diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0107.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0107.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0107.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,503 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%88_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-07-25T11:02:58Z", "digest": "sha1:MJEBEMYAZESXBXBGIZISILRLHL2TULEO", "length": 4710, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डरना जरूरी है (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "डरना जरूरी है (हिंदी चित्रपट)\nडरना जरुरी है हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. २००६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. २००६ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/chhagan-bhujbal-request-to-center-gov/", "date_download": "2021-07-25T10:26:01Z", "digest": "sha1:M7Y2GCZZ4MFPYEQF5PHTPBLA7Z3TETEP", "length": 10608, "nlines": 108, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या\nअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी\nमुंबई, दि. १८ जून :- कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधाप���्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम असल्याने अजून गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.\nयासंदर्भात छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्याने नागरिकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमात्र अद्यापही देशात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु केलेली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेले मोफत धान्य वितरणास जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येऊन राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.\nमहाराष्ट्रात दररोज १६ ते १७ परप्रांतीय मजुरांचे आगमन.\nया ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड 1 रूपये दराने उपलब्ध, सरकारचा मोठा निर्णय\nदिल्लीत आता रैपिड ऐंटिजेन टेस्टिंग चा अहवाल फक्त 15 मिनिटांत मिळणार :- केजरीवाल\nPrevious article…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट\nNext articleउद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निव��णुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/short-film-corner-miscalculation/", "date_download": "2021-07-25T08:58:30Z", "digest": "sha1:K35AW3N4HYQIO725DVPO3ILAX53HMGAU", "length": 13215, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शॉर्ट फिल्म कॉर्नर : मिसकॅल्क्‍युलेशन – Dainik Prabhat", "raw_content": "\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : मिसकॅल्क्‍युलेशन\nलघुपटाची सुरुवात राम या छोट्याश्‍या मुलापासून होते. दिवस-रात्र तो एका चहाच्या गाडीवर काम करत असतो. मध्यरात्रीच्या सुमारास कबीर आणि रेयांश हे दोन तरुण त्या चहाच्या गाडीजवळ येतात. आणि रामला विचारतात, छोटू, सुट्टा आहे का राम नाही म्हणाल्यावर कबीर त्याला ऐकवतो. एवढ्या रात्रीतून चहा प्यायला आलो आहे कमीत-कमी एक सुट्टा तरी ठेवायचा. हे ऐकून रेयांश कबीरला समजवतो आणि म्हणतो, जाऊ दे ना स्टेशनवर मिळेल आपल्याला. मग कबीर शांत होऊन रामला खायला काय आहे असे विचारतो. इडली-वडा असल्याचे राम सांगतो. एक प्लेट आणि दोन चहा कबीर ऑर्डर करतो. आणि राम चहा तयार करायला लागतो. आणि रेयांश व कबीर गप्पा मारायला सुरुवात करतात.\nरेयांश कबिरला विचारतो यावेळी तुझे इन्सेन्टिव्ह किती वाढले 225 डॉलर्स ब्रो, असे कबीर रेयांशला सांगतो. पण तू राकेशबद्दल ऐकले का 225 डॉलर्स ब्रो, असे कबीर रेयांशला सांगतो. पण तू राकेशबद्दल ऐकले का त्याने आधीच 1500 डॉलर्स क्रॉस केले आहेत. हे ऐकूण रेयांश आश्‍चर्यचकित होतो आणि म्हणतो, अरे काय सांगतोयेस. या महिन्यात त्याच्याकडे किती ग्राहक आहेत त्याने आधीच 1500 डॉलर्स क्रॉस केले आहेत. हे ऐकूण रेयांश आश्‍चर्यचकित होतो आणि म्हणतो, अरे काय सांगतोयेस. या महिन्यात त्याच्याकडे किती ग्राहक आहेत कबीर सांगतो, 52 आधी होते आणि आज अजून एक मिळाला. मग रेयांश म्हणतो, 1500 डॉलर्स किती झाले कबी�� सांगतो, 52 आधी होते आणि आज अजून एक मिळाला. मग रेयांश म्हणतो, 1500 डॉलर्स किती झाले 25 गुणिले 53 किती झाले 25 गुणिले 53 किती झाले याचे कॅल्क्‍युलेशन रेयांश मोबाईलवर करतच असतो. तेवढ्यात राम त्यांची ऑर्डर देताना 1325 उत्तर देतो. हे ऐकूण कबीर त्याला हसतो. आणि रेयांशला विचारतो, सांग किती झाले तुझ्या हातात कॅल्क्‍युलेटर आहे. रेयांश म्हणतो, त्याने बरोबर उत्तर दिले आहे. हे एकूण कबीर आश्‍चर्यचकित होतो आणि रामला आपल्याजवळ बोलवून हे कसे केले विचारतो. राम म्हणतो, मी काय केले साहेब. हे ऐकून रेयांश त्याला आणखी एक गणिताचा प्रश्‍न विचारतो,19 गुणिले 38 किती याचे कॅल्क्‍युलेशन रेयांश मोबाईलवर करतच असतो. तेवढ्यात राम त्यांची ऑर्डर देताना 1325 उत्तर देतो. हे ऐकूण कबीर त्याला हसतो. आणि रेयांशला विचारतो, सांग किती झाले तुझ्या हातात कॅल्क्‍युलेटर आहे. रेयांश म्हणतो, त्याने बरोबर उत्तर दिले आहे. हे एकूण कबीर आश्‍चर्यचकित होतो आणि रामला आपल्याजवळ बोलवून हे कसे केले विचारतो. राम म्हणतो, मी काय केले साहेब. हे ऐकून रेयांश त्याला आणखी एक गणिताचा प्रश्‍न विचारतो,19 गुणिले 38 किती राम लगेच उत्तर देतो, 722. हे पण बरोबर असल्याचे रेयांश सांगतो. मग कबीरही रामला प्रश्‍न विचारतो की 29 गुणिले 47 किती राम लगेच उत्तर देतो, 722. हे पण बरोबर असल्याचे रेयांश सांगतो. मग कबीरही रामला प्रश्‍न विचारतो की 29 गुणिले 47 किती 1363 राम चटकण उत्तर देतो. 19 गुणिले 29 किती 1363 राम चटकण उत्तर देतो. 19 गुणिले 29 किती 551 राम पुन्हा उत्तरतो. 5+7+19+21+34+21 असा अवघड प्रश्‍न रेयांश रामला विचारतो. तरीही राम न गोंधळता, घाबरता 107 असे त्वरित उत्तर देतो. हे ऐकून रेयांश आणि कबीर दोघेही आश्‍चर्यचकित होतात. आणि कबीर रामला विचारतो, मित्रा तुझ्या डोक्‍यात कॅल्क्‍युलेटर आहे का 551 राम पुन्हा उत्तरतो. 5+7+19+21+34+21 असा अवघड प्रश्‍न रेयांश रामला विचारतो. तरीही राम न गोंधळता, घाबरता 107 असे त्वरित उत्तर देतो. हे ऐकून रेयांश आणि कबीर दोघेही आश्‍चर्यचकित होतात. आणि कबीर रामला विचारतो, मित्रा तुझ्या डोक्‍यात कॅल्क्‍युलेटर आहे का राम म्हणतो, नाही साहेब. हे वेदिक गणित आहे. यावर शाळेत जातो का, असे रेयांश त्याला विचारतो.\nराम म्हणतो, हो जातो. आता नववीत आहे. म्हणजे होतो. एक वर्ष गॅप राहिली आहे. रेयांश त्याची मजा घेत म्हणतो, आता काय आयएएससाठी तयारी करणार का आणि दोघेही हसतात. यावर रा��� म्हणतो, नाही साहेब. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि त्यांची इच्छा आहे की, मी शिकून इंजिनिअर बनावे. परंतु, त्यांचे प्रेम तंबाखू, गुटख्यासमोर कमी पडले. त्यांनी जेव्हा माझे प्रेम आणि तंबाखू, गुटख्याचे प्रेमाची बेरीज केली तर उत्तर शून्य आले साहेब. आणि थोडासा मिसकॅल्क्‍युलेशन झाले. आणि आता त्यांच्या कॅन्सरचा उपचार चालू आहे. या कारणामुळेच यंदा मी शाळेत जाऊ शकणार नाही. हे बोलून राम उदास होतो.\nतंबाखू आणि गुटखा हे आरोग्याला हानिकारक असूनही आज कित्येक जण याचे सेवन करतात. परंतु यामुळे कॅन्सरचा धोका उद्‌भवू शकतो. तसेच तंबाखू आणि गुटख्यामुळे केवळ तुमचेच नाही तर तुमचा संपूर्ण कुटुंबीयांचे जीवन उद्‌ध्वस्त होते. तंबाखू, गुटख्याचे सेवन करण्यापासून रोखण्यासाठी आज अनेक स्वयंसेवी संस्था, सरकार जनजागृती करत आहेत. तरीही याचे सेवन करणाऱ्यांच्या प्रमाणात कमतरता दिसून येत नाही. उलट वाढच दिसते. अनेक शाळेतील मुले केवळ फॅशन म्हणून तंबाखू, गुटख्याच्या अधीन होतात. त्यामुळे वेळीच रोखा आणि आपले जीवन आणि कुटुंबीयांची जीवन उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचवा.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरेडमी नोट ‘7प्रो’ची हवा…\nआरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-१)\nसमाजातील जाणिवेची दाढी… ‘नो शेव्ह नोव्हेंबर’\nPrabhatBlog: शेतकरी देखील कोरोना योद्धाचं\n“अ‍ॅलेक्सा, एक पुस्तक वाचून दाखव\nजाणून घ्या कर्तृत्व आणि दातृत्वाचे प्रतीक असलेल्या ‘अझीम प्रेमजीं’बाबत\n#corona: एकदा वाचा…परिस्थिती कळेल…पोलंड वरून वैभव शिंदे\nमहिला दिन विशेष : दोनवेळा एव्हरेस्ट सर करणारी प्रथम गिर्यारोहक महिला संतोष यादव\nमहिला दिन विशेष : पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता\nमहिला दिन विशेष : समाजसेवेचा आधारवड ‘साधनाताई आमटे’\nमहिला दिन विशेष : राष्ट्राभिमानी अरुणा असफअली\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nनिवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी महिला खासदाराला सहा महिन्यांचा तुरुंगवास; देशातील पहिले प्रकरण\nमाणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक\n“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nतालिबानच्या मुसक्‍या आवळण्यासाठी रशियाचा ऍक्‍शन प्लॅन\nसमाजातील जाणिवेची दाढी… ‘नो शेव्��� नोव्हेंबर’\nPrabhatBlog: शेतकरी देखील कोरोना योद्धाचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sl-khutwad-writes-20th-july-2021", "date_download": "2021-07-25T08:39:20Z", "digest": "sha1:LFOPQHSBRHQCSOXDBZJW5VY46DRGTN4G", "length": 10476, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अशाने कधी होणार लग्न?", "raw_content": "\nअशाने कधी होणार लग्न\n‘अहो, दीपिकाला पाहण्यासाठी आज सांगलीवरून पाहुणे मंडळी येणार आहेत. त्यामुळे पोलिस असल्यासारखी त्यांची उलटतपासणी घेऊ नका. तुमच्या या वागण्याने दहा लग्नं मोडली आहेत.’ मालतीताईंच्या या इशाऱ्यावर जनुभाऊंना राग आला. मात्र, ‘‘मी आता तोंडाला कुलूपच लावतो. पाहुण्यांसमोर एक अक्षरही बोलणार नाही,’’ असं म्हणून खिडकीतील कुलूप त्यांनी उचललं. ‘याची चावी कुठंय’ त्यांनी विचारलं. ‘इश्श’ त्यांनी विचारलं. ‘इश्श असं कोणी तोंडाला कुलूप लावतं का असं कोणी तोंडाला कुलूप लावतं का’’मालतीताईंनी असं म्हणताच जनुभाऊ चिडले. ‘‘अगं, गोडाऊनला फक्त कडी घातलीय. तिथे हे कुलूप लावून येतो,’ त्यांनी असं म्हटल्यावर मालतीताईंनी चावी दिली. ‘पाहुण्यांसमोर चटेरी-पटेरी लेंगा आणि बनियनवर राहू नका. चांगले इस्त्रीचे कपडे घाला. मागं शिरूरचे पाहुणे आले होते, त्या वेळी त्यांच्यासमोर भोकं पडलेला बनियन घालून आमची शोभा केलीत, तेवढी पुरेशी आहे. मुलीच्या वडिलांना चांगलं बनियन नाही म्हणून त्यांनी लग्न मोडलं होतं.’’\nत्यावर काहीसं चिडून जनुभाऊ म्हणाले, ‘‘उगाचंच मागचं उगाळत बसू नकोस. इस्त्रीला दिलेले कपडे आणण्यासाठीच मी कात्रजच्या चौकात चाललोय.’’ असे म्हणून जनुभाऊ घराबाहेर पडले. पंधरा- वीस मिनिटांनी इस्त्री केलेल्या कपड्यांचा गठ्ठा हाती घेऊन, रस्त्यातील पाण्याने भरलेले खड्डे चुकवण्याची त्यांची कसरत चालू होती. तेवढ्यात एका मोटारीने त्यांच्या अंगावर पाणी उडवले. त्यामुळे हातातील इस्त्रीचे कपडेही खराब झाले. ते पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी चालकाला दोन-तीन शिव्या हासडल्या. तेवढ्यात ती गाडी सिग्नलला थांबल्याचे त्यांच्या लक्षात आले. जनुभाऊ पळत जाऊन गाडीसमोर उभे राहिले. ‘‘गाडी बाजूला घ्या,’’ असं त्यांनी आवाज चढवत म्हटले.\nहेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी नगरसेवकानेच दिली आरोपीच्या खूनाची सुपारी\nचालकाने गाडी बाजूला घेतली. ‘‘लोकांच्या अंगावर चिखल उडवून कोठे पळून चाललाय मी तुम्हाला आता सोडणार नाही. समोरच्या पोलिस ठाण्यात चला.’’ रुद्रावतार धारण करून जनुभाऊ बोलले. ‘‘सॅारी आजोबा. खड्ड्यांचा अंदाज आला नाही.’’ साठीतील एका गृहस्थाने विनवणी करत म्हटले. ‘‘तुम्ही आजोबा कोणाला म्हणताय मी तुम्हाला आता सोडणार नाही. समोरच्या पोलिस ठाण्यात चला.’’ रुद्रावतार धारण करून जनुभाऊ बोलले. ‘‘सॅारी आजोबा. खड्ड्यांचा अंदाज आला नाही.’’ साठीतील एका गृहस्थाने विनवणी करत म्हटले. ‘‘तुम्ही आजोबा कोणाला म्हणताय तुमच्या माझ्या वयात काही फरक आहे का तुमच्या माझ्या वयात काही फरक आहे का’’ जनुभाऊ कडाडले. ‘‘सॅारी मित्रा’’ मघाचेच ते गृहस्थ बोलले.‘‘तुम्ही माझी काय चेष्टा चालवलीय काय’’ जनुभाऊ कडाडले. ‘‘सॅारी मित्रा’’ मघाचेच ते गृहस्थ बोलले.‘‘तुम्ही माझी काय चेष्टा चालवलीय काय’’ जनुभाऊ जोरात बोलले. रस्त्यातील हे भांडण बघण्यासाठी आता बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जनुभाऊंना आणखी चेव चढला. ‘‘असल्या खटारा गाडीतून प्रवास करताय म्हणजे विमानात बसल्याचा आव आणू नका. असल्या गाड्या किलोवर भंगारात मिळतात, त्यामुळे गाडीची मिजास मला दाखवू नका.’’ जनुभाऊ किमान शब्दांत कमाल अपमान करत होते. ‘‘तुम्ही माझ्या अंगावरील व हातातील इस्त्रीचे कपडे खराब केले आहेत.\nकपडे धुण्याचे व इस्त्रीचे पाचशे रुपये व कपडे खराब करून माझा अपमान केल्याचे पाचशे रुपये असे एक हजार रुपये मला नुकसानभरपाई द्या. नाहीतर पोलिस ठाण्यात चला. तुम्हाला खडी फोडायलाच पाठवतो,’’ जनुभाऊंनी रागाने म्हटले. मग गाडीतील माणसं व जनुभाऊ यांच्यात बराचवेळ वाद होत राहिला. शेवटी जनुभाऊंना एक हजार रुपये मिळाले. मग खुशीत शीळ घालत जनुभाऊंनी पाहुण्यांसाठी पाचशे रुपयांची फळे व मिठाई घेतली. घरी आल्यानंतर समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मघाशी ते ज्यांच्याशी तावातावाने भांडत होते, तीच मंडळी दीपिकाला पाहण्यासाठी आली होती. आता हेही स्थळ आपल्या हातून जाणार याची त्यांना खात्री पटल्याने जनुभाऊ मटकन खाली बसले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T09:51:09Z", "digest": "sha1:GJBMJ3FUT2HPLEJTJCKAPYNH2ECGK36W", "length": 8257, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जिल्ह्यातील दोन पीआयसह तीन एपीआयच्या बदल्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यातील दोन पीआयसह तीन एपीआयच्या बदल्या\nजिल्ह्यातील दोन पीआयसह तीन एपीआयच्या बदल्या\nजिल्हापेठचे पटेल यांची धुळ्याला बदली\nजळगाव – कार्यकाळ पुर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश विशेष पोलीस निरीक्षकांकडून काढण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील दोन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून काही जण बदलवून आले आहे. यात शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांची धुळे येथ बदली झाली आहे.\nज्या पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे यासह विनंती बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून गुुरुवारी सायंकाळी काढण्यात आले. यात संपुर्ण राज्यभरातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nजिल्ह्यातील यांची झाली बदली\nशहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर अब्दुल पटेल यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, काशिनाथ गंगाराम पवार यांची नंदुरबार, जिल्हा जातपडताळणी पोलीस निरीक्षक सुधीर भीमसिंग पाटील यांची नवी मुंबई तर रामानंद पोलीस ठाण्याचे सारीका वसंत खैरनार व सुहास मधुकर राऊत यांची मसुप येथे तर प्रवीण पुंडलिक साळुंखे यांची कोल्हापुर परिक्षेत्र येथे बदली झाली आहे.\nजिल्ह्यात बदलवून येणारे अधिकारी\nजिल्ह्यातून सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाली असून इतर जिल्ह्यातील अधिकारी देखील बदलून येणार आहे. यामध्ये बुलढाणा येथील जिल्हा जात पडताळणीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण नारायण पवार, धुळे येथील प्रशिक्षण केंद्राचे ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव तर ठाणे येथील विलास वसंतराव शेंडे यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली आहे. बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त व हजर होण्याचे आदेश देखील विशेष पोलीस महानिरीक्षकाचे अस्थापनाचे राजेश प्रधान यांनी आदेश काढले आहे.\nअभिषेक पाटलांकडून आर्थिक लुटीचा डाव फसला\nतोतया परीक्षार्थीविरुद्ध अखेर गुन्हा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे ग��ड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/video-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T08:43:53Z", "digest": "sha1:B25DPDUB6QSIO7BP7BRDUSAG5IEGDZUS", "length": 8142, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "VIDEO महाड दुर्घटना: 'देव तारी त्याला कोण मारी'; १९ तासानंतरही चिमुरडा सुखरूप | Janshakti Newspaper", "raw_content": "\nVIDEO महाड दुर्घटना: ‘देव तारी त्याला कोण मारी’; १९ तासानंतरही चिमुरडा सुखरूप\nVIDEO महाड दुर्घटना: ‘देव तारी त्याला कोण मारी’; १९ तासानंतरही चिमुरडा सुखरूप\nमहाड: रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजळपुरामध्ये काल एक इमारत कोसळली. या इमारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी आहेत. तीन माजली इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली. दरम्यान या दुर्घटनेबद्दल संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान याठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरु आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे. विशेषबाब म्हणजे या ठिकाणी एका चारवर्षीय बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची या ठिकाणी प्रत्यय आला. तब्बल १९ तासानंतरही हा जिवंत होता. त्याला चिमुकला सुखरूप बाहेर काढण्यात आले असून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मोहम्मद बांगी असे या चिमुरड्याचे नाव आहे.\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nआतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. काल सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तारिक गार्डन इमारत कोसळली. अद्याप ढिगाऱ्याखाली १५ पेक्षा जास्त जण अडकलेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध एनडीआरएफकडून सुरू आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत जखमींना मदतीचे आदेश दिले आहे.\nराज्यातील नर्सेस उद्या दोन तासांच्या संपावर\nमहाड इमारत दुर्घटना: पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nरायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bombay-hc-cancels-amravati-mp-navneet-kaur-ranas-caste-certificate", "date_download": "2021-07-25T08:16:36Z", "digest": "sha1:HM6WLLEAYKAVRQI64KQHVVWRHNDMBJYX", "length": 10824, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नवनीत राणांची खासदारकी धोक्यात - द वायर मराठी", "raw_content": "\nनवनीत राणांची खासदारकी धोक्यात\nअमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे. हा घटनात्मक घोटाळा असल्याचे नमूद करून राणा यांना २ लाख रुपयांचा दंड केला आहे. या निर्णयामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.\n२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना नेते आनंद अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.\nया याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायालयाने हा घटनात्मक घोटाळा आहे, असे सांगत जात प्रमाणपत्र रद्द करुन राणा यांना दोन लाखाचा दंड केला. तसेच खोटे जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.\nया प्रकरणात राणा यांनी जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाकडूनही मान्य करण्यात आली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता. या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली.\nउच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रमाणपत्र खोटे ठरले, तर संबंधित सदस्याचे पद रद्द होते.\nनिकालानंतर नवनीत राणा म्हणाल्या, “मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचलेला नाही. गेल्या आठ वर्षापासून या प्रकरणात आम्ही भांडत आहोत. २०१२ पासून विरोधक माझ्या जात प्रमाणपत्राच्या मागे होते. त्यांना कागदपत्रे दिल्यानंतरसुद्धा त्यांनी हायकोर्टात याचिका केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी समिती बसवली. समितीने जात प्रमाणपत्र दिले. त्यानंतर मी निवडणूक लढले. त्यानंतर ते पुन्हा उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात देखील जाईन. मला न्यायावर विश्वास आहे”\n“या प्रकरणात कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझी आणि शिवसेनेची लढाई सर्वांना माहिती आहे. गेले ८ ते ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. अचानक न्यायालयाचा असा निर्णय येणे म्हणजे यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली आहे” असा आरोप नवनीत राणा यांनी केला.\nराष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही. अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पहावे.”\nराजकारण 999 MP 43 Rana 1 नवनीत राणा 1\nकाँग्रेसला झटका; जितीन प्रसाद भाजपमध्ये\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/21/aparna-enterprises-invests-rs-100-crore-in-alteza-brand-over-next-4-years/", "date_download": "2021-07-25T09:24:47Z", "digest": "sha1:CPEG2QILKQUJXFZTV5XXLVGHCGSIUMHA", "length": 10226, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "अपर्णा एन्टरप्राईझेस तर्फे पुढील ४ वर्षांत अल्तेझा ब्रँड मध्ये १०० कोटींची गुंतवणूक - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nअपर्णा एन्टरप्राईझेस तर्फे पुढील ४ वर्षांत अल्तेझा ब्रँड मध्ये १०० कोटींची गुंतवणूक\nपुणे :इमारत बांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड कंपनीने पुढील चार वर्षांत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा अल्तेझा ब्रँडची उभारणी करण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केले.\nया गुंतवणुकीचा उपयोग उत्पादन पोर्टफोलिओला आणि त्याचबरोबर उत्पादन सुविधेला, विपणन आणि रिटेलिंगला बळकटी आणण्यासाठी करण्यात येईल. यावेळी त्यांनी अगदी अलिकडे तयार केलेली स्लिम अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा– एसीए एम–१९ सिरीज पण सादर केली. ही यंत्रणा अगदी अरुंद साईटलाईन्स मध्येही कार्यरत राहणार असून अल्तेझातर्फे आपल्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेली ही सर्वाधिक बारीक अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहे. ही आगळीवेगळी यंत्रणा मिनीमॅलिस्टीक (किमान चौकट प्रबंधक) रचनेवर आधारित असून त्यामध्ये १९ मिलीमीटरचा पातळ अॅल्युमिनियम प्रोफाईल इंटरलॉक सकट संपूर्ण दरवाजाभर असेल. ही यंत्रणा कॉर्नर ओपनिंग्जनाही लागू होऊ शकणार आहे.\nअल्तेझा बद्दलच्या योजनांबद्दल बोलताना अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन रेड्डी म्हणाले, भारतातली अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा बाजारपेठ २०००० कोटी रुपयांना बंद होऊन ७.९% दराने वाढत आहे. चांगल्या गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा यांना मागणी मोठी आहे आणि आम्ही ही मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. १०० कोटींपैकी ६० टक्के निधी हा उत्पादन प्रक्रियेला बळकटी आणण्यासाठी वापरण्यात येईल. उर्वरित निधी संशोधन आणि विकास कार्य तसेच आमच्या डीलरशीपचे जाळे मजबूत करण्यासाठी वापरला जाईल.\n२०१९ मध्ये सादर करण्यात आलेल्या अल्तेझाकडे अॅल्युमिनियम खिडक्या, दरवाजे आणि रेलिंग यंत्रणेची मोठी रेंज आहे. अल्तेझा एसीए एम–१९च्या साथीने ब्रँड वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे बाजारपेठेत भक्कम पाय रोवणार आहे. एसीए एम–१९ ही नवीन यंत्रणा अपर्णा एन्टरप्राईझेसची सर्वाधिक स्लिम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहे. नेहमीच्या स्लायडिंग डोअर यंत्रणेत असणाऱ्या ४० मिलीमीटरच्या तुलनेत इंटरलॉक आणि रिव्हर्स इंटरलॉक यांच्यासह ही यंत्रणा केवळ १९ मिलीमीटरची असणार आहे. एसीए एम–१९ यंत्रणा 6.72 M2 डायमेंशनचा एक पॅनेल सांभाळू शकणार असून ३०० किलो वजनाचा एक पॅनेल सांभाळू शकणार आहे.\n← लवकरच … ‘बिग बॉस मराठी- 3’\nPune – धानोरीतील डीपी रोडचे सर्व पक्षीय नेत्यांकडून भूमीपुजन →\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pentimes.co.in/?p=18669", "date_download": "2021-07-25T08:14:11Z", "digest": "sha1:LZ4DXPH3TAS2NJU54CDSCUJY3JPZ3A7N", "length": 10873, "nlines": 87, "source_domain": "pentimes.co.in", "title": "Ola Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या ! -", "raw_content": "\n⪢ सहजच.. थोडं मनातलं\nघरगुती बाप्पांची सजावट स्पर्धा\nOla Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या \nOla Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या \nनवी दिल्ली : भारतीय बाजारात ओला इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच धुमाकूळ घालणार आहे. ओला इंडियाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाद्वारे या स्कूटरची एक झलक दाखविली आहे. यात त्यांनी ही स्कूटर रस्त्यावर कसे कामगिरी करेल याची माहिती दिली आहे. या ई-स्कूटरचे उत्पादन लवकरच सुरु होणार असल्याचे ते म्हणाले आहेत.\nOLAच्या फ्युचर फॅक्टरीचा पहिला टप्पा केवळ चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. भाविश यांनी ओलाच्या या स्कूटरमध्ये कोणती फिचर्स मिळतील याची हिंटही दिली आहे. या ओला स्कूटरमध्ये बेस्ट ईन क्लास बूट स्पेस (दोन हेल्मेट ठेवण्याएवढी जागा), बेस्ट-इन-क्लास राइडिंग रेंज सारखी फिचर असणार आहेत. अॅप बेस्ड कीलेस अॅक्सेस देखील मिळणार आहे. तसेच नेव्हिगेशन आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स मिळणार आहेत.\nया स्कूटरचा वेग एवढा आहे की, भाविश यांनी एका ट्विटचा हवाला देत ते वाचून होईस्तोवर ती स्कूटर 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत जाहीर (Ola Electric Scooter price) केली जाण्याची शक्यताआहे. ही स्कूटर Ather 450X सारख्या ईलेक्ट्रीक स्कूटरला कडवी टक्कर देणार आहे.\nसध्या बाजारात असलेल्या ईव्ही स्कूटरची रेंज ही 70 ते 100 च्या आसपास आहे. तर त्या चार्ज करण्यासाठीदेखील तासंतास लागतात. परंतू ओलाची स्कूटर अवघ्या 5 मिनिटांत फूल चार्ज होणार आहे. म्हणजेच पेट्रोल भरण्यासाठी रांगेत राहून ते पेट्रोल पंपावरून पैसे देऊन बाहेर पडण्याचा जो वेळ आहे त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर चार्ज होणार आहे. तसेच या स्कूटरची रेंजही जास्त असणार आहे. या पहिल्या स्कूटरची झलक ओलाने दिली आहे.\nही स्कूटर एका चार्जमध्ये 240 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एक्ट्रा बॅटरी बाळगली तर याची रेंज दुप्पट होणार आहे. या प्रक्रियेलाही केवळ ५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. स्वॅपेबल बॅटरी म्हणजे डिस्चार्ज बॅटरीच्या जागी दुसरी बॅटरी लावता येते. इतर फिचर आता हळूहळू समोर येणार आहेत. परंतू ही सुविधा मोठमोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.\nओला या स्कूटर बनविण्यासाठी बंगळूरूमध्ये 500 एकरावर भलामोठा प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीच्या टॉपच्या पदाधिकाऱ्यांनी आंब्याची बाग असलेली जागा पाहिली आहे. या जागेत पुढील 12 महिन्यांत हा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकरल्पात वर्षाला दोन दशलक्ष स्कूटर तयार केल्या जाणार आहेत.\n सरकारी वकिल लाच घेताना ‘ACB’च्या जाळयात\nमहाराष्ट्रातील निर्बंध होणार शिथिल; प्रशासनाकडून हालचाली सुरू\nडॉ.अ‍ॅड. निहाताई राऊत- अनुभवजन्य आयुष्याची षष्ठयब्दिपूर्ती\n………………..शैलेश पालकर पोलादपूर, जि.रायगड अलिबाग येथील सक्रीय, कर्तृत्ववान, नवविचारांनी प्रेरणादायी कणखर व्यक्तीमत्व आदरणीय डॉ.अ‍ॅड. निहाताई राऊत यांच्या वयाची साठी उद्या पूर्णत्वास जात आहे. अनेक विविध उपक्रम आणि भरपूर सामाजिक कार्य…\nसहजच.. थोडं मनातलं (लेख) : “सोबत”\nशिरीषला संगीता नेहमी सोबत हवी असायची. म्हणून तो प्रत्येक ठिकाणी तिला घेऊन फिरायचा.लव मॅरेज केल्या मुळे दोघे ही सुखात होते. संगीताही प्रत्येक पिकनिकला, फिरायला.. सगळीकडे शिरीष सोबत जायची. अगदी बाहेरगावी…\n1 फुल 3 माळी 3 तरुणांचा तरुणीशी लग्न करण्याचा दावा; जाणून घ्या एका लग्नाची वेगळीच गोष्ट\nठळक बातम्या ताज्या बातम्या\nMahad : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला नव्या तळीये गावाचा आराखडा\nठळक बातम्या ताज्या बातम्या\nभारतातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण नाही होणार- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती\nपोलीस दलात प्रचंड खळबळ 25 लाखाची बेहिशोबी रोकड सापडली उप अधीक्षकाच्या घरात, ACBची कारवाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc29.org/2020/01/blog-post.html", "date_download": "2021-07-25T10:17:10Z", "digest": "sha1:FDBFAFQULH5DZ5KMNJYXHNRSIYR4S5MJ", "length": 12112, "nlines": 57, "source_domain": "www.bbc29.org", "title": "Healthy tips for adults 2021", "raw_content": "\n\"आपणच आहोत आपल्या आरोग्याचे शिल्पकार\"\n\"आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची,\" एक परिसंवाद.\nनुकतेच मुंबईतील नव्हे\"तर (भारतातील)येथील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टराचें व्याख्यान ऐकण्याचा योग आला.व्याख्याते डॉक्टरांनी दोन अडीच तासात श्रोत्यांच्या मनाचा केव्हाच ठाव घेतला ते कळले सुद्धा नाही. त्या देव दुताला माझा पहिला सलाम.\nत्यांच्या व्याख्यानातील (आपल्या आरोग्यासाठी) काही ठळक माहिती\nसकाळी उठल्यावर अंशपोटी कोमट पाणी प्यावे. (सध्या जे आपण पाणी पितो ते गणक यंत्रा नुसार तितकेसे योग्य नाही. माठातील पाणी गाळून गरम करून घ्यावे.) पंधरा मिनिटांनी न्याहारी साठी भाजी चपाती,भाकरी घ्यावी.नंतर चहा घ्यावा.दुपारच्या जेवणा दरम्यान साधा अल्प आहार करू शकता.भूक लागली म्हणून काहीही खाऊ नका.\nबाहेरचे पदार्थ उदा.वडापाव,समोसे,पिझ्झा,बर्गर, बेकरीचे पदार्थ ,खारी ,टोस्ट,तेलकट,आंबट,अतिगोड, केक ,आईस्क्रीम,मैद्या पासून साखरेपासून बनविलेले पदार्थ खाऊ नयेत.\nमांसाहारी पदार्थ कमी प्रमाणात खावेत.चिकन, मासळी दुपारच्या जेवणात असावी.ब्रायलार चिकन आरोग्याला अगदी घा ताक आहे. ते त्वरित बंद करा.गावठी कोंबडीचे चिकन घ्यावे .मासळी फ्राय न करता ओली आमटीच अधिक प्रमाणात करावी .रात्री मांसाहार टाळावे.मटण खाते वेळी सर्व सामान्य प्रकृतीच्या माणसांनी कमीत कमी खावे.कारण त्यात चरबी मोट्या प्रमाणात असते.हृदय रोग,ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी मटण खाऊच नये.खावेसे वाटल्यास दुपारच्या जेवणात अगदी अल्प प्रमाणात आमटी (तिखट डाळ)सोबत जेवावे. मोड आलेल्या कडधान्यांचा वापर अधिक प्रमाणात करावा सामान्य माणसांनी सुद्धा अशा पद्दतीचा आहार घ्यावा.आपले वजन आहार तक्त्या नुसार असावे.स्तुल पणा असेल तर विना चपला हिरवळीवर अथवा सामान्य रस्त्यावर कमीत कमी ४० मिनिटे चालावे. त्यामुळे वजन कमी होईल. शीत पेये,कोल्ड्रिंक्स पिऊच नये.पचनक्रिया मंदावते.आरोग्याबाबत धोक्याचा इशारा म्हणजे 'ऍसिडिटी' .\nआपण पाट्यांमध्ये,कार्यक्रमात काहीही खातो आणि लिव्हरला डॅमेज करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे काय सुरवातीला जळजळ सुरु होते. छातीत दुखते,पाठीत भरते. नंतर समजते कि ऍसिडिटी झालीय. नंतर कळते की ह्रदयाला व लीव्हरला धोका . सद्या तरुण पिढीला बाहेरचे खायचे व्यसन लागलेय. दारू,धूम्रपान या सारख्या आहारी गेलेत.\nआपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबालाच जर खड्ड्यात घालायचे नसेल तर प्राचीन ऋषी मुनींपासून आलेली पारंपरिक पद्धत का अवलंबत नाही. आधी आहार आणि विहार आचरणात आणा.दुपारच्या जेवणा नंतर तासाभराने थोडा वेळ झोपा. रात्री लवकरात लवकर जेवा. आणि २ तासांनंतर झोपा .रात्रीचे जेवण कमी जेवा. ऍसिडिटी होणार नाही. रात्री जेवल्यावर मोबाईलवर अधिक वेळ घालवू नये.चॅटिंग,नेट फक्त रात्री ११ पर्यंतच.सकाळी उठल्यावर उत्साह वाटेल.असे विज्ञान परीक्षणातुन निष्पन्न झाले आहे की,बऱ्याच प्रमाणात आजार हे मोबाईलमुळे (रात्रीच्या जागरणामुळे) वाढले आहेत.डोळ्यांचे आजार,डायाबीटीजचे ब्लडप्रेशरचे वाढते प्रमाण, हे याचेच संकेत देतात. सगळ्यात महत्वाचे जाणून बुजून जागरण टाळा. आपण माकडाचेच वंशज आहोत ना मग त्यांचे थोडे तरी अनुकरण केले पाहिजे.जेवणापूर्वी सलाड अर्धा तास अगोदर खाल्लेच पाहिजे.बटाटा,टोमॅटो, अगदी बंदच करा . आरोघ्याला घातक आहेत.सर्व प्रकारच्या पालेभाज्या,फळे पेरू,सफरचंद,इत्यादी गोष्टी रोजच्या आहारात हवीत.पण भूक लागल्यास वडापावच्या बदली फळे (धुऊन) खावीत .पालेभाज्या सुद्धा मिठाच्या पाण्यात काही वेळ ठेऊन धुऊन चिराव्यात. कारण त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणावर केमिकल्स खत मारलेले असते.\nआत्ता थोडे आध्यत्मिक आणि सांगीतिक गोष्टींकडे वळू या.जेणे करून आपला दिवस भराचा ताण कमी होईल. जमल्यास सकाळीच उठा.६-३०च्या सूर्योदयाकडे किमान ५ मिनिटे पाहत राहा.चांदोबा फक्त अंगाईत राहिला.थोडे बाहेर या त्याच्याकडे सुद्धा कटाक्षाने पहात राहा.डोळ्यांसाठी ते उपयुक्त आहे.\nराग म्हणजे तो राग नाही.शास्त्रीय संगीतातील राग, भीम पलासी,मालकंस हे राग सकाळी काही वेळ हेडफोन वर ऐका. आपण या हिंदुस्तानात (भारतात )जन्मलो.आपली नाळ या संस्कारांशी जोडली गेली आहे.असे म्हणतो. फक्त बोलून चालणार नाही.जोडली गेलीच पाहिजे.खरे तर इथेच आरोग्याचे गमक आहे.संध्याकाळी घरी आल्यावर आपण थकलेले असता तेव्हा एखादया खोलीत किंवा कोपऱ्यात मंद प्रकाश करावा. आणि १०ते१५ मिनिटे हात पाय धुऊन शांत बसून राहावे.व नंतर(# चहा टाळावी)नास्ता पाणी बाकीची कामे करावीत. मनशांती काय ते तेव्हा कळेल.रात्री झोपताना मोबा��लचा वापर असा करावा कि व ओंकार मंत्र (युट्युब )डाउनलोड करून घ्या.फक्त ५मिनिटे हेडफोन लावून ऐका.येथेच मिळेल दिवसभराच्या ताणतणावा पासून खरी मुक्ती आणि शक्ती. आपण सगळे तसे सुज्ञच असतो.कळते, पण तेव्हा वेळ गेलेली असते.फक्त एवढे लक्षात ठेवणे आपण असलो तर आपल्या घरचे सुखी..\nटीप: तळलेले पदार्थ,अतितिखट,अति आंबट,लोणचे-पापड खाणे टाळावे.\nमित्रानो ''तुमचे आरोग्य चांगले तरच आपले कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी'' हे सर्वात आधी लक्षात ठेवा.\nअनुवाद : (भाषण) लेखक - रघुवीर सखाराम चव्हाण. स्वतः छायाचित्रकार असून विविध वृत्तपत्रांमधून लेख प्रसिद्ध झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/woman-corona-report-positive-281998", "date_download": "2021-07-25T10:48:27Z", "digest": "sha1:MUDOCULRRTTQLFWITRBP7P6IHD3HFS7Z", "length": 7378, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली", "raw_content": "\nपतीसोबत वाद झाल्यामुळे एक महिला गुजरातला परतली होती. तिथे तपासणी करण्यात आली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे शुक्रवारी (ता. १७) समोर आले. त्यामुळे जालना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची रात्री एकच धावपळ उडाली.\nनवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली\nजालना - तालुक्यातील गुंडेवाडी गावाजवळ असलेल्या एका वस्तीत कामानिमित्त आलेली एक महिला पतीसोबत वाद झाल्यामुळे गुजरातला परतली होती. तिथे तपासणी करण्यात आली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे शुक्रवारी (ता. १७) समोर आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची रात्री एकच धावपळ उडाली.\nयाबाबत गुंडेवाडी गावच्या ग्रामसेविका दुर्गा भालके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गुजरात राज्यातील असून गुंडेवाडी परिसरात असलेल्या पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीत कार्यरत होती. पतीसोबत वाद झाल्याने ती ता. १० एप्रिलला गुजरातमध्ये निघून गेली होती.\nहेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद\nया महिलेला नर्मदा जिल्ह्यात अडवून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे स्वॅब नमुने तपासले असता शुक्रवारी (ता. १७) या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नर्मदा जिल्ह्यातील प्रशासनाने या महिलेच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतला व तातडीने याबाबतची माहिती जालना जिल्हा प्रशासनास कळविली.\nहेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री\nमाहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक दुर्गा भालके व आरोग्य विभागाचे पथक रात्री सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी पोचले व कोरोनाबाधित महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात आलेल्या शेजारच्या १४ जणांना तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.\nकोरोनाबाधित आढळून आलेली महिला मूळची गुजरात राज्यातील असून गुंडेवाडी परिसरातील एका कंपनीत कार्यरत होती. तिची तपासणी नर्मदा जिल्ह्यात झाली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर तिच्या पतीसह संपर्कात आलेल्या १४ जणांना तपासणीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.\n- दुर्गा भालके, ग्रामसेविका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/pilgrimage-development-fighting-mini-ministry-365260", "date_download": "2021-07-25T08:21:06Z", "digest": "sha1:ELBQIOXX4JIBUUOULFBEOQBTUCHXXK2N", "length": 8058, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तीर्थक्षेत्र विकासावरून मिनी मंत्रालयात घमासान", "raw_content": "\nजिल्हा परिषदेंतर्गत ‘क' वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता दीड कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र या कामांमधून बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्थळांना वगळण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.\nतीर्थक्षेत्र विकासावरून मिनी मंत्रालयात घमासान\nअमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत ‘क' वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता दीड कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र या कामांमधून बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्थळांना वगळण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या मुद्यावरून जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.\n२४ सप्टेंबरला या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. असे असले तरी अनेक सदस्यांना अंधारात ठेवण्यात आले. क दर्जा तीर्थक्षेत्र विकासाच्या निधीतून जिल्ह्यातील अनेक बौद्ध विहारे वगळण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. बौद्ध विहारांसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्थळांच्या विकासासाठी निधी टाकण्याची मागणी सदस्य अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या, असा भाजपचा आरोप आहे. सत्ताधारी कॉंग्रेसने निधीचे समान वाटप केले नाही. आता भाजपने समान निधी वाटपाची मागण��� केल्याने जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण तापले आहे.\nवाचा - धक्कादायक... अल्पवयीन मुलांना ‘भाईगिरी’चे वेड; फेमस होण्यासाठी टोळीत सहभाग\nतीर्थक्षेत्र विकासनिधीच्या वाटपात भेदभाव करण्यात आला असून, यानिमित्ताने कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी वरिष्ठांच्या दबावात मूग गिळून बसले आहेत, असा आरोप भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला.\nआणखी वाचा - शासकीय डॉक्टरांच्या दिवाळी सुट्याही रद्द, आरोग्य विद्यापीठाचे आले पत्र\nतीर्थक्षेत्र विकासनिधीत अतिशय तुटपुंजा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुतळा सौंदर्यीकरणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकट्या चांदूरबाजार तालुक्‍यात बौद्धविहार तसेच पुतळा सौंदर्यीकरणासाठी तब्बल 28 लाख रुपये खर्च करण्यात आले. भाजपने त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पुतळा सौंदर्यीकरणावर किती खर्च केले, हे जाहीरपणे सांगावे.\n-बबलू देशमुख, अध्यक्ष जिल्हा परिषद.\nसंपादन - नरेश शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/unemployment-destroys-chandrapur-district-migration-of-laborers-to-madhya-pradesh-and-chhattisgarh", "date_download": "2021-07-25T10:45:56Z", "digest": "sha1:EVMADNKJJ4RONG3U34A6K5FGOOKP7TC5", "length": 14400, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केवळ कोळशाच्या भरोशावर किती दिवस ‘काॅलर टाईट’ करणार?", "raw_content": "\nकेवळ कोळशाच्या भरोशावर किती दिवस ‘काॅलर टाईट’ करणार\nचंद्रपूर : चंद्रपूर म्हटले की उद्योनगरी असे चित्र (Chandrapur district) डोळ्यांपुुढे येते. कोळसा खाणी आणि सिमेंट कारखान्यांचे परिसर बाहेरून न्याहाळताना गदगदून आल्यासारखे वाटते. त्याची छाप अशी पडते की, हे तर जणू उद्योगाचे माहेरघर. परंतु, वस्तुस्थिती खूपच वेगळीच दिसते. चंद्रपूरच्या ग्रामीण भागात आता फार उद्योग दिसतच (The industry is not visible) नाहीत. जंगल, खनिज संपत्ती, मुबलक पाणी असल्याने आधी मोठ्या प्रमाणात उद्योग होते. त्यामुळे उद्योगनगरी अशी ओळख मिळाली होती. मात्र, काही वर्षांत बँकांचे असहकार्य, व्यवस्थापनातील अंतर्गत वाद, उद्योगातील राजकीय शिरकाव, युनियनबाजी आणि शासनाचे उद्योगांप्रती असलेले उदासीन धोरण यामुळे उभारले गेलेले उद्योग धडाधडा बंद पडत गेले. (Unemployment-destroys-Chandrapur-district,-migration-of-laborers-to-Madhya-Pradesh-and-Chhattisgarh)\nएमआयडीसी क्षेत्रात संपादित झालेल्या अर्ध्याअधिक जमिनीवर उद्योगच उभारले नाहीत. जमिनीं��ा वापर दुसऱ्याच कामासाठी होऊ लागला. मल्टी आर्गनाईज सोडला तर एकही मोठा उद्योग नाही. दाताळा आणि ताडाळी एमआयडीसी परिसरातील सत्तरेक उद्योग अलीकडेच बंद पडले. त्यामुळे शेकडो नव्हे तर हजारो लोक बेरोजगार झाले. राजकारण, समाजकारण, उद्योग यांसह अनेक क्षेत्रात जिल्ह्यात बड्या हस्ती आहेत. परंतु, जिल्ह्यातील उद्योगांना नवजीवन देण्यासाठी आणि नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होताना दिसत नाही.\nहेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या\nकेवळ कोळसा खाणी, वीज प्रकल्प आणि सिमेंट कारखाने दाखवत बडे लोक आपली ‘काॅलर टाईट’ करून घेतात. अर्थपूर्ण व्यवहाराचे काळे घोडे नाचविण्यातच बड्यांना ‘इंट्रेस्ट’ दिसतो. चंद्रपूर जिल्हा बेरोजगारीने पोखरत चालला याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. रोजगाराच्या शोधात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडकडे स्थलांतर वाढले आहे. उद्योगाविषयी कुणी विषय काढलाच तर ‘हो हो’ म्हणत ‘देखल्या देवा दंडवत’ एवढेच सोपस्कार उरकवले जात आहेत.\n१९७९ मध्ये चंद्रपुरात एमआयडीसीची स्थापना झाली. स्थापनेनंतर दाताळा परिसरात सर्वप्रथम मल्टी आॅर्गेनिक उद्योग सुरू झाला. एमआयडीसी परिसरात याच उद्योगाने मुहूर्तमेढ रोवली. तीन वर्षांच्या काळात या भागात अनेक छोटे-मोठे उद्योग आले. त्यात प्रामुख्याने मंगलूर केवलू फॅक्टरी, इन्स्टंट पाइपच्या चार प्रकल्पांचा समावेश होता. एकापाठोपाठ एक असे अनेक उद्योग या भागात आल्याने रोजगारनिर्मिती वाढली. १९८१ ते ८५ या काळात रेमंड स्टील, हिंदुस्थान लिव्हर, जॉली बोर्ड यांसह अन्य उद्योग येथे येण्याच्या तयारीत होते. मात्र, याच काळात औद्योगिक क्षेत्रात राजकीय पक्षांचा शिरकाव झाला. युनियन स्थापन झाले. त्यांच्यातील वाद बघून येणाऱ्या उद्योगांनी आपले पाय मागे घेतले आणि तेथूनच उद्योगांची अधोगती सुरू झाली.\nराजकारणामुळे उद्योजकांचा काढता पाय\nताडाळी येथील एमआयडीसीची जागा स्टील उद्योगांसाठी देण्याचे नियोजन केले होते. मात्र, येथील अंतर्गत राजकारण बघता स्टील उद्योग आलेच नाही. त्यामुळे येथील जागा खासगी वीजनिर्मिती प्रकल्पांना देण्यात आली. त्यानुसार ताडाळीत सहा ते सात खासगी वीजनिर्मिती प्रकल्प आले. मात्र, त्यामुळे प्रदूषण वाढले. काही वर्षे खासगी वीजनिर्मिती प���रकल्प सुरळीत सुरू होते. मात्र, वीजनिर्मितीसाठी कच्चा मालाला लागणाऱ्या सबसिडीबाबत शासनाने आखडता हात घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत खासगी वीजनिर्मिती प्रकल्पही बंद पडले. स्पाँज आर्यनचेही चार उद्योग येथे आले; मात्र ते काहीच काळ तग धरू शकले. एमआयडीसीत अनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठी जमिनी घेतल्या; मात्र या जमिनीवर एकही उद्योग सुरू झाला नाही. तसे प्रयत्नही होताना दिसत नाही.\nहेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती\nचंद्रपूर जिल्हा मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करणारा जिल्हा आहे. असे असताना येथील वीज महाग आहे. त्यामुळे या भागात येणारे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहेत. येथे येणाऱ्या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देणे आवश्यक आहे. येथे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या ठिकाणी छोट्या उद्योगांना काम मिळावे. असे झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. येथे कोळसा, स्टील, विजेवर आधारित उद्योग आहेत. मात्र यामुळे प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण न होणारे उद्योग या भागात यावे. त्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू.\n- किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर\nजिल्ह्यात जंगल, पाणी, कोळसा, रेल्वे सुविधा आहे. तरीही नवीन उद्योग येत नसतील तर विचार करण्यासारखी बाब आहे. चंद्रपुरात येणाऱ्या उद्योगांसाठी राज्य शासनाने चांगले धोरण आखून उद्योजकांना सहकार्य करावे. जिल्ह्यातील अनेक मोठे उद्योजक दुसरीकडून कच्चा माल आणतात. वास्ताविक हा कच्चा माल चंद्रपुरात तयार होतो. मोठ्या उद्योगांनी येथील छोट्या उद्योगांकडून कच्चा माल घ्यावा. बँकांनी सुलभ पद्धतीने कर्ज देण्याची पद्धत अवलंबावी. शेतीवर आधारित उद्योगांना सबसिडी द्यावी. एमआयडीसीत अनेकांनी जमिनी विकत घेतल्या. मात्र, त्यावर कोणतेच उद्योग सुरू केलेले नाही. त्या जमिनी ताब्यात घ्याव्या.\n- मधुसुदन रुंगठा, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, चंद्रपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/ajit-dada-slapped-the-paper-horse-dancing-officers-well-if-not-for-the-people/", "date_download": "2021-07-25T08:55:33Z", "digest": "sha1:IVDWWWNG4IKI7PC4NDS76FDVBTNI7N6J", "length": 6705, "nlines": 73, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित दादांनी चांगलंच झापलं; जनाची नाही तर... - News Live Marathi", "raw_content": "\nकागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित दादांनी चांगलंच झापलं; ज��ाची नाही तर…\nकागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित दादांनी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…\nNewslive मराठी- पुण्यामध्ये कोरोनाचा कहर कमी होत नाही. यामुळे उद्धव ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात काल बैठक झाली.\nयावेळी कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या गोंधळावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांनाच झापलं. विरोधक पुण्यावरून सतत सरकारवर आणि अजित पवारांवर टीका करत आहेत. कोरोनाची खरी आकडेवारी बाहेर येत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार सरकारवर करत आहे.\nयातच काल झालेल्या पुण्यातील बैठकीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या गोंधळावरून अजित पवार अधिकाऱ्यांवर बरसले. मी हे बोलणं योग्य नाही, मात्र जनाची नाहीतर.., अशा शब्दात मुख्यमंत्र्यासमोरच पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. त्यामुळे कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची झाली. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\nकाही अधिकाऱ्यांचे पवार यांनी कौतुकही केले. अजित पवार यांनी या बैठकीत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या कामाचे कौतुक केलं. तर विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना जबाबदारीची जाणीवही करुन दिली.\nदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, अधिकाऱ्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, मात्र कृतीत ते कमी पडतात. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईतील कोरोना परिस्थिती आता हातात येत आहे. मात्र पुण्यात कोरोनाचा आकडा वाढतच आहे. म्हणूनच विरोधक सतत सरकारवर टीका करत आहेत.\n-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे\n-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक\n-राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nमराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक\nउद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/no-need-to-go-to-school-the-big-decision-of-the-government/", "date_download": "2021-07-25T08:25:09Z", "digest": "sha1:FQ5WKOH6DVCRSHNVDBF7QSOGDYTBR73H", "length": 3467, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय - News Live Marathi", "raw_content": "\nशाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय\nशाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय\nNewslive मराठी- महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेत कलाकार खेळाडू, दिव्यांग विद्यार्थ्याना मोठी गुड न्यूज दिली आहे. त्यानुसार आता राज्यात नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे.\nयेत्या १० तारखेला ओपन एसएससी बोर्ड लाॅन्च करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यामध्ये कलाकार खेळाडू दिव्यांग यांना शाळेत येण्याची गरज नाही कलाकार खेळाडूंसाठी नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कलाकार खेळाडू दिव्यांगासाठी गुड न्यूज आहे.\nदरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग, कलाकार, खेळाडू विद्यार्थ्याना शाळेत जाण्याची गरज नाही.\nRelated tags : कलाकार खेळाडू दिव्यांग विनोद तावडे शिक्षण सरकार\nसपनाने काढला या नावाचा टॅटू\nगरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/states-have-no-right-to-cancel-exams/", "date_download": "2021-07-25T10:03:39Z", "digest": "sha1:4O2VF7M4YKZ6XHU7YTWDZVEOH6KNPGAC", "length": 5580, "nlines": 66, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही! - News Live Marathi", "raw_content": "\nपरीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही\nपरीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही\nNewsliveमराठी – अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. पदवी देण्याचा अधिकार फक्त विद्यापीठ अनुदान आयोगाला असताना राज्ये परीक्षा रद्द कशी करू शकतात, असा सवाल महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.\nकुठलीही पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जात असेल आणि आयोगाने परीक्षा घेण्याचा आदेश दिला असेल तर, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाच्या आदेशाविरोधात जाणारा ठरतो. परीक्षा झाली नाही तर पदवीही मिळणार नाही, असा कायदाच आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश रद्दबातल करता येतो का, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने मेहता यांना दिले आहेत.\nमहाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर केले असून करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. याआधीच्या सुनावणीत महाराष्ट्राने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन दिले होते. ११ जुलै रोजी ऑनलाइन व ऑफलाइन लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारी विद्यापीठांना कळवण्यात आला असल्याचे दिल्ली सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. दोन्ही राज्य सरकारांच्या निवेदनावर उत्तर देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळ मागून घेतला आहे. पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.\nअहमदाबादमधील कोविड रुग्णालयातील आग प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार\nडिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस- अदर पूनावाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/kpt-milking-machine-now-in-kolhapur/", "date_download": "2021-07-25T10:35:16Z", "digest": "sha1:SWOWGZSPRRI5I23V4HIYEUB3MJ4LAPGW", "length": 5371, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "कराडचे न्यू के.पी.टी. मिल्कींग मशीन आता कोल्हापुरात", "raw_content": "\nकराडचे न्यू के.पी.टी. मिल्कींग मशीन आता कोल्हापुरात\nकराडचे न्यू के.पी.टी. मिल्कींग मशीन आता कोल्हापुरात\nपंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले गाई-म्हशींचे दूध काढण्याचे यंत्र न्यू के.पी.टी.मिल्किंग मशीन आता कोल्हापुरात उपलब्ध झाले आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.\nकोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांच्या आग्रहास्तव सुरक्षित व सुलभ असणारे हे यंत्र विक्रीपश्चात तत्पर सेवेसह आता कोल्हापुरात उपलब्ध आहे.\nसंपूर्णपणे स्वदेशी असणाऱ्या या मशीनच्या अधिक माहितीसाठी न्यू के. पी.टी. मिल्किंग मशीन, महालक्ष्मी बँकेसमोर , इंदुमती हायस्कूल रोड , मुजुमदार वाडा येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८२७५०३७१७६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.\nभाविकांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन\nसिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव पाहण्याची संधी\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/medical-camp-by-pravin-patil/", "date_download": "2021-07-25T10:38:01Z", "digest": "sha1:GWG42ZSV3XZFE3GSCQJGO4FJRIN6M3FR", "length": 5062, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "आरोग्य शिबीर संपन्न", "raw_content": "\nयुवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण पांडुरंग पाटील आयोजित आरोग्य शिबीर संपन्न झाले. गडहिंग्लज हायस्कूल येथे झालेल्या या मोफत आरोग्य शिबीरामध्ये अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.\nकार्यक्रमाचे उद्घाटन गडहिंग्लज प्रातांधिकारी सौ. विजया पांगारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अथणी, तालुका आरोग्य अधिकारी कुमार पाटील, माजी सैनिक विशाल रावळ,\nरेखा पोतदार, वीरपत्नी वैशाली तोरस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. मंगल पाटील, आरोग्य सेविका सविता पाटील, आरोग्य सेविका पुष्पा चिटणीस व मुख्याध्यापक एस. एन. देसाई आदी उपस्थित होते.\nएकावडे ट्रस्टतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार\nयशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/indian-railway-start-10-imp-notes-marathi-news/", "date_download": "2021-07-25T09:41:44Z", "digest": "sha1:RIVAPL3KYXMBX24FJ4I2C3AFPATCJSD6", "length": 13432, "nlines": 114, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 'ट्रॅक' वर जीवदान देण्याची तयारी उद्यापासून या खास मार्गावर प्रवासी गाड्या सुरू होणार आहेत, 10 खास गोष्टी - Times Of Marathi", "raw_content": "\nHome India Delhi कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅक’ वर जीवदान देण्याची तयारी उद्यापासून या खास मार्गावर...\nकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅक’ वर जीवदान देण्याची तयारी उद्यापासून या खास मार्गावर प्रवासी गाड्या सुरू होणार आहेत, 10 खास गोष्टी\nकोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊन दरम्यान पुन्हा जीवनात जीवनात येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत भारतीय रेल्वेने 12 मेपासून काही प्रवासी गाड्यांची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आम्हाला 10 मुद्यांमध्ये कळवा, ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कोणत्या अटी पाळल्या पाहिजेत आणि या गाड्यांचा मार्ग कोणता असेल\nदिल्ली: कोरोनाव्हायरस लॉकडाउन: कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जिवंतपणाच्या मार्गावर येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत भारतीय रेल्वेने 12 मेपासून काही प्रवासी गाड्यांची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आम्हाला 10 मुद्यांमध्ये कळवा, ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कोणत्या अटी पाळल्या पाहिजेत आणि या गाड्यांचा मार्ग कोणता असेल\n1 उद्यापासून, १२ मेपासून या गाड्या नवी दिल्ली स्थानकातून धावतील आणि एसी कोच असणार आहेत. कोणतीही व्यक्ती या गाड्यांमध्ये प्रवास करू शकते आणि त्यासाठी वैध तिकीट असणे आवश्यक आहे.\n2 रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सोमवारी दुपारी चार वाजेपासून तिकिटांचे बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन केले जाईल. प्रवासाच्या तिकिटासाठी कोणताही काउंटर उघडला जाणार नाही.\n3 प्रवासाच्या पहिल्या स्थानकात प्रवाशांची गहन तपासणी करावी लागेल. सर्व प्रवाशांची तपासणी केली जाईल आणि फेस कव्हर लावणे बंधनकारक असेल. कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्या�� त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.\n4 पहिल्या टप्प्यात भारतीय रेल्वेच्या योजनेंतर्गत म्हणजे १२ मे ते नवी दिल्ली स्टेशन ते डिब्रूगड, अगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई मध्य, अहमदाबाद आणि जम्मू तवी जोडणार्‍या गाड्या विशेष गाड्या म्हणून चालवल्या जातील.\n5 या गाड्यांचे सर्व डबे एसी असतील आणि त्यांचे स्टॉपपेजही कमी होईल. म्हणजेच एसी कोचमध्ये प्रवास करणारेच या सेवेचा लाभ घेण्यास सक्षम असतील.\n6 या गाड्या चालवल्यानंतर रेल्वे इतर काही मार्गांवरही विशेष गाड्या चालवणार आहे. मात्र हे प्रशिक्षकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल कारण २०,००० कोच कोविड -१ Care केअर सेंटर म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत.\n7 रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की तिकिटांचे बुकिंग केवळ ऑनलाइन होईल आणि रेल्वे स्थानकांवर तिकिट बुकिंग काऊन्टर बंद राहतील. काउंटरवरून कोणतीही तिकीट (प्लॅटफॉर्म तिकिटांसह) दिली जाणार नाही. केवळ वैध कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.\n8 कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी भारतात सार्वजनिक कर्फ्यू जाहीर करण्यात आला. तेव्हापासून देशात प्रवासी गाड्यांचे कामकाज बंद आहे. तथापि, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अंमलात आल्यानंतर सरकारने इतर राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी विशेष गाड्या चालवण्यास परवानगी दिली आहे.\n9 इतर रेल्वेमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घराकडे नेण्यासाठी भारतीय रेल्वे कामगार विशेष गाड्या चालवित आहे, तेथे प्रशिक्षकांची संख्याही आहे. यामुळेच सध्या एकूण विशिष्ट मार्गावर गाड्या सुरू केल्या जात आहेत, नंतर इतर मार्गांवरही गाड्या चालवल्या जातील.\n10 लॉकडाऊन दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या कुरानच्या रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे, या विषाणूमुळे 2206 लोकांचा बळी गेला आहे. उपचारानंतर 20 हजार 917 लोक निरोगी झाले आहेत, याअंतर्गत देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 44029 आहे.\nPrevious articleअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प वारंवार चीनवर दोष का घालत आहेत, हा ‘योजनेचा’ भाग आहे का\nNext articleदिल्लीत कोरोनाला ७००० च्या पुढे संसर्ग झाला आहे, २ तासांत १०१० लोकांना कोरोना पॉझिटिव्ह आढळला\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nबंडोपाध्याय यांना केंद्राने बजावली कारणे दाखवा नोटीस; तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश\nकेंद्र सरकारची ‘लिली’च्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनला मान्यता\nछत्तीसगड मधील या गावाचे नाव झालेय ’दुध गाव’\nदेशातील नवीन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण\nमोदी सरकारने उचलबांगडी केलेल्या बंडोपाध्यायांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदाचा राजीनामा देत केला ममतांच्या टीममध्ये प्रवेश\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/rahul-gandhi-worker-law-is-wrong-marathi-news/", "date_download": "2021-07-25T09:53:58Z", "digest": "sha1:TXQYCTYUNQOHGSVBJKGCED2AZXOZJPUR", "length": 9447, "nlines": 105, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "राहुल गांधींनी काही कामगार कामगार कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाला चुकीचे म्हटले, असे ते म्हणाले - Times Of Marathi", "raw_content": "\nHome India Delhi राहुल गांधींनी काही कामगार कामगार कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाला चुकीचे म्हटले, असे...\nराहुल गांधींनी काही कामगार कामगार कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाला चुकीचे म्हटले, असे ते म्हणाले\nया मूलभूत तत्त्वांवर कोणताही करार होऊ शकत नाही, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- कामगार कायद्यात बरीच राज्ये सुधारित आहेत. .\nनवी दिल्ली: ओरोनाव्हायरस लॉकडाउन: कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही राज्यांतील कामगार कायद्यात दुरुस्ती करण्यास विरोध दर्शविला आहे. या मूलभूत गोष्टींमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- कामगार कायद्यात बरीच राज्ये सुधारित आहेत. आम्ही कोरोनाविरूद्ध एकत्र लढा देत आहोत, परंतु मानवाधिकार पायदळी तुडवून, असुरक्षित कामाची ठिकाणे परवानगी देऊ, कामगारांचे शोषण आणि त्यांचा आवाज दडपण्यासाठी हे निमित्त असू श��त नाही.\nविशेष म्हणजे कोरोना साथीच्या आजारामुळे जगातील बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन सुरूच आहे. लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. दीड महिन्यांहून अधिक काळ भारतात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग ठप्प झाला आहे. यावर मात करण्यासाठी व या उद्योगाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सहा राज्यांनी त्यांच्या कामगार कायद्यात आतापर्यंत अनेक मोठे बदल केले आहेत, या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात इत्यादींचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातही त्यांचे कामगार कायदे बदलले आहेत. असा विश्वास आहे की लवकरच इतर काही राज्येही अशा प्रकारच्या बदलांची घोषणा करू शकतात.\nलॉकडाऊन दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या कुरानच्या रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे, या विषाणूमुळे 2206 लोकांचा बळी गेला आहे. उपचारानंतर 20 हजार 917 लोक निरोगी झाले आहेत, याअंतर्गत देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 44029 आहे.\nPrevious articleदिल्लीत कोरोनाला ७००० च्या पुढे संसर्ग झाला आहे, २ तासांत १०१० लोकांना कोरोना पॉझिटिव्ह आढळला\nNext articleयामुळे शेकडो किलोमीटर प्रवास करूनही स्थलांतरित मजूर त्यांच्या गावात पोहोचू शकत नाहीत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nबंडोपाध्याय यांना केंद्राने बजावली कारणे दाखवा नोटीस; तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश\nकेंद्र सरकारची ‘लिली’च्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनला मान्यता\nछत्तीसगड मधील या गावाचे नाव झालेय ’दुध गाव’\nदेशातील नवीन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण\nमोदी सरकारने उचलबांगडी केलेल्या बंडोपाध्यायांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदाचा राजीनामा देत केला ममतांच्या टीममध्ये प्रवेश\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-municipal-corporation-responsible-for-water-shortage/", "date_download": "2021-07-25T09:55:02Z", "digest": "sha1:Z5XNQ2L3R5DR2Z2GIMAZR4QYBI2I5MLI", "length": 10534, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर पाणीटंचाईला महापालिकाच जबाबदार – Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर पाणीटंचाईला महापालिकाच जबाबदार\nपाटबंधारे खात्याचा पाणीवापराबाबत इशारा\nपुणे – महापालिकेने पाण्याचा वापर कमी केला नाही; तर जून आणि जुलै महिन्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला पूर्णपणे महापालिका जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला देण्यात आला आहे.\nमहापालिकेने दररोज 892 एमएलडी पाणी उचलावे, अशा सूचनाही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र 892 एमएलडी तर सोडाच परंतु उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे महापलिकेला 1,350 एमएलडी पाणी देखील पुरत नसल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिले आहे.\nपुणे शहराची एकंदर लोकसंख्येचा विचार केला असता, शहराला दररोज 1,350 एमएलडी पाण्याची आवश्‍यकता आहे. उन्हाळ्यामध्ये पुणे शहराची गरज 20 टक्‍क्‍यांनी वाढते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये प्रती माणसी पाण्याचा वापर 135 लिटर इतका असतो मात्र उन्हाळ्यामध्ये 155 लिटरपर्यंत वाढतो. त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्‍यक आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्‍यकता असल्याचे वारंवार सांगितले जात आहे.\nमहाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने 17 डिसेंबर 2018 च्या आदेशानुसार महापालिकेने वर्षाला 11.50 टीएमसी पाणी वापरावे असे आदेश दिले होते. महापालिकेचा पाणीवापर महाराष्ट्र जलसंपती प्राधिकरणाच्या आदेशानंतरही मार्च 2019 अखेरपर्यंत 1,350 एमएलडी प्रमाणे राहिला आहे. यानंतर महापालिका एप्रिल महिन्यामध्ये 1,400 एमएलडी पाणी उचलत आहेत. दैनंदिन पाण्याचा वापर महापालिकेकडून वाढत आहे हे अत्यंत गंभीर असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे असून, त्यांनी याविषयी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी लेखी कळवले आहे.\nखडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सध्या सुरू आहे. महापालिकेच्या जास्त पाणी वापरामुळे जुन आणि जुलै महिन्यामध्ये शहराला पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ पाण्यात कपात करावी, असा सूचना वजा आदेशच पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी पाण्याच्या ��ियोजनासंदर्भातच येत्या गुुरूवारी बैठक बोलावली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतीसाठी दूषीत पाण्याचा वापर झाल्यास परवाने रद्द करा\n#लोकसभा2019 : बसपाचा उमेदवार कॉंग्रेसमध्ये सामील\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nकोयना धरणातील पाणीसाठ्याचे अर्धशतक\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nकोयना धरणातील पाणीसाठ्याचे अर्धशतक\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-pune/50-percentage-pimpri-chinchwad-seal-lockdown-282446", "date_download": "2021-07-25T10:40:04Z", "digest": "sha1:TN5E22JCFEQUAHJH3B33ELAHRPV5QWMC", "length": 7615, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | #Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद", "raw_content": "\nपुणे-मुंबई महामार्ग व पिंपरी-भोसरी मार्गावरील खराळवाडीत जाण्यासाठीचे चारही रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. यात महामार्गावरील पीएमपी बस थांबा, भक्ती कॉम्प्लेक्‍स, महात्मा फुले स्मारक, पोदार स्कूल, चांदणी चौक येथून जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे.\n#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद\nबारा गावांचा भाग यापूर्वीच ‘लॉक’; चार रस्ते, पुलांवरील रहदारी रोखली\nपिंपरी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी रुग्ण आढळलेले शहरातील भाग व रस्ते बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील १२ गावांचा भाग यापूर्वीच सील केला आहे. त्यात शनिवारपासून (ता. १८) चार रस्ते आणि चार पूल रहदारीसाठी बंद केले आहेत. अशा पद्धतीने सुमारे निम्मे शहर सीलबंद झाले आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदापोडी-बोपोडी मुळा नदीवरील पूल : पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीवरील गाव म्हणजे दापोडी. हा भाग सील केलेला असूनही नागरिकांची ये-जा सुरूच होती. परिणामी शुक्रवारी मध्यरात्रीपासून रहदारीसाठी पूल बंद करण्यात आला. या पुलावरून खडकी बाजार, रेल्वे स्टेशन, औंध व पुण्यात जाणे सोयीचे होते.\nदापोडी-सांगवी पवना नदीवरील पूल : जुनी व नवी सांगवी, औंध गाव, बाणेर, औंध जिल्हा रुग्णालय, लष्कराचा औंध कॅम्प, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडीकडे जाण्यासाठी पुलाचा वापर केला जातो. दापोडी रेल्वे स्टेशन, सीएमई, खडकी बाजारसह पुणे-मुंबई महामार्गाने जाण्यासाठी सांगवीकरांना पूल सोयीचा आहे.\nदापोडी-पिंपळे गुरव पवना नदीवरील पूल : नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील नागरिकांना पुणे, खडकी बाजार व रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी पुलाचा उपयोग होतो. तर या पुलावरून दापोडीकरांना पिंपळे सौदागर, नवी सांगवीत जाणे सोयीचे आहे. आता नाशिक फाटा मार्गे म्हणजे पाच किलोमीटर वळसा घालून जावे लागतंय.\nबोपोडीतील भाऊ पाटील रोड ते दापोडीतील शिवाजी महाराज पुतळा रस्ता\nभोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते स्मशानभूमी रस्ता\nनेहरूनगर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील गोकूळ हॉटेल ते गवळी माथा रस्ता\nभोसरीतील गव्हाणे पेट्रोल पंप ते दिघी रस्त्यावरील सिद्धेश्‍वर स्कूल रस्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/congress-national-leader-hk-patil-reaction-on-nana-patole-claims-against-shivsena-ncp", "date_download": "2021-07-25T10:43:09Z", "digest": "sha1:PLUP6VLBO3IPKQAO55DQQXWILJAF5L5Z", "length": 8265, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाना पटोलेंच्या आरोपांवर काँग्रेसचा राष्ट्रीय नेता म्हणतो...", "raw_content": "\nनाना पटोलेंच्या आरोपांवर काँग्रेसचा राष्ट्रीय नेता म्हणतो...\nविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही केलं महत्त्वपूर्ण भाष्य\nमुंबई: अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) यांनी राज्यातील काँग्रेसच्या (Congress) महत्वाच्या नेत्यांसोबत आज बैठक (Meeting) घेतली. या बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसंदर्भात (Upcoming Elections) चर्चा झाल्याची माहिती त्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) दिली. त्यावेळी त्यांनी जिल्हा पातळीवर पुनर्बांधणी केली जाईल असं सांगितलं. यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत एच के पाटील यांनी वक्तव्य केलं. (Congress National Leader HK Patil reaction on Nana Patole Claims against Shivsena NCP)\nहेही वाचा: नाना पटोलेंच्या 'पाळत' विधानावर संजय राऊतांचे स्पष्ट वक्तव्य\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या एका कार्यक्रमात केला. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने दोन पक्ष आपल्याला त्रास देतील असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांवरून राजकीय वातावरण काहीसं तणावपूर्ण झालं होतं. त्याबाबत एच के पाटील यांनी वक्तव्य केलं. \"प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य आणि केलेले आरोप योग्य नव्हते. त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण लगेचच दिले होते. पण काही लोकांनी त्यांना हवं त्याप्रकारे त्यांच्या तोंडी वाक्य टाकलंय. त्यांना केंद्र सरकार म्हणायचं होतं, पण वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला\", असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.\nहेही वाचा: मंत्रिपद मिळवणं हा माझ्या राजकारणाचा पाया नाही- पंकजा मुंडे\n\"आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापना केली आहे.आम्ही धर्माचं राजकारण करत नाही. आमचे विचार आम्हाला तशाप्रकारचे काम करण्याची परवानगी देत नाही. अशा वेळी आम्ही तिघेही नीट सरकार चालवतो. समान किमान कार्यक्रमावर सध्याचे सरकार आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टी परसल्या तर त्याने वितुष्ट येते. तसं होऊ नये यासाठी बैठका घेऊन चर्चा करू\", असेही ते म्हणाले.\n\"अध्यक्षपद आमच्याकडे आहे. आमचे इतर सोबतचे पक्ष आहेत. पण हे पद आमच्याकडे आहे आणि राहिल. सध्या निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला कारण कोरोनाचा प्रभाव अद्याप संपलेला नाही\", असे पाटील यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_42.html", "date_download": "2021-07-25T09:19:48Z", "digest": "sha1:XYQNZQZ7FKVNXUHJOIYSLQVGXJ6OJEFP", "length": 8332, "nlines": 73, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पहिल्या पगारापासूनच सुरु करा गुंतवणूक", "raw_content": "\nHomeSpecialपहिल्या पगारापासूनच सुरु करा गुंतवणूक\nपहिल्या पगारापासूनच सुरु करा गुंतवणूक\nनोकरी मिळताच आपण आपल्या आर्थिक उद्दीष्टांचा विचार केला पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजा भागविण्यासाठी आपल्याला इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे. याशिवाय भविष्यातील गरजा भागवण्यासाठी पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. तरुण वयातच गुंतवणूक सुरू केल्याने आपण अधिक सहजतेने मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यास सक्षम व्हाल.\nगुंतवणूक करणे आवश्यक आहे - एखाद्याने आपली पहिली नोकरी सुरू करताच गुंतवणूकीबद्दल विचार केला पाहिजे. खर्चानंतर आपल्या हातात जे पैसे शिल्लक राहतात ते आपल्या पद्धतीने गुंतवायला हवे. यावेळी सुरू केलेली गुंतवणूक आपले भविष्य सुरक्षित करू शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), म्युच्युअल फंड किंवा आरडीसह इतरत्र गुंतवणूक करून सहजपणे मोठ्या रक्कमेची भविष्यासाठी तरतुद करणे शक्य होऊ शकते.\nआपत्कालीन निधी तयार करणे आवश्यक आहे - सेवानिवृत्तीसाठी पैसे जोडण्याव्यतिरिक्त, आपणास नोकरी जाण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी देखील तयार असले पाहिजे. हा इमर्जन्सी फंड आपल्या किमान 5 ते 6 महिन्यांच्या पगाराइतका असावा. हे आपल्याला कोरोनासारख्या वाईट काळाचा सामना करण्यास मदत करेल.\nसेवानिवृत्तीसाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा - सेवानिवृत्तीसाठी बचत सुरू करण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा पहिला पगार मिळतो. तुम्ही जेवढी उशीरा गुंतवणूक सुरु कराल, तेवढे जास्त पैसे तुम्हाला निश्चित रक्कम जोडण्यासाठी गुंतवावे लागतील.\nसमजा, जर एखादी 25 वर्षीय व्यक्ती वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्तीपर्यंत 1 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखत असेल, आणि जर त्याला गुंतवणुकीवर वार्षिक 12% रिटर्न मिळत असेल तर त्याला दरमहा सुमारे 2 हजार रुपये गुंतवावे लागतील. तर वयाच्या 45 व्या वर्षीपासून गुंतवणूक करण्यास सुरु केली, तर त्या व्यक्तीला दरमहा 12 हजार रुपये गुंतवावे लागतील.\nआरोग्य विमा घेणे असेल योग्य - कोरोनाने लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिले आहे. हे आपल्या वाईट काळात उपयोगाला येते आणि आजारी पडल्यास सेव्हिंग उपचारांवर खर्च करण्याची वेळ येऊ देत नाही. आरोग्य विमा आपल्याला योग्य उपचार मिळवण्यात मदत करते. आपण तरुण वयात आरोग्य विमा घेतल्यास त्याकरिता आपल्याला कमी प्रीमियम भरावे लागेल.\nशक्य तितक्या लवकर कर्जातून मुक्त व्हा - आपण आपल्या अभ्यासासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी कर्ज घेतलेले असल्यास, शक्य तितक्या लवकर त्यातून मुक्त व्हा. कारण आपल्याला त्यावर व्याज द्यावे लागते. इनकम सुरु होताच कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/kerala-govt-allows-eid-in-state-amid-covid-cases/22140/", "date_download": "2021-07-25T08:11:05Z", "digest": "sha1:4RFHNUOHXRDFXTLDL7V5MMBSKSNGLW7P", "length": 10261, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Kerala Govt Allows Eid In State Amid Covid Cases", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणकेरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही\nकेरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nइस्लामिक संगठनांच्या दबावासमोर झुकून केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने बकरी ईद साजरी करायला परवानगी दिली आहे. सरकारने १८-२० जुलै या काळात कोरोनाच्या निर्बंधांमधून ३ दिवसांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील अशा प्रकारे कोणतीही सूट देण्याला विरोध सरकारकडे निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली आहे.\nकेरळमध्ये आजही कोरोनाच्या केसेस मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. शनिवारी केरळमध्ये १६ हजार तर काल म्हणजे रविवारी १३ हजार नव्या केसेसची नोंद केरळमध्ये अरण्यात आली आहे. अशावेळी कोरोनाची दुसरी लाटच आटोक्यात आलेली नसताना मुख्यमंत्री पिनारई ���िजयन यांनी बकरी ईदकरता सवलतही दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका एकीकडे देशासमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशावेळी केरळ सरकारचा हा निर्णय खूपच वादग्रस्त ठरत आहे.\nइस्लामी संगठनांनी केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारवर दबाव टाकून ईदची मागणी मान्य करून घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुंभ मेळा घेण्याकरता तसेच कावड यात्रेकरता याच डाव्या पक्षांनी विरोध केला होता, करत आहेत. अशावेळी ईदला परवानगी कशी काय दिली जाते असा सवालही उपस्थित केला जात आहे.\nकुठे गेले अनिल देशमुख\n…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत\nभरदिवसा वकिलावर तलवारीने वार; दहिसरमध्ये कायदा सुवस्थेचे तीन तेरा\n भारतात कोणाचीही हेरगिरी नाही\nदुसरीकडे महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढीच्या वारीला ठाकरे सरकारने परवानगी दिलेली नाही. वारीला परवानगी न दिल्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची आणि निराशेची भावना आहे. अशावेळी केरळमध्ये ईदला मिळालेली परवानगी ही हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरू शकते.\nपूर्वीचा लेखव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने बांगड्या फोडणारे काँग्रेसी दुतोंडी व बेशरम\nआणि मागील लेखठाणे जिल्ह्यात वाहून गेलेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू\nउध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले\nकोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात\nआज पाहू सिंधू, मेरी कोमचा खेळ\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nउध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले\nकोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात\nआज पाहू सिंधू, मेरी कोमचा खेळ\nनौदलाला गुरुवारीच कळवले असते तर…\nमहाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bjp-core-committee-meeting-leader-meet-maharashtra-governor-sudhir-mungantiwar-chandrakant-patil-new-state-president-politics-news-marathi-google/267064", "date_download": "2021-07-25T09:48:45Z", "digest": "sha1:P2WJHVNUKKUKXDBXRPLMOZBG2O7KJX4O", "length": 13827, "nlines": 107, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली, घेतला मोठा निर्णय bjp core committee meeting leader meet maharashtra governor sudhir mungantiwar chandrakant patil new state president politics news ma", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nभाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली, घेतला मोठा निर्णय\nBJP meeting over: भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. या बैठकीत विविध विषयांवर कोअर कमिटीच्या नेत्यांनी चर्चा केली. तसेच उद्या राज्यपालांची सुद्धा भेट घेणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं\nभाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली\nबैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा\nनव्या प्रदेशाध्यक्ष निवडीबाबतही चर्चा\n३१ डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार\nउद्या सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील राज्यपालांची भेट घेणार\nमुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन तेरा दिवस उलटले असले तरी राज्यात अद्यापही सत्ता स्थापनेवरुन राजकीय संघर्ष सुरु आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, कोणत्याहीक्षणी गोड बातमी येऊ शकते आणि राज्यात महायुतीचच सरकार येणार. उद्या चंद्रकांत पाटील आणि मी राज्यपालांची भेट घेणार आहोत असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.\nउद्या राज्यपालांची भेट घेणार\nविधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय-मित्र पक्षांना जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचा सन्मान व्हावा ही भाजपची भूमिका आहे आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत. महायुतीचं सरकार आणण्यासाठीच आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडणार आहे, याशिवाय दुसरा विचार आमचा असूच शकत नाही. सरकार फक्त महायुतीचंच येणार आहे. आम्ही उद्या राज्यपालांची भेट घेऊन सर्व माहिती देणार आहोत असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.\nसत्ता स्थापनेचा दावा उद्या नाही\nउद्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत केवळ राज्यपालांना माहिती देऊन चर्चा करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. म्��णजेच भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार नाहीत असं दिसत आहे.\nराज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भातही भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला आहे, शेतकऱ्यांच्या पाठिशी भाजपचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने उभा राहणार असल्यांचंही सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.\n३१ डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष\nभाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या संघटनेचा विस्तार सर्वव्यापी व्हावा यासंदर्भात चर्चा झाली तसेच प्रदेशाध्यक्ष निवडीवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. ३१ डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याचंही भाजपने स्पष्ट केलं आहे.\n'... तर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल'\nराज्यातील प्रत्येक वाघाचे संरक्षण आणि संवर्धन होणार : मुनगंटीवार\nसेना भाजपच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत झाले असे काही...\nसुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं...\nभाजप प्रदेशाध्यक्ष निवडीच्या तारखेच्या संदर्भात चर्चा झाली\nप्रदेशाध्यक्ष निवडीवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा\n३१ डिसेंबरपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षची निवड होणार\nभाजपच्या संघटनेचा विस्तार सर्वव्यापी व्हावा यासंदर्भात चर्चा झाली\nशेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय संवेदनशील पणे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला आहे\nशेतकऱ्यांच्या पाठिशी भाजपचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने उभा राहणार\nशिवसेना-भाजप-आरपीआय-मित्र पक्षांना जनादेश मिळाला आहे\nया जनादेशाचा सन्मान व्हावा ही भाजपची भूमिका आहे आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत\nमहायुतीचं सरकार आणण्यासाठीच आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडणार\nयाशिवाय दुसरा विचार आमचा असूच शकत नाही\nउद्या सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांची भेट घेणार\nकोणत्याहीक्षणी गोड बातमी येऊ शकते\nसरकार फक्त महायुतीचंच येणार\nया संदर्भातील माहिती देण्यासाठी आम्ही उद्या राज्यपलांना भेटणार आणि चर्चा करणार\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nCovid-19: देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रात\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\nआत्महत्या करायला निघालेल्या युवतीचा व्हिडिओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vatsalyango.com/2020/07/24/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-25T08:37:00Z", "digest": "sha1:4RW6E7IZYB7KIAI2I7NRESJYY2WI4YQH", "length": 2352, "nlines": 51, "source_domain": "vatsalyango.com", "title": "साहेबराव घुगे यांच्या उपक्रमास श्री उमाकांत मिटकरांनी दिली मायेची शाल व जेवण", "raw_content": "\nHome > Uncategorized > साहेबराव घुगे यांच्या उपक्रमास श्री उमाकांत मिटकरांनी दिली मायेची शाल व जेवण\nसाहेबराव घुगे यांच्या उपक्रमास श्री उमाकांत मिटकरांनी दिली मायेची शाल व जेवण\nडिव्हाईन जस्टीस पुस्तकातील प्रसंग\nवात्सल्य संस्थेच्या माध्यमातून “ताईसाठी एक साडी” उपक्रम…\nवसुबारस दिनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या गोशाळा प्रकल्पाचे भूमिपूजन\nताईसाठी एक साडी उपक्रम व्हिडीओ\nवात्सल्य संस्थेच्या माध्यमातून “ताईसाठी एक साडी” उपक्रम…\nसाहेबराव घुगे यांच्या उपक्रमास श्री उमाकांत मिटकरांनी दिली मायेची शाल व जेवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://astrosage.com/2021/shukra-vrushbh-rashi-sankraman-2021-marathi.asp", "date_download": "2021-07-25T08:21:54Z", "digest": "sha1:3EKVDMYMMI6LPM2SAO7FMOA7UNC3CGX7", "length": 47520, "nlines": 439, "source_domain": "astrosage.com", "title": "शुक्राचे वृषभ राशीमध्ये संक्रमण - Venus transit in Taurus in Marathi (4 मे, 2021)", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nHome » 2021 » शुक्राचे वृषभ राशीमध्ये संक्रमण\nशुक्राचे वृषभ राशीमध्ये संक्रमण - (4 मे, 2021)\nशुक्र ग्रह सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो आणि हा सूर्य सर्वात जवळच्या ग्रहांपैकी एक आहे. वृषभ राशीमध्ये शुक्राच्या संक्रमणाने या काळात वाणी मध्ये आकर्षण आणि व्यक्तित्वाला प्रदान करेल. लोकांमध्ये विश्लेषणात्मक दृष्टी आणि तरिकीक बुद्धी असेल, सुंदर आणि रचनात्मक गोष्टींच्या प्रति ही लोकांमध्ये आकर्षण पाहिले जाऊ शकते. याच्या व्यतिरिक्त, जे लोक अध्यात्मच्या क्षेत्राने पुढे जाण्याचा विचार करत आहे आणि ज्ञान अर्जित करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ चांगली राहील.\nशुक्र तो ग्रह आहे जो उत्तम गुणांचे प्रतीक मानले जाते आणि प्रेम, सौंदर्य, विवाह, संतोष आणि विलासितेला ही दर्शवते. ज्योतिष मध्ये याला शुभ ग्रहांच्या रूपात मानले जाते, याचे मुख्य गुण जीवन, मनोरंजन आणि आनंद सोबत आपल्या आवडत्या व्यंजकती सोबत जीवन व्यतीत केल्याने ही आहे.\nहे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि\nशुक्र जीवनाच्या बऱ्याच पैलूंवर नजर टाकतो अन्य लोकांच्या बाबतीत तुमच्या भावना आणि लोकांची धारणा ही प्रभावित करतो. या कुंडली मध्ये मजबूत शुक्र हे सुनिश्चित करते की, व्यक्ती आपल्या जीवनाच्या सर्व विलासिता आणि भौतिकवादी सुखांचा अनुभव करेल तथापि, कमजोर शुक्र नात्यामध्ये अपयश, विवाहित कलह, डोळ्या संबंधित समस्या देतो.\nवृषभ राशीमध्ये शुक्राचे संक्रमण 4 मे,2021 ला दुपारी 1:09 वाजता होईल आणि हे 28 मे, 2021, 11:44 वाजेपर्यंत याच राशीमध्ये राहील. या नंतर हे मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल.\nकाही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा\nचला जाणून घेऊया की, वृषभ राशीमध्ये शुक्राचे संक्रमण सर्व राशींसाठी कसे राहील.\nमेष राशीच्या जातकांसाठी शुक्र द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी आहे आणि वर्तमान संक्रमणिय स्थितीमध्ये तुमच्या द्वितीय भावात संक्रमण करेल. हे संक्रमण तुमच्यासाठी फायद्याचे राहील कारण, हे धन आणि आर्थिक मजबुती तुमच्या आयुष्यात आणेल आणि तुमच्या नात्याला उत्तम बनवेल. तुम्ही समजदारीने काम कराल परंतु, तुम्हाला साहसी होण्या सोबतच स्थितीला हातात घेऊन चालण्याची आवश्यकता होऊ शकते. तुम्हाला आपल्या खर्चावर नजर ठेवावी लागेल कारण, काही व्यर्थ खर्च होण्याची शक्यता आहे. जीवनसाथी सोबत तुमच्या संबंधात काही खराब स्थिती होण्याची शक्यता आहे म्हणून, सावधान राहा आणि काही ही गैरसमज होऊ देऊ नका. तुम्हाला शांत राहणे आणि योग्य संचार कायम ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या कामात आपली आंतरिक रचनात्मकतेला बाहेर आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे विशेष स्वरूपात, आपल्या सिनिअर्स ला दाखवा की, आपले सामर्थ्य किती आहे, हे तुम्हाला भविष्यात लाभ देईल. पैश्याच्या संबंधात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही खूप चिंतेची गोष्ट नाही कारण, हे एक अस्थायी चरण आहे. संक्रमण तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल राहील तथापि, तुम्हाला थंड खाणे टाळले पाहिजे.\nउपाय: शुक्रवारी गणपतीला तांदूळ अर्पित करा.\nमेष पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nवृषभ राशीतील जातकांसाठी शुक्र पहिल्या आणि षष्ठम भावाचा स्वामी आहे आणि हे संक्रमण तुमच्या प्रथम भावात ही असेल. प्रथम भाव आत्मा, मानसिक क्षमता आणि सांसारिक दृष्टीकोन दर्शवते. हे संक्रमण तुमच्या जीवनात नाव आणि प्रसिद्धी घेऊन येईल. समजून दृष्ट्या तुमच्यासाठी स्वीकृतीचे स्तर वाढवेल. तुम्ही काही प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येऊ शकतात. लोकांसोबत, तुमचा संबंध व्यक्तिगत आणि वित्तीय मोर्च्यावर तुमच्या योजनांना पुढे नेण्यासाठी उत्तमरीत्या काम करेल. हे तुमच्यासाठी एक उत्तम वेळ आहे. या काळात तुम्ही आत्मलोकन करा आणि त्या गमतीशीर परियोजनांवर काम करा ज्यांना तुम्ही पुढे नेले आहे. काही नवीन शिका आणि स्वतःला विकसित करा, तुम्हाला मनोरंजन, खरेदी इत्यादींवर धन विचारपूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात आहे तर, हे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण लहान आजार तुम्हाला चिंतीत करू शकतात.\nउपाय: ओपल रत्न धारण करा.\nवृषभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nमिथुन राशीतील जातकांसाठी शुक्र बाराव्या आणि सोबतच, पंचम भावाचा स्वामी आहे आणि हे विदेश यात्रा, व्यय, हानी आणि मानसिक आरोग्याच्या बाराव्या भावात संक्रमण करत आहे. हे संक्रमण मानसिक रूपात तुम्हाला थोडे चिंतीत करू शकते आणि तुम्हाला विवाहित जीवनात ही काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या संक्रमण काळात तुम्ही आळशी होऊ शकतात कारण, तुम्ही घरात फक्त खाणे आणि झोपणे करू शकतात. या संक्रमणाच्या वेळी, तुम्हाला विदेशातून उत्तम मौद्रिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही पुढील शिक्षणास��ठी योजना बनवत आहे तर, तुम्ही विदेशात शिक्षण प्राप्त करू शकतात. तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्य समस्येच्या कारणाने तुम्हाला काही वित्तीय अस्थिरता होऊ शकते. तुमचे मन विलासिता आणि सुख-सुविधांच्या गोष्टींना खरेदी करण्याचा विचार करू शकते तथापि, पैसे खर्च करण्यात अति करू नका आणि भविष्यात पैसे वाचवण्यासाठी विचार करा. आपल्या वित्तीय गोष्टींमध्ये उत्तम होण्यासाठी कुठली ही जोखीम घेऊन नका.\nउपाय : नियमित गाईला हिरवा चारा खाऊ घाला.\nमिथुन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nकर्क राशीतील जातकांसाठी, शुक्र अकराव्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी तुमच्या एकादश भावात संक्रमण करत आहे. हा भाव मित्र, लाभ, कमाई आणि इच्छेचे प्रतिनिधित्व करते. हे संक्रमण तुम्हाला रोमँटिक बनवेल आणि तुम्ही लोकांसोबत जोडण्याची इच्छा ठेवाल. तुम्ही राजनीतिक संबंध ही विकसित कराल आणि सांसारिक बाबतीत ही रुची घ्याल. या काळात, तुमच्या मित्र मंडळाचा ही विस्तार होऊ शकतो. तुम्ही गुणवान व्यक्तींसोबत या काळात भेटू शकतात. तुम्ही या संक्रमणासाच्या वेळी भौतिकवादी गोष्टींकडे अधिक कल ठेवाल. हे संक्रमण तुमच्या प्रेम जीवनादसाठी लाभदायक सिद्ध होईल. तुम्ही आपल्या साथी सोबत उत्तम वेळ घालवू शकतात आणि तुमच्या मध्ये परस्पर समज उत्तम असेल. प्रॉपर्टी संबंधित ही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच, तुम्हाला आपल्या मोठ्या भाऊ-बहिणींचे उत्तम सहयोग मिळेल.\nउपाय : शुक्रवारी श्री सूक्ताचे पाठ करा.\nकर्क पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nसिंह राशीतील जातकांसाठी शुक्र दहाव्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी आहे आणि वर्तमान संक्रमणिय स्थितीमध्ये हा ग्रह तुमच्या करिअर, प्रसिद्धी आणि सामाजिक स्थितीच्या दहाव्या भावाचे संक्रमण करेल. दशम भावात शुकाचे संक्रमण करिअर मध्ये यशाची प्रमुख भूमिका निभावू शकतो आणि तुम्हाला नवीन ओळख देऊ शकतो. या संक्रमणाच्या वेळी, तुम्ही उसाचा अधिकाऱ्यांसोबत आपल्या संबंधात सुधार कराल यामुळे तुम्हाला वित्तीय स्थिरता मिळेल, तुम्ही आपल्या संचार कौशल्यात ही सुधार कराल. जे तुमच्या करिअर मध्ये फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. आपल्या वडिलांकडून सल्ला घेण्याने तुम्हाला आर्थिक रूपात पुढे जाण्यास मदत मिळेल. हे संक्रमण तुमच्या घरगुती गोष्टींसाठी फायदेशीर सिद्ध होईल. नवीन संपत्ती किंवा वाहन खरेदी करू शकतात. हे संक्रमण तुमच्या घरगुती गोष्टींसाठी फायदेशीर सिद्ध होईल, नवीन संपत्ती किंवा वाहन खरेदी करू शकतात. तुमच्या घरात शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, यामुळे वातावरण आनंदी राहील.\nउपाय: शुक्राची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा.\nसिंह पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nकन्या राशीतील जातकांसाठी शुक्र नवव्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे आणि वृषभ राशीमध्ये शुक्र च्या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या नवम भावात होईल. नवम भावात शुक्राचे संक्रमण तुम्हाला भाग्यशाली बनवेल. या संक्रमणाच्या वेळी तुम्हाला लांब यात्रेवर जाण्यासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. उच्च शिक्षणाला पुढे नेण्यासाठी ही वेळ चांगली आहे आणि या काळात तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. तुम्हाला पुढे जाण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील आणि याचा लाभ घेण्यास तुम्ही यशस्वी राहाल. करिअर आणि वित्तीय गोष्टींसाठी चांगले असेल कारण, पद उन्नती किंवा नोकरी मध्ये स्थानांतरण होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक पक्षात ही या काळात मजबुती येऊ शकते. तुमचे लहान भाऊ-बहीण ही खूप लाभ प्राप्त करतील आणि पेशावर जीवनात काही मोठी उपलब्धी प्राप्त करू शकतील. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्य ही या काळात संपन्न होऊ शकतो.\nउपाय: सहा मुखी रुद्राक्ष धारण करा.\nकन्या पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nतुळ राशीतील जातकांसाठी शुक्र आठव्या आणि पहिल्या घराचा स्वामी आहे आणि वर्तमान मध्ये हे तुमच्या आठव्या घरात संक्रमण करेल जे विरासत, मनोगत विज्ञान, वाद आणि विरासतचे प्रतिनिधित्व करते. अष्टम भावात संक्रमणाने जातकाचा सल्ला गूढ विज्ञानाकडे असेल आणि तुम्ही राजकारणी, सरकारी अधिकाऱ्यांसोबत गुप्त संबंध ठेवण्याची इच्छा करू शकतात. गुप्त रूपात तुमच्यात सर्व शक्तिशाली व्यक्ती बनण्याची इच्छा असेल. या संक्रमणाच्या वेळी तुम्ही पैतृक संपत्तीने लाभ प्राप्त करू शकतात ज्याचा कुणी आतापर्यंत निर्णय केलेला नाही. या काळात तुमची वित्तीय स्थिती मजबूत असेल. तुम्ही संपत्ती खरेदी करण्यासाठी इच्छुक असू शकतात परंतु, वित्त संबंधित गोष्टींमध्ये काही मोठा निर्णय घेण्यापासून तुम्ही बचाव केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त, तुमच्या आरोग्य आणि विनाकारण खर्चावर लक्ष ठेवा. जर तुम्ही विवा���ित आहेत तर, तुमच्याजवळ सासरच्या पक्षातील लोकांसोबत काही समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. सासरच्या लोकांसोबत तुमचे नाते मजबूत होईल आणि घरगुती गोष्टींमध्ये शांती आणि सद्भाव कायम राहील. तुम्हाला अनावश्यक यात्रा कराव्या लागू शकतात परंतु, चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, हे शेवटी बरेच लाभदायक सिद्ध होईल.\nउपाय: शुक्र बीज मंत्र “ॐ शुं शुक्राय नमः” चे नियमित जप करा.\nतुळ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nवृश्चिक राशीतील अटकांसाठी शुक्र सातव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि शुक्राचे हे संक्रमण तुमच्या सप्तम भावात होत आहे. हा भाव विवाह, भागीदारी आणि दीर्घकाळ समजदारीचे प्रतिनिधित्व करते. सप्तम भावात शुक्राचे संक्रमण प्रेम विवाहात काही बाधा आणू शकते. तुम्ही या संक्रमणाच्या वेळी कार्य क्षेत्रात आपल्या संचार शक्ती मध्ये वृद्धी पाहायला मिळेल. या राशीतील जे जातक रिलेशन मध्ये आहेत त्यांना या काळात दबाव येऊ शकतो कारण, तुमचा प्रिय नात्याला घेऊन आपली प्रतिक्रिया जाणण्याची इच्छा ठेवले, तुम्ही हे नाते विवाहात बदलाल की, नाही हे जाणण्याची इच्छा ठेवतील. काही लोक प्रभावशाली व्यक्तींसोबत भागीदारी करू शकतात. व्यक्तिगत आणि पेशावर मोर्च्यावर आपली भागीदारी मजबूत करण्यासाठी एक खूप उत्तम काळ आहे, तुम्हाला परदेश यात्रेची संधी ही या काळात मिळू शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या व्यावसायिक भागीदारांसोबत बोलण्याच्या वेळी काही गैरसमज निर्माण करण्यापासून सावध करा. जे व्यवसायी आयात आणि निर्यातीने जोडलेले आहे त्यांना या संक्रमणाने उत्तम धन लाभ होईल. आरोग्य स्थिर राहील. या राशीतील जातकाची सामाजिक स्थिती ही या संक्रमण दरम्यान सुधारेल. सोबतच, काही लोकांना आपल्या जीवनसाथीला आनंदी करण्यासाठी बराच खर्च करावा लागू शकतो.\nउपाय: कुबेर मंत्राचा जप करा.\nवृश्चिक पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nधनु राशीतील जातकांसाठी शुक्र षष्ठम आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या षष्ठम भावात संक्रमण करेल. हा भाव आरोग्य, काम आणि दिनचर्याचे प्रतिनिधित्व करते. हे संक्रमण नात्यामध्ये वाद निर्माण करू शकते आणि तुमचे विरोधी ही तुम्हाला चिंतीत करू शकतात. नोकरी पेशाने जोडलेले लोक उत्तम संभावना शोधण्यासाठी नोकरीमध्ये बदल कार्याचा विचार करू शकतात. या संक्रमणाच्���ा वेळी तुमची वित्तीय स्थिती ठीक राहील तथापि, तुमचे निजी खर्च गी वाढू शकतात. स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या लोकांसाठी हा खूप अनुकूल काळ आहे तुम्हाला यश मिळेल. तुमचा जीवनसाथी किंवा मोठ्या भाऊ बहिणींपैकी कुणाला आरोग्य समस्या होऊ शकते म्हणून, हा सल्ला दिला जातो की, अनावश्यक वाद आणि तर्क-वितर्क ही शामिल होऊन वेळ वाया घालू नका कारण, तुम्ही वादाने कुठला ही लाभ प्राप्त करणार नाही. आपल्या जवळपास असलेल्या महिला नातेवाइकांचा सन्मान करा. पाण्यासंबंधित होणाऱ्या रोगांपासून जागरूक राहा कारण, अशी शक्यता आहे की, तुम्ही अश्या समस्यांचा सामना करू शकतात.