n- *माती पाणी परीक्षण करून,*\n- *हवामानाचा अंदाज घेऊन,*\n- *उपलब्ध पाण्याचे नियोजन करून,*\n- *योग्य ते पीक,*\n- *परंपरागत शेती न करता,*\n- *आधुनिक तंत्रज्ञान व अवजारे वापरून,*\n- *समूहशेती सारखे पर्याय वापरून,*\n- *सेंद्रिय शेती करण्याकडे वळले पाहिजे,*\nअश्या रीतीने जर प्रत्येकाने *नियोजनबद्ध शेती* केली तर त्याला कोणत्याही समस्येला सामोरे जायला लागणार नाही,\n✅ 10. *सरकार म्हणून शासनाने*\n- *कर्जबाजारी गरजू गरीब शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता कर्जमाफी द्यावी,*\n- *स्वामिनाथन आयोगाच्या सर्वच्या सर्व शिफारशी आता प्रत्यक्षात अमलात आणाव्यात,*\n- *शेतमालाला हमीभाव देणे,*\n- *बियाणे व खते कमी किमतीत देणे,*\n- *24 तास वीज उपलब्ध करून देणे,*\n- *पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध जलसंधारण कामे करून सर्वाना पाण्याची उपलंबद्धता करून देणे,*\n*शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्वच्या सर्व योजना प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून देण्यासाठी गावोगावी \"मोफत शेतकरी मदत केंद्र\" उघडून त्याद्वारे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मदत करणे,*\nअश्या रीतीने जर गावातील शेतकऱ्याला समजून घेऊन जर नियोजनबद्ध दूरगामी उपाययोजना केल्या तरच उद्याचा शेतकरी टिकणार आहे, आणि भावी गावातील युवा पिढी शहरात स्थलांतर करण्याऐवजी गावमध्येच स्वतःच रोजगार उपलब्ध करू शकतील आणि\n*खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील शहरांच्या बरोबरीने भारतातील सर्वच्या सर्व 7 लाख गावे व खेडी स्वयंपूर्ण व सुखसंपन���न होतील.*\nआदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस,\n➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.\nभारतातील गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यासाठी उपाययोजना\nडॉ.अमोल पवार यांच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..\nआदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस\nथेट Whats App वर मेसेज करा.\nकोरोनाची भीती घालविण्यासाठी व अश्या रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात \n🇮🇳 कोरोना (CoVid 19) आजाराच्या टेस्टिंग व उपचाराबद्दल समज गैरसमज..\nकोरोनाच्या लढाईमध्ये पल्स ऑक्सिमिटरचे महत्व👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/recruitment-various-positions-bank-baroda-26975", "date_download": "2021-07-31T16:32:44Z", "digest": "sha1:JTQCPCINTKBDXAB7FA76A3O7PQRIMRYU", "length": 8990, "nlines": 165, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Recruitment of various positions in Bank of Baroda | Yin Buzz", "raw_content": "\nबँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील :-\nबँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील :-\nद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 टेक्नोलॉजी आर्किटेक्ट 01\n2 प्रोग्राम मॅनेजर 01\n3 क्वालिटी एश्योरेंस लीड 02\n4 इंफ्रास्ट्रक्चर लीड 01\n5 डेटाबेस आर्किटेक्ट 01\n6 बिजनेस एनालिस्ट लीड 02\n7 बिजनेस एनालिस्ट 05\n8 वेब & फ्रंट एंड डेवलपर 06\n9 डेटा एनालिस्ट 04\n10 डेटा इंजिनिअर 04\n11 इंटीग्रेशन एक्सपर्ट 02\n12 इमर्जिंग टेक्नोलॉजी एक्सपर्ट 03\n13 मोबाइल एप्लीकेशन डेवलपर 05\nसूचना :- सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\nवयाची अट :- 01 मार्च 2020 रोजी,\n1. पद क्र. 1 ते 4 :- 30 ते 45 वर्षे\n3. पद क्र. 6 :- 30 ते 45 वर्षे\nनोकरी ठिकाण :- मुंबई.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 एप्रिल 2020\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nमायक्रोसॉफ्ट कंपनी करते डासांवर संशोधन, या पध्दतीने पकडले जाणार डास\nइग्नाईट परिषदेमध्ये मायक्रोसॉफ्टने नुकतेच जाहीर केले, की डासांसारख्या रोगाचे परीक्षण...\n डेटिंग वेबसाइटवरून तुमची खासगी माहिती होतेय लीक\nमुंबई :- डेटिंग वेबसाइटवरील हजारो वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन उघडकीस आली...\nBSNL मोफत देतेय 5GB डेटा, हे ग्राहक घेऊ शकतात ��ायदा\nमुंबई :- सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक नविन प्रमोशनल ऑफर सुरू केली आहे. ...\nपंतप्रधान मोदींचे धोनीला पत्र; पाहा काय म्हणाले\nनवी दिल्ली :- टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय...\n'या' कोर्सला जगामध्ये मागणी; करियरचा उत्तम पर्याय\nडाटा सायन्स हा करिअरचा एक लोकप्रिय पर्याय आहे, आधुनिक काळात डाटा सायन्सला मोठ्या...\nऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी कितपत फायदेशीर आहे\nमुंबई :- ऐकीकडे कोरोनाच संकट तर दुसरीकडे आर्थिक अडचणी या अर्थिक अडचणीतून...\nविद्यार्थ्यांना भीती व तणावापासून मुक्त ठेवण्यासाठी एमएचआरडीने घेतला पुढाकार\nनवी दिल्ली: मानव संसाधन विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) कोरोना संकट काळात...\n'या' नऊ दिवसानंतर कोरोनाचं संक्रमण होत नाही-संशोधन\nसंसर्गजन्य कोरोना विषाणूवरील यूकेच्या नव्या अभ्यासात असा दावा केला गेला आहे की कोविड...\n आयुष्यामध्ये जीवनसाथी निवडत असताना 'या' गोष्टी करू नका\nजर आपण डेटिंग अॅपवर परिपूर्ण जीवनसाथी शोधत असाल आणि मुलींना प्रभावित...\nखोकल्याच्या आवाजाने ओळखता येईल कोरोनाचा संसर्ग\nखोकल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्याचे तंत्र आता देशात काम केले जात आहे....\n‘हे’ १० कोर्स करा; लाखांत पगार मिळवा\nआजकाल आयटी, एमबीए आणि नवीन ऑफबीट कोर्सचा जास्त ट्रेन्ड होण्याचे मुख्य कारण म्हणजे या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/category/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-gharguti-upay", "date_download": "2021-07-31T16:24:13Z", "digest": "sha1:IYBRORSHECKKY6DMUOKN6WASCVR3Z353", "length": 16817, "nlines": 196, "source_domain": "marathidoctor.com", "title": "घरगुती उपाय Archives »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nआजारांची माहिती घरगुती उपाय पुरुषांचे आरोग्य व्यायाम, योगा, फिटनेस स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासोबत इतर काही त्रास नसतो. अनेक वर्षे चालणाऱ्या या सांधेदुखीतर कोण एखादा अघोरी उपाय सुचवतो तर कोण खर्चिक रामबाण उपाय सुचवतो Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआजारांची माहिती आहार विहार घरगुती उपाय\nकोरोना व्हायरस आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार मार्गदर्शक सूचना Coronavirus Treatment in Marathi\nकोवीड १ ९ कोरोना या आजाराच्या उपचारा साठी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी मार्गदर्शक सूचना. Ayush Guidelines for Covid 19 in Marathi, कोरोना साथीच्या रोगाकरीता आयुर्वेद , युनानी व होमिओपॅथी उपचार विषयक मार्गदर्शक सूचना टास्कफोर्स ऑन आयुष फॅार कोवीड १९ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन द्वारा निर्गमित. Corona Treatment in Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआजारांची माहिती आहार विहार घरगुती उपाय\nआयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला, AYUSH Coronavirus Advisory in Marathi\nखालील लेखात कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठीचा आयुष मंत्रालय सल्ला, योगासन, प्राणायाम, जिरे, धणे, लसूण, हळद, च्यवनप्राश, तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, मनुका, गंडुष, नस्य, पुदीना, लवंग, ओवा इत्यादि सर्व माहिती दिलेली आहे. AYUSH Coronavirus Advisory in Marathi आयुष मंत्रालयाने कोविड १९ कोरोनाच्या साथी दरम्यान स्वत: ची काळजी घेण्यासाठी खालील उपाययोजना Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआजारांची माहिती आहार विहार औषधी वनस्पती घरगुती उपाय\nकोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय\nखालील लेखात Covid-19 या CoronaVirus (कोरोना व्हायरस) सांसर्गिक आजारा निमित्त कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, आयुर्वेदानुसार कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय ( Prevention of Coronavirus in Marathi ) जसे नस्य, धूमपान, कवल-गंडुष, हळद, च्यवनप्राश, मध, औषधी चहा/ काढा, प्राणायाम, आहार इत्यादिंंची माहिती दिलेली आहे. आजार आणि आयुर्वेद:- Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nऔषधी वनस्पती घरगुती उपाय\nहळद गुण व औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi\nहळद हि बहुगुणी औषधी वनस्पती आहे. हळद वनस्पतीच्या कंदाच्या चूर्णाला हळद असे म्हणतात. हरीद्रा किंवा हळदिचे कंद, कंदाचे चूर्ण, स्वरस औषध म्हणून वापरले जाते. हळदीच्या वाळलेल्या कंदाला हाळकुंड असे म्हणतात. खालिल लेखामधे हळद गुण, हळदीचे औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi, Turmeric Information in Marathi, Turmeric Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहि��ी आवडली असल्यास शेअर करा.\nऔषधी वनस्पती घरगुती उपाय\nहिरड्याचे वृक्ष ५० ते ६० फूट उंच असतात, त्याच्या फळांचा उपयोग औषधांत केला जातो. संस्कृतमध्ये हिरड्याला हरीतकी म्हणतात, सर्व रोगांचे हरण करते ती हरीतकी. इग्रजी मध्ये हिरड्याला Ink Nut नाव आहे तर हिरड्याचे शास्त्रीय नाव Terminalia Chebula आहे. खालील लेखात हरड, हिरडा, हरीतकी गुण व औषधी उपयोग, हिरडा चूर्ण, डोस Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nऔषधी वनस्पती घरगुती उपाय\nगुळवेल, गुडूची, गिलोय गुण व औषधी उपयोग Gulvel, Guduchi, Giloy in Marathi\nगुळवेल, गुडूची, गिलोय हि एक बहुवर्षिय औषधी वेल आहे. हिची पाने विड्याच्या पानाप्रमाणे ह्रदयाच्या आकाराची असतात. आयुर्वेदात गुळवेल, गुडूची, गिलोय ला ज्वर म्हणजेच तापाचे महाण औषध मानले जाते. हि अमृताप्रमाणे गुणकारी असल्याने हिला अमृता असेहि म्हणतात. Tinospora Cordifolia in Marathi गुळवेल ( गुडुची ) गुळवेलीचा वेल कडुनिंब, आंबा इत्यादी वृक्षांंच्या Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nऔषधी वनस्पती घरगुती उपाय\nज्येष्ठमध, मुलेठी गुण व औषधी उपयोग Jeshthamadh, Mulethi in Marathi\nज्येष्ठमध मुलेठी हि बहुगुणी औषधी वनस्पती आहे. ज्येष्ठमध मुलेठी चे मूळ, मूळाचे चूर्ण व घनसत्त्व औषध म्हणून वापरले जाते. खालील लेखात आपण ज्येष्ठमध, मुलेठी चे गुण, ज्येष्ठमध खाण्याचे फायदे, ज्येष्ठमध चूर्ण, ज्येष्ठमध औषधी उपयोग, ज्येष्ठमध म्हणजे काय इतर भाषेतील नावे इ. ज्येष्ठमध मुलेठी औषधी वनस्पती बद्दलची सर्व माहिती पाहणार Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआहार विहार इतर घरगुती उपाय व्यायाम, योगा, फिटनेस\nआहारातील प्रोटीन ची सर्व माहिती Proteins in Marathi\n प्रथिने ( Proteins ) प्रोटीन हा शब्द ग्रीक भाषेतील “ प्रोटीआस ” ह्या शब्दापासून बनलेला आहे . या शब्दाचा अर्थ आहे आहारातील सर्वश्रेष्ट वस्तु किंवा पदार्थ.हा शरीरामधील सर्वात महत्वाचा व आवश्यक घटक आहे. Protein in Marathi – प्रथिने- प्रोटीन हे मिश्र Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआवळ्याचे गुण व औषधी उपयोग\nआवळ्याचे झाड २० ते २५ फूट उंच असते. या झाडाचे फळ म्हणजेच आवळा. आवळ्याची इतर भाषेतील नावे :- आवळा शास्त्रीय नाव – Phyllanthus Emblica संस्कृत नाव – आमलकी English name – Indian Gooseberry हिंदी नाम – आमला आवळ्याचे गुण :- आवळा सर्व रसायनात श्रेष्ठ आहे. त��रिदोषशामक आहे. आवळ्याचे सर्व गुण Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dramolpawar.in/p/ideal-village.html", "date_download": "2021-07-31T16:06:41Z", "digest": "sha1:DBQPT37LNXSMJOQ2I4CSPARS67RTGBKJ", "length": 3360, "nlines": 75, "source_domain": "www.dramolpawar.in", "title": "Ideal Village", "raw_content": "\nसामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..\n✅ येळावी गाव आदर्श व स्मार्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न\nवाचनालय बांधकाम करून सुरुवात,\nगावातील सर्व शाळांमध्ये डिजिटल कलासरूम साठी मदत,\nआमचा गाव आमचा विकास च्या साह्याने ग्रामसभेसाठी प्रबोधन,\nगावातील गणेशोत्सव मंडळांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन,\nस्वतः आदर्श गणेश मंडळ स्थापन करून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम.\n➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.\nडॉ.अमोल पवार यांच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..\nआदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस\nथेट Whats App वर मेसेज करा.\nकोरोनाची भीती घालविण्यासाठी व अश्या रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात \n🇮🇳 कोरोना (CoVid 19) आजाराच्या टेस्टिंग व उपचाराबद्दल समज गैरसमज..\nकोरोनाच्या लढाईमध्ये पल्स ऑक्सिमिटरचे महत्व👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/20-small-child-died-bhiwandi-building-accident-350578", "date_download": "2021-07-31T16:17:03Z", "digest": "sha1:ATAGDKIC4OKKT644WRTPNRXOE6M73MS7", "length": 6950, "nlines": 143, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुर्देवी! भिवंडी इमारत दुर्घटनेत २० चिमुरड्यांचा निप्षाप बळी", "raw_content": "\nभिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत आता पर्यंत 41 ��णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण 20 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला आहे.\n भिवंडी इमारत दुर्घटनेत २० चिमुरड्यांचा निप्षाप बळी\nमुंबईः भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत आता पर्यंत 41 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण 20 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला आहे. कुणाचे एक, कुणाचे दोन तर कुणाची तीन तीन मुले या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडली आहेत.आपल्या चिमुरड्यांचा मृतदेह पाहून नातेवाईक शोक व्यक्त करीत आहेत.\nशबनम मोहम्मद अली शेख ( 12वर्ष )\nहसनैन आरिफ शेख ( 3 वर्ष )\nआरीफा मुर्तुजा खान ( ३ वर्ष )\nजैद जाबीर अली शेख ( 5वर्ष )\nजुनैद जबीर अली शेख ( दिड वर्ष )\nमरियम शब्बीर कुरेशी ( 12 वर्ष )\nपलकबानो मो. मुर्तुजा खान ( 5वर्ष )\nफराह मो. मुर्तुजा खान ( 6 वर्ष )\nशबाना जाबीर अली शेख ( 3वर्ष )\nरिया खान ( 3 वर्ष )\nफातिमा बब्बू सिराज शेख ( वय 2 वर्ष )\nफुजेफा जुबेर कुरेशी ( वय 5 वर्ष )\nआकसा मोहम्मद आबिद अंसारी ( 14 वर्ष )\nमोहम्मद दानिश आदिल अंसारी ( 11 वर्ष )\nफायजा जुबेर कुरेशी ( वय 5 वर्ष )\nआयशा कुरेशी ( 7 वर्ष )\nफातमा जुबेर कुरेशी ( 8 वर्ष )\nअफसाना अंसारी ( 15 वर्ष )\nअसद शाहिद खान ( अडीच वर्ष )\nनिदा आरिफ शेख ( 8 वर्ष )\nअशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत . धोकादायक ठरविलेल्या या इमारतीत अनेक कामगार आणि मजूर परिवार आपल्या परिवारासह राहत होती. पैशानीची चणचण आणि कमी भाडे असल्याने या इमारतीत अनेक जण भाड्यानं राहत होती. मात्र हेच कमी भाडे आपल्या आणि आपल्या परिवाराची राख रांगोळी करेल असा विचार येथील रहिवाशांना आला नाही हेच मोठे दुर्दैव ठरले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/government-help-treatment-little-girl-tira/", "date_download": "2021-07-31T15:05:36Z", "digest": "sha1:6BT3VDKAARG2PGABGW5HXKH7KVVJCC5G", "length": 10051, "nlines": 89, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत - Mulukh Maidan", "raw_content": "\n‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत\nमुंबई | ‘तीरा’ नावातच एक वेगळेपण आहे. या गोंडस चिमुकलीला असलेला आजारही दुर्मिळ आहे. तीराला SMA Type 1 हा आजार असल्याचे निदान झाल आहे. या आजारवर भारतात औषध नाही. परंतु ���मेरिकेत या आजारावर औषध आहे. त्यावरील इंजेक्शनसाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी मिहिर कामत आणि प्रियांका कामत या तीराच्या पालकांनी क्राऊड फंडिंगचा आधार घेण्याचे ठरवले. ते या उपक्रमात यशस्वी झाले आहेत.\nसध्या तीराची प्रकृती पाहता तिला अमेरिकेत नेऊन उपचार करणे शक्य नाही. या आजारावर उपलब्ध असलेले इंजेक्शन भारतात आणण्याचा निर्णय वडिल मिहिर आणि आई प्रियांका यांनी घेतला. पण १६ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम कशी जुळवायची हा प्रश्न त्यांच्या पुढे होता.\n‘’उभ्या आयुष्यात आपण कधी १६ कोटी रुपये पाहिले नाहीत. परंतु आता सुरुवात केली पाहिजे असं ठरवलं. एका व्यक्तीला क्राऊड फंडिंव्दारे पैसे जमा करताना पाहून आपणदेखील असं करु शकतो असा विश्वास निर्माण झाला’’ असं मिहिर सांगतात.\nत्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तीराला असलेल्या आजाराविषयी माहिती शेअर केली. तसेच त्यांनी फाईट्स एसएमए असं इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजही तयार केलं. यानंतर त्यांच्याकडे सर्व स्तरातून मदतीचे हाथ पुढे येऊ लागले. अनेक लोकांच्या मदतीने आणि कामत कुटुंबीयांच्या प्रयत्नांमुळे १६ कोटी रुपये जमवण्यात यश आले आहे.\nआता हे इंजक्शन जीवन रक्षक औषधांच्या यादीत ठेवले गेले नसल्यास कुटुंबाला यावर कर भरायला लागू शकतो. जीएसटी एम्पोर्ट ड्यूटू भरावी लागल्यास ती ३५ टक्क्यांच्या जवळपास असेल. ती रक्कम साडेपाच कोटी इतकी होते. याबद्दल ‘आता सरकारनं आम्हाला काही सवलत दिली तर आमच्यासह आणखी काही कुटुंबांना मदत होईल’. असं मिहिर कामत यांनी सांगितले आहे.\nआता पुढील प्रक्रियेसाठी तीराच्या कुटुंबीयांना सरकारची मदत हवी आहे. लोकांच्या या भरघोस प्रतिसादानंतर सरकारनेही काही हालचाली करण्याची गरज आहे. राज्यातील ठाकरे आणि केंद्रातील मोदी सरकारने वेळीच लक्ष घालायला हवे. चांगल्या रिझल्टसाठी तीराला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत इंजक्शन द्यावचं लागणार असल्याचे सांगितले जात आहे.\nसर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार; मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती..\nगडकिल्ले संवर्धनासाठी ठाकरे सरकारने तिजोरी उघडली; शिवनेरीसाठी दिला कोट्यावधींचा निधी\nफक्त ‘या’ एकमेव कंपनीला आहे भारताचा तिरंगा झेंडा तयार करण्याचा अधिकार; जाणून घ्या…\n १४ व्या वर्षी केले लग्न १८ व्या वर्षी बनली आई ��न् अशी झाली आयपीएस\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/actress-dalljiet-kaur-on-her-divorce-with-shalin-bhanot-and-how-she-compromise-in-her-married-life/articleshow/84642767.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-07-31T16:41:43Z", "digest": "sha1:CLAK4DB72NG4J74IFYNWJ73LIO3QTZCT", "length": 20378, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "reason for divorce in india: आत्मसन्मान मिळालाच नाही म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, एकटीनेच करते मुलाचा सांभाळ - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआत्मसन्मान मिळालाच नाही म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, एकटीनेच करते मुलाचा सांभाळ\n‘बिग बॉस’ फेम दलजीत कौर आणि अभिनेता शालीन भनोट यांचं कपल आदर्श मानलं जायचं. पण २०१५मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आणि शालीन मला मारत असल्याचं दलजीतने उघड केलं. तिचा हा आरोप ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.\nआत्मसन्मान मिळालाच नाही म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, एकटीनेच करते मुलाचा सांभाळ\nक्लीव्हलँड स्टेट विद्यापिठामधील मानसशास्त्राचे प्राध्यापक लियोन स्टेफ सेल्टजर यांच्या म्हणण्यानुसार, ‘जोपर्यंत आपण तडजोड कशी करायची हे उत्तमपणे शिकत नाही तोपर्यंत आपलं नातं असमाधानी आणि मतभेदांमध्येच अडकून राहतं.’ वैवाहिक जीवन असो वा लग्नापूर्वीचं नातं या दोन्ही नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि तडजोड ही येतेच. तडजोड करणं हा नात्यामधील महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा दोन लोकं आपलं नात टिकवण्यासाठी किंवा आनंदी जीवनासाठी धडपड करतात तेव्हा थोडीफार तडजोड ही करावीच लागते. अशावेळी समजूतदारपणा देखील महत्त्वाचा असतो.\nकाहीजणं आपल्या जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. पण काही जणांसाठी हे काही सोपं नसतं. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि तडजोड याला किती महत्त्व आहे हे आजही कित्येक लोकांना कळत नाही. हिंदी ‘बिग बॉस’ तसेच आपल्या अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौरने देखील वैवाहिक जीवनात कराव्या लागणाऱ्या तडजोडीबाबत काही भाष्य केलं. तिला तिच्या वैवाहिक जीवनामध्ये बरेच चढ उतार सहन करावे लागेल.\n​‘तडजोड करणं वाईट गोष्ट नाही, पण सन्मान…’\nएका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दलजीत कौरने तिच्या खाजगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले. यावेळी ती म्हणाली, ‘मी एक विवाहित स्त्री असल्यामुळे प्रत्येक मुलगी आणि मुलांना हेच सांगेन की आपलं नातं टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. तडजोड ही प्रत्येक नात्यामध्ये करावी लागते. पण वैवाहिक जीवन सुरळीत ठेवण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या सन्मानाबरोबर तडजोड करावी लागत असेल आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल तर वेळीच यामधून काढता पाय घ्या.’ अभिनेता शालीन भनोटबरोबर घटस्फोट झाल्यानंतर दलजीतने तिचं दुःख व्यक्त करत विवाहित जोडप्यांसाठी विशेष सल्ला देखील दिला होता.\n(एकाच वेळी दोघींना डेट करत होता जॉन अब्राहम, विचित्र वागणुकीमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं उद्धवस्त झालं होतं आयुष्य)\nदलजीत पुढे म्हणते, ‘मान-सन्मान नसणाऱ्या नात्यामध्ये राहण्यापेक्षा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. सिंगल मदर बनणं काही कठिण गोष्ट नाही. पण यादरम्यान तुमचा स्वतःवर अधिक विश्वास असला पाहिजे. योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता.’ दलजीतला तिच्या वैवाहिक जीवनामध्ये बराच मानसिक छळ सहन कराव�� लागला होता. हे तिने स्वतः बऱ्याच मुलाखतींमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं. दलजीत-शालीनचं नातं सुरळीत सुरू असतानाच यांच्यामध्ये वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि अखेरीस दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.\n(‘लग्नाशिवायच जर मला मुलं हवी असतील तर...’ तब्बूला राग अनावर झाला अन् सगळ्यांची बोलती केली बंद)\nतडजोड करणं योग्य की अयोग्य\nसमजूतदारपणा नात्यात असला की पती-पत्नीचं नातं अधिक काळ टिकून राहतं असं बऱ्याचदा बोललं जातं. पण या गोष्टीमध्ये तितकं तथ्य देखील आहे. त्याचबरोबरीने एकमेकांच्या भावनांचा आदर करणं देखील महत्त्वाचं आहे. आपल्या भावनांचा आदर राखला जातो तोपर्यंत तडजोड करणं योग्य आहे. नात्यामध्ये आत्मसन्मानाबरोबरच जर तडजोड करावी लागत असेल तर ते नातं जास्त काळ टिकून राहत नाही. जोडीदाराने आपल्याला समजून घ्यावं अशी आपण अपेक्षा ठेवतो. पण खऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या बोलण्याला काही अर्थच उरत नसेल तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते.\n(‘तुम्ही तोंड फिरवलं...’ अमिताभ यांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या रेखा कवितेमधून झाल्या व्यक्त, लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करणं ठरतं वेदनादायी)\nरेसिपी फॉर अ हॅप्पी मॅरेज : द सेव्हन साइंटिफिक सीक्रेट्सचे लेखक एरिक बार्कर यांच्या म्हणण्यानुसार, नात्यामध्ये असणाऱ्या दोन व्यक्तींनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींवर संवाद साधला पाहिजे. जेव्हा दोघं एकमेकांचा आनंद ही आपली जबाबदारी आहे असं समजतात तेव्हा एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तडजोड करणं काही वाईट गोष्ट नाही. पण तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवात आणि स्वतः नातं टिकवण्यासाठी काहीच करत नाही अशावेळी मात्र नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन देखील अस्थिर होतं.\n(प्रत्येक रात्री करीनाला घरी सोडायला तयार नव्हता सैफ, ‘मी काही २५ वर्षांचा नाही’ म्हणत बायकोच्या आईलाच विचारला अजब प्रश्न)\n​नात्यामध्ये कमीपणा घेणं चुकीचं नाही\nआपलं वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदाने भरलेलं असावं असं बऱ्याच जणांना वाटतं. तसेच तुम्ही जर नात्यामध्ये कमीपणा घेत असाल आणि यामुळे बऱ्याच समस्या दूर होत असतील तर यामध्ये काहीच वाईट गोष्ट नाही. पती-पत्नी दोघांनीही आपल्या नात्याम���्ये कोणत्या गोष्टींमुळे वाद निर्माण होतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. तसंच वेळीच एकमेकांशी संवाद साधला तर वाद वाढत जात नाहीत. त्याचबरोबरीने आपल्या जोडीदाराच्या काय अपेक्षा आहेत ते देखील शांतपणे जाणून घ्या. यामुळे नात्यामध्ये ओलावा आणि गोडवा टिकून राहतो.\n(घटस्फोटानंतर ‘ही’ हॉट अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ म्हणत केली नवी सुरुवात)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nघटस्फोटानंतर ‘ही’ हॉट अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ म्हणत केली नवी सुरुवात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nहेल्थ 97 Kg मुलाने रोज सकाळी हा खास पदार्थ खाऊन व जेवणाची पद्धत बदलून घटवलं 34Kg वजन\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nठाणे 'ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिका निवडणुकीत दाखवून देऊ'\nमुंबई करोना: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; मात्र, मृत्यूंत तुलनेने किंंचित घट\nअहमदनगर 'त्या' चेकचे पुढे काय झाले; मुख्यमंत्र्यांना 'या' नेत्याने विचारला सवाल\nक्रिकेट न्यूज भारतामध्ये तुला पायही ठेवू देणार नाही, बीसीसीआयची परदेशी खेळाडूला दिली धमकी...\nपुणे पुण्यातही कोविड निर्बंध शिथील होणार; मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांची चर्चा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/devmanus-serial", "date_download": "2021-07-31T16:43:19Z", "digest": "sha1:C6G4TRHFRQRCZM4GFXRODGAE7ACECHEV", "length": 4848, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n ही ठरली या आठवड्यातील अव्वल मालिका\nप्रेक्षकांना धक्का; या तीन आवडत्या मालिका लवकरच घेणार निरोप\n'ती परत आलीये'च्या प्रोमोनं प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता\n प्रेक्षकांची ही आवडती मालिका लवकरच घेणार निरोप\n'इतकी लोकप्रियता मिळूनही तूला कसलाच गर्व नाही', 'देवमाणूस' किरणसाठी मित्राची कौतुकास्पद पोस्ट\nसरू आजी अंध नाही ​​​​अजितकुमार सगळ्यांसमोर आणणार सरू आजीचं सत्य\nसरू आजी अंध नाही ​​​​अजितकुमार सगळ्यांसमोर आणणार सरू आजीचं सत्य\nटीव्हीचा मामला- अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं\nटीव्हीचा मामला- अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं\nदेवमाणूस मालिकेचा हा शेवट नाही, येणार मोठा ट्विस्ट\nकिरण गायकवाड ते माधवी निमकर...छोट्या पडद्यावर खलनायकांचा बोलबाला\nदेवमाणूस- आता पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे एसीपी दिव्याच्या हाती\nदेवमाणूस- आता पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे एसीपी दिव्याच्या हाती\nमहाराष्ट्राबाहेर शूटिंग करण्याचा कसा आहे अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/fish-farming/", "date_download": "2021-07-31T14:26:16Z", "digest": "sha1:MLFUW6D3MH4MZRPCUIOWFKFA75XS5YTI", "length": 12229, "nlines": 101, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काय आहे फिश राईस फार्मिंग?आहे का माहिती?", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकाय आहे फिश राईस फार्मिंग\nसध्याच्या काळामध्ये आपल्या ऐकण्यात, वाचण्यात बऱ्याचशा आश्चर्य चकित करणाऱ्या बातम्या येतात. प्रत्येक क्षेत्र नाविन्यपूर्ण घडामोडींनी आणि तंत्राने परिपूर्ण होत चालले आहे. त्याला शेती क्षेत्र���ी अपवाद नाही, शेती क्षेत्रामध्ये सुद्धा दररोज काहीतरी नवीन कल्पना, नवनवीन तंत्रज्ञान, तंत्रज्ञान युक्त शेतीच्या सुधारित पद्धती इत्यादी विषयी वाचायला मिळते. अशा नवनवीन संकल्पना बद्दल ऐकलं किंवा वाचलं की आश्चर्यचकित व्हायला होतं. अशीच एक अनोखी संकल्पनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.\nयाला तंत्रज्ञान म्हणून किंवा एक संकल्पना. ही संकल्पना म्हणजे फिश राईस फार्मिंग. नेमके काय आहे ही संकल्पना फिश राईस फार्मिंग कशी केली जाते फिश राईस फार्मिंग कशी केली जाते याबद्दल या लेखात जाणून घेऊ.\nया संकल्पनेच्या माध्यमातून जे शेतकरी भात पीक घेतात अशा शेतकऱ्यांना दुप्पट कमाई करण्याची संधी मिळू शकते. या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांना भाताची लागवड ही एक विशिष्ट पद्धतीने करावी लागते.\nया विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश राईस फार्मिंग असे म्हणतात. विशेष म्हणजे या प्रकारच्या शेतीत ज्या ठिकाणी भात लागवड केलेली आहे अशा ठिकाणीच मासे पालन नही करता येते. त्यामुळे भात पिकाच्या फायदा बरोबरच शेतकऱ्यांना मासे विक्रीतूनही आर्थिक नफा होऊ शकतो.\nसध्या जागतिक स्थितीचा विचार केला तर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया, बांगलादेश, चीन इत्यादी देशांमध्ये फिश राईस फार्मिंग केली जाते. भारताच्या काही भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारची शेती केली जात असून तिच्या सहाय्याने शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न कमावत आहेत. ही शेती करताना भात पिकामध्ये साठलेल्या पाण्यातही मासे पालन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होतो म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना धान विक्रीतून आणि मासे विक्रीतून दुप्पट उत्पन्न मिळते. यामध्ये शेतकरी भात लागवड करण्याअगोदर फिष कल्चर तयार करू शकता.\nया प्रकारच्या मत्स्यशेतीतून चांगल्या पद्धतीचा आर्थिक फायदा होऊ शकतो आर्थिक फायदा भात लागवडीची पद्धत, माशांचे उत्पादन व त्यावरील योग्य व्यवस्थापन वर देखील अवलंबून असते. विशेष म्हणजे या मत्स्य शेतीमुळे भात पिकावर कुठलाही परिणाम होत नाही. एकाच शेतात एकत्रितपणे मत्स्यपालन केल्याने भात रोपांची रोगांपासून मुक्तता होते.\nफिश राईस फार्मिंग साठी कोणत्या प्रकारचे जमीन आवश्यक आहे\nया प्रकारच्या शेती साठी कमीत कमी उतार असलेली जमीन अत्यंत फायदेशीर असते. कारण अशा प्रकारच्या जमिनीत पाणी सहजत��ने जमा होते. तसेच शेताची तयारी करण्यासाठी सेंद्रिय खतावर अवलंबून राहावे. यामध्ये जर विचार केला तर मध्यम होत असलेली गाळाची जमीन उत्तम मानली जाते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/weak-of-crop-insurance-policy/", "date_download": "2021-07-31T15:59:12Z", "digest": "sha1:ZYYM4HMJD6UQP5LTBLEWLPCUVJCJXSRE", "length": 11641, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पिक विमा सप्ताहाचा शुभारंभ", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पिक विमा सप्ताहाचा शुभारंभ\nकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज फसल बिमा योजना जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी चा पिक विमा सप्ताह आजपासून सुरू झाला.