\nउपाय: शुक्रवारी साखर आणि तांदूळ दान करा.\nधनु पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nमकर राशीतील जातकांसाठी शुक्र पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि हे वर्तमान संक्रमणिय स्थितीमध्ये तुमच्या पंचम भावात संक्रमण करेल. हा भाव प्रेम संबंध, अवकाश, आनंद, संतान, शिक्षणाचे प्रतिनिधित्व करते. आपल्या आरोग्य आणि आपल्या प्रेम जीवनाची या काळात काळजी घ्या. पाचव्या भावात शुक्राचे संक्रमण तुमच्या गर्भ धारणा करण्यासाठी आणि स्वस्थ सुंदर मुले पैदा करण्याची शक्यता वाढवू शकतात. तुम्ही या काळात काही शैक्षिक प्रयत्न या काळात सुरु करू शकतात. या वेळी शिक्षण ग्रहण करणे तुमच्यासाठी योग्य राहील. शुक्राच्या या संक्रमणाच्या वेळी तुम्ही वित्तीय लाभ प्राप्त कराल. तुम्ही वित्तीय मोर्च्यावर एक आरामदायी स्थितीमध्ये राहाल. या राशीतील सिंगल जातक कुणी व्यक्तीला प्रपोज करू शकतात जे आजीवन त्यांचा साथ देतील. जे लोक आधीपासून नात्यामध्ये आहेत ते स्वतःवर आपला राग भारी पडू देऊ नका. हे करिअर मध्ये वृद्धी साठी एक अनुकूल काळ आहे कारण, तुम्हाला आपल्या पेशावर जीवनात आनंद मिळण्याने किंवा एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळू शकते. शुक्राचे संक्रमण त्या जातकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल जे एक पेक्षा अधिक व्यवसाय करतात.\nउपाय: उत्तम गुणवत्तेचा ओपल रत्न धारण करा.\nमकर पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nकुंभ राशीतील जातकांसाठी शुक्र नवम आणि चतुर्थ भावाचा स्वामी आहे. हे संक्रमण तुमच्या चतुर्थ भावात होईल. चतुर्थ भावातून तुमच्या कुटुंब आणि संबंध, संपत्ती आणि गृह जीवन आणि आईच्या बाबतीत विचार केला जातो. हे संक्रमण कुंभ राशीतील जातकांच्या प्रभाव क्षेत्रां��ा वाढवेल. या राशीतील लोक घरात सुशोभित किंवा पुनःनिर्मित करण्यासाठी खूप उत्सुक होऊ शकतात. या संक्रमणाच्या वेळी तुम्हाला आपल्या घरात वेळ घालवला पाहिजे आणि घरातील सजावटी सोबत नात्यामध्ये मजबुती आणली पाहिजे म्हणजे, कौटुंबिक जीवनात शांती आणि सद्भाव कायम राहील. तुम्ही आपल्या घराच्या निर्माणासाठी किंवा नवीनीकरण मध्ये पैसा खर्च करू शकतात. या काळात तुमचे आरोग्य संतोषजनक राहील सोबतच, पेशावर मोर्च्यावर तुमच्या रचनात्मक क्षमतांमध्ये वृद्धी होईल यामुळे तुम्हाला वांछित परिणाम मिळतील. जर तुम्ही अतीत मध्ये काही संपत्ती मध्ये गुंतवणूक करण्याची योजना बनवली तर, या काळात तुम्हाला अधिक लाभ होईल. विदेशात निवास करणारे या राशीतील जातकांना आपल्या देशात परत येण्याची संधी मिळू शकते. तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम वेळ व्यतीत केल्यानंतर आनंदी व्हाल. तुमचा मानसिक तणाव ही गायब होईल आणि तुम्ही या काळात तुम्ही ऊर्जावान असलेला अनुभव कराल.\nउपाय: शुक्राची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सहा मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजे.\nकुंभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nआपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा\nमीन राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे आणि हे तुमच्या तिसऱ्या घरात संक्रमण करेल. हा भाव संचार आणि लहान भाऊ बहिणींचे प्रतिनिधित्व करते. संक्रमण तुम्हाला रचनात्मक बनवेल आणि तुमच्या आणि तुमच्या भाऊ बहिणींसोबत मजबूत बंधन बनवेल. या काळात तुम्ही वित्तीय बाबतीत भाग्यशाली राहाल आणि जर तुम्ही संगीत कला आणि नाटक क्षेत्राच्या संबंधित आहेत तर, तुम्हाला लाभ मिळेल. तुम्ही आपल्या मित्रांसाठी किमती वस्तू खरेदी करण्यासाठी आपले पैसे खर्च करू शकतात. तुम्हाला हा सल्ला दिला जातो की, बोलण्याच्या वेळी तुम्हाला सतर्क राहणे आणि चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापासून दूर राहिले पाहिले अथवा समस्या निर्माण होऊ शकते. कार्य/व्यवसाय संबंधित यात्रा तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. अल्पकालीक यात्रा ही सुखद असेल. काही लोक मानसिक तणाव आणि चिंतेने पीडित असू शकतात. कार्य क्षेत्रात लहान कार्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आपल्या सहकर्मीवर निर्भर राहावे लागू शकते परंतु, चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, कार्य क्षेत���रात वातावरण खूप सहायक असेल.\nउपाय: शुक्रवारी कुठल्या ही मंदिरात जाऊन सफेद रंगाची मिठाई अर्पण करा.\nमीन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nरत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर\nराशि भविष्य ‌2021‌ मेष राशि भविष्य 2021‌ वृषभ राशि भविष्य 2021‌ मिथुन राशि भविष्य 2021‌ कर्क राशि भविष्य 2021‌\nसिंह राशि भविष्य 2021 कन्या राशि भविष्य‌ 2021 तुळ राशि भविष्य 2021 वृश्चिक राशि भविष्य‌ 2021\nधनु राशि भविष्य 2021 मकर राशि भविष्य 2021 कुंभ राशि भविष्य 2021 मीन राशि भविष्य 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/phil-foden-love-horoscope.asp", "date_download": "2021-07-25T09:13:41Z", "digest": "sha1:FII73MFM77CZRJCHF5F3UIE4BQMARFA7", "length": 12170, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "फिल फोडेन प्रेम कुंडली | फिल फोडेन विवाह कुंडली phil foden, footballer", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » फिल फोडेन 2021 जन्मपत्रिका\nफिल फोडेन 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 2 W 15\nज्योतिष अक्षांश: 53 N 30\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nफिल फोडेन प्रेम जन्मपत्रिका\nफिल फोडेन व्यवसाय जन्मपत्रिका\nफिल फोडेन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nफिल फोडेन 2021 जन्मपत्रिका\nफिल फोडेन ज्योतिष अहवाल\nफिल फोडेन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकाम आणि खेळांबाबत तुम्ही जितके उत्साही असता तेवढेच उत्साही प्रेमाबाबतही असता. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला सतत त्या व्यक्तीचा सहवास हवा असतो. तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करत नाही. पण जेव्हा काम संपते तेव्हा तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी वेळत पोहचण्यासाठी घाई करता. लग्न झाल्यावर मात्र घरात तुमची सत्ता असावी, असे तुम्हाला वाटत असते. केवळ आक्रमकपणे सत्ता गाजवणे गरजेचे नाही, चांगल्या प्रकारेही सत्ता गाजवता येते. तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या पतीला व्यवसायात मदत कराल आणि तुम्ही हे काम अत्यंत कौशल्याने पार पाडाल.\nफिल फोडेनची आरोग्य कुंडली\nतुमच्यात भरपूर चैतन्य आहे. तुम्ही मजबूत आहाता आणि अति कष्ट घेतले नाहीत तर तुम्हाला कोणताही विकार शिवणार नाही. केवळ तुमच्यात भरपूर कष्ट करण्याची क्षमता आहे म्हणून ते केलेच पाहिजेत, असे समजण्याचे कारण नाही. स्वतःशी सौजन्याने वागा, आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका. व्यवस्थित काळज��� घेतलीत तर उतारवयात तुम्ही तुमची पाठ थोपटाल. आजार उपटलाच तर बहुतेक वेळा तो अचानक उद्भवतो. तो आलाच तर तो प्रकट होण्यासाठी बराच काळ घेतो. थोडा खोलात जाऊन विचार केलात तर लक्षात येईल, तुम्हीच त्याला आमंत्रण दिले आहे. तो टाळता आला असता, यात संशय नाही. तुमचे डोळे हा तुमचा कमकुवतपणा आहे, त्यांची काळजी घ्या. वयाच्या पस्तीशीनंतर तुम्हाला डोळ्यासंबंधी विकार होण्याची शक्यता आहे.\nफिल फोडेनच्या छंदाची कुंडली\nतुमच्या हातात कला आहे. एक पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या घरासाठी अनेक वस्तू तयार करता, आणि तुमच्या मुलांसाठी खेळणी तयार करणे तुम्हाला आवडते. स्त्री असाल तर तुमच्यात शिवणकला आहे, चित्रकला आणि पाककौशल्य इत्यादी कला आहेत आणि तुम्हाला मुलांसाठी कपडे विकत घेण्यापेक्षा घरी शिवणे जास्त आवडते.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/veteran-hindi-film-actor-dilip-kumar-passes-away-128674750.html", "date_download": "2021-07-25T09:57:38Z", "digest": "sha1:VVP7NXTPKJKE3CTK3HNYTMUSCYE2NKC4", "length": 8660, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Veteran Hindi film actor Dilip Kumar passes away | हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोठी बातमी:हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nबुधवारी सकाळी दिलीप साहेबांनी या जगाला अलविदा केले.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांज���ी वाहिली आहे.\nजून महिन्यात दोनदा करण्यात आले होते रुग्णालयात दाखल\nदिलीप कुमार यांना श्वसनाच्या त्रासामुळे 29 जून रोजी दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना 6 जून रोजी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव त्यांच्या फुफ्फुसातून काढून टाकण्यात आला होता. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली होती. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 11 जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.\nदिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित\nदिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.\nफिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.\nमागील वर्षी कोरोनामुळे दोन भावांचे निधन\nमागील वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले होते. 21 ऑगस्ट रोजी 88 वर्षीय अस्लम यांचे तर 2 सप्टेंबर रोजी 90 वर्षीय अहसान यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली होती. यामुळे सायरा बानो आण�� दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/21/more-positive-patients-than-corona-free/", "date_download": "2021-07-25T08:43:42Z", "digest": "sha1:AEJRYCUD6SHHEC6TFSDXC64FWTQNNY6T", "length": 8229, "nlines": 111, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कोरोना मुक्त पेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nकोरोना मुक्त पेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक\nमुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत १६५ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं म्हटलं जात असलं तरीही नियमित वाढणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत नाहीय. तर, मृतांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे.\nराज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ०८ हजार ७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३० हजार ९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६० लाख ६८ हजार ४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ३७ हजार ७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\n← ‘तुझे मेरी कसम’ मधील ‘या’ व्यक्ती बरोबर रितेश देशमुख 20 वर्षांनी करतोय काम\n…तर राज कुंद्राला 3 वर्षाचा तुरुंगवास त्याच्याकडे प्लॅन B होता तयार →\nपुणे विभाग – 3 लाख 85 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे; विभागात कोरोना बाधित 4 लाख 57 हजार 775 रुग्ण\nदिलासा – आज ४१६१ रुग्णांना घरी सोडले; मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे\nराज्य सरकार लवकरच पॅकेज देणार – उपमुख्यमंत्री\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/innogration-of-t-shirts-for-chamber-cup/", "date_download": "2021-07-25T10:20:13Z", "digest": "sha1:7MUCTBCMFHP35ESTZIIF7D6POO5BRVPJ", "length": 8108, "nlines": 85, "source_domain": "marketmedia.in", "title": "चेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण", "raw_content": "\nचेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण\nचेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण\nचेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण\nकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कोल्हापूर यांच्यावतीने २०२१ या सालाकरिता सर्व संलग्न व्यापारी व औद्योगिक संघटना यांच्यामध्ये दि. २६, २७ व २८ फेब्रुवारी रोजी शाहूपुरी जिमखाना ग्राऊंडवर चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.\nचेंबर चषक क्रिकेट स्पर्धेत २० व्यापारी व औद्योगिक संघांचा सहभाग आहे. ‘चेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या सर्व संघांच्या टी-शर्टचे अनावरण कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिवाजीराव देसाई सभागृहामध्ये बुधवारी झंवर उद्योग समूहाचे संस्थापक रामप्रताप झंवर, क्रिडाई संघटनेचे अध्यक्ष विद्यानंद माधवराव बेडेकर व संचालक उदय मोरो यांचे हस्ते व चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.\nया क्रिकेट स्पर्धा व्यापारी व उद्योजक यांच्या रोजच्या ताणविरहीत जीवनापासून मुक्त राहून त्यांची खेळकरवृत्ती जोपासण्यासाठी प्रेक्षकांविना भरविण्यात येणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.\nयावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडीया, संचालक प्रशांत शिंदे, राहूल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम तसेच सर्व व्यापारी व औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष व क्रिकेट संघांचे कर्णधार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खजानिस हरिभाई पटेल यांनी केले.\nअंबाबाई मंदिरात दर्शन वेळेत बदल\nग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%A9:%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2021-07-25T10:52:41Z", "digest": "sha1:4XWDLH7ES7CZ2VYTLMOGUFO2DBWABDSC", "length": 7002, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+०३:३० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+०३:३० ~ ५२.५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश ५२.५ अंश पू\nयूटीसी+३:३०: निळा (डिसेंबर), केशरी (जून), पिवळा (वर्षभर), फिका निळा – सागरी क्षेत्र\nयूटीसी+०३:३० ही यूटीसी पासून ३ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ इराण देशामध्ये पाळली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −१���:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/03/blog-post10_95.html", "date_download": "2021-07-25T08:16:36Z", "digest": "sha1:YMUB53R4V5VNSMTQYRNFIVOWFCSQXZGO", "length": 8162, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह ; पाच जणांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री टोपे", "raw_content": "\nHomePoliticsपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह ; पाच जणांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री टोपे\nपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह ; पाच जणांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री टोपे\nमुंबई, दि.१०: पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nदरम्यान, १० मार्चप���्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ५९१ प्रवासी आले आहेत.\n१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.\nनवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/uddhav-thackreys-government-is-goons-government/18614/", "date_download": "2021-07-25T09:48:41Z", "digest": "sha1:23BBCUYL5MPHZ6M5AQU2RBMLLS2FOMTB", "length": 12311, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Uddhav Thackreys Government Is Goons Government", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणउद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार\nउद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजपा – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे – प्रतिदावे केले जात आहेत. भाजपानं देखील या प्रकरणात आता शिवसेनेला थेट आव्हान देत मैदानात चितपट करण्याचं आव्हान दिलं आहे. याप्रकरणात आता दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थेट शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार असल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देत असलेल्या आव्हान आणि प्रतिआव्हानामुळे आगामी काळात मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असं चित्र निर्माण झालं आहे.\nरत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या यांच्या सोबत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे देखील हजर होते. त्यांना देखील यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावल बोलताना निलेश राणे यांनी ‘याबद्दल मला जास्त काही माहिती नाही. पण, तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे झाले असल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’ असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेला त्यांनी आव्हान दिलं आहे. रत्नागिरी येथे पत्रकार परिषद सुरू असताना दादर येथील शिवसेना भवनासमोर राडा झाला. त्यावेळी भाजपच्या दोन्ही नेत्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले.\nहे ही वाचा :\nतुमचा उद्धव मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे\nकोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने गाठला ७१ दिवसांचा निचांक\nशिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा\nशिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”\n‘मातोश्री’च्या जवळचे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी कोरोना काळात घोटाळा केला. यावेळी त्यांनी दापोली तालुक्यातील मुरूड गावच्या समुद्र किनारी नियमांचा भंग करत रिसॉर्ट उभं केलं. त्यामध्ये देखील कोटींचा आर्थिक घोटाळा आहे. मुळात साठे या जमिन मालकाकडून अनिल परब यांनी शेत जमिन खरेदी केली. मग तिथे आठच दिवसामध्ये रिसॉर्ट कसा उभा राहिला यामध्ये सारं गौंडबंगाल आहे. मी मुळ जमिन मालक विभास साठे यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी माझ्याकडे ज्या बिनशेती परवानग्या करण्यात आल्या त्याच्या संबंधी कोणतेही कागदपत्रं, शपथपत्र, अर्ज अथवा जबाब इत्यादींवर मी सह्या केल्या नाहीत. कुणालाही मुखत्यारपत्र दिलेले नाही अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती दिली.’ यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे, अशी देखील त्यांनी मागणी केली. शिवाय जिल्हा नियोजनचा पैसा हा परब यांनी उभारलेल्या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी खर्च केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. मी याबाबत कायदेशीर लढाई लढणार असून परब यांना शिक्षा होईल’ अशा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे.\nपूर्वीचा लेखतुमचा उद्धव मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे\nआणि मागील लेखरत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/strong-response-to-bookings-of-wet-electric-scooters-and-world-record-nrms-157114/", "date_download": "2021-07-25T10:39:15Z", "digest": "sha1:K53VQ7ETW6KEV3M3B7K2B7NQYANEDSXH", "length": 12979, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Strong response to bookings of wet electric scooters and World record nrms | ओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद ; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nOla e-scooter bookingओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद ; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या\nकंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय. भारतातील ईव्ही क्रांतीची ओलाने स्फोटक सुरुवात केली आहे. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.\nOla e-scooter ला 24 तासांत 1 लाखांहून अधिक बुकिंग मिळाल्याचा दावा केला आहे. ओला इलेक्ट्रीकचे (Ola electric ) सीईओ भाविश अग्रवाल यांनी शनिवारी ओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या (Ola e-scooter booking) बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर ही स्कूटर जगातील सर्वाधिक आगाऊ बुकिंग मिळविलेली स्कूटर बनल्याचे ते म्हणाले.\nकंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय. भारतातील ईव���ही क्रांतीची ओलाने स्फोटक सुरुवात केली आहे. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.\nओला ईलेक्ट्रीकने 15 जुलै रोजी 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची घोषणा केली होती. आमच्या पहिल्याच ईव्ही वाहनाला मोठा प्रतिसाद दिल्याने उत्सुकता वाढली आहे. ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत, याची ही नांदी आहे, असे ते म्हणाले.\nशुभमन गिलच्या जागी ‘या’ मुंबईकर खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता\nअद्याप कंपनीने स्कूटरबाबत कोणत्याही स्पेसिफिकेशंसची घोषणा केली नाही. परंतु ज्यापद्धतीने कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की, ही फक्त सुरुवात आहे. स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज, चार्जिंग टाइमसह स्कूटर डिलिवरी टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशंस याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाणार आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/16/mumbai-municipal-corporation-additional-commissioner-ashwini-bhides-thoughts-on-corona-due-to-administrative-planning/", "date_download": "2021-07-25T09:09:12Z", "digest": "sha1:CJ53YXQ76QLGVI5O4T37TIUJZYBQG3ES", "length": 10800, "nlines": 115, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "प्रशासकिय नियोजनामुळे कोरोनाला आळा मुंबई मनपाच्या अति��िक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे विचार - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nप्रशासकिय नियोजनामुळे कोरोनाला आळा मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे विचार\nJune 16, 2021 June 16, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअश्विनी भिडे, एमआयटी डब्ल्यूपीयू, राहुल कराड, स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी\nपुणे – “कोविडच्या काळात बीएमसीसीमध्ये निर्मित केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. याच्या माध्यमातून नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही २४ तास आणि आठवड्यातील सातही दिवस सातत्याने करण्यात आली. यामुळेच मुंबईमध्ये कोरोनाला नियंत्रित करण्यात आले.”असे विचार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.\nएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीतर्फे आयोजित लीडरशीप वेबिनार सत्रामध्ये ‘कोरोना वॉरियर्स इंन अ‍ॅक्शन’ या कार्यक्रम अंतर्गत त्या बोलत होत्या.\nयावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे वरिष्ठ अधिकारी रविंद्रनाथ पाटील आणि डॉ. अनुराधा पराशर हे उपस्थित होते.\nअश्विनी भिडे म्हणाल्या,“ कोरोनाविषयक सांख्यिकीय माहिती एकत्र करून त्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे प्रतिबंधात्मक कार्यवाहीची व नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली. तसेच विभागस्तरीय नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्याने करण्यात आली.”\n“या काळात बीएमसीचा एक भाग असल्याने नेतृत्वाची जबाबदारी स्विकारून धारावी या ठिकाणी ज्या पद्धतीने नियोजन केलेे गेले त्यामुळे कोरोनाला जवळपास संपूर्णपणे नियंत्रित करण्यात आले. त्याच प्रमाणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय नागरिकांचे येणार्‍यांचे प्र���ाण अधिक होते. त्यांचीही जबाबदारी खूप मोठी होती. मुंबईमध्ये या काळात नियोजन करणे, लोकांना जागृत करणे आणि सदैव तयारीत रहाणे या तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या होत्या. त्या गोष्टींच्या आधारावरच पुढील कार्यवाही करण्यात येत असेही त्या म्हणाल्या.”\nडॉ.एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. रविंद्रनाथ पाटील यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली.\nडॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.\n← राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून द्यावा – डॉ. रघुनाथ कुचिक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nखर्डाच्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी →\nदेशातील राजकारणाचे माध्यमांवरसुद्धा वर्चस्व ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांचे मत\nएकसंघ देशासाठी सर्वांच्या मानगुटीवरील जातीचे भूत घालवावे – रामराजे नाईक -निंबाळकर\n‘बायोनीक आर्म बेस्ड ऑन इलेक्ट्रोमयोग्राफी सेन्सर’ ला प्रथम पुरस्कार\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/21/extend-pmp-me-card-new-registration-deepak-modhve-patil/", "date_download": "2021-07-25T08:32:20Z", "digest": "sha1:QPQU27BF66G5DHSBC6FIYYRL3OXZ4HWA", "length": 11395, "nlines": 113, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "‘पीएमपी मी- कार्ड’ नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या! - दीपक मोढवे-पाटील - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवे��, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\n‘पीएमपी मी- कार्ड’ नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या\nपिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाच्या वतीने ‘मी-कार्ड’ ही सुविधा सुरू केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पीएमपीच्या प्रवाशांना कार्ड बदलून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दि.१९ ते २६ जुलै २०२१ पर्यंत मी- कार्डसाठी नव्याने नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या दृष्टीने ‘मी-कार्ड’ नवीन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.\nयाबाबत ‘पीएमपीएमएल’चे संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘मी-कार्ड’ पुन: नोंदणीसाठी दिलेला कालावधी अवघ्या ८ दिवसांचा आहे. बहुतेक कंपन्यांमध्ये गुरुवारी सुट्टी असते. त्यामुळे कामगार, ज्येष्ठ नागरिक यांना ‘मी- कार्ड’ नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी. ज्यामुळे जास्तीत- जास्त प्रवाशांना याचा लाभ घेता येईल.\n‘मी- कार्ड’ची सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये बदल झाल्यामुळे प्रशासनाने घाईघाईत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवशांची तारंबळ उडणार आहे. तसेच, नोंदणीचा कालावधी अत्यंत कमी असल्यामुळे पास केंद्रावर कोराना काळात गर्दी होण्याची शक्यता आहे. याचा विचार प्रशासनाने करावा. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील निगडी, भोसरी शिवाजी चौक, पिंपरी रोड चौक आणि चिंचवड गावातील पास केंद्र मी- कार्ड नोंदणीसाठी केवळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यापैकी दुपारी २ ते ८ या वेळेत केवळ निगडी केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांची कसरत होणार आहे, याचाही प्रशासनाने विचार करावा, अशी आमची मागणी आहे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.\nसर्वसामान्य प्रवाशांना भुर्दंड नको…\nसध्यस्थितीला पीएमपीचे ‘मी- कार्ड’ बंद आहेत. २६ जुलैपर्यंत पासधारकांनी नव्याने नोंदणी करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच, १ ऑगस्टपासून नवीन मी-कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. परंतु, १ ऑगस्टपर्यंत नोंदणी न झालेल्या जुन्या पासधारकांना तिकी�� आकारले जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मी- कार्ड सुविधा बंद करण्यापूर्वीच प्रशासनाचे याचा विचार करायला हवा होता. प्रशासनाच्या अडचणीसाठी प्रवशांना भुर्दंड बसता कामा नये. याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणीही दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.\n← वनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे – डॉ. नीलम गोऱ्हे\nभारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन →\nPune – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल\nस्वच्छ- सुंदर इंद्रायणीनगरसाठी शिवराज लांडगे यांचा पुढाकार\nभाजप विमुक्त भटक्या जमाती आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष पदी राजेश धोत्रे\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/electric-bill-acceptance-center-opening/", "date_download": "2021-07-25T08:39:01Z", "digest": "sha1:FOOOLLBSDJ4GZPFTTGEFC44NSVEWCISE", "length": 6851, "nlines": 84, "source_domain": "marketmedia.in", "title": "वीज बिल स्वीकृती केंद्राचे उद्घाटन", "raw_content": "\nवीज बिल स्वीकृती केंद्राचे उद्घाटन\nवीज बिल स्वीकृती केंद्राचे उद्घाटन\nमहावितरणकडून वीज ग्राहकांच्या सोईसाठी ताराबाई पार्क येथील विद्युत भवनात वीज बिल स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे व मुख्य अभियंता (राज्य कृषी धोरण) श्रीमती पुष्पा चव्हाण यांचे हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले.\nउद्घाटनानंतर कसबा बावड्यातील शंकरराव परब या ग्राहकाने ६५००/- रूपये वीज बिल भरले. त्यांना श्रीमती पुष्पा चव्हाण यांचे हस्ते पावती प्रदान करण्यात आली. सदर वीज बिल स्वीकृती केंद्राचे कामकाज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या ���धिपत्याखालील वीज मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांच्यामार्फत हाताळले जाणार आहे.\nयाप्रसंगी कार्यकारी अभियंता (प्रशासन) नरेंद्र ताडे, कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले, प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती स्नेहा सोळांकूरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद शिंदे, मुख्य व्यवस्थापक आनंदा कुंभार आदी उपस्थित होते.\nसुट्टीदिवशीही केंद्रे सुरू राहणार …..\nकोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे दि.२७ ते २९ मार्च या सुट्टीच्या कालावधीतही सुरू राहणार आहेत. तेंव्हा वीजग्राहकांनी चालू व थकीत वीज बिले भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.\n‘इशारो इशारो मे’ नाटकाचे पश्र्चिम महाराष्ट्रात प्रयोग\nकोल्हापूर द्राक्ष महोत्सवास प्रारंभ\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/rajshri-shahu-vidyamandir-sanitized/", "date_download": "2021-07-25T09:56:13Z", "digest": "sha1:4LDEEJ4JTAIBXXSLGCFNJYPZTRFQ7FWT", "length": 7186, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "राजर्षी शाहू विद्यामंदिर विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर करून सुसज्ज", "raw_content": "\nराजर्षी शाहू विद्यामंदिर विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर करून सुसज्ज\nराजर्षी शाहू विद्यामंदिर विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर करून सुसज्ज\nकोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे कसबा बावड्यातील राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्रमांक ११ हे आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील व केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या नियोजनबद्ध तयारीने आज शाळा सुरू होण्यापूर्वी सॅनिटायझर करून घेण्यात आले.\nकोल्हापूर महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी स्वच्छता, वर्ग सॅनिटायझर करणे, पाणी स्वच्छता या संदर्भात सूचना केल्याप्रमाणे शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे,विजय माळी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण शाळा सॅनिटायझर करण्यात आली. कसबा बावडा आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील,आरोग्यरक्षक मनोज कुरणे,सागर बेडेकर, अजमिर शेख, शाळेचे केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन सदस्या वैशाली कोरवी, दीपाली चौगले,तमेजा मुजावर, सुजाता आवटी,मंगल मोरे यांनी मास्क, सॅनिटायझर, पाणी , साबण यांचा वापर करून संपूर्ण शाळा सॅनिटायझर करण्यात आली.\nमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर का वापरावे यासंदर्भात माहिती दिली. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देत असताना शाळेतील सुचनांचा वापर करावा असे आवाहन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक यांच्यात शासन आदेश प्राप्त होताच शाळा कशाप्रकारे भरविता येईल याची चर्चा करण्यात आली.\nसंगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह शासन मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू\n‘स्टुडिओ ओक्युलुस’ची राष्ट्रीय पातळीवर नोंद\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-25T10:00:15Z", "digest": "sha1:DFWLBSH2TULABLXQYE55OROTEH2JRV6F", "length": 7165, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#पॉझिटिव्ह - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपुण्यातील दुसरे आश्चर्य:कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरांना 38 दिवसानंतर कोरोनाची लागण\nFebruary 23, 2021 February 23, 2021 News24PuneLeave a Comment on पुण्यातील दुसरे आश्चर्य:कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरांना 38 दिवसानंतर कोरोनाची लागण\nपुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे आणखी एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला असून कोरोनाची लस घेतलेले डॉक्टर […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/grant-schemes-on-goat-rearing-and-sheep-rearing/", "date_download": "2021-07-25T10:03:28Z", "digest": "sha1:UEYDN4IYBG57IDCN2W733IQSWWIZPEYV", "length": 12698, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "Good news शेळीपालन व मेंढी पालन वर असलेल्या अनुदान योजना – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/शेतीविषयक/Good news शेळीपालन व मेंढी पालन वर असलेल्या अनुदान योजना\nGood news शेळीपालन व मेंढी पालन वर असलेल्या अनुदान योजना\nशेळी पालन व मेंढी पालन हा प्रमुख जोडधंदा म्हणून नावारूपास आलेले आहे. मुख्यत्वेकरून शेतकरी हे जोडधंदे कमी खर्चात सुरू करू शकतात. आणि कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि रोजगार वाढण्यासाठी शेळी व मेंढी पालन प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. शेळीपालन आणि मेंढी पालन करण्यासाठी केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय स्तरावर स्टॉक मिशन सुरू करण्यात आले असून त्याअंतर्गत देशातील पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी इच्छुकांना अनुदान दिले जाते.\nनॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत अनेक प्रकारचे घटक आहेत. या घटकांमध्ये वेगवेगळ्या सरकारचे अनुदान दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत विविध राज्यसरकारच्या अनुदानाची रक्कम ही एक केंद्रीय योजना बदलते पण आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदान वाढवण्यासाठी राज्याच्या वतीने अनुदानाचा काही भाग जोडतात.\nया योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 10 शेळ्या व बोकड किंवा दहा मेंढ्या दिल्या जातात. म्हणजे इच्छुक लोक या योजनेअंतर्गत दहा बकरे आणि एक बकरी किंवा दहा मेंढ्या आणि एक मेंढी घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एका युनिटवर फक्त दहा टक्के किंमत द्यावी लागते. या योजनेच��� लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबर पर्यंत विकास खंड स्तरीय पशू वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन द्यावे. स्थानिक समितीने लाभार्थ्यांच्या सुरुवातीच्या निवडीनंतर अंतिम निवड जिल्हास्तरीय जिल्हा पशुधन अभियान समितीच्या मान्यतेनंतर केली जाईल.\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nपीक विम्याची 15 जुलै, फळपीक विम्यासाठी 14 जुलै अंतिम मुदत\nसिल्लोड तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट रिमझिम पावसाने पिके संकटात.\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी\nसिध्देश्वर नगर (शिंपेटाकळी) येथे शेतकरी शेतीशाळा संपन्न\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nपीक विम्याची 15 जुलै, फळपीक विम्यासाठी 14 जुलै अंतिम मुदत\nसिल्लोड तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट रिमझिम पावसाने पिके संकटात.\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी\nसिध्देश्वर नगर (शिंपेटाकळी) येथे शेतकरी शेतीशाळा संपन्न\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nऔरंगाबाद:आज एकूण 62 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर मनपा (50)ग्रामीण (12)\nसंभाजीनगर:युवासेना पश्चिम आयोजित रक्तदान शिबिरात १७० पिशव्यांचे संकलन\nखरीप हंगामाची तयारी पूर्ण. तालुक्यात कापूस सोयाबीन मूगाची होणार पेरणी.शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलविली कांदाबीज शेती\nआवश्यकतेनुसार खत,बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध -कृषीमंत्री दादाजी भुसे\nआवश्यकतेनुसार खत,बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध -कृषीमंत्री दादाजी भुसे\nबीज प्रक्रिया विषय कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nविक्रेता वाढीव दराने खत विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ तक्��ार करण्याचे आवाहन\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/the-government-stands-firmly-behind-the-farmers/", "date_download": "2021-07-25T08:40:00Z", "digest": "sha1:T4PRXNSBXQ3J4VXTQVX5VWAVWYOAMNOF", "length": 16066, "nlines": 152, "source_domain": "mh20live.com", "title": "शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे:राजेश टोपे – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/मराठवाडा/शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे:राजेश टोपे\nशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे:राजेश टोपे\nअंबड तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची\nपालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पहाणी\nजालना – अंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपिकांची व फळपीकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शेतीला प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असुन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nया पहाणी प्रसंगी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार विद्याचरण कडवकर, भाऊसाहेब कनके, सतीषराव होंडे, भैय्यासाहेब हातोरे, बाळासाहेब नरवडे, बापुराव खरवटे, रईस बागवान, विकास कव्हळे, किरण तारक, सुरेश औटे, किशोर हातोडे, विश्वंभर गादवे, स���जय कणके, सहदेव भारती, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी भीमराव रणदिवे, कृषि अधिकारी श्री वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील शेतकरी दिगांबर जरांगे व सदाशिव चत्रे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बळेगाव येथील शेतकरी बबन शंकरराव निकम यांच्या शेतातील कापुस तर ईस्माईल शेख नांदा यांच्या शेतीतील ऊसाची, धर्मराज एकनाथ मतकर यांच्या शेतीतील मुग पिकाची पहाणी केली. दह्याळ येथील बप्पासाहेब गारोळे यांच्या शेतातील कापुस, भांबेरी गावातील बाबासाहेब तुकाराम केजभट यांच्या शेतातील मुग, केदार टरमाले यांच्या शेतातील कापुस, शहादेव श्यामराव कणके यांच्या शेतातील सोयाबीन, कल्याण श्यामराव कणके यांच्या शेतातील मोसंबी पिकाची तर रेणापुरी या गावातील शेतकरी कृष्णा कांतराव कनके यांच्या शेतातील ऊस पिकाची पहाणी करुन झालेल्या नुकसानीची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी जाणुन घेतली.\nयावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या चार-पाच दिवसापुर्वी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झाल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या आहेत. अतिवृष्टीने या भागातील सोयाबीन, कापुस, तुर, मुग, ऊस तसेच द्राक्ष, मोसंबी, डाळींब या फळपीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना झालेल्या नुकसानीची पहाणी करुन तसा अहवाल कंपनीला पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांनी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे सांगत ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीने शेतपीकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे त्याची माहिती विमा कंपनीला देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nअतिवृष्टीने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा न झाल्यानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन पाण्याचा निचरा होण्यासाठी मेकॅनिकल विभागाने त्यांच्याकडे असलेल्या पोकलॅनच्या सहाय्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी काम तातडीने हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nतरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे\nवडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसा���\nअंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारीरविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nमहाआवास योजनेतील 1562 घरकूलांच्या चाव्या लाभधारकांना सुपूर्त\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nतरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे\nवडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nअंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारीरविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nमहाआवास योजनेतील 1562 घरकूलांच्या चाव्या लाभधारकांना सुपूर्त\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nसुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर बहीण श्वेता सिंह किर्तीने केले ट्विट,\nदररोज व्यायाम का करावा \nकरोनातही मराठा समाज आक्रमक ; बोलक्या मोर्चाने सरकारला घाम फोडला\nकेंद्र सरकारने केलेल्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द – डॉ. संजय लाखे-पाटील\nशेंदाड कार्यकर्त्यांचा भयताड हल्ला निषेधार्य संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी – वैभव स्वामी\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून\nगोठ्यात घुसून वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा\nअंबड येथे महावितरण अंबड उप-विभाग अंतर्गत कृती समिती संघटनातर्फे काम बंद आंदोलन\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/results/", "date_download": "2021-07-25T08:29:47Z", "digest": "sha1:BPSNM2V6BTLSXKICONYFBPIOCCNZVOCO", "length": 8457, "nlines": 118, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - निकाल - Results - nmk.co.in", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | निवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nSSC-माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन उपलब्ध झाला\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला माध्यमिक प्रमाणपत्र (इय्यता…\nसार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील परीक्षांचे निकाल उपलब्ध\nमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या पदभरती करीता घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून सदरील निकाल…\nNMK आता खाजगी रोजगारांच्या जाहिराती अगदी मोफत प्रसिद्ध करणार \nसंपूर्ण महाराष्ट्रातील कुशल/ अकुशल बेरोजगार तरुणांना खाजगी औद्द्योगिक क्षेत्रातील कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग, मॉल, विविध दुकाने, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस,…\nस्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक वर्गीय परीक्षा तात्पुरती प्रतीक्षा यादी उपलब्ध\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या भरतीसाठी १० ऑगस्ट व २०२० आणि २० सप्टेंबर २०२० रोजी…\nसांगली जिल्हा तलाठी भरती-२०१९ परीक्षा (खेळाडू) निवड यादी उपलब्ध\nजिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०१९ परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना…\nराष्ट्रीय सुरक्षा अकादमी व नावल अकादमी द्वितीय प्रवेश परीक्षा अंतिम निकाल\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमी व नावल अकादमी द्वितीय प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना…\nसातारा जिल्हा आरोग्य विभागातील वार्डबॉय भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध\nजिल्हा आरोग्य विभाग, सातारा यांच्या आस्थापनेवरील वॉर्ड बॉय पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या…\nवर्धा जिल्ह्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदां��्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून…\nधुळे जिल्हा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी भरती निकाल उपलब्ध\nजिल्हा आरोग्य विभाग, धुळे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली…\nसातारा जिल्हा परिषद वैद्यकीय (कोविड) भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध\nजिल्हा परिषद, सातारा अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची पात्र-अपात्र उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती…\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक करून लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4779798622358825300&title=Programming%20in%20C&SectionId=4811151065704897796&SectionName=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-07-25T09:08:38Z", "digest": "sha1:JN4ABUIG34W5L5IXLVRIJE4A2TCKYVGC", "length": 18298, "nlines": 88, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रोग्रामिंग इन ‘सी’", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\n‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...\nआपण बघतो, की काही वेळा अभ्यासाच्या काही काही पुस्तकांचा आवाकाच धडकी भरवणारा असतो. ‘आपल्याला ते पुस्तक झेपेल की नाही’ असा विचार काही पुस्तकांचं जाडजूड आणि भारदस्त रूप बघून आपल्या मनात येऊ शकतो. त्याला उत्तर म्हणजे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं ‘प्रोग्रामिंग इन सी’ हे ३४२ पानांचं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक\n‘व्हीजेटीआय’सारख्या अग्रगण्य इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आणि त्या विषयाचे प्रोफेसर म्हणून काम केलेले महेश भावे आणि ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्रिन्सिपॉल सुनील पाटेकर या दोन कम्प्युटर क्षेत्���ातल्या तज्ज्ञांनी त्यांच्या अनुभवांचा पूर्ण उपयोग करून हे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर आणलं आहे.\nया पुस्तकाचं वेगळेपण अनेक प्रकारे सांगता येईल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पारंपारिक टेक्स्ट बुक्समध्ये बहुधा थिअरीवर भर असतो. बहुतेक प्रकरणं सांगोपांग थिअरीनं ओतप्रोत भरलेली असतात. क्वचित कुठे एखादी रचना, किंवा उदाहरण मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ दिलेलं असतं; पण हे पुस्तक त्या बाबतीत नि:संशय वेगळं ठरेल. कारण या पुस्तकाच्या लेखकद्वयीच्या आजपर्यंतच्या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात येणारे प्रश्न आणि शंका हेरून, त्यांनी पुस्तकाची रचना ‘प्रश्न आणि उत्तर’ अशाच स्वरूपाची केली आहे. त्यामुळे वाचणाऱ्या प्रत्येकालाच जणू आपल्याच मनातल्या शंकेचं तिथल्या तिथे निरसन होतंय हा फील येतो.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘अल्गोरिदम्स’चा वापर. यामुळे हे पुस्तक वाचणारा भले इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असो वा सायन्स, किंवा कॉमर्सचा ...त्यालाही प्रोग्रामिंग आकळायला त्याची मदत होते.\nकुठलाही विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचं विवेचन ऐकल्यावर त्याची उजळणी होणं गरजेचं असतं. या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्या प्रकरणात आपण काय शिकलो हे ‘बुलेट पॉइंट’सह दिल्याने उजळणी तर होतेच, याशिवाय ते प्रकरण स्मरणात पक्कं राहण्यासाठी मदत होते. आणि तो विषय नक्की नीट समजलाय की नाही हे ताडून बघण्यासाठी काही एक्सरसाइझही सोडवण्याकरिता देण्यात आले आहेत.\nबरेचसे प्रश्न आजच्या जगातल्या दैनंदिन बाबींचा विचार करून तयार केले आहेत. तसंच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून ‘बीट मॅनिप्युलेशन’वर एक स्वतंत्र प्रकरण दिलं आहे.\nBID=5431355142602023264\" marginheight=\"0\" marginwidth=\"0\" style=\"background-color: white; \" height=\"300px\" frameborder=\"0\" width=\"750px\"> बऱ्याच विद्यापीठांच्या परीक्षेत काही ठराविक पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर या पुस्तकात असे बहुतेक प्रश्न प्रकरण संपताना ‘एंड ऑफ चाप्टर प्रोग्राम्स’ अशा शीर्षकांतर्गत दिले आहेत. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. काही काही टेक्स्ट बुक्समध्ये क्वचित असं होतं, की एखाद्या प्रकरणात असे उल्लेख येतात की ज्याचा उलगडा बऱ्याच पुढे वाचत गेल्यावर खूप पुढच्या प्रकरणात होऊ शकतो आणि अशा वेळी नवशिक्या किंवा नवख���या मुलांची पंचाईत होते. त्यामुळे या पुस्तकाची रचना प्रवाही पद्धतीने पुढे वाचत जाणं सुकर होईल अशीच करण्यात आली आहे. काही मंडळी हे पुस्तक बैठक मारून संपवतील, तर काही जण सावकाश एकेक प्रकरण वाचत. एक नक्की, की हे पुस्तक हातात घेणाऱ्यांना ‘व्हॅल्यू फॉर मनी’ची खात्री.