\nया योजनेचा उद्देश आहे की देशातील प्रत्येक शेतकऱ्याला विमा कवच देणे हाय होय. यावेळी बोलताना नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, आतापर्यंत जवळजवळ शेतकऱ्यांचे 95 हजार कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.\nपंतप्रधान फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशी ही नरेंद्रसिंह तोमर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या अथक परिश्रमामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये 17 हजार कोटी रुपयांच्या हप्ते शेतकर्‍यांनी जमा केले. या जमा केलेल्या हप्त्यामुळे त्यांना दाव्याची 95 हजार कोटी रुपयांची रक्कम मिळू शकली. या कार्यक्रमाप्रसंगी कृषिमंत्र्यांनी आय इ सी व्हेन ला हिरवा झेंडा दाखवला. या व्हॅनच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजने विषयी जनजागृती करत या सप्ताहात शेतकऱ्यांना अधिकाधिक योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जनजागृती मोहिमेसाठी लागणारी पत्रके, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावली ची पुस्तिका आणि मार्गदर्शक पुस्तिकेचे ही त्यांनी प्रकाशन केले.\nया सप्ताहात या वर्षीच्या खरीप हंगामा अंतर्गत अधिसूचित सर्व प्रदेश, जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.\nज्या भागामध्ये आणि आदिवासी जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेचा प्रसार झाला नाही अशा भागात शेतकरी जागृतीवर भर दिला जाणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील आणि विकासोत्सुक जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह या मोहिमेत महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nयावेळी बोलतांना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आवाहन केले की, बँका, सर्व सामाईक सेवा केंद्रे, सर्व राज्य आणि योजन���शी संबंधित घटक, विमा कंपन्या या सगळ्यांनी एकत्र येऊन 75 तालुके आणि विभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/sebi-receives-above-1-lakh-40-thousand-applications-100-vacancies-375235", "date_download": "2021-07-31T16:10:42Z", "digest": "sha1:YWK7BKNCXJHS77SY3DYPET2I2NPXSCTU", "length": 6692, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | SEBI Recruitment 2020: शंभर जागांसाठी आले १.४ लाख अर्ज!", "raw_content": "\nदोन संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आणि एक वैयक्तिक मुलाखत या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.\nSEBI Recruitment 2020: शंभर जागांसाठी आले १.४ लाख अर्ज\nSEBI Recruitment 2020: नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) मध्ये अधिकारी (��हाय्यक व्यवस्थापक) १०० जागांच्या भरतीसाठी सुमारे १.४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सेबीने सर्वसाधारण, कायदेशीर, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संशोधन आणि अधिकृत भाषा प्रवाहातील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी ७ मार्च २०२० रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली होती.\n- पुस्तकांच्या मार्गावर चालताना...​\nअर्जाची प्रक्रिया सेबीने आता बंद केली असून आपल्या वेबसाइटवर रिक्त जागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या जाहीर केली आहे. अर्जदारांच्या एकूण संख्येपैकी ५५,३२२ उमेदवार हे सर्वसाधारण प्रवर्गाचे आहेत. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या ३६२४ उमेदवारांनी सेबीत नोकरीसाठी अर्ज केला आहे.\nसिव्हिल इंजिनीअरिंग पदासाठी एकूण १९७९ अर्ज भरले गेले आहेत. हे पद अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय अधिकारी (सामान्य) स्वरुपाच्या ८० रिक्त जागांसाठी सुमारे ९० हजार एवढ्या अर्जांची नोंद झाली आहे.\n- Success Story : पहिल्यांदा जज, मग आयपीएस त्यानंतर कलेक्टर\nउमेदवारांची निवड कशी होईल\nदोन संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आणि एक वैयक्तिक मुलाखत या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या परीक्षेत इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील.\nपहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट १७ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाईल, तर दुसरी २७ फेब्रुवारीला होणार आहे.\n- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cm-calls-urmila-matondkar-possibility-getting-candidature-shiv-sena-legislative-council", "date_download": "2021-07-31T14:42:48Z", "digest": "sha1:VTV4MTVJCUSSXUEKSFALJH6UMP2ZHGBY", "length": 7930, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्मिला यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nमुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी\nमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी द��ली आहे. उर्मिला यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर चांगलाच हल्लाबोल केला होता.\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तर मुंबईतून त्यांना काँग्रेसनं उमेदवारीही दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर अंतर्गत होणाऱ्या राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.\nसदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नसल्याचं उत्तर उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाला कळवलं. मात्र तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं समजतं.\nअधिक वाचाः मिठाईवर कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी FDAची कारवाई, विक्रेत्यांकडून 51 हजारांचा दंड वसूल\nउर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासाठी विचार सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून उर्मिला यांच्याशी फोनवरुन बातचीत केली आहे. मात्र उर्मिला यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही.\nअधिक वाचाः मुंबईकरांनी बुधवारी अनुभवली लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा\nशिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/graduate-voter-election-mns-candidate-rupali-patil-got-threat-call-375440", "date_download": "2021-07-31T14:45:34Z", "digest": "sha1:I6H2VPJAMP2M5ML7LNBCM6MSNUIWRA5W", "length": 10117, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी", "raw_content": "\nपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निवडून देण्यास राज्यात सुरवात झालाी असून सर्व राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहे. उमेदवारांनी प्रचाराला जोर���ार सुरवात केली असून विविध जिल्ह्यातील पदवीधरांच्या भेटीगाठी घेत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी नुकताच सातारा जिल्हा दौरा पुर्ण केला.\nआमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी\nपुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना शनिवारी दुपारी जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित व्यक्तrविरुद्ध पोलिस कारवाईस प्रारंभ झाला आहे. तसेच पाटील यांनी पोलिस संरक्षण मिळावे, म्हणूनही पोलिसांना कळविले आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणे पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत असताना रुपाली पाटील यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तिने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेल, अशा आशयाची धमकी दिली. तसेच साताऱ्यातून दाभाडे पोलत आहे, असे सांगत आक्षेपार्ह वक्‍तव्येही केली. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी घडली. धमकीचा फोन येताच पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांच्या दूरध्वनीमध्ये हा कॉल रेकॉर्ड झाला असून त्याची कॉपी, संबंधित मोबाईल क्रमांक त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्यामुळे पोलिस संरक्षणही मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनीही या बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपाटील यांचे पती ऍड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले, \"\"पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रुपाली पाटील यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचही जिल्ह्यांत प्रचाराच्या दोन फेऱ्या झाल्या असून अनेक ठिकाणी मतदारांनी पक्ष बाजूला ठेवून युवा उमेदवार म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही समाजविघटक घटकांना हा प्रतिसाद सहन झालेला नाही. त्यामुळेच त्यांनी ���ुपाली पाटील यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या घटनेमुळे आमच्या मनोधैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही अधिक जोमाने प्रचार करू.'' धमकी मिळाल्यावरही विचलीत न होता पाटील यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. दरम्यान या बाबत खडक पोलिस ठाण्यात विचारणा केली असता, कॉलच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण लाड, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे, अपक्ष श्रीमंत कोकाटे आदी निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सुमारे 4 लाख 26 हजार मतदार असून त्यातील 1 लाख 36 हजार मतदार पुण्यातील आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2010/01/6713/", "date_download": "2021-07-31T16:19:09Z", "digest": "sha1:7F75DYQCWX6G35QDWTYEBNFPRTHPH2AW", "length": 27320, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "भारतासाठी धडे – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nक्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट या पुस्तकात रेखाटलेल्या अमेरिकन शेती-इतिहासापासून भारतीय शेतीच्या संदर्भात खूप काही शिकण्यासारखे आहे. बाजारव्यवस्थेचे शेतीव्यवहारातील जबरदस्त नियंत्रण व त्याद्वारे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक; शेतमाल उत्पादन व वितरण यांत गुंतलेल्या बड्या कंपन्यांमुळे उत्पादनप्रक्रियेतून उखडला गेलेला छोटा शेतकरीवर्ग; विकसित देशांमधील शेतीतील मोठ्या प्रमाणावरील यांत्रिकीकरणामुळे व रसायनांच्या वापरामुळे शेतीमाल उत्पादनात प्रतिहेक्टरी झालेली भरमसाठ वाढ; या वाढीमुळे शेतमालाच्या घसरलेल्या किंमती व त्यामुळे जागतिक, स्तरावरील स्पर्धेत टिकू न शकणारा गरीब देशांमधील सामान्य शेतकरी; रसायनांच्या अतोनात वापरामुळे मोजावी लागणारी पर्यावरणीय व सामाजिक किंमत, मातीची सतत होणारी धूप व जमिनीचा उतरत चाललेला कस; यांमुळे भविष्यात भेडसावणारी अन्नसुरक्षेची चिंता; यांसारखे अनेक प्रश्न अमेरिकन शेती-इतिहासाच्या व भारतीय शेतीच्या सद्यःस्थितीच्या अवलोकनातून प्रकर्षाने पुढे येतात. यातील काही मुद्द्यांचा आपण परामर्श घेणार आहोत.\nवाढत्या लोकसंख्येची अन्नची गरज भागविण्यासाठी आपल्या देशातही हरितक्रांती च्या नावे आधुनिक शेत���तंत्राचा पुरस्कार केला गेला. जास्त उत्पादन देणारी उन्नत बियाणी, रासायनिक खते व कीटकनाशके या त्रयीच्या द्वारे पिकांच्या प्रतिहेक्टरी उत्पादनवाढीचे प्रयत्न झाले. हरितक्रांतीच्या स्वीकारानंतरच्या सुरुवातीच्या काळात गहू, तांदूळ ह्यांसारख्या अन्नधान्याच्या व कापसासारख्या नगदी पिकाच्या उत्पादनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण पाहिली व शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभही झालेला दिसला. विदर्भात काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीतंत्राच्या साहाय्याने एच-फोर या त्या काळी प्रसारित करण्यात आलेल्या कापसाच्या वाणाद्वारे एकरी १० ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादनसुद्धा घेतले. परंतु शेतमालाच्या उत्पादनात झालेली ही वाढ आणि शेतकऱ्यांचा नफा पुढे सातत्याने टिकून राहिला नाही. शेतमालाच्या उत्पादनाच्या महत्तम वाढीचा (maximum yield) जेव्हा विचार होतो तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेल्या बाह्य निविष्टा (external inputs) खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचनासाठीचे पाणी यासारख्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या निविष्टांच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो (जसे जमिनीतील जीवजंतूचा हास, जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेत घट, पिकांचा नाश करणाऱ्या किडींचा वाढता प्रादुर्भाव, पाण्याच्या सततच्या वापरामुळे होणारे मातीचे क्षरण). परिणामस्वरूप शेतमालाचे उत्पादन जसजसा काळ पुढे जातो तसतसे घटू लागते. शेतमालाची वाढ एका विशिष्ट पातळीवर टिकवून ठेवण्यासाठी निविष्टांचाही वापर सतत वाढता ठेवावा लागतो. यामुळे उत्पादनखर्चात वाढ होऊन नफा घसरत जातो. तसेच शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे बाजारात भाव पडतात व या व्यवहारातून शेतकरी तेवढा नागविला जातो. आपल्या देशातील बह्वश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामळे आधीच बेभरवशाची आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढण्यासाठी जास्त उत्पादनखर्च करूनही मॉन्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हाती फार काही लागत नाही.\nया परिस्थितीवर उपाय म्हणून शेतीउत्पादनाच्या महत्तम वाढीवर भर देण्याऐवजी पर्यावरणाशी सुसंगत अशा शाश्वत शेतीपद्धतीचा स्वीकार करून मिळणाऱ्या उत्पादनाच्या पर्याप्त वाढीचा fiळीं ळशश्रव) विचार रुजविला पाहिजे. रासायनिक शेतीच्या तुलनेत शाश्वत शेतीपद्��तीत निविष्टांचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो आणि उत्पादनवाढ एका विशिष्ट पातळीवर स्थिर राहून त्यातील सातत्य काळाच्या ओघातही टिकून राहते. रासायनिक शेतीच्या तुलनेत हवामानातील सततच्या बदलांचा परिणामही या पद्धतीत कमी जाणवतो. बाह्य निविष्टांच्या बाबतीत स्थानिक संसाधनांच्या वापरावर भर असल्यामुळे या पद्धतीत उत्पादनखर्च तुलनेने बराच कमी असतो. यामुळे नक्त नफ्याचे प्रमाणही वाढते.\nजास्त उत्पादन देणाऱ्या रसायनाधारित शेतीपद्धतीचा लाभ ज्यांच्याकडे साधनांची सोय आहे अशा मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांनाच झाला. साधनवंचित गरीब शेतकरी मात्र या लाभापासून दूरच राहिले. त्यामुळे देशातील एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत मोजक्याच शेतकयांचे उत्पादन व उत्पन्न वाढले (तेही आता घटत चालले आहे). रासायनिक शेतीपद्धतीचा भर अधिक निविष्टावापर जास्त उत्पादन-खूप धोका (high inputs-high yields-high risk) या सूत्रावर आधारित आहे. परंतु आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी (७६%) अल्पभूधारक आणि साधनवंचित असल्यामुळे शेतीसाठी किमान बाह्यनिविष्टा-पर्याप्त उत्पादन-किमान धोका (low external inputs-moderate yields-low risk) या सूत्राचा अवलंब करणे अधिक शहाणपणाचे आहे. शाश्वत शेतीपद्धतीत रासायनिक शेतीच्या तुलनेत उत्पादन काही प्रमाणात (१० ते २० टक्के) कमी आले तरी मोजक्याच शेतकऱ्यांऐवजी बहुसंख्य शेतकऱ्यांचेच सकल उत्पादन वाढत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर शेतमालाच्या एकूण उत्पादनात वाढ झाल्यामुळे समाजाचा फायदाच होतो.\nहरितक्रांतीच्या स्वीकारानंतर आपल्या शेतीतील पिकांची बहुविधता घटली आहे. मध्य व पश्चिम विदर्भात आताशा कापूस, सोयाबीन व तुरी ह्यांसारखी तीनचारच नगदी पिके कोरडवाहू शेतीत घेतली जातात. हरितक्रांतीपूर्वी याच भागात ज्वारी, बाजरी, मोतीचूर, भगर ह्यांसारखी तृणधान्ये; तूर, मूग, उडीद, बरबटी यांसारखी कडधान्ये ; जवस, भुईमूग, तीळ यांसारखी तेलवर्गीय पिके आणि कापूस, आंबाडी अशी धागावर्गीय पिके घेतली जात होती. याशिवाय शेतात विविध भाज्यांसाठी एकदोन ओळी राखून ठेवल्या जात होत्या. नगदी पिकांच्या मागे लागल्यामुळे पिकांची ही विविधता आता खूप कमी झाली आहे. याचे विपरीत परिणाम जमिनीच्या, गुरांच्या व ग्रामीण जनतेच्या पोषणावर दिसून येतात. पिकांच्या विविधतेमुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच विपरीत हवामानामध्येही कुठल�� तरी पीक हाती लागून शेतकऱ्यांचे मुळासकट होणारे नुकसान टाळले जाते. आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या बाह्य निविष्टा बाजारातून खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागत असल्यामुळे तो भरून काढण्यासाठी शेतीचे जास्तीत जास्त क्षेत्र नगदी पिकाखाली आणावे लागते. यात शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजांचा बळी जात असून शेतीचेही स्थायी नुकसान होत आहे. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिकांच्या बहुविधतेचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे.\nशासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी आणि कर्जबाजारी गरीब शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक अनुदान यातून केवळ वरवरची मलमपट्टीच होते. मूळ प्रश्नांना हात घातला जात नाही. शेतीच्या आताच्या दुरवस्थेला माती, पाणी, आणि शेताभोवतीचा झाडझाडोरा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा वर्षानुवर्षे झालेला हास हादेखील कारणीभूत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सध्यातरी शासनाचे दुर्लक्षच आहे. ही संसाधने म्हणजे शेतीचे महत्त्वाचे मूळ भांडवल आहे. ते टिकवून ठेवले तरच या भांडवलाचा उपयोग शेतीची उत्पादकता शाश्वत पद्धतीने वाढविण्यासाठी होऊ शकतो. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या क्रांतिकारी योजनेचा उपयोग योग्य रीतीने करण्यात आल्यास शेतजमिनीवरील मातीची धूप, भूजलाची घटत चाललेली पातळी, शेताभोवतीची नष्ट होत गेलेली वृक्षसंपदा, यांसारख्या समस्यांवर मात करता येणे शक्य आहे. ग्रामीण भागातील मानवी श्रमांचा नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी योग्य वापर झाल्यास काय चमत्कार घडू शकतो हे आपल्याला राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार ह्यांसारख्या गावांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांतून दिसून येते. अशा उपक्रमांसाठी स्थानिक नेतृत्वाद्वारे स्थानिक जनतेचा सहभाग कसा वाढविता येईल यावर भर देणे गरजेचे आहे. बाजारावरील नियंत्रण\nआताचा शेतमालाचा बाजार संपूर्णपणे व्यापारी व कंपन्या यांच्या हातात आहे. त्यात उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्याकडे केवळ बघ्यांचीच भूमिका असते. उत्पादक असूनही शेतमालाचे भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल चढ्या भावाने विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरही शासनाचे म्हणावे तसे नियंत्रण नाही. त्यामुळे ग्राहकाला उपलब्ध अन्नधान्ये, फळे, भाजीपाला विक्रेता म्हणेल त्या भावाने विकत घ्यावा लागतो. एकूणच या व्यवहारातून उत्पादक व ग्राहक या दोन्ही घटकांची लूट होत असते. काही देशात उत्पादक ग्राहक साखळी उभारण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. यांत मधला दलाल बाद होत असल्यामुळे दोन्ही घटकांचा फायदा होतो. अशा समाजाधारित शेती व्यवस्थेत (community supported agriculture) उत्पादक व ग्राहक एकत्र बसून मालाचे भाव ठरवितात. आपल्याला पुढील काही महिन्यांत किती माल लागणार आहे याचा अंदाज घेऊन ग्राहक शेतकऱ्यांना बिनव्याजी भांडवल पुरवितात. या व्यवस्थेत शेतकऱ्यांची सावकाराच्या विळख्यातून सुटका होतेच, शिवाय शेतीखर्चासाठी लागणारा पैसा आगाऊच हाती आल्यामुळे त्यांना शेतीचे नीट नियोजन करणेही शक्य होते. आपल्या देशातही शेतकरी व ग्राहक यांच्या हिताची अशी चळवळ स्थानिक पातळीवर संयुक्तरीत्या उभी करण्याची गरज आहे. शेतीहंगामात शेतकऱ्याला पैशाची चणचण असते व त्याला हाती आलेला शेतमाल मिळेल त्या भावाने व्यापाऱ्याला नाइलाजाने विकावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी गावागावांत अथवा गावसमूहांत शासनातर्फे शेतमाल साठवणुकीची गोदामे उभारून त्यांचे व्यवस्थापन स्थानिक नेतृत्वाकडे सोपविल्यास शेतकऱ्यांना या गोदामांत आपला कापूस, तुरी, सोयाबीन ह्यांसारखा शेतमाल भरून, त्यावर बँकाकडून तारण मिळवून, आर्थिक गरज भागविणे सोपे होईल आणि योग्य भाव मिळण्याच्या काळात आपला माल विकून एरवी होणारी लूट थांबविता येईल.\nएकेकाळी आपल्या देशात शेतकऱ्यांच्या मोठ्या संघटना उभ्या राहिल्या व प्रसंगी या संघटनांनी आपली ताकदही शासनाला दाखवून दिली. मात्र मधल्या काळात या संघटनांचे नेतृत्व भरकटत गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उभी राहिलेली एक मोठी शक्ती वाया गेली. सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी आज कोणतीही संघटित ताकद नाही. शेतकरीही वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे. पण तरीही स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. ग्राहक म्हणून समाजाच्या इतर घटकांचाही या सामूहिक प्रयत्नांना पाठिंबा असला पाहिजे. अन्यथा शहरांमधून आर्थिक सुबत्तेचे मजले चढविले जात असताना ग्रामीण जनतेची सुरू असलेली वंचना, त्यातून निर्माण होणारी आर्थिक विषमता आणि वैफल्यग्रस्तता समाजस्वास्थ्यासाठी स्फोटक ठरू शकेल. त्याचे होणारे भयावह परिणाम समाजाला परवडण्यासारखे नसतील.\nधरामित्र, बँक ऑफ इंडिया कॉलनी, नालवाडी, वर्धा ४४२ ००१. भ्रमणध्वनी: ९८५०३४११२\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mescoltd.co.in/Pages/RecoveryTeam", "date_download": "2021-07-31T15:58:37Z", "digest": "sha1:R46VKB44L7CQCCRCO5JDC2QXGG3WTUVF", "length": 6449, "nlines": 85, "source_domain": "mescoltd.co.in", "title": "MESCO Ltd", "raw_content": "\nमहाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या ( मेस्को )\n( महाराष्ट्र शासन अंगीकृत )\nपत्ता : रायगड , नॅशनल वॉर मेमोरियल समोर , घोरपडी , पुणे ४११००१. दूरध्वनी क्र. : ०२०७१००२६५९, Email Us : contact@mescoltd.co.in\nकामाच्या ठिकाणी महिलांचा लैगीक छळ, निवारण समिती\nचालू / अपेक्षित नावनोंदणी व कार्यक्रम >\nएम सि ए कोर्स आणि अभ्यासक्रम\nसैन्य भरती रॅली लागणारे कागदपत्रे\nएम सि ए भेट मार्गदर्शन नोंदनी\nफोटो गॅलरी / व्हिडिओ\nमेस्को सि टी सि\nमेस्को महासैनिक औद्योगिक वसाहत\nके ओ पी पी\nमहाराष्ट्र राज्यातील क्षेत्रीय कार्यालय\nवसूली संघाची संक्षिप्त माहिती.\nवसूली संघ स्थापन करण्याचा उद्देश.\nजसजसे सुरक्षा सेवेची कंत्राटे वाढत गेली तसतसे मासिक देयकांची संख्याही वाढून १७०० वरती गेली. ग्राहकांकडून आमच्या देयकांचे भुगतान त्वरीत वसूल करण्याकरीता वसूली संघाची स्थापना करण्यात आली.\nवसूली संघाची रचना व कार्य\nमेस्को मुख्यालयात एक वसूली व्यवस्थापक व एक सहाय्यक वसूली व्यवस्थापक असून तीन वसुली क्लार्क कार्यरत आहेत. ते दररोज प्रत्येक साईटकाडून डेटा गोळा करतात आणि टैली (Tally) मध्ये नोंद करतात.\nप्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एक वसुली पर्यवेक्षक आहे तो साईटवरून वसुली संबंधी डेटा संकलीत करून दुरध्वनीवर किंवा ई मेल द्वारे वसूली व्यवस्थापक व सहाय्यक वसूली व्यवस्थापक यांना पाठवितो.\nमेस्कोकडे सध्या १७०० पेक्षा जास्त ग्राहक आहेत त्यापैकी काही ग्राहकांची नावे खाली दर्शविलेली आहेत :-\n* परळी औष्णिक उर्जा केंद्र, जि. बीड\n* औष्णिक उर्जा केंद्र, एकलहरे जि. नाशिक\n* गेल (ई) लि. आयजीएल\n* कोयना जल विद्युत केंद्र, पोफळी\n* भारत संचार निगम लि. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ\n* औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तंत्रनिकेतन, कृषी विद्यापिठे.\nसध्य स्थितीत मासिक वसुली जवळपास 17- 18 करोड इतकी आहे.\nवसुली संघाच्या स्थापनेमुळे नफयामध्ये फरक पडत नाही परंतु त्वरीत देयकांचे भुगतान झाल्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%AB:%E0%A5%AA%E0%A5%AB", "date_download": "2021-07-31T17:09:25Z", "digest": "sha1:P2IW5NWNOTNIFS33VHHNYKNFFM3J4SKU", "length": 6658, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+०५:४५ - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+०५:४५ ~ – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nयूटीसी+०५:४५ ही यूटीसी पासून ५ तास ४५ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ नेपाळ देशात पाळली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +���८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.woshicun.cn/", "date_download": "2021-07-31T15:24:27Z", "digest": "sha1:B6YUJTBEVVLK6UJEFC5E42FBYFRK3T2J", "length": 6619, "nlines": 175, "source_domain": "mr.woshicun.cn", "title": "अन्न भरण पुरवठा करणारे, विक्रीसाठी केक फिलिंग्ज, लाल बीन - वो शी कून", "raw_content": "हेबेई वो शि कून फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी\nलाल बीन पेस्ट こ し あ ん\nव्हाइट बीन पेस्ट こ こ し あ ん (生 餡)\nरेड बीन फिलिंग्ज ぶ ぶ あ ん\nजांभळा बटाटा पेस्ट 紫 芋 ペ ー ス ト\nजांभळा बटाटा पावडर 芋 粉 粉\nकँडीड रेड बीन 小豆 の 甘 納豆\nकँडीज्ड मिक्सर्ड बीन्स ラ ラ プ ル な 甘 納豆\nकँडीड मूग बीन の の 甘 納豆\nहेबेई वो शि कून फूड टेक्नॉलॉजी कं, लि\n२०० in मध्ये स्थापित, हेबेई वो शि कुन फूड टेक्नॉलॉजी कंपनी, लिमिटेड ही प्रक्रिया करणारे निर्माता आहे जे विस्तृत अन्न भरण्याच्या उत्पादनामध्ये तज्ञ आहेत. आमच्याकडे 100 पेक्षा जास्त प्रकारची उत्पादने आहेत, त्यातील मुख्य उत्पादने आहेत: जांभळा बटाटा पेस्ट, डाइसड जांभळा बटाटा, जांभळा बटाटा पावडर, लाल बीन पेस्ट, लाल बीन फिलिंग्ज, वेगवेगळ्या कँडीयुक्त बीन्स, खास फळे आणि भाजीपाला भरा, चिनी पेस्ट्री फिलिंग्ज, सोयाबीनचे पावडर आणि इतर भरणे.\nसर्वसमावेशक अन्न भरण्याच्या उत्पादनात विशेषज्ञता असलेले एक प्रोसेसिंग निर्माता आहे.\nगुणवत्ता नेहमीच प्रथम स्थानावर ठेवते आणि प्रत्येक प्रक्रियेच्या उत्पादनाची गुणवत्ता काटेकोरपणे देखरेखीखाली ठेवते.\nआम्ही आयएसओ 22000 आणि एचएसीसीपी गुणवत्ता प्रणालीचे प्रमाणपत्र उत्तीर्ण केले आहे आणि चीन कस्टमद्वारे निर्यात आरोग्य परवाना नोंदविला आहे.\nआमची उत्पादने चीन आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जातात, जी बेकिंग, क्वि�� फ्रीझिंग, रिटेल, केटरिंग आणि आईस्क्रीम उद्योगात वापरली जातात.\nलाल बीन पेस्ट करा\nकँडीड मिक्स केलेले बीन्स\nआम्ही क्लायंट 1 ला, उच्च गुणवत्तेचा 1 वा, सतत सुधारण, परस्पर फायदा आणि विन-विन तत्त्वांचे पालन करतो.\n(लियानझीझन टाउन) लिआनबाईरोडच्या मध्य विभागाची उत्तर बाजू, फुयांग हाय-टेक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झोन, झिंगताई सिटी, हेबेई प्रांत, पीआर चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/budget-and-best-smartphones-under-rs-7000/articleshow/74111121.cms", "date_download": "2021-07-31T15:47:24Z", "digest": "sha1:43P3HYGGXUN44Z6SUQE4JYDCZQ57HD3R", "length": 17539, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Smartphone Under 7000 Rupees: ७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\nकमी बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर असंख्य पर्याय आहेत. चांगला कॅमेरा, दमदार बॅटरी आणि वेगवान प्रोसेसरसह बजेटमधील स्मार्टफोन कंपन्यांनी लाँच केले आहेत. कमी किंमत असलेले व बजेटमधील स्मार्टफोमध्ये जबरदस्त फीचर्स, व त्यांची किंमत ७ हजारांपेक्षा कमी असलेले बरेच फोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पाहुयात कोणकोणते फोन आहेत....\nया स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Helio P22 प्रोसेसर आहे. मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने स्टोरेज ५१२ पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये 10W चार्जिंगसह 3,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये बॅकला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.\nहा फोन ६.५ इंचाचा वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले दिला आहे. कॉर्निंग गोरिल्ला प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅमचा पर्याय आहे. ३२ जीबी आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. ऑक्टाकोर मीडियाटेक हीलिओ जी७० एसओसी प्रोसेसर दिला आहे. ३२ जीबी व ६४ जीबी स्टो���ेजच्या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी सेन्सर १२ मेगापिक्सलचा आहे.\nशाओमीचा रेडमी ८ए स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ दिला आहे. स्मार्टफोन मध्ये Aura Wave ग्रिप डिझाइन दिला आहे. स्मार्टफोनमध्ये एवन फेस अनलॉक दिला आहे. 18W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी दिली आहे.\nफोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. फोनमध्ये 2Ghz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी आणि ३ जीबी रॅम सह फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये VoWiFi फीचर दिले आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल दोन कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी 18W फास्ट चार्जर आहे.\nफोनमध्ये ५.७१ इंचाचा एचडी प्लस फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. फोनममध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ४२९ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी आणि ३ जीबी रॅमसह १६ जीबी आणि ३२ जीबी स्टोरेजचा पर्याय आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ४०० जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोर जी फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली आहे.\nस्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा ड्युड्रॉप नॉच ची फुल स्क्रीन दिली आहे. स्मार्टफोनमध्ये डायमंड कट डिझाईन सह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. रियलमी ३आय स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये रियरमध्ये एवन कॅमेरा दिला आहे. फोनच्या पाठीमागे १३ मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. डिव्हाईसमध्ये १३ मेगापिक्लचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 4,230 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.\nटेक्नोचा फोन ५ ते ७ हजारात येतो. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. स्पार्क गो प्लसच्या रियरमध्ये ड्युअल फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा एवन सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.\nनोकियाच्या या फोनमध्ये ५.७१ इंचाचा डिस्प्ले आहे. मीडियाटेक हीलिओ ए२२ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये सिंगल फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून अनलॉक फीचरसह देण्यात आला आहे. 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.\nया फोनचे वजन १७२ ग्रॅम आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीचा इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन Android v9.0 (Pie) ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 4000mAh ची बॅटरी दिली आहे.