\nwww.mpbhave.com या आपल्या वेबसाइटवरून आणखीही पूरक उदाहरणं आणि प्रश्नावली विद्यार्थ्यांसाठी देण्याचीही योजना असल्याचं लेखकद्वयीने जाहीर केलं आहे.\n‘सी प्रोग्रामिंग’ क्षेत्रात अगदी नवशिक्या असणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते या क्षेत्रात प्रावीण्य असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल, याची खात्री असल्यानं या पुस्तकाचं नावही ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ असंच ठेवण्यात आलंय आणि ते सार्थ आहे यात शंका नाही\nपुस्तक : ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’\nलेखक : महेश भावे, सुनील पाटेकर\nप्रकाशन : इंटरनॅशनल बुक हाउस प्रायव्हेट लिमिटेड\nमूल्य : ३०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.)\n(हा पुस्तक परिचय इंग्लिश भाषेत वाचण्यासाठी इथं क्लिक करा.)\nअंतरंग युवा मनाचे एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या\nपरिवर्तन तुमच्याच हाती... देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...\nआमंत्रण स्वर्गाचे मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ‘स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल’ असे ठाम प्रतिपादन करणारे ‘आमंत्रण स्वर्गाचे’ हे पुस्तक लेखक विशाल चिप्कर यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय\nसहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य भारताच्या इतिहासात आर्य चाणक्याचं स्थान मोठं आणि योगदान अभूतपूर्व त्यानं आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि त्याच्या विलक्षण नीतिनियमांनुसार मौर्य साम्राज्याचा भारतभर विस्तार केला आणि म्हणून त्याची नीतिसूत्रं ‘चाणक्यनीती’ म्हणून प्रसिद्ध झाली. किरण कर्नाड यांना चाणक्याची नीती आणि गुण अंगी असणारा सहकारी बँकांचा\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून्ससाठी ‘लोरिएल’तर्फे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nरेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार\nरोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\n‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/education-expo-2021-what-after-ssc-result-admission-arts-commerce-science", "date_download": "2021-07-25T08:19:54Z", "digest": "sha1:ZLKM5DGDGJLBZZVE5427YQEPKXPICCHV", "length": 11704, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दहावीनंतर पुढे काय! कोणत्या शाखेत करिअरची संधी?", "raw_content": "\nदहावीचे विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी करत आहेत.\n कोणत्या शाखेत करिअरची संधी\nनुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे निकाल जाहीर केले. यानंतर आता दहावीचे विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी करत आहेत. दहावीला किती गुण मिळाले आणि विद्यार्थ्याचा कल कशाकडे आहे यानुसार कुठे प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलं जातं. ७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड केली जाते. गुण जास्त पडले म्हणून विज्ञान शाखा घेणं घाई ठरेल. यामध्ये विद्यार्थ्याची तयारी आहे का त्याचं आधीचं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं आहे याचा विचार व्हायला हवा.\nदहावीपर्यंत विद्यार्थ्याला कुठले विषय आवडले, समजले, झेपले आणि कुठले विषय आवडले नाहीत, कोणत्या विषयात न समजता फक्त पा���ांतराच्या जोरावर मार्क मिळवले याची माहिती असते. पण ही गोष्ट उघड बोलून दाखवण्याचे धाडस ते करू शकत नाहीत. अशा वेळी फक्त गुण जास्त मिळाले निर्णय घेतला जातो.\nहेही वाचा: दहावी पास युवकांसाठी खुषखबर 25271 कॉन्स्टेबल पदांची होणार भरती\nदहावीनंतर शाखा निवडीचा निर्णय अनेकदा मित्रांनी घेतलं म्हणून असा पद्धतीनं घेतला जातो. हे खूपच चुकीचं आहे. दर वर्षी अनेकांना याचा फटका बसतो. बारावीत चांगले गुण मिळत नाही. एक दोन वर्षे वाया गेल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. मार्क किती मिळाले याआधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय निवड करतात या आधारे दहावीनंतर शाखा निवड करणे थोडे धोक्याचे आहे.\nवाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एकतर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता देखील चांगली संधी निर्माण झालेली आहे.\nहेही वाचा: फिजिक्समधून पदवी घेतलीये 'या' क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी\nविज्ञान शाखेची निवड आजही मेडिकलसाठीच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. बारावी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात. बारावी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. सध्या सर्व कार्यालये डिजिटल होत असल्याने संगणक पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत.\nकला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय बारावीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो. विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बारावी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर असतोच. विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात सकाळ डिजिटलतर्फे एक उपक्रम राबवला जाणार असून याबाबतची सविस्तर माहिती लवकरच सकाळच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉम्सवर मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/abhishek-bachchan-opens-nepotism-says-his-dad-amitabh-never-made-film-him-369154", "date_download": "2021-07-25T08:42:12Z", "digest": "sha1:Y3OZ5G7YCQJFO55WS4V5POCG55RYN3O5", "length": 7743, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घराणेशाहीच्या वादात अभिषेकची उडी, ‘वडिलांसाठी मी सिनेमाची निर्मिती केली त्यांनी माझ्यासाठी नाही’", "raw_content": "\nअभिषेक हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ट्रोलर्सच्या निशाण्यावर अनेकदा अभिषेक असतो.\nघराणेशाहीच्या वादात अभिषेकची उडी, ‘वडिलांसाठी मी सिनेमाची निर्मिती केली त्यांनी माझ्यासाठी नाही’\nदिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\nमुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. घराणेशाहीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर तर स्टार किड्सवर जोरदार टीका होताना दिसली. त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता अभिषेक बच्चन याने उडी घेतली आहे. “माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सिनेमा तयार केला नाही, उलट मीच त्यांच्यासाठी सिनेमाची निर्मिती केली.” असं प्रत्युत्तर त्याने ट्रोलर्सना दिलं आहे.\nहे ही वाचा: अर्णब गोस्वामींना पाठिंबा देताय की भाजपाची फुकट जाहिरात करताय कुणाल कामराने लगावला टोला\nअभिषेक हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ट्रोलर्सच्या निशाण्यावर अनेकदा अभिषेक असतो. त्याचे वडील अमिताभ आहेत त्यामुळ��� त्याला सिनेमात काम करण्याची संधी मिळते, अशी टीका त्याच्यावर वारंवार केली जाते. मात्र या ट्रोलर्सना अभिषेकने देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.\n'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी कधीही कोणाला फोन करुन माझ्यासाठी काम मागितलं नाही आणि ते मागणारही नाहीत. कारण बिग बी अत्यंत स्वावलंबी आहेत. मी देखील इतर कलाकारांप्रमाणे ऑडिशन देऊनच कामं मिळवली आहेत. त्यामुळे उगाच माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणं चुकीचं आहे.\nस्टार किड्सला काम मिळवणं थोडं सोप असतं हे मी मान्य करतो. पण सिनेमा फ्लॉप झाला तर त्यांना देखील कोणी विचारत नाही. अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला मिळतील. सिने उद्योग हा एक व्यवसाय आहे. इथे नफा आणि तोटा याची गणितं चालतात. शिवाय माझ्या वडिलांनी कधीही माझ्यासाठी सिनेमा तयार केला नाही. पण मी त्यांच्यासाठी ‘पा’ या सिनेमाची निर्मिती केली होती.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/approval-to-open-hotel-market-in-delhi-but-gym-will-remain-closed/", "date_download": "2021-07-25T08:31:58Z", "digest": "sha1:P3QOXIMUPLITPTRLNIZ3DL4ZDYWP5VJO", "length": 4880, "nlines": 65, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "दिल्लीमध्ये हॉटेल, बाजार उघडण्यास मंजुरी पण जिम बंद राहणार - News Live Marathi", "raw_content": "\nदिल्लीमध्ये हॉटेल, बाजार उघडण्यास मंजुरी पण जिम बंद राहणार\nदिल्लीमध्ये हॉटेल, बाजार उघडण्यास मंजुरी पण जिम बंद राहणार\nNewsliveमराठी – करोना आणि लॉकडाउनच्या काळात हॉटेल्स, जिम, शाळा सगळं काही बंद करण्यात आलं होत. मात्र आता इतक्या महिन्यांनी दिल्लीत हॉटेल्स उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच आठवड्याच्या बाजार उघडण्यास प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी देण्यात आली आहे. जिम मात्र बंद राहणार आहेत. आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीत आहे. देशात अनलॉक ३ सुरु झालं आहे. अशात दिल्लीत हॉटेल्स,जिम आणि बाजार उघडण्यात यावेत अशी मागणी होत होती. मात्र तूर्तास जिम बंदच ठेवण्यात आले आहेत. जिम, हॉटेल्स आणि बाजार उघडण्यासाठी उपराज्यपालांना शिफारस करणारं पत्रही पाठवण्यात आलं होतं. ज्यानंतर जिम वगळता साप्ताहिक बाजार आणि हॉटेल्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे.\nसुरुवातीला शिफारस करण्यात आली तेव्हा ती फेटाळण्यात आली. कारण आठवडा बाजार आणि हॉटेल्स सुरु केल्याने करोनाचं संक्रमण वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता दिल्लीमध्ये हॉटेल्स आणि आठवड्याचे बाजार उघडण्यास संमती देण्यात आली आहे. बुधवारी हा निर्णय घेण्यात आल्याने आता हॉटेल इंडस्ट्रीत काम करणाऱ्या सुमारे चार लाख लोकांना फायदा होऊ शकतो. जिम आणि योगा क्लासेस उघडण्यास संमती देण्यात आलेली नाही. याबाबत कदाचित पुढच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.\nकोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते हे महाराष्ट्र सरकारने आता तरी सांगावे : भाजपा\nआता सरकारी नोकरीसाठी सामायिक परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://babavardam.in/2019/11/16/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB/", "date_download": "2021-07-25T08:14:44Z", "digest": "sha1:YBLBWOUR27PZC4ANQB2R5YT32HSL7JSZ", "length": 2741, "nlines": 29, "source_domain": "babavardam.in", "title": "आरती प्रभू पुरस्कार – २०१५ – बाबा वर्दम थिएटर्स (Baba Vardam Theatres)", "raw_content": "केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९\nआरती प्रभू पुरस्कार – २०१५\nआरती प्रभू कला अकादमी मार्फत दिला जाणारा पुरस्कार यंदा मुंबईतील मा. श्री. शफाअत खान यांना जेष्ठ गायक व अभिनेते मा. श्री. प्रसाद सावकार यांच्या हस्ते ९ मे २०१५ रोजी दिला गेला.\nअभिप्राय द्यायला विसरू नका\nआरती प्रभू पुरस्कार २०२०\nबाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळचे सुपुत्र व प्रसिद्ध कवी, …\nआरती प्रभू पुरस्कार – २०१९\nआरती प्रभू कला अकादमी मार्फत दिला जाणारा पुरस्कार यंदा मुंबईतील प्रसिध्द कवी श्री. किशोर कदम यांना …\nआरती प्रभू पुरस्कार – २०१८\nआरती प्रभू कला अकादमी मार्फत दिला जाणारा पुरस्कार यंदा मुंबईतील प्रसिध्द कवी श्री. महेश केळूस्कर यांना …\nआरती प्रभू पुरस्कार – २०१६\nआरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनिल नेरुरकर ( अमेरिका ) पुरस्कृत आरती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/tech/coronavirus-in-india-list-of-helpline-numbers-of-states-and-union-territories/photoshow/74626909.cms", "date_download": "2021-07-25T10:44:47Z", "digest": "sha1:FVP2NDGQQNXCIOCPZI36RNLJNDS4XAZQ", "length": 5600, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाः पाहा संपूर्ण राज्यांची हेल्पलाइन नंबर यादी\nकरोनाः पाहा संपूर्ण राज्यांची हेल्पला���न नंबर यादी\nजगभरातील १०० हून अधिक देशात पोहोचलेल्या करोना व्हायरसची भीती प्रचंड वाढली आहे. भारतात आतापर्यंत ८८ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांपैकी १० रुग्ण बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत या विषाणूमुळे २ लोकांचा मृत्यू झाला आहे. कुणीही घाबरून जाऊ नये असे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी असे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे. यासाठी संपूर्ण राज्यांसाठी करोना व्हायरस हेल्पलाइन नंबर सुरू केले आहेत. पाहा संपूर्ण राज्यांतील हेल्पलाइन नंबर्सची यादी....\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः आंध्र प्रदेश - 08662410978\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः अरुणाचल प्रदेश - 9436055743\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः आसाम - 6913347770\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः बिहार - 104\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः छत्तीसगड - 077122-35091\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः गोवा - 104\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः गुजरात - 104\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः हरियाणा - 8558893911\nकरोना व्हायरस हेल्पलाइन नंबरः हिमाचल प्रदेश - 104\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटीव्ही चॅनेल जास्त अन् बिल कमी करायचंय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-07-25T10:13:53Z", "digest": "sha1:PUN2ZRZCUXM3BBAGXM5F3BRKE7BRHKD6", "length": 5766, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००५ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००५ मधील खेळ\nइ.स. २००५ मधील खेळ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. २००५ मधील क्रिकेट‎ (७ प)\n\"इ.स. २००५ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५\n२००५ फॉर्म्युला वन हंगाम\nयुएफा चँपियन्स लीग २००५-०६\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५\n२००५ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने\n२००५ सान मरिनो ग्रांप्री\nइ.स.च्या २१ व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक ल��यसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/good-news-central-employees-government-da-increase-by-11-percent", "date_download": "2021-07-25T09:42:13Z", "digest": "sha1:MSGSQIQG3BXLJWMV7UK5QKTQGOSYJ43P", "length": 8341, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ", "raw_content": "\nकेंद्र सरकारमधील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. पण, यासंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून महत्त्वाची माहिती समजत आहे.\n महागाई भत्त्यात मोठी वाढ\nनवी दिल्ली- केंद्र सरकारमधील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. पण, यासंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून महत्त्वाची माहिती समजत आहे. आता महागाई भत्त्यावर असणारे निर्बंध हटवण्यात येणार आहेत. तसेच सध्याच्या महागाई भत्त्याच्या 17 टक्क्यांमध्ये वाढ होऊन ती 28 टक्के होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (good news central employees government da increase by 11 percent)\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता रोखण्यात आला होता. पण, आता केंद्रीय मंत्रिमंडळात महागाई भत्त्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. याआधी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळायचा. आता यात वाढ करुन तो 28 टक्के करण्यात आला आहे. म्हणजे यात 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nहेही वाचा: देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे 'लय भारी'\n1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यावर निर्बंध लादण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील बैठकीत यावरील निर्बंध हटवण्यात आले. या निर्णयाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. नियमानुसार 1 जानेवारी आणि 1 जु���ै अशा सहा महिन्यांच्या अंतराने महागाई भत्ता दिला जातो. कोरोना महामारीचा देशात हाहाकार सुरु होता. त्यामुळे त्यांच्या भत्त्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.\nहेही वाचा: पावसाळी अधिवेशनापूर्वी 18 जुलैला सर्वपक्षीय बैठक\nकाय असतो महागाई भत्ता\nकाळानुसार वस्तूंच्या किंमती वाढत जातात. महागाईमुळे असं होत असतं. अशावेळी पैशांची क्रयशक्ती कमी होते. याचा अर्थ लोकांच्या वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध येऊ शकतात. ज्याप्रमाणे वस्तूंची किंमत वाढत जाते, त्याप्रमाणे पैशांची क्रयशक्ती वाढत नाही. अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. यामुळे महागाईला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bornphd.blogspot.com/2011/06/", "date_download": "2021-07-25T09:13:06Z", "digest": "sha1:4DMDGTQ65IX5SWF7VCOVCSRQQKWMR3CA", "length": 32833, "nlines": 107, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: June 2011", "raw_content": "\nपद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. शेवटी भगवान चिलेंच्या पुस्तकांत वाटेची माहिती मिळाली. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्‍याचा सुंदर देखावा दिसतो.\nइथुनच चढाईला सुरुवात करायची. वर चढतांना वाटेत काही शिल्पावशेष दिसतात.\nगडावर रचीव तटबंदी दिसते.\nबाकी जास्त अवशेष नसले तरी सामराजगडाची इतिहासाने मात्र छोटीशी नोंद घेतलेली आहे. हा किल्ला १६७१ च्या होळीच्या रात्री सिद्दीने गडावर हल्ला केला. दुर्दैवाने दारुकोठाराचा स्फोट झाला. महाराज त्यावेळी जंजिर्‍यापासून २० कोस अंतरावरील एक गांवी झोपलेले होते. ज्यावेळी राजपुरीला दारूचा स्फोट झाला त्याच वेळी निद्रिस्त असलेले महाराज दचकून जागे झाले व ' दंडा राजपुरीवर काहीतरी संकट कोसळले आहे' असे उद्गार त्यांनी निकटच्या लोकांजवळ काढले. त्वरित जासूद रवाना केले गेले, तोवर दंडा राजपुरी म्हणजे सामराजगड हातातून गेला होता.\nगडावरून जंजिरा व पद्मदुर्गाचा मस्त देखावा दिसतो.\nसामराजगड उतरून खाली आलो तोवर जेवणाची वेळ झाली होती. मुरूडच्या 'पाटील खानावळी' त पोटपूजा झाली. मुरुड बीचवर हे लांब मान काढू��� डोकावणारे नारळाचे झाड, दैनिक लोकसत्ताचे छायाचित्रकार सुधीर नाझरेंमुळे अनेकांना माहिती असेल. मागे दिसतोय तो सामराजगड...\nपरतीच्या प्रवासांत रेवदंडा दुर्गाची तटबंदी फोडून केलेल्या रस्त्यावर आलो तेव्हा ३ वाजले होते. रेवदंडा किल्ला पूर्ण पहायचा झाला तर खूप वेळ मोडणार होता त्यामुळे मला पुढे उशीर होण्याची शक्यता वाढायला लागली होती. पण सुदैवाने आपटेकाकांनी काही मुख्य अवशेष पाहून लगेच निघायचा निर्णय घेतला.\nइतिहासाकडे पाहू जाता, इ.स. १५५८ मध्ये पोर्तुगीज कॅप्टन सोज याने हा किल्ला बांधला. इ.स. १६३६ मध्ये निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनकडे कुटुंबकबिला किल्ल्यांत ठेवण्याबाबत केलेली विनंती त्याने मान्य केली नव्हती. संभाजीराजांच्या काळांत मराठ्यांनी ६ हजार शिपाई व २ हजार घोडेस्वारांसह रेवदंड्यास वेढा घालून २२-२३ जुलै १६८३ च्या रात्री हल्ला केला, पण पोर्तुगीजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. पोर्तुगिज शैलीत असलेलं किल्ल्याचं बांधकाम सध्या खूपसं पडीकावस्थेत आहे. पोर्तुगिज धाटणीच्या प्रचंड भिंती, काही तोफा आढळतात.\nपण बघायलाच हवं ते ५ मजली उंच घंटाघर किंवा सातखणीच्या मनोर्‍याची इमारत. याचा उपयोग वॉचटॉवर म्हणून होत असणार.\nइथेच खाली २ फोर्ज वेल्डेड तोफा व ६ ओतीव तोफा दिसतात्.या मनोर्‍याच्या मागील बाजूच्या तटातून एका दरवाजाने समुद्राकडे बाहेर जाणारी वाट आहे. इथून रेवदंड्याच्या तटाच्या प्रचंड बांधकामाची कल्पना येते.\n..आणि समोरच दिसणारा कोरलई दुर्ग..\nरेवदंड्याच्या तटबंदीचा परीघ ५ किमी. चा होता. या तटबंदीमध्ये ६ भुयारे आहेत. जुलै १९८२ मध्ये 'केव्ह एक्स्प्लोरर्स' संस्थेच्या सभासदांनी या भुयारांचा शोध घेतला आहे. भुयारांआतील बांधकाम दगडविटांनी केलं आहे. आज वाढलेल्या झुडपांमुळे आत जाता येत नाही. किल्ल्यात आता बरीच खाजगी वस्ती झाली आहे. बर्‍याच ठिकाणी तटावरून फिरता येते, पण झाडोरा खूप माजला आहे. एका दरवाजावर मोठा दगडी मुकूट व राजचिन्ह कोरलेले दिसते\n... पण भिंतीवरील झाडांची मुळ्यांनी या ऐतिहासिक ठेव्याला इजा होत आहे.\nआतल्या वस्तीत सिद्धेश्वर मंदिराची चौकशी करत तिथे गेलो. या मंदिरामध्ये पोर्तुगीज काष्ठशिल्पाचा उत्तमपैकी नमुना असलेला एक वासा दिसला. त्यांवर शिकारीचा प्���संग कोरलेला दिसतो.\nउन्हांत भटकल्याने लागलेली तहान मंदिरात गार पाण्याने भागवली. माहितगार घेतला तरी किल्ला पहायला दोनेक तास तरी हवेत. तिथून लगेच निघाल्याने वेळेत घरी पोहोचलो हे महत्त्वाचे. नाहीतर डोळे वटारलेली घरची आघाडी सांभाळणे किल्ल्यांच्या चढाईपेक्षा कठीण असते. रेवदंडा मनाजोगा पाहून झालेला नाहीये, त्याची डिट्टेल भटकंती पुन्हा केव्हातरी...\nयाआधीचा भाग कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..\nLabels: उंडारक्या, जंजिरा, पद्मदुर्ग, पाटील खानावळ, रेवदंडा, सामराजगड\n२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती. सगळ्यांच्या सोयीसाठी पद्मदुर्गाच्या तारखा ३-४ वेळा बदलल्या तरी शेवटी तारीख पक्की ठरली ती माझ्यासाठी अत्यंत गैरसोयीची निघाली, ....:अओ:, कारण ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी चुलतभावाचं लग्न कोल्हापूरला होतं. मजबरोबर बायको नि मुलेही . टांगारुपणा करण्यासाठी यापेक्षा आणखी सोयीचं कारण कांय हवं होतं. टांगारुपणा करण्यासाठी यापेक्षा आणखी सोयीचं कारण कांय हवं होतं ...पण पद्मदुर्ग या चुंबकाने घट्ट धरून ठेवलं होतं.\nवडील लगीनघाईमुळे कोल्हापुरातच होते, त्यांना फोन करुन सांगितलं की मी आदल्या दिवशीच्या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही. त्यांनी कारण विचारण्याआधीच फोन कट झाला. बाबांपासून मला वाचवण्याची सगळी जबाबदारी बायकोवर आली. तिला आधीच शरण गेलो होतो. माझा नेहमीचा डोंगरसोबती चिन्मय त्यावेळी डोंबिवलीतच होता आणि तोही पद्मदुर्गला येणार होता. मी ट्रेकच्या आदल्या दिवशी सगळा कबिला घेऊन त्याच्याकडे गेलो. २ ट्रेकरांच्या बायका एकत्र आल्यावर अत्यंत धोकादायक वातावरण निर्माण होतं. प्रत्येक शब्द जपून वापरावा आणि निमूट ऐकावा लागतो. चिन्मयने माझं दुसर्‍या दिवशी ट्रेक आटोपल्यानंतर, कोल्हापुरसाठी रात्रीच्या खाजगी बसचं आरक्षण करून ठेवलं होतं, त्यामुळे लग्नालाही कोल्हापुरात पहाटे मी हजर असणार होतो. हुश्श्श\nरात्रीचं जेवण आटोपून दोघेही ठरल्या वेळी+ ठिकाणी गेलो. रात्रीचा प्रवास करून पहाटे राजपुरीला पोहोचलो. तिथे एक मोठं बालगणेशाचं मंदिर आहे. जवळच एक भैरोबाचंही देऊळ आहे, तिथेच थोड्या वेळासाठी पथार्‍या पसरल्या.\nफटफटल्यावर आमच्या नावाड्याच्या, गोपाळच्या घरी गेलो. तिथे प्रत्येकाच्या पोतडीतून निघालेले च्यॅवम्याव हादडले.\nज्यांच्यामुळे पद्मदुर्गाची सफर आम्हांला घडली ते हे २ प्रमुख म्होरके... विनय कुलकर्णी - राजन महाजन. राजनची आणि टोमू उर्फ संदिपची या लेखासाठी मला मोठी मदत झाली.\nबर्‍याच वेळाने घरातून चहा आला. उशीर होत होता तसतशी चुळबुळ वाढत होती. चहा घेऊन जेटीकडे निघालो.\nवाटेत कॅमेर्‍याचीही चुळबुळ वाढली होती\nडावीकडे बलदंड जंजिरा डोकावत होता.\nराजपुरीच्या धक्क्यावर गोपाळची बोट उभी होतीच. जंजिर्‍याला जाणार्‍या पर्यटकांचीही लगबग सुरु होती.\nगोपाळची ३ मुलं आणि त्यांचे २ मित्रही मदतीसाठी सोबत येणार होते. धक्क्यावरून बोट निघेपर्यंत ८ वाजले होते. समोर बलदंड जंजिर्‍याचं प्रवेशद्वार, त्याचे बुरुज, तटातून डोकावणार्‍या तोफांची तोंडे कॅमेर्‍याला कामाला लावत होती.\nएका वेगळ्या कोनातून आज जंजिरा पहायला मिळत होता. सिद्दींचा हा अभेद्य नि बलाढ्य जलदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. या दुर्गावर व सिद्दींच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी इ.स. १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुड्च्या समोर खोल समुद्रात असलेल्या कांसा बेटावर पद्मदुर्गाचं बांधकाम करण्याची जबाबदारी दर्यासारंग व दौलतखानावर सोपवली. रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या सुभेदारांनी आपल्या कामांत कसूर केल्याचे महाराजांना समजताच संतप्त महाराजांनी १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र प्रसिद्ध आहे. त्यांत महाराज म्हणतात,\n' पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे, त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे, ते होत नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल. न कळे की हबशीयांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांस केले असतील. त्याकरिता ���सी बुद्धी केली असेल. तरी ऐशा चाकरांस ठाकेठिक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो. या उपरि बोभाट आलिया उपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही...ताकीद असे.'\nसिद्दीशी संघर्ष करतच या दुर्गाची उभारणी झाली. पद्मदुर्गाशी संबंधित दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंतांनी पद्मदुर्गावर आरमारी चाकरी करणार्‍या सोनकोळ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला, त्यावेळी सोनकोळ्यांचा म्होरक्या लाय पाटील यांना 'जंजिरेयासी शिड्या तुम्ही लाऊन याव्या. आम्ही हजार धारकरी तयार केले आहेत' असे सांगितले. पंतांच्या सांगण्यानुसार लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली. रात्र संपत आली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहीत. शिड्या परत काढून घेऊन लाय पाटील पद्मदुर्गावर परत आले. नंतर ओशाळलेले पंत त्यांना म्हणाले,' आम्हापासून कोताई जाली. धारकरीयांनी माघार घेतली. आम्हापासोन अंतर पडले हे खरे..'. मोरोपंतांनी लाय पाटलांना रायगडावर नेले व सगळी हकिगत महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले,' यांनी ऐसे कार्य केले असता तुम्ही कोताई केलीत्..कार्य राहून गेले..' या लाय पाटलांचा महाराजांनी पालखी देऊन सत्कार केला पण लाय पाटलांनी पालखी नम्रतापूर्वक नाकारली. महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली,' गलबत बांधोन त्या गलबताचे नांव पालकी ठेऊन लाय पाटील यांचे स्वाधीन करणे'. संभाजीराजांच्या काळातही पद्मदुर्ग मराठ्यांकडे होता. सिद्दीने तो नंतर जिंकून घेतला, तो शेवटपर्यंत त्याच्याकडेच राहिला.\nइतिहासाची उजळणी करण्याच्या नादांत सुरुवातीस लांबवर दिसणारा पद्मदुर्ग आता हळूहळू जवळ येऊ लागला.\nया दुर्गाजवळ बोट लावण्यासाठी धक्का किंवा एखादी बरीशी जागाही नसल्यामुळे गोपाळने बोट कौशल्याने ज्या ठिकाणी दोन खडकांमध्ये उभी केली तिथे लाटांमुळे तीचा एकदम भरात हलेडुले नाच सुरु होता. कसरत करतच गोपाळ आणि सहकार्‍यांच्या मदतीने सगळे कसेबसे त्या निसरड्या खडकांवर पायउतार झाले.\nजवळच पद्मदुर्गाचा पूर्वेचा दरवाजा आमच्या स्वागताला उभा होता.\nढोबळपणे पूर्वेच्या दरवाजापासून दुर्गाच्या बांधकामाचे ३ भाग पडतात. मुख्य किल्ला- पडकोट आणि भिंतीचे अवशेष. दुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या बाहेरील भिंती आणि पुढेही काही ठिकाणी तटातले दगड समुद्राच्या पाण्याच्या शेकडो वर्षांच्या मार्‍याने झिजलेत पण त्या दगडांना जोडणारे चुन्याचे मिश्रण आजही तसेच टिकून आहे.\nमुख्य किल्ल्याला वळसा मारून आम्ही प्रथम पडकोटाकडे मोर्चा वळवला. मुख्य किल्ला व पडकोट यांमध्ये एक छोटीशी पुळण आहे. इथे शंख शिंपल्यांच्या तुकड्यांचा खच पडलेला होता. पडकोटाचं मुख्य आकर्षण म्हणजे कमलदलाच्या आकाराचा बुरुज..\nआपटेकाकांनी या किल्ल्यासंबंधीचा इतिहास व इतर माहिती सांगितली.\nपाटी लिहावी ती पुणेकरांनी तर पाठीवर कांयबाय लिहावं ते म्हमईकरांनी...\nमी सुरुवातीला पद्मदुर्गाला चुंबक म्हणालो, त्याचा प्रत्यय इथे फिरतांनाही येत होता. थोडक्या वेळात कांय कांय पाहू असं झालं होतं\nपडकोटातील तटांत शौचालयही आढळले.\nयाशिवाय कबर, पाण्याचं कोरडं टाकं, कोठाराचे अवशेष दिसतात.\nइथून जंजिर्‍याकडे पहातांना अंगात एक वेगळीच खुन्नस चढत होती, कारण आजही पद्मदुर्ग हा पडीक अवस्थेत असला तरी आपल्या राजाचा किल्ला आहे ही भावना मनांत पक्की होती. आपल्या अपयशाचा इतिहास वाकुल्या दाखवित सांगणारा जंजिरा शासनदरबारी प्रमुख पर्यटनस्थळ... मान्य करतो की जंजिरा हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुर्ग आणि साहजिकच पर्यटकही मोठ्या प्रमाणात येणार.. ..पण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी ..पण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी योग्य परवानगीने, स्थानिकांनी आणि शासनाने मनावर घेऊन पद्मदुर्गाची सफर आणि त्याचे महत्त्व लोकांपुढे आणायलाच हवं.\nतटावरील चर्यांचा आकारही कमळाच्या पाकळ्यांचा आहे. या दुर्गाचं आढळलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्गात विपूल असलेल्या तोफा. जवळपास पन्नासेकतरी तोफा आमच्या दृष्टीस पडल्या. बुजलेल्या अवस्थेतही आणखी काही असतीलही. त्याचप्रमाणे, दुर्गावर दिसलेल्या दारुच्या बाटल्या, पेपरडिशेस व बाकी कचरा या ठिकाणी स्थानिकांच्या पार्ट्या होत असणार हेच दर्शवत होता. पडकोटाच्या बाजूला खडकाळ भागानंतर भिंतीचं मोठं बांधकाम आहे. त्या भिंतीवर चढल्यावर त���थून पद्मदुर्गाचा एक वेगळा अँगल मिळेल म्हणून मी व किरण दोघांनीही वर चढून काही फोटो मिळवले.\nआता मुख्य किल्ला बघायचा राहिला होता. मुख्य किल्ल्यांत तटाला लागून रो हाऊसप्रमाणे एकाला एक लागून ८ पडीक खोल्यांचे अवशेष आहेत.\nअलिकडच्या काळांत कस्टमच्या लोकांसाठी बांधलेल्या सिमेंटच्या खोल्यांचेही अवशेष त्याचप्रमाणे त्यांच्या वापरासाठी बांधलेली पाण्याची टाकीही आहेत.\nतटावर चढायला पायर्‍या बांधल्या आहेत.\nतटामध्ये बांधलेल्या जुन्या खोल्यांचं बांधकामही पहाण्यासारखं आहे.\nगोपाळने आता बोट आधीच्या जागेवर न आणता मधल्या पुळणीच्या ठिकाणी आणली.\nजाता जाता कमळाकार बुरुजाचा फोटो घ्यायला एक भारी जागा दिसली. पळत जाऊन बुरुजाचा फोटो घेतला.\nसमुद्रातल्या या राजांच्या पद्मशिल्पाला नमस्कार करून निघालो तोवर १० वाजले होते. येतांना विनयने आणखी एक बोनस दिला. जंजिर्‍याच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा घालून नेण्याची विनंती गोपाळला केल्यावर त्यानेही बोट तिकडे वळवली. गोपाळमुळे जंजिर्‍याचा दर्या दरवाजा आम्हांला दर्यातून पाहायला मिळाला.\nराजपुरी कोळीवाड्यावर परत आल्यावर बोट धक्क्याला लावतांना लाटांमुळे नुसती लवलवत होती. गोपाळबरोबर असलेल्या मुलांना हा आटापिटा थोडा कठीणच जात होता. तो ओरडला-'.. नुसतेच पगार घेतात येड **.... काम नको करायला रांडेच्यांना...' गंमत म्हणजे त्यांत त्याचीही ३ मुले होती. गोपाळ नि राजपुरीचा निरोप घेऊन आम्ही ११ वाजता निघालो. आता लक्ष्य सामराजगड...' गंमत म्हणजे त्यांत त्याचीही ३ मुले होती. गोपाळ नि राजपुरीचा निरोप घेऊन आम्ही ११ वाजता निघालो. आता लक्ष्य सामराजगड...\nLabels: उंडारक्या, कांसा, जंजिरा, पद्मदुर्ग, राजपुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/tehsil-office-get-15-cr-for-renovation/", "date_download": "2021-07-25T09:38:18Z", "digest": "sha1:YCB2PN7CYFZIV66GCO5UTKPC64CT5D4O", "length": 7782, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "करवीर तहसिल कार्यालयासाठी सुमारे १५ कोटी निधीला महसूलमंत्र्यांची मान्यता", "raw_content": "\nकरवीर तहसिल कार्यालयासाठी सुमारे १५ कोटी निधीला महसूलमंत्र्यांची मान्यता\nकरवीर तहसिल कार्यालयासाठी सुमारे १५ कोटी निधीला महसूलमंत्र्यांची मान्यता\nराज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) तथा कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहरातील करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून त्याकरिता १४ कोटी ९८ लाख ८२ हजार ४८६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे करवीर तहसिल कार्यालयास लवकरच सुसज्ज इमारत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.\nइमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय गुरुवारी निगर्मित करण्यात आला आहे. यामुळे करवीर तालुक्यातील नागरिकांना सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशी प्रशासकीय इमारत लाभणार आहे. याच इमारतीतील करवीर पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी ७३ लाख २३ हजार ८९८/- इतका निधी गृह विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना. पाटील यांनी सांगितले.\nगेल्या अनेक वर्षांपासून करवीर तहसिल कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवरती एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयासदेखील खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारतीमध्ये नविन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यानी सहकार्य केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.\nकोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा २२ फेब्रुवारीपासुन सुरू : ललित गांधी\nमहास्वच्छता अभियानात १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशन���्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B5_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2021-07-25T09:58:33Z", "digest": "sha1:HIZY274UUFM3FL3DQYIVNCC2WVULOUEK", "length": 16626, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चंपारण व खेडा सत्याग्रह - विकिपीडिया", "raw_content": "चंपारण व खेडा सत्याग्रह\nमहात्मा गांधी खेडा येथे १९१८\nगांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.\nपण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलिस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्का��� असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर · जोतीराव गोविंदराव फुले · शाहू महाराज · लोकमान्य टिळक · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्ठल रामजी शिंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्य�� टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · महात्मा गांधी · डॉ. बाबासाहेब आंबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी चाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२० रोजी ०४:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-fresh-case-was-filed-against-azam-khan/", "date_download": "2021-07-25T08:08:42Z", "digest": "sha1:INKERVZX27EDET32A6ICD32LABMP223Z", "length": 6356, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आझम खान यांच्यावर नवा गुन्हा दाखल – Dainik Prabhat", "raw_content": "\nआझम खान यांच्यावर नवा गुन्हा दाखल\nलखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत, एका विशिष्ट समाजाची मते मिळू नयेत म्हणून त्यांना मतदान करण्यास जाऊ नये यासाठी धमकावले जाते, असा आरोप केला होता. खान यांचे वक्तव्य आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानून प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, अगोदरच खान यांच्या विरोधात नुकताच जयाप्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या\nसंडे स्पेशल : रंगोत्सव जीवनाचा…\nपॉवर हिटर आझम खान पाक संघात\nकारागृहातील वागणूक अमानवीय – आझमखान यांची तक्रार\nखासदार आझम खान यांना पत्नी व मुलासह कोठडी\nखासदार आझम खान यांच्यावर म्हैस चोरण्याचा आरोप\nआझम खान यांनी ‘त्या’ वादग्रस्त वक्‍तव्यावर मागितली माफी\nआझम खान यांच्या ‘त्या’ वक्‍तव्याची पत्नीकडून पाठराखण\nआझम खान यांचे शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगा\nआढळराव निवडून न येणे ही मोठी खंत – नीलम गोऱ्हे\nसंसदेत धार्मिक घोषणाबाजी करू देणार नाही – ओम बिर्ला\nपुणे – दि.23 जूनपर्यंत निवडणूक खर्च सादर करा\n“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nतालिबानच्या मुसक्‍या आवळण्यासाठी रशियाचा ऍक्‍शन प्लॅन\nमिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात\nरूपगंध: जातीय समीकरणांना उधाण\nहंगेरीतील जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकला सुवर्णपदक\nपॉवर हिटर आझम खान पाक संघात\nकारागृहातील वागणूक अमानवीय – आझमखान यांची तक्रार\nखासदार आझम खान यांना पत्नी व मुलासह कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-trafficwatch-in-the-service-of-the-citizens/", "date_download": "2021-07-25T10:24:30Z", "digest": "sha1:4F7JCV7CL6TOIFZTZJJZ3M4I3KY5PJKH", "length": 11514, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“पुणे ट्रॅफवॉच’ नागरिकांच्या सेवेत – Dainik Prabhat", "raw_content": "\n“पुणे ट्रॅफवॉच’ नागरिकांच्या सेवेत\nरस्त्यांची दैनंदिन परिस्थिती एका “क्‍लिक’वर मिळणार\nनागरिकांनाही घेता येईल सहभाग\nनागरिकांसाठी हे “पेज’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. “चेंजभाई’या पेजवर नागरिकांना येणाऱ्या समस्या आणि उद्‌भवलेली परिस्थिती नोंदविता येणार आहेत. त्याचबरोबर समस्येवरचा “उपाय’देखील नागरिकांना यावर नमूद करता येणार आहे. या माध्यमातून एकत्रित होणारी तपशिलवार माहिती देखील पाहता येणार आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.\nपुणे – दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवास करणे सोपे जावे, या हेतूने पुणे शहर वाहतूक विभाग, “चेंजभाई’, स्मार्ट सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “पुणे ट्रॅफवॉच’ या संकेतस्थळाचे शनिवारी उद्‌घाटन करण्यात आले. संकेतस्थळावर “फोटो ऑटो टॅगिंग’ असणारा देशातील हा पहिला प्रकल्प आहे.\nशहरातील नागरिकांना रस्त्यांची दैनंदिन परिस्थिती एका “क्‍लिक’वर मिळावी, या हेतूने “पुणे ट्रॅफवॉच’ तयार करण्यात आले. नागरिकांना “ट्रॅफवॉच’द्वारे सुमारे 33 हजार फोटोंच्या माध्यमातून प्रमुख 47 रस्ते आणि 265 चौकांची माहिती मिळणार आहे.\nयाद्वारे नागरिकांना वाहतुकीचे “करंट स्टेटस’, खड्डे, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंगचे नियम, बीआरटी लेन, साईनबोर्ड, तुटलेले फुटपाथ, पी1 पी2, नो-एन्ट्री, नो-पार्किंग आदी तपशिल पाहता येणार आहेत. यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन होणारे चौक, वॉटर लॉगिंग, अपघातांचे “ब्लॅक स्पॉट’, बेकायदा लावलेले बॅनर आदी बाबींमुळे नागरिकांना त्रास सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. पुणेकर “डिजिटल’ बदल लवकर स्वीकारतात. या पेजच्या माध्यमातून नागरिकांना विशिष्ट ठिकाणांसह “लाईव्ह’ माहिती घेता येणार आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करणे सोपे जाणार आहे, असे मत “चेंजभाई’च्या नवरिषम कौर यांनी व्यक्त केले.\nपालखी मार्गाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “वेबपेज’ प्रमाणे “पुणे ट्रॅफवॉच’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. “पुणे ट्रॅफवॉच’वर “रिअल टाईम अपडेट’ असल्याने नागरिकांसाठी ही संकल्पना फायदेशिर ठरणार आहे. नागरिकांना या माध्यमातून रस्त्यावरची परिस्थिती पाहता येणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सकारात्मक गोष्टी करण्याचा वाहतूक ���िभागाचा प्रयत्न आहे.\n– पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआरटीआयच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढा\n….तर मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले नसते\nइंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड\n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ टक्के क्षमतेने अत्यावश्यक सेवतील कामकाज…\nसरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न\nतौक्‍ते वादळाचा पुणे जिल्ह्यातही जोरदार तडाखा; खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान\nइंदापूर तालुक्यात मंगळवारपासून अनलॉक; ‘या’ वेळेतच दुकाने चालू राहणार\n करोनामुळे अनाथ आश्रमाचे आर्थिक गणित कोलमडले; एकाच ‘कॉल’वर प्रवीण…\n उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारु विक्रीवर धडक कारवाई\nमांजरी बुद्रुक येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी\nशेतात काम करणाऱ्या तरूणाचा अंगावर वीज पडून मृत्यू\nकर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळणार \nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nइंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड\n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ टक्के क्षमतेने अत्यावश्यक सेवतील कामकाज सुरु\nसरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ludwig-van-beethoven-career-horoscope.asp", "date_download": "2021-07-25T09:10:52Z", "digest": "sha1:3BHQIKL3QLFK5W7V4VCA42GA3GLXNSR7", "length": 12815, "nlines": 302, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "लुडविग व्हान बीथोव्हेन करिअर कुंडली | लुडविग व्हान बीथोव्हेन व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » लुडविग व्हान बीथोव्हेन 2021 जन्मपत्रिका\nलुडविग व्हान बीथोव्हेन 2021 जन्मपत्रिका\nनाव: लुडविग व्हान बीथोव्हेन\nरेखांश: 7 E 6\nज्योतिष अक्षांश: 50 N 44\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nलुडविग व्हान बीथोव्हेन जन्मपत्रिका\nलुडविग व्हान बीथोव्हेन बद्दल\nलुडविग व्हान बीथोव्हेन प्रेम ज��्मपत्रिका\nलुडविग व्हान बीथोव्हेन व्यवसाय जन्मपत्रिका\nलुडविग व्हान बीथोव्हेन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nलुडविग व्हान बीथोव्हेन ज्योतिष अहवाल\nलुडविग व्हान बीथोव्हेन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nलुडविग व्हान बीथोव्हेनच्या करिअरची कुंडली\nतुम्ही जबाबदारी अत्यंत गंभीरपणे पार पाडता. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा मोठी असते आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी टाकतात. त्यामुळे कार्यकारी क्षमतेच्या हुद्दा मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे ध्येय ठेवले पाहिजे.\nलुडविग व्हान बीथोव्हेनच्या व्यवसायाची कुंडली\nजिथे खूप परिश्रम घेण्याची आवश्यकता असेल किंवा खूप जबाबदारीचे काम असेल, त्या क्षेत्रासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य नाही. तुम्हाला काम करण्यास हरकत नसते, उलट तुम्हाला ते आवडते पण त्यात खूप जबाबदारी नसावी. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काम करायला आवडते पण जे काम सुसंस्कृत आणि स्वच्छ असेल त्या कामाकडे तुमचा जास्त कल आहे. ज्या कामात तुम्हाला एकांत आणि शांतता मिळणार असेल त्यापेक्षा ज्या कामात तुम्हाला प्रसन्नता मिळणार असेल त्या ठिकाणी काम करणे तुम्हाला अधिक पसंत आहे. वस्तुस्थिती ही आहे की, तुमचा स्वभाव शांत असला तरी वातावरणातील शांतता तुम्हाला सहन होत नाही आणि खुशाली आणि आनंदी वातावरणाची तुम्हाला अपेक्षा असते.\nलुडविग व्हान बीथोव्हेनची वित्तीय कुंडली\nतुमचे व्यवसायात भागीदारांशी फार जमणार नाही. तुम्ही तुमच्या नशीबाचे शिल्पकार असाल आणि क्वचितच दुसऱ्यांकडून मदत घ्याल. असे असले तरी भविष्यात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल आणि लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आर्थिक बाबती तुमची तल्लख बुद्धी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देईल. एका वेळी तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि काही वेळा परिस्थिती एकदम उलट असेल. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही ऐषोआरामी जीवन जगाल आणि जेव्हा नसतील तेव्हा तुम्ही त्याही परिस्थितीशी जुळवून घ्याल. किंबहुना धोका हाच आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही यावर नियंत्रण ठेवलेत तर ज्या क्षेत्रात, व्यवसायात किंवा उद्योगात तुम्ही आहात, तिथे तुम्ही यशस्वी व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्र���ट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/nitin-rau-complaint-against-nana-patole-to-sonia-gandi-claiming-that-there-is-pressure-to-leave-the-energy-department-128685227.html", "date_download": "2021-07-25T08:22:00Z", "digest": "sha1:MK6EUKHQEZRP2KPEB2E6WEYPZ7HGAK6U", "length": 6120, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nitin Rau complaint against Nana Patole to Sonia gandi , claiming that there is pressure to leave the energy department | नाना पटोलेंविरुद्ध नितीन राऊतांची सोनियांकडे तक्रार, ऊर्जा खाते सोडावे म्हणून दबाव येत असल्याचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई:नाना पटोलेंविरुद्ध नितीन राऊतांची सोनियांकडे तक्रार, ऊर्जा खाते सोडावे म्हणून दबाव येत असल्याचा दावा\nराज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. ऊर्जा खाते सोडून विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून आपल्याविरोधात पक्षांतर्गत कारवाया केल्या जात असल्याचे राऊत यांनी सोनियांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराऊत यांनी दिल्लीतील १० जनपथ येथे गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी खनिकर्म विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मध्यंतरी पत्र पाठवून तक्रार केली होती. खनिकर्म मंडळाकडून ऊर्जा विभागाची महाजनको कंपनी कोळसा खरेदी करते. पटोले यांच्या तक्रारीचा रोख ऊर्जा विभागाला बदनाम करणे असा होता, असा पाढा राऊत यांनी वाचल्याचे समजते. कोरोनाच्या काळात सोनिया गांधी पदाधिकाऱ्यांना सहसा भेटत नाहीत. पण राऊत यांना भेटून साेनियांनी २० मिनिटे चर्चा केल्याने पक्षातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत शुक्रवारी दिल्लीत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीतच होते. याविषयी थोरात यांना विचारले असता प्रदेश काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत. राऊत पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यासंदर्भात ते भेटले असावेत, अशी सारवासारव थोरात यांनी केली.\nनाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्षपद सोडताना पटोले यांना राहुल गांधी यांनी मंत्रिपदाचे वचन दिले हाेते. ऊर्जा विभागासाठी पटोले इच्छुक आहेत. त्यामुळे राऊ�� यांना विधानसभा अध्यक्ष करावे, अशी मोहीम पक्षात चालवली जात आहे. त्यातून राऊत आणि पटोले या विदर्भातील काँग्रेसच्या दोघा नेत्यांमध्ये संबंध ताणले गेले आहेत. राऊत पक्षाचा राज्यातील दलित चेहरा आहेत. राऊतांना काढणे पक्षाला अडचणीचे आहे. सोनियांना भेटल्यानंतर राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांची भेट टाळली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/prime-minister-narendra-modis-new-cabinet-updates-7-june-2021-news-and-live-updates-128678270.html", "date_download": "2021-07-25T09:30:18Z", "digest": "sha1:DFRNJHQPDEVRPK4UYKPPO2ZWI7OQY7UI", "length": 6238, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prime Minister Narendra Modi's new Cabinet Updates 7 june 2021; news and live updates | ​​​​​​​अबकी बार... जंबो सरकार; पंतप्रधानांचा वर्ग - शपथविधीआधी मोदींनी नव्या मंत्र्यांना दिला राजकीय मंत्र; 36 नव्या चेहऱ्यांत महाराष्ट्राचे 4 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी 2.0 मध्ये पहिला फेरबदल:​​​​​​​अबकी बार... जंबो सरकार; पंतप्रधानांचा वर्ग - शपथविधीआधी मोदींनी नव्या मंत्र्यांना दिला राजकीय मंत्र; 36 नव्या चेहऱ्यांत महाराष्ट्राचे 4\nराणे यांना लघुउद्योग, राज्यमंत्र्यांमध्ये डॉ. कराड यांना अर्थ, कपिल पाटील पंचायती राज, डॉ. भारतींना आरोग्य\nकोरोना महामारी व्यवस्थापन आणि आर्थिक आघाडीवर प्रश्नांचा सामना करत असलेल्या केंद्र सरकारमध्ये बुधवारी मोठा बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत ३६ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला. ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्री आहेत. सात राज्यमंत्र्यांना बढती मिळाली आहे. त्यासोबतच टीम मोदीमध्ये ७७ मंत्री झाले. सध्या ६ मंत्रिपदे रिक्त आहेत. या फेरबदलात आरोग्य, शिक्षण, कायदा आणि माहिती-प्रसारण यांसारख्या मोठ्या विभागांच्या कॅबिनेट मंत्र्यांना वगळण्यात आले.\nविस्तारात यूपी आणि गुजरात यांसारख्या पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यांवर फोकस राहिला. सर्वाधिक ७ मंत्री यूपी आणि ५ गुजरातमधीलच आहेत. महाराष्ट्र व बंगालमधून ४-४ आणि कर्नाटकमधून ३ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. विस्तारात जातीय आणि प्रादेशिक समीकरणे साधली आहेत. त्याचबरोबर उच्चशिक्षित, व्यावसायिक, प्रशासकीय अनुभव असलेले माजी नोकरशहा आणि तरुणांना सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. पीएम मोदींनी मंत्र्यांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय गरजा लक्षात घेऊन आपल्या टीमध्ये बदल केले.\nसायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वात आधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर सर्वानंद सोनोवाल, मप्रच्या टीकमगढचे खासदार वीरेंद्रकुमार, काँग्रेसमधून भाजपत आलेले ज्योतिरादित्य शिंदे, संघटनेत सक्रिय भूपेंद्र यादव, ओडिशातील राज्यसभा सदस्य अश्विनी वैष्णव यांच्यासह १५ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात जदयूचे आर. सी. पी. सिंह आणि लोजपचे पशुपतीकुमार पारस यांचाही समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/usmanabad/", "date_download": "2021-07-25T09:37:32Z", "digest": "sha1:2UICLHCR3DVSRD3OPHL2RJCGYYVVO3YG", "length": 3467, "nlines": 80, "source_domain": "khaasre.com", "title": "usmanabad Archives - Khaas Re", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील असा एक किल्ला ज्याची माहिती ९९% लोकांना नाही…\nमराठवाड्याच्या भूमीत काही भरभक्कम किल्ले आजही उभे आहेत. त्यापैकी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात असलेला परांडा किल्ला हा एक अप्रतीम भुईकोट आहे. ...\nगाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक, वाचा उस्मानाबादच्या गणेश देशमुखची कथा\nउस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यातील ईटा हे आमचं मूळ गाव. मी सध्या पिंपरी चिंचवड, पुणे येथे राहण्यास आहे. १९८१ साली एका ...\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mumbai-indians", "date_download": "2021-07-25T09:53:34Z", "digest": "sha1:W3Q4WYUMKKSLWVT3YGLYHZV4IPKQLOZN", "length": 4820, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई इंडियन्सच्या इशान आणि सूर्यकुमारने पदार्पणातच केली ही सेम टू सेम गोष्ट, कोणती जाणून घ्या...\nआयपीएलपूर्वीच अर्जुन तेंडुलकर मैदानात दिसणार, मुंबईचा संघ नेमकं काय करणार पाहा...\nमुंबईत पोस्ट विभागात भरती, ९ ऑगस्टपर्यंत करा अर्ज\nमुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; रत्नागिरी-सिंधुदुर्गात दाणादाण\n रेवदांडाच्या समुद्रात बार्ज बुडाला, १६ खलाशांना वाचवण्यात यश\nहार्दिक पंड्याला आयपीएलमध्ये बसू शकतो मोठा धक्का, मुंबई इंडियन्समधील स्थान आले धोक्यात...\nमुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले; सात दिग्गज खेळाडूंना डच्चू द्यावा लागू शकतो\nरोहित शर्माबरोबर कोणत्या तीन खेळाडूंना मुंबई इंडियन्स संघात कायम ठेवू शकते, पाहा....\nमृत डॉक्टरांचे कुटुंबीय वाऱ्यावर; देशभरात ५१३ डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू\nमुंबई हाय दुर्घटना: समुद्राच्या तळाशी नौदलाला सापडला दुर्घटनाग्रस्त बार्ज\n'त्या' ब्रिटिश बनावटीच्या पुलांचा प्रश्न अखेर मार्गी\nआजपासून तुरळक ठिकाणी पाऊस\nनौदलाने केले तब्बल तीन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त\nयंदा मान्सून समाधानकारक; सरासरीच्या १०३ टक्के पावसाचा अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1764074", "date_download": "2021-07-25T10:39:58Z", "digest": "sha1:2PWFDKFD6ZFGFH2TQ22HGWD3O57VR5KP", "length": 2285, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"२००४ फ्रेंच ओपन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"२००४ फ्रेंच ओपन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२००४ फ्रेंच ओपन (संपादन)\n११:५१, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , १ वर्षापूर्वी\n१०:१९, ३० मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n११:५१, ३ एप्रिल २०२० ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/dr-nitin-raut-say-maharashtra-news/", "date_download": "2021-07-25T09:32:42Z", "digest": "sha1:HSM7FPO5YJAGEIIBBOV5RIIDHZTW2SPE", "length": 9299, "nlines": 104, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nकृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nमुंबई, दि.१० : कृषी पंपांसाठीचे मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली.\nमार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार कृषीपंप धारकांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरलेले आहेत तर सुमारे दीड लाख कृषी पंप धारकांनी नवीन वीज जोडणीसाठी रितसर अर्ज़ भरलेले असून त्यावर धोरणाअभावी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असून विधानमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुषंगाने डॉ.नितीन राऊत यांनी या विषयावर धोरण प्रस्तावित करण्याच्या सूचना विभागाला दिल्या होत्या.\nप्रस्तावित धोरणामध्ये १०० मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्यांना लघूदाब वाहिनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषी पंपाना उच्च दाब प्रणाली वरून वीज जोडणी प्रस्तावित केली आहे. या शिवाय ६०० मीटर पेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषी पंप धारकांना सौर उर्जा संयंत्र पुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे. एकाच वेळी पारंपरिक व सौर उर्जा या अपारंपारिक स्त्रोताद्वारे वीज जोडणी प्रस्तावित आहे. तसेच अशी नवीन जोडणी करतांना कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग तसेच अन्य विभागाशी समन्वय करून हे धोरण सर्वंकष कसे होऊ शकेल याबाबत संबंधित विभागाशी सल्ला मसलत करून धोरण अंतिम करावे व तसेच याबाबत आवश्यकतेनुसार सर्व संबधित विभागांसह क्षेत्रिय स्तरावर संबंधित विभागांसमवेत समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना डॉ.नितीन राऊत यांनी दिल्या.\nयावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि महावितरणचे सर्व संचालक सहभागी झाले होते.\nPrevious articleलॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना रोजगार\nNext articleपुणे जिल्ह्यातून १ हजार १३१ नागरिक विशेष रेल्वेने लखनौकडे रवाना\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism/matheran-tourism-in-rainy-season-best-places-pps96", "date_download": "2021-07-25T10:46:13Z", "digest": "sha1:5KLKY77M6RE3UG2J5HLORCEP2MPADWP3", "length": 13690, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रिमझिम पावसात अनुभवावे 'माथेरान'", "raw_content": "\nरिमझिम पावसात अनुभवावे 'माथेरान'\nमित्र-मैत्रिणींसोबतची पिकनिक, धुक्यातली चाल, रिमझिम पावसाचा आनंद, घनदाट वृक्षराजी, पक्ष्यांचा किलबिलाट अशा सर्व गोष्टी जर एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील तर मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या गिरिस्थानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय शोधूनही सापडणार नाही. धुक्यातून वाट काढत वळणं घेत वर जाणारा रस्ता. दुतर्फा पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. प्रवेशद्वारामधून आत शिरल्यावर जणू स्वागतासाठी उभे असलेले रुबाबदार घोडे. पायाखाली लाल माती अन्‌ नजर जाईल तिथवर पसरलेली हिरवीकंच घनदाट वृक्षराजी. वातावरणातील गारवा आणि माती, फुलं, पानांच्या सुगंधांनी दरवळणारी शुद्ध हवा... एका दिवसाची धावती भेट असो वा आठवडाभराचा मुक्काम, एकट्याने जायचे असो वा कौटुंबिक सहल किंवा मित्र-मैत्रिणींसोबत धमालमस्ती, माथ्यावर पोहोचण्यासाठी वाहन आणि ट्रेकिंग असे दोन्ही पर्याय उपलब्ध असलेले मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावरील गिरिस्थान म्हणजे माथेरान\nसंपूर्ण आशिया खंडातील एकमेव गिरिस्थान जिथे खाजगी वाहनांना प्रवेश नाही, ही माथेरानची खरी ओळख. खरंतर ‘वाहनांना प्रवेश नाही’ हे इथे जास्त अधोरेखित करावसं वाटतं, कारण त्यामुळेच माथेरान आजतागायत प्रदूषणमुक्त आहे. अन्यथा समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंचीवरील या पठारावर ब्रिटिशकालीन रेल्वेने जाण्याचा आनंद लुटता आला नसता, लाल माती, धुक्यातून चालण्याची मजा अनुभवता आली नसती, मातीच्या पाऊलवाटांवरून चालताना पाऊस सुरू झाल्यावर आडोशाला लपण्याऐवजी रिमझिम बरसणाऱ्या पावसातून चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता आले नसते.\nमाथेरानमध्ये दिवसा पडलेले सुंदर धुके\n‘मातेचे रान’ म्हणजेच ‘माथेरान’वर आधीपासून लोकवस्ती होती. १८५० मध्ये मुंबई नागरी सेवेतील ह्यू मॅलेट या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रथम भेट दिल्यानंतर भौगोलिक महत्त्व ओळखून ब्रिटिशांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून ते विकसित केले. माथेरानचे निसर्गसौंदर्य लक्षात घेऊन सर आदमजी पीरमॉय यांनी सर्वात प्रथम ‘नेरळ ते माथेरान’ अशी पाऊलवाट तयार केली. पुढे त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधून रेल्वेसेवा सुरू केली. २००७ साली या रेल्वेला शंभर वर्षे पूर्ण झाली. रेल्वेमार्गावरील जुम्मापट्टी या स्थानकानंतर गिरीराणी सतत दरीला खेटून जात असते, त्यामुळे हा प्रवास डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.\nसह्याद्रीच्या मुख्य डोंगरारांगेपासून थोड्या वेगळ्या झालेल्या डोंगररांगेवर माथेरान आहे. माथेरानचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माथ्यावरून अनेक गडांचे दर्शन होते. पनवेलच्या बाजूने प्रबळगड, इरशाळगड दिसतो, वन ट्री हिलच्या बाजूने माणिकगड आणि कर्नाळा, पॅनोरमा पॉईंटवरून कोथळीगड आणि निरभ्र आकाश असल्यास सिद्धगडही दिसू शकतो. त्याशिवाय डोंगररांगांमध्ये लपलेल्या राजमाचीचेही दर्शन होते. माथेरान म्हणजे केवळ बाजारपेठ नाही. बाजारपेठेच्या बाहेर पडल्यावर खऱ्या माथेरानचे दर्शन व्हायला सुरुवात होते. चौकाचौकात दिशादर्शक म्हणून लावलेले फलक, घोड्यांवर चढण्या-उतरण्यासाठीचे चौथरे, कधीकाळी धनिकांनी बांधलेले वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली निवासस्थाने तुमचे लक्ष वेधून घेतात.\nमुख्य वाटेवरून आत चालत गेल्यावर जंगलात पानांचा सडा पडलेला दिसतो. घनदाट वृक्षराजी आणि त्यामधून मातीच्या पाऊलवाटांवर चालण्याचा अनुभव येथे घेता येतो. संपूर्ण माथेरानच्या बाजूने या पाऊलवाटा आहेत. प्रत्येक पॉईंटकडे जाणारे रस्ते वेगळे असले तरी कुठे ना कुठेतरी या पाऊलवाटा एकमेकींना येऊन भेटतात. थंडीच्या दिवसांत धुक्यात हरवलेल्या, पावसाळ्यात रिमझिम पावसात न्हाऊन निघालेल्या आणि उन्हाळ्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना आसपासची निरव शांतता अनुभवत या पाऊलवाटांवरून चालत राहण्याची मजा काही औरच असते. गिरिस्थानाच्या चहुबाजूला अनेक सौंदर्यस्थळे आहेत. हार्ट, पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉर्क्युपाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल या नावांनी पॉईंट प्रसिद्ध आहेत. आवर्जून भेट द्यावी असा शार्लट सरोवर आणि इतर अकरा झरे आहेत. डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे उगमस्थान असलेल्या या सरोवराच्या बाजूला बसून तासनतास गप्पा मारणे याला सुट्टीचे खरे चीज होणे म्हणता येईल.\nमाथेरानच्या जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. पक्षी, किटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते वसतिस्थान आहे. म्हणूनच इथे भटकंती करताना भरपूर चालायची आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट न्याहाळण्याच्या तयारीनिशी जायला हवे. मुंग्यांची वारूळं, पन्नास-साठ फुटांवरून झाडांच्या फांद्यांवरून खाली लटकणारे कोळी-किटक, जुन्या उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खोडावर उगवलेले मशरूम, अचानक लाल मातीवरून सरपटत जाणारा साप आणि कधीही न पाहिलेले असंख्य जीव या जंगलात वस्तीला असल्याची अनुभूती इथे फिरताना येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/vijay-wadettiwar-said-when-mumbai-will-come-in-level-one-then-only-decision-about-local-would-be-taken-nrsr-142263/", "date_download": "2021-07-25T08:42:58Z", "digest": "sha1:ZVO7ULLCXE3JEEZJGUFZPMV2IULP4JDL", "length": 12590, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "vijay wadettiwar said when mumbai will come in level one then only decision about local would be taken nrsr | लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का ? विजय वडेट्टीवारांनी दिलंय ‘हे’ उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमोठी बातमीलोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का विजय वडेट्टीवारांनी दिलंय ‘हे’ उत्तर\nअनलॉकच्या टप्प्यांमध्ये मुंबई(Mumbai) तिसऱ्या टप्प्यात आहे. जेव्हा मुंबई अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल (Local For Everyone) सुरु केली जाईल, असं वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे.\nमुंबई:राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी मुंबईमध्ये लोकल सेवा(local Service) कधी सुरु करण्यात याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या अनलॉकच्या लेव्हल(Unlock Level) करण्यात आल्या आहेत. या अनलॉकच्या टप्प्यांमध्ये मुंबई(Mumbai) तिसऱ्या टप्प्यात आहे. जेव्हा मुंबई अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल (Local For Everyone) सुरु केली जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.\nएसटीची सेवा बंद झाल्याने बेस्टवर वाढला ताण, गर्दीमुळे मुंबईकरांचे झाले हाल\nकोरोना अजून गेलेला नसल्यामुळे लोकांनी जबाबदारीनं वागावं, असं देखील वडेट्टीवार म्हणाले. लोकांनी जबाबदारीनं वागल्यास कोरोना निर्बंध कमी होतील, असं त्यांनी सांगितलं.\nराज्यात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. पण सर्वांनी लक्षात ठेवावं की कोरोना गेलेला नाही. मास्क वापरा, सोशल डिस्टनिंग पाळा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसंच आपला जिल्हा कुठल्या टप्प्यामध्ये ठेवायचा हे आता जनतेनं ठरवायचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत अजून लोकलबाबत निर्णय झालेला नाही. कारण मुंबई सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. मुंबईतली परिस्थिती सुधारली तर आम्ही लोकलविषयी निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/anil-deshmukhs-involvement-in-money-laundering-ed-alleges-in-special-pmla-court-deshmukhs-secretary-remanded-till-july-1-nrvk-147614/", "date_download": "2021-07-25T08:54:13Z", "digest": "sha1:K7T4OKZSLIMHOXUQOUHDVS4CYTG6XPWC", "length": 20353, "nlines": 192, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Anil Deshmukh's involvement in money laundering ED alleges in special PMLA court Deshmukh's secretary remanded till July 1 nrvk | देशमुखांच्या सागण्यावरुनच वाझेंनी बार मालकांकडुन वसुली केली आणि... ED चा कोर्टात खळबळजनक दावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n40 लाखांचा गुड लक मनीदेशमुखांच्या सागण्यावरुनच वाझेंनी बार मालकांकडुन वसुली केली आणि… ED चा कोर्टात खळबळजनक दावा\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले. मनी लाँडरिंगमध्ये देशमुख सहभागी असून त्यांचे स्वीय कुंदन शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी पैसे घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच देशमुख सुद्धा पोलीस बदली आणि बार मालकांकडून पैसे घेण्याच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. यासंदर्भात बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यानुसार, सचिन वाझे यांना डिसेंबर २०२० मध्ये गुड लक मनी म्हणून ४० लाख रुपये देण्यात आले होते. झोन १ ते ६ यांच्याकडून १.६४ कोटी रूपये देण्यात आले. झोन ७ ते १२ च्या बारमालकांकडून २.७४ कोटी रूपये गोळा करण्यात आले. बार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी हे पैसे सचिन वाझेंना दिले. याप्रकरणी सचिन वाझेंचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार, पैसे गोळा करून ४.७० कोटी कुंदन शिंदे यांना दिले, शिवाय संजीव पालांडे यांनी पैसे घेतल्याचे जबाबात म्हटले आहे.\nमुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकऱणी (अंमलवजावणी संचलनालय) ईडीनेमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालय आणि घरांवर झाडी टाकल्या. त्यात त्यांचे स्विय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली. त्यांना शनिवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मनी लाँडरिंगमध्ये देशमुख सहभागी असल्याचा दावा ईडीच्या करण्यात आला.\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपाच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी माजी गृमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरावर झाडी टाकत त्यांचे स्विय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिवांना सचिन पलांडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली. तसेच अनिल देशमुख यांना समन्स बजावले.\nदरम्यान, दोघांनाही शनिवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा हे एक राजकीय षडयंत्र असून त्यांना यात गुंतविण्यात आले असल्याचा दावा शिंदे आणि पलांडे यांच्यावतीने करण्यात आला. आमची चौकशी करायची होती तर समन्स बजावता आले असते. मात्र ईडीने सर्वप्रथम छापा टाकला आम्हाला तिथे बोलावून आपल्यासोबत घेऊन जाऊन रात्री उशीरा अटक केली\nईडी ही एक उच्च आणि पदसिद्ध यंत्रणा आहे. मात्र सध्या ती स्थानिक पोलीसांसारखे काम करत असल्याचा दावा आरोपींकडून करण्यात आला. तसेच पोलीसांच्या बदल्या या पोलिस आस्थापन मंडळाकडून केल्या जातात. त्यांच्या सुचनेनुसार मुख्यमंत्री निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हे निराधान असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला.\nदुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले. मनी लाँडरिंगमध्ये देशमुख सहभागी असून त्यांचे स्वीय कुंदन शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी पैसे घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच देशमुख सुद्धा पोलीस बदली आणि बार मालकांकडून पैसे घेण्याच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. यासंदर्भात बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यानुसार, सचिन वाझे यांना डिसेंबर २०२० मध्ये गुड लक मनी म्हणून ४० लाख रुपये देण्यात आले होते. झोन १ ते ६ यांच्याकडून १.६४ कोटी रूपये देण्यात आले. झोन ७ ते १२ च्या बारमालकांकडून २.७४ कोटी रूपये गोळा करण्यात आले. बार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी हे पैसे सचिन वाझेंना दिले. याप्रकरणी सचिन वाझेंचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार, पैसे गोळा करून ४.७० कोटी कुंदन शिंदे यांना दिले, शिवाय संजीव पालांडे यांनी पैसे घेतल्याचे जबाबात म्हटले आहे.\nसदर प्रकरणी चौकशी सुरू असून आरोपी चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांना मिळत असलेले पैशांची माहिती घ्यायची आहे. आरोपींना रक्कम किती मिळाली याची चौकशी करायची आहे. तसेच ४.७० कोटी रुपये कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करून ते पुन्हा परत आले, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्हाला त्यांची कोठडीची गरज असल्याचा दावा ईडीच्या वतीने कऱण्यात आला. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने कुंदन शिंदे आणि सचिन पलांडे यांना 1 जुलैपर्यंत कोठडी सुनावली.\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांध��न होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/consolation-to-students-preparing-for-competitive-exams-this-important-information-was-given-by-mayor-muralidhar-mohol-nrdm-150331/", "date_download": "2021-07-25T09:39:38Z", "digest": "sha1:N2ABW3PPYC2ZGXZ5TBXXQTHOBSMV7UZE", "length": 13756, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Consolation to students preparing for competitive exams; This important information was given by Mayor Muralidhar Mohol nrdm | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ''ही'' महत्वाची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू ���ेऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nमहत्वाची बातमीस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ”ही” महत्वाची माहिती\nपुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. यामुळे पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nपुणे : पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. यामुळे पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी. आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.\nदरम्यान या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.\nपुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.\n‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; बंडातात्य���ंच्या अटकेनंतर आचार्य तुषार भोसले भडकले\nसंभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच ऑक्सिजनप्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधांयुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.soydemac.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T10:31:40Z", "digest": "sha1:TU6TNYHQESDU5OKLQ6QL6V6FZ24NRSHS", "length": 10861, "nlines": 112, "source_domain": "www.soydemac.com", "title": "मॅक अॅप स्टोअर - मी मॅकचा आहे मी मॅकचा आहे", "raw_content": "\nIOS वरील अ‍ॅप स्टोअरच्या चरणांचे अनुसरण करत आहे ओएस एक्ससाठी Appleपलचा अधिकृत अ‍ॅप स्टोअर म्हणून मॅक अॅप स्टोअरला नामांकन देण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये बॅक टू मॅक इव्हेंटमध्ये त्याचे सादरीकरण करण्यात आले होते आणि त्याचा प्रवास जानेवारी २��११ मध्ये एक हजाराहून अधिक अनुप्रयोगांनी सुरू झाला. Appleपल आणि विकसक तसेच तसेच उत्पन्नाचा एक महत्वाचा स्रोत असल्याने आजपर्यंत मॅक अॅप स्टोअरची वाढ चांगलीच आहे. अ‍ॅप्स शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक योग्य शोध स्थान आपल्या मॅक साठी.\nबीबीएडिट आवृत्ती 14.0: या प्रोग्रामसाठी मॅकोसवरील सर्वात मोठे अद्यतन\nपोर्र मॅन्युअल अलोन्सो बनवते 2 दिवस .\nबीबीएडिट मॅकोससाठी एक व्यावसायिक एचटीएमएल आणि मजकूर संपादक आहे. हे पुरस्कार-प्राप्त उत्पादन…\nनवीन 24 ″ आयमॅक एम 1, आयपॅड प्रो आणि बरेच काही सह मॅक्ट्रॅकर अद्यतने\nपोर्र जोर्डी गिमेनेझ बनवते 1 आठवडा .\nमॅक्ट्रॅकर अनुप्रयोगाची नवीनतम आवृत्ती आवृत्ती 7.10.5 आहे आणि यात ...\nमॅकसाठी टेलीग्राम गट व्हिडिओ कॉलसह बरेच काही अद्यतनित केले गेले आहे\nपोर्र जोर्डी गिमेनेझ बनवते 4 आठवडे .\nटेलीग्रामने नुकतेच मॅक वापरकर्त्यांसाठी आवृत्ती 7.8 गाठली आहे आणि डिव्हाइस आवृत्तीप्रमाणेच ...\nमॅक एम 1 साठी मूळ समर्थनासह अद्यतनित नोटबीलिटी आणि फाइलमेकर\nपोर्र मॅन्युअल अलोन्सो बनवते 4 आठवडे .\nएम 1 मॅकशी मूळत: सुसंगत होण्यासाठी नवीन अनुप्रयोग अद्यतनित केले आहेत. म्हणजे Appleपल सिलिकॉनसह….\nफ्रेम्स जादूसह मजेदार आणि मूळ कोलाज तयार करा\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 1 महिना .\nजेव्हा आठवणी सामायिक करण्याचा प्रश्न येतो तेव्हा आमच्याकडे दोन पर्याय असतात: कोणत्याही ऑर्डरशिवाय किंवा अर्थाशिवाय प्रतिमा सामायिक करा किंवा ...\nआयमोव्ही आणि फाइनल कट नवीन वैशिष्ट्यांसह अद्यतनित केले आहेत\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 1 महिना .\nAppleपल प्लिकेशन्स अद्यतनांच्या बाबतीत जास्त भव्यपणा दाखवत नाहीत, म्हणून प्रत्येक वेळी हे लाँच केले जाते ...\nअर्धा दराने पुन्हा मॅकसाठी पिक्सेलमेटर प्रो आणि त्याचे पीक कार्य सुधारण्याचे आश्वासन दिले\nपोर्र मॅन्युअल अलोन्सो बनवते 2 महिने .\nकदाचित आत्ता फोटोशॉपचा सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी पिक्सेलमॅटर प्रो आहे आम्ही म्हणू शकतो की ते यात खेळतात ...\nअर्ध्या किंमतीत मर्यादित काळासाठी एफिनिटी डिझायनर उपलब्ध\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 3 महिने .\nसोया डी मॅक वरून आम्ही आपल्याला अनुप्रयोग आणि / किंवा विनामूल्य गेम्सच्या सूट व्यतिरिक्त ऑफरची माहिती देऊ शकतो ...\nAppleपल नकाशे स्पेन आणि पोर्तुगालच्या नकाशावर पुन्हा डिझाइन जोडेल\nपोर्र जो���्डी गिमेनेझ बनवते 3 महिने .\nआमच्याकडे स्पेन आणि पोर्तुगाल मधील नकाशे अनुप्रयोगात काही बदल किंवा सुधारणा झाल्यापासून आता काही काळ झाला आहे ...\nमॅक्ट्रॅकरकडे Appleपल ओएसच्या अधिक तपशीलांसह एक नवीन आवृत्ती आहे\nपोर्र जोर्डी गिमेनेझ बनवते 4 महिने .\nया नवीन आवृत्तीमध्ये 7.10.4 पोहोचले आहे आणि त्यात ऑपरेट केलेल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये काही बदल आहेत ...\nAppleपलने त्याच वेळी फाइनल कट प्रो, आयमोवी, कंप्रेसर आणि मोशन अद्ययावत केले\nपोर्र मॅन्युअल अलोन्सो बनवते 5 महिने .\nAppleपलने या दिवसांमध्ये फाइनल कट प्रो, आयमोव्ही, कंप्रेसर आणि मोशनला नवीन अद्यतने जाहीर केली आहेत. या सर्वा आता उपलब्ध आहेत ...\nरिमोट डेस्कटॉपला मॅकमधून विंडोज संगणकाशी कसे कनेक्ट करावे\nपरिपूर्ण सारांश तयार करण्यासाठी 88 पृष्ठे टेम्पलेट्स\nमॅक अ‍ॅप स्टोअरवर, यूट्यूब अनुप्रयोगासाठी नवीन डेस्कटॉप\nAppleपल आयडी, जर आम्ही सुरक्षा उत्तरे विसरलो तर काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/ahmednagar-police/", "date_download": "2021-07-25T09:06:08Z", "digest": "sha1:RQPOYUMFBJA5UCE7CNPD7D7VTX5LZZET", "length": 3489, "nlines": 69, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "ahmednagar police – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – सोन्या बैलाच्या मृत्यूने अश्रु अनावर,शिवाजी पांडे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली हळहळ\nसंगमनेरमध्ये आजही कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या जवळ\nमुळा नदीला मध्यरात्री पुर; शिसवद आणि आंबीत गावातून इलेक्ट्रिक तारांसह शेतकऱ्यांच्या मोटारी गेल्या वाहून\nवनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडले\nश्रीगोंदा – २५ टन मका ट्रकसह पळवून घेऊन जाणारे आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात\nअहमदनगर ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअहमदनगरमध्ये आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nकेंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, भारतीय\nसंगमनेर – सोन्या बैलाच्या मृत्यूने अश्रु अनावर,शिवाजी पांडे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली हळहळ\nसंगमनेरमध्ये आजही कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या जवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T09:54:18Z", "digest": "sha1:QF7CWLQT2JLZ2PL5Q6ZQGFILSIUCXHS3", "length": 7063, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रेड अलर्ट: मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरेड अलर्ट: मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज\nरेड अलर्ट: मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबई: काल मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत पावसामुळे जनजीवन जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. दरम्यान पुन्हा मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ आणि हवामान विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण कोकणातही पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nमुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे.\nठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.\nदिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये वाढ; अॅक्टीव्ह रेट घटला\nखतांसाठी कृषी अधिकार्‍यांना घेराव\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा ताल��का वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsmakersinfo.com/2021/06/13/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T10:11:37Z", "digest": "sha1:YBLSTMK5RDIJDEQXYUXGL45GRHN5TQVN", "length": 10354, "nlines": 67, "source_domain": "newsmakersinfo.com", "title": "कर्नाटक मधील हे स्थळ अनेक कारणांनी आहे पर्यटकांचे आकर्षण. - newsmakersinfo", "raw_content": "\nआता या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणार संधी.\nयेथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.\nकर्नाटक मधील हे स्थळ अनेक कारणांनी आहे पर्यटकांचे आकर्षण.\nभारतातील कर्नाटक राज्यातील इतिहासामध्ये बदामी हे महत्वाचे स्थान आहे. बदामी याचे पूर्वीचे नाव वटाणा पिक म्हणून ओळखले जात असे हे सन 440 ते 757 पर्यंत बदामी तालुक्यांची अधिकृत राजधानी होती. हे अगस्त तलावाच्या बाजूला असणाऱ्या लाल वाळूच्या खडकाच्या पायथ्याशी आहे.\nबदामी तालुक्याची स्थापना इस 40 मध्ये पुलकेशन यांनी केली .इस 566 पर्यंत ते तालुक्याचे प्रारंभिक शासक म्हणून ओळखले गेले आहे.बदामी ही तिन्ही बाजूने खडकाळ दगडांनी संरक्षित आहे. बदामीच्या उत्तरेकडे बावन्नकोट व दक्षिणेकडे रमणडळकोट असे जुने किल्ले आहेत.\nपुलकेशिंचे पुत्र कीर्तीवर्मन यांनी 567 ते 598 मध्ये राज्य करून राज्याला बळकट केले. त्यानंतर त्यांचा भाऊ मंगेलेशा यांनी कीर्तिवर्मन चे तिन्ही मूल जे पुलकेशीन दूसरा, विष्णुवर्धन, बुद्धवर्स यांना नाबालिक ठरवत सन 598 ते 610 मधे राज्य केले व त्यावेळेस त्याने अनेक गुफा व मंदिरे बांधले. कीर्तिवर्मनचा मुलगा पुलकेशीन दूसरा याने मंगलेशा चा वध करून सन 610 ते 642 मध्ये राज्य केले व त्या काळी त्याने अनेक राजांचा पराभव करून पराक्रम गाजवला.\nबदामीच्या गुफा या इसवी सन सहाव्या ते आठव्या शतका मधील आहे, पुलकेशीन दूसरा नंतर बदामीवर विजयनगरचे राजे, आदिलशाही सुलतान, निजाम, हैदर अली यांनी 1818 पर्यंत राज्य केले व त्यानंतर ब्रिटिश सरकारचा अमल होता.\nइथे सर्वात जुने शिवमंदिर ज्याला मलेगीत्ति म्हणजे मळनीचे मंदिर असे म्हणतात. ते एका खडकावर उभे असून द्राविड वास्तूशैलीत बांधले आहे. त्याच्याजवळ जंबू लिंग देवालय आहे. तेथे ब्रह्मा-विष्णु-महेश यांची छोटी मंदिरे आहेत गावाजवळ एक सरोवर आहे ते भूतनाथ किंवा अगस्त्य तीर्थ म्हणून ओळखले जाते. या सरोवराजवळ लहान मोठी अनेक मंदिरे आहेत बदामी ची वैष्णव लेणी मंगलेशा राजाच्या काळात खोदली गेली.\nपौराणिक कथे नुसार असे म्हटले आहे की दुष्ट असुर वतापी हा ऋषी अगस्थ्य द्वारे मारला गेला त्यामुळे या भागाला वतापी आणि अगस्ती तीर्थ असे संबोधले जाते.\nही दक्षिणेकडील पहाडात खोदलेली असून सर्वात जुनी आहे. त्यात शैवसंप्रदायाच्या मूर्ती आढळतात. प्रवेशाजवळ अठरा हातांचा नटराज गणपती गण व नंदी यासह खोदला असून, याशिवाय अर्धनारीश्वर, हरिहर, पार्वती, लक्ष्मी, महिषासूर्मर्दिनी, भूतगण व नृत्यांगना यांच्या मूर्ती आहेत व स्तंभावर पदके कोरली आहेत\nदुसऱ्या क्रमांकाची लेणी वैष्णपंथी असून त्याच्या दोन्ही बाजूस शिल्पपट्ट असून एकाबाजूस वराह अवतारातील विष्णू समुद्रातून पृथ्वी उचलत आहे व त्रिविक्रम एक पाय उचलून आकाश मोजण्यास उभा आहे असे दाखविले आहे\nही लेणी गटातील सर्वात उत्कृष्ट तसेच सर्वात मोठे आहे. यामध्ये भगवान विष्णूच्या वैष्णव मंडळाच्या इतर प्रतिमांसह विखुरलेल्या आकाराच्या प्रतिमा आहेत. इतर लेण्यांप्रमाणेच यात छप्पर व खांब विविध कलाकृति नी कोरलेले आहेत.\nया लेणीत सर्वात जास्त शिल्पाकृती असून स्तंभावर सिंहाची तीरशिल्पे आहेत एका बाजूस शेषशाही विष्णू व दुसऱ्या बाजूला त्रिविक्रम यांच्या मुर्त्या आहेत, त्रिविक्रम मूर्तीच्या पायाजवळ यांचे पूर्वीचे रूप वामन अवतार हे दाखवले आहे याशिवाय अनेक मुर्त्या कोरल्या आहेत त्याचे छत विविध नक्षीकामाने कोरलेले असून त्यात विद्याधर, नाग दांपत्य, व नागराज यांच्या सुबक मूर्ती आहेत. मुख्य मंडपाचे छतही असेच नक्षीयुक्त आहे.\nबादामीला जाण्यासाठी बंगळुरुपासून 450 किमी अंतरावर आहे. हुबळी हे सर्वात जवळचे विमानतळ आहे (बदामीपासून 105 किमी). बदामी येथे एक रेल्वे स्थानक आहे. व इतर भागातून चांगली रस्ता जोड़ सुद्धा आहे.\nमंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद.\nपृथ्वीवरील सर्वात आद्र असलेले हे गाव पर्यटकांची आहे पसंत.\nभारतातील या राज्यात आहे एक तरंगते गाव ..\nया देवीच्या मंदिराला आहे तांत्रिक व मांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व..\nमराठी पुरातत्वशास्त्रज्ञाने लावलाय या पौराणिक गुफांचा शोध…\nभार��ातील या राज्यात आहे एक तरंगते गाव ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/02/blog-post_28.html", "date_download": "2021-07-25T10:07:40Z", "digest": "sha1:3O4PONDIJANJ42QT34LG3IOPQGOIIZZD", "length": 8579, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पाच दिवसाचा आठवडा निर्णयाचे स्वागत ; सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध", "raw_content": "\nHomePolitics पाच दिवसाचा आठवडा निर्णयाचे स्वागत ; सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध\nपाच दिवसाचा आठवडा निर्णयाचे स्वागत ; सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध\nअहमदनगर : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्याने सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ आज येथील राजपत्रित अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी घेतली. पाच दिवसांचा आठवडा केल्याने अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याचे वचन आज या अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले.\nजिल्हाधिकारी कार्यालय येथील प्रियदर्शिनी सभागृहात हा कार्यक्रम झाला. राजपत्रित अधिकारी महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, राज्य कार्यकारिणीचे जनसंवाद संघटन सचिव, विठ्ठलराव गुंजाळ, कोषाध्यक्ष तथा कोषागार अधिकारी महेश घोडके, महासंघाच्या दुर्गा मंचच्या जिल्हाध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली आव्हाड, उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, तहसीलदार श्री. घोरपडे आदींसह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी श्री. किसवे यांनी सर्वांना पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली. ही जबाबदारी प्रत्येकाने कर्तव्यभावनेने आणि नागरिकांप्रती आपुलकी ठेवून पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.\nश्री. गुंजाळ यांनी राज्य शासनाकडे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी महासंघाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्य शासनाने अधिकारी-कर्मचारी यांची मागणी मान्य करुन एक चांगला निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्याप्रती हे राज्य शासन सकारात्मक आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचीही नागरिकांप्रती चांगली सेवा देणे ही जबाबदारी आहे. त्याकामासाठी आपण सारे वचनबद्ध होऊ, असे त्यांनी सांगितले. श्री. घोडके या��नी, कामांची जबाबदारी ओळखून वेळेचे नियोजन करुन प्रत्येकाने काम करावे, असे सांगितले. राज्य शासनाकडे गेली अनेक वर्षे या व अन्य मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु होता. त्यापैकी एक महत्वाची मागणी मान्य झाल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाघिकारी श्री. किसवे यांनी वचनबद्धतेची शपथ दिली. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे अथक प्रयत्नशील राहून कार्यालयीन कामाच्या वेळेत नागरिकांची कामे अधिक वेगाने आणि सकारात्मकदृष्टीने करु. अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा अथवा सुट्टया यामुळे नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. आमची ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे वैभवशाली महाराष्ट्राच्या उभारणीसाठी वचनबद्ध राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://itihasachyasakshine.blogspot.com/", "date_download": "2021-07-25T08:53:40Z", "digest": "sha1:DXR5F4QLWG3CDX5Z7TQZ37RDRW67SOP6", "length": 16114, "nlines": 91, "source_domain": "itihasachyasakshine.blogspot.com", "title": "इतिहासाच्या साक्षीने ... !", "raw_content": "\n'श्री शिवछत्रपती महाराज' म्हणजे माझ दैवत ... मराठा इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय, त्यामुळे इकडे सुद्धा माझे विचार म्हणजे शिवचरित्राने भारावलेले असणार ह्यात काही शंका नाही ... अपेक्षा आहे की आपल्याला सुद्धा आवडेल ... वंदे मातरम् वंदे शिवरायम् ... \nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nबखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.\nपुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात ग���हाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.\nमहाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.\nसमकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.\nवारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ��ी कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.\nठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.\nकातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...\nअतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)\nमध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००\nप्राचीन लोक - दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००\nपाणिनिकालीन लोक - मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००\nजुने मराठे - चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११००\nजुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०\nमुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०\nयुरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०\nअर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५\nयुरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९\nह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.\nअपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...\nद्वारा पोस्ट केलेले रोहन... येथे 15:19 या पोस्टचे दुवे 2 टिप्पणी(ण्या)\nलेबले: आद्य महाराष्ट्रीक, इतिहास, वि.का.राजवाडे, सह्याद्री\nदैवी संपत्तिचे पतनसुद्धा उर्ज्वस्वल असते हे रायगडावरील अवशेष सांगतात ... तर आसुरी संपत्तिचे पतन घृणास्पद हे वसई किल्ल्याचे अवशेष सांगतात ... \nया ब्लॉग मधील नोंदी ...\nमहिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...\nमहिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...\nमहिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्...\nमहिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोक...\nमहिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाच...\nमहिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...\nमहिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...\nमहिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी रा...\nमहिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...\nमहिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nया ब्लॉगचे चाहते ...\nमाझे इतर ब्लॉग ... वाचून बघा ... \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती... - बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, *\"कौरव पांडव संगर...\nसर्प ... - पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वत...\nमाझे भारत भ्रमण ... \nसिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड... - मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्था...\nदेशास्तव शिवनेरी घेई देहाला.. देशास्तव रायगडी ठेवी देहाला .. देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला .. बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ..\nमाझे आवडते ब्लॉग - काही वाचनीय ... \nमाझ्या विषयी थोडेसे ...\nठाणे, गर्जा महाराष्ट्र, India\nह्या ब्लॉगची वाचक संख्या ...\nमराठी ब्लॉग विश्व ...\nहा ब्लॉग पाहणारे वाचक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/karthiki-gaikwad-says-saregampa-little-champs-changed-my-life-this-is-a-golden-page-of-my-life-128678846.html", "date_download": "2021-07-25T10:04:07Z", "digest": "sha1:XY4JVZHPR7NXY55OMFBG4ZBQLDMQCRDD", "length": 9890, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Karthiki Gaikwad Says Saregampa Little Champs changed my life, this is a golden page of my life | कार्तिकी गायकवाड म्हणते - सारेगमप लिटील चॅम्प्समुळे आयुष्यच बदलून गेलं, हे माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमन की बात:कार्तिकी गायकवाड म्हणते - सारेगमप लिटील चॅम्प्समुळे आयुष्यच बदलून गेलं, हे माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे\nकार्तिकीसोबत साधलेला हा खास संवाद\nसारेगमप लिटील चॅम्प्सचं नवं सीजन नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या सीजनमध्ये गायनाच्या क्षेत्रात इति���ास घडवणारे पंचरत्न परिक्षकाच्या खुर्चीवर बसून आता नव्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करत आहेत. लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं. घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे आणि याच निमित्ताने कार्तिकीसोबत साधला हा खास संवाद\n12 वर्षांनी पुन्हा एकदा सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्व सुरु झालं आहे. त्याबद्दल काय सांगशील\nया पर्वाची उत्सुकता खूपचं होती आणि आता हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे आणि सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पहिलं पर्व हे खूप गाजलं. प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आम्हाला मिळालं आणि आता या नवीन पर्वाची दमदार सुरुवात नुकतीच झाली आहे, यातील स्पर्धक खूप उत्तम आहेत, आणि प्रेक्षक या पर्वाला देखील प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत याचा मला आनंद आहे.\n​सारेगमप या कार्यक्रमाने तुम्हा पाचही पंचरत्नांना संगीत क्षेत्रात मोठा ब्रेक दिला, त्याच मंचावर पुन्हा एकदा तुम्ही आहेत पण एका वेगळ्या भूमिकेत, कसं वाटतंय\nसारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. या कार्यक्रमातील आमचा प्रवास हा आमच्यासाठी अविस्मरणीय असा आहे. एक आई जशी आपल्याला बाळाला नेहमी जवळ करत असते तसंच झी मराठीने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आमच्या पर्वा नंतरदेखील आम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आमची कला सादर करण्याची संधी दिली त्यामुळे आमची या कार्यक्रमाशी असलेलं नातं अधिकचं दृढ होत गेलं आणि आता पुन्हा याच मंचावर ज्यूरीच्या भूमिकेतून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहोत त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे पण सगळ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास पाहता आम्ही ती जबाबदारी नीट पार पडू अशी खात्री आहे. याच मंचावर पुन्हा एकत्र आल्यामुळे जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय.\n12 वर्षांनंतर तुम्ही पाच जण एकत्र आला आहात, त्याबद्दल काय सांगशील\nआमच्या पर्वानंतर 3 ते 4 वर्ष आम्ही पाचही जण अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आलेलो. पण त्यानंतर सगळ्यांच्या वयक्तिक कारकिर्दीमुळे आमचं फारसं भेटणं झालं नाही. पण आता पुन्हा एकदा आम्ही लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत आणि आमच्या पर्वात आम्ही जेवढी धमाल केली तेवढीच धमाल आता आम्ही या पर्वात करतोय.\nज्यूरीच्या भूमिकेसाठी काही खास तयारी केली का\nही भूमिका अतिशय जबाबदारीची भूमिका आहे. त्यामुळे आपलं ठाम मत असणं खूप महत्वाचं आहे. तसंच या पर्वात अनेक नवीन गाणी ऐकायला मिळतील तेव्हा त्याची तयारी आणि त्यावर स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकडे आमचा कल असेल.\nसारेगमपच्या मंचामुळे तुझ्यात काय बदल झाला\nया मंचामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. अतिशय कमी वयात आमच्यातील कला तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि इतकंच नव्हे तर अनेक दिग्गज मान्यवरांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. या पर्वातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि त्याचसोबत मी या मंचाकडून खूप काही शिकले. या कार्यक्रमाची विजेती होण्याचा बहुमान मला मिळाला आणि त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. हे पर्व माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे आणि या मंचामुळे माझं संगीत आणि जीवनमान उंचावलं तसंच मला एक ओळख मिळाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/ajit-pawar-resign-possible-resign-reason/", "date_download": "2021-07-25T09:56:06Z", "digest": "sha1:7DK2OXSTAVLLDRILIVXMEODUMZETJXPJ", "length": 8572, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे हे असू शकते कारण - Khaas Re", "raw_content": "\nअजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे हे असू शकते कारण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले.\nअजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार होते.\nसकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते यावेळी हजर होते. पण यामध्ये अजित पवार हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आजच्या या ईडी नाट्यानंतर अचानक अजित प��ार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.\nअजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी फोन करून सांगितले आणि राजीनामा मंजूर करण्यासाठी सांगितले.\nयामुळे दिला असावा राजीनामा-\nअजित पवार यांनी यापूर्वी एकदा राजीनामा दिला होता. त्यावेळी देखील शरद पवारांना कल्पना नव्हती. अजित पवार यांच्यावर त्यावेळी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चौकशीत अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर मंत्री मंडळात वापसी केली होती.\nनुकतंच अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कदाचित नैतिकता म्हणून राजीनामा दिल्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला असल्याने यावेळेसहि तसे कारण असण्याची शक्यता आहे.\nकौटुंबिक कलह, राष्ट्रवादीत डावलल्याची भावना यासह अनेक चर्चाना अजित दादांच्या राजीनाम्यानंतर उधाण आले आहे. ते ज्यावेळी समोर येऊन याविषयी माहिती देतील तेव्हा याविषयी सविस्तर माहिती समोर येण्याची आता शक्यता आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nअजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबद्दल पार्थ पवार म्हणतात…\n‘यामुळे’ प्रचंड अस्वस्थ होते अजित पवार , शरद पवारांना दिली पार्थ यांनी माहिती\n'यामुळे' प्रचंड अस्वस्थ होते अजित पवार , शरद पवारांना दिली पार्थ यांनी माहिती\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/10/axis-floater-fund-presented-by-axis-mutual-fund/", "date_download": "2021-07-25T09:15:08Z", "digest": "sha1:BFZWWLJDOJWG774CWEXGVBLG64PNS2F3", "length": 11709, "nlines": 110, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा तर्फे अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड सादर - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nअ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा तर्फे अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड सादर\nपुणे : भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या ‘अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा’ने आज आपला एक नवीन फंड ‘अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड’ सादर करीत असल्याची घोषणा केली. आगामी काळात व्याजदर वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने अल्पकालीन गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणुकीदारांसाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीसाठी हा ‘फ्लोटर फंड’ एक आदर्श पर्याय ठरणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन निश्चित उत्पन्न विभागाचे फंड व्यवस्थापक आदित्य पगारिया करणार आहेत.\nउच्च-गुणवत्तेची साधने आणि एए श्रेणीतील साधने यांच्या एकत्रित वापरातून या नवीन फंड योजनेची रचना तयार करण्यात आली आहे. पोर्टफोलिओच्या सरासरी मॅच्युरिटीसाठी ६ ते १८ महिन्यांचे लक्ष्य यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. हातात असलेला अतिरिक्त निधी अल्प मुदतीसाठी गुंतवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी, तसेच ‘डेट पोर्टफोलिओ’मध्ये व्याजदराच्या जोखमीवर नियंत्रण आणू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना योग्य ठरेल.\n‘फ्लोटिंग रेट’च्या साधनांचा, तसेच ‘स्वॅप’द्वारे ‘फिक्स्ड रेट’ साधनांचे रुपांतर ‘फ्लोटिंग रेट’ साधनांमध्ये करता येतील, अशा पद्धतीने व्यवस्थापित केलेला पोर्टफोलिओ ‘अ‍ॅक्सिस फ्लोटर फंडा’मध्ये आहे. ‘फ्लोटिंग रेट’चे धोरण हे व्याजदरातील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आखलेले असते. यामध्ये बाजारातील चढउताराशी संलग्न असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. सध्या व्याजाचे दर निर्णायक स्तरावर आहेत. अर्थव्यवस्थेची स्थूल मूलतत्त्वे सुधारू लागल्याने, तसेच जागतिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ लागल्याने भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याची शक्यता पुन्हा दिसू लागली आहे. चलनवाढ जास्त असल्याने, आपण व्याजदर चक्राच्या सर्वात तळाशी आहोत, असे आम्हाला वाटते. रिझर्व्ह बॅंक आपले अनुकूल आर्थिक धोरण मागे घेण्याची शक्यता असल्याने, बाजारपेठांनी रिझर्व्ह बॅंकेच्या कृतीस प्रतिसाद दिला असून किंमतीदेखील चढ्या प्रमाणात आहेत.