\nस्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिल आहे. सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये फ्रंटला सॉफ्ट फ्लॅश सह ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 3,200 mAh ची बॅटरी दिली आहे.\nTecno Spark Go Plus स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nविवोच्या 'या' स्मार्टफोन्सवर १० हजारांपर्यंत सूट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल स्मार्टफोन खरेदी करायचंय तर Vivo मध्ये अपग्रेड करा आणि मिळवा ५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्स्चेंज ऑफरचा लाभ\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्ड हरवलेय, चिंता करू नका, या टिप्स वापरून आधार संबंधित काम करा\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nकार-बाइक इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी लाइफचं 'नो टेन्शन', Toyota च्या २ कारवर मिळणार सर्वात जास्त वॉरंटी \nफॅशन बसपन का प्यार बालपणीच्या मैत्रिणीचं वहिनी म्हणून स्वागत करण्यासाठी ईशानं घातला सुंदर लेहंगा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग Baby Hair Growth Tips : मुलांच्या केस वाढीसाठी प्रयत्न करताय फॉलो करा 'या' सोप्या टिप्स\nटॅरो कार्ड मासिक टॅरो राशीभविष्य ऑगस्ट २०२१ : या राशींना या महिन्यात अनेक नविन संधीचा लाभ\nटिप्स-ट्रिक्स Friendship Day 2021: WhatsApp स्टिकर्सद्वारे द्या मित्रांना शुभेच्छा, असे करा डाउनलोड\nकरिअर न्यूज Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीचा निकाल आता ऑगस्टमध्येच\nLive Tokyo Olympic 2020 : तेजस्विनी सावंतकडून निर���शा अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश\nमुंबई अनिल देशमुख यांना 'ईडी'चे पाचव्यांदा समन्स; सोमवारी काय होणार\nरत्नागिरी १५ दिवसांत चिपळूण शहर पुन्हा उभे राहणार; आसाम पॅटर्नचा विचार\nन्यूज शटल क्विन सिंधू पदकापासून एक पाऊल दूर; आज सेमीफायनल, कधी, केव्हा आणि कुठे पाहाल\nसोलापूर अकरावेळा आमदार, एसटीनेच प्रवास... असे होते ग्रेट गणपतराव आबा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=goat", "date_download": "2021-07-31T15:48:17Z", "digest": "sha1:YAV64NNIQ3IEATWW3476IRWLWKOZ7SEH", "length": 8038, "nlines": 105, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "goat", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nधनगर समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदानावर शेळ्या-मेंढ्या गटाचे वाटप\nसर्व मागासवर्गीय महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप करणार\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजुरांसाठी शेळीपालन प्रकल्प\nशिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण संपन्न\nशेळीपालन ते एम.डी. पंचगव्य थेरपी\nलक्षणातून ओळखा शेळ्यांना होणारे आजार, वाचवा आर्थिक नुकसान\nशेळ्यांच्या नवजात करडांची अशी करा देखभाल\nशेळीपालन एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय\nशेळ्या, मेंढ्या, आणि वराह पालनासाठी सरकारकडून अनुदान\nशेळीच्या दुधापासून बनवा विविध पदार्थ\nशिवनेरी गोट फॉर्मची यशोगाथा; उत्तम चारा व्यवस्थापन करून साधले यश\nशेळीपालन व मेंढी पालन वर असलेल्या अनुदान योजना\nदीड लाख रुपयांना विकली गेली शेळी\nबारा लिटर दूध देणारी शेळी माहिती आहे का राज्यात येणार भरघोस उत्पन्न देणारी बकरी\nअशी घ्या पावसाळ्यात शेळ्यांची काळजी\nशेळीपालन व्यवसायाचे असे करा व्यवस्थापन:होणार फायदाच फायदा\nशेळीच्या दुधापासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ\nशेळ्यांच्या या जाती देतील बक्कळ कमाई\nकरा शेळीपालनातील चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन, यशस्वी होण्याचे सूत्र\nशेतीबरोबरच मांसल प्राणी पाळून महिन्याला कमवा दुप्पट फायदा\nअसे करावे शेळ्यांची विक्री व्यवस्थापन, होईल फायदा\nशेळीपाल���ातील यशासाठी शेळ्यांची निवड पद्धती असते महत्त्वाची\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nया शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ\nशेतात भरली संसद, या शेतकऱ्याने \"खेत की बात\" करत थेट संवाद साधला मोदींशी\nखरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती\nफुलवा आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ड्रॅगन फ्रुटचा मळा\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Small", "date_download": "2021-07-31T16:58:49Z", "digest": "sha1:REINQSEDUROCXT2AWBXMQ5ITLKKQJP7Z", "length": 10781, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Smallला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Small या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजन गण मन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसचिन तेंडुलकर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमहेंद्रसिंह धोनी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nनारिंगी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविश्वनाथन आनंद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nट्युनिसिया (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसानिया मिर्झा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलिअँडर पेस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइथियोपिया (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रकांत भाऊराव खैरे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबईचा जाव‌ई (चित्रपट) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपिंजरा (चित्रपट) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजैत रे जैत (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमोरोक्को (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकेप व्हर्दे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमहमूद अहमदिनेजाद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nनासा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरॉसकॉसमॉस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nयुरोपीय अंतराळ संस्था (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसिनेस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजाक्सा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकारी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:काम चालू (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nधनराज पिल्ले (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफॉर्म्युला वन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफर्नांदो अलोन्सो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलुइस हॅमिल्टन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nनिको रॉसबर्ग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Speedy delete (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:साचे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:साचे यादी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमायकल शुमाकर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nशांता कुमार (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसिंहासन (चित्रपट) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश (आंतर्न्यास (ट��रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरुवांडा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमुतेसा दुसरा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nराजा दिनकर केळकर संग्रहालय (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमोहम्मद खातामी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रम (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तरायण (चित्रपट) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:सुभाष राऊत (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विसाया (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Tlx (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:सुभाष राऊत/temp (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबेनिन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसायप्रस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफिजी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/rhea-chakraborty-sushant-singh-rajput-sisters/", "date_download": "2021-07-31T16:14:21Z", "digest": "sha1:4PM6NDQMGW4XGSBEG5FALLE3OEYXEYFD", "length": 7854, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "रियाला सीबीआयचा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत रियालाच झापले - Mulukh Maidan", "raw_content": "\n सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत रियालाच झापले\nमुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका व मीतू यांनी बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देण्यात येत होती. त्यामुळे त्याची मानसिक आजार बळावला असा आरोप रिया चक्रवर्तीने केला होता.\nयावर सीबीआयने बुधवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सीबीआयने बॉम्बे हायकोर्टात सांगितले की, रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले ते काल्पनिक आहेत. तसेच सुशांतच्या बहिणींनी सुशांतसाठी खोटं मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केले असल्याचा आरोप रियाने लावला होता.\nयाचबरोबर ‘पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याआधी सुरूवातीला तपास करायला हवा. एकाच गोष्टीसाठी दोन एफआयआर दाखल केल्या जाऊ शकत नाही. आम्ही सुशांतच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहोत, असे सीबीआयकडून सांगण्���ात आले आहे.\nदरम्यान, जून महिन्यात आत्महत्या करण्याआधी एक चुकीचं प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला. जेणेकरून सुशांत नाकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सब्सटेंसेस अॅक्टनुसार बॅन केलेली औषधे घेऊ शकेल, असा रियाने आरोप लावला होता.\nयाचबरोबर याप्रकरणी ७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच सीबीआयने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करत प्रियंका आणि मीतू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.\n…म्हणून सैफ अली खानला लग्नाआधी करीनाने दिला होता दोनदा नकार\nऋतुराज गायकवाडने केला खास विक्रम; जो विक्रम धोनी आणि सुरेश रैनाही करू शकले नाही\nवाचून विचित्र वाटेल पण देवमाशाची उलटी सोन्यापेक्षा महाग असते, कारण…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-cheapest-3gb-per-day-plan-at-rupees-3499-with-unlimited-calling/articleshow/84550128.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-07-31T16:18:42Z", "digest": "sha1:3VAXWSJ4SQUN2JNNXRKCF3OGPBO6N7HG", "length": 13585, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nJio चा सर्वात स्वस्त ३जीबी डेटा प्लान, १ जीबीची किंमत फक्त ३.१९ रुपये\nतुम्ही जर रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने वेगवेगळे प्लान लाँच केले आहेत. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत रिचार्ज प्लान खरेदी करायचा असेल तर या प्लानमध्ये १ जीबीची किंमत फक्त ३.१९ रुपये आहे.\nJio चा सर्वात स्वस्त ३जीबी डेटा प्लान\n१ जीबीची किंमत फक्त ३.१९ रुपये\nरिलायन्स जिओचे रोज ३ जीबी डेटाचे सर्वात स्वस्त प्लान\nनवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना वेगवेगळे डेटा लिमिटचे अनेक प्लान ऑफर करीत आहे. ज्या ग्राहकांना कमी डोटा हवा आहे त्यांच्यासाठी रोज १ जीबी आणि १.५ जीबी डेटाचे प्लान आहेत. ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. त्यांच्यासाठी रोज ३ जीबी डेटाचे प्लान ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओचे रोज ३ जीबी डेटाचे सर्वात स्वस्त प्लान (Jio cheapest 3GB per day plan) संबंधी माहिती देत आहोत. या प्लानमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा साठी फक्त ३.१९ रुपये मोजावे लागेल.\nवाचाः Airtel vs Jio vs Vi: १ वर्ष वैधतेसह येतात ‘हे’ रिचार्ज प्लान्स, पाहा फायदे\nJio चा ३४९९ रुपयांचा प्लान\nरिलायन्स जिओने या प्लानला काही दिवसांपूर्वीच लाँच केले आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता सोबत रोज ३ जीबी डेटा मिळतो. ३४९९ रुपयांना १०९५ ने भागिल्यास १ जीबी डेटाची किंमत फक्त ३.१९ रुपये येते. ही किंमत जिओच्या बाकीच्या ३ जीबी डेटाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.\nवाचाः स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे Mobile Apps, दैनंदिन कामं होतील अधिक सहज, पाहा लिस्ट\nजिओचे ३ जीबी डेटाचे बाकीचे प्लान\nरिलायन्स जिओ रोज ३ जीबी डेटाचे तीन प्लान ऑफर करते. या प्लान्सची किंमत ३४९ रुपये, ४०१ रुपये, आणि ९९९ रुपये आहे. ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानमध्ये १ जीबी डेटाची किंमत ४.१५ रुपये होते.\nवाचाः Samsung Galaxy A22 स्मार्टफोन भारतात लाँच, १५०० रुपयांच्या सूट सोबत खरेदी करा\n४०१ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व सुविधा या ३४९ रुपयांच्या प्लानसारख्याच आहेत. यात फक्त Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच ६ जीबी डेटा अतिरिक्त मिळतो. या प्लानमध्ये १ जीबी डेटाची किंमत ४.४५ रुपये होते. सर्वात शेवटचा प्लान ९९९ रुपयांचा आहे. ज्यात ८४ दिवसांसाठी एकूण २५२ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानमध्ये १ जीबी डेटाची किंमत ३.९६ रुपये होते.\nवाचाः Flipkart Big Saving Days sale २५ जुलै पासून, स्मार्टफोन्स-Electronic डिव्हाइसेसवर मोठी सूट, पाहा ऑफर्स\nवाचाः Prime Day'21 मध्ये छोटे व्यावसायिक लाँच करणार २,४०० हून अधिक प्रोडक्ट्स: Amazon India, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAirtel vs Jio vs Vi: १ वर्ष वैधतेसह येतात ‘हे’ रिचार्ज प्लान्स, पाहा फायदे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान Dizo GoPods D आणि Dizo Wireless वर मिळणार शानदार डिस्काउंट, सेल उद्यापासून, पाहा ऑफर्स\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nरिलेशनशिप Friendship Day 2021 Wishes मित्र-मैत्रिणींना पाठवा ‘फ्रेंडशिप डे’निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकरिअर न्यूज FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nविज्ञान-तंत्रज्ञान 'ही' कंपनी देणार LG आणि Samsung ला टक्कर, भारतात लाँच केल्या दोन स्वस्त वॉशिंग मशीन, किंमत फक्त...\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर असे लपवा खासगी मेसेज, खूपच सोपी आहे ट्रिक\nकार-बाइक ७ 'पॉवरफूल' टू-व्हीलर्सची जुलैमध्ये भारतात झाली एंट्री; किंमत ७०,००० पासून सुरू ; बघा लिस्ट\nब्युटी प्रेमाच्या रंगापेक्षाही लालभडक व काळीकुट्ट रंगेल मेहंदी, ट्राय करा हे साधेसोपे 7 घरगुती उपाय\nसिंधुदुर्ग राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का; शिवसेना नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर\nसिनेमॅजिक 'प्रेक्षकांना माझा विसर पडू नये म्हणून पुन्हा मालिकेकडे वळले'\nक्रिकेट न्यूज भारतामध्ये तुला पायही ठेवू देणार नाही, बीसीसीआयची परदेशी खेळाडूला दिली धमकी...\nपुणे पुण्यातही कोविड निर्बंध शिथील होणार; मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांची चर्चा\nकोल्हापूर पूर ओसरला आता म���ाकाय मगरींची दहशत जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8_(%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4)", "date_download": "2021-07-31T16:52:01Z", "digest": "sha1:RO3QW3A53WJRAWEFLEZBDCHOP5MJLNC5", "length": 4081, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शाँपेन (आदिवासी जमात) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमोठे निकोबार बेटावरील आदिवासी जमात. ही जमात इतर अंदमान आणि निकोबार मधील इतर जमातींपेक्षा निराळी आहे व दिसावयास इंडोनेशियन लोकांसारखी दिसते.\nअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१९ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/red-fort-farmers-movement-bjp-connection/", "date_download": "2021-07-31T15:33:32Z", "digest": "sha1:RWXMDH6ANNTXCVSMLK5RILDZF3Z6JO3P", "length": 9191, "nlines": 84, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "लाल किल्ल्यावर वादग्रस्त झेंडा फडकवणाऱ्या तरूणाचे भाजप कनेक्शन; भाजपचे पितळ उघडे पडले - Mulukh Maidan", "raw_content": "\nलाल किल्ल्यावर वादग्रस्त झेंडा फडकवणाऱ्या तरूणाचे भाजप कनेक्शन; भाजपचे पितळ उघडे पडले\nनवी दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. परंतु रॅली दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. ठरलेल्या मार्गावरुन न जाता आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तिथील खांबावर आपला झेंडा लावला. याप्रकारणी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.\nया व्हिडीओत लाल किल्ल्य���वर आंदोलक शेतकरी संघटनांचे झेंडे लावताना दिसत आहेत. त्याठिकाणी उपस्थित एक तरुण घोषणा देताना पाहायला मिळतो आहे. शेतकऱ्यांच्या गर्दीत घोषणा देणारी या तरुण व्यक्तीचं नाव दीप सिंधु असल्याचे समोर आले आहे.\nदरम्यान, या व्हिडीओतील तरुण दीप सिंधु याचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबत दिसत आहे. हा दीप सिंधु हा कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे ही माहीती अद्याप समोर आली नाही. तसेच तो भाजप खासदार सनी देओल यांचा निकटवर्ती असल्याचे बोलले जात आहे.\nकाँग्रेसचे नेते तहसीन पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो तरुण लाल किल्ल्याच्या गर्दीत घोषणा देत असल्याचे दिसत आहे. तहसीन यांनी यावर आरोप केला आहे.\nते म्हणाले, सरकारनेच आंदोलकांना लाल किल्ल्याकडे वळवण्यासाठी दीप सिंधु याला या आंदोलनात सहभागी केलं आहे. लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला गोंधळ झाला त्यासाठी शेतकरी नव्हे तर सरकारने घुसवलेले लोक यासाठी जबाबदार आहेत. असा घणाघाती आरोप तहसीन पूनावाला यांनी केला आहे.\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर बोलताना कंगनाने केले वादग्रस्त विधान, म्हणाली…\nशेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…\nजाणून घ्या ५० व्या वर्षी २५ वर्षांची दिसणाऱ्या मलायकाचे फिटनेस रहस्य; रोज करते ‘ह्या’ गोष्टी\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सो��ल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-spinach-health-benefits-4966073-PHO.html", "date_download": "2021-07-31T14:18:18Z", "digest": "sha1:2JJP2ZH2YZDMM42SQL4VB7IGPWDCIHJG", "length": 4562, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "spinach health benefits | पालकाचा असा उपयोग केल्यास दूर होईल मुतखडा, वाचा इतरही फायदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपालकाचा असा उपयोग केल्यास दूर होईल मुतखडा, वाचा इतरही फायदे\nपालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे.\n100 ग्रॅम पालकामध्ये 26 किलो कॅलरी उर्जा, प्रोटीन 2.0टक्के, कार्बोहायड्रेट, 2.9 टक्के, वसा 0.7 टक्के आणि रेशे 0.6 टक्के असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला लाइफ प्रोटेक्टव्ह फूड मानले जाते. आज आम्ही तुम्हाला पालकाचे काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत.\nपालकाच्या औषधी गुणांची आणि परंपरागत ज्ञानाची माहिती देत आहेत डॉ. दीपक आचार्य( डायरेक्टर - अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ.आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील आदिवासी भागातील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करून त्यांना आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.\nपालकाचे खास उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nप्रत्येक ऋतूमध्ये औषधीचे काम करते अद्रक, वाचा काही खास उपाय\nशेवगा आहे विविध आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या, यामधील खास गुण\nआयुर्वेदातील हे खास उपाय तुम्हाला ठेवतील चिरतरुण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/five-best-android-racing-games-you-must-play-in-2020/articleshow/74331541.cms", "date_download": "2021-07-31T16:42:27Z", "digest": "sha1:V6SRL533WMQW257YWMMARSREAP364H3Z", "length": 11145, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nथरारक अनुभव देणारे 'टॉप ५' रेसिंग गेम्स\nथरारक अनुभव देणारे 'टॉप ५' रेसिंग गेम्स\nमोबाइल रेसिंग गेम्स आवडतात\nजर तुम्ही मोबाइल गेमचे चाहते असाल आणि त्यात तुम्हाला जर रेसिंग गेम खेळायचे आवडत असतील तर हे गेम्स केवळ मनोरंजनात्मकच नाही तर खूपच मजेशीर आहेत. तसेच गुगल प्ले स्टोरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. या यादीत कार, बाइक, वॉटर जेट स्की रेसिंग यासारख्या अनेक गेम्सचा समावेश आहे. Asphalt 9 आणि Real Racing 3 बेस्ट मोबाइल रेसिंग गेम आहे. पाहा कोणकोणते गेम्स आहेत ते....\nबेस्ट मोबाइल रेसिंग गेम्सच्या यादीत पहिल्या स्थानावर मारियो कार्ट टूर आहे. Mario Kart Tour मारियो आर्केट गेमपेक्षा वेगळा आहे. हा गेम गुगल प्ले स्टोरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. हा गेम खेळताना जबरदस्त फिल येतो.\nहा एक अँडलेस रेसिंग गेम आहे. ज्यात जास्तीत जास्त टिकून राहावे लागते. गेममध्ये अनेक संकटं झेलावी लागतात. यातून वाचण्यासाठी खूप सराव करावा लागतो. यात एका कारने कंटाळला असाल तर बॉटल कॅपच्या माध्यमातून २९ वेगवेगळे प्रकारे गाड्या अनलॉक करू शकता.\nथंब ड्रिफ्टचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे, हा गेम केवळ एका हाताने खेळता येतो. युजर्स केवळ अंगठ्याने हा गेम खेळू शकतो. या गेममध्ये नाणे जमा करायचे असतात. बस, मेट्रो आदीमधून प्रवास करताना हा गेम खेळता येऊ शकतो.\nहा गेम एक रेसिंग गेम आहे. जर तुम्ही मोटो जीबी रेसिंग पाहण्याचे चाहते असाल तर हा गेम तुम्हाला तो अनुभव देईल. SBK 16 गेम हा Moto GP च्या प्रेरणेतून घेतला आहे. या गेममध्ये अनेक प्रसिद्ध बाइक आहेत. या गेममध्ये एकूण १३ राउंड्स आहेत.\nहा एक वॉटर जेट स्की रेसिंग गेम आहे. कार आणि बाइक खूप खेळल्यानंतर तुम्हाला जरा हटके गेम खेळायचा असेल तर हा चांगला पर्याय आहे. यात पाण्यातील रेस असते. गेम आव्हानात्मक करण्यासाठी या गेममध्ये अनेक अडथळे टाकण्यात आले आहेत. यात तुम्ही जेट स्कीमधून स्टंट सुद्धा करू शकता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nश्रीमंत वॉरेन बफे आता 'हा' स्मार्टफोन वापरतात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान Airtel-Vi चे ग्राहक सावधान ‘असा’ मेसेज आल्यास पडू शकते महागात, बँक खाते होईल रिकामे\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nहेल्थ घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा बीपी तपासताना 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nविज्ञान-तंत्रज्ञान शेजाऱ्यांपेक्षाही मोठा टीव्ही घरी आणा, Infinix ने लाँच केला 40 इंच स्मार्ट टीव्ही बजेट किमतीत, पाहा किंमत\nफॅशन बोल्ड ड्रेसमधील मलायकाच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले 'मेरे बचपन का प्यार'\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nकार-बाइक Hyundai Creta vs Skoda Kushaq : किंमत, मायलेज, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती SUV आहे बेस्ट, बघा सविस्तर\nकरिअर न्यूज दहावीच्या गुणपत्रिका नऊ ऑगस्टपासून मिळणार\nमोबाइल 6000mAh बॅटरीच्या या सॅमसंग स्मार्टफोनवर मिळतोय मस्त डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nविदेश वृत्त चीनमध्ये करोनाची नवी लाट; बीजिंगसह १५ शहरात 'डेल्टा'चा संसर्ग\nन्यूज भारताच्या वंदनाने इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये केली हॅटट्रिक\n महापुरानंतर महाडमध्ये साथीच्या रोगाचे थैमान\nविदेश वृत्त ...तर जगातून करोनाचा खात्मा करणे शक्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/sl-vs-ind-ishan-kishan-becomes-only-the-second-indian-player-to-make-odi-debut-on-his-birthday/articleshow/84523184.cms", "date_download": "2021-07-31T14:29:10Z", "digest": "sha1:AOOXGWWAYN7RKHTV7NNNVVXE7L6JQQCP", "length": 11406, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाढदिवसाला या भारतीय क्रिकेटपटूला मिळाली करिअरमधील सर्वात मोठी संधी\nIshan Kishan Birthday Debut: भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येते पहिला एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात भारताकडून दोघा क्रिकेटपटूंनी पदार्पण केले.\nकोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या प���िल्या वनडेत भारताकडून सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी आंतरराष्ट्रीय वनडेत पदार्पण केले. या दोन्ही खेळाडूंनी याआधी टी-२०त भारताकडून पदार्पण केले होते. इशान आणि सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टी-२० पदार्पण केले होते.\nवाचा- मैदानात पाऊल ठेवताच धवनचा विक्रम; मोडला ६२ वर्ष जुना रेकॉर्ड\nलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत पदार्पण करणाऱ्या इशान किशनला एक अनोखे गिफ्ट मिळाले आहे. इशानचा आज २३वा वाढदिवस असून याच दिवशी त्याला वनडेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत १६ जणांनी स्वत:च्या वाढदिवसा दिवशी पदार्पण केले.\nवाचा- श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत मुंबई इंडियन्स संघातील ४ जणांना संधी\nभारताकडून मात्र इशानच्या आधी असे पदार्पण फक्त एका खेळाडूने केले होते. गुरशरण सिंह यांनी ८ मार्च १९९० रोजी हेमिल्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. गुरशरण यांनी खेळलेला ती एकमेव मॅच होती.\nवाचा- SL vs IND: २०१८ नंतर भारतीय संघासोबत प्रथच असे घडणार\nआंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी दोन संघ सामने खेळण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे.\nवाचा- 'नॅशनल क्रश' झाली २५ वर्षांची; वनडेमध्ये द्विशतक करणारी पहिली भारतीय\nया सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने देखील एक विक्रम केला. शिखर आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्याने ३५ वर्ष २२५ दिवस वय असताना राष्ट्रीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले. यापूर्वी हेमू अधिकारी यांनी १९५९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती, त्यावेळी त्यांचे वय ३९ वर्ष १९० दिवस होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमैदानात पाऊल ठेवताच धवनचा विक्रम; मोडला ६२ वर्ष जुना रेकॉर्ड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेमॅजिक 'पार्टी करायला सगळे येतात', शिल्पाच्या बाजूने बोलले हंसल मेहता\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमुंबई मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात १५ टक्के पाणी क���ात\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\n महापुरानंतर महाडमध्ये साथीच्या रोगाचे थैमान\nLive Tokyo Olympic 2020 : तेजस्विनी सावंतकडून निराशा अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश\nसिनेमॅजिक Bigg Boss 15- सुनील ग्रोवरला घेण्यासाठी मेकर्सने लावली ताकद\nठाणे ...तोपर्यंत जीएसटी भरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला\nसोलापूर आबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम अखेर निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी\nअहमदनगर 'तो नारायण राणे आमका असं म्हणत नाही तर...', संजय राऊतांचा राणेंना टोला\nमोबाइल WhatsApp ला टक्कर देण्यासाठी आले मोदी सरकारचे Sandes App, पाहा डिटेल्स\nदेव-धर्म मासिक राशीभविष्य ऑगस्ट २०२१ : ऑगस्टचा महिना या राशींसाठी उत्तम प्रगतीचा\nरिलेशनशिप वर्चुअल फ्रेंडशिप डे म्हणजे काय रे भाऊ आता घरबसल्या असा साजरा करा मैत्री दिवस\nफॅशन शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल\nकार-बाइक तुम्हीही दमदार इलेक्ट्रिक कारसाठी थांबलाय सिंगल चार्जमध्ये 500km रेंज; Mahindra-Honda सह ४ शानदार कार होणार लाँच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/-/videoshow/84656986.cms", "date_download": "2021-07-31T16:33:15Z", "digest": "sha1:743UVNYOHWABIQGM3AH2VZLYRH775LQI", "length": 4461, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "- नाशकात अखेर पार पडला आसिफ आणि सारिकाचा शुभ विवाह,नांदा सौख्य भरे, Watch news Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनाशकात अखेर पार पडला आसिफ आणि सारिकाचा शुभ विवाह,नांदा सौख्य भरे\nनाशिकचे ते आसिफ आणि सारिका आठवतायत त्यांच्या प्रेमाला, लग्नाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आला होतामात्र आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या कटुंबियांची भेट घेतली होतीत्यानंतर मात्र सूत्र वेगाने हललीआसिफ आणि सारिका यांना मोठ्या प्रमाणात लोकांचाही पाठींबा मिळालागुरूवारी या दोघांची लग्नगाठ बांधली गेलीनाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये आसिफ आणि सारिका लग्नबंधनात अडकले#Nashik #NashikNews #Interfaithmarriageceremony\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nपंतप्रधान मोदींनंतर आता 'Man vs Wild' मध्ये दिसणार रजनी...\nमाघी गणेश जयंती- दगडूशेठ हल��ाई मंदिराला आकर्षक सजावट...\nराज्यात 'मिनी लॉकडाऊन'; काय सुरु काय बंद\nतर इंदुरीकर महाराज किर्तन सोडून शेती करणार......\nजाणून घ्या आजचा सोन्याचा भाव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/aklujs-mohite-patil-in-congress/", "date_download": "2021-07-31T16:36:25Z", "digest": "sha1:XUTLIPK4DTYKKUJ25SFS4ZWGXN2BST3E", "length": 8051, "nlines": 79, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "बिग ब्रेकींग! अकलूजचे मोहीते पाटील काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार - Mulukh Maidan", "raw_content": "\n अकलूजचे मोहीते पाटील काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार\nअकलूजमधून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. कारण अकलूज येथील राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष डाँ धवलसिंह मोहिते पाटील उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. २८ जानेवारी रोजी ते आपल्या समर्थकांसह मुंबईतील काँग्रेस भवनात धवलसिंह मोहिते पाटलांचा प्रवेश सोहळा होणार आहे.\nडॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. धवलसिंह मोहिते पाटील हे भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मोहिते पाटील आधी शिवसेनेत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आता ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत.\nविधान सभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार केला होता. पण राष्ट्रवादीने पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजत आहे.\nआमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर, डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते. उद्या दुपारी तीन वाजता मुंबईमधील टिळक भवनात काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटिलसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.\n‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत\nसर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार; मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती..\nआंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा\nआमदार आणि एसटीमधून प्रवास करतोय कंडक्टरचा विश्वास बसेना, यानंतर गणपतराव देशमुख…\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही, काय आहे कारण, जाणून…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट व्हायची, वाचा डब्लू जी ग्रेस…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खावा\nआमदार आणि एसटीमधून प्रवास करतोय\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही,…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/dilip-walse-patil-first-press-conference-after-anil-deshmukh-resign/", "date_download": "2021-07-31T16:01:37Z", "digest": "sha1:X45FDQRSEBR5DWNIYQEONVPBWB6Y622C", "length": 8248, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; नव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन! - Mulukh Maidan", "raw_content": "\nप्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; नव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन\nमुंबई : राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे आभार मानले.\nयावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही,’ अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.\nउच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आह��.\n“उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे”, असेही ते म्हणाले.\n‘कोरोनाचं संकट असताना याच महिन्यात गुढी पाडवा आहे, रमजान आहे, महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा असतात. कोरोनाचा अंदाज पहिला तर या महिन्यातील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे. गृह विभागाकडून महिलांनाही मोठ्या अपेक्षा असतात. त्या देखील पूर्ण करण्याचा पोलीस दलाकडून प्रयत्न केला जाईल,’ असेही ते म्हणाले.\n“पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही”\nअजब प्रेमकी गजब कहाणी पोरगाच बनला बापाचा साडू, मावशीसोबत पळून जाऊन केले लग्न\nकालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंशी राज ठाकरे काय बोलले स्वत: राज ठाकरेंनीच केलं जाहीर\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1869914", "date_download": "2021-07-31T15:38:53Z", "digest": "sha1:XUGQS2U5PPVK3RYA7K6PXW4O3LQCHAEP", "length": 4849, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी (संपादन)\n१३:००, २ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती\n७ बाइट्सची भर घातली , ५ महिन्यांपूर्वी\n२०:५२, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१३:००, २ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n[[भारत]] देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालय]] व राज्य पातळीवर 24 उच्च न्यायालयांवर आधारित आहे. ह्या उच्च न्यायालयांचा अंमल एक व अधिक [[भारताची राज्ये व प्रदेश|राज्ये]] व [[केंद्रशासित प्रदेश]]ांवर असू शकतो. ह्या सर्व उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ति [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीशांच्या]] सल्ल्याने करतो.\nमुख्य न्यायाधीश आणि राज्याच्या [[राज्यपाल]] यांच्याशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक [[राष्ट्रपती]] करतात. उच्च न्यायालयांचे नेतृत्व मुख्य न्यायाधीश करतात. [[मुख्य न्यायाधीश]] चौदावा (त्यांच्या संबंधित राज्यांत) आणि सतराव्या क्रमांकाच्या (त्यांच्या संबंधित राज्यांच्या बाहेरील) भारतीय प्राधान्याच्या आदेशानुसार. गेल्या पाच वर्षात मुख्य खटल्यांच्या सरासरी संस्थेचे राष्ट्रीय सरासरीने विभाजन करून किंवा उच्च न्यायालयात दर वर्षी न्यायाधीशांच्या मुख्य खटल्यांच्या निकालाचे सरासरी दर जे उच्च आहे त्यापैकी कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित केली जाते.gghhhhh\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/6-minute-walk-test-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T16:31:20Z", "digest": "sha1:JH7JFAGNLCXOYRUTXDI5SL5OQVRWMIRD", "length": 16445, "nlines": 172, "source_domain": "marathidoctor.com", "title": "६ मिनिट वॉक टेस्ट 6 Minute Walk Test in Marathi »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nशेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\n६ – मिनिट वॉक टेस्ट\nखालील प्रमाणे असेल तर असे असेल तर काळजीचे काही कारण नाही :-\nखालील प्रमाणे असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या :-\nइतर महत्वाचे मुद्दे :-\n६ – मिनिट वॉक टेस्ट\nकोव्हिड -१ ९ साथीच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे याची परिक्षा कशी कराल \nयासाठी ६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) किंवा ६ – मिनिट चालण्याची चाचणी ही एक सोपी आणि घरगुती पद्धत आहे . ही चाचणी रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता ( Happy Hypoxia in Marathi ) जाणून घेण्यास मदत करते , जेणेकरून गरजूंना योग्य वेळी रुग्णालयात दाखल होता येईल .\n६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) खालील व्यक्तिनी करावी.\nताप , सर्दी , खोकला किंवा कौव्हिड – १९ ची इतर लक्षणे असणाया व्यक्ति.\nघरगुती विलगीकरणात ( होम आयसोलेशन ) मध्यो असणाऱ्या व्यक्ति\n६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) खालील ठिकाणी करावी.\nही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर / पृष्ठ भागावर Chard surface ) बरच केली जावी.\nज्या जमिनीवर चालणार आहात त्या जमिनीवर चढ – उतार नसावेत. पाय-यावर ही चाचणी केली जाऊ शकत नाही .\nघरातल्या फरशीवर करणे कधीही चांगले\nचालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.\n६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) साठी खालील साहित्य आवश्यक आहे.\nघडयाळ / स्टॉपवॉच ( मोबाईल फोन )\n६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) खालीलप्रमाणे करावी.\nतुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लाया आणि त्यावर दिसणाचा तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.\nपल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून परातल्या घरात पडयाळ / स्टॉपवॉच लावून सहा मिनिटे फिरा / चाला . अति वेगात किंवा अति हळू चालू नये. मध्यम आणि स्थिरगतीने चालणे योग्य.\nसहा मिनिटे सलग स्थिर गतीने चालून झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.\n६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) चा निष्कर्ष खालील प्रमाणे पडताळावा.\nखालील प्रमाणे असेल तर असे असेल तर काळजीचे काही कारण नाही :-\nसहा मिनिटे चालल्या नंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत तर नसेल अगदी उत्तम. तुमची तब्येत एकदम चांगली आहे.\nजर रक्तातील ऑक्सिजनची पातळी केवळ १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही. यामध्ये काही बदल होत नाही हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही ६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) चाचणी करावी .\nखालील प्रमाणे असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या :-\nरक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्या नंतर ९३ पेक्षा कमी होत ���सेल.\nचालणे सुरु करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा , ३ टक्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल.\nसहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम / धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.\nइतर महत्वाचे मुद्दे :-\n६० वर्षाहून अधिक व्याध्या व्यक्ति ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे पासूनदेखील ही चाचणी करू शकतात.\nचाचणी करताना शक्यतो एका व्यक्तीला सोबत बसनणे चांगले, जेणेकरून खपदम लागला तर ती मदत करू शकेल.\nबसल्याजागी यांना दम / चाप लागत असेल त्यांनी ही चाचणी करू नये.\nचाचणी करतेवेळी जर ऑक्सिमीटर वरील ऑक्सिजन पातळी 3 % अधिकने घटली किवा ९३ % पेक्षा कमी झाली तर चालणे लगेच थांबवा आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा.\nकोरोना टेस्ट ची सर्व माहिती, Corona Test Marathi Mahiti\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nनिष्कर्ष६ मिनिट वॉक टेस्ट आवश्यक साहित्य६ मिनिट वॉक टेस्ट इतर महत्वाचे मुद्दे६ मिनिट वॉक टेस्ट कुठे करावी६ मिनिट वॉक टेस्ट कोणी करावी६ मिनिट वॉक टेस्ट कोणी करावी६ मिनिट वॉक टेस्ट ची सर्व माहिती६ मिनिट वॉक टेस्ट निष्कर्ष\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआजारांची माहिती घरगुती उपाय पुरुषांचे आरोग्य व्यायाम, योगा, फिटनेस स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासोबत इतर काही त्रास नसतो. अनेक Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य बाल आरोग्य स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसर्व मुलांना ( तसेच गरोदर माता, अतिजोखमीच्या व्यक्तींना ) इन्फ्लूएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. दोन्ही Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nतोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ Read more…\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/playkey", "date_download": "2021-07-31T16:03:46Z", "digest": "sha1:MII5C2BJG3T6JGTLTJ7GFH3CHNK2JKCR", "length": 8656, "nlines": 141, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Playkey 1.4.8.65404 – Vessoft", "raw_content": "\nPlaykey – एक मेघ गेमिंग सेवा इंटरनेटच्या माध्यमातून लोकप्रिय गेम प्लेबॅक. सॉफ्टवेअर दूरस्थ सर्व्हरवर सुरु केले आणि व्हिडिओ प्रवाह स्वरूपात वापरकर्ता प्रसारीत होतात की अग्रगण्य उत्पादक अनेक खेळ समर्थन पुरवतो. Playkey ब्राउझर किंवा इतर क्लायंट सॉफ्टवेअर माध्यमातून इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर गेम खेळू सक्षम करते. Playkey प्रवाह चार्ट आणि सर्वात मोठी प्रतिमा गुणवत्ता उच्च हस्तांतरण गती मिळते. सॉफ्टवेअर विविध खेळ प्रवेश करीता सिस्टम मोठ्या लोड गेम्स पाठिंबा विशेष खेळण्याच्या उपकरणे खरेदी करणे आवश्यक आहे वापरकर्ते deprives. देखील गेम्स खरेदी करण्यापूर्वी Playkey तुम्ही काही वेळ काळात त्यांची परीक्षा करण्यास अनुमती देते.\nप्रवाह चार्ट उच्च हस्तांतरण गती\nविविध साधने खेळ प्लेबॅक\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nसिस्टम कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि गेमप्लेच्या अनुकूल करण्यासाठी साधन सॉफ्टवेअर आपल्याला स्वयंचलित किंवा मॅन्युअल मोडमध्ये ऑप्टिमायझेशन करण्याची अनुमती देते.\nजीफोर्स अनुभव – एनव्हीआयडीए कंपनीकडून ग्राफिक कार्ड ड्राइव्हर्स अद्यतनित करण्याचे एक सोयीस्कर स��धन. सॉफ्टवेअर आपल्याला लोकप्रिय गेमसाठी इष्टतम सेटिंग्ज सेट करण्याची परवानगी देते.\nसाधन आपल्या संगणकावर आणि खेळ सर्व्हर अंतर्गत डाटा प्रसार गती वाढवण्यासाठी. कार्यक्रम विविध लोकप्रिय गेम मध्ये कनेक्शन गती सुधारीत करण्यास परवानगी देते.\nजॉयटोकी – गेमिंग जॉयस्टिक्स वापरुन माउस आणि कीबोर्डच्या कार्याचे अनुकरण करणारे एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर कीबोर्ड किंवा माऊसच्या मुख्य संयोजनांच्या कॉन्फिगरेशनचे समर्थन करते आणि जॉयस्टिकवर त्यांचे त्वरित अनुकरण प्रदान करते.\nलोकप्रिय अर्ज इलेक्ट्रॉनिक कला खेळ डाउनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर ढग रेपॉजिटरी संवाद आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत.\nप्लेस्टेशन पोर्टेबल गेम कन्सोल अग्रगण्य अनुकरणकर्ते एक. सॉफ्टवेअर अनेक खेळ आणि प्लेस्टेशन नेटवर्क सेवा व्यवस्थापन समर्थन पुरवतो.\nकोमोडो ड्रॅगन – एक वेगवान ब्राउझर सुरक्षिततेवर आणि वापरकर्त्याच्या गोपनीयतेवर केंद्रित आहे. सॉफ्टवेअर दुर्भावनायुक्त वेबसाइट्स, स्पायवेअर अवरोधित करते आणि आपल्याला विस्तार कनेक्ट करण्याची परवानगी देते.\nऑस्लॉजिक्स बूस्टस्पीड – ऑपरेटिंग सिस्टममधील त्रुटी ऑप्टिमाइझ, साफ आणि दुरुस्त करण्यासाठी एक सोयीस्कर साधन. सॉफ्टवेअर गेम्स आणि अ‍ॅप्लिकेशन्सचे द्रुत प्रक्षेपण करण्यास अनुमती देते.\nसीपीयू-झेड – एक सॉफ्टवेयर संगणकाच्या घटक घटकांचा तांत्रिक डेटा निर्धारित करतो. उपयुक्तता बर्‍याच प्रकारच्या संमिश्र घटकांसह कार्यास समर्थन देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_72.html", "date_download": "2021-07-31T14:29:18Z", "digest": "sha1:BUEURPAUZHU4MWOXXBHQX555PQFZO55A", "length": 11049, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "(दररोजच्या नित्य पारायणासाठी) क्र (१३५) स्वप्नदृष्टांत आणि सत्पुरुषाने सांगणे याचा मेळ बसला", "raw_content": "\nHomeदररोजच्या नित्य पारायणासाठी(दररोजच्या नित्य पारायणासाठी) क्र (१३५) स्वप्नदृष्टांत आणि सत्पुरुषाने सांगणे याचा मेळ बसला\n(दररोजच्या नित्य पारायणासाठी) क्र (१३५) स्वप्नदृष्टांत आणि सत्पुरुषाने सांगणे याचा मेळ बसला\nहैद्राबादच्या लालासाहेबास श्वेतकुष्ठ रोग झाला त्यामुळे ते फार काळजीत पडले होते त्यांना कुणीतरी आलवाल नावाचे व्यंकटेशाचे जागृत स्थान आहे तेथे अनुष्ठान केल्यास गुण येईल असे सांगितले त्या���्रमाणे त्यांनी तेथे सहा महिने अनुष्ठान केले पण गुण नाही पुढे एके दिवशी हैद्राबादेत ते माडीवर निजले असता असा दृष्टांत झाला की एक सुंदर आणि पुष्ट गाय त्यांच्या दृष्टीस पडली तेव्हा त्यांना असे वाटले की जिना चढून गाय वरती कशी आली ही जागृती आहे की स्वप्न असा विचार करीत असता गाईच्या पाठीमागे भगवी वस्त्रे धारण केलेली एक भव्य आणि तेजःपुंज मूर्ती दिसली त्या मूर्तीला वंदन करुन आपण कुठले ही गाय कोणाची दारे खिडक्या बंद असता आपण जिना चढून वर कसे आलात आदी प्रश्न त्यांनी विचारले त्यावर ते साधू बोलले ही गाय आमचीच आहे आम्ही गाणगापूर सोलापूरच्या मधे राहतो जाण्या येण्याला कोठेच प्रतिबंध असत नाही आम्ही पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी दृष्य अदृष्य रुपाने जात असतो असे म्हणत ते साधू दिसेनासे झाले दुसरे दिवशी लालासाहेबांची एका सत्पुरुषाची गाठ पडली त्यांनी स्वप्नातील वृतांत त्यांना सांगितल्यावर त्या सत्पुरुषांनी सांगितले तुम्ही अक्कलकोटास जा त्या ठिकाणी महात्मे आहेत ते तुम्हाला आरोग्यसंपन्न करतील यात संशय नाही रात्रीचा स्वप्न दृष्टांत आणि सत्पुरुषाचे सांगणे यांचा मेळ बसला स्वप्नदृष्टांतातील मूर्ती अक्कलकोटचीच असावी अशी त्यांची खात्री झाल्याने हैद्राबादच्या लालासाहेबांनी अक्कलकोटचा रस्ता धरला.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलाकथेतील लालासाहेबास श्वेतकुष्ठ झाल्यामुळे फार काळजीत होते या कथेतला चित्तवेधक भाग म्हणजे ते माडीवर निजले असताना त्यांना झालेला स्वप्नदृष्टांत त्यांनी साधूस विचारलेले प्रश्न आणि साधूने दिलेली उत्तरे यावरुन श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व प्रतीत होते कारण लालासाहेब एका सत्पुरुषाच्या निर्देषानुसार जेव्हा अक्कलकोटला येतात तेव्हा स्वप्न दृष्टांतातील मूर्ती आणि त्या सत्पुरुषाने अक्कलकोटातील महापुरुषाचे केलेले वर्णन याचा तंतोतंत मेळ पाहून स्वप्न दृष्टांतातील मूर्ती निश्चितच अक्कलकोटात असेल याची मनोमन खात्री हैद्राबादच्या श्वेतकुष्ठ पिडीत लालासाहेबास पटली त्यामुळे त्यांनी सरळ अक्कलकोटचा रस्ता धरला कारण अक्कलकोटचे हे सत्पुरुषच आपले श्वेतकुष्ठ बरे करतील गंभीरपणे या लीलाकथा भागाचा विचार केला तर कुणाही भक्तास श्री स्वामी समर्थांच्या महात्म्याची कल्पना येते पण सद्यःस्थितीत उपासना आणि योग्य ते वैद्यकीय उपचार करावयास हवेत.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/tv-actress-preksha-mehta-ends-her-life-amid-tension-298331", "date_download": "2021-07-31T15:08:11Z", "digest": "sha1:NB4SSVQUSMTCX6RALGMGGAOEX3S4ZGOT", "length": 8055, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे हाती काम नसल्याने ती नैराश्यात गेलेल्या छोट्या पड्यावरील क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\n 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या\nमुंबई : लॉकडाऊनमुळे हाती काम नसल्याने ती नैराश्यात गेलेल्या छोट्या पड्यावरील क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री इंदोर येथील राहत्या घरी तिने गळफास घेतला. ती 25 वर्षांची होती. आत्महत्या करण्याआधी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.\nमोठी बातमी ः विमानसेवा सुरु झाली अन् अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला...\nटीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहता लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी इंदोरला गेली होती. घरी राहून लॉकडाऊन दरम्यान तिच्याकडे कोणतेही नसल्याने तिला बेरोजगारीची चिंता होती आणि त्यामुळे ती नैरश्यामध्ये गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षा अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे समोर आल�� आहे आणि याच कारणाने इंदोरमधील बजरंग नगर येथील तिच्या राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.\nमोठी बातमी ः सरकारच्या निर्णयावर डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी; निर्णय आहे तरी काय\nतिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री प्रेक्षा तिच्या खोलीत गेली आणि काही वेळ तिने तिचा फोन वापरला. यादरम्यान तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी देखील पोस्ट केली होती. ज्यामध्ये लिहिले आहे की, 'सर्वात वाईट असतं ते म्हणजे स्वप्न मरून जाणं.' त्यानंतर तिने पंख्याला लटकून गळफास घेतला. सकाळी वडिलांनी तिच्या खोलीत जाऊन पाहिले तर प्रेक्षाने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.\nमोठी बातमी ः हजारो लालपरींची निस्वार्थ सेवा; तब्बल 4 लाख मजुरांना घडवला प्रवास\nप्रेक्षाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली होती. याशिवाय तिने 'क्राईम पेट्रोल' मालिकेच्या बऱ्याचशा भागात काम केले आहे. 'क्राईम पेट्रोल' शिवाय ती मेरी दुर्गा, लाल इश्क सारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपट देखील तिने काम केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/apply-today-indian-army-indian-army-mega-recruitment-2020-23866", "date_download": "2021-07-31T14:55:40Z", "digest": "sha1:RYUDW6AEQ4W2ZUZ4VUSXL7SVDUHT2IA3", "length": 9084, "nlines": 163, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Apply Today, (Indian Army) Indian Army Mega Recruitment 2020 | Yin Buzz", "raw_content": "\nआजचं करा अर्ज,(Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2020\nआजचं करा अर्ज,(Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2020\nभारतीय सैन्य भरती 2020\nभारतीय सैन्य भरतीभारतीय सैन्य, भारतीय सैन्य भरती २०२० (भारतीय सैन्य भारती २०२०) th 55 व्या एसएससी टेक (पुरुष) आणि २th व्या एसएससीडब्ल्यू टेक (महिला) कोर्ससाठी ऑक्टोबर २०२० आणि कायदा पदवीधरांसाठी भारतीय सैन्य जाग प्रवेशिका योजना २th वा कोर्स. आणि एनसीसी विशेष प्रवेश योजना ऑक्टोबर 2020- 48 वा कोर्स.\nकोर्सचे नाव: 55th SCC (T) (पुरुष) & 25th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2020\nपदाचे नाव & तपशील:\nअ.क्र. पदाचे नाव पद संख्या\nSSC (T)-55 & SSCW (T)-26: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2020 (12:00 HRS)\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/national-education-policy-new-directions-and-hope-30527", "date_download": "2021-07-31T14:54:40Z", "digest": "sha1:FYN4ND3VGIFK2URSE66PK6KZP5V4WKLB", "length": 16889, "nlines": 141, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "National Education Policy New Directions and Hope | Yin Buzz", "raw_content": "\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण -नवी दिशा व आशा\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण -नवी दिशा व आशा\nभाषा, गणित, विज्ञान या मुख्य ���िषयाबरोबरच शालेय शिक्षणात व्यावसायिक व पेशा शिक्षणाचा समावेश करण्याची केलेली शिफारस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नवी दिशा देणारी आहे. शालेय शिक्षण घेताना मुलांना आता व्यावसायिक शिक्षणही घेता येणार आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या अंगी असणाऱ्या क्षमता व व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.\nबहुप्रतिक्षेत आणि बहुचर्चेत राहिलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ या नव्या शैक्षणिक मसुद्याला अखेर केंद्रीय मंत्रीमंडळाने हिरवा कंदील दाखवून मंजुरी दिली.१९८६ नंतर म्हणजे तब्बल ३४वर्षांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा केलेला स्वीकार म्हणजे नव्या बदलाची नांदीच आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत नेमलेल्या आयोगांनी अनेक शिफारशी केल्या .त्यातील काही स्वीकारल्या गेल्या तर काही काळाच्या ओघात मागे पडल्या.त्या पार्श्वभूमीवर या नव्या शैक्षणिक धोरणाकडे आशेचा नवा किरण म्हणून पाहण्यास हरकत नाही.देशाची भविष्यातील वाटचाल कशा रितीने होणार याचे प्रतिबिंब यात दिसून येते.\nदेशापुढील नवी आव्हाने ,समस्या, गरजा , बदलते समाजमन ,विज्ञान तंत्रज्ञानात होत असलेले नवे बदल आणि भविष्यातील देशाची वाटचाल या गोष्टींचा वेध या धोरणात दिसून येतो. १०+२ या प्रचलित पद्धतीला फाटा देऊन ५+३+३+४ या नव्या पद्धतीचा स्वीकार करताना पूर्वप्राथमिकला प्राथमिक शिक्षणाला जोडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतहार्य आहे.या निमित्ताने देशभरातील अंगणवाड्या बालवाड्या प्राथमिक शाळांना जोडल्या जातील. त्यामुळे पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक यांचा संलग्नता वाढून विद्यार्थ्यांना ते फायदेशीर ठरेल.\nया धोरणातील अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून देण्याची.जागतिकीकरणाच्या लाटेत इंग्रजी शिक्षण काळाची गरज वाटू लागली.आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले.भाषा म्हणून इंग्रजी शिकली पाहिजे परंतु त्याचा मातृभाषा मराठीकडे दुर्लक्ष होता कामा नये.मधला एक काळ तर असा होता की इंग्रजीशिवाय पर्यायच नाही असे वातावरण तयार झाले होते.त्यात हळूहळू बदल होत आहे.थोडक्यात नव्या धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिल्याचे जाणवते. महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात मराठी भाषा शिकण्याचा कायदा करावा लागतो ह�� कशाचे लक्षण आहे. मातृभाषेतील शिक्षणावर आपला विश्वास आहे की नाही असे वाटते. मातृभाषेतून शिकल्याने संबोध, संकल्पना व आशय समजण्यास सोपे जाते. पहिली ते पाचवीपर्यंत प्रारंभिक भाषा आणि संख्याज्ञान यांचे दर्जेदार शिक्षण देण्याचे ध्येय ठेवले आहे.\nभाषा, गणित, विज्ञान या मुख्य विषयाबरोबरच शालेय शिक्षणात व्यावसायिक व पेशा शिक्षणाचा समावेश करण्याची केलेली शिफारस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नवी दिशा देणारी आहे. शालेय शिक्षण घेताना मुलांना आता व्यावसायिक शिक्षणही घेता येणार आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या अंगी असणाऱ्या क्षमता व व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. कुशल मनुष्यबळ आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल.\nशिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ याचा विस्तार करून पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण या अधिनियमाच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशीमुळे दहावीनंतरची शिक्षणातील गळती थांबण्यास मदत होईल.किमान बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार प्राप्त होणार आहे.आपल्या देशात दारिद्रय ,आर्थिक मागासलेपण ,उपासमारी अन्य कारणांमुळे अनेक मुले मध्येच शिक्षण सोडून देतात .त्यांना किमान बारावीपर्यत शिकता येईल.\nकमी पटसंख्येच्या शाळा एकत्र करून त्यांचे एकञित शैक्षणिक संकुल करण्याचे सुचविले असले तरी भौगोलिक परिस्थिती ,उपलब्ध साधन सुविधा यावर त्याचे यश अवलंबून असेल.त्याठिकाणी नियंत्रण आणि संचालन करणारी पर्यवेक्षीय यंत्रणा यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे.\nपूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षणाचा ढाचा बदलणाऱ्या या धोरणात केलेल्या नवीन शिफारशी विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षांना चेतना देण्यास तसेच बलशाली राष्ट उभारणीच्या कार्यात किती प्रभावी ठरु शकतात हे येणाऱ्या काळात पहावयास मिळेल.\nगणित mathematics विषय topics शिक्षण education विज्ञान तंत्रज्ञान शाळा मराठी महाराष्ट्र maharashtra रोजगार employment\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nभारतीय सैन्य दलात नोकरी मिळविण्याचे विविध पर्याय; जाणून घ्या पात्रता\nदेशातील बहुतांश तरुणाईची इच्छा भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची असते, सैन्यात करियर...\nगुगलच नव तंत्रज्ञान विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार\nशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात, विविध समस्या निर्माण होतात, या...\nइंटरनेट नसल्यामुळे ऑनलाइन वर्ग नाही; गावातील बाईंनी असे दिले गणिताचे धडे\nचंद्रपुर :- कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण...\nडिस्टन्स एज्युकेशनची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया जाहीर; 'या' अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश\nमुंबई : विद्यापीठाच्या डिस्टन्स अँड ओपन लर्निंग एज्युकेशनची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया...\nभारती रिझर्व्ह बॅंक मध्ये ३९ पदांची भरती\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, भारती रिझर्व्ह बॅंक...\nनवोदय विद्यालयात ४५४ टिचर पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nशिक्षक होण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरुणाईसाठी राज्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शासकीय...\n'जीएसटी'बाबत रोहित पवारांचं फडणवीसांना सणसणीत उत्तर, वाचा काय म्हणाले...\n'जीएसटी'बाबत रोहित पवारांचं फडणवीसांना सणसणीत उत्तर, वाचा काय म्हणाले... जीएसटीची...\n'टीईएस'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू\n'टीईएस'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू पुणे - लष्कराच्या सैन्य दलात अधिकारी म्हणून काम...\n लाखो रुपये खर्चुन 'जे' शिक्षण व्यवस्थेला जमलं नाही 'ते' विनामुल्य...\nनांदेड : 'शिक्षण हे विघिनीचे दूध आहे, जो प्राशण करेल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही...\nनाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्र्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगरांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी...\nसुशांत बसापुरेच्या कवितेचं 'रोपटं'\nसुशांत बालाजी बसापुरे हा देगलूरच्या साधना हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी. गतवर्षी...\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२०\nनॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक उत्कृष्ट विकास संस्था...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vmoti.blogspot.com/2006/09/", "date_download": "2021-07-31T15:45:29Z", "digest": "sha1:GIHQQBOIJFSS6JAS24Y2A6H6FAWA3SNS", "length": 19422, "nlines": 70, "source_domain": "vmoti.blogspot.com", "title": "विखुरलेले मोती: September 2006", "raw_content": "\nकाळाच्या ओघात अनेक मोती विखरुन गेले. त्या मोत्यांना हुडकून त्यांची सुरेख मौक्तिक माला गुंफण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.\nकंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भ��रताची एक प्राचीन वसाहत)\nहिंदू धर्म हा जरी जगातला एक पुरातन धर्म समजला गेला तरी इतर धर्मांसारखा या धर्माचा प्रसार मात्र भारताबाहेर फारसा झाला नसल्याचे अनेकदा ऐकू येते. त्यामानाने हिंदू धर्माची एक उपशाखा मानावी अशा बौद्ध धर्माचा प्रसार मात्र दूरपर्यंत झालेला दिसतो. हिंदू धर्म खरंच भारताबाहेर गेला की काय याचा विचार केला असता उत्तर 'तसा तो भारताबाहेरही पसरला' असे येते. हिंदू धर्म एके काळी पूर्वेकडील देशांत पसरला होता, समृद्धीस आणि भरभराटीस आला होता असे दिसून येते. यावर वाचनात आलेला वाल्मीकी रामायणातील एक संस्कृत श्लोक१ पुढे उद्धृत केला आहे.\nयत्नवन्तो यव द्वीपम सप्त राज्य उपशोभितम \nसुवर्ण रूप्यकम द्वीपम सुवर्ण आकर मण्डितम ॥ ४-४०-३०\nकिष्किंधा कांडात सुग्रीव वानरांना पूर्व दिशेस जाऊन सीतेचा शोध घेण्यास सांगतो, त्यावेळेस नक्की कुठल्या ठीकाणी शोध घ्यावा याची माहिती तो वरील श्लोकात देतो. यव द्वीप हे जावा बेटाचे आणि त्या भोवतीच्या इतर बेट समूहाचे वर्णन आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच वाल्मीकींना ज्याअर्थी यव द्वीपाची माहिती होती त्याअर्थी त्याकाळी या भूभागाशी भारताचे संबंध असले पाहिजेत.\nपूर्वेकडच्या अशा देशांत प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातला एक महत्त्वाचा देश म्हणजे कंबोडीया. कंबोडीयाचा नजिकच्या काळातला इतिहास ख्मेर रक्तक्रांती आणि हुकूमशहा पोल पॉटच्या बाबतीत वाचायला मिळतो. प्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे.\nइसवी सनापूर्वी सुमारे २००० वर्षांच्या दरम्यान मुख्यत्वे भातशेतीची लागवड करण्यासाठी सुपीक जमीनींचा शोध सुरू झाला. यातूनच भारताच्या मुख्य भूमीवरून हळूहळू पूर्वेकडे स्थलांतर होऊ लागले. सुरुवातीच्या काळात स्थलांतरीतांनी स्वत:ची स्वतंत्र खेडी स्थापन करण्यास प्रारंभ केला. याच बरोबर भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापारामुळे हा भूभाग हळूहळू माणसांनी आणि भारतीय संस्कृतीने व्यापला गेला. यालाच या भूभागाचे हिंदुत्वीकरण (इंडिअनायझेशन) म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने हिंदुत्वीकरणाचा काळ इसवी सना पूर्वी ५०० (२००) वर्षे मानला जातो. सर्वात जुनी संस���कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. भारत- चीन यांच्या व्यापारामुळे वृद्धिंगत होणाऱ्या या संस्कृतीत हळू हळू हिंदू ब्राह्मण, बौद्ध भिक्षू, अन्य विद्वान, कारागीर, कलावंत यांची ये जा ही सुरू झाली. कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदया विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे --\nकंभोज देशाचा ब्राह्मण राजपुत्र कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश) मुलगी मीरा (Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले.\nया राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक होते पण पुढे जाऊन चेन्लाने फुनानवर स्वारी करून ते राज्य आपल्या अंकित केले.\nफुनान: (इ. स. नंतर पहिले शतक - इ.स. नंतर ६१३) फुनानच्या शासकांनी भारतामधून बऱ्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतर करण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्य नियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने या काळात कालवे काढून शेती केली जात होती असे दिसून येते. कंबोडीयाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात फुलून आला.\nया राज्याची बरीचशी माहीती प्राचीन चिनी दस्तावैजांमधे मिळते. त्यामानाने प्रत्यक्ष कंबोडीया मधे ती फारशी उपलब्ध नाही.\nचेन्ला: (इ. स. नंतर ५५० - सुमारे ८ वे शतक) चेन्लाचा सर्वप्रथम उल्��ेख चिनी दस्तावैजात फुनानचे मांडलिक राज्य म्हणून आढळतो. इ.स.नंतर ५५० ला चेन्ला राज्य फुनान पासून वेगळे होऊन स्वतंत्र झाले. त्यानंतर ६० वर्षांत त्यांनी फुनान बळकावले. इशानपुरा ही चेन्ला राज्याची पहिली राजधानी मानली जाते. या शासकांनीही हिंदू संस्कृतीचा अंगिकार केला. पुढे या राज्याचे अनेक तुकडे पडून एक छत्री अंमल नाहीसा झाला.\nजावा साम्राज्य: (८ वे शतक) खिळखिळ्या झालेल्या चेन्ला राज्यावर समुद्रापलीकडच्या जावा साम्राज्याने स्वाऱ्या करून त्याला अधिकच लुटले. जावा साम्राज्याशी दोन हात करायला असमर्थ असल्याने चेन्ला राज्यांची समुद्रतटांवरून पीछेहाट झाली व ते कंबोडीयाच्या अंतर्भागातील टोन्ला सॅप या सरोवराच्या आसपास जाऊन वसले.\nएंगकोर साम्राज्य (इ.स.८०२- इ.स.१४३१): जयवर्मन दुसरा या चेन्ला राज्याच्या एका शासनकर्त्याला जावा साम्राज्यात बंदी ठेवले होते. बंदिवासातील सुटके नंतर त्याने सैन्याची जमवाजमव करून इ. स. ७९० पासून पुढे १२ वर्षे जावा साम्राज्याशी निकराने लढा दिला. इ.स. ८०२ मध्ये त्याने स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला आणि अशा प्रकारे ख्मेर घराण्याचा आणि एंगकोर राजवटीच्या सुवर्ण काळाचा आरंभ झाला. आपल्या राज्यकाळात त्याने कंबोडीयाच्या अनेक प्रांतांवर स्वाऱ्या करून आपला राज्य विस्तार केला आणि एकछत्री अंमल प्रस्थापित केला. याबरोबरच त्याने \"देवराजा\" ही महत्त्वाची प्रथा सुरू केली. राजा हा ईश्वरी अंश असतो, ही हिंदू संकल्पना त्याने प्रत्यक्ष अमलात आणली. निर्विवाद वर्चस्व आणि आधिपत्य स्थापन करून एंगकोर साम्राज्याची पाळेमुळे कंबोडीयात घट्ट रोवण्यास या प्रथेचा फार मोठा उपयोग झाला. इतिहासावरून दिसून येतं की जयवर्मन आणि त्यानंतरच्या पुढील देवराजांच्या मागे सर्व प्रजा एकजूटीने उभी राहिली आणि एका बळकट साम्राज्य निर्माण झाले. एंगकोरचे साम्राज्य सुमारे ६०० वर्षे टिकले.\nबऱ्याचशा ख्मेर राजांच्या नावामागे लावली जाणारी \"वर्मन\" ही उपाधी रक्षणकर्ता या अर्थाने वापरली जाते.\nयाच वंशातील सूर्यवर्मन दुसरा (१११३ - ११५०) याने जगप्रसिद्ध एंगकोर वट३ या भव्य देवळाची निर्मिती केली. भगवान विष्णूंचे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे जगातील एक आश्चर्य मानले जाते. हे देऊळ पूर्ण करण्यास ३७ वर्षे लागली व याकामी सुमारे ५०,००० मजूर राबले असा संदर्भ वाचनात येतो. या वंशातील इतर कलाप्रेमी राजांनीही अशा अनेक मंदीरांची निर्मिती केली.\nकालांतराने या वंशातील राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असं अनुमान काढलं जातं की बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर 'देवराजाची' प्रथा मोडीत निघाली व हळू हळू राज्य विस्तार, नियंत्रण या सर्वांना खीळ बसली. त्यातूनच पुढे हे साम्राज्य कमकुवत झाले.\n१मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ याहून वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहीतीवरून हा श्लोक उद्धृत केला आहे. तज्ज्ञांनी अधिक माहीती द्यावी. मी संस्कृत जाणकार नसल्याने श्लोक लिहीण्यात चूक झाली असेल तर चू. भू. दे. घे.\n२ काही ठीकाणी या राजकन्येचे नाव सोमा असल्याचे वाचनात आले आहे.\n३ एंगकोर वटचे मंदीर हा एक विस्तृत विषय असल्याने त्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यामुळे अधिक माहीती दिलेली नाही.\nवरील लेखासाठी वापरलेली माहीती महाजालावरील अनेक संकेतस्थळांवरून संकलित केली आहे आणि सर्व चित्रे विकिपिडीया मुक्तकोशाच्या सौजन्याने वापरली आहेत.\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\nकंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)\nमराठी विकिपीडिया आणि त्यावरील माझे इतर लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z120129214912/view", "date_download": "2021-07-31T16:10:42Z", "digest": "sha1:NMODOBWJFVLE2DL5BZXYSM65CSQWRPU4", "length": 15763, "nlines": 141, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड ५ - अध्याय २३ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ५|\nखंड ५ - अध्याय २३\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत महाभागा ऐक सांप्रत ज्यानें होईल गाणपत्य ॥१॥\n ऐसा गुरु जो शांतियुक्त त्यास वंदून म्हणावें विनीत त्यास वंदून म्हणावें विनीत दीक्षा द्यावी महाप्रभो ॥३॥\n करावें गाणपत्य आपुल्यासम ॥४॥\nऐसें जो शिष्य विचारित शीलवंत जो विनीत \n ते ती तुज सांगतों ऐकावे \nदुसर्‍यांचे घरीं न जेवावें रजस्वला स्त्रीसी न पहावें रजस्वला स्त्रीसी न पहावें परस्त्रीगमन न करावें कोठेही कदापि मनानेही ॥७॥\nस्वार्थासाठी क्रोध न करावा लोभ मानसीं न धरावा लोभ मानसीं न धरावा अभक्ष्य भक्षणाचा नसाव�� छंद कधी गणेशभक्तासी ॥८॥\nगुरुद्रोह नसावा न निष्ठुरता ज्येष्ठांच्या अपमानीं नसावी आसक्ति चित्ता ज्येष्ठांच्या अपमानीं नसावी आसक्ति चित्ता वेदशास्त्रविहितमार्गीं हीनता कदापिही न आचरावी ॥९॥\n ऐसे विविध नियम उपदेशून साधकाप्रत नंतर मंत्र सांगावा ॥१०॥\n तेव्हाच द्यावा दीक्षामंत्र ॥११॥\n गुरूने शिष्यास मंत्र द्यावा ॥१२॥\nभक्तिपूर्वक आदरें मंत्र द्यावा तेथ दक्षा सुखदविधि बरवा तेथ दक्षा सुखदविधि बरवा तो मी वर्णितों आघवा तो मी वर्णितों आघवा ऐक आता आदरें ॥१३॥\nपवित्र जागीं मंडप घालून भूमी गोमयाने सारवून मातीची चौकोनी वेदी करून त्यात स्थापावे पवित्र घट ॥१४॥\n विधिपूर्वक त्या वेळीं ॥१५॥\n त्यांसी पूजावे होऊन विनम्र त्यांस द्यावें भूषण वस्त्र त्यांस द्यावें भूषण वस्त्र \n लाख दशसहस्त्र वा हजारांचा त्याचा दशांश अर्पण होमांत ॥१७॥\n गुरुस प्रणाम करावा ॥१८॥\n प्रभो माझी पुरवी कामना रक्षावें मज दीना गाणपत्य मंत्र द्यावा ॥१९॥\n गणेशमंत्रानें त्या वेळीं ॥२०॥\nनंतर विघ्नेश्वराचें करून ध्यान स्वल्प मार्गें पूजून \n प्रार्थावे मंत्र म्हणा म्हणून द्विजोत्तमा संसार जावा तरून द्विजोत्तमा संसार जावा तरून म्हणोनि मजला मंत्र द्यावा ॥२२॥\n तैं महर्षि गुरु त्यास शिकवत गणेशास मनीं ध्यात मंत्र देण्यास शिष्यातें ॥२३॥\n गुरुनें अभिषेक करावा ॥२४॥\nऐसा शिष्य होत स्नात त्यास घेऊन करावा प्रणिपात त्यास घेऊन करावा प्रणिपात शिष्यहस्ते पूजन विधिवत करवून त्यास निरोप द्यावा ॥२६॥\n करावें त्या शिष्यानें एकमन त्यांना दक्षिणा देऊन \nशाठय न धरता मानसांत भोजन द्यावें तयांसी पुनीत भोजन द्यावें तयांसी पुनीत मोदक लाडू पायस मनसोक्त मोदक लाडू पायस मनसोक्त वाढावें त्या ब्राह्मणांना ॥२८॥\n नाना परींची पक्वान्नें मिष्टान्न यथेष्ट त्यांना वाढून पुनः पुनः प्रणास करावा ॥२९॥\n भवार्णवी तरण्या मदत द्यावी गुरुस दक्षिणा द्यावी ग्रुरुवंशास नमावें सदा ॥३०॥\n न करी तो अपराधी ॥३१॥\n तेणें कोपे साक्षातू विघ्नेश्वर यांत संशय नसे खरोखर यांत संशय नसे खरोखर ऐसा दीक्षाविधि जाणावा ॥३२॥\n गाणपत्यांनी जे पाळावे ॥३३॥\nदंतमंजन न करतां देवळांत गणेशाच्या जो जात जाता भ्रष्ट होतसे ॥३४॥\n गणाधिपा पूजितां दोष असे ॥३५॥\n करून न करावें पूजन यथाविधि धरून मौन \n तरी अंतराय पू��ेंत होत विघ्नयुक्त नर होई ॥३७॥\nस्नान न करितां अभ्यंगसंयुक्त देवालयांत प्रवेश करित तरी तो भ्रष्ट होय भक्त आणखीही नियम असत ॥३८॥\n परी पाय न प्रक्षालित तैसाच गणेशमंदिरात प्रवेश करितां विघ्न येई ॥३९॥\nगंधानें चर्चित शरीर असत परी गणनायका न पूजित परी गणनायका न पूजित तैसाच देवालयीं जात तरी भ्रष्ट होय तो नर ॥४०॥\nअजीर्णांदि दोषयुक्त जो देवासमीप बैसत ढेकर देतां पूजेंत विघ्नयुक्त नर होय ॥४१॥\nभेरी नगारा न वाजवित तैसाच गणेशमंदिरीं प्रवेशत तो भ्रष्ट जगीं होत देवगृहय प्रभंजक हो ॥४२॥\n जो बोले असत्य वचन अथवा न करी देवस्तवन अथवा न करी देवस्तवन तोही भ्रष्ट जाणावा ॥४३॥\nनित्य प्रजानाथ तेथ संयत देवाच्या सन्निध राहत तरीच ईप्सित लाभेल ॥४४॥\n तो गाणपत्य स्वयं होत गणेस साक्षात्‍ या जगी ॥४५॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गाणपत्यदीक्षावर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः \nजपाची संख्या १०८ का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F", "date_download": "2021-07-31T16:41:09Z", "digest": "sha1:X2OEGLGPSG5KM3KBM4GB3C6YQR5CG4I6", "length": 6829, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रँक लॉईड राइट - विकिपीडिया", "raw_content": "\nजून ८, इ.स. १८६७\nरिचलंड सेंटर, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nएप्रिल ९, इ.स. १९५९\nफ्रॅंक लॉईड राइट (जून ८, इ.स. १८६७ - एप्रिल ९, इ.स. १९५९) हा एक अमेरिकन स्थापत्यकार होता. राइटने आपल्या कारकीर्दीत ५०० पेक्षा अधिक वास्तू विकसित केल्या ज्यांमध्ये अनेक शाळा, कचेर्‍या, संग्रहालये, हॉटेल व गगनचुंबी इमरती होत्या. इ.स. १९९१ साली अमेरिकन स्थापत्यकार संस्थेने त्याला आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन स्थापत्यकार असे गौरवले.\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९५९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ��ा-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-31T14:49:41Z", "digest": "sha1:IFTWCZY6D3LAOIJ3GCRA3YBXAZP3WOVR", "length": 5972, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्स - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख रोमन युद्धदेव \"मार्स\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मार्स (निःसंदिग्धीकरण).\nरोमन मिथकशास्त्रानुसार मार्स हा युद्धाचा देव आहे. तो जुनो व ज्युपिटर यांचा मुलगा बेलोनाचा पती व व्हीनसचा प्रियकर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabadlive.com/osmanabad-jilha/attack-on-a-lawyer-near-the-island/cid3483043.htm", "date_download": "2021-07-31T16:33:31Z", "digest": "sha1:QO7PVXLP4XZGNPDUUGLKTD7GI5ZDEBUH", "length": 3984, "nlines": 32, "source_domain": "osmanabadlive.com", "title": "बेटजवळगा येथे वकिलास मारहाण", "raw_content": "\nबेटजवळगा येथे वकिलास मारहाण\nउमरगा: ॲडव्होकेट आनंदा वाकोडे, रा. औरंगाबाद हे दिनांक 30 जुन रोजी बेटजवळगा येथील आपल्या सासुरवाडीत आले असता खटला चालवण्याच्या वादातुन गावकरी कांबळे कुटुंबीय कृष्णा , महादेव , मनोहर, लखना अशा बारा स्त्री- पुरुषांनी आनंदा यांसह त्यांचे सासरे, शालक यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन प्लास्टीक नळया, काठीने मारहाण करुन ठार म��रण्याचा प्रयत्न केला.\nअशा मजकुराच्या वाकोडे यांच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 307, 324, 504, 506, 34 सह अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nलोहारा: समुद्राळ येथील दिलीप व सुनिता अंबुरे हे दीर- भावजय दिनांक 30 जुन रोजी 17.30 वा शिवारातील शेतात काम करत होते. यावेळी शेत बांधाच्या वादातुन भाउबंद- सुभाष रघुनाथ अंबुरे यांनी ठार मारण्याची धमकी देउन दिलीप व सुनिता यांच्यावर चाकु हल्ला करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दिलीप यांनी दिनांक 01 जुलै रोजी वैदयकिय उपचारा दरम्यान दिलेल्या निवेदना वरुन भादसं कलम 307, 324,323, 504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nउमरगा : बेटजवळगा येथील कृष्णा व आशिष महादेव कांबळे हे दोघे बंधु दिनांक 30 जुन रोजी 09.00 वा गावातील चौकात होते. या वेळी पुर्वीच्या वाद-खटल्याच्या संदर्भातुन भाउबंद- माणीक, संतोष, मसाजी यांनी कृष्णा व आशिष यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabadlive.com/osmanabad-jilha/financial-penalty-to-ten-accused-in-osmanabad-district/cid3468422.htm", "date_download": "2021-07-31T16:16:58Z", "digest": "sha1:T2HW5MD7N5KI3K7AXE24UOGDV643Y6AF", "length": 6339, "nlines": 38, "source_domain": "osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात दहा आरोपींना आर्थिक दंडात्मक शिक्षा", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात दहा आरोपींना आर्थिक दंडात्मक शिक्षा\nउस्मानाबाद - कोरोना मनाई आदेशांचे उल्लंघन: जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोविड- 19 संबंधी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणा-या सहा आरोपींस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पुढील प्रमाणे शिक्षा सुनावल्या आहेत.\nतुळजापूर पोठा हददीतील युवराज अर्जुन माळी, रा.काटगांव यास 500 रु तर तामलवाडी पोठा हददीतील एका व्यक्तीस 500 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.\nउस्मानाबाद ग्रामीण पोठा हददीतील आळणी येथील आगतराव किर्दत यांसह आंबी पोठा हददीतील रफीक शेख, व अनिल झीरपे यांना प्रत्येकी 500 रु दंडाची शिक्षा तर परंडा पोठा हददीतील रसुल तुटके यांना 200 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.\nजुगार : जुगार खेळुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अ चे उल्लघंन करणा-या पुढील तीन आरोपींस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पुढील प्रमाणे शिक्षा सुनावल्या आहेत.\nलोहारा पोठा हददीतील रंगराव व्यंकट चिवरे रा. सास्तुर यास 500 रु दंडाची तर बेंबळी पोठा हददीतील गोविंदिसिंग बायस रा.ताकविकी यांसह अन्य एका व्यक्तीस प्रत्येकी 500 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.\nसार्वजनिक ठिकाणी धोकादायक वर्तन : लोहारा पोठा हददीत रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात वाहन उभे करुन भादसं कलम 283 चे उल्लंघन करणा-या सास्तुर येथील सोहेल रहमान शेख यांना 100 रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.\nकोविड मनाई आदेश झुगारुन व्यवसायास चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्याबददल दि. 28 जून रोजी पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत खालील प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.\nउस्मानाबाद ग्रामीण पोठा हददीत काजळा गावात राजेंद्र क्षिरसागर, विशाल आहेर यांनी आपापल्या पानटप-याव्यवसायास चालु ठेवल्या असल्याचे तर सोनेगांव येथे विशाल माने व बापु गोफणे यांनी आपापली किराणा दुकाने व्यवसायास चालु ठेवली असल्याचे उस्मानाबाद गा्रमीण पोलीसांना आढळले. येथे पान टपरी व्यवसायास चालु ठेवली असल्याचे हे उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले.\nपरंडा पोठा हददीत शिराळा येथे राजेंद्र माळी व अशोक शिंदे यांनी आपापली किराणा दुकाने व्यवसायास चालु ठेवली असल्याचे परंडा पोलीसांना आढळले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_92.html", "date_download": "2021-07-31T15:39:08Z", "digest": "sha1:WUOFQ6U63NZII2MUMXD5BUYY7W3IWALV", "length": 12409, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (५८) निकल जाव यहाँसे जूता मारेंगे", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (५८) निकल जाव यहाँसे जूता मारेंगे\nक्र (५८) निकल जाव यहाँसे जूता मारेंगे\nठाकूरदासबुवांचा कुष्ठपरिहार श्री स्वामी समर्थ कृपेमुळे झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येत आणि श्री स्वामींजवळ कीर्तन पूजन करीत एके दिवशी बुवांच्या मनात आले की श्री स्वामींपासून गुरुपदेश मिळावा त्यावर श्री स्वामी बुवास रागावून म्हणू लागले हमकू कायकू सताता है हम पंतोजीपण नही करता गाँठके गुरु बाटके चेले हम करते नही देखे परंतु पुढच्या वर्षी बुव��ंनी निर्धारच केला की मरण आले तरी पुरवले पण श्रीस्वामींचा अनुग्रह घ्यायचाच असा निर्धार करुनच बुवा श्री स्वामी समर्थांपुढे उभे राहिले तेव्हा रागावून म्हणाले निकल जाव जूता मारेंगे श्री स्वामींचे हे कठोर शब्द ऐकताच बुवांचे मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टींचे स्मरण झाले (स्वामी रामानंदांनी कबीराला पायातली खडावा फेकून मारली होती ) बुवांचे हे मनात येताच श्री स्वामी म्हणाले तेरा कबीर झक मारता है हम कुछ परवाह नही रखते हे शब्द कानी पडताच श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटले .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nबुवांना श्री स्वामी समर्थांनी विसरलेल्या कस्तुरीचे स्मरण करुन देऊन आश्चर्याचा धक्का दिला बुवाकडे चुलीतील फेकलेले जळके लाकूड उगाळून लावण्यास सांगितले बुवांनी तसे करताच काही दिवसांतच बुवांचे कोड नाहीसे झाले यामुळे बुवांची श्री स्वामी समर्थांवरील निष्ठा पक्की झाली अशा सामर्थ्यशाली अवतारी गुरुचा अनुग्रह (शिष्यत्व) मिळावा अशी बुवांची तगमग सुरू झाली श्री स्वामींना ते सर्व जाणवत होते तरीही कठोरात कठोर कसोट्या लावूनच अनुग्रह देण्याची पध्दत तेव्हा होती आता मात्र कसे आहे आला माणूस की धर त्याला आणि कर शिष्य हे कमी की काय म्हणून एकाच वेळी अनेकांना सामूहिक अनुग्रह देणारेही आहेत आणि घेणारेही आहेत यावरुन आता अध्यात्मातला परमार्थातला व्रतस्थपणा जाऊन त्यास बाजारी स्वरूप आल्याचे दिसते गाँठ के गुरू बाटके चेले करण्याची दुकानदारी सुरू झाल्याचे दिसते श्री स्वामी समर्थांसारख्या अवधूत वृत्तीच्या सदगुरुला ते कदापि मान्य होणारे नव्हते म्हणूनच ते बुवांस म्हणाले हमकू कायकू सताता है हम पंतोजीपण नाही करता गाँठके गुरू बाटके चेले हम नही करते या उदगारावरुन कुणाही उपासकास स्वामींची अनुग्रह देण्याबाबतची भूमिका सहज लक्षात यावी निकल जा यहाँसे जूता मारेंगे अशा शब्दात बुवांना श्री स्वामींनी फटकारले झिडकारले पण बुवास याचा राग तर आला नाहीच उलट रामानंद स्वामींनी कबीराला खडावा फेकून मारल्याचा प्रसंग बुवांस आठवला श्री स्वामींचे आपणास फटकारणे झिडकारणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची आपल्यावर कृपाच झाली असा ठाकूरदासबुवांचा ग्रह झाला अर्थात सर्वज्ञ श्री स्वामींना हे सर्व कळत होते म्हणून ते पुन्ह��� कडाडले तेरा कबीर झक मारता है हम कुछ नही पर्वा रखते परंतु दृढनिश्चयी बुवा तेथून हालावयास तयार नव्हते बुवांच्या या दृढनिश्चयाने श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर प्रसन्न झाले या लीलेतून हाही बोध घ्यावा की श्री स्वामी समर्थांची उपासना करु इच्छिणाऱ्यांनी आपला दृढ निश्चय टणक मानसिकता आणि श्री स्वामींप्रती दृढ निष्ठा पुन्हापुन्हा तपासून पाहावी त्यातील कच्चे दुवे प्रयत्नपूर्वक काढून टाकावे श्री स्वामी सतत परिक्षा घेत असतात हे लक्षात असू द्यावे उपासनेत वेदना कष्ट त्रास हा होत असतो अडचणी येतच असतात पण श्री स्वामी अंतिमत खरेखुरे यश समाधान देत असतात हा पक्का भरवसा ठेवावा .\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/number-cancer-deaths-year-2019-maharashtra-states-267432", "date_download": "2021-07-31T14:24:13Z", "digest": "sha1:X2X5PBGFHEZYLUBLIWNNZO57IKVAQESN", "length": 8544, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी", "raw_content": "\nराज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचा ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळले असून, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली.\nराज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी\nमागील वर्षी सुमारे ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव\nमुंबई - राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचा ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळले अस��न, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह काही सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवरील उपचारांच्या सुविधेबाबत आमदार डावखरे यांनी प्रश्न मांडला.\nराज्यात 'इतके' युनिट वीज मोफत मिळण्याची शक्यता; नवे वीज धोरण लवकरच\nआरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘राज्यात २०१९ मध्ये ५ हजार ७२७ रुग्णांचे मृत्यू झाले. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी येथील केमोथेरपी केंद्रात जानेवारीपर्यंत ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.’’\nमुस्लीम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; शनिवारी अयोध्या दौरा निश्चित\nहोप ऑफ लाइफ संस्थेने राज्यात तीन हजार रुग्णांमागे एक तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे म्हटले होते, याबाबत आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्या वेळी मंत्री टोपे यांनी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे मान्य केले. मात्र, होप ऑफ लाईफने राज्यात असंसर्गजन्य आजाराबाबत अभ्यास केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\n‘राज्यातील ११ जिल्ह्यांतील केमोथेरपी केंद्रातील फिजिशियन व स्टाफ नर्स यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे एक महिन्याचे केमोथेरपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आत्तापर्यंत १६ जिल्हा रुग्णालयांतील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले असून, २०२०-२१ पर्यंत उर्वरित जिल्ह्यातील फिजिशियन व स्टाफ नर्सला प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे,’’ असे राजेश टोपे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-07-31T16:58:13Z", "digest": "sha1:KIQCILELLTX2UICORQE5TKNYHG3KUP3O", "length": 3465, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोमोल - विकिपीडिया", "raw_content": "\nगौरी चंद्रशेखरन पिल्लै तथा जोमोल ही मलयाळम चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vmoti.blogspot.com/2009/09/", "date_download": "2021-07-31T16:22:13Z", "digest": "sha1:DSKY7VKN43KI3SLZ646OBGQ6VCYILORK", "length": 27980, "nlines": 72, "source_domain": "vmoti.blogspot.com", "title": "विखुरलेले मोती: September 2009", "raw_content": "\nकाळाच्या ओघात अनेक मोती विखरुन गेले. त्या मोत्यांना हुडकून त्यांची सुरेख मौक्तिक माला गुंफण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.\nदा विंची कोड ही डॅन ब्राऊनची सुप्रसिद्ध कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल. काही प्राचीन रहस्यांचा शोध, ऐतिहासिक रहस्यांचा पाठपुरावा आणि काही प्राचीन गुप्तसंस्थांचे कामकाज असा साचा डॅन ब्राऊनच्या कादंबर्‍यांत सहसा आढळून येतो. दा विंची कोडमधील प्रायॉरी ऑफ झायन आणि एंजल अँड डिमन्स या दुसर्‍या कादंबरीतील इल्युमिनाती या गुप्तसंस्था या कादंबऱ्यांचा गाभा आहेत. एंजल्स अँड डिमन्स मधील एका प्रसंगात, कादंबरीची नायिका वित्तोरिया वेत्रा, रॉबर्ट लॅंग्डनला विचारते की \"तू प्राचीन चिन्हशास्त्राकडे कसा काय वळलास \" याचे उत्तर देताना तो सांगतो \"मला या शास्त्राबद्दल आवड उत्पन्न झाली ती एक डॉलरच्या नोटेमुळे \" याचे उत्तर देताना तो सांगतो \"मला या शास्त्राबद्दल आवड उत्पन्न झाली ती एक डॉलरच्या नोटेमुळे\nआपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अमेरिकन डॉलरची नोट किंवा अमेरिकन पद्धतीत म्हणतात तसे, डॉलर-बिल हाताळले असावे. अमेरिकन डॉलर वापरून व्यवहार केला असावा, आपल्या खिशात, पाकिटात, पर्समध्ये डॉलर-बिल ठेवले असावे. परंतु हे करताना आपण एक प्राचीन रहस्य आपल्यासोबत बाळगतो आहोत याची जाणीव फार कमीजणांना असावी. एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानांचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसर्‍या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसते. हे पिरॅमिडही पूर्ण नाही. मध्येच कापलेले आहे. त्याच्या शिखरावरील भागात एक प्रकाशमान डोळा असून पायथ्याशी रोमन आकडे दिसतात. पिरॅमिडच्या वर आणि खाली लॅटीन भाषेतील मजकूर आहे. गेली कित्येक वर्षे लोकांना हे चिन्ह नेमके का निवडले गेले हे गूढ उलगडलेले नाही आणि यामागे एक प्राचीन \"काँस्पिरसी थेअरी\" असल्याची आख्यायिका सुप्रसिद्ध आहे. अनेकांच्या मते हे चिन्ह फ्री-मेसन्स या प्राचीन गुप्तसंघटनेची देणगी असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि फ्री-मेसन संघटनेचे कार्यकर्ते फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांनी त्याला डॉलरच्या नोटेवर स्थानापन्न केले आहे.\nसर्वसाधारणत: या चिन्हाची माहिती काढायला गेले असता केवळ प्रेसिडेंट रूझवेल्ट यांचा या प्रकारात समावेश नसून हे चिन्ह अमेरिकेच्या राष्ट्रीय शिक्क्यावरही (Great Seal) असल्याचे सांगितले जाते. या शिक्क्याची निर्मिती १८ व्या शतकात करण्यात आली असून तिचा संबंध अमेरिकेचे आद्य संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंजामीन फ्रॅंकलीन यांच्याशी जोडला जातो. शिक्क्यावर असणार्‍या या चिन्हाची माहिती पुढीलप्रमाणे मिळते -\nचिन्हातील खालचा अपूर्ण पिरॅमिड हा १३ पायऱ्यांचा बनलेला असून नंतर कापलेला आहे. पिरॅमिडच्या वरील भागात एक सर्वदर्शी नेत्र आहे. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे हे ईश्वराचे सर्वव्यापी आणि संपूर्ण मानवजातीवर देखरेख करणारे नेत्र असल्याचे मानले जाते. पिरॅमिडच्या पायथ्याशी रोमन क्रमांक दिसतो. या पिरॅमिडच्या वर Annuit Coeptis ही लॅटीन वाक्यरचना आढळते तिचा अर्थ \"कार्यारंभास त्याचा (देवाचा) आशीर्वाद आहे\" आणि पिरॅमिडच्या खाली असणाऱ्या Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ \"नव्या जगाची व्यवस्था\" असा सांगितला जातो. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की बेंजामीन फ्रॅंकलीन हे देखिल फ्रीमेसन होते.\nअशीच एक गोष्ट सांगितली जाते ती थोरले जॉर्ज बुश यांच्या संदर्भात आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जॉर्ज बुश यांनी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्���ांतील राजदूत आणि अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी. आय. ए. चे प्रमुख म्हणून पदे भूषविली होती. १९८९ च्या जानेवारी महिन्यात जॉर्ज बुश यांचा शपथविधी झाला तेव्हा सर्वसामान्यांच्या लक्षात न येईल अशी एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे शपथविधी दरम्यान वापरली गेलेली बायबलची आवृत्ती हे नेहमीच्या बायबलपेक्षा वेगळी होती. ही आवृत्ती फ्रीमेसनांच्या गूढ आकृत्या आणि चित्रांनी सजलेली होती आणि हीच आवृत्ती अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथविधीसाठी वापरली होती.\nअमेरिकेचे चौदा अध्यक्ष हे फ्रीमेसन्स होते असे मानले जाते. जॉर्ज वॉशिंग्टन, थिओडोर रुझवेल्ट, अँड्रू विल्सन, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रुमन आणि थोरले जॉर्ज बुश हे त्यापैकी काही प्रमुख राष्ट्राध्यक्ष. यापैकी, ट्रुमन हे अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे जनक होत. बॉस्टन टी पार्टीतील सहभागापासून अमेरिकेची घटना लिहिणाऱ्यांपैकी अनेकजण फ्रीमेसन असल्याचे पुरावे सादर केले जातात. अब्राहम लिंकन यांनीही फ्रीमेसन संस्थेचे सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते आणि यावरून अमेरिकन सरकार नावाचे कळसूत्री बाहुले फ्रीमेसनांच्या गुप्तसंघटनेकडून नाचवले जाते अशी अटकळ बांधली जाते.\nफ्रीमेसनांची संस्था ही एक अतिशय प्राचीन गुप्त बंधुभावसंवर्धिनी (Fraternal Organization) असून त्यात कोणत्याही जाती-धर्माचे लोक सामील होऊ शकतात याखेरीज या संस्थेची माहिती अनेकांना नसते. ही संघटना कशी अस्तित्वात आली, तीत सामील होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते, त्यांनी राखून ठेवलेली प्राचीन गुपिते कोणती वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे सहसा उपलब्ध नाहीत. माहिती शोधत जाता जे थोडेफार धागेदोरे हाती लागतात ते असे -\nफ्रीमेसनरी या संस्थेचा उगम स्टोनमेसन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरवट आणि शिल्पकारांशी निगडित आहे. ही संस्था कधी अस्तित्वात आल्याचे कळत नसले तरी बायबलमधील प्रसिद्ध राजा सॉलोमन (सुलेमान) याचे मंदिर बांधताना त्याच्या हायरम अबीफ या प्रमुख स्थापत्यकाराची हत्या कोणतेतरी गुपित काढून घेण्यासाठी केली गेल्याचे सांगितले जाते आणि आपल्या प्राणांची किंमत देऊन ते गुपित जपणारा स्थापत्यकार, फ्रीमेसन असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, फ्रीमेसनरीच्या घटनेतील एक प्रमुख मुद्दा - गुपित���चे रक्षण प्राण जाईस्तोवर करायचे असा असतो. ही प्राचीन गुपिते कोणती या बद्दल अनेक अटकळी आहेत. सुलेमानचा खजिना, होली ग्रेलचे गुपित, मध्ययुगात युरोपात मुसलमानांविरुद्ध काढल्या गेलेल्या धार्मिक युद्धमोहिमा (क्रुसेडस), अनेक मध्ययुगीन राज्यक्रांत्या, राजकीय स्थित्यंतरे आणि अशा अनेक ऐतिहासिक गुपितांचे रक्षणकर्ते फ्रीमेसन्स असल्याचे सांगितले जाते. डॅन ब्राऊनच्या दा विंची कोडमुळे प्रसिद्ध झालेले सरदार नाइट टेंप्लारही फ्रीमेसन्स असल्याचे समजले जाते. आख्यायिकांचा आणि दंतकथांचा भाग सोडल्यास फ्रीमेसन्स ही संस्था खरी असली तरी ही प्राचीन गुप्तसंस्था काळाच्या उदरात कधीतरी गडप झाली असे दिसते.\nत्यानंतर इ.स. १७१७ साली किंवा त्या सुमारास इंग्लंडमध्ये फ्रीमेसन्स संस्थेचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मेसन्स हे दगड कापणारे, घडवणारे आणि शिल्पकाम करणारे पाथरवट असले तरी १८ व्या शतकात या संस्थेचे पुनरुत्थान काही राजकारणी, उमराव, साहित्यिक, व्यावसायिक आणि कलाकारांनी केल्याचे सांगितले जाते. १८ व्या फ्रीमेसनरीची घटना, विधी,\nगुपिते, कूटशब्द इतकेच नव्हे तर नवी लिपी तयार करण्यात आली. कूटशब्द आणि गुपिते राखून ठेवण्यासाठी प्राणांची शपथ घालण्याची प्रथा निर्माण करण्यात आली. मुख शहरांत फ्रीमेसन्सची आलिशान आणि ऐश्वर्यसंपन्न सभागृहे आहेत. यांना ग्रँड लॉजेस म्हणून ओळखले जाते. स्थापत्यशास्त्राची उपकरणे वापरून त्या मध्यभागी G लिहिलेले शेजारील चित्रातील हे बोधचिन्ह पाश्चात्य जगतात कुठेना कुठे नजरेस पडते. या अक्षराचे गूढही कोणाला सुटलेले नाही. God, Goodness, Geometry अशा अनेक अटकळी बांधल्या जातात. तरी, जगातील सर्वश्रेष्ठ स्थापत्यकार ईश्वराला मानवंदना देण्यासाठीच G हे अक्षर येते असे अनेकजण मानतात. युरोपातील आणि प्रामुख्याने अमेरिकन सरकारवर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. फ्रीमेसनरी ही तिच्या राजकारणातील सहभागामुळे बऱ्यापैकी कुप्रसिद्धही गणली जाते. राजकीय हत्या, हल्ले, स्थित्यंतरे यांत या संस्थेचा सहभाग असल्याच्या वदंता प्रसिद्ध आहेत.