\n‘अ‍ॅक्सिस एएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले “अ‍ॅक्सिस एएमसीमध्ये आम्ही नेहमीच वेळेपेक्षा पुढे राहण्यावर आणि एकत्रित उत्पादने सादर करण्यावर भर देतो. त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीचे आश्वासन देणारे पर्याय उपलब्ध होतात. प्रत्येक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे साध्य करण्याच्या पद्धती भिन्न असतात, त्यांची जोखीम पेलण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि त्यासाठीचा त्यांचा कालावधीही निरनिराळा असतो. म्हणूनच आमच्या गुंतवणूकदारांच्या या विविध गरजा भागविण्यासाठी गुंतवणुकीचे विभिन्न पर्याय वैयक्तिकृत स्वरुपात आणि चातुर्याने आखण्याचे आमचे ध्येय आहे.”\n← माणसा माणसातले प्रेम तर दुसरीकडे नातेसंबंधातला दुरावा कोरोनाने दाखवला – सतिश गोवेकर\nमोदी सरकारमधील २४ मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्हे, गृहराज्यमंत्री हत्येच्या प्रकरणात आरोपी →\nअ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा ने सादर केली ‘शुरुआत एसआयपी से’ ही नवीन मोहीम\nअ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा तर्फे अ‍ॅक्सिस स्पेशल सिच्युएशन्स फंड सादर\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/sone-chandi-darat-ghasaran/", "date_download": "2021-07-25T08:23:15Z", "digest": "sha1:UJE46B4CVQL3OLAQBBIW6LPLN7OLKY2U", "length": 4679, "nlines": 79, "source_domain": "marketmedia.in", "title": "सोने-चांदीच्या दरात घसरण", "raw_content": "\nगेल्या दोन महिन्यात सोने व चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने दहा ग्रॅमचा दर ५८हजार तर चांदी किलोचा दर ७२ हजार रुपये असा होता. पण दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा दर उतरू लागला आहे. काल रविवारी सोन्याचा दर ५१,९०० तर चांदी ६१८०० रुपये असा होता. दोन महिन्यात सोने ६१०० व चांदी दहा हजार २०० रुपयांनी दर उतरला आहे.\nपंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार – पालकमंत्री सतेज पाटील\n‘ओमकाररूपिणी ‘ स्वरूपात श्री अंबाबाईची पूजा\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/mahila-raj-remains-in-fardapur-village-sarpanch-post-reserved-for-general-womens-group/", "date_download": "2021-07-25T09:01:16Z", "digest": "sha1:Y2PKCVBOSMVJTYTPFB6GBKYJ4GA4JK4P", "length": 14207, "nlines": 146, "source_domain": "mh20live.com", "title": "फर्दापूर ग्रा.पं वर महिलाराज कायम;सरपंच पद सर्वसाधारण महीला गटासाठी राखीव – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रद��्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/औरंगाबाद/फर्दापूर ग्रा.पं वर महिलाराज कायम;सरपंच पद सर्वसाधारण महीला गटासाठी राखीव\nफर्दापूर ग्रा.पं वर महिलाराज कायम;सरपंच पद सर्वसाधारण महीला गटासाठी राखीव\nफर्दापूर: ग्रामपंचायत निवडणूकी पासून सुरु असलेल्या सरपंच आरक्षणाच्या चर्चेला दि.29 शुक्रवारी आरक्षण सोडतीनंतर पूर्ण विराम लागला असून फर्दापूर ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव झाल्याने फर्दापूर ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा महिला राज कायम झाले आहे.परिणामी यावर्षी सरपंच पदासाठी रस्सीखेच करणाऱ्या सर्वसाधारण गटातील पुरुष सदस्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.निवडणूक पूर्व आरक्षण सोडतीत फर्दापूर ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सर्वसाधारण(खुले) गटासाठी सुटले होते परीणामी सरपंच पदाची लालसा मनात ठेवून अनेक पुरुष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती मात्र त्यानंतर लगेच ग्रामविकास मंत्रालयाने निवडूनकपूर्व आरक्षण सोडत रद्द करुन निवडणूकीनंतर नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र तरीही सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण(खुल्या) गटासाठी सुटण्याची शक्यता दिसत असल्याने निवडणूकीनंतर निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांन मध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात होवून सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरु झाली होती,दरम्यान या पार्श्वभूमीवर 18 जानेवारी पासून सरपंच पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांन मध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीवर दि.29 शुक्रवार रोजी आरक्षण सोडतीनंतर अखेर पडदा पडल्याचे दिसत असलेतरी नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत फर्दापूर ग्रामपंचायती चे सरपंच पद सर्वसाधारण(महिला)गटासाठी राखीव झाल्याने शुक्रवारी दुपारपासूनच सरपंच पदासाठी फर्दापूर येथे पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडायला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहे.आरक्षण सोडती नंतर सरपंच पदाचे दावेदार बदलले असलेतरी मोहरे मात्र तेच असल्याने फर्दापूरात नव्याने गटातटाच्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता स्थानि��� राजकीय विश्लेशकांन कडून वर्तविली जात आहे,दरम्यान फर्दापूरात सरपंच कोणत्याही गटाचा बनला तरी सरपंच पदी महिलाच विराजित होणार असल्याने फर्दापूर ग्रामपंचायतीवर मात्र सलग तिसऱ्यांदा महिलाराज कायम राहणार आहे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nलोकल प्रवास करण्यास परवानगीबद्दल नागरिकांच्यावतीने शासनाचे अभिनंदन- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nराष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण आता 31 जानेवारी रोजी\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्य��ंच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/uddav-thakarey-today-news-maharashtra-lockdown/", "date_download": "2021-07-25T10:24:34Z", "digest": "sha1:WVVPRF3RWO4VFPZTEF2ZUU6YO64VES4E", "length": 7435, "nlines": 105, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "उद्धव ठाकरे -30 जून नंतर लॉक डाऊन उठणार का...? - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra उद्धव ठाकरे -30 जून नंतर लॉक डाऊन उठणार का…\nउद्धव ठाकरे -30 जून नंतर लॉक डाऊन उठणार का…\nमुंबई | लॉक डाऊन 30 जून नंतर उठणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.त्याच बरोबर डाऊन हे आहेत असा न राहता टप्प्याटप्प्याने सवलती देऊन अनलॉक करण्यात येईल .असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जेव्हा संवाद साधला तेव्हा सांगितलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन 30 जूनला संपत आहे. त्यापुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नाही. मात्र, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही. सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.\nअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरू केल्या जात आहे.अजूनही संकट टळलेले नाही तरीही राज्यभरातील सलून दुकान आजपासून सुरू करण्यात आलेली आहे.तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.\nआषाढी एकादशी सुद्धा संकटात आली मात्र वारकऱ्यांनी संयम दाखवला .तसेच सर्वांनी आपले सण आपल्या घरातच साजरे केले यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.मी विठुरायाला कोरोणाचे संकट टाळण्यासाठी साकडे घालणार आहे असं सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nPrevious articleशरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचे उत्तर- खर राजकारण तर….\nNext articleइंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.chalisamantra.com/2021/01/maruti-stotra-in-marathi.html", "date_download": "2021-07-25T10:09:59Z", "digest": "sha1:OTKESC62GGCWZPZNMS3EB7GLW4AA6XWU", "length": 6934, "nlines": 90, "source_domain": "www.chalisamantra.com", "title": "मारुती स्तोत्र | Maruti Stotra in Marathi With PDF | Maruti Stotra pdf", "raw_content": "\nमराठी मध्ये पूर्ण भीमरुपी महारुद्र मारुती स्तोत्र ( bhimrupi maharudra maruti stotra in Marathi) वाचा. येथे दररोज वाचण्यासाठी आणि जप करण्यासाठी मराठी भाषेत पूर्ण मारुती स्तोत्र आहे. तसेच, मराठी भाषेत मारुती स्तोत्र पीडीएफ (Maruti Stotra pdf) डाउनलोड करा.\nभीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती \nवनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना \nमहाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें \nसौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका \nदिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा \nलोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना \nपुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका \nध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें \nकाळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें \nब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती \nनेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें \nपुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं \nसुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा \nठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू \nचपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी \nकोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे \nमंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें \nआणिता मागुता नेला, गेला आला मनोगती \nमनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे \nअणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे \nतयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें \nब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके \nतयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे \nआरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा \nवाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा \nपावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां \nनासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें \nहे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी\nदृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें \nरामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण\nरामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती \n इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् \nआपल्या मोबाइलला मध्ये मारुती स्तोत्र pdf (Maruti Stotra in marathi pdf )डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/96-million-plastic-shade-balls-dumped-la-reservoir-220825?amp", "date_download": "2021-07-25T10:49:40Z", "digest": "sha1:XXKY6VUTKP35TCHI2VZTWMVVGLSUKEU4", "length": 6152, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण झालं व्हायरल", "raw_content": "\nनऊ कोटी 60 लाख काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओलाही मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्स याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.\nVideo : काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण झालं व्हायरल\nन्यूयॉर्क : नऊ कोटी 60 लाख काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओलाही मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्स याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.\nअमेरिकेतमधील लॉस एंजल्सजवळच्या धरणात नऊ कोटी 60 लाख काळे चेंडू सोडण्यात आले आहे. संपूर्ण धरण काळ्या चेंडूंनी झाकले गेले आहे. धरणाच्या पाण्यावर काळ्या चेंडूंची चादर पाहायला मिळते. परंतु, धरणामध्ये काळे चेंडू कशासाठी टाकले आहेत, असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.\n...म्हणून सोडले काळे चेंडू\nधरणातील पाण्याचे बाष्पीभवन रोखणे हे एक कारण आहे. पण, मुख्य कारण वेगळेच आहे. धरणातील पाणी एकाच ठिकाणी साठलेले असते. या साठलेल्या पाण्यावर सूर्याची किरण पडल्यामुळे पाण्यातील घटकांमध्ये ब्रोमाईड तयार होते. हे ब्रोमाईड माणसासाठी घातक असते. शिवाय, शितपेयं बनवणाऱ्या कंपन्यांच्या मिश्रणावरही ब्रोमाईड विपरीत परिणाम करते. यावर एकच उपाय म्हणजे धरण बंदिस्त करणे. धरण झाकण्यापेक्षा काळ्या रंगाचे चेंडू या धरणात सोडण्यात आले आहेत. चेंडू बाष्पीभवन रोखत असून, सूर्यकिरणांचा आणि पाण्याचा संबंध येत नसल्यामुळे पाण्यात ब्रोमाईड तयार होत नाही. यामुळे लॉस एजंल्समधील नागरिकांन�� चांगले पाणी मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/even-pankaja-munden-nana-patoles-serious-allegations-against-devendra-fadnavis-nrvk-155181/", "date_download": "2021-07-25T09:13:14Z", "digest": "sha1:EZH2CIJD2OLMU3EJI4N5TSN3F2DTE3Y4", "length": 17829, "nlines": 208, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Even Pankaja Munden ... Nana Patole's serious allegations against Devendra Fadnavis nrvk | पंकजा मुंडेंनाही... देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पाटोलेंचा गंभीर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nएकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठीच...पंकजा मुंडेंनाही… देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पाटोलेंचा गंभीर आरोप\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फार्स होता का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पंकजा मुंडे यांनाही डावलल्याचा आरोप करत नाना पटोलें म्हणाले की, भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल पटोलें यानी केला.\nमोदी सरकारच्या विरोधात आवाज\nपेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे आणि मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत आहे, त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आहे. मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे, चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे. या महत्वाच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे, असे महाराष्ट्र नाना पटोले यांनी म्हटले आहे.\nभाजपा बहुजन समाज विरोधी\nपटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करते याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले, झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते असा संशय येतो. भाजपा हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले आहे.\nपरमबीरसिंग व वाझेची चौकशी का नाही\nमविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहिम राबवली गेली. १०० कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही. अंटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व ठरलेले असून त्याप्रमाणेच होत आहे, असे पटोले म्हणाले.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/hima-das-not-participating/", "date_download": "2021-07-25T10:31:48Z", "digest": "sha1:M6RMXYGX2FDZZFFRAS752POUVB3KYJH6", "length": 7131, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "या कारणामुळे हिमा दास वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भाग घेणार नाही - Khaas Re", "raw_content": "\nया कारणामुळे हिमा दास वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भाग घेणार नाही\nin क्रीडा, जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nअनुभवी स्प्रिंटर हिमा दासने एका पाठोपाठ सहा सुवर्ण पदके घेऊन भारताचे नावलौकिक केले. हिमा दास म्हणजे सुवर्णपदक हे सुत्रच झालं��� आता ढिंग एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भारताच्या युवा धावपटू हिमा दास हिने या महिन्यात एकापाठोपाठ एक असे सहा सुवर्णपदक पटकावून सोन्याची कामगिरी केली आहे.\nतिच्या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयांची मान उंचावली आहे. हिमा दासीचे वय केवळ १९ वर्ष आहे, पण तिने या वयात हिमालयाएवढी कामगिरी केली याचे जास्त कौतुक आहे. हिमा ने जुलै ते ऑगस्ट मध्ये हि पदके जिंकली. एएफआय ने प्रसिद्ध केलेल्या यादीत नउ जुलैला झालेल्या घोषणेत हिमा वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीप मध्ये ४०० मीटर रिले आणि ४०० मीटर मिश्र रिले मध्ये ती सहभागी होणार होती.\n२७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर या काळात हि स्पर्धा दोहा येथे होणार आहे. एएफआय ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हिमा दास या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही असे जाहीर केले आहे. हिमा या स्पर्धेत ७ खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला होता.\nहे आहे नेमके कारण\nहिमा दासच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे हिमा या स्पर्धेतून बाहेर पडली आहे असे एएफआय ने स्पष्ट केले आहे. भारतीय एथलेटिक्स महासंघ (एएफआय) यांनी हि माहिती twitterवर प्रसिद्ध केली आहे. भारताकरिता हि एक दुखाची बातमी आहे.\nएक चांगली गोष्ट म्हणजे एएफआयने दिलेल्या निमंत्रणामुळे दुती चंद १०० मीटर करिता या स्पर्धेत भाग घेणार आहे.\nआपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक कार्याला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nबेरोजगारांसाठी गुगल एक चांगली बातमी घेऊन येत आहे, लवकरच करणार नवीन ऍप लाँच\nया प्रश्नांचे उत्तर देऊन बबिता ताडे जिंकल्या १ करोड रुपये..\nया प्रश्नांचे उत्तर देऊन बबिता ताडे जिंकल्या १ करोड रुपये..\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/officers-and-workers-clean-administrative-building/", "date_download": "2021-07-25T08:59:55Z", "digest": "sha1:QMBZGXZKO6KXWW7OEKSHSIIEWNM5HWW7", "length": 7289, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीत राबविली स्वच्छता मोहिम", "raw_content": "\nअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीत राबविली स्वच्छता मोहिम\nअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीत राबविली स्वच्छता मोहिम\nकोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)\nयेथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आज विविध अधिकारी-कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिम राबवून अवघ्या अर्ध्या तासात परिसर स्वच्छ केला. वरिष्ठ भू वैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला.\nप्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभागांचे जवळपास २० कार्यालये आहेत. या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे परिसरात विविध प्रकारचा कचरा सर्वत्र पसरलेला असतो. श्री. गोसकी यांनी हा कचरा स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून इमारतीमधील सर्व कार्यालयीन प्रमुखांशी संपर्क साधून स्वच्छता मोहीम राबविण्याचा विचार मांडला.\nकाल मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देण्याच्या कार्यक्रमाबरोबरच दर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचनंतर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी केवळ ५ मिनीटे देण्याचे ठरले. त्याची सुरूवात आजपासून करण्यात आली. अवघ्या ५ मिनीटे म्हणता अर्ध्या तासात कचऱ्याचे ढिगारे परिसरात गोळा झाले. आजच्या या मोहिमेत स्वच्छतादूत आमित कुलकर्णी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिती कार्यालय, मुद्रांक कार्यालय, राधानगरी प्रांत कार्यालय, ग्राहक न्यायालय, विभागीय माहिती कार्यालय, तहसिलदार कार्यालय संजय गांधी कार्यालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आदी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.\nमहावितरणच्या कोगे शाखा कार्यालयाचे रूपडं पालटलं\nखाशाबा जाधव पुरस्काराने बालारफि शेखचा गौरव • पुण्यात खाशाबा जाधव यांची ९६ वी जयंती साजरी\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीच�� सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/uncategorized/", "date_download": "2021-07-25T09:47:01Z", "digest": "sha1:MVX72A6OJWX47CJFH2L47WUWGJZ6EGCX", "length": 1793, "nlines": 43, "source_domain": "lifecoach45.com", "title": "Uncategorized » Life Coach", "raw_content": "\nDhyan ची सुरवात कशी करावी 2020\nDhyan ची सुरवात कशी करावी 2020 तुम्ही नुसते बघत बसा.श्वास येतोय जातोय त्याकडे बघत रहा.रस्त्याच्या कड़ेला उभा राहून आपण गर्दीकडे बघतो आणि नदीकिनारी बसून पाण्यावरच्या लाटांकडे बघतोय तस बघत रहा.माणस समोरून जात आहेत गायी म्हशी जात आहेत,बघत रहा जे आहे जस आहे तस बघत रहा.त्यांच्यात बदल करु नका.तस शांत बसा आणि श्वासाकड़े बघत रहा.बघता बघता … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/kozhikode-plane-crash-death-toll-rises-to-18/", "date_download": "2021-07-25T09:56:34Z", "digest": "sha1:FYX22LLJLF75NWO2IPQ76IHQHWFV47QM", "length": 4347, "nlines": 66, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "कोझिकोडे विमान अपघातातील मृतांची संख्या १८ - News Live Marathi", "raw_content": "\nकोझिकोडे विमान अपघातातील मृतांची संख्या १८\nकोझिकोडे विमान अपघातातील मृतांची संख्या १८\nNewsliveमराठी – केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शनिवारी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेमागील कारणांचा उलगडा होऊ शकेल. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान. एका जखमी विमान प्रवाशाचा शनिवारी मृत्यू झाल्याने बळींची संख्या १८वर पोहोचली आहे.\nनागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. विमानाचा डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर सापडले असून विमान अपघात चौकशी संस्थेने तपास सुरू केला आहे.\nआणखी एका जखमी प्रवाशाचा शनिवारी मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. एक मृत प्रवासी करोनाग्रस्त आढळल्याने मदतकार्यात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात पाठवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, तर गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदतकार्यासाठी दिल्लीहून दोन, तर मुंबईहून एक विमान दाखल झाले आहे.\nधक्कादायक- कोरोनाचा विस्फोट देशात 24 तासांतील सर्वाधिक रुग्णांची वाढ\nआंध्र प्रदेशातील कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/sports/these-are-the-five-biggest-records-to-be-held-in-ipl-2021/photoshow/81820128.cms", "date_download": "2021-07-25T08:50:11Z", "digest": "sha1:TYNGVBKJK26NTHLZI2RS5NUFKKMKQLRS", "length": 7971, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIPL 2021 मध्ये होणार आहेत हे पाच मोठे विक्रम; कोहली, वॉर्नर आणि गेलला इतिहास घडवण्याची संधी\nहे खेळाडू मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर\nआयपीएल २०२१ची सुरूवात ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. पहिली लढत गत विजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. नेहमी प्रमाणे या आयपीएलमध्ये देखील या वर्षी नवे विक्रम होण्याची शक्यता आहे. यात काही असे खेळाडू आहेत त्यांना स्पर्धेत इतिहास घडवण्याची संधी आहे. ज्या काही खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे, त्यामध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे अधिक लक्ष असेल.\nआयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्याने आतापर्यंत ५ हजार ८७८ धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये विराटला सहा हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी विराटला फक्त १२२ धावांची गरज आहे. असे करताच तो आयपीएलमध्ये ६ हजार धावा करणारा पहिला खेळाडू होईल. आयपीएलच्या पहिल्या काही लढतीत विराट हा खास विक्रम करेल अशी आशा आहे.\nआयपीएल २०२१ मध्ये एबीला खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत ४ हजार ८४९ धावा केल्या आहेत. या वर्षी १५१ धावा केल्यास तो ५ हजार धावांचा टप्पा गाठेल. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावा करणारा तो सहावा फलंदाज ठरले. आतापर्यंत विराट कोहली, ��ुरेश रैना, डेव्हिडि वॉर्नर, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पाच हजार धावा केल्या आहेत.\nवेस्ट इंडिजच्या हा स्फोटक फलंदाज आयपीएल २०२१ मध्ये एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या वर्षी गेलने एक षटकार मारल्यास आयपीएलमध्ये त्याचे ३५० षटकार पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरले. गेलने १३२ सामन्यात ४ हजार ७७२ धावा केल्या आहेत आणि ३४९ षटकार मारले आहेत.\nऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीराने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४८ अर्धशतक केली आहेत. या वर्षी दोन अर्धशतक करताच तो स्पर्धेच्या इतिहासात ५० अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरले.\nआयपीएलमध्ये टीम इंडियातील या सलामीवीराने आतापर्यंत ५९१ चौकार मारले आहेत. आणखी ९ चौकार मारता त्याचे ६०० चौकार पूर्ण होतील. स्पर्धेत ६०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरेल.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nभारत आणि इंग्लंड: या आधी कोणत्याही वनडे मालिकेत असे झाले नाही, पाहा विक्रमपुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/maratha-reservation-issue-poltical-comments/319117", "date_download": "2021-07-25T09:30:46Z", "digest": "sha1:SG3AVGIYO6C4JLRWCJ26MKOTXBIOA4BW", "length": 14596, "nlines": 95, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Maratha Reservation issue poltical comments मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद Maratha Reservation issue poltical comments", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद\nMaratha Reservation मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. सुनावणीच्यावेळी सरकारी वकील उपस्थित नव्हता. यावरुन आलेल्या राजकीय प्रतिक्रिया...\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद\nमराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार वेळ वाया घालवत आहे - खासदार संभाजीराजे\nमहाविकास आघाडी सरकारची भूमिका संशयास्पद - चंद्रकांत पाटील\nन्यायालयात मांडायचे मुद्दे आधी न्यायालयात मांडा - विनोद पाटील\nमुंबई: मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. याआधी सुनावणीच्यावेळी सरकारी वकील उपस्थित नव्हता. यामुळे वेळ वाया गेला. या घडामो��ींवरुन अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविषयी नाराजी प्रकट केली.\nमराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार वेळ वाया घालवत आहे - खासदार संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडेच सुनावणीसाठी जावा अशी सर्वांची मागणी आहे. पण हा मुद्दा मांडण्यासाठी सरकारने दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी घेतला. आता सुनावणी पुन्हा एकदा ४ आठवड्यांसाठी पुढे गेली. वारंवार सुनावणी पुढे जात असल्यामुळे वेळ वाया जात आहे. सरकार योग्य नियोजन करू शकलेले नाही. राज्य सरकारकडे या संदर्भात निश्चित धोरण वा निती दिसत नाही. सुनावणीच्यावेळी सरकारी वकील उपस्थित नव्हता. थोड्या वेळाने आला. यावरुन फ्लोअर मॅनेजमेंटही सरकारकडून व्यवस्थित होत नाही हे दिसून येते, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.\nमराठा आरक्षण संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मी मांडलेले काही ठळक मुद्दे ‌ pic.twitter.com/uMgDj9jSFo\nमहाविकास आघाडी सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका संशयास्पद - चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका संशयास्पद आहे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला ९ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली. स्थगिती दिल्याला ४७ दिवस झाले. या कालावधीत स्थगिती मागे घेतली जावी यासाठी सरकारने केलेले प्रयत्न संशयास्पद आहेत. सुनावणी ३ न्यायाधीशांसमोर घ्यायची की नाही यावरुन सरकारमध्येच गोंधळ दिसतो. सर्वोच्च न्यायालयात आज हा विषय दुसऱ्या क्रमाकांची सुनावणी म्हणून आधीच नोंदवलेला होता. पण सुनावणीच्या वेळी राज्याचा वकील उपस्थित नव्हता. यावरुन राज्य सरकारचे आरक्षण या विषयाबाबतचे गांभीर्य लक्षात येते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nसरकारी वकील आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय हवा. सरकारने स्वतःची बाजू वकिलाला सांगितली पाहिजे. व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. प्रत्यक्षात सरकारने फक्त वकील नेमल्यासारखे वाटते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. एमपीएससी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अॅडमिशनची प्रक्रिया ठप्प आहे. शाळा, कॉलेज कधी सुरू होणार हे सरकारला सांगता येत नाही. सगळा गोंधळ आहे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.\nआजच्या सुनावणीवेळी सुरुवातीस राज्याचे वकील गैरहजर होते,नंतर त्यांनी व\nआपले वकील संदीप देशमुख यांनी विनंती केली की हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवलेले आहे,कृपया याची सुनावणी तेथेच व्हावी.यावर न्यायालयाने सरन्यायाधीशांकडे अर्ज करण्यासाठी 4 आठवड्यांची मुभा दिली आहे.\nन्यायालयात मांडायचे मुद्दे आधी न्यायालयात मांडा - विनोद पाटील\nयाआधी सोमवारी अशोक चव्हाणांनी ५ न्यायाधीशांच्या पीठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करणार असल्याचे जाहीर केले. या संदर्भात प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण प्रश्नावर याचिका करणाऱ्या विनोद पाटील यांनी चव्हाणांवर टीका केली. न्यायालयात मांडायचे मुद्दे आधी न्यायालयात मांडा नंतर जाहीर करा, असे पाटील म्हणाले. तर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात अपयशी ठरल्याची जबाबदारी या सरकारची आहे, असे शिवसंग्राम पार्टीचे विनायक मेटे म्हणाले.\nमराठा आरक्षण: नाही पोहोचले सरकारी वकील, सुप्रीम कोर्टाने स्थगित केली सुनावणी\nMPSC Exams: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, राज्य सरकारचा निर्णय\nपक्ष गेला उडत, खासदार संभाजीराजेंच भाजपला आव्हान, आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक\nअशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा - विनायक मेटे\nमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशी दोन्ही पदे अशोक चव्हाण यांच्याकडे आहेत. पण ते ज्या सरकारचा भाग आहेत ते सरकार आरक्षणाच्या बाबतीत बाजू मांडण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आरक्षणावरील स्थगिती दीड महिन्यांपेक्षा जास्त काळापासून कायम आहे. अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा असे मेटे म्हणाले.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nCovid-19: देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रात\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\nआत्महत्या करायला निघालेल्या युवतीचा व्हिडिओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jedhecollege.ac.in/Commerce_FYBCom.aspx", "date_download": "2021-07-25T09:08:55Z", "digest": "sha1:6RLO64KQXUUOGSRLYDGZ53VNUSDNIHDZ", "length": 17289, "nlines": 233, "source_domain": "jedhecollege.ac.in", "title": "S.B.B alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College", "raw_content": "\n\"बहुजन हिताय बहुजन सुखाय\"\nएप्रिल / मे 2021 या सत्रातील सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ बाबत\nमहाविद्यालयातील सर्व नियमित आणि बॅक लॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्रात होणाऱ्या म्हणजेच मार्च / एप्रिल 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे आयोजन जून 2021 मध्ये होणार आहेत. सदर परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरण्याची ऑन लाईन लिंक विद्यापीठ परिपत्रकानुसार दिनांक 15/05/2021 पासून सुरु होत आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 30/05/2021 अशी दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा फॉर्म विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर भरावयाचा आहे. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर महाविद्यालयाने इनव्हर्ड केल्यानंतर परीक्षा फी धान्याची लिंक ओपन होईल. सदर लिंकवरून विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा फी ऑन लाईन पेमेंट गेटवे द्वारे भरवायची आहे. जे विद्यार्थी परीक्षा फी भरणार त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा सीट नंबर मिळेल म्हणजेच त्यांनाच परीक्षा देता येईल. जे परीक्षा फी ऑन लाईन भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन सुटले आहे. तरी सर्वानी याची नोंद घ्यावी.\nमहाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व एम कॉम व एम एस्सी वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थांनी प्रवेश घेताना फी सवलत घेतलेली आहे व ज्या विद्यार्थांनी ई.बी .सी व बी.सी. स्कॉलरशिप फॉर्म अद्यापही कार्यालयात जमा केलेला नाही. अशा विद्यार्थांनी राहिलेली सर्व फी 20/02/2021 पर्यंत भरावी सर्वे विद्यार्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान (मायक्रोबायोलॉजी), बी.बी.ए (स��.ए.) व बी.एससी. (कॉम्पुटर सायन्स) या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खालीलप्रमाणे कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात वेबसाईट वर दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे वर्गवाईज जमा करावी. तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील महाविद्यालयातील प्रथम,व्दितीय, तृतीय वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.(मायक्रो)/बी.सी.एस./बी.सी.ए./एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.T./S.C./O.B.C./N.T./S.B.C. (CAST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी.सी. स्कॉलरशिप व फ्रि-शीप धारक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रि-शीप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.\nआपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.\nव्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.\nपहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.\nमेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.\nप्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.\nप्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2021-07-25T08:34:45Z", "digest": "sha1:M7PQC2SAE6EPA36SJBQS2EF6P6CIX3G5", "length": 10188, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "ऑनलाईन हजेरी ग्राह्य धरून शिष्यवृत्ती देण्याचे आदेश | Janshakti Newspaper", "raw_content": "\nऑनलाईन हजेरी ग्राह्य धरून शिष्यवृत्ती देण्याचे आदेश\nऑनलाईन हजेरी ग्राह्य धरून शिष्यवृत्ती देण्याचे आदेश\nमुंबई: कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे 75 टक्के उपस्थिती शक्य नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसेन आणि शिष्यवृत्ती मिळणार की नाही असा प्रश्न होता. मात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी दिले आहे. याबाबत ट्वीट करून त्यांनी माहिती दिली आहे.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत व सन २०२०-२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. (1/2) pic.twitter.com/Unt7m8pkTd\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, व सन २०२०-२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहेत. सन २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना ७५% उपस्थितीचा आवश्यक टप्पा गाठणे शक्य होणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. विविध शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल, असेही मुंडे यांनी सांगितले आहे.\n२०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना ७५% उपस्थितीचा आवश्यक टप्पा गाठणे शक्य होणार नाही, यामुळे हा निर्णय घेतला आहे. विविध शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.\nराज्य सरकारने विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातील उपस्थिती यंदा शिथील केली आहे. त्यामुळे, सन 2020-21 या वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता, शिष्यवृत्ती फ्री शीप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व इतर शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाकरीता विद्यार्थांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरावी. तसेच, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे.\nसोनबर्डी-खडके खुर्द वळणावर अपघात; युवक ठार; अपघातस्थळी आंदोलन\nकेवळ अहंपणामुळे भाजपाची सत्ता गेली: खडसे\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nरायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T10:40:21Z", "digest": "sha1:NOYWWVCSPUELDOBPPE3JAWLK5KKPCK5Z", "length": 16910, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कोरोनाचा आलेख घसरतोय पण लढाई संपलेली नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोनाचा आलेख घसरतोय पण लढाई संपलेली नाही\nकोरोनाचा आलेख घसरतोय पण लढाई संपलेली नाही\nजनशक्तीचे निवासी संपादक डॉ युवराज परदेशी यांचा विशेष लेख\nमग लोक श्वास घ्यायला विसरले का\nदेवा पांडूरंगा आता तूच वाचव रे या कोरोनापासून\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हीरच्या तुटवड्यासह वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशात दैंनदिन बाधितांची संख्या चार लाखांवर पोहचली आहे. अशा संकटसमयी एक दिलासादायक माहिती समोर आली असून महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या 15 दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रात 12 जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे. आलेखानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत आहे. राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही सपाट झालेला असून त्यात काही दिवसांपासून मोठी वाढ झालेली नाही. हे खूपच चांगले संकेत आहेत. मात्र पहिली लाट ओसरत असतांना आपण जी चुक केली ती पुन्हा होवू नये, याची काळजी घेण्याची\nगेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाची साथ सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात आला. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी कडक उपाययोजना करून कोरोनाला अटकाव केला. ऑगस्टनंतर विशेषत: गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनावर सप्टेंबर अखेरनंतर पुन्हा नियंत्रणात मिळवण्यात आले आहे. दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र दिवाळी होऊन पुढचे दोन महिने कोरोनाची आकडेवारी नियंत्रणातच होती मात्र फेब्रुवारी महिन्यानंतर आलेल्या दुसर्‍या लाटेत कोरोनाचा आलेख पुन्हा वर चढण्यास सुरुवात झाली. दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात 18 एप्रिलला 68 हजार 631 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 मे रोजी 56 हजार 647 नवे रुग्ण आढळले होते. यावरुन नव्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये 4 ते 17 एप्रिल या कालावधी रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 2 कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे 2 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, अवघ्या 17 दिवसांत रुग्णांची संख्या 1 कोटींवरून 2 कोटींवर गेली आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे 3 लाख 57 हजार 229 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3 हजार 449 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन देशातील परिस्थिती किती चिंताजनक आहे, याची कल्पना येते. दुसरीकडे 12 राज्यांमध्ये सद्यस्थितीत एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये 1 लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर सात राज्यांमध्ये सरासरी 50 हजार ते 1 लाख सक्रीय रुग्ण आहेत. 22 राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये मागील 15 दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. हे खूप प्राथमिक संकते आहेत. या आकड्यांच्या आधारे परिस्थितीचं विश्लेषण करणे घाईचे ठरेल. जिल्हा आणि राज्य स्तरावर करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवणे गरजेचे आहे. असे केल्यानेच आपण यावर नियंत्रण मिळवून दैनंदिन संख्या कमी करु शकतो, असे मत आरोग्य मंत्राल्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. जर आपण कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येते की, काही राज्यांमध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये ती वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. विशेषत: अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, ��िझोरम, नागालॅण्ड, मेघालय, ओदिशा, पुद्दचेरी, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. लसीकरणाचा वेग मंदावला तर अनेक ठिकाणी तिसरी लाट येईल अशी भीतीही व्यक्त केली जातेय. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे. कोरोनावरील लस जरुर आलेली असली तरीही आपण शंभर टक्के सुरक्षित झालो असे नाही. कारण संपूर्ण जगात लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही. त्यामुळे कोरोनाची ही लढाई अजून किमान वर्ष-दोन वर्षे तरी लढावी लागणार आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुणे हे खबरदारीचे उपाय आपल्याला सुरुच ठेवावे लागणार आहेत. कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दीर्घकालीन निश्‍चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आजही बाजारात विनाकारण होणारी गर्दी, रस्त्यांवर फिरणारे रिकामटेकडे यांना वेळीच रोखले नाही तर परिस्थिती अजून खराब होवू शकते. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत असेल तर हे निश्‍चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही.\nबळीरामपेठेतील 11 दुकाने सील; लपून-छपून सुरू होते व्यवहार\nगर्दी भोवली : रावेरातील रूपम मॉल अखेर सील : एक लाख 43 हजारांचा सुनावला दंड\nमग लोक श्वास घ्यायला विसरले का\nदेवा पांडूरंगा आता तूच वाचव रे या कोरोनापासून\nसमान नागरी कायदा आणि आरक्षणाचा संबंध\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पो���िसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A5%88%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T10:26:19Z", "digest": "sha1:VNOO7SXQSPOTT6Y53HL2ZEP72YM2N5MF", "length": 7270, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "देशात कोरोनाचा थैमान सुरूच: दररोज नव्या विक्रमाची नोंद | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदेशात कोरोनाचा थैमान सुरूच: दररोज नव्या विक्रमाची नोंद\nदेशात कोरोनाचा थैमान सुरूच: दररोज नव्या विक्रमाची नोंद\nनवी दिल्ली: कोरोनाने जगभरात कहर माजविला आहे. भारतातही कोरोनाचा थैमान सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत विक्रमी वाढ होऊन नव्या विक्रमाची नोंद होत आहे. भारतात मागील २४ तासात आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाखांच्या पार गेला आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले आहे. दिवसभरात ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आत्तापर्यंतची विक्रमी नोंद आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील उल्लेखनीय आहे. एकूण रुग्णांच्या ६३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये २३ हजार ६७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. ३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे.\nमहाराष्ट्रात रविवारी ९५१८ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,१०,४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात ११,८५४ बळी गेले असून रविवारी २५८ जणांचा मृत्यू झाला.\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना: पुन्हा 304 रुग्ण\nVIDEO: मोदी फक्त स्वत:ची प्रतिमा वाचविण्याच्या चिंतेत: राहुल गांधींचा मोदींवर निशाणा\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्��कीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/narhari-zirwal-brings-devolopment-flow-dindori-nashik-politics-78269", "date_download": "2021-07-25T09:05:26Z", "digest": "sha1:KZ4SKBI6TZDTLOTIWIKE6NOTAAOZWNT5", "length": 12396, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नरहरी झिरवाळांच्या रुपाने मतदारसंघात विकासाची गंगा - Narhari Zirwal brings the Devolopment Flow in Dindori, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनरहरी झिरवाळांच्या रुपाने मतदारसंघात विकासाची गंगा\nनरहरी झिरवाळांच्या रुपाने मतदारसंघात विकासाची गंगा\nनरहरी झिरवाळांच्या रुपाने मतदारसंघात विकासाची गंगा\nरविवार, 20 जून 2021\nदिंडोरी - पेठ मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे पाहता येत्या काही दिवसांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा दिसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य अविनाश जाधव केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.\nदिंडोरी : दिंडोरी - पेठ मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे पाहता (Lots of Devolopment works is on in Dindori-Peth Constituency) येत्या काही दिवसांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा (In Future Devolopment Ganga will appear) दिसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य अविनाश जाधव केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice president Narhari Zirwal) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.\nश्री. जाधव म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून मंजूर केलेल्या काही वळण योजना पूर्ण झाल्या असून, काही पूर्णत्वाकडे आहेत. ज्यावेळी ह्या योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण होतील, तेव्हा दिंडोरीचे खरोखर मोठे नंदनवन पाहायला मिळेल. वाड्या - पाड्यांवर वसलेल्या दिंडोरी व पेठ तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक करताना नक्कीच मोठ्या अडचणी येतात. मात्र, आता ना. नरहरी झिरवाळ राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्यामुळे अधिकच निधी विकासकामांना मिळेल व त्याचा फायदा दिंडोरी - पेठ मतदारसंघाला होईल.\nते म्हणाले, मध्यंतरीच्या काळात स्वतः ना. झिरवाळ यांनी दिल्लीत जाऊन काही मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यालाही लवकरच यश मिळेल, असा विश्‍वास देखील श्री. जाधव यांनी व्यक्त केला.\nया वेळी दिंडोरी नगरपंचायतीच्या माजी अध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, अनिकेत बोरस्ते, हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, राहुल गटकळ, गोकुळ सलादे, साहिल अत्तार, सचिन जगताप आदींसह नागरिक उपस्थित होते.\nआदिवासी पट्ट्यांसाठी नरहरी झिरवाळ यांनी थेट दिल्ली गाठली...\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनाशिकला रिलायन्सचा कोरोना लसनिर्मितीसाठी प्रयत्न\n/नाशिक : रिलायन्स उद्योग समूहातर्फे दिंडोरी येथे प्रस्तावित औषधनिर्मिती प्रकल्पात (Reliance pharmaceutical project praposed in Nashik) कोरोना लसीची...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nडॉ. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे `हा` मनसुबा\nनाशिक : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. भारती पवार यांनी स्थान पटकावून (Dr Bharti Pawar became union minister of state in current expansion...\nरविवार, 11 जुलै 2021\nभाजपकडून आयारामांना पायघड्या; निष्ठावंतांना नारळ \nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (ता. ७ जुलै) सायंकाळी होत आहे. त्यात सुमारे 43 खासदार...\nबुधवार, 7 जुलै 2021\nभारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान\nनाशिक : `हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊ गेला` राजकारणातील ही बहुचर्चीत म्हण संरक्षण मंत्री (कै) यशवंतराव चव्हाणांमुळे (Y. B. Chavan became...\nबुधवार, 7 जुलै 2021\nनरहरी झिरवळांनी जिल्हा बॅंकेला खडसावले, शेतकऱ्यांना कर्ज द्या\nनाशिक : जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषीकर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी...\nगुरुवार, 1 जुलै 2021\n`एक खिडकी`बाबत सरकारी पातळीवर आनंदीआनंद\nनाशिक : कोरोनाची दुसरी लाट अस्तंगत होऊ पाहतेय. (Second wave of corona being ending now) त्यामुळे आता उद्योगधंदे, व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी (...\nरविवार, 20 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/14/success-of-junior-college-of-education-students/", "date_download": "2021-07-25T10:23:38Z", "digest": "sha1:3N43PTRBWO53N77SCDNWNUEO2G7BLGJU", "length": 7454, "nlines": 109, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "'जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन' च्या विद्यार्थिनींचे यश - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\n‘जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन’ च्या विद्यार्थिनींचे यश\nJuly 14, 2021 July 14, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tआझम कॅम्पस, जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी\nपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन’ (इंग्रजी माध्यम डीएलएड कॉलेज) आजम कँपस पुणेच्या विद्यार्थिनींनी अंजुमन इस्लाम संस्थेच्या पॉलिटेक्निक आयोजित दिनांक ११ ते २९ जून २०२१ दरम्यान विविध कलाविषयक स्पर्धात घवघवीत यश मिळवले. क्रिएटिव्ह आर्ट स्पर्धेत तशू चव्हाणने प्रथम, सानिया सय्यदने द्वितीय स्थान प्राप्त केले. तसेच मुबशिरा सय्यद- मेंदी स्पर्धेत प्रथम तर बद्रुन्नीसा पठाण- डू इट युवरसेल्फ स्पर्धेत प्रथम स्थानावर यश मिळवले. तसेच विभागप्रमुख रिझवाना दौलताबाद यांनी यशप्राप्त विद्यार्थिनींचे व त्यांच्या मार्गदर्शिका शिक्षिका नवशिन शेख यांचे अभिनंदन केले.\n← सेवाभाव, युवाशक्तीसाठी दीपस्तंभ: शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान\nहवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता →\nडिजिटल शिक्षणातुन अध्यापन : कॅम्प मधील शाळांचा प्रयोग यशस्वी\nप्रश्नांवर चर्चा करण्यात केंद्र सरकारला रस ���ाही – खासदार वंदना चव्हाण\nअफगाण वाणिज्य दूतावास प्रमुखांची अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसला भेट\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/cbse-icse-class-12-board-exams-cancelled-this-year-due-to-covid-situation-262654.html", "date_download": "2021-07-25T08:59:13Z", "digest": "sha1:WHPQUHIVNJ7XKTCDIUAJAAQQN3OR6VBJ", "length": 31768, "nlines": 229, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "CBSE, ICSE 12th Exams Cancalled: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा अखेर रद्द, सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण सुनावणी | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nरविवार, जुलै 25, 2021\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nमन की बातच्या 79 व्या एपिसोड मध्ये काय म्हणाले नरेंद्र मोदी\nविराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंड समर्थकांना दिले उत्तर\nनरेंद्र मोदी यांनी पहा आजचा मन की बात मध्ये कोणता संदेश दिला\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nCM Uddhav Thackeray Chiplun Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौर्‍यावर; पूर परिस्थितीचा घेणार आढावा\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nSBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्���ाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पा��क दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nCBSE, ICSE 12th Exams Cancalled: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा अखेर रद्द, सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण सुनावणी\nजर आयआयटी (IIT)-जेईई (JEE) किंवा सीएलएटीसारख्या (CLAT) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत असा प्रश्न याचिकेद्वारे विचारण्यात आला होता.\nभारतात मागील वर्षापासून कोरोनाचे संकट वावरत आहे. नुकतीच देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. याचपार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईच्या (ICSE) दहावीच्या (10th Exams) परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर बारावीच्या परिक्षादेखील (12th Exams) रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच जर आयआयटी (IIT)-जेईई (JEE) किंवा सीएलएटीसारख्या (CLAT) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत असा प्रश्न याचिकेद्वारे विचारण्यात आला होता. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे\nदरम्यान, बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अंशुल गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश मागहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हे देखील वाचा- CRPF Recruitment 2021: फिजियोथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती\nकोरोना महामारीने सर्वांचेच आयुष्य बदलून टाकले आहे. या काळात व्यवसाय, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द किंवा निर्बंधाखाली पार पाडाव्या लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनाची दुसरी थोपवली असताना देशासमोर तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावत असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यामुळे सरकारकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील\nसप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवें���्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nSBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/rider-gaiyatri-patel-starts-ride-indian-odisi/", "date_download": "2021-07-25T08:59:01Z", "digest": "sha1:I5BGN3RULSP4AT3PG3P3XV76B5ORJVKG", "length": 7451, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "रायडर गायत्री पटेल यांनी कोल्हापूरातून राइडला केली सुरुवात", "raw_content": "\nरायडर गायत्री पटेल यांनी कोल्हापूरातून राइडला केली सुरुवात\nरायडर गायत्री पटेल यांनी कोल्हापूरातून राइडला केली सुरुवात\nयेथील अनुभवी टू-व्हीलर रायडर गायत्री पटेल यांनी TVS Apache RTR 200 4V मोटरसायकलवरून आज वन ड्रीम, वन राइड इंडियन ओडिसीचा प्रारंभ केला आहे. सहा महिने कालावधीच्या त्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील MAI TVS येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील , माजी महापौर निलोफर आजरेकर यांची उपस्थिती होती.\nमहिलांच्या सुरक्षेविषयी जागृती करण्यासाठी आणि महिलांना रायडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्या देशभर प्रवास करणार आहेत, तसेच अठ्ठावीस राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश व अठरा जागतिक हेरिटेज ठिकाणे येथून प्रवास करत तीस हजार किमीचे अंतर पार करणार आहेत. त्या मुंबई, जयपूर, दिल्ली, स्पिती, श्रीनगर, आग्रा, सिलिगुडी, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, कोची, कोइम्बतूर व बेंगळुरू असा प्रवास करणार आहेत आणि जून २०२१ मध्ये कोल्हापूर येथे राइडची सांगता करणार आहेत.\nव्यवसायाने इंटिरिअर डिझाइनर असणाऱ्या ३१ वर्षीय गायत्री यांनी आपली आवड पूर्ण करत देशातल्या निरनिराळ्या ठिकाणी रायडिंग करायला सुरुवात केली. त्यांनी २०१७ मध्ये राइड सुरू केल्या आणि आतापर्यंत त्यांच्या TVS Apache RTR 200 4V वरून जवळजवळ पासष्ट हजार किमी इतके अंतर पूर्ण केले आहे. यामध्ये कन्याकुमारी, भूतान, स्पिती व लेह येथील लांब पल्ल्याच्या राइडचा समावेश आहे. २०१९ मध्ये त्यांनी अंदमान व निकोबार बेटांवर राइड करणारी पहिली भारतीय स्त्री ठरून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले.\nकोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट व्हावे यासाठी नाम. मुश्रीफ यांचे साईचरणी साकडं\nपालकमंत्र्यांचा शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू :आमदार प्रा. जयंत आसगावकर\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/purchased-premium-article/pankaja-munde-can-become-chief-minister-she-should-take-mahadev-jankar-him", "date_download": "2021-07-25T09:37:05Z", "digest": "sha1:TUYCXOCTMXBZBMYO2KJASMTT22FWDE5V", "length": 22220, "nlines": 182, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Pankaja Munde can become Chief Minister But she should take Mahadev Jankar with him | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंकजा मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात... त्यांनी महादेव जानकरांना बरोबर घ्यावे\nपंकजा मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात... त्यांनी महादेव जानकरांना बरोबर घ्यावे\nपंकजा मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात... त्यांनी महादेव जानकरांना बरोबर घ्यावे\nगुरुवार, 15 जुलै 2021\nमहाराष्ट्रातील राजकारणात ताजेपणा आणणारा प्रयोग\nभाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाराजीनाट्य महाराष्ट्रभर गाजले. केंद्रीय मंत्रीमंडळातील विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याच्या मुद्यावरून मुंडे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून पंकजा या भाजपचा योग्य वेळी त्याग करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत, याच्या शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केल्या. सध्या तरी पंकजांनी आपली तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला असला तरी भविष्यात काय करावे, याचा विचार त्यांच्या मनात सुरू असेलच. त्यासाठी नवीन पर्याय कोणता याच विचार केला तर एक चांगले समीकरण त्यांच्या राजकारणाला आकार देऊ शकते. या समीकरणावर त्यांनी विचार करायला हरकत काय आहे\nहे समीकरण आहे ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाशी युती करणे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष असलेले महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी मानसपुत्र मानले होते. पंकजा यांचे पती अमित पालवे हे रासपचे असल्याचे महादेवराव आवर्जून सांगत असतात. पंकजा आणि जानकर यांची राखी पौर्णिमेची भेट ही मिडियातूही गाजते. बहिण-भावाचे हे नाते राजकारणातही एकत्र आले तर या समीकरणातून मोठी राजकीय शक्ती उभी राहू शकते. त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो. भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्ताखाली माधव पॅटर्न (माळी, धनगर आणि वंजारी समाज) राबवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शड्डु ठोकला होता. तोच प्रयोग पुन्हा नाराज पंकजा यांनी करायला काय हरकत आहे\nपंकजा यांच्याकडून वरचेवर आक्रमकतेचे आणि नाराजीचे प्रदर्शन केले तर त्यांचा भाजपमधील राजकीय प्रवास खडतर होऊ शकतो. धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असल्याने पंकजा यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असतील. शिवसेनेत ठाकरे पिता-पुत्रांनाच जर मुख्यमंत्रीपद ह���े असेल तर पंकजा मुंडे यांना शिवसेनेत जाऊन काय मिळणार काँग्रेसमध्ये जाणे सध्या त्यांच्या हिताचे ठरनार नाही. त्यातच त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे अनेक तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे लगेच पंकजा यांना तिथेही काही मिळणार नाही. त्यामुळे पंकजा यांच्याकडे पर्याय उरतो तो म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचा. महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांचे समीकरण जुळले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो.\nमहादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना २००३ मध्ये केली. मात्र, महादेव जानकर यांना खरी लोकप्रियता महाराष्ट्रात मिळाली. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात विरोधी पक्षांची मोठ बांधली. त्यामध्ये महादेव जानकर यांचा माध्यमातून धनगर समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी केला. जानकर यांनी 2014 ची लोकसभा बारामती मतदारसंघातून लढवली. बारामती मददार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकर यांनी जवळ पास 5 लाखापर्यंत मतदान मिळवून राजकिय धक्का दिला. त्या पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दौंडमधून रासपचे उमेदवार राहुल सुभाष कुल हे 14 हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले. त्यांतर २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर महादेव जानकर कॅबिनेट मंत्री झाले. २०१७ झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत १२ उमेदवार आणि पंचायत समितीवर १८ उमेदवार निवडून आले आहेत. गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुठ्ठे हे रासपचे आमदार आहेत.\nजानकर यांनी पक्षाची बांधणी ही पश्चिम महाराष्ट्रात केली असली तरीही मराठवाडा आणि विदर्भातही त्यांना माननारा वर्ग आहे. धनगर समाज ही जानकर यांची ताकद आहे. राज्यात धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या ही प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली, अकोला या सहा जिल्ह्यात आहे. त्यानंतर परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश होतो. येथील तब्बल ४० ते ४५ विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची ताकद आहे. तर राज्यातल्या १५० विधानसभा मतदारसंघात या समाजाची संख्या दखलपात्र आहे.\nपंकजा मुंडे यांचा जनाधार\nमहाराष्ट्रात भाजपमध्ये सर्वाधिक जनाधार असलेल्या नेत्या म्हणून पंक���ा गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे. फर्डे वक्तृत्व असलेल्या मोजक्या नेत्यांत त्यांचा समावेश आहे. भाजप हा पक्ष माझ्या वडिलांनी उभा केला आहे. तो माझा पक्ष आहे, असे पंकजा आवर्जून अनेक सभांतून सांगतात. महाराष्ट्रातील 30 ते 35 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारसभांशिवाय भाजपचा उमेदवार निवडून येईल, याची खात्री नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. मुंडे यांना महाराष्ट्रामध्ये मानणारा एक मोठा वर्ग आहे. गोपीनाथ मुंडेंनी बांधलेली ओबीसी समाजाची मोट ही पंकजा यांची जमेची बाजू आहे. राज्यामध्ये बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, ठाणे, अकोला, मुंबई, यवतमाळ, नंदूरबार, गडचिरोली, पुणे, लातूर आणि वाशिम जिल्ह्यात वंजारी समाजाची संख्या मोठी आहे. या जिल्ह्यांतील तब्बल ४० ते ४५ मतदारसंघांवर समाजाचे चांगले प्रभुत्व आहे.\nवंजारी समाज आणि धनगर समाजाची एकत्रित ताकद\nपंकजा आणि जानकर एकत्र आले तर अहमदनगर, बुलडाणा, बीड जालना, उस्मानाबाद, धुळे, सोलापूर, पुणे, नाशिक, या जिल्ह्यांमध्ये राजकीय पर्याय देऊ शकतात. या जिल्ह्यांमध्ये इतर समाजाची तोडीफार जरी ताकद मिळाली तरी सुद्धा विधानसभेला त्यांचे उमेदवार निवडून येवू शकतात. तर जळपास ३० ते ३५ मतदार संघात कोणत्याही पक्षाचा उमेदवार ते पाडू शकतात. २००९ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फटका शिवसेना आणि भाजपला बसला होता. मनसेचे १३ आमदार विजयी झाले होते. त्याच प्रमाणे महादेव जानकर आणि पंकाजा मुंडे एकत्र आल्यास राज्यातील राजकारणात चांगली ताकद निर्माण करू शकतात.\nभाजपला फटका बसू शकतो\nगोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भापजला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांनी वाड्या वस्त्यावर भाजपचा झेंडा फडकवला. त्यामुळे भाजपचा मतदार असला तरी मुंडे नावाबद्दल मतदारांच्या मनामध्ये मोठी सहानुभूती आहे. त्यातच वंजारी समाजाचे एकगठ्ठा मतदान हे भाजपला होते. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपला ही हक्काची मते मिळतात. तसेच गोपीनाथ मुंडे यांनी जोडलेला ओबीसी समाजही भाजपच्या मागे आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो.\nपंकजा यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची राजकीय ताकद वाढवली तर निश्चितपणे त्यांच��या महत्वाकांक्षा वास्तवात उतरू शकतात. कारण लोकनेत्याची ताकद डावलणे हे तितकसे सोपे नसते. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. त्यांना एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कामांची पुण्याईही आहे. सध्या त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी बोलल्याप्रमाणे जर मेहनत केली तर निश्चितच त्या पुन्हा राजकारणात मजबूतीने उभ्या राहू शकतात. महाराष्ट्रात काॅंग्रेसचे 40 ते 45 आमदार निवडून येतात. काॅंग्रेसएवढे आमदार मुंडे-जानकर युती नक्की निवडून आणू शकेल.\nपण त्यासाठी हे दोन्ही नेते जमिनीवर येऊन विचार करतील का, हा प्रश्न आहे. जानकर हे स्वतःला पंतप्रधान व्हायचे आहे, असे जाहीरपणे बोलून दाखवतात. त्याची खिल्ली उडविली जाते. पंकजांच्या मनात महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हायची मनिषा आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापले अहंकार बाजूला ठेवत नवीन समीकरण तयार करत राजकारणात ताजेपणा आणण्याचा विचार करायला काय हरकत आहे\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र, Maharashtra, राजकारण, Politics, भाजप, पंकजा मुंडे, Pankaja Munde, खासदार, प्रदर्शन, महादेव जानकर, Mahadeo Jankar, गोपीनाथ मुंडे, वंजारी समाज, Vanjari Community, काँग्रेस, Indian National Congress, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, धनंजय मुंडे, Dhanajay Munde, मुख्यमंत्री, लोकसभा, बारामती, शरद पवार, Sharad Pawar, सुप्रिया सुळे, Supriya Sule, जिल्हा परिषद, पंचायत समिती, Ganga River, विदर्भ, Vidarbha, धुळे, Dhule, अकोला, Akola, कोल्हापूर, उस्मानाबाद, Usmanabad, Aurangabad, Jangaon, मुंबई, Mumbai, Yavatmal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/khedut/reversible-hydraulic-plough-karmbp-02/", "date_download": "2021-07-25T08:49:32Z", "digest": "sha1:GQPKJZ4V6IPHCWIS64R6ZZ63ZWX322W4", "length": 22510, "nlines": 190, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "खेडूत मिनी रोटरी टिलर रोटरी टिलर, खेडूत रोटरी टिलर किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nखेडूत मिनी रोटरी टिलर\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव मिनी रोटरी टिलर\nप्रकार लागू करा रोटरी टिलर\nशक्ती लागू करा 12-18 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nखेडूत मिनी रोटरी टिलर वर्णन\nखेडूत मिनी रोटरी टिलर खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर खेडूत मिनी रोटरी टिलर मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर खेडूत मिनी रोटरी टिलर संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nखेडूत मिनी रोटरी टिलर शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे खेडूत मिनी रोटरी टिलर शेतीसाठी परिपूर्ण करते. हे रोटरी टिलर श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 12-18 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी खेडूत ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nखेडूत मिनी रोटरी टिलर किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर खेडूत मिनी रोटरी टिलर किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला खेडूत मिनी रोटरी टिलर देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत खेडूत किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या खेडूत डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या खेडूत आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिच��री बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2020/12/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-25T08:16:56Z", "digest": "sha1:Q5SIJX4L6UCCZWTJKFUHPHI6C7DKA55R", "length": 8708, "nlines": 85, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "शेतकरी प्रश्नांसाठी शेवटचे आंदोलन करणार – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nशेतकरी प्रश्नांसाठी शेवटचे आंदोलन करणार – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी:- दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पाठिंबा या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी आयुष्यातलं शेवटचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत करणार असा इशारा अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारला इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णांनी राळेगणमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवशीय उपोषण सुरु केले आहे. केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी केला. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले नाही ही तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये करेल असा इशाराही अण्णांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.\nयावेळी माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा हमी भाव दिला पाहिजे. ही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. मात्र त्याची अजूनही अंमलबजावनी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी एकदा दिल्लीत तर एकदा राळेगणसिद्धीत आंदोलन केले होते. दोन्ही वेळेस केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही स्वामिनाथन आयोगानुसार शेती मालाला हमीभाव व कृषी मुल्य आयोगाला स्वायत्तता मिळालेली नाही असा आरोप यावेळी अण्णांनी केंद्र सरकारला केला.\n(पप्पू पायमोडे – पारनेर प्रतिनिधी)\n← कोपरगावमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, २ तास धरणे आंदोलन\nघारगांवमध्ये शेतकरी आंदोलनाला व्यावसायिकांचा पाठींबा →\nअहमदनगर – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरारच\nसंगमनेर – अवकाळीतील नुकसानीची मदत आली, १८ लाखांचा निधी प्राप्त\nअकोलेतही भारत बंदला पाठींबा, सर्व व्यवसाय बंद\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T10:11:04Z", "digest": "sha1:AFB4GAFVY4TT56AF6346M2KZDRUWTJW4", "length": 5338, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "यापुढे पुण्यात लॉकडाऊन नाही: जिल्हाधिकारी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nयापुढे पुण्यात लॉकडाऊन नाही: जिल्हाधिकारी\nयापुढे पुण्यात लॉकडाऊन नाही: जिल्हाधिकारी\nपुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पुणे व पिंपरीत शहरात १३ जुलै ते 23 जुलै असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीला ५ दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. पण आता या पुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन असणार नाही असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.\nशरद पवार रामद्रोही: उमा भारती\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास एसटीची व्यवस्था; परिवहन मंत्र्यांची घोषणा\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-2/", "date_download": "2021-07-25T08:31:04Z", "digest": "sha1:6OY3BYVVHH4SYJ7JKJZSISVR46OTCJPC", "length": 9453, "nlines": 103, "source_domain": "news24pune.com", "title": "#शिक्षण - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड\nJanuary 27, 2021 January 27, 2021 News24PuneLeave a Comment on कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड\nपुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा […]\nदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक आणि विषय तज्ञांची नियुक्ती\nJanuary 27, 2021 January 27, 2021 News24PuneLeave a Comment on दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक आणि विषय तज्ञांची नियुक्ती\nपुणे– दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्‍नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समपुदेशन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने अनुक्रमे 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकाचे निरसन करणे शक्‍य होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्ष�� एप्रिलपासून सुरू होत आहे. […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T10:21:57Z", "digest": "sha1:OSRYVUV3QEWEMP3ZNSTY6M6NBW424AX7", "length": 13921, "nlines": 120, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपलने aपल वॉच मध्ये संभाव्य पट्टा ओळख प्रणाली पेटंट केली आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल theपल वॉचमध्ये संभाव्य पट्टा ओळख प्रणाली पेटंट करते\nपरी गोन्झालेझ | | ऍपल पहा, आमच्या विषयी\nAppleपल वॉच हे बाजारातील अत्याधुनिक घड्याळांपैकी एक आहे. इतर उपकरणांइतके इतके सेन्सर किंवा मेट्रिक्स असू शकत नाहीत. तथापि, आयफोनसह वॉचचे एकत्रिकरण आणि वॉचओएस प्रदान करणार्या इंटरफेसचे वापरकर्त्यांमधे खूप मूल्य आहे. याशिवाय पट्ट्या मोठ्��ा संख्येने भिन्न रंग, क्लोजर आणि मटेरियलपैकी ,पल वॉच पूर्णपणे सानुकूलित आणि अनन्य डिव्हाइस बनवा. Appleपलने एक नवीन पेटंट नोंदणीकृत केले आहे ज्यामध्ये आपण ए पट्टा ओळखण्याची प्रणाली. उदाहरणार्थ, त्याचा एक वापर असा आहे की आम्ही वापरलेल्या पट्ट्यावर अवलंबून आम्ही विशिष्ट वापरकर्ता इंटरफेस कॉन्फिगर करू शकतो.\nआमच्या Appleपल वॉचला वैयक्तिकृत करण्यासाठी एक पट्टा ओळखण्याची प्रणाली\nLa नवीन पेटंट 27 ऑगस्ट रोजी नावाखाली नोंद झाली आहे 'पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी बँडची ओळख'. संपूर्ण वर्णन करताना तो पोर्टेबल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांबद्दल बोलतो, यात संशय न ठेवता Appleपल वॉचकडे संदर्भित करतो. हे पेटंट डिव्हाइस वापरतात त्या पट्ट्यावर आधारित सानुकूल कृती परिभाषित करण्यासाठी पट्टा ओळखण्याची प्रणाली डिझाइन करण्यासाठी Appleपलच्या हेतूकडे इशारा करते.\nइलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विशिष्ट कार्ये करून विशिष्ट बँडच्या ओळखीस प्रतिसाद देऊ शकतो, जसे की वापरकर्त्याच्या इंटरफेसचा एक पैलू बदलणे किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल करणे.\nही प्रणाली Watchपल वॉच सेन्सरमध्ये समाविष्ट असलेल्या पट्ट्या आणि शोधक यंत्रणा ठेवणार्‍या ओळखीवर आधारित असेल. उदाहरणार्थ असे म्हटले जाते की बायोमेट्रिक सेन्सर संभाव्य क्यूआर कोड किंवा दुसर्‍या प्रकारचा कोड स्कॅन करू शकेल ज्या क्षणी पट्टा योग्यरित्या ठेवला गेला. अशा प्रकारे, घड्याळाला हे माहित असेल की कोणता पट्टा घातला आहे. पूर्वी, आम्ही आमचे घड्याळ कॉन्फिगर केले जेणेकरून जेव्हा आम्ही एखादा पट्टा लावतो एक विशिष्ट अॅप सुरू करा, एका विशिष्टसाठी घड्याळाचा चेहरा बदला किंवा संगीत प्ले करा, उदाहरणार्थ.\nही प्रणाली वापरकर्त्यांना वापरु शकणार्‍या उपयोगितांसाठी, पट्टा बदलताना कार्यवाही करण्याची गती आहे. अशी कल्पना करा की आमच्याकडे दोन पट्ट्या आहेत, एक कपड्यांसाठी आणि दुसरा एक व्यायामासाठी समर्पित आहे. सध्या, जर आपण एकापासून दुसर्‍याकडे बदलत गेलो तर आपल्याला स्वतः प्रशिक्षण अॅप स्वयंचलितपणे सुरू करावे लागेल. या प्रणालीद्वारे, .पल वॉच शोधू शकेल आम्ही कोणता पट्टा ठेवत आहोत आणि थेट प्रशिक्षण सुरू करू: वापरकर्त्यासाठी सोपे, वेगवान आणि सोपे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » Appleपल theपल वॉचमध्ये संभाव्य पट्टा ओळख प्रणाली पेटंट करते\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n2 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमला असेही वाटते की अनधिकृत पट्ट्यांचा वापर मर्यादित करण्याचा हा एक मार्ग असू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा ...\nडॅनियल यांना प्रत्युत्तर द्या\nसंपूर्णपणे, हे संभव आहे, परंतु आपणास त्यास सुसंगत बनविण्याचा मार्ग देखील सापडेल, विशेषत: तृतीय पक्षाने मान्यता दिलेल्या पट्ट्या आहेत आणि Appleपल त्याच्या अधिकृत वेबसाइटवर विकतो हे लक्षात घेता. बेल्टची विक्री इतकी मर्यादित होऊ शकली नाही कारण हे kindपलद्वारे पूर्णपणे नियंत्रित होणारी एक प्रकारची मक्तेदारी होईल. सर्व शुभेच्छा\nGelngel González यांना प्रत्युत्तर द्या\nआज आपल्या Appleपल वॉचवर 'राष्ट्रीय उद्याने आव्हान' कसे पूर्ण करावे\nएअरपॉड्सच्या कारकिर्दीवर स्टीम कमी झाल्यासारखे दिसते आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/pubs-discos-are-on-but-ganeshotsav-are-shut/19963/", "date_download": "2021-07-25T09:07:32Z", "digest": "sha1:JF6RNVBIYLEACE43XI5DCOT7T4H56PMN", "length": 11064, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Pubs Discos Are On But Ganeshotsav Are Shut", "raw_content": "\n तुमच्या खात्यात ल���ग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात\nठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे सरकारचं काय चाललंय ते कळत नाही. गणेशोत्सव आणि कोरोना अटकाव याचा संबंध नाही. सरकारनं हा निर्णय घेताना कुणालाही विचारात घेतलं नाही. राज्य सरकारला डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का चालत नाही असा सवाल शेलार यांनी केलाय.\nपब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात\nगणेशोत्सवाबाबत एक एक नियम असे घातले आहेत की आता घरातल्या धातूच्या मूर्तीचं पूजन करावं लागेल. राज्य सरकारला डिस्को पब चालतात आणि गणेशोत्सव चालत नाहीत. गणेशमूर्ती बनवायला तीन महिने आधीपासून सुरुवात केली जाते. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मूर्तीकारांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यांना एक रुपयाचीही मदत दिली गेली नाही. ठाकरे सरकार बिनडोकपणे वागत आहे. त्याचा आपण निषेध करतो, असा घणाघात शेलार यांनी महाविकास विकास आघाडी सरकारवर केलाय.\nसेंट्रल विस्टा विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा दणका\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरल्या\nमहापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय\nमॉडर्ना ठरणार भारतातील चौथी कोरोना लस\nराज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ��ंनी ४ फुटाच्या मूर्तीची तर घरगुती गणेशोत्सव मंडळांनी २ फुटाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद करण्यात आले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तातडीने जाहीर करावी अशी मागणी गणेश मूर्तिकारांकडून केली जात होती. ही मार्गदर्शक तत्त्वे अखेर सरकारने मंगळवारी जाहीर केली.\nपूर्वीचा लेखसेंट्रल विस्टा विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा दणका\nआणि मागील लेखनियतीचा सूड म्हणतात तो हाच\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/pune-news/article/pandharpur-wari-procession-cancelled-this-year-due-to-covid19-check-full-details-in-marathi/295742", "date_download": "2021-07-25T10:06:40Z", "digest": "sha1:TKM5FFYCQAVKB7ZMBJEOQRZPWFW645J7", "length": 9881, "nlines": 74, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " मोठी बातमी: यंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय pandharpur wari procession cancelled this year due to covid19 check full details in marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमोठी बातमी: यंदा आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय\nPandharpur Wari: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणारी पायी दिंडी, पालखी यंदाच्या वर्षी होणार नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nयंदा आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द, पाहा काय झाला निर्णय |  फोटो सौजन्य: BCCL\nपायी दिंडी सोहळा यंदाच्या वर्षी रद्द\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय\nहेलिकॉप्टर किंवा अन्य वाहनातून संतांच्या पादुका पंढरपूरला नेणार\nपुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात एक ऐतिहासिक महत्व आहे. अनेक वर्षांची परंपरा या वारीला आहे. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती पाहता पायी पालखी सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nकोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी आणि देहु येथून येणाऱ्या संतांच्या पादुका हेलिकॉप्टर, विमान किंवा एसटीने पंढरपूरला यायला हव्या अशी भूमिका बैठकीत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडली.\nहेलिकॉप्टर, विमान किंवा बसने पादुका पोहोचवणार\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्य शासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टरबाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेताना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.\nलॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यव���ांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर आज वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आळंदी देवस्थानचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत पायी दिंडी सोहळा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nकुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/chhatrapatti-shivaji-maharaj-rajyabhishek-this-year-everyone-celebrating-at-home/", "date_download": "2021-07-25T09:38:55Z", "digest": "sha1:P7COR7VTW4QQ7MROAL7GOQCK4YCG2DI6", "length": 7913, "nlines": 116, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभिषेक घराघरात - खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मावळ्यांना आव्हान. - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Top news छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभिषेक घराघरात – खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मावळ्यांना...\nछत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभिषेक घराघरात – खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मावळ्यांना आव्हान.\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी रायगडावर मोठया प्रमाणत आनंद, जल्लोषाने , उत्साहाने होत असतो.\nपण या वर्षी कोरोनाचे संकट असतांना सोहळा करणे शक्य होणार नाही याचं दृष्टीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर च्या माध्यमातून जनतेला एक संदेश दिला आहे.\n” छत्रपती शिवाजी महाराज मनामनात राज्याभिषेक घरा घरात”\nयावरून त्यांना त्यांच्या मावळ्यांना सांगायचे आहे की सध्याच्या परिस्थितीत आपण आपली काळजी घेऊन राज्याभिषेक सोहळा हा घरीच आनंदाने पार पाडा असे वरील वाक्यावरून दिसून येते.\nमागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,\nकंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन\nधक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास\nPrevious articleम��गील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,\nNext articleविद्यार्थ्यांमुळेच अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय,खरे श्रेय विद्यार्थ्यांनाच :- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\nचंद्रकांत पाटलांच्या टीकेवर शिवसेनेचा ‘चंपा’ म्हणत पलटवार\nस्टेट बँकेने आजपासून बदलल्या कामकाजांच्या वेळा\nअँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने बडतर्फ\nजगभरातील पहिलेच प्रकरण : चीनमधील एका व्यक्तीला H10N3 बर्ड फ्लूची लागण\n‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nविद्यार्थ्यांमुळेच अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय,खरे श्रेय विद्यार्थ्यांनाच :- महारा May 31, 2020 at 6:04 pm\n[…] छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभ… […]\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/blog-post_42.html", "date_download": "2021-07-25T08:49:47Z", "digest": "sha1:VLRKLP4NEBMQJODDMAZLBWM3JFIH56Z5", "length": 8276, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा करता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्यास शासनाची मान्यता : उमेश परहर", "raw_content": "\nHomeAhmednagarअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा करता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्यास शासनाची मान्यता : उमेश परहर\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा करता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्यास शासनाची मान्यता : उमेश परहर\nअहमदनगर- राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील घटकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सदर जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. सदर योजना जिल्हा परिषदेमा���्फत अंमलात आणली जाते. सदर योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे मलनि:स्सारण, वीज, गटार बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिराचे बांधकाम इत्यादी विकास कामाचा समावेश आहे. त्यामध्ये खुली व्यायामशाळा या कामाचा समावेश नाही. तथापि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजने अंतर्गत करावयाच्या कामांमध्ये अहमदनगर जिल्ह्याकरिता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्य साहित्य या कामाचा समावेश करण्यात आला आहे. त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे, या कामासाठी जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती अहमदनगर जि.प. समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर यांनी दिली.\nसदर योजनेस मान्यता व निधी मिळण्यासाठी समाज कल्याण समिती जिल्हा परिषद अहमदनगरच्या माध्यमातून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्हा करता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्य या कामाचा समावेश करण्यात येऊन मान्यता व निधीची तरतूद केलेली आहे. ही योजना अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये खुली व्यायामशाळा साहित्य देणार आहे. समाजातील मुलामुलींना व तसेच महिलांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोग होणार आहे. सदर योजनेचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून तातडीने मागे घेण्यात आले आहे. सदर योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा लाभ होण्यासाठी तसेच सदर योजना निधी खर्च होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सदर योजनेच्या प्रस्तावास शासनाची मान्यतेसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे आदींनी विशेष प्रयत्न केले, असल्याचे श्री परहर यांनी सांगितले.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/mutual-transfer-of-tribal-lands-250-to-300-acres-of-land-in-the-name-of-non-tribal-persons-nrab-151553/", "date_download": "2021-07-25T10:10:20Z", "digest": "sha1:3T47T45GV27CJIR4LXKL3WZX5OOLME2U", "length": 16070, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mutual transfer of tribal lands; 250 to 300 acres of land in the name of non-tribal persons nrab | आदिवासींच्या जमिनींचे परस्पर हस्तांतरण ; अडीचशे ते तीनशे एकर जमीन बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nपुणेआदिवासींच्या जमिनींचे परस्पर हस्तांतरण ; अडीचशे ते तीनशे एकर जमीन बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावे\nआंबेगाव आणि मावळ तालुक्याचा दुर्गम आदिवासी भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर असून, भात शेतीसह पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथील जमिनी भुरळ घालत असतात. त्यातूनच काही अपप्रवृत्तींनी आदिवासींच्या अजाणतेपणाचा, साक्षर नसल्याचा गैरफायदा घेऊन जमिनी बळकावळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले आहे.\nपुणे: जिल्ह्याच्या आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २८ आदिवासी कुटुंबाच्या मालकी वहिवाटीची अंदाजे अ���ीचशे ते तीनशे एकर जमीन बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावे हस्तांतरित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेने दोन्ही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून संबंधित आदिवासींची जमीन पुन्हा त्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्या प्रक्रियेला मुहूर्त मिळालेला नाही.\nकेंद्र सरकारने आदिवासींच्या संरक्षणासाठी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) १९९६ लागू केला आहे. ‘पेसा’ कायद्यातील तरतुदीनुसार आदिवासींच्या जमिनींच्या बिगर आदिवासी व्यक्तींना हस्तांतरित होत नाहीत. असे असतानाही आंबेगाव तालुक्यातील २५ आणि मावळ तालुक्यातील तीन कुटुंबांच्या वहिवाटीखालील जमिनी बिगर आदिवासींच्या नावे हस्तांतरित झाल्याचे प्रकरण आदिवासी समाज कृती समितीने हे प्रकरण समोर आणले होते. समितीच्या म्हणण्यानुसार, ही जागा अडीचशे ते तीनशे एकर आहे. समितीने आदिवासी शेतकऱ्याचे नाव आणि बिगर आदिवासींना हस्तांतरित झालेल्या जमिनीचा गट क्रमांक याची यादी जिल्हा परिषदेला सादर केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर जिल्हा परिषदेने आंबेगाव आणि मावळच्या गटविकास अधिकाऱ्यांना संबंधित जमिनी पुन्हा आदिवासींना हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते.\nआंबेगाव आणि मावळ तालुक्याचा दुर्गम आदिवासी भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर असून, भात शेतीसह पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथील जमिनी भुरळ घालत असतात. त्यातूनच काही अपप्रवृत्तींनी आदिवासींच्या अजाणतेपणाचा, साक्षर नसल्याचा गैरफायदा घेऊन जमिनी बळकावळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले आहे.\nजिल्हा परिषदेने १६ डिसेंबर २०१९ रोजी आंबेगाव आणि मावळ गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून २८ कुटुंबाची जमीन ‘पेसा’ कायद्याअंतर्गत त्यांच्या नावे करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करून, त्याचे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ग्रामसभादेखील घेण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप जिल्हा परिषदेला ते प्रस्ताव मिळालेले नाहीत. त्यामुळे हस्तांतराची प्रक्रिया रखडली आहे.\nगेल्या जानेवारीपासून आंबेगाव आणि मावळातील गटविकास अधिकाऱ्यांना जमीन हस्तांत���णाबाबत प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा येत्या आठवड्यात आढावा घेणार आहे.\n- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/havoc-of-corona-in-indapur-taluka-the-number-of-patients-crossed-1000/", "date_download": "2021-07-25T09:05:50Z", "digest": "sha1:U4WE6RNMM6AOXUBKFKZLZARVNX3MPZFZ", "length": 5175, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "इंदापूर तालुक्यात 'कोरोना'चा कहर! रुग्णांचा आकडा 1000 पार - News Live Marathi", "raw_content": "\nइंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चा कहर रुग्णांचा आकडा 1000 पार\nइंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चा कहर रुग्णांचा आकडा 1000 पार\nआता ग्रामीण भागात देखील कोरोना वाढतच आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील एकुण 129 जणांची कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट घेण्यात आली.त्यामध्ये एकुण 29 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 100 निगेटीव्ह आले असुन बारामती येथील खासगी प्रयोग शाळेत इंदापुर तालुक्यातील 39 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली, त्यापैकी 16 पाॅझीटीव्ह आले असुन 23 ���िगेटीव्ह आले आहेत.\nइंदापूर तालुक्याने 1000 टप्पा पूर्ण केला असुन तालुक्यात दिनांक 4 सप्टेंबर सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकुण 1026 पाॅझीटीव्ह आले असुन त्यापैकी 40 जणांचा मृत्यु झाला असल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.\nपुणे जिल्हाधीकारी यांचा दिनांक 3 सप्टेंबर रोजीच्या इंदापूर तालुक्यातील दौर्‍यामुळे इंदापूर शहर व तालुक्यात लाॅकडाउन बंदबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. प्रशासनाच्या वतीने पुढील काळात इंदापूर तालुका किंवा इंदापूर शहर हे लाॅकडाउन करण्यात येणार नसल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. यामुळे येणाऱ्या काळात अजून काळजी घेणे आवश्यक आहे. बारामती सोमवार पासून 14 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.\nRelated tags : 1000 कोरोना रुग्ण Baramati बारामती Korona कोरोना इंदापूर कोरोना रुग्ण\nमला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही- एकनाथ खडसे\nजेईई, नीट परीक्षेसंदर्भात फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/video/indian-union-budget-2020-21-live-updates-in-marathi/333815", "date_download": "2021-07-25T09:16:57Z", "digest": "sha1:A2FBYNAD6R6OJYWM5IOZSGJXAVQH4ZCL", "length": 23225, "nlines": 177, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " अर्थसंकल्प 2021 Live: टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nअर्थसंकल्प 2021 Live: टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच पेपरलेस बजेट असेल. आम्ही तुम्हाला बजेटशी संबंधित प्रत्येक नवीनतम अपडेट देत आहोत.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2021-2022 चे बजेट सादर करतील.\nदेशाचे लक्ष या अर्थसंकल्पावर आहे. संसदेत सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या आहेत.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच पेपरलेस बजेट असेल.\nनवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर ��रतील. पहिल्यांदाच पेपरलेस बजेट असेल. अर्थमंत्र्यांनी 'केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल' अॅप' लॉन्च केले होते, ज्याद्वारे खासदार आणि सामान्य लोक दोघेही बजेटची कागदपत्रे सहज मिळू शकतात. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात पोहोचल्यानंतर सीतारमण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या आहेत . ज्यामध्ये सन 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. या अर्थसंकल्पात कोरोना साथीच्या आजारामुळे होणार्‍या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करता येतील. अर्थसंकल्पावर समाजातील विविध घटक लक्ष ठेवून आहेत आणि आता निर्मला सीतारमण यांच्या पेटीतून काय पुढे येते ते पहावे लागेल.\nसर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेल्या कर संरचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. टॅक्स स्लॅब जैसे थेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे करदात्यांची काहीशी निराशा झाली आहे.\nसोलर उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता\nसोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार\nकॉपरवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 2.5 टक्क्यांवर\nस्टील उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 7.5 टक्क्यांवर\nमोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढून 2.5 टक्क्यांवर\nअनेक मोबाईल पार्ट्सवरील इम्पोर्ट ड्युटी\nदेशात बनवले मोबाईल फोन स्वस्त होणार\nजीएसटी प्रक्रिया सोपी करणार\nछोट्या करदात्यांसाठी Dispute Resolve केले जाईल\n3 वर्षांपेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या वादांचे खटलेही उघडले जाणार नाहीत.\nअनिवासी भारतीयांना कर भरण्यात अडचण होती, परंतु आता त्यांना डबल टॅक्स सिस्टममधून सूट देण्यात आली\nस्टार्टअपसाठी २०२२ पर्यंत टॅक्स नाही\nस्टार्टअपसाठी १ वर्ष टॅक्स नाही\nसमुद्र संशोधन करण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री\nटॅक्स ऑडीटची मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी करण्यात आली\nस्वस्त घरांसाठी कर्जसवलत १ वर्षांनी वाढवली\nटॅक्स फेसलेस व्हायला हवे\nज्यांना पेश्ननने कमाई आहे त्यांना टॅक्समधून सूट\n७५ वर्षांपेक्षा अधिकच्या नागरिकांना आयकर सूट देणार\nदेशातील ६.४ कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले.\nवरिष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही\nटॅक्स व्यवस्था पारदर्शक व्हायला हवी\nयासाठी सरकारला 80 हजार कोटी रुपयांची गरज आहे, जे पुढील दोन महिन्यात बाजारातून घेतले जाईल.\nआर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान GDP महसूल तोटा 6.5% राहण्याची शक्यता आहे\nआर्थिक वित्तीय तूट ९.५ टक्के\nकोरोनामुळे उत्पन्न घटलं, खर्च वाढला\nस्वामित्व योजना देशभरात लागू करण्यात येईल, एग्रीकल्चरचे क्रेडिट टार्गेटला 16 लाख कोटी रुपये दिले जातील,. ऑपरेशन ग्रीन स्कीमची घोषणा, यामध्ये अनेक पीकांचा समावेश केला जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला लाभ होईल.\nअनुसूचित जातीच्या 4 कोटी विद्यार्थ्यांसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nदेशात सुमारे 100 नव्या सैनिक शाळा सुरु केल्या जातील. लेहमध्ये केंद्रीय यूनिवर्सिटी बनवली जाईल.\nडिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून 1500 कोटींची तरतूद\nडिजिटल व्यवहारास चालना मिळावी म्हणून केंद्र सरकराने मोठी तरतूद केली आहे.\nपुढील जनगणना डिजीटल करण्यात येणार, त्यासाठी 3 हजार 68 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार\nडिसेंबरला पहिला मानवरहित उपग्रह सोडणार\nबीपीसीएल, एअर इंडिया, एससीआय, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयडीबीआय बँकसोबत होणारे अनेक देवाण-घेवाणीची प्रक्रिया 2021-22 ला पूर्ण होणार\nआयडीबीआय सोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.\nभारतात मर्चंट शिप्सना प्रोत्साहन देण्यासाठी काम केलं जाईल. सुरुवातीला यासाठी 1624 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय गुजरातमधील प्लांटद्वारे शिप रिसायकल करण्यावर काम केलं जाईल.\nऊर्जा क्षेत्रात PPP मॉडेल अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण केले जातील.\nसरकारकडून 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची योजना लॉन्च केली जाणार आहे, जी देशात विजेशी संबंधित पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम करेल.\nगहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे\nदेशभऱात आता एकच रेशनकार्ड चालणार, स्थलांतरीत मजुरांसाठी महत्त्वाचे कुठेही धान्य खरेदी करू शकणार\nजमिनीचे कागदपत्र आता डिजीटल होणार\nकापसासाठी ५ हजार कोटींची तरतूद\nशेतकऱ्यांना कर्जासाठी १६.