\nपरंतु, या सर्व सांगोवांगीच्या कथा आहेत की यात काही तथ्यांशही आहे याचा मागोवा घेताना तज्ज्ञ ही कॉन्स्पिरसी थिअरी अर्थातच मोडीत काढतात. त्यांचे काही ठोस मुद्दे असे -\nअमेरिकेचा शिक्का निश्चित करण्या��� बेंजामीन फ्रँकलीन हे एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत इतर अनेक होते आणि ते फ्रीमेसन असल्याचे पुरावे नाहीत. अमेरिकन शिक्क्यातील फ्रँकलीन यांनी सुचवलेला काही भाग नाकारण्यातही आला होता. बॉस्टन टी पार्टीची आखणी सर्वस्वी फ्रीमेसन्सनी केली होती याला पुष्टी देणारे संदर्भ सापडत नाहीत. फ्रीमेसन्स आणि इजिप्त व इजिप्तमधील पिरॅमिडस यांचा कोणताही संबंध असल्याचे दाखले नाहीत. हायरम अबीफच्या खुनाचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्राणांची शपथ घालण्याचा विधी फ्रीमेसन संस्थेत रुजू झाल्याची कथा केवळ दंतकथा आहे. फ्रीमेसनरी ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाची संस्था असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही विद्वानांनी एकत्र येऊन सुरू केलेली आणि स्वयंप्रेरणेने ज्यांना या संस्थेत सहभागी व्हावे असे वाटते त्यांना सभासदत्व देणारी ही संस्था आहे इतकेच.\nयाचप्रमाणे, एक डॉलरच्या रहस्याचा मागोवा घेता, या नोटेवरील १३ पायऱ्यांच्या पिरॅमिडमधील १३ हा आकडा अमेरिकेच्या १३ मूळ वसाहती दर्शवतो. हा अपूर्ण पिरॅमिड राष्ट्रबांधणीचे आणि एकजूटीचे काम अद्याप बाकी आहे असे सांगतो. या पिरॅमिडच्या पायथ्याशी असणारा MDCCLXXVI हा रोमन क्रमांक १७७६ हे वर्ष दर्शवतो. १७७६ मध्ये अमेरिकेच्या \"डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडस\"वर शिक्कामोर्तब झाले होते. Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ आहे \"नव्या युगाची व्यवस्था\" कारण ते १७७६ सालापासून सुरू झाले असे गणले जाते.\nरहस्य, गुपिते, थरार यांचे मानवी मनाला अनादी कालापासून आकर्षण आहे. दंतकथा या सत्यापेक्षा अधिक आकर्षक असतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात. त्या सर्वस्वी खऱ्या असतीलच असे नाही पण तथ्यांश नक्कीच असू शकतो. आपल्याला विश्वासाचा कोणता धागा पकडून पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्याला काकणभर अधिक ज्ञान आहे, वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि आपण त्या इतरांपासून सुरक्षित ठेवू शकतो ही भावना माणसाला लहानपणापासूनच सुखावत असते. इतिहासात अनेकदा अशा गुप्तसंस्थांचा उल्लेख आढळतो. प्रायॉरी ऑफ झायन नावाची राजवंशाचे किंवा येशूच्या वंशाचे पुरावे जपून ठेवणारी आणि त्यांना संरक्षण देणारी गुप्तसंथा, भक्त आणि श्रद्धाळूंच्या संरक्षणासाठी निर्��ाण करण्यात आलेली नाइट टेंप्लार ही संघटना, रहस्यांचे राखण करून राजकारणात आपला ठसा उमटवणारी फ्रीमेसन्स ही संघटना आणि यापेक्षा थोड्या वेगळ्या गुन्हेगारी वाटेने जाणाऱ्या असॅसीन किंवा हश्शाशीन ही हशीशाच्या अंमलाखाली सदस्यांकडून गुन्हे करवून घेणारी संघटना आणि खुद्द भारतातील ठग या नावाने प्रसिद्ध पावलेली गुन्हेगारी संघटना अशा अनेक गुप्त संघटना जगाच्या इतिहासात कार्यरत असल्याचे आढळून येते. या संघटनांत सामील होण्यासाठी लागणारी सदस्य पात्रता, त्यांचे शपथविधी, गुप्त ठिकाणी गुप्ततेत पार पाडले जाणारे विधी, त्यांची कार्यपद्धती या सर्वांनी समाजाला वर्षानुवर्षे भुऱळ पाडली आहे. डॅन ब्राऊनची नवी कादंबरी लवकरच येत आहे आणि ती सुलेमान राजाने बांधलेले प्राचीन मंदिर आणि फ्रीमेसन्स या गुप्तसंस्थेवर आधारित आहे. त्या कादंबरीच्या निमित्ताने फ्रीमेसनरीवर पुनश्च चर्चा सुरू होईल. नवी माहिती बाहेर येईल. नवी संशोधने केली जातील. तूर्तास, ही संस्था अद्यापही जगभरात कार्यरत आहे आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष फ्रीमेसन्स होते एवढे सत्य एक डॉलरच्या नोटेवरच्या या चिन्हामागील रहस्याचे गूढ कायम राखण्यास पुरेसे आहे.\nलेखासाठी वापरलेली सर्व चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.\nडोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस\nएंजल्स अँड डिमन्स - डॅन ब्राऊन\nसीक्रेट्स ऑफ फ्रीमेसनरी - डिस्कवरी चॅनेलवरील माहितीपट\nएक डॉलरचे अमेरिकन बिल\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\nमराठी विकिपीडिया आणि त्यावरील माझे इतर लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2013/06/kanda-puri-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-07-31T16:48:18Z", "digest": "sha1:WNOOUHJO3AR3MEPM6TXXPYEUKPYCBE4C", "length": 5163, "nlines": 73, "source_domain": "www.royalchef.info", "title": "कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi", "raw_content": "\nकांदा पुरी-Kanda Puri ही एक चवीस्ट लागणारी डीश आहे. कांदा पुरी हा पदार्थ लवकर होणारा व सर्वांना आवडणारा आहे. कांदा पुरी ही आपण पार्टीला करू शकतो. ह्यामध्ये मी पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते दिलेले आहे. कांदा पुरीच्या च्या पुऱ्या छान कुरकुरीत बनतात. तसेच ह्यामध्ये ओला नारळ व कैरीची चटणी वापरली आहे. त्यामुळे ही डीश खूप टेस्टी लागते. लहान मुलांना तर कांदा पुरी ही डीश खूप आवडते. तसेच ह्यामध्ये बीटरूट, गाजर, कांदा ��ालून सजवले आहे, त्यामुळे ती पौस्टिक तर आहेच.\n३ वाटी गव्हाचे पीठ\n१/२ वाटी बारीक रवा\n१/२ वाटी तांदळाचे पीठ\n१ १/२ चमचा मीठ\n१ १/२ चमचा साखर\n१/२ वाटी कैरीचा रस\n७ -८ हिरवी मिरची\n१ चहाचा चमचा मीठ\n१ चहाचा चमचा जिरे\n2 चहाचा चमचा साखर\nप्रथम सर्व पुरीचे साहित्य एकत्र करून माळून घ्या, नंतर त्याच्या पुऱ्या करून कागदावर पसरा\nव त्यावर सुरीने टोचे मारा नंतर कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या, त्याचे तुकडे करा.\nऎक भांड्यामध्ये चटणी घ्या त्यामध्ये पुरीचे तुकडे एकत्र करून बीट, गाजर, कांदा, नारळ, कोथिम्बीर, शेवने सजवून द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80514235534/view", "date_download": "2021-07-31T16:20:39Z", "digest": "sha1:SAP72XY3DFKIDE7LTD5GAFQO5THMYOLG", "length": 8975, "nlines": 137, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सगनभाऊ - झाला हो वनवास - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|\nलावणी संग्रह : १\nप्राणसख्या प्रियकरा करा श...\nअर्ज विनंती ऐका लोभ हा सा...\nनवे पाखरू जा गबरुहि लवा \nऋतु चौथा गे बाई ॥ तारु...\nअसी किरे प्रित वाढल किर्त...\nमज पापिणीची दृष्ट सख्याला...\nनाजुक माझे आंग नवि नवती \nसुख असता दुःख मज देता मी ...\nतुसी जो स्नेहसंग करिल बुड...\nआम्ही न बोलू आजपुन गडे फि...\nनाव तुझे साळू चल आज खेळू ...\nसुख असल्यावर दिना सारिखे...\nचंद्राचे चांदणे सितळ का ऊ...\nकाय म्हुन घातलीस आण\nनार चंचल मनि घाबरी\nराग आणि त्यांचे सांत्वन\nमय तो जोगिन होउंगी\nजळ्या लागला काय हो वहेनी\nउचलुन कडेवर का घ्याना\nत्याचे न माझे सैंवर झाले\nमी वचनि विकली जाइन तुमच्या करी\nबाहार खुदा विसर गये\nगोरे गाल मजा पहाल\nसखा रुसला जाते घरी\nमी तर कळी कि जाईची\nजाळा वाचुन कड येईना\nमनात हसले ग बाई हसले\nकशि जाउ सखे यात्रेला\nतुझ्या आंगी इष्काच्या कळा\nनवी होती का जुनी होती\nसगनभाऊ - झाला हो वनवास\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nचाल - गावा जातो प्राणविसावा राहवा दोन गोष्टी (राग संकीर्ण)\nझाला हो वनवास पती गेले नवतीचा पाहाणारा ॥\nआता कैचा राजा भरवी भरतपुरच्या राहणारा ॥ध्रु०॥\nकुंकु कपाळी शोभत नाही रत्नागिरीच्या ज्योतीबा ॥\nमाझे हे रूपस्वरूप पारखे झाले हे तोबा तोबा ॥\nपसा पसा डोळ्यातुन पाणी एकसाळ पद्मनाभा ॥\nजसा ताण्हुले काढी ढोसर तुळजापुर जगदंबा ॥\nडाहाळी जळुन कोळ जाती गळुन पडे भिंत��वर आंबा ॥\nशापिले शक्रारी काय रे आज्ञांकित तुमची रंभा ॥\nपुनरपी उद्धार होऊन काय शेषावर निजणारा ॥१॥\nइंद्रादिक गांजिले दशकंठा जन्मामध्ये संव्हार ॥\nमंदोदरी बोले रावणा नम्र होऊन जोडन कर ॥\nमुळीच दुष्ट झालासी रामचंद्राशी काम होइल बरे ॥\nश्रम घडवीले रघुरायाला हे तुजला मुक्तीचे घर ॥\nशरण रिघाला बिभीषण बंधु पाहुनीया सारासार ॥\nचिरंजीव आद्यापी त्यासी आर्पिले राज्यभार ॥\nपतीसहित मी दीन असता कसे लुटले रे लुटणारा ॥२॥\nकाव्य ऐका श्रीकृष्णाचे क्रशीपुन यादव श्रापिले ॥\nभागीरथीचे तीरी लढाई करून समग्र मारवीले ॥\nदोन प्रहर रात्रीचे वेळे समाचार घेऊ ठरले ॥\nधाय लोकळुन वृक्षाखाली चिंतातुर बसले ॥\nतेव्हा किरति काय केले ॥\nधनुष्य बाण ते क्षणी कसीले ॥\nतळपाया तळहात मस्तक फोडून क्षितीवर लोळवीले ॥\nबरे किराता जाउन सांगा सोमवंशीच्या झुंजणारा ॥६॥\nअर्जुन बोले काय अज्ञा सांगावी राया धर्मा ॥\nधर्म होणे रे बंधु राया निरदयी व्हावे घनःश्यामा ॥\nसुभद्रेच्या कांता काकुळती येतो आत्मारामा ॥\nबाण काढा प्राण चालला यासमयी वाचिव आम्हा ॥\nचतुरभुज नारायण त्याच्या गती आशा सीव सीव रामा ॥\nकाय पाड आमच्या राज्याचा ठावे असे लिहीले कर्मा ॥\nजीवंत असो पतिराज ते नको भेटवू भेटविणारा ॥\nसगनभाऊ म्हणे सपुत कपुत कोण आहे रे झुंझणारा ॥४॥\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/top-five-smartphone-company-who-ruled-on-indian-market/articleshow/74253751.cms", "date_download": "2021-07-31T15:54:03Z", "digest": "sha1:EFXI6VZDF5GH6HTHISJR326U3DDVBMDV", "length": 11711, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Xiaomi: 'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nभारतात स्मार्टफोन मार्केट जोरात सुरू आहे. अनेक नव्या कंपन्या मार्केटमध्ये येत आहेत. परंतु, २०१९ हे वर्ष काही स्मार्टफोन कंपन्यांनी खऱ्या अर्थाने गाजवले आहे. या कंपन्यामध्ये शाओमी, सॅमसंग, विवो, रियलमी आणि ���प्पो यांचा समावेश आहे. पाहा कोणत्या कंपन्यांची किती वाढ झालीय....\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nशाओमी (Xiaomi) ने २८ टक्के मार्केट शेअरसह भारतीय स्मार्टफोन बाजारात अव्वल स्थान पटकावले आहे. कंपनीची दरवर्षी ५ टक्के वाढ होत आहे. २०१९ या वर्षात कमाईच्या बाबतीत शाओमीने चीनच्या मार्केटलाही मागे टाकले आहे.\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nसॅमसंगने २१ टक्के मार्टेक शेअरसह भारतीय स्मार्टफोन बाजारात आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. कंपनीचे २०१९ मध्ये ५ टक्के मार्केट शेअरचे नुकसान झाले आहे. परंतु, कमाई (मिळकतीत) सॅमसंग सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nभारतीय बाजारात विवो १६ टक्के मार्केट शेअरसह तिसऱ्या स्थानावर आहे. २०१९ मध्ये मार्केटमध्ये विवोची भागीदारी ७६ टक्क्यांपर्यंत वाढली. विवोचे खास वैशिष्ट्ये म्हणजे क्यू ४ २०१९ च्या आकडेवारीनुसार, भारतीय स्मार्टफोन बाजारात विवो दोन नंबरवर आहे.\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nरियलमी नंबर चारवर आहे. २०१९ मध्ये सर्वात जास्त जलद गतीने मार्केटमध्ये स्थान मिळवणारा स्मार्टफोन ब्रँड म्हणून रियलमीने स्थान मिळवले आहे. २०१८ मध्ये कंपनीची भागीदारी ३ टक्के होती. ती २०१९ मध्ये वाढली व १० टक्क्यांपर्यंत झाली आहे.\n'या' ५ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजार गाजवला\nकाउंटर पॉइंट मार्केट मॉनिटरच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये भारतात पाचव्या स्थानावर सर्वात मोठी कंपनी म्हणून ओप्पोचे नाव आहे. चीनच्या बीबीके ग्रुपची तिसरी कंपनी चे भारतीय बाजारात ९ टक्के मार्केट शेअर आहेत. कंपनीने २०१९ मध्ये २८ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nBSNL ग्राहकांना गुड न्यूज, या प्लानच्या वैधतेत वाढ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकार-बाइक इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी लाइफचं 'नो टेन्शन', Toyota च्या २ कारवर मिळणार सर्वात जास्त वॉरंटी \nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमोबाइल स्मार्टफोन खरेदी करायचंय तर Vivo मध्ये अपग्रेड करा आणि मिळवा ५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्स्चेंज ऑफरचा लाभ\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nटॅरो कार्ड मासिक टॅरो राशीभविष्य ऑगस्ट २०२१ : या राशींना या महिन्यात अनेक नविन संधीचा लाभ\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्ड हरवलेय, चिंता करू नका, या टिप्स वापरून आधार संबंधित काम करा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग Baby Hair Growth Tips : मुलांच्या केस वाढीसाठी प्रयत्न करताय फॉलो करा 'या' सोप्या टिप्स\nफॅशन बसपन का प्यार बालपणीच्या मैत्रिणीचं वहिनी म्हणून स्वागत करण्यासाठी ईशानं घातला सुंदर लेहंगा\nटिप्स-ट्रिक्स Friendship Day 2021: WhatsApp स्टिकर्सद्वारे द्या मित्रांना शुभेच्छा, असे करा डाउनलोड\nकरिअर न्यूज Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीचा निकाल आता ऑगस्टमध्येच\nमुंबई मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात १५ टक्के पाणी कपात\nसोलापूर अकरावेळा आमदार, एसटीनेच प्रवास... असे होते ग्रेट गणपतराव आबा\nमुंबई गणपतरावांचं जाणं क्लेशदायक; पवारांनी 'या' शब्दांत वाहिली श्रद्धांजली\nमुंबई मुंबई पोलिसांचा स्मार्टनेस, 'बचपन का प्यार' व्हायरल व्हिडिओचा असा केला फायदा\nमुंबई अनिल देशमुख यांना 'ईडी'चे पाचव्यांदा समन्स; सोमवारी काय होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/punjab-and-sind-bank-recruitment-2019-17576", "date_download": "2021-07-31T16:02:25Z", "digest": "sha1:AMC4APXCIUUOUJCG5OWVXMYTTFZMQOWV", "length": 10946, "nlines": 179, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Punjab and Sind Bank Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nपंजाब & सिंध बँकेत इतक्या जागांसाठी भरती\nपंजाब & सिंध बँकेत इतक्या जागांसाठी भरती\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2019\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n2 कंपनी सेक्रेटरी 01\n3 राजभाषा अधिकारी 01\n4 लॉ मॅनेजर 10\n5 फायर सेफ्टी ऑफिसर 01\n6 सिक्योरिटी ऑफिसर 15\n7 कृषी क्षेत्र अधिकारी 50\n8 चार्टर्ड अकाउंटेंट 50\n9 सॉफ्टवेअर डेवलपर / IT प्रोग्रामर 30\n10 राजभाषा ऑफिसर 05\n11 टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल) 02\n12 टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल) 02\nपद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) पदवीधर (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया सदस्य (iii) 06/08 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 10/12 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) विधी पदवी (ii) 02/04 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) B.E/B/Tech (फायर/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी ) (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) नौदल/सैन्य/हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा.\nपद क्र.7: (i) 60% गुणांसह कृषी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/मत्स्य विज्ञान पदवी किंवा समतुल्य पदवी (ii) 06 महिने अनुभव\nपद क्र.9: (i) B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/IT) किंवा 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/IT पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.10: (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.11: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.\nपद क्र.12: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.\nवयाची अट: 31 जुलै 2019 रोजी,\n[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 35 ते 45 वर्षे\nपद क्र.2 & 3: 30 ते 40 वर्षे\nपद क्र.4 ते 6: 25 ते 35 वर्षे\nपद क्र.7 ते 12: 20 ते 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2019\nभारत online सॉफ्टवेअर विषय topics हिंदी hindi हवाई दल मत्स्य पदवी obc\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-crisis-india-what-can-us-learn-from-indias-coronavirus-outbreak/articleshow/82629893.cms", "date_download": "2021-07-31T16:55:55Z", "digest": "sha1:M2YP2757S5ESUMEAAE3KUQY3E7D3HKCX", "length": 14451, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus updates भारतात करोनाचे थैमान; अमेरिकेने घेतला 'हा' धडा \nभारतातील करोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. जगभरातील इतर देशांचेही भारतातील करोना महासाथीवर लक्ष आहे. अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फाउची यांनी भारतातील करोना परिस्थितीतून धडा घेण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.\nवॉशिंग्टन: जगभरातील काही देशांमध्ये करोनाची महासाथ नियंत्रत्रणात येत असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे भारतासह काही देशांमध्ये करोना संसर्गाची लाट पसरली आहे. भारतातील करोना संसर्गावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. भारतातील करोना उद्रेकातून अमेरिकेने धडा घेतला आहे. अमेरिकी सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि पेन्शनविषयक समितीपुढे बोलताना बायडन प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी कोणत्याही परिस्थितीला कमी लेखता कामा नये असे म्हटले.\nअमेरिकी सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि पेन्शनविषयक समितीपुढे डॉ. फाउची बोलत होते. दोन दिवसांपूर्वी ही सुनावणी पार पडली. ‘कोव्हिड-१९वर मात केल्याच्या चुकीच्या अनुमानामुळे भारताचा घात झाला आणि त्यामुळे तो देश गंभीर संकटात ���ापडला,’ असे ‘व्हाइट हाउस’चे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटले आहे. भारतातील उद्रेकातून अमेरिकेने कोणता धडा घेतला,’ असा प्रश्न फाउची यांना सुनावणीचे अध्यक्ष खासदार पॅटी मरे यांनी विचारला होता. त्यावेळी बोलताना फाउची यांनी म्हटले की, ‘कोणत्याही परिस्थितीला कमी लेखू नका. हा महत्त्वाचा धडा घेतला आहे. दुसरी बाब अशी की, संभाव्य साथरोगासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सज्ज असली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत पायाभूत सोयी मजबूत केल्या पाहिजेत. तिसरी बाब, जागतिक साथरोगाचा जागतिक पातळीवरच मुकाबला केला पाहिजे. केवळ आपला देश म्हणून आपली जबाबदारी नाही, तर अन्य देशांना बरोबर घेऊन जगभरात त्याचा मुकाबला केला पाहिजे. विशेषत: जगभर लस पोचविता आली पाहिजे. कारण, जर जगात कुठेही विषाणू राहिला, तरी तो त्याचा अमेरिकेला कायम धोका राहणार. विशेषत: त्याच्या बदललेल्या गुणधर्मामुळे त्याचा धोका कायम राहणार. भारतात या बदललेल्या विषाणूने हेच दाखवून दिले असल्याचे फाउची यांनी म्हटले.\n करोनाबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या वाढतेय\nवाचा:अमेरिकेत लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 'ही' मोठी घोषणा\n‘भारतावर आत्ता जी गंभीर वेळ ओढविली आहे ती प्रामुख्याने मूळ लाट असल्याचे दिसत आहे. करोना संपविल्याच्या चुकीचे अनुमान त्याला कारणीभूत आहे. करोना संपल्याचे चुकीच्या अनुमानावर भारताने आधीच सगळे खुले केले आणि मोठी लाट आली. ही लाट अत्यंत नुकसान करणारी आहे हे सगळ्यांना ठाऊक असल्याचे डॉ. फाउची यांनी म्हटले.\nवाचा:प्रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका\n‘भारतात आलेली करोना लाट पाहता सगळीकडे करोना संपत नाही तोवर अमेरिकेतही तो संपणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे,’ असे या सुनावणीचे अध्यक्ष खासदार पॅटी मरे यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ‘जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सहभागी होऊन आणि अन्य देशांना अॅस्ट्राझेनेका लशीचे सहा कोटी डोस अन्य देशांना देण्याचा बायडेन प्रशासनाचा निर्धार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगर 'विरोधी पक्षाला काही काम नसतं, डोकं मोकळं असल्यानं ते काहीही आरोप करतात'\nहेल्थ केसांची वाढ होण्यासाठी पाहा हे खास सिक्रेट\nमुंबई 'पंतप्रधान मोदींनी 'चायवाला' असल्याचं सांगून देशाला मुर्ख बनवलं'\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत\nन्यूज भारताच्या वंदनाने इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये केली हॅटट्रिक\nदेश पोलिसांची जनमाणसातील नकारात्मक छवी सुधारणं हे मोठं आव्हानः PM मोदी\nदेश PM मोदी, अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका\nन्यूज दोन दिवसांनी आपण इतिहासाचे साक्षिदार होणार; माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे ट्विट\nमुंबई 'पेगॅससद्वारे सामान्य नागरिकांवरही पाळत'; आव्हाडांचा लोकांना 'हा' सल्ला\nमोबाइल जिओ समोर एअरटेलचा स्वस्त प्लान फेल, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल ६ जीबी डेटा आणि मोफत कॉलिंग\nकार-बाइक Hyundai Creta vs Skoda Kushaq : किंमत, मायलेज, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती SUV आहे बेस्ट, बघा सविस्तर\nविज्ञान-तंत्रज्ञान घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत\nमोबाइल धडाक्यात साजरा करा फ्रेंडशिप डे, OnePlus, Mi च्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतोय विशेष डिस्काउंट, पाहा ऑफर्स\nटॅरो कार्ड साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ०१ ते ०७ ऑगस्ट २०२१ : या राशींच्या व्यक्तिंना अधीक काळजी घ्यावी लागेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/lifestyle/katrina-kaif-wore-oversized-sweatshirt-and-breezy-mini-skirt-see-her-cute-and-beautiful-photos/photoshow/83814772.cms", "date_download": "2021-07-31T14:38:32Z", "digest": "sha1:3K6GTUHINM2PGLV2XYCHVETF4S4RTGUD", "length": 7800, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकतरिना कैफचा स्टायलिश अवतार, शॉर्ट स्कर्टमधील मोहक लुक\n​कतरिना कैफचा स्टायलिश अवतार, शॉर्ट स्कर्टमधील मोहक लुक\nविकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सध्या ऐकायला म���ळत आहेत. पण या वृत्तास दोघांकडून अद्याप अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. पण काही दिवसांपूर्वी अभिनेता हर्षवर्धन कपूरने त्यांच्यातील नात्याचा गौप्यस्फोट केला होता. हर्षवर्धनच्या विधानानंतर चाहत्यांना कतरिनाची पहिल्यांदाच झलक पाहायला मिळाली. यादरम्यान तिनं स्टायलिश कपड्यांमध्ये स्वतःची शानदार फिगर फ्लाँट केल्याचंही दिसलं. (सर्व फोटो : योगेन शाह)\nकतरिना कैफनं वांद्रे येथील जोया अख्तरच्या घराला भेट दिल्याची माहिती आहे. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिचे फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यास सुरुवात केली.\nकतरिनाने या भेटीसाठी कॅज्युअल आउटफिट्स परिधान केले होते. तिचा हा लुक अतिशय साधा व स्टायलिश दिसत होता.\nकतरिनाने आकाशी व करड्या रंगाचा प्लीटेड मिनी स्कर्ट परिधान केल्याचं आपण या फोटोमध्ये पाहू शकता. अभिनेत्रीला अशा पद्धतीचे स्कर्ट परिधान करणं फार आवडतं. अशा स्कर्टचे तिच्या वॉर्डरोबमध्ये हटके कलेक्शन सुद्धा आहे.\nकतरिनाने मिनी स्कर्टवर टॉपऐवजी स्वेटशर्ट घातलं होतं. हे आकाशी रंगाचे स्वेटशर्ट प्रचंड स्टायलिश होतं.\nया आउटफिटवर कतरिनाने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स परिधान केले होते. कपड्यांशीच मॅचिंग असणारे फेस मास्क तिनं घातल्याचं आपण फोटोमध्ये पाहू शकता.\n​मेकअप फ्री चेहरा आणि साधी हेअरस्टाइल\nकतरिनाने आपला चेहरा मेकअप फ्री ठेवला होता. या आउटफिटवर तिनं हेअरस्टाइल सुद्धा साध्या पद्धतीचीच केली होती. एकूणच तिचा लुक कूल वाटत होता. या आउटफिटमध्ये कतरिना क्युट दिसतेय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदुबईतील या नववधूनं स्वतःच्या रिसेप्शन पार्टीसाठी ईशा अंबानींचा साडी लुक केला फॉलो, चमचमणाऱ्या साडीत दिसत होती सुंदर पुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-07-31T16:56:50Z", "digest": "sha1:KLVJSFUYM5PUUBLWJEVP7HF35LT2HSV3", "length": 14996, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काळदुर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nकाळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nउंची समुद्रसपाटीपासून १५०० फूट\nठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nमहाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी क��ल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.\n४ गडावर जाण्याच्या वाटा\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nखरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.\nइथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते\nहा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.\nवाघोबा खिंड मार्गे : वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • मा���ुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०२० रोजी २२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आ��े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/tag/maharashtra-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-31T16:19:04Z", "digest": "sha1:WC6YHT7ZXSIGQCHBXLHCR2JGQRKN4D3W", "length": 11859, "nlines": 100, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "maharashtra महाराष्ट्र - Mulukh Maidan", "raw_content": "\n कारागृहात कैद्यांना मिळणार चिकन, मटण, मिठाई ते श्रीखंड, जाणून घ्या..\n आपल्या देशात कैद्यांची संख्या भली मोठी आहे. अनेकजण गुन्हे करून शिक्षा भोगत असतात. याठिकाणी जेवण चांगले मिळत नाही, असे अनेकजण सांगत असतात. मात्र आता बाहेरही असे पदार्थ मिळणार नाहीत असे पदार्थ कारागृहात मिळणार आहेत. यामुळे कैद्यांची…\n“सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल पण आज…”\n राज्यात अनेक प्रयत्न करून तीन वेगवेगळ्या पक्षांची सरकार स्थापन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आली त्यावेळी अनेकांनी असे दावे केले की, ही सरकार जास्त दिवस टिकणार नाही. शिवसेनावरही टीका करण्यात आली. शिवसेनेचा आज ५५…\n राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट\n सध्या सगळीकडे मान्सून दाखल झाला आहे. आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे…\nअखेर ती बातमी आलीच राज्य अनलॉक होणार, अशी असेल नियमावली, वाचा..\n कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत गेल्या…\nराज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या गोंधळावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले….\n राज्यात सध्या कोरोना रुग्ण कमी होत आहेत. काल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्यानी घोषणा केली आणि गुरुवारी एकच गोंधळ उडाला. यामुळे सारे निर्बंध…\nठाकरे सरकारची मोठी घोषणा कोरोनामुक्त गावांना आता मिळणार इतक्या लाखांचे बक्षीस\n राज्यावर अजूनही कोरोनाचे संकट आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी 'कोरोना मुक्त गाव' या…\nआज राज्यातील ‘या’ भागात धडकणार ताऊते चक्रीवादळ; हवामान खात्याने सांगीतले ‘असा’ करा बचाव\nकोरोना ने राज्यात हाहाकार उडवला असतानाच आता ताशी १५० पेक्षा जास्त वेगाने वाहत असलेले 'ताऊते' चक्रीवादळ आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे आजचा दिवस सतर्कतेचा आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ताऊते' चक्रीवादळाची तीव्रता…\nमहाराष्ट्रासाठी आजचा दिवस सतर्कतेचा, ताऊते चक्रीवादळ राज्यावर धडकणार; ‘अशी’ घ्या काळजी\nताशी १५० पेक्षा जास्त वेगाने वाहत असलेले 'ताऊते' चक्रीवादळ आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे आजचा दिवस सतर्कतेचा आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ताऊते' चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. यामुळे मोठ्या वेगाने वारे वाहत आहे.…\nकर्नाटकने महाराष्ट्राला टाकले मागे, रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत गाठला उच्चांक\nदेशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. आता महाराष्ट्राला मागे टाकत कर्नाटकमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरवर गेला…\n नवीन रुग्णवाढीत प्रचंड घट, तर बरे होणाऱ्यांच्या संख्येत वेगाने वाढ; जाणून घ्या…\n राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ आता काहीशी कमी झाली आहे. यामुळे आता काहीसा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनचे परिणाम दिसून येत आहेत. अनेक जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर चालली होती. मात्र आता काहीसा दिलासा…\nयेथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही,…\nअसा क्रिकेटर जो खेळपट्टीवर आला की तिकीटाची किंमत दुप्पट…\nभाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, मांस मच्छी, मटणापेक्षा बीफ…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_460.html", "date_download": "2021-07-31T16:30:54Z", "digest": "sha1:63ZVWC75ODMS6QYHYGNLARGAPFXIGRUI", "length": 9998, "nlines": 117, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (४२) जसे कर्म तसे फळ", "raw_content": "\nHomeश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोधक्र (४२) जसे कर्म तसे फळ\nक्र (४२) जसे कर्म तसे फळ\nमोगलाईत नलदुर्ग गावी गोपाळ आणि मारुती हे सख्खे भाऊ राहात होते त्यांना एक सावत्र भाऊ होता त्याने एके दिवशी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली महाराज आमच्या इस्टेटीतील निम्मा हिस्सा मला मिळाल्यास त्यातील एक चतुर्थांश श्री समर्थ चरणी अर्पण करीन असा नवस करुन तो त्याच्या गावी निघून गेला पुढे त्याच्या म्हणण्याप्रमाणे श्री स्वामी समर्थकृपेने निम्मा हिस्सा त्यास मिळाला परंतु श्री स्वामींस केलेल्या नवसाचा मात्र त्यास विसर पडला अनेकांनी त्यास नवस फेडण्याबाबत सांगितले परंतु त्याने धनलोभाने कुणाचेही ऐकले नाही धनलोभाने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती पुढे त्याने शत्रूच्या भीतीने बहुतेक द्रव्य जमिनीत पुरुन ठेविले काही दिवसांनी तो पुरलेले द्रव्य बघण्यास गेला तर त्याचे कोळसे झालेले पासून तो अतिशय दुःखी झाला अक्कलकोटी येऊन श्री स्वामी समर्थांस त्याने घडलेली हकिकत सांगितली त्यावर श्री स्वामी समर्थ हसून त्यास म्हणाले अरे देवाने तुला मनासारखे जे धन दिले ते त्या देवाने नेले आता काही उपाय चालणार नाही जसे आमचे भजन तसेच फळ ना चालता हो आपल्या घरी श्री स्वामींचे हे वचन ऐकून तो खिन्न झाला आणि आपल्या गावी निघून गेला .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलेतील सावत्र भावास श्री स्वामी समर्थांनी त्याच्या मनासारख्या इस्टेटीचा निम्मा हिस्सा दिला त्याची मनोकामना पूर्ण केली परंतु श्री स्वामींस केलेल्या नवसाचा दिलेल्या वचनाचा त्यास विसर पडला पण श्री स्वामी समर्थांना विसर कसा पडेल अप्पलपोट्या हव्यासापायी त्यास विसर पडला त्याने वचनभंग केला ज्याच्या कृपेने त्याची मनोकामना पूर्ण झाली त्यांनाच तो विसरला देव जे देतो ते तो नेऊ शकतो या विचारसूत्राचा त्यास विसर पडला परिणामी त्याच्या हाती अखेरीस कोळसेच लागले या सावत्र भावासारखे असंख्य लोक आजही आजूबाजूस आहेत आपल्याच स्वकार्यकत्तृत्वाने सर्व मिळाले ��िळत आहे या अहंभावाने ते वावरतात परंतु हे अर्धसत्य असते त्यात जेव्हा परमेश्वराच्या सामथ्याविषयीचा आणि कृपेचा कृतज्ञभाव असतो तेव्हाच ते पूर्ण सत्य असते तेव्हाच प्राप्त लक्ष्मी लाभदायी सुखकारक आणि आनंद निर्माण करणारी असते आपल्या मानवजातीस मर्यादा आणि अपुरेपण आहे याचा विसर कदापि पडता कामा नये आपण आपण पेरतो तेच उगवते जे कर्म करतो तसेच फळ मिळते हा निसर्गनियम विसरून कसे चालेल ,\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/police-recruitment-2021/", "date_download": "2021-07-31T15:02:42Z", "digest": "sha1:T7D4REX3QPG7KTT56M3GCFFEKTB5X5X6", "length": 60473, "nlines": 305, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Maharashtra Police Bharti 2021 - लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPolice Bharti 2021 -लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती\nPolice Bharti 2021 -लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती\nलवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती\nराज्यात पोलिस दलातील साडेबारा हजार पदे लवकरच भरली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच पोलिसांच्या समस्या देखील प्राधान्याने सोडविला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हासंपर्क मंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nPolice Bharti GR- राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी\nराज्यात डिसेंबर पूर्वी 12200 पदांपैकी 5200 जागांवर भरती\nमहाराष्ट्र पोलीस मुंबई भरती 2021\nPolice Bharti -राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटल��ंची पदे रिक्त\nराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.\nPune Police Bharti- पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी\nसरकारी नोकरभरती परीक्षा १५ जुलैपासून\nपोलीस भरती 2021- सारथी अंतर्गत पोलीस भरतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण\nपोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्‍वासन\nपोलीस भरती – राज्यात दीड हजारांची पोलीस भरती लवकरच\n पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते\nडिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती\nदिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.\nमृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी\nकोविडमध्ये ज्य पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,.50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.\nमीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील ८ महिन्यांत ३८५ रिक्त पदे भरण्यात यश आले आहे. तरी अद्याप १२८५ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देण्याची मागणी आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली आहे. जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची मदत घेतली जाणार आहे.\nपोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा तीन हजार ३३१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ४२६ अधिकारी आणि दोन हजार ९०५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परंतु २७२ पोलीस अधिकारी आणि एक हजार ३९८ असे मिळून एक हजार ६७० पोलिसांच्या जागा रिक्त होत्या.\nअधिकाऱ्यांची पदे भरण्यात यश\nपोलीस आयुक्तालया��ी स्थापना झाली तेव्हा ४२६ अधिकाऱ्यांची पदे मंजूर होती. मात्र प्रत्यक्षात केवळ १५४ अधिकारी हजर होते आणि २७२ पदे रिक्त होती.आयुक्त सदानंद दाते यांनी नव्या आयुक्तालयाची घडी बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज लक्षात घेऊन अधिकाऱ्यांची पदे भरण्यावर जोर दिला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १ जुलैपर्यंत ३४१ रिक्त अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली. आता केवळ ८५ पदे रिक्त आहेत. १९ पोलीस निरीक्षकांची संख्या वाढवून ५० एवढी झाली. एक पोलीस उपायुक्तांवरून पाच उपायुक्त वाढविण्यात आले. ४५ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ८२ पोलीस उपनिरीक्षक वाढविण्यात आले. अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे.\nसरकारी नोकरभरती परीक्षा १५ जुलैपासून\nगडचिरोली पोलिस भरती 2021\nमुंबई पोलीस भरती 2021\nपोलीस भरती 2021- सारथी अंतर्गत पोलीस भरतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण\nपोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्‍वासन\nपोलीस भरती – राज्यात दीड हजारांची पोलीस भरती लवकरच\n पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते\nरिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी – राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.\nपोलिस भरती २०२१ अपडेट्स (दि. २४ मे २०२१)– नोव्हेंबर २०१९ मध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही. दरम्यान, गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली. आता ही साथ केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल, याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र घोषणा हवेतच विरली.\nप्राप्त बातमी नुसार, सध्या राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.\nराज्यात पहिल्यांदाच 12500 पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केलंय.\nमराठा उमेदवारांना आता ईडब्लूएसचा लाभ मिळणार, पोलीस भरतीचा मार्ग मोकळा\n पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार\nराज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.\nपोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.\nगृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n 5 हजार 300 जागा भरण्याची प्���क्रिया सुरु..\n 12538 जागांसाठी पोलीस भरती 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु\n पोलीस दलात 12538 जागांसाठी जम्बो भरती गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत (Police recruitment) उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Mega job recruitment 2021 in the Police department in Maharashtra)\nतसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.\nगृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.\nमात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.\nपोलीस भरतीबाबत काय जीआर\nराज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.\n‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ��नलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nसोर्स : TV9 मराठी\n पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, मात्र भरती कायम\nपोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती\n28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.\nतसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती \nरिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी – राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.\nराज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.\nराज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्‍त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता. 23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्‍त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्‍त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्‍ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.\nआगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया\nआरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती\nकोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्‍त झाली पदे\nभरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती\n2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्‍त\nडिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्‍त पदांची राबविली जाणार नवी पदभरती\nपोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान\nUpdated 27.10.2020: महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल.\nकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलिसांना अनेकदा नदीत तलावात, विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढावे लागते. अशावेळी पोलिस यंत्रणा स्थानिक मासेमार बांधवांची मदत घेते. कारण मासेमार कुठल्याही ठिकाणी पोहण्यात आणि मृतदेह शोधून काढण्यात तरबेज असतात. आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीत काही पदावर निवडक जलतरणपटूंची प्राधान्याने निवड केल्यास पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनाही पाठविलेले आहे. – सोर्स: सकाळ\nराज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती ; गृहमंत्री देशमुखांचे आदेश\nUpdated 16-09-2020: महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालाय महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.\nमेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १६०० जागा राखीव;\nपोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)\nपोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स\nसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ पुरेसं नाही. तसंच राज्यात कायदा आणि सुवव्यवस्था राखत असताना उपलब्ध असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.\nअल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण\nबरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.\nपोलीस भरती 2021 लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स\nगहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.\n पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते\nडिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य स���िव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.\nपोलीस भरती कागदपत्रे 2020\nया बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.\nपोलिस भरती मोफत प्रशिक्षण वर्ग लवकरच \nपोलीस भरती कधी पासून सुरु होणार \nसध्या कोव्हीड मुळे सर्व भरती प्रक्रिया थांबलेल्या आहे, परंतु पोलीस खात्यावर असलेल्या अधिक भारामुळे हि भरती प्रक्रिया लवकर होणे अपेक्षित आहे.\nपोलीस भरती ट्रेनिंग मध्ये शिकवणार काय\nप्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\n’ याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.\nमोफत ट्रेनिंग साठी किती उमेदवारांची निवड होणार \n’प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\n’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या जिल्ह्य़ात किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.\nपोलीस भरती साठी कागदपत्रे कोणती लागणार\nपोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.\nतुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.\nजातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.\nMS CIT प्रमाणपत्र / शासनाने सं���णक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र\nलेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार\nओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड\nडोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र\nसामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र\nआर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र\nखेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी\nनिखिल सत्यवान आडिवरेकर says 10 months ago\nCTET 2021-CTET 2021 ऑनलाइन परीक्षा होणार;एक्झाम पॅटर्नमध्येही बदल\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://vasaipalgharupdate.in/register/", "date_download": "2021-07-31T16:24:31Z", "digest": "sha1:5UBUPD6GGCQBV3MTGN5G5RD3HQAKG6VG", "length": 2586, "nlines": 44, "source_domain": "vasaipalgharupdate.in", "title": "Register - Vasai Palghar Update", "raw_content": "\nविभाग Select Category Advertisements (3) अपघात (24) आरोग्यविषयक (50) इतर घडामोडी (172) खेल (6) गणेशोत्सव (26) गणपती विशेष 2018 (21) गणपती विशेष 2019 (5) गुन्हे (64) ठळक बातम्या (228) डहाणू (39) तंत्रज्ञान (4) देश-भारत (30) नालासोपारा (73) नोकरी (5) पालघर (134) भटकंती (1) मनोरंजन (3) महाराष्ट्र (95) लेखक (2) वसई (80) विदेश (5) विरार (81) समस्या-तक्रार (7)\nप्रेयसीची हत्या करून चार महिने मृतदेह भिंतीमध्ये गाडून ठेवला; पालघरमध्ये घडला धक्कादायक गुन्हा\nवाढवण बंदर प्रकल्पाविरोधातला आवाज अधिवेशनात घुमला\nवाढवण बंदराला विरोधात मुंबई ते तलासरी झाईपर्यंत मच्छीमारांचा बंद, प्रमुख मच्छीबाजारात शुकशुकाट\nदेशात आतापर्यंत ९९ लाख लोकांना कोरोनाची लागण, तर १ लाख ४३ हजार लोकांचा मृत्यू\nवाढवण बंदरसाठी १५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/online-girls-deals-whatsapp/", "date_download": "2021-07-31T16:03:04Z", "digest": "sha1:ZJRP4KTL32XV447POO4AM5SV3DY3UIGC", "length": 8885, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "धक्कादायक! ऑनलाइन देह व्यापार, २० हजारात मुली, व्हाट्सअँपवर होतेय डील - Mulukh Maidan", "raw_content": "\n ऑनलाइन देह व्यापार, २० हजारात मुली, व्हाट्सअँपवर होतेय डील\nअलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मात्र अनेकदा धक्कादायक घटना समोर येत असतात. आता नोएडामध्ये अनेकजण ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देहविक्री व्यापार वाढवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील गेस्ट हाऊसमधून ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देह विक्री व्यापर करणाऱ्या दोन टोळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.\nयामध्ये दोन आरोपींना अटक केली आहे. याशिवाय दोन तरुणीदेखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. नेपाळ निवासी बुद्धिमान लामा आणि पंजाबमधील निवासी मोनू ही आरोपींची नावे आहेत. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. फरार आरोपींचा पोलिस तपास करत आहेत.\nतरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यापैकी एक नेपाळची आणि दुसरी वेस्ट बंगालची आहे. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाजूनेदेखील तपास करावा लागेल. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.\nकाही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने याबाबत सूचना दिली होती. एक टोळी महिलांकडून देह विक्���ीचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती. या व्यक्तीने इमेलद्वारे नंबरदेखील शेअर केला होता. व्हाट्सअँपद्वारे ही डील केली जाते. यानंतर मुलींना देह व्यापारासाठी त्या ठिकाणी पाठवले जाते.\nयामुळे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी वार्ता करण्यास सुरुवात केली आणि टोळीतील सदस्यांसोबत शनिवारी डिल नक्की केली. सापळा रचल्यानंतर जेव्हा टोळीतील दोन सदस्य शनिवारी निर्धारित ठिकाणी मुलींना सोडण्यासाठी आले तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले.\nआरोपींजवळ एक गाडी आणि तीन मोबाइलसह २४,९३० रुपयांची कॅश सापडली आहे. एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहीच आहे का ती भोळी भाबडी ‘गंगी’ राजश्री लांडगेचा ग्लॅमरस लुक पाहून तुमचे होश उडतील\nविराट कोहलीचा भर मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, एकदा व्हिडिओ पहाच\nअभिनेत्रींनापण लाजवेल असा ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरचा लूक, चाहते घायाळ\nUttar pradesh उत्तर प्रदेशऑनलाइन व्यवहारदेहविक्री\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nतुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या लेडी डॉक्टरचे नाव\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vmoti.blogspot.com/2012/", "date_download": "2021-07-31T14:38:35Z", "digest": "sha1:PHAKNK5QWAR6QXMZ5MVBUVNQBPHALCYQ", "length": 45294, "nlines": 93, "source_domain": "vmoti.blogspot.com", "title": "विखुरलेले मोती: 2012", "raw_content": "\nकाळाच्या ओघात अनेक मोती विखरुन गेले. त्या मोत्यांना हुडकून त्यांची सुरेख मौक्तिक माला गुंफण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.\nसिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल\nश्री. चंद्रशेखर यांनी काही दिवसांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे या लेखातून मॉन्सूनच्या पावसातील झालेल्या फरकांमुळे सिंधू संस्कृतीतील शहरांतून नागरिकांचे स्थानांतर झाल्याचे गृहितक मांडले होते. सिंधू संस्कृतीचा र्‍हास कसा झाला या विषयी अधिक रोचक संदर्भ या पुढेही मिळत राहतील आणि अधिक संशोधने होत राहतील पण चंद्रशेखर यांचा लेख माझ्या लक्षात राहिल तो खालील वाक्याने -\nमोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.\nहे एक वाक्य फारच रोचक वाटले. सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. याचे मुख्य कारण या लिपीचा अर्थ लावणे अद्याप शक्य झालेले नाही आणि लिपीचा अर्थ लावण्यासाठी ही लिपी मोठ्या प्रमाणात लिहिलेली आढळत नाही. या लिपीचा वापर करून लिहिलेली भूर्जपत्रे किंवा शिलालेख मिळालेले नाहीत. मुद्रांवर लिहिलेल्या त्रोटक लिपीतून अक्षर उकल होणे कठीण झाले आहे. सिंधू लिपीची वाढ शहरे नष्ट झाल्याने खुंटली. त्यानंतरच्या गंगा खोर्‍यातील संस्कृतींनी लेखनकलेवर लक्ष केंद्रित केले नाही. सिंधू लिपी नंतरची लिपी इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास आढळते. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या र्‍हासानंतर सुमारे ६००-८०० वर्षे भारतीय उपखंडात लेखनकला वापरली जात नव्हती असे म्हणावे लागते. हा दावा किती खरा आणि किती खोटा ते पुढे पाहू. स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वद���र पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.\nयापैकी पुनरुत्पादन प्रकाराला \"नीलप्रत\" (blueprint) असेही म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणून अनेक युरोपीय भाषांनी स्वीकारलेली रोमन लिपी. परंतु युरेशियातील ग्रीक, अरबी, अर्माइक, ब्राह्मी अनेक लिपींमध्ये आणि वर्णमालेमध्ये जो फरक जाणवतो त्यावरून येथे केवळ नीलप्रत न वापरता मूळ संकल्पनेत स्वतःच्या संस्कृतीला आणि भाषेला पूरक अशी नवी लिपी निर्माण केलेली दिसते. मनुष्य लेखनकलेच्या कित्येक वर्षे आधी भाषा बोलायला शिकला. ध्वनी, शब्द, त्यातील चढ-उतार, विराम, अखंडता, शब्दांची जोडणी, आकडे, मोजणी वगैरे प्रमाणित करून या ध्वनींना संवादाचे साधन बनवण्यासाठी माणसाने हजारो वर्षे घेतली असावी पण या सर्वासाठी त्याला लेखनाची गरज नव्हती. इथे माझ्या एका जुन्या लेखातील थॉथची कथा आठवते. ती पुन्हा येथे देते -\nथॉथ हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे. असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.” यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ��े त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”\nअमुनचे म्हणणे खरे-खोटे पाडण्याच्या भानगडीत न पडता या कथेतीलही एक महत्त्वाचे वाक्य उचलते ते म्हणजे \"तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे.\" यावरून अमुनला लेखनकलेचे सर्व फायदे लक्षात आले नव्हते असे म्हणावे लागेल. कदाचित, थॉथची उपलब्ध लेखनकला हे फायदे दर्शवण्याइतपत समृद्ध नसावी. परंतु या कथेत आणि वास्तवात साम्य असे की माणसाने लेखनकलेचा पहिला वापर नोंदी ठेवण्यासाठीच केला असे दिसून येते. या नोंदी मानवी भावना, काव्य, कथा, इतिहास यांसाठी नव्हत्या. या विस्तृत संवादासाठी जी मौखिक परंपरा वापरली जात होती ती तत्कालीन संस्कृतींना पसंत होती. किंबहुना, लेखनकलेचा विकास होण्यापूर्वी संवादकलेत मनुष्याने इतकी प्रगती केली होती की चटकन तो संवाद लिपीबद्ध करणे त्याला शक्य नव्हते. पुढील हजारो वर्षे माणसाने चित्रलिपी, शब्दावयव, चिन्हे-अक्षरे, विरामचिन्हे यांवर खर्च करून विस्तृत लेखनासाठी उपयुक्त अशा लिपींचा विकास केला.\nलेखनाचा प्रथम वापर हा लेखांकन प्रक्रियेसाठी आणि तत्सम नोंदी राखण्यासाठी केला जाऊ लागला. सुमेरियन मृत्तिकापट्ट्यांवर अशाप्रकारच्या नोंदी आढळतात. याशिवाय, तत्कालीन राजांच्या विजयांच्या नोंदी, पिक-पाण्याच्या नोंदी, व्यापार, हुद्दे, शिक्के आणि ओळख पटवण्यासाठी वगैरे लेखनाचा वापर होत होता. पुढे तो वापर दानपत्रे आणि प्रचार, कायद्याची अंमलबजावणी यासाठी होऊ लागला. वेगळ्या शब्दांत, लोकशिक्षण, गद्य-पद्य लेखन, मनोरंजन वगैरेंसाठी लेखनकला वापरली जात नव्हती त्यामुळे लेखनाचा वापर करणारे अतिशय मोजके होते आणि लेखनाची महती न कळलेले अनेक होते. आता या पार्श्वभूमीवर सिंधू लिपीकडे बघू. सिंधू लिपी हे सुमेरियन कीलाकारीचे सख्खे अपत्य मानण्याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत परंतु कीलाकारीच्या कल्पना विसरणातून सिंधू लिपी निर्माण झाली असावी याबाबत फारसे मतभेद दिसत नाहीत. म्हणजेच, सिंधू लिपी ही स्वतंत्र लिपी नसून ती सुमेरियन किंवा आजूबाजूच्या इतर संस्कृतींकडून उसनी घेऊन आकारास आणलेली आहे. एखाद्या संस्कृतीत एखादे नवे संशोधन झाले आणि त्या संस्कृतीने ते वापरात आणले की त्या पहिल्या संस्कृतीशी साधर्म्य साधणार्‍या किंवा तिच्या जवळपास प्रगती साधलेल्या इतर संस्कृती ते संशोधन स्वीकारतात किंवा आपल्या पथ्यावर पडेल असे बदल करून स्वीकारतात. या स्वीकार करण्यात अर्थातच अनेक निकष असतात. उदा. गरज, फायदे-तोटे, सांस्कृतिक आणि धार्मिक समज वगैरे. साधारणतः कल्पना विसरणाचे पाच भाग मानले जातात. ज्ञान, मनवळवणी, निर्णय, अंमलबजावणी आणि स्थायीकरण.\nपहिले दोन भाग ज्ञान आणि मनवळवणी सहजगत्या उपलब्ध झाले नाहीत आणि नवे संशोधन स्वीकारण्याचा निर्णय झाल्यास मिळालेले ज्ञान किंवा संशोधन जसेच्या तसे वापरणे कठीण होऊ शकते पण अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असल्यास मूळ संशोधनाला नजरेसमोर ठेवून एक समरुपी पर्यायी पद्धत निर्माण करता येते. सुमेरियन कीलाकारीवरून व्युत्पन्न झालेल्या अनेक लिपींमध्येही हेच साम्य दिसून येते आणि म्हणूनच शेजार्‍यांकडून स्वीकारलेल्या या लिपी जशाच्या तशा न स्वीकारता थोड्याफार फरकांनी किंवा अधिकच्या संकल्पनांची भरती करून स्वीकारल्या गेल्या. सिंधू संस्कृतीने लिपी स्वीकारायचे मुख्य कारण व्यापार हे असावे. मध्य आशियाई संस्कृतींशी व्यापार करताना त्यांना शिक्के, चलन, ओळखपत्रे यांवरून तेथील लिपीची ओळख झाली असावी. ही मर्यादित ओळख स्वीकारण्यामागे उद्देशही व्यापारात एकसूत्रता राहणे हा असावा. ज्या संस्कृती तगल्या, वाचल्या आणि फोफावल्या त्या स्थायी संस्कृतींनी लेखांकन, ओळखपत्रे, दानपत्रे यांच्या पुढे जाऊन लिपीमध्ये सुधार केले, नवे संशोधन केले, अक्षरओळख, वर्णमाला, स्वरनिश्चिती इ. मधून सुधारित लिपी जन्माला आली. सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामुळे या सुधारणांना खीळ बसली आणि सिंधू लिपी उत्क्रांत झाली नाही. काही तज्ज्ञांच्या मते सिंधू लिपीच्या खुणा ब्राह्मी लिपीत दिसतात पण याला म्हणावे तेवढे पुरावे देणे अद्याप जमलेले नाही त्यामुळे बहुतांश तज्ज्ञ ब्राह्मी लिपी ही अर्माइक लिपीवरून व्युत्पन्न झाल्याचे मानतात त्यालाच ग्राह्य धरलेले आहे. सिंधू लिपीनंतर ब्राह्मी लिपीच्या वापरापर्यंत सिंधू खोरे सोडून पूर्��ेकडे वळलेली संस्कृती शेतजमीन, पशुपालन, शासन, सुव्यवस्था यांचा पुनर्विकास करण्यात व्यग्र झाली. या काळात मध्य आशियाशी असणार्‍या व्यापारावर परिणाम झाला असण्याची शक्यता वगळता येत नाही. एकंदरीत या सर्व स्थित्यंतरांमुळे सिंधू संस्कृतीत उदयाला आलेली लेखनकला खुंटली. असाच काहीसा प्रकार \"लिनिअर बी\" आणि ग्रीक या दोन लिपींच्या बाबत झाल्याचे दिसते. म्हणजे, भारतीय समाज या मधल्या काळात निरक्षर राहिला का याचे उत्तर स्थलांतरित झालेल्या बहुतांश भारतीय समाजाने काही काळापुरता लेखनाला बाजूला सारले असेच द्यावे लागते आणि त्यानंतर लेखनाचे महत्त्व ध्यानात आल्यावर पुन्हा एकदा शेजार्‍यांकडून लिपी उसनी घेऊन तिला आपल्या समाजात रुळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येण्यास ६००-८०० वर्षांचा काळ लागला.\nसिंधू संस्कृतींचे स्थलांतर न होते तर सिंधू लिपी उत्क्रांत होऊन सद्य भारतीय लिपींचा चेहरामोहरा वेगळा भासला असता. मात्र तसे न झाल्याने पुनश्च सेमेटिक लिपींशी संबंध आल्यावर कल्पना विसरणाच्या तत्त्वानुसार पुन्हा एकदा लेखनकलेला आपलेसे करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ब्राह्मी, खारोष्टीच्या रुपाने भारतीय संस्कृतीत पुन्हा एकदा लेखनकलेच्या विस्तारास प्रारंभ झाला. या मधल्या काळात जी मूळ लिपी उसनी घेतली गेली ती उत्क्रांत झाल्याने (येथे अर्माइक) तिच्यावरून बेतलेल्या ब्राह्मीचा आणि त्या पुढील लिपींचा विस्तार झपाट्याने झाला आणि लेखन केवळ शिक्के, ओळखपत्रे, रेकॉर्ड किपिंग आणि प्रचार यापुरते सिमीत न राहता महाकाव्ये, पुराणे इ. द्वारे लोकशिक्षणाच्या मार्गाने लिपींची वाटचाल सुरू झाली.\nलेखातील सर्व चित्रे विकिपिडीयावरून घेतली असून लिपींची वाटचाल दर्शवण्यासाठी त्यांचा उपयोग केला आहे.\nरामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे\nरामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांवर उहापोह करणार्‍यांची, त्याकडे इतिहास म्हणून बघणार्‍यांची आणि राम-कृष्ण यांची विष्णूचे अवतार म्हणून भक्ती करणार्‍यांची संख्या अमाप असावी. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेकांना या महाकाव्यांनी, त्यातील पात्रांनी आणि देवस्वरूप अवतारांनी भुरळ घातली आहे. मध्यंतरी विसुनानांनी हेलिओडोरसच्या स्तंभाबद्दल लिहिलेल्या \"गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि व��सुदेव भाग-१\" या लेखातून कृष्णभक्तीची/ भागवत् धर्माची परंपरा भारतात किती पुरातन आहे त्यावर माहिती दिली होती. त्या लेखातून पुढे आलेल्या निष्कर्षात कृष्णभक्ती ही इ.स. पूर्व ३०० च्याही आधी केली जात असावी असा सहज निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला पुष्टी देण्यासाठी मेगॅस्थेनिसने इंडिकामध्ये शौरसेनींविषयी दिलेली माहिती, अलेक्झांडरने शिव आणि कृष्ण या दोन्ही देवता ग्रीकांना पूर्वापार माहित असल्याचा केलेला दावा, हेलिओडोरसचा गरुडध्वज हे पुढे करता येतात. कृष्णाप्रमाणेच देवपदावर पोहोचलेल्या रामभक्तीची परंपरा किती जुनी असावी हा विचार मनात डोकावतो परंतु मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी राम आणि कृष्ण यांना प्रसिद्धी देणार्‍या रामायण आणि महाभारताकडे एकवार पाहू.\nकोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे मनाजोगे उत्तर मिळालेले नसले तरी \"रामायण आधी की महाभारत\" या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडून चटकन \"रामायण आधीचे\" असे दिले जाते. याला प्रमाण म्हणून रामायणाचा काळ, त्यावेळी असणारे समाजजीवन, पौराणिक व्यक्ती, वेषभूषा अशा अनेक गोष्टींच्या आधारे रामायणच आधीचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यापैकी प्रामुख्याने येणारे काही मुद्दे असे -\n१. पौराणिक वंशावळीप्रमाणे राम किंवा त्याचा रघुवंश हा कुरुवंशाच्या आधी येतो.\n२. रामायणात महाभारताचा उल्लेख नाही पण महाभारतात रामकथेचा आणि त्यातील पात्रांचा (उदा. हनुमान) उल्लेख/ कथा आहेत.\n३. रामायणाचे कथानक त्रेतायुगात घडते आणि महाभारताचे द्वापारयुगात.\nपरंतु विचार केल्यास या विधानांतून राम ही व्यक्ती कुरुवंशाआधी जन्माला आली होती इतकेच कळते. रामायण हे महाभारताआधी रचले हे सिद्ध होत नाही. एखाद्या उत्तम लेखकासाठी त्याची कथा सद्य काळापेक्षा मागे जाऊन रचणे हे अशक्य कार्य नाही. उदा. लगान या चित्रपटात दाखवलेली पात्रे, काळ आणि कथा सांगते की क्रिकेट हा खेळ गुजराथमधील काही अडाणी गावकर्‍यांनी ब्रिटिशांसमवेत लीलयेने खेळून दाखवला. ही कथा २१ व्या शतकात लिहिलेली असेल तरी १००-१२५ वर्षांपूर्वीचा काळ निर्माण करणे, तत्कालीन इतिहासातील खर्‍या व्यक्तिंशी त्या कथानकाशी सांगड घालणे आणि एक नवे कथानक रचणे चांगल्या लेखकाला अवघड नसते.\nएका वेगळ्या उदाहरणात, इलियडचा पूर्वभाग सायप्रिआ हा इलियडनंतर रचला गेल्याचा प्रवाद आहे. असे करताना लेखकांनी हे पूर्वभाग आहेत याची जाणीव ठेवून लेखन केल्याचे निर्वाळे तज्ज्ञ देतात. अगदी अलिकडल्या काळातील उदाहरण बघायचे झाले तर ट्वायलाइट या प्रसिद्ध कादंबरीत येणार्‍या ब्री टॅनर या संक्षेपाने येणार्‍या पात्रावर पुढे \"द शॉर्ट सेकंड लाइफ ऑफ ब्री टॅनर\" अशी कादंबरी लिहिण्यात आली.\nअशाप्रकारे संक्षेपाने येणार्‍या पात्राचा किंवा कथानकाचा विस्तार करून नवे कथानक रचणारा लेखक योग्य काळ उभा करतो, त्या काळाशी सुसंगत मांडणी, समाजव्यवस्था, राजकारण यांचा समावेश करून कथेला सुसंगती आणतो.\nमहाभारताचा विचार करता, महाभारतात संक्षेपाने रामकथा (रामोपाख्यान) येते. याला रामकथा असे म्हटले आहे कारण महाभारतात वाल्मिकीने रचलेल्या रामायणाचा उल्लेख नाही. इतकेच नाही तर या कथेत राम हा एक राजपुत्र म्हणून येतो. दैवी पुरुष म्हणून नाही. वाल्मिकी नावाच्या कोणत्याही ऋषींचा महाभारतात उल्लेख नाही. महाभारतात या रामकथेच्या संक्षेपाने येण्याबद्दल चार गृहितके मांडता येतील -\nरामायण महाभारता आधी रचले गेल्याने त्याचा संक्षेपाने महाभारतात रामकथा (रामोपाख्यान) उल्लेख येतो किंवा\nमहाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले.\nमहाभारतात आलेली रामकथा ही वाल्मिकी रामायणाच्या पूर्वीच्या एखाद्या रामायणावर आधारित आहे.\nरामकथा आणि रामायण हे एका तिसर्‍याच रामस्रोतावरून निर्माण झाले आहेत.\nयापैकी कोणते विधान खरे मानायचे हा गुंता होतो. विविध तज्ज्ञ वरीलपैकी विविध मते मांडून आपापले तर्क मांडतात. सध्या आपण केवळ दुसर्‍या विधानाबाबत विचार करू.\n- महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले. -\nया मुद्द्याच्या पुष्टर्थ काही गृहितके खाली मांडत आहे.\n१. रामायणातील राम हा कथेचा नायक आहे तर कृष्ण महाभारतातील प्रमुख पात्र नाही. एकदा विष्णूच्या अवताराने नायकाचा अवतार घेतल्यावर त्या पुढील अवतारात तो नायक नसावा ही एक प्रकारची उतरंड वाटते.\n२. रामकथेतील राम हा दैवी पुरुष नाही. अहल्येचे प्रसिद्ध प्रकरण रामकथेत येत नाही. तो दैवी पुरुष आहे असे दाखवण्यासाठी जे बालकांड आणि उत्तरकांड याचा वापर होतो ते दोन्ही अनेक तज्ज्ञांच्या मते मागाहून भरती झालेले असावे असे मानले जातात. या वरून मूळ कथेला ठिगळे जोडून ��ामाला दैवी बनवण्याचा घाट कालांतराने घालण्यात आला. पुराणांतून रामाला आणि कृष्णाला विष्णूचे अवतार मानून रामाला कृष्णापेक्षा पुरातन ठरवण्यात आले. हे सर्व बदल गुप्त काळात झाले असावे असा अंदाज मांडला जातो. पुराणांना गुप्तकाळात प्रमाणित करताना त्यात अनेक फेरफार केले गेले असे मानले जाते. रामालाही दैवत्व तेव्हाच प्राप्त झाले असावे का बौद्ध काळानंतर जेव्हा हिंदू धर्म पुन्हा बळकट झाला तेव्हा हिंदू दैवतांना बळकटी आली असे तर नव्हे\n३. प्रचलित प्रवादांनुसार महाभारत हा इतिहास तर रामायण हे आदिकाव्य मानले गेले आहे. बहुधा यामुळेच रामायणाच्या अनेक आवृत्ती दिसून येतात. त्या मानाने महाभारताच्या आवृत्तींतील फरक लहान आहेत आणि आवृत्तींची संख्याही कमी आहे. येथे उदाहरण द्यायचे झाले तर काही रामायणांत सीता ही रामाची बहिण आहे तर काहींमध्ये ती रावणाची मुलगी आहे. काही रामायणांत रावणाचा वध लक्ष्मणाकडून होतो तर दशरथ जातकात किष्किंधा, लंका, सीतेचे अपहरण वगैरे नाही. अध्यात्मिक रामायण नावाचे एक रामायण खुद्द वेदव्यासांनी रचले असे सांगितले जाते परंतु गुप्तकाळात ज्या प्रमाणे सर्व पुराणांचा लेखक व्यास बनले त्यातलाच हा एक प्रकार असावा असे एक मत पडते. यावरून राम हा कथानायक म्हणून अधिक प्रसिद्ध असावा असे वाटते.\n४. स्थळ-काळाचा विचार केल्यास सरस्वती नदीच्या खोर्‍यातून पूर्वेकडे गंगेच्या खोर्‍यात तत्कालीन जमातींचे स्थलांतर झाले असे मानले जाते. महाभारत हे गंगेच्या पश्चिमेकडील खोर्‍यात घडते. महाभारत काळात गंगेचे पूर्वेकडील खोरे त्यामानाने उपेक्षित वाटते. महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख अनेकदा येतो. रामायणात तो किष्किंधाकांडात इतका पुसटसा येतो की तो मागाहून घातला गेला असावा अशी शंका घेतली जाते. रामायणातील कोसल देश, अयोध्या नगरी वगैरे गंगा, शरयु नदीच्या आसपासच्या भागात वसलेले प्रदेश सप्तसिंधुंना महत्त्व देत नाहीत. याउलट, महाभारतात कोसल, किष्किंधा, दंडकारण्य वगैरे प्रदेशांना महत्त्व नाही.\n५. इ.स.पूर्व ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना आणि (लुप्त) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून झालेली होती. (संदर्भः गरुडध्वज..लेख) या प्रकारे राम या दैवताची प्रस्थापना त्या काळात झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्‍या शब्दांत ��ृष्णाला ज्या काळी दैवताचे स्वरूप होते त्याकाळी रामही दैवी झाला होता असे स्पष्ट विधान करण्यास खात्रीशीर पुरावे मिळत नाहीत. कृष्ण हा त्यामानाने भारतात खोलवर रुजलेला दिसतो. कधी महाराष्ट्रात विठोबाच्या रुपात तर कधी ओरिसात जगन्नाथ म्हणून, राजस्थानात श्रीनाथजी म्हणून तर गुजराथेत रणछोडराय म्हणून. रामाचे असे लोकदैवतांत रुजलेले रुप दिसत नाही.\nसंस्कृती या पुस्तकात इरावती कर्वे म्हणतात की वाल्मिकी रामायणाची भाषा ही महाभारतातील भाषेपेक्षा अधिक अर्वाचीन वाटते. रामायणात येणारे अहिंसेचे उल्लेखही बौद्ध काळामुळे घातले गेले असावे अशी शंका त्यांना येते. हा लेख आणि उपक्रम या संकेतस्थळावर यावर सांगोपांग चर्चा झाल्यावर इरावती कर्वेंच्या संस्कृती या पुस्तकातील रामायण-महाभारतावरील लेख मला वाचायला मिळाले. रामायणाबाबत या लेखात घेतलेल्या शंका इरावतीबाईंनीही बहुतांशी उद्दृत केल्या आहेत.\nया विषयावर सांगोपांग चर्चा उपक्रम या संकेतस्थळावर मध्यंतरी झाली आणि त्यातून रामाला दैवत्व बौद्ध सुवर्णकाळानंतर आणि कालिदासापूर्वी प्राप्त झाले असावे या निष्कर्षाप्रत मी पोहोचले आहे.\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\nसिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल\nरामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे\nमराठी विकिपीडिया आणि त्यावरील माझे इतर लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.ewincn.com/polyester-nylon-nl19-01-product/", "date_download": "2021-07-31T16:04:45Z", "digest": "sha1:VIG73VNYJYVENRCQT3ZNNJNXTZ7ZPQOO", "length": 5307, "nlines": 180, "source_domain": "mr.ewincn.com", "title": "चीन पॉलिस्टर (नायलॉन) एनएल 19-01 मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅक्टरी | इविन", "raw_content": "\nभाजी / किराणा पिशव्या\nभाजी / किराणा पिशव्या\nपरावर्तित मटेरियल बॅग आरबी 19-01\nकॉस्मेटिक बॅग सीबी 19-01\nपीपी लॅमिनेशन पीबी 19-01 सह विणलेले\nपॉलिस्टर (नायलॉन) एनएल 19-01\nलॅमिनेशनसह न विणलेले NWB19-01\nकापूस (कॅनव्हास) सीबी १ -0 -०१\nपॉलिस्टर (नायलॉन) एनएल 19-01\nआयटम क्रमांक: एनएल १. -०१ साहित्य: उच्चशोषण उष्णता हस्तांतरण प्रिंटसह पॉलिस्टर १ 190 ० टी. आकारः 49x71 एच (हँडलसह) x5 सेमी फोल्डेबल, सेल्फ-पॉकेट पॅकिंगः 200 पीसी / पुठ्ठा.\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / पीस\nमि. ऑर्डर मात्रा: 100 तुकडे / तुकडे\nपुरवठा क्षमता: 10000 तुकडा / तुकडे दरमहा\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nआयटम क्रमांक: एनएल 19-01\nउदात्त उष्णता हस्तांतरण प्रिंटसह पॉलिस्टर 190 टी.\nआकारः 49x71 एच (हँडलसह) x5 सेमी\nपॅकिंग: 200 पीसी / पुठ्ठा.\nमागील: लॅमिनेशनसह न विणलेले NWB19-01\nपुढे: पीपी लॅमिनेशन पीबी 19-01 सह विणलेले\nआरएम 1610, झोंगियुआन बेल्टजी. क्र .368 उत्तर यॉई स्ट्रीट, शिजियाझुआंग, चीन पीसी: 050061\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी कृपया आपले ईमेल आम्हाला पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/04/06/bhel-bumper-recruitment-for-various-posts-under-electricals-ltd/", "date_download": "2021-07-31T16:10:28Z", "digest": "sha1:E3CPN5QBXP77ZQ3UL6IFTDV2LQMSQN7U", "length": 6754, "nlines": 128, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🛄 BHEL – इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती – Spreadit | Digital Newspaper Marathi Website", "raw_content": "\n🛄 BHEL – इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती\n🛄 BHEL – इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती\n👉 [BHEL] इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 389 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.\n💁‍♂️ विभागाचे नाव : [BHEL] इलेक्ट्रिकल्स लिमिटेड\n👥 एकूण जागा : 389 जागा\n🎯 पदांचे नाव व जागा :\n📚 शैक्षणिक पात्रता :\n👤 वयाची अट : 18 to 27 वर्षापर्यंत\n💸 परीक्षा शुल्क : शुल्क नाही\n💰 मासिक वेतन :\n📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. BHEL Recruitment 2021\n👨‍💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन\n🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2021\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs\n🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या\nकोरोनामुळे परीक्षा टळणार का दहावी-बारावीबाबत पहिल्यांदाच ‘या’ निर्णयाची शक्यता\n‘या’ आयटी कंपनीत होणार मेगाभरती, तब्बल 1 लाख जणांना मिळणार नोकरी\n🛄 नोकरीची संधी: उत्तर मध्य रेल्वेत तब्बल1664 जागांसाठी मेगा भरती; अर्ज…\n🛄 नोकरीची संधी: 10वी पास ते पदवीधरांसाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी…\n🛄 सरकारी नोकरी: 10वी पास असणाऱ्यांसाठी भारतीय नौदलात मिळणार नोकरी, अर्ज…\nबारावीच्या निकालापूर्वी महत्वाची अपडेट..\nनैसर्गिक आपत्तीत कारचे नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळणार का,…\nकोरोना लस घेतली की, रोगप्रतिकारक शक्ती ‘इतके’…\nमोठी बातमी: शेतकरी ‘या’ मोबाईल ॲपद्वारे पीक…\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल…\nडीसीपी मॅडमना हवीय मटन बिर्याणी, कोळंबी नि बोंबील, तेही…\n‘सल्लू’ नावाचे असेही एक गाव..\n‘या’ आयटी कंपनीत होणार मेगाभरती, तब्बल 1 लाख…\nनोकिया कंपनी ‘हा’ टॅबलेट लॉंच करणार, कमी किंमतीत…\n आयसीआय बँकेत दरोडेखोरांचा हल्ला; शाखा…\nTET Exam : शिक्षकांना मोठा दिलासा; ‘TET’…\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2000/09/3120/", "date_download": "2021-07-31T15:23:43Z", "digest": "sha1:EHBEAWAS5VRJQD2233WV5AW7EGXZU6F4", "length": 15772, "nlines": 85, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nसक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज\nसप्टेंबर, 2000इतरचिं. मो. पंडित\nआपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय काय पाहिले ते सांगत होती : कोणाला शिक्के मारण्याचे काम आवडल, काही जणांनी पत्त्यांप्रमाणे पत्रांचे गढे कसे तयार करतात ते पाहिले. असे चालले होते. इतक्यात एका मुलाला प्र न पडला —\nगुरुजी नदी आडवी आली तर टेलीफोनची तार कशी नेतात गुरुजींनी माझ्याकडे सहेतुक नजरेने पाहिले. मी :– नदीच्या पात्राखालून नेतात. नाहीतर नदीवर पूल असेल तर पुलावर खांब टाकून पलीकडे तार नेतात. शंभर वर्षांपूर्वीच अशा मोठमोठ्या जाड तारा अटलांटिक महासागरच्या तळातून टाकून युरोप अमेरिकेला जोडले गेले.\nविद्यार्थी :- गुरुजी तारा पोकळ असतात का आवाज इकडून तिकडे वाहत जातो\nमी :– तुमच्या पैकी कोणीही इकडे या. या लाकडी खांबाला कान लावा. (मी वरून सात आठ फूट अंतरावर नखाने ओरखडतो, टकटक करतो). आवाज ऐकू आला का\nमी :– मग खांब पोकळ आहे\nवि :– नाही. पण मग आवाज कसा ऐकू आला\nमी :– मी टकटक करतो तेव्हा आवाजाच्या लाटा तयार होतात. त्या लाकडातून तुमच्या कानापर्यंत येतात म्हणून तुम्हाला ऐकू येते.\nवि :– लाटा म्हणजे काय\n(मी एक थोडीशी जाडसर दोरी आ��ायला सांगतो. एक टोक माझ्या हातात एक टोक विद्यार्थ्याच्या हातात. मी दोरीला हलके हलके झोके देतो. हलके हलके दोरीत लाटा तयार होतात. त्या मुलापर्यंत जातात. त्याच्या हाताला लाटातली ऊर्जा जाणवते, डोळ्यांना लाट इकडून तिकडे गेलेली दिसते.)\nमी :– कळले, लाट इकडून तिकडे कशी जाते आपण टेलिफोनमध्ये बोलतो तिथे एक चकती असते ती कंप पावते. तुम्ही ऐकता तिथे पण एक चकती असते ती कंप पावते म्हणून तुम्हाला ऐकू येते. मधल्या तारातून विजेच्या स्वख्यात लाटा तिकडे जातात. तुम्ही काडेपेटी, पत्र्याच्या डब्यांचे खेळातले टेलिफोन करता की नाही\nवि :– पण लाटा तर दिसत नाहीत\nमी :– तुम्ही मॅग्नेट एकमेकांना खेचताना पाहिलेत मग ते काय दोऱ्यांनी खेचतात, आपल्याला दिसतात दोऱ्या\nवि :– कॉर्डलेसवर काय होते\nमी :– मी तुमच्याशी आता समोरासमोर बसून बोलतोय ते एक प्रकारच्या कॉर्डलेसनीच बोलतोय की. तारा कुठे आहेत\n(सर्व मुले एकमेकांकडे एकदम बघायलाच लागतात. खरंच की\nमी :– मी बोलतो तेव्हा त्याच्या हवेत लाटा होतात त्या तुमच्या कानापर्यंत येतात. म्हणून तुम्ही ऐकता.\nवि :– असं कसं हवेतल्या लाटा दिसतात कुठे\nमी :– हवेत लाटा होतात. त्या मोडल्या, विस्कटल्या तर तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही शेतात असता. लांबून एकमेकांशी बोलता. एवढ्यात जोराचा वारा सुटतो. मग हवेतल्या लाटा विस्कटतात. तुम्हाला नीट ऐकू येत नाही. मग ओरडून बोलावे लागते म्हणजे लाटांची ताकद वाहते, त्या वाऱ्यांनी विस्कटत नाहीत, मग तुम्हाला ऐकू येते.\n(मुलांच्या चेहऱ्यावर कळत आहे असे समाधान दिसते.)\nमी :– तुम्ही पाण्यात दगड टाकता. तेव्हा बारीक लाटा पसरत जातात. हळू हळू लहान होतात. त्यांची ताकद जाते. तसेच हवेतल्या लाटांचे होते. त्या विरून जातात. मग तुम्हाला ऐकू येत नाही.\n(इतक्यात तास संपल्याची घंटा होते. मुले आनंदाने निघून जातात. तासा-दोन तासांनी काडेपेटीचा टेलिफोन तयार होऊन येतो या प्र नोत्तरात सरसकट सर्व मुलामुलींनी भाग घेतला. ती सर्व उत्साहात होती. आम्हा सर्वांनाच फार मजा आली.)\nपाओलो फ्रेरी हा आधुनिक काळातला महान शिक्षणतज्ज्ञ. त्याच्या Teachers as Cultural Workers या पुस्तकातील हा संवाद पाहा —-\nआम्ही गेलो त्यावेळी मुले पतंग उडवत होती. मी एका मुलाला विचारले. काय रे साधारण पतंग उडवताना किती दोरी सोडतोस\nवि. :– साधारण पन्नास मीटर सोडतो.\nपा. :– कशावरनं म्हणतोस\nवि :– मी दर दोन मीटरवर दोरीला गाठी मारतो आणि दोरी सोडताना गाठी मोजतो.\nपा. :– हा पतंग किती उंच उडालाय वि :– चाळीस मीटर\nपा. :– तुला कसे कळले\nवि :– मी पतंग भराभरा हापसून डोक्यावर आणतो आणि गाठी मोजतो. साधारण किती ढील दिली, झोल किती\nआला याचा अंदाज घेतला की उंची कळते.\n(यावर पावलोचे भाष्य असे : या मुलाला त्रिकोणमितीचे छान आकलन होते. आम्ही नंतर कोणांचे अंश शोधून काढण्याचा गंमत म्हणून खेळ पण खेळतो. शाळेत गेल्यावर कळले की या मुलाला गणित, त्रिकोणमिती कळत नाही म्हणून नापास केले होते त्याच्या रोजच्या व्यवहारातील त्रिकोणमिती त्याला कळत होती. कागदावरच्या आकृत्या आणि व्यवहार यांची सांगड मात्र आमचे पुस्तकी शिक्षण घालू शकले नाही.)\nत्याच पुस्तकातला हा आणिक एक किस्सा. ते बोटीतून संथपणे जात होते. जाता जाता भालाफेक करत माशांची शिकार करत होते. दरवेळी शिकारी भाला जरा अलिकडे फेके, थेट माशावर फेकतच नव्हता. फ्रेअरीला याचे आ चर्य वाटले. त्या शिकाऱ्याला पाण्यातील परावर्तनाचा नियम माहीत नव्हता. पण अनुभवातून तो त्या नियमाचे पालन करतच होता. आम्हाला लोकांच्या या प्रत्यक्ष ज्ञानाचा फायदा घेत विज्ञानाची तत्त्वे सुलभ करून सांगता येणार नाहीत शिक्षण आणि व्यवहार वेगळेच ठेवायला हवेत शिक्षण आणि व्यवहार वेगळेच ठेवायला हवेत यांचा संबंधच ठेवायचा नाही\nआदिवासी मुले, मागासवर्गातील मुले, बुध्यंक, विज्ञान-शिक्षण, वैज्ञानिक दृष्टि कोन या सर्व संज्ञा एकदा नीट खुल्या मनाने तपासून, समजून घ्यायला हव्यात असं नाही वाटत तुम्हाला\n६ सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विले पार्ले, मुंबई — ४०० ०५७\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/maharashtra-arogya-vibhag-bharti-2019-16554", "date_download": "2021-07-31T14:22:13Z", "digest": "sha1:PAZGT7ZZJNSDC3FEONV6M6KRPFE4XGZO", "length": 9451, "nlines": 155, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Maharashtra Arogya Vibhag Bharti 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात भरती\nमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात भरती\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2019\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग 30\n2 जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग 123\nपद क्र.1: (i) MBBS (ii) निरोधक व सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदविका (D.P.H.) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने समतुल्य म्हणून स्वीकारलेली पात्रता (iii) 05/07 वर्षे अनुभव.\nपद क्र.2: (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पात्रता (iii) 05 वर्षे अनुभव.\nवयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nFee: खुला प्रवर्ग: 500/-\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2019\nमहाराष्ट्र maharashtra आरोग्य health mbbs औषध drug पदव्युत्तर पदवी पदवी विषय topics वर्षा varsha मुंबई mumbai\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमराठवाडा विद्यालयाचे कोरोना वॉरियर्स\nऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे संचालक टी.आर. पाटील यांनी कोरोनाच्या काळातील...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात\nओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक ...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न कुलगुरू...\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\nविद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी करू शकतो\nओळख एनएसएसचीः डाॅ पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा प्रभारी...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\n'या' विद्यार्थांसाठी ऑक्टोबरपासून दूरदर्शनवर कार्यक्रम\nपुणे :- कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय मार्चपासून बंद आहेत. परंतु मुलांचे शैक्षणिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/in/mr/wisdom/spot/get-it-right", "date_download": "2021-07-31T14:22:26Z", "digest": "sha1:UACNYOZAIYUPG4F34TRVPRRPM34C7LKD", "length": 10697, "nlines": 202, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "आत्ताच उमजू द्या | ड्रुपल", "raw_content": "\nया “सदगुरू स्पॉट” मध्ये सदगुरू आपली आध्यात्मिक प्रगती त्वरेनं करण्यासाठी जीवन प्रवाहात स्वतःला झोकून देण्यासाठी उद्युक्त करत आहेत. “जे तुम्हाला \"लय भारी\" वाटत होतं ते वास्तविक फार भारी नाही हे उमजायला जीवनाचा प्रचंड अनुभव लागतो.”\nजेव्हा कृष्णाला विचारलं गेलं, \"सत्याचं स्वरूप काय आहे\", त्यांनी म्हटलं , \"जे विषासारखं वाटतं वास्तविक ते अमृत असतं आणि जे अमृतासारखं लागतं ते विष असतं\".\nआयुष्यात भरपूर उन्हाळे-पावसाळे अनुभवावे लागतात याची जाणीव व्हायला. फारच कम�� लोकांना जास्त परिश्रम न करता हे उमजतं. बहुतेक लोकांना खूप खस्ता खाल्ल्यावर याची जाणीव होते. बहुतेक जणांना जेव्हा हे कळतं तोवर खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे कळूनही काही करता येत नाही.\nअसं घडलंय का तुमच्यासोबत तुम्ही सोळा वर्षांचे असताना जी गोष्ट तुम्हाला अगदी जबरदस्त वाटायची तीच गोष्ट तिसाव्या वर्षी तेवढी भारी वाटत नाही. आणि तिशीत जर हे तुम्ही घडू दिलं नाही, तर ती साठीत घडेल. ही आयुष्याची नाहक नासाडी आहे, भयंकर अपव्यय आहे हा तुम्ही सोळा वर्षांचे असताना जी गोष्ट तुम्हाला अगदी जबरदस्त वाटायची तीच गोष्ट तिसाव्या वर्षी तेवढी भारी वाटत नाही. आणि तिशीत जर हे तुम्ही घडू दिलं नाही, तर ती साठीत घडेल. ही आयुष्याची नाहक नासाडी आहे, भयंकर अपव्यय आहे हा जीवनाच्या अनुभवातून तुम्ही जितकं वेगानं जाल, तितकं उत्तम.\nएक म्हण आहे, 'अनुभव हा असा कंगवा आहे जो माणसाला तेव्हा सापडतो जेव्हा त्याचे सगळे केस गळून गेलेले असतात.' आणखी एक प्रादेशिक म्हण आहे, 'सगळे दात पडल्यावर माणसाला शेंगदाणे सापडतात.' तर मृत्यू जवळ येत असताना ज्ञानाची वृष्टी होण्यात काय अर्थ आहे, ती आत्ता झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही तरुण आणि निरोगी, सशक्त आहात. आणि वृष्टी नव्हे तर ज्ञानाचा महापूर आला पाहिजे. तसं व्हायचं असेल तर तुम्ही तुमचे आकलन सुस्पष्ट करण्यावाचून पर्याय नाही.\nतुमचं आकलन सुस्पष्ट करण्यासाठी तुम्ही पुरेसे प्रयत्न केले नाहीत तर ज्ञान होणं अवघड आहे. आकलन स्पष्ट नसेल तर गोष्टी प्रत्यक्षात जशा नाहीयेत तशा भासू लागतील. गोष्टी जशा नाहीयेत तशा दिसू लागल्या की तुम्ही अजाण आणि निरर्थक जीवन जगाल. पण कदाचित आणखी दहा जण तुमच्या गटात सामील असतील आणि तुम्ही दहाही जण त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी करत असाल अन् तुम्हाला वाटत असेल की हेच योग्य आहे. पण एके दिवशी तुम्हाला कळेल खरोखर योग्य काय आहे ते. माझी एवढीच इच्छा आहे की तो तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस नसावा.\nरात्री २:३० वाजता शंकरन् पिल्ले बायकोला उठवत म्हणाला, 'घरात काहीतरी विचित्र घडतंय. रोज रात्री घडतंय. मी विचार केला उगाच तुला त्रास नको द्यायला पण आता जास्तच होत चाललंय आणि आत्ताच मी पुरता घाबरून गेलो. तिनं विचारलं, 'अच्छा. काय घडतंय' तो म्हणाला, 'रात्री लघवीला मी जेव्हा बाथरूमध्ये जातो तेव्हा दार उघडलं की आपोआपच लाईट लागतो‌.' ती त्याचा चेहरा ओरबाडून किंचाळली, \"अरे गाढवा' तो म्हणाला, 'रात्री लघवीला मी जेव्हा बाथरूमध्ये जातो तेव्हा दार उघडलं की आपोआपच लाईट लागतो‌.' ती त्याचा चेहरा ओरबाडून किंचाळली, \"अरे गाढवा म्हणजे आजवर फ्रीजमध्ये तूच लघवी करत होतास काय म्हणजे आजवर फ्रीजमध्ये तूच लघवी करत होतास काय\nतर कृपा करून हे उमजून घ्या. शक्य तितक्या लवकर\nतुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा\nया आठवड्याच्या लेखात सद्गुरु आपले आयुष्य आणि आपल्या मूलभूत निवडींना एका नाटकाची आणि त्यात सामील असलेल्या पात्रांची उपमा देत मार्गदर्शन करतात...\nनरक चतुर्दशी - सर्व चुकांचा शेवट\nया आठवड्यात, सद्गुरू नरक चतुर्दशीची आख्यायिका सांगतात, जेव्हा कृष्णाने नरक राक्षसाचा वध केला आणि आजही आपल्यासाठी हे कसे संबंधित आहे हे स्पष्ट करतात.…\n\"जेव्हा तुम्ही डोळे बंद करता...\"\nया आठवड्याच्या लेखात एक साधक डोळे बंद केल्यावर दिसणाऱ्या दृश्यांसंबंधी विचारतात. सद्गुरू मानसिक समतोल आणि स्थैर्य यांवर भर देतात. \"कोणासाठीही प्राथमिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/ruturaj-gaikwad-records-in-ipl-2/", "date_download": "2021-07-31T15:59:13Z", "digest": "sha1:Y445GWOM7HREUXAUCHQC7RW44Q6GZMTK", "length": 8326, "nlines": 80, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "ऋतुराज गायकवाडने केला खास विक्रम; जो विक्रम धोनी आणि सुरेश रैनाही करू शकले नाही - Mulukh Maidan", "raw_content": "\nऋतुराज गायकवाडने केला खास विक्रम; जो विक्रम धोनी आणि सुरेश रैनाही करू शकले नाही\nचेन्नई सुपर किंग्जसाठी हा आयपीएलचा हंगाम काही खास नव्हता. महेंद्रसिंग धोनीची टीम प्ले-ऑफमधून बाहेर पडणारी पहिला टीम ठरली. पण सीएसकेसाठी सर्वात विशेष बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडने असा विक्रम केला जो सीएसकेचा कर्णधार धोनी आणि संघाचा सर्वोच्च धावा करणारा सुरेश रैना किंवा इतर कोणत्याही फलंदाज शकला नाही.\nऋतुराजने कोरोनाशी झुंज देऊन संघात सुरुवातीचे काही सामने चांगली खेळी केली नाही. पण त्याने हार मानली नाही. बॅक-टू-बॅक 3 फिफ्टी आणि मॅन ऑफ द मॅच विजेतेपद जिंकले. असे करणारा तो सीएसकेचा पहिला खेळाडू आहे.\nसीएसके टीमच्या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या कर्णधार धोनीने टीममधल्या युवा खेळाडूंवर निशाणा साधला. टीममधल्या तरुणांमध्ये स्पार्क दिसत नसल्याचे धोनी म्हणाला. यानंतर ऋतुराजने धोनीला चुकीचे ठरवले. सलग तीनवेळा अर्धशतक करून धोनीच्या शब्दाला ऋतुराजने खोटे ठरवून दाखावले.\nआयपीएलमधील सलग तीन सामन्यात फिफ्टी बनविणारा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाबाद ६५ आणि कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध ७२ धावांची खेळी केली. पंजाबविरुद्ध ६२ रनची खेळी केली.\nऋतुराज गायकवाडची कोरोना टेस्ट दोनदा पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला इतर खेळाडूंपेक्षा दुप्पट कालावधी क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे त्याने सरावालाही उशिरा सुरुवात केली. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर धोनीने ऋतुराजला संधी दिली, पण त्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच मॅचमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला, यानंतर पुढच्या मॅचमध्ये ५ रन आणि नंतर पुन्हा शून्य रनवर त्याला जावे लागले.\nतारक मेहतातील छोट्या गोगीला मिळाली जीवे मारण्याची धमकी स्वत:च सांगीतले त्या रात्रीचे सत्य\nवाचून विचित्र वाटेल पण देवमाशाची उलटी सोन्यापेक्षा महाग असते, कारण…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/vicky-kaushal-bhumi-pednekar-corona-positive/", "date_download": "2021-07-31T15:11:45Z", "digest": "sha1:5PGUEMHJXNBHQE4UOYBAXG3BQ6T2LVEH", "length": 6502, "nlines": 76, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "धक्कादायक! अक्षय कुमार पाठोपाठ आता 'या' दोन प्रसिद्ध सेलिब्रिटींना कोरोनाची लागण - Mulukh Maidan", "raw_content": "\n अक्षय कुमार पाठोपाठ आता ‘या’ दोन प्रसिद्ध सेलिब्रिटींना कोरोनाची लागण\nदेशभरात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात गेल्या २४ तासात १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण भेटले आहे, तर ४७८ रुग्णांनी जीव गमावला आहे.\nअशात मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा कोरोनाच्या तावडीत सापडले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विक्की कौशलला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. विक्की कौशल सध्या होम क्वारंटाईन आहे.\nअक्षय कुमारनंतर भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी आपली कोरोना करून घ्यावी, असे भूमी पेडणेकरने म्हटले आहे.\nदरम्यान, दिल्लीच्या एका शाळेत ९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या राजेंद्र नगरच्या आर्य कन्या गुरुकुल शाळेत ९ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पुढच्या आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना…\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, दुखापत पाहून…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर…\nदिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज\nसेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर…\nदारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण…\nमनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर…\n चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक,…\nश्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट…\nकिम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक…\nVIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी.…\nवहिणी रॉक वऱ्हाडी शॉक भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात…\nगणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/video/shweta-kulkarni/", "date_download": "2021-07-31T15:40:29Z", "digest": "sha1:PNKZKS4ZVJV3O7VQ6DPFBP4YXC5LLVFK", "length": 14407, "nlines": 215, "source_domain": "swayamtalks.org", "title": "चला अंतराळ सफरीला! – Welcome to Swayam Digital", "raw_content": "\n'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त\nखूप लहानपणापासूनच पुण्याजवळच्या भागात रात्री जाऊन, अंतराळातला ग्रहतारे आणि नक्षत्रांचा पसारा जाणून घेण्याचं कुतूहल श्वेताला जडलं होतं. एक दिवस तिच्या हातात बाबांनी टेलिस्कोप दिला आणि 'अवकाशदर्शनाचा' तिला छंद जडला आणि तेच तिचं करियरसुद्धा ठरलं पाहतापाहता स्वतःची “ऍस्ट्रॉनईरा\" स्थापून ती 'ऍस्ट्रोप्रेन्युअर' बनली आणि पाठोपाठच तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी स्वप्नवत वाटणारी \"रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड\"ची फेलोशिप मिळवली पाहतापाहता स्वतःची “ऍस्ट्रॉनईरा\" स्थापून ती 'ऍस्ट्रोप्रेन्युअर' बनली आणि पाठोपाठच तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी स्वप्नवत वाटणारी \"रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड\"ची फेलोशिप मिळवली खगोलशास्त्राविषयीची पॅशन इतरांमध्येही रुजवण्यासाठी श्वेता आणि तिच्या टीमने डिझाईन केलेल्या इ-लर्निंग कोर्सेसद्वारा आज भारतासह सुमारे ९६ देशातील खगोलप्रेमी अभ्यास करतायत \nसदर व्हिडिओचे चित्रीकरण पोलाद प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० या कार्यक्रमात झाले आहे.\nखूप लहानपणापासूनच पुण्याजवळच्या भागात रात्री जाऊन, अंतराळातला ग्रहतारे आणि नक्षत्रांचा पसारा जाणून घेण्याचं कुतूहल श्वेताला जडलं होतं. एक दिवस तिच्या हातात बाबांनी टेलिस्कोप दिला आणि 'अवकाशदर्शनाचा' तिला छंद जडला आणि तेच तिचं करियरसुद्धा ठरलं पाहतापाहता स्वतःची “ऍस्ट्रॉनईरा\" स्थापून ती 'ऍस्ट्रोप्रेन्युअर' बनली आणि पाठोपाठच तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी स्वप्नवत वाटणारी \"रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड\"ची फेलोशिप मिळवली पाहतापाहता स्वतःची “ऍस्ट्रॉनईरा\" स्थापून ती 'ऍस्ट्रोप्रेन्युअर' बनली आणि पाठोपाठच तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी स्वप्नवत वाटणारी \"रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड\"ची फेलोशिप मिळवली खगोलशास्त्राविषयीची पॅशन इतरांमध्येही रुजवण्यासाठी श्वेता आणि तिच्या टीमने डिझाईन केलेल्या इ-लर्निंग कोर्सेसद्वारा आज भारतासह सुमारे ९६ देशातील खगोलप्रेमी अभ्यास करतायत \nसदर व्हिडिओचे चित्रीकरण पोलाद प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० या कार्यक्रमात झाले आहे.\nमराठी भाषा आणि संस्कृती\nप्रत्येक गोष्ट जागच्या जागी\nNostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता\nमन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ\nआपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा\nरोबोटिक हात – फक्त पन्नास हजारात\nपळण्यासाठी’ वेटिंग लिस्ट असणारी सातारा मॅरेथॉन\nनंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास\n…आणि मी मुलींना शाळेतून काढले\nमातीने मला काय दिले\nग्रामीण भागात अकराशे डिजिटल शाळा\nधान्य बँक: गृहिणी शक्तीचा आविष्कार\nआत्मविश्वासाचे मर्म डी-‘कोड’ करणारी श्वेता\nभिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा ‘डॉक्टर फॉर बेगर्स’\nअद्भुत व अविश्वसनीय – डॉ. हेडगेवार हॉस्पिटल\nग्रामीण रोजगाराचा ‘हिंगणगाव’ पॅटर्न\nगुजरातच्या महिलांना सक्षम करणारा ‘सॅनिटरी’ उद्योग\nतंत्र व ज्ञान यांच्यातील ACTIVE दुवा\nकाश्मीर मधील अनाथांचा नाथ\nकचरा ‘न’ टाकणाऱ्या घराची गोष्ट\n‘५० पैशाच्या पोस्टकार्ड’चे बिझनेस मॉडेल\nकडू वास्तवाची गोड कहाणी\nकॉर्पोरेट बॉस झाला शेतकरी\nएक एकर शेती – यशस्वी शेतीचा नवा मंत्र\nगरिबी पैशांची नसते – विचारांची असते\nजगातील ‘सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट’\nइंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता\nबावीस भाषा बोलणारी अमृता\nएक ना धड भाराभर चिंध्यांचे लॉजिक\nनागझिरा जंगलात चारशे दिवस\nकोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट\nलदाखमध्ये ५५५ किमी धावलेला एकमेव भारतीय\nअंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग\nअंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग (मुलाखत)\nऔषधाच्या आजारावरचे औषध (मुलाखत)\n‘अर्था’तील अनर्थाचा तपास (मुलाखत)\nवैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभानाचा अंकुर – सेवांकुर\nथॅलीसिमियाने माझे आयुष्य कसे बदलले\nमाणसं स्थलांतर का करतात\nस्वप्नं बघा .. स्वप्नं जगा\nफॉस्टर मदर: आजच्या काळातील यशोदा\nनद्या वाहत्या राहणे का गरजेचे आहे\nकर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना\nक्लोज्ड आईज ओपन माइंडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/death-of-twin-brothers.html", "date_download": "2021-07-31T16:36:07Z", "digest": "sha1:C5BF6O7YNU2WAMSXA525WN6O54ITU437", "length": 3915, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "death of twin brothers News in Marathi, Latest death of twin brothers news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nCorona मुळे जुळ्या भावांचा मृत्यू, एकत्र जगात आले आणि एकत्रच जग सोडून गेले\nकोरोना साथीच्या दु��र्‍या लाटेचा देशात कहर\nगौहर खानला पतीकडून धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\nसोनू सुदचा जबरा फॅन, जीभेने रेखाटलं जबरदस्त पेटींग\nशिल्पाची जोरदार बदनामी, दिग्दर्शकांने उठवला आवाज\nजेव्हा वाघ पाण्यात मस्ती करताना दिसतात, मन प्रसन्न करणारा Video\nमंदिराकडून पतीच्या निधनानंतर घरात हवन\n‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी ठरतायत धोकादायक\nज्यांना ''हाफकीन'' माहित झाला, त्यांना ''कोरोना''सारख्या आजाराची कधीच भीती वाटणार नाही\nमहापूरानंतर रोगराईच्या विळख्यात महाड; कोरोनासह इतर आजार बळावले\n कोरोनाचा पुन्हा उद्रेक, या राज्यात 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण\nदोन मुलांमध्ये किमान किती वर्षांचे अंतर असावे, जाणून घ्या की आई होताना मूल लवकर आणि उशिरा होण्याचे काय आहेत तोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154089.68/wet/CC-MAIN-20210731141123-20210731171123-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}