५ लाख कोटी रुपये\nशेती मालाची खरेदी जोरात सुरू\nशेतकऱ्यांना २०२०-२१ मध्ये ६२ हजार कोटी रुपये दिले\nशेतकऱ्यांना २०१३-१४ मध्ये ३३ हजार ८७४ कोटी दिले\nशेतकऱ्यांना वेगाने पैसे देणार\nदोन बँकांचे खासगीकरण करणार\nसरकारी कंपन्यांच्या जमिनी विकणार\nसरकार एअर इंडिया विकणार\nबँक खातेदारांना एक ऐवजी ५ लाखांचे विमा कवच\nLIC चा आयपीओ आणणार\n१०० शहरं गॅस पाईपलाइनने जोडणार\nनागरी बस वाहतुकासाठी १८ हजार कोटींची तरतूद\nबँकांचे बुडीत कर्ज वसूल करणार\nसेबीला आणखी मजूबत करणार\nउज्ज्वला योजनेत आणखी १ कोटी लोकांना जोडणार\nशिपिंग कंपन्यांना अनुदान देणार\nविमा कायद्यात संशोधन करणार\nविमा कंपन्यात FDI गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के केली\nविमा कंपन्यात FDI ची मर्यादा वाढवली.\nजम्मूमध्ये गॅस पाइपलाइन सुरू करणार\nरेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देणार\nनागपूर २ आणि नाशिक मेट्रोसाठी निधी देणार\n१ लाख १०हजार ५५ कोटी रुपये रेल्वेसाठी\n५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य\nजुन्या वाहनांचे फिटनेस तपासले जाणार\nहायवे प्रोजेक्ट लवकर पूर्ण करणार\nकेरळमध्ये ६५ हजार कोटींचे महामार्ग बनविणार\nमुंबई-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद\nदुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये गॅस पाईप लाइनची व्यवस्था करणार\nपश्चिम बंगालमध्ये नॅशनल हायवेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करणार\n६०२५ किलोमीटरचे रस्ते पश्चिम बंगालमध्ये बांधणार\nदेशभरात ७ मेगा इनव्हेस्टमेंट पार्क उभारणार\n१५ वर्षा जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगची पॉलिसी\nसर्व जिल्ह्यासाठी वेगळ्या लॅब उभारणार\nडीआयएफसाठी ३ लाख कोटींच्या निधीची तरतूद\nकोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपये\nआजाराच्या उच्चाटनासाठी आरोग्य क्षेत्रातील बजेट वाढविले\nकोरोना काळात शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा केले.\nआरोग्य क्षेत्रा भरीव कामगिरी करण्यावर लक्ष\nआरबीआयने २७ लाख कोटींचे पॅकेज दिले.\nआणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता: निर्मला सीतारमण\nआज भारतात दोन लस उपलब्ध आहेत आणि त्यांनी केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर 100 किंवा त्याहून अधिक देशांच्या नागरिकांनाच संरक्षण दिले आहे. आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे : अर्थमंत्री निर्मला सीतारमण\nआम्ही कोरोना काळात पाच मिनी बजेट सादर केले होते. सोबतच सरकारकडून आत्मनिर्भर पॅकेजही घोषणा केली होती. कोरोना काळात आरबीआयने 21 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं, असं अर्थमंत्री भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या\nकोरोना काळात गरिबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली.\nनव्या आरोग्य सेवा योजनांसाठी ६४ हजार कोटी रुपये खर्च करणार\nआत्मनिर्भर भारतासाठी जीडीपीच्या १३ टक्के पॅकेज\nएमएसएमी, खाण, टॅक्स क्षेत्रात सुधारणा\n१०० अधिक देशांना कोरोना लसीचा पुरवठा केला\nकोरोना संकटात सरकारने गरजूंना आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्पाचे वाचन करण्यास सुरूवात\nविरोधी खासदार काळे कपडे घालून संसदेत पोहोचले\nकॉंग्रेसचे खासदार विरोध दर्शविण्यासाठी काळे कपडे घालून संसदेत दाखल झाले. कॉंग्रेसचे खासदार झारबिससिंग गिल आणि गुरजित हे काळा गाऊन परिधान करून संसदेत दाखल झाले आणि तिन्ही काळ्या कायद्याविरोधात निषेध करण्यासाठी काळे कपडे परिधान केले. यावेळी त्यांनाी काळे गाऊन घालून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nकोविडचा फटका बसलेल्या क्षेत्रांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची १.१ लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा\nअर्थसंकल्प 2021 Live: टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत\nलस भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देईल\nShare Market: 2020 वर्षातील शेवटच्या दिवशी निफ्टीने गाठली 14000 ची पातळी\nITR filing last date: आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा, आता 'ही' आहे आयटीआर भरण्याची शेवटची तारीख\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\nआत्महत्या करायला निघालेल्या युवतीचा व्हिडिओ व्हायरल\n'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री राहणार बिग बॉसच्या घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2020/12/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T08:44:29Z", "digest": "sha1:5XFHTTW6XVEJFZTAHP7GVAFMJTL3M23V", "length": 4405, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "आंबेगाव – बिबट्याचा २ वासरांवर हल्ला – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्���व साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nआंबेगाव – बिबट्याचा २ वासरांवर हल्ला\n← शेतकऱ्यांसाठी शेवटचे आंदोलन दिल्लीत करणार – अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारला इशारा\nभारत बंदला संगमनेरमधून १०० टक्के पाठींबा →\nसंगमनेर – लोकसहभागातून रस्त्यावर मुरूम टाकून बुजवले खड्डे\nकर्जत शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी अशोक डोंगरे यांची निवड\nलोणी पोलिसांची मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/karjat-police-staion/", "date_download": "2021-07-25T08:19:06Z", "digest": "sha1:H5P7SMGP3A7CNX57KOUPZZSIKW5H373X", "length": 2974, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "karjat police staion – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\nराहुरीमध्ये रस्त्यावर फिरणारांपैकी दोघांना कोरोना\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nपाथर्डी – आयुष काढा आणि अर्सेनिक अल्बमचे वाटप\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग सामाजिक\nकर्जतमधील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव\nअहमदनगर कोरोना संगमनेर सामाजिक\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगर कोरोना राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/right-to-freedom-of-religion/", "date_download": "2021-07-25T10:38:21Z", "digest": "sha1:TOEFEV5CYXZMWEQHJMNXBIS62RM2UAL3", "length": 6407, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#Right to Freedom of Religion - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nसावरकर समजून घेताना : भाग ४ वि. दा. सावरकर : एक सेक्युलर नेतृत्व\nखरं तर हा विषय पाहून काहींच्या भुवया उंचावल्या असतील, प्रखरपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार ��रणारे सावरकरहेसेक्युलर कसे काय असू शकतातअसा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु त्याकाळी आणि प्रस्तुत काळी सुद्धा, जे काही थोडेपार खऱ्या अर्थाने सेक्युलर नेतृत्व या देशात होऊन गेले, त्यापैकी वि. दा. सावरकर हे सेक्युलॅरिझमची टोकाची भूमिका मांडणारे अग्रणी होते हे सत्य आहे. या […]\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -10)\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 8)\nसामाजिक सलोख्यासाठी कायद्यासह प्रबोधन आवश्यक – मा.राज्यपाल\nकोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर\nहिंजेवाडी आयटीपार्क मेट्रो, रस्त्याची कामे जलद गतीने होणारः सुभाष देसाई\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -10)\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 8)\nसामाजिक सलोख्यासाठी कायद्यासह प्रबोधन आवश्यक – मा.राज्यपाल\nकोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर\nहिंजेवाडी आयटीपार्क मेट्रो, रस्त्याची कामे जलद गतीने होणारः सुभाष देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/afridi-harbhajan-singh-marathi-news/", "date_download": "2021-07-25T09:16:24Z", "digest": "sha1:Q5XRW7Y4OWVGU7SR5BQ4P6TU7YY5TO5I", "length": 7913, "nlines": 104, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Top news आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग\nआफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग\nमुंबई | पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने भारतावर तसंच भारताचे पंचप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ही टीका भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या वर्मी लागली आहे. आता खड्ड्यात गेला शाहिद आफ्रिदी…. अशी संतप्त प्रतिक्रिया हरभजनने दिली आहे.\nशाहिद आफ्रिदी माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही बोलला, ते खूप चुकीचं आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं हरभजनने म्हटलं आहे. शाहिद आफ्रिदी कोरोनाग्रस्तांसाठी काम करत होता. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आम्ही शाहिदच्या संस्थेला मदतीचं आवाहन करत होतो. मात्र आता शाहीदचा आणि आमचा कोणताही संबंध नसल्याचं हरभजनने म्हटलं आहे.\nमी 20 वर्ष देशासाठी खेळलो आहे. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. आज असो किंवा उद्या… देशाला माझी गरज भासली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाणारा मी पहिला असेन, असं हरभजने म्हटलं आहे. भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावं, असंही तो म्हणाला.\nकाश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे, असं ट्विट करत शाहिदने भारत सरकारला लक्ष्य केलं होतं तसंच मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावं लागेल, असंही शाहिद म्हणाला होता\nPrevious articleराहुल गांधी -“मोदींनी जाहीर केलेलं 20 लाख कोटींचं पॅकेज फसवं; प्रत्यक्षात 3 लाख 22 हजार कोटीच खर्च होणार”\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\nचंद्रकांत पाटलांच्या टीकेवर शिवसेनेचा ‘चंपा’ म्हणत पलटवार\nस्टेट बँकेने आजपासून बदलल्या कामकाजांच्या वेळा\nअँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने बडतर्फ\nजगभरातील पहिलेच प्रकरण : चीनमधील एका व्यक्तीला H10N3 बर्ड फ्लूची लागण\n‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T09:38:12Z", "digest": "sha1:CDOL2W5JRGV2XP34S3AB33QVXWY46K5B", "length": 5632, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची प्रसारभारतीवर निवड ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची प्रसारभारतीवर निवड \nभाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची प्रसारभारतीवर निवड \nमुंबई: भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत येणाऱ्या प्रसारभारती मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाने काही दिवसांपूर्वी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली होती. यातून प्रदेश कार्यकारिणीच्या खनिजदार असलेल्या शायना एनसी यांना वगळण्यात आले होते. मात्र, त्यानंतर शायना एनसी यांना प्रसार भारती मंडळाच्या सदस्यपदी नेमण्यात आले आहे. शायना एनसी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत.\nVIDEO: जळगावात लॉकडाऊननिमित्त चोख बंदोबस्त: अनावश्यक फिरणाऱ्यांना दंडुका \nमराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण: बुधवारी पुढील सुनावणी \nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2021-07-25T08:40:54Z", "digest": "sha1:3UYPHTUAPIBTQ7RWAPB3CHANV5JFBDXA", "length": 5405, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळ विभागात आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट सुरु | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळ विभागात आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट सुरु\nभुसावळ विभागात आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट सुरु\nभुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकीट विक्री बंद केल्याने स्थानक��वर नातेवाईकांना सोडण्यासाठी जाणार्‍या नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता मात्र आता पूर्ववत प्लॅटफार्म तिकीटांची विक्री सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन द्वारा भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री सुविधा 11 जूनपासून कार्यान्वीत करण्यात आला असून सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असणार आहे.\nएमआयडीसीतील पॉलिमर्स कंपनीतील साहित्य लंपास\nरावेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वयोवृद्धाचा मृत्यू\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nरायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/open-letter-to-sharad-pawar/", "date_download": "2021-07-25T10:41:12Z", "digest": "sha1:FDQMGN4P2YGAJXR3GFQFYF2AFAXYKXGN", "length": 9589, "nlines": 101, "source_domain": "khaasre.com", "title": "राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या नेत्याच्या मुलाचे शरद पवारांना खुले पत्र! - Khaas Re", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या नेत्याच्या मुलाचे शरद पवारांना खुले पत्र\nराष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला. दीपक साळुंखे सांगोला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता होती. पण त्यांच्या मुलाने एक पत्र शरद पवारांना लिहिलं आहे जे सोशल ���ीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.\nकाय आहे या पत्रात\nमी, प्रा.राज साळुंखे, आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती करीत आहे….कदाचित माझ्या विनंतीत अपरिपक्वता असेल, सामंजस्य पणाचा अभाव असेल राजकिय कमजोरी असेल पण आमचं आयुष्य साहेब या एका शब्दाभोवती फिरतय म्हणून खुप अपेक्षेनी लिहितोय.\nसाहेब माझ्या शब्दातून मी कदाचित स्तुती करतोय असेही वाटेल जे तुम्हाला कधीच आवडत नाही…. पण साहेब मी स्वतः जे अनुभवलय , जे डोळ्याने पाहिलय तेच लिहितोय. सांगोला आणि द.सोलापूर या दोन तालुक्याचा तिळमात्र संबंध नाही, माझा आबांना काडीचाही फायदा नाही पण साहेब या व्यक्तीमत्वावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्या सर्वांना आबांनी डोक्यावर घेतलं, खूप प्रेम दिलं, म्हणुनच आज आबांसाठी मन खुप अस्वस्थ होते.\nसाहेब तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी आबा खुप प्रामाणिक पणे पार पाडताना आम्ही पाहिले आहे, सर्वांना सोबत ठेवत आबा आणि जयमाला ताईंनी पक्षासाठी खुप मेहनत घेतली आहे. अंगावर एकही डाग न पडू देता, अनेकांकडून अनेक गोष्टी सहन करुन साहेब हाच आपला विठ्ठल म्हणून मनोभावे केलेली भक्ती सुध्दा त्यांनी आजवर कोणाला कळु दिली नाही.\nआबांनी राजीनामा दिल्याची बातमी कळताच पोटात धडकी भरली, जिल्ह्यात साहेबांवर मनोभावे प्रेम करणारा एकमेव माणूस म्हणजे आबा…. साहेब कोणत्याही परिस्थितीत आबांना राष्ट्रवादी ची उमेदवारी मिळणे खुप गरजेचे आहे.\nआबांनी २५ वर्षे विनातक्रार अविरतपणे आपला शब्द प्रमाण मानुन काम केले, आजही आबा आपल्या शब्दाच्या पुढे कधीच नाहीत पण आबांचे वय लक्षात घेता आता थांबणे म्हणजे राजकीय करिअर स्वतः हुन संपवणे आहे, त्यात कार्यकर्ते स्वैरभैर झालेत, आबा आता नाही तर कधीच नाही अशी टोकाची भूमिका घेत आहेत….\nसाहेब आबांचे आपल्यावर आतोनात प्रेम आहे आणि आमच्या सारख्या साहेबांवर प्रेम करणार्या फाटक्या कार्यकर्त्यांचा आबा आधार आहेत…. साहेब आजवर आपण अनेक रंकाचे राव बनवलेत आता फक्त आबांना आपल्या पक्षाची उमेदवारी द्या हीच माफक मनोभावी आपेक्षा…\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nचिकन सोबत या 3 गोष्टी खाणे आरोग्यासाठी घातक आहे\nऑनलाइन व्यवहार अयशस्वी झाल्यास बँकांना दररोज १०० रुपये दंड भरावा लागेल\nऑनलाइन व्यवहार अयशस्वी झाल्यास बँकांना दररोज १०० रुपये दंड भरावा लागेल\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T10:42:02Z", "digest": "sha1:HJSYJCKLAUQJ36MVXQ4VUJHLU2QPLLPQ", "length": 6072, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समांतर संगणन - विकिपीडिया", "raw_content": "\nIBM च्या निळा जनुक/P भव्य समांतर महासंगणक.\nसमांतर संगणन हा संगणनाचा एक प्रकार आहे ज्यात अनेक गणिते किंवा अंमलबजावणी प्रक्रिया एकाच वेळी चालतात. मोठ्या समस्या अनेकदा छोट्या विभागल्या जातात, आणि त्यांवर एकावेळेस प्रक्रिया केली जाते. समांतर संगणनाचे अनेक रूप आहेत : बिट-पातळी, सूचना-पातळी, डेटा, आणि कार्य समांतरन. समांतरनाचा उपयोग अगोदर संगणक क्षेत्रात झाला आहे, मुख्यतः उच्च कार्यक्षमता कम्प्युटिंग मध्ये, पण वारंवारतेच्या अटीमुळे त्याच्यात संशोधकांचा रस दिवसनदिवस कमी झाला आहे.[१] वीज वापर (आणि यामुळे उष्णता पिढी) हि संगणकांमध्ये असलेली समस्या बऱ्याच वर्षांत झाली आहे.[२] त्यामुळेच समांतर संगणन हे संगणक आर्किटेक्चर चा प्रबळ नमुना, मुख्यतः मल्टि-कोर प्रोसेसर ह्या रूपात आजच्या संगणकांमध्ये दिसतो. [३]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.updatesofmaharashtra.com/india/ashadi-ekadashi-status-in-marathi-for-whatsapp/", "date_download": "2021-07-25T08:14:57Z", "digest": "sha1:FF3DMFYJWTR2HMPNVYAEOHZI3U66YB2I", "length": 10685, "nlines": 143, "source_domain": "www.updatesofmaharashtra.com", "title": "Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp 2021 - Updates Of Maharashtra", "raw_content": "\nAshadi Ekadashi Status in marathi for whatsapp: आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते, पंढरपूरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेचा काठ, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारीत भाबड्या भक्तांची आस. वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व विशेष आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘आषाढी एकादशी’ असे म्हणतात.\nतसंच राज्यातील विविध विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. शाळांमध्ये दिंडी काढली जाते. (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp) मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोविड-19 दहशतीमुळे हे काही अनुभवता आले नाही. असे जरी असेल तरी नाराज होण्याचे कारण नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग पाळून आपण WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं… 9Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp)\nसांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥\nधन्य माझी भक्ति धन्य माझा भाव ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥\nआशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्‌ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥\nनामयाचे जनी विश्रांति पैं झाली ह्रुदयीं राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥\nआषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा\nतुका म्हणे माझे हेचि सर्व सुख\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा\nजातां पंढीरीसी सुख वाटे जीवा\nया सुखा उपमा नाही त्रिभुवनी\nपहिली शोधोनी अवघी तीर्थे\nआषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा\nदेव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई\nसुखालाही आला या हो आनंदाचा पूर\nचालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||\nआषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा\nआषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा\nहेची दान देगा देवा\nतुझा विसर न व्हावा\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा\nयंदाच्या पंढरपूर वारीला तुम्हांला जाता आले नसले तरी काय झाले. महाराष्ट्रातील या महासणाच्या तुम्ही तुमच्या आप्त स्वकियांना शुभेच्छा तर नक्की देऊ शकतात. तर वर दिलेले शुभेच्छा मेसेज फॉर��र्ड करा… (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp)\nआषाढी एकादशी व्रत तारीख आणि वेळ\nआषाढी एकादशी तारीख : 20 जुलै 2021\nआषाढी एकादशी तिथी आरंभ: 09:59 PM (19 जुलैच्या रात्री)\nआषाढी एकादशी तिथी समाप्ती: 07:17 PM (20 जुलैच्या संध्याकाळी)\nपंचांगच्या माहितीनुसार, तर 21 जुलै दिवशी पारायणाची वेळ सकाळी 5 वाजून 36 मिनिटांपासून 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे.\nआषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. त्या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp) यंदा 20 जुलैला सर्वात मोठी म्हणजे महा एकादशी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपूरला जातात. यालाच ‘आषाढी वारी’ म्हणतात. यात सामील होतात ते ‘वारकरी.’ हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, साथीला मृदंग अशा वेषात वारकरी वारीत सामील होतात.\nविठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकाराम, जयजय राम कृष्ण हरी असे गात नाचत वारी आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते. (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp) विठ्ठलाच्या महापूजेनंतर मोठ्या संख्येने आलेले भाविक विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी निमित्त व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रताचा आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/shivaji-university-chemistry-dep-inovate-cancer-medicine/", "date_download": "2021-07-25T09:59:08Z", "digest": "sha1:LH7EA7DD5JLDRJ5CTXP26P7BM5RC365T", "length": 10578, "nlines": 83, "source_domain": "marketmedia.in", "title": "शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांकडून स्तनांच्या कर्करोगावरील औषधाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन", "raw_content": "\nशिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांकडून स्तनांच्या कर्करोगावरील औषधाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन\nशिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांकडून स्तनांच्या कर्करोगावरील औषधाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन\nशिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी स्तनांच्या कर्करोगाबाबत सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधाविषयी यशस्वी संशोधन केले असून नुकतेच त्याचे भारतीय पेटंट या शास्त्रज्ञांना प्राप्त झाले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही बहुमोल कामगिरी केली आहे.\nकाय आहे संशोधन ……\nडॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बनसोडे यांनी “सिंथेटिक स्टडीज इन न्यू अँटीकॅन्सर थेराप्युटिक्स” या विषयावर पी.एच.डी.चे संशोधन केले. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये चांदी, सोने व प्लॅटिनम या राजधातूंना त्यांच्या विशिष्ट जैविक गुणधर्मांमुळे विशेष महत्व आहे; परंतु या धातूंचे सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतात. तसेच कर्करोगावरील औषधेही सामान्य पेशी व कर्करोगाच्या पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे रुग्णांना केमोथेरपी उपचारांदरम्यान या औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त टॅमॉक्सीफेन या औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व उपचाराची उपयुक्तता वाढविण्यासाठी फेरोसीन हा घटक वापरून फेरोसीफेन हे उपयुक्त औषध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे़. फेरोसिन हा घटक मानवी शरीरास अपायकारक नाही, हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे़. त्यामुळे फेरोसीनचा वापर करून स्तनांच्या कर्करोगावर अत्यंत प्रभावी व सुरक्षित औषध विकसित करता येईल या हेतूने डॉ. बनसोडे यांनी डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली “फेरोसीन लेबल्ड एन-हेटरोसायक्लिक कारबिन कॉम्प्लेक्स ऑफ सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम” या विषयावर संशोधन पूर्ण केले. सदर संशोधनात त्यांनी फेरोसीन तसेच एन- हेटरोसायक्लिक कारबिन या घटकांचा वापर करून चांदी, सोने व प्लॅटिनम यांची एकूण दहा संयुगे (कॉम्प्लेक्स) प्रयोगशाळेत तयार केली. रसायनशास्त्रातील विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सदर संयुगांची रचना अभ्यासली़. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या ॲडव्हान्स्ड सेंटर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन, नवी मुंबई येथे स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींवर या संयुगांची चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले की, ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात; परंतु शरीरातील सामान्य पेशींना मात्र अपाय करीत नाहीत. इतकी ती सुरक्षित आहेत़.\nसंशोधनाला भारतीय पेटंट प्रदान…..\nडॉ. राशिनकर यांनी या महत्त्वपूर्ण संशोधनाची १४ मार्च २०१८ रोजी भारतीय पेटंटसाठी नोंदणी केली होती. विविध स्तरांवरील शास्त्रीय व पेटंट कायदे विषयक परीक्षणानंतर भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने २२ जानेवारी २०२१ रोजी या संशोधनाचे पेटंट डॉ. गजानन राशिनकर व डॉ. प्रकाश बन���ोडे यांना प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.\nछोट्या पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री\nशहरात ८ फेब्रुवारीपासून अतिक्रमण कारवाई मोहिम\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/articlelist/2499171.cms?curpg=2", "date_download": "2021-07-25T09:56:40Z", "digest": "sha1:WMAIS75CI5N6V35GG4B26FKDXDPWOKD2", "length": 5327, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलसीकरणाचा मोठा परिणाम; अमेरिकेत करोनामृत्यू घटले\nदुबई विमानतळावर दोन विमानांची धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला\nलाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा आलिशान 'महाल'; घरात सोन्याचे टॉयलेट\nपाकिस्तानमध्ये सुरक्षितेसाठी चिनी नागरीक आत्मनिर्भर; कर्मचाऱ्यांच्या हाती एके-४७\nव्हिडिओ: UAE मध्ये पारा ५० अंश सेल्सिअसवर; ड्रोनद्वारे पाडला कृत्रिम पाऊस\nअफगाणिस्तान उपराष्ट्रपतींच्या 'या' ट्विटने पाकिस्तानी ट्रोलर्सचा जळफळाट\nNSO स्पायवेअर हेरगिरी प्रकरण; इस्रायलने घेतला मोठा निर्णय\nयुद्ध न करता तालिबान अफगाणिस्तानचा ताबा मिळवणार\nकरोनाचे थैमान: १५ लाख बालकांवरील पालकांचे छत्र हरवले\nभारतापासून ते सौदीपर्यंत पेगाससचे जाळे; नेतन्याहू यांच्या दौऱ्यात स्पायवेअर करारावर भर\nपाकिस्तानमध्ये करोनाचे थैमान; रुग्णालयात उपचारासाठी जागाच नाही\nतहव्वूर राणा याला भारताकडे सोपवा; बायडन प्रशासनाचा कोर्टाला प्रस्ताव\nलाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा आलिशान 'महाल'; घरात सोन्याचे ट...\nसमुद्रात बुडाले १४४० अब्ज किंमतीचे सोने; अजूनही शोध मोह...\n पाचवी इयत्तेवरील मुलांना मोफत निरोध देण्याचे आदेश...\nपाकिस्तानमध्ये सुरक्षितेसाठी चिनी नागरीक आत्मनिर्भर; कर...\n महिनाभरात जगभरातील ७५ टक्के बाधितांना 'डेल्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/the-largest-fast-tag-provider-starts-auto-refund-for-incorrect-toll-deductions/", "date_download": "2021-07-25T08:46:14Z", "digest": "sha1:YHCRUGUZMULPRKBMUYAB5H5UPEXJVAZE", "length": 16220, "nlines": 153, "source_domain": "mh20live.com", "title": "सर्वात मोठ्या फास्ट टॅग प्रदात्याने चुकीच्या टोल कपातीसाठी आपोआप-परतावा सुरू – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/उद्योगधंदे आणि बिजिनेस/सर्वात मोठ्या फास्ट टॅग प्रदात्याने चुकीच्या टोल कपातीसाठी आपोआप-परतावा सुरू\nसर्वात मोठ्या फास्ट टॅग प्रदात्याने चुकीच्या टोल कपातीसाठी आपोआप-परतावा सुरू\nपुणे – भारतातील सर्वात मोठा फास्ट टॅग प्रदाता व्हील्सआय टेक्नॉलॉजीने एक नवीन वैशिष्ट्य सुरू केले आहे जे चुकीच्या फास्टॅग कपातीसाठी स्वयंचलित आणि त्वरित परतावा उत्पन्न करते. हे वैशिष्ट्य टोल व्यवहाराच्या समस्यांना सामोरे जाणार्‍या लाखो ट्रक मालकांना मदत करेल. एआय-सक्षम फास्ट टॅग व्यवस्थापन प्रणाली चुकीचे टोल व्यवहार स्वयंचलितपणे शोधून काढेल आणि 3 ते 7 दिवसांच्या कालावधीत परतावा निर्माण करेल, जो आधी 30 दिवस होता. एनपीसीआय आणि आयडीएफसी यांच्यासह इतर भागीदार बँकांनी या वैशिष्ट्याचे कौतुक केले आहे.\nआयडीएफसी बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “डबल / चुकीची टोल कपात करणे ट्रक मालकांसाठी अपेक्षेपेक्षा एक मोठी समस्या असल्याचे दिसून आले. देशातील स्टार्टअपमधून या प्रकारचे नवीन समाधान येत असल्याचे पाहून आनंद झाला.”\nफास्ट टॅग मार्गे दररोज टोल संग्रहण सुमारे 70 कोटी रुपये असून त्यापैकी सुमारे 60 कोटी व्यावसायिक वाहन मालकांकडून आहेत. 5 लाखांहून अधिक एफएस्टाग खात्यांवरील सर्वेक्षणानुसार, दररोज सुमारे 3% टोल व्यवहार सदोष आहेत. प्रतिदिन 2 कोटी रुपयांपर्यंतच्या टोल व्यवहार सुधारणा करण्याचे स्वयंचलित परताव्याचे वैशिष्ट्य आहे.\nनुकत्याच झालेल्या सरकारच्या घोषणेनुसार, 1 जानेवारी 2020 पासून फास्ट टॅग अनिवार्य होईल. रोख लेन बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर, एकूणच फास्ट टॅग व्यवहार जवळजवळ तीन पटीने वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्वयंचलित परताव्याचे वैशिष्ट्य भारतीय बाजाराला आणखी महत्वपूर्ण बणवेल.\nव्हील्सआय, ईआयआर चे सोनेश जैन म्हणाले, “वाहन मालकांना सक्षम बनविणे आणि चुकीच्या टोल कपातीशी संबंधित समस्येचे निराकरण करणे हे आमचे मुख्य उद्दीष्ट आहे. स्वयंचलितपरतावा प्रणाली जवळपास त्वरित परतावा प्रदान करण्यासाठी संपूर्ण परतावा प्रक्रियेचे उलट-एकत्रिकरण सुलभ करते. सध्या, आम्ही २०-२१ अखेर ते त्वरित बनवण्यावर लक्ष केंद्रित करत असताना 3-7 दिवसात आम्ही परतावा मिळवू शकलो आहोत.”\nते म्हणाले, “संपूर्ण परिसंस्थेतील चुकीची कपात करण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही मुख्य अधिकार्‍यांसह भागीदारी आणि सहकार्यांचे स्वागत करतो.”\n2017 मध्ये सुरू झालेले, व्हील्सआय गुरुग्राम-आधारित लॉजिस्टिक स्टार्टअप आहे ज्याचा उद्देश मोबाइल अनुप्रयोगाद्वारे ट्रक ऑपरेटरला तांत्रिक सहाय्य करणे आहे. व्हील्सआय सध्या भारतभरात 10 लाखाहून अधिक ट्रक मालकांना सेवा देत आहे आणि जीपीएस डिव्हाइस, जीपीएस सॉफ्टवेअर, फास्ट टॅग मॅनेजमेंट, डिस्काऊंट इंधन, रिटर्न लोड आणि शॉर्ट टर्म लोन अशा विविध प्रकारचे समाधान प्रदान करत आहे. आज पर्यंत, व्हील्सआय फास्ट टॅगच्या 10% संपूर्ण फास्ट टॅगची व्यवस्था करते आणि फास्ट टॅग पेमेंट्स लँडस्केपच्या पहिल्या 3 भागधारकांपैकी एक बनवते.\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\nफिनो पेमेंट्स बँकेने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वा��ली\nफिनो पेमेंट्स बँक ने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढविली\nवीवो व्ही 21 ने ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांसाठी आणल्या आकर्षक ऑफर\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\nफिनो पेमेंट्स बँकेने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढली\nफिनो पेमेंट्स बँक ने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढविली\nवीवो व्ही 21 ने ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांसाठी आणल्या आकर्षक ऑफर\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nभोकरदन शहरातील मिनी बायपास रस्त्यावरील पुलाजवळ खड्डे व खांब जैसे थेच\nराज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे येरमाळा येथे आयोजन\nक्राफ्टनकडून बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियाची घोषणा\nफिनो पॉईंट्सद्वारे सरकारी मदत लाभार्थी काढू शकतात\n“प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हास्तरीय समन्वय समिती अन् कार्यपध्दती”\nश्रीमंत किंवा गरीब प्रत्येकजण हे उत्पादन वापरतो. सुरुवातीला एका छोट्या लेबलवरुन आपण ते एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित करू शकता\nश्रीमंत किंवा गरीब प्रत्येकजण हे उत्पादन वापरतो. सुरुवातीला एका छोट्या लेबलवरुन आपण ते एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित करू शकता\nघरबसल्या केवळ 5 हजार रुपयात करा हे दोन उद्योग\nतरूण मुलांनी डिजिटल हायजिन सोल्युशन्स मध्ये आपले योगदान द्यावे यासाठी डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया कॅम्पेन अंतर्गत रेकिट आणि व्हाईट हॅट ज्युनियर ने केली भागीदारी\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/various-development-works-at-mukundwadi-b-inauguration-by-haribhau-bagade/", "date_download": "2021-07-25T10:23:40Z", "digest": "sha1:SLYVKYAB2Z6SCPB7HEN2XCYNFRFJMW2F", "length": 11958, "nlines": 147, "source_domain": "mh20live.com", "title": "मुकुंदवाडी येथे विविध विकास कामाचे ,आ. हरिभाऊ बागडे यांच्या हास्ते उद्घाटन – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/औरंगाबाद/मुकुंदवाडी येथे विविध विकास कामाचे ,आ. हरिभाऊ बागडे यांच्या हास्ते उद्घाटन\nमुकुंदवाडी येथे विविध विकास कामाचे ,आ. हरिभाऊ बागडे यांच्या हास्ते उद्घाटन\nसंभाजीनगर: मा. आ. श्री हरिभाऊ बागडे ( नाना ) यांच्या स्थानिक विकास निधीतून , शिवाजी कॉलोनी येथे ड्रेनेज लाईन व सिमेंट रस्ता करणे व इंदिरा नगर ,मुकुंदवाडी येथे सिमेंट रस्त्याचे भूमी पूजन करण्यात आले या वेळी उपस्थित आ . हरिभाऊ बागडे ( नाना ), आ . नारायण कुचे ,मा.महापौर बापू घडामोडे,मा. उपमहापौर. राजू शिंदे, मा. सभापती राधाकिसन बापू पठाडे, नगरसेविका कमलताई नरोटे, किसन ठुबे,रामचंद्र नरोटे,सुनील जगताप, नामदेव राते,मनोहर जगताप,ज्ञानेश्वर शिंदे , जगदीश नांदरकर,जगदीश गायकवाड ,दिपक खोतकर, राहुल नरोटे, सुरेश ठाकरे, मन्सूर पठाण,प्रल्हाद गायकवाड, सदाशिव फरकाडे,संदीप गायकवाड,अजय शिंदे,श्रीमंत गायकवाड, विठ्ठल गुळे,कृष्णा वाळके, महाजन चुंगडे,दिपक तुपे, बंडू गुळे,संकेत खिरे , बाळासाहेब चिकटे, महावीर बेदमुथा,कल्याण गायकवाड,गणेश लहाने,बंडू आढाव,संतोष डांगे,दिपक सत्वधर,विष्णू फरकाडे , जगन्नाथ शिंदे , अजय राय, मारोती\nआम्लपुरे,संभाजी पल्लये, तुकाराम पल्लये,चंदू जयस्वाल,विजय दुब्बा,सतीश वैष्णव,खुरमुटे ताई,किरण गायकवाड, सतीश जगताप,बंडू ठुबे सर्व नागरिक उपस्थित होते.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक mh[email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nजिल्ह्यासाठी सन 2021-22 मध्ये 248 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर\nआरोग्यदूत सरपंच ठरला हिरोलाही भारी\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/state-had-many-maratha-cms-but-marathas-never-got-reservation-because/19474/", "date_download": "2021-07-25T10:04:49Z", "digest": "sha1:S7BMTM5FCR5ON7UXEIUUGY6GA3JKPZ37", "length": 11461, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "State Had Many Maratha Cms But Marathas Never Got Reservation Because", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणराज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही कारण...\nराज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही कारण…\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nराज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही कारण त्यांना भीती होती की जर आरक्षणाने मुलं शिकली सवरली, मोठी झाली तर आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. प्रस्थापित राजकीय मराठे आणि विस्थापित मराठे अशी मोठी लढाई आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. मराठा आरक्षणावरुन त्यांनी ठाकरे सरकावर तोफ डागली.\nराज्यातील राजकीय प्रस्थापित आणि विस्थापित असे मराठयांचे दोन प्रकार पाडले गेले आहेत. प्रस्थापित राजकीय मराठयांना विस्थापित गरीब मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. कारण ते जर एसपी, कलेक्टर, डीसीपी, तहसीलदार झाले तर ते शेजारी बसून जेवतील, आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. आपल्याशी बरोबरी करतील. राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी याच भीतीतून मराठा समजाला आरक्षण दिले नाही, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केलाय. ते बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला.\nसदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारला लक्ष्य केलं. तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. ओबीसी आरक्षण गेलं त्याचं कारणआहे जनगणना… सरकारने गावागावात जाऊन का डोकी मोजली नाही अनेक शासकीय अधिकारी या कोरोनच्या काळामध्ये लाख- दीड लाख पगार घेऊन घरातच बसून होती, त्यांना सांगता आलं असतं की, जा गावात चार घरं फिरुन जनगणना कर आणि अहवाल दे, तर दीड वर्षा झालं नसतं क��� अनेक शासकीय अधिकारी या कोरोनच्या काळामध्ये लाख- दीड लाख पगार घेऊन घरातच बसून होती, त्यांना सांगता आलं असतं की, जा गावात चार घरं फिरुन जनगणना कर आणि अहवाल दे, तर दीड वर्षा झालं नसतं का असा खास शैलीत त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं.\nवाझेला पैसे वसूल करायला मशीन दिली तसं तुमच्या अधिकाऱ्याला एक चांगली आधुनिक मशीन आणून द्यायची होतं आणि सांगायचं त्याला घरात जाऊन ते लाव मशीन, माणसं मोज आणि आकडे पाठव, काय अवघड होतं, पण तुम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण जो तळागळातला समाज राजकारणाच्या माध्यमातून वर येत होता त्याचं आरक्षण घालवलं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.\nमुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात\nदक्षिण मुंबईत पाच मजली इमारत कोसळली\nअनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड\nकोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट\nभारतीय जनता पक्षाने आणि घटक पक्षांच्या वतीने २६ जून रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन पुकारलंय… त्या आंदोलनामध्ये ताकदीनिशी उतरणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय… शिवाय कर्जमाफी आणि पीक विम्याबद्दलही सरकार गंभीर नाही, त्याचाही जाब आपल्याला सरकारला विचारावा लागेल, असं खोत म्हणाले.\nपूर्वीचा लेखमुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात\nआणि मागील लेखदेशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/narendra-modi-remembers-ram-vilas-paswan-his-birth-anniversary-79120", "date_download": "2021-07-25T10:35:23Z", "digest": "sha1:AMQ4L226H3U5ARC6KVCZAIU473OPR54O", "length": 17726, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तुमची आज खूप आठवण येतेय! मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक - narendra modi remembers ram vilas paswan on his birth anniversary | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुमची आज खूप आठवण येतेय मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक\nतुमची आज खूप आठवण येतेय मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक\nसोमवार, 5 जुलै 2021\nलोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले होते.\nनवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या जन्मदिनी मित्राच्या आठवणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज भावुक झाले. आज माझे मित्र रामविलास पासवान यांचा जन्मदिन आहे, त्यांची मला खूप आठवण येते, असे मोदींनी म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे ट्विट अतिशय महत्वाचे आणि सूचक मानले जात आहे.\nलोक जनशक्ती पक्षात फूट पडली असून, यामागे नितीशकुमार यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रामविलास पासवान यांच्या जन्मदिनी केलेले ट्विट महत्वाचे मानले जात आहे. मोदींनी म्हटले आहे की, आज माझे मित्र रामविलास पासवान यांचा जन्मदिन आहे. मला त्यांची खूप आठवण येत आहे. ते भारतातील अतिशय अनुभवी संसदपटू आणि प्रशासक होते. सामाजिक कार्य आणि तळागाळातील जनतेचे सक्षमीकरण यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.\nलोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्षात फूट पडली आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत.\nबिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी भाजपला विरोध न करता मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा ���णि जेडीयूला विरोध अशी भूमिका घेतली होती. स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग यांना विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदी यांना उभे केले होते.\nहेही वाचा : शिवसेनेशी युतीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य\nचिराग यांच्याविरूद्ध पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर या पाच खासदारांनी बंड केले आहे. चिराग यांच्यासह पक्षाचे लोकसभेत सहा खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षाचे नेते आणि संसदीय नेते अशी दोन्ही पदेही चिराग यांच्याकडून काढून घेण्याची खेळी पारस यांनी खेळली होती.\nपशुपती आणि चिराग यांच्यात मागील काही काळापासून बेबनाव आहे. ते अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नसून, ते पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधत आहेत. पशुपती हे पहिल्यांदाच खासदार म्हणून हांजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता या काका आणि पुतण्याच्या वादामुळे बिहारमधील राजकारण ढवळले गेले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nचिराग पासवान न्यायालयीन लढाई हरले; काका पारस अखेर जिंकले\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. या विस्तारात लोक जनशक्ती...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nमोठी कारवाई : कर्नाटकातून पुण्यात आलेला लाखो रुपयांचा गुटखा जप्त\nशिक्रापूर : पुणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार शिक्रापूर Shikrapur पोलिसांनी सणसवाडी (ता.शिरूर) येथे ७८ लाखांचा बेकायदा गुटख्याचा...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nराऊतांना राणे दोषाची काविळ झाल्याने त्यांना राणेंचं खातं छोटचं वाटणार\nमुंबई : ''शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे काही दिसत नाही. नारायण राणेंना मिळालेलं खातं छोट आहे की...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nमीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय वारसदार, चिराग नाही.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी पशुपती कुमार पारस यांच्याकडे...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nकाकांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुतण्या गेला उच्च न्यायालयात\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार गुरूवारी झाला. या विस्तारात लोक...\nबुधवार, 7 जुलै 2021\nमोठी बातमी : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची कोरोनाने घेतली विकेट\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार केला जात असताना एक मोठी बातमी...\nबुधवार, 7 जुलै 2021\nमंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा..खासदारांनी कुर्ता खरेदी केला अन् म्हणाले, राज को राजही रहने दो\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nभाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो पण आता त्यांनीच पाठ फिरवली\nनवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात त्यांचे काका खासदार पशुपतीकुमार पारस (...\nमंगळवार, 22 जून 2021\nचिराग पासवान भावुक होऊन म्हणाले, अखेर मी अपयशी ठरलो\nपाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात त्यांचे काका खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati...\nमंगळवार, 15 जून 2021\nचिराग पासवानांनी बाजी पलटवली...काकांसह पाच खासदारांना पक्षातून हाकलले\nपाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले...\nमंगळवार, 15 जून 2021\nकाकांचे बंड यशस्वी..पुतण्या चिरागची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी\nपाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले...\nमंगळवार, 15 जून 2021\nआधी पुतण्याच्या विरोधात बंड अन् नंतर गायले नितीशकुमारांचे गोडवे\nपाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले...\nसोमवार, 14 जून 2021\nरामविलास पासवान ram vilas paswan ljp narendra modi भारत संसद बिहार राजकारण politics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/nashik-shelke-family-struggles-to-survive-after-losing-five-family-members-duw-to-corona-128699714.html", "date_download": "2021-07-25T09:08:29Z", "digest": "sha1:3PHI2SNUDXNJ7IA7JC23SLRF3HGIFQKC", "length": 9130, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nashik Shelke family struggles to survive after losing five family members duw to corona | कोरोना संसर्गामुळे कुटुंबातील पाच जण गमावल्यानंतर सैरभैर झालेल्या शेळके कुटुंबाची आता जगण्यासाठी निकराची लढाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:कोरोना संसर्गामुळे कुटुंबातील पाच जण गमावल्यानंतर सैरभैर झालेल्या शेळके कुटुंबाची आता जगण्यासाठी निकराची लढाई\nसिन्नर / संपत ढोली11 दिवसांपूर्वी\nनांदूरशिंगोटेतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर, मोडून पडलेले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न\nकोरोनाच्या कहरात अनेक कुटुंबांवर एकापेक्षा अधिक सदस्यांना गमावण्याची वेळ आली. सगळ्यांसाठीच मानसिक, आर्थिक, भावनिक या सर्वच पातळ्यांवर हा माेठा धक्का हाेता. त्यातून सावरण्याचा आता हे सारे प्रयत्न करताहेत. काेराेनाने घाला घातलेल्या कुटंुबांच्या या वेदना आणि परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी त्यांनी एकवटलेले बळ “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी जाणून घेतले.\nदुसरी लाट घेऊन आलेल्या कोरोनाने नांदूरशिंगोटे येथील शेळके कुटुंबातल्या पाच कर्त्यांचा जीव घेतला. त्यानंतरचा काळ कुटुंबासाठी भयंकर होता. एकीकडे दुःखाचा डोंगर तर दुसरीकडे सैरभैर कुटुंबाला सावरण्याची धडपड. घरातील महिला अजूनही दुःखातून सावरल्या नाहीत. पाच कर्ती माणसे गमावलेल्या या कुटुंबाचे उपचारांच्या खर्चामुळे सारे अर्थचक्रच मोडून पडले.\nअवघी दोन एकर कोरडवाहू शेती असलेले शेळके कुटुंब दुधाच्या जोडधंद्याने आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यात ठाण्याला खासगी कंपनीत नोकरीला असलेला मोठा भाऊ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलात नोकरीला असलेला सागर यांच्या पगाराची कुटुंबास मदत होत होती. पण कोरोनाने कुटुंबातील पाच जणांवर घाला घातला आणि त्यामुळे झालेली सैरभैर मानसिक स्थिती आणि उपचारांच्या खर्चाने खालावलेली आर्थिक परिस्थिती यात सागर अडकला. शेवटी नोकरीतून रजा घेऊन घरची शेती आणि दररोज १० लिटर दूध विक्रीतून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न तो करत आहे. आजोबा बाबूराव शिवराम शेळके (७५), आजी लक्ष्मीबाई (७०), वडील रमेश बाबूराव शेळके (५४), चुलते सुरेश बाबूराव शेळके (६०), मोठा भाऊ सचिन रमेश शेळके (२९) असे तब्बल पाच मृत्यू या घराने दोन महिन्यांपूर्वी पाहिले. उद्ध्वस्त कुटुंबाला आता केवळ सागरचा आधार उरला आहे. आई राजूबाई, चुलती छबाबाई, वहिनी आणि भावाचा चिमुकला शिव असे सारे कुटुंब उघड्यावर पडले आहे. शोकाच्या खोल गुहेतून बाहेर येऊ न देणारा भूतकाळ सगळ्यांना भविष्यातल्या अंधाराचे भय दाखवतो आहे. खडतर वर्तमान स्वीकारण्याचे बळ गमावलेल्या परिवाराला सावरणे हे मोठे आव्हान होऊन बसले आहे. आजोबा, आजी, वडील, चुलते आणि मोठा भाऊ यांच्या रूपाने घराचे पाच खा॑ंबच उन्मळून पडले.\nआई, चुलती व भावजयी दुःखावेगाने अजूनही सुन्न मन:स्थितीत आहेत. धीर देण्याच्या चार गोष्टी रोज सांगून त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न सागर करतोय. गमावलेल्या जीवाभावाच्या माणसांच्या आठवणींनी महिला रोज डोळे भिजवतात. तेव्हा सांत्वनाचे शब्दही गोठून जातात. अशा स्थितीत सागर दु:ख गिळून सर्वांना आधार देत आहे. या परिस्थितीत लहानगा शिव हाच या साऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यास निमित्त ठरतो आहे. त्याच्याकडे बघूनच या परिस्थितीत उभे राहण्याचे बळ मिळाल्याचे सागर म्हणतो. नातलगांनीही सावरण्यासाठी आधार दिला. त्यातून जीवन जगण्याच्या लढाईसाठी बळ मिळाल्याचे तो सांगतो. भविष्याकडे आशेने पाहावे अशी या कुटुंबाची मन:स्थिती अजूनही नाही. आधी वर्तमान सावरण्याचा प्रयत्न आहे, नंतरच भविष्याच्या आशेचे किरण दिसू शकतील. तोपर्यंत रोजच्या जगण्याच्या लढाईसाठी बळ मिळावे एवढीच अपेक्षा आहे. सागरच्या या जिद्दी दृष्टिकोनावरच कुटुंबाच्या वर्तमान आणि भविष्याचीही मदार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T09:35:29Z", "digest": "sha1:CZVAOFLB3QA2W6OAO572F2JNX4XEZMMK", "length": 4584, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जळगाव बसस्थानकावर बस खाली आल्याने वृद्ध महिला जागीच ठार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव बसस्थानकावर बस खाली आल्याने वृद्ध महिला जागीच ठार\nजळगाव बसस्थानकावर बस खाली आल्याने वृद्ध महिला जागीच ठार\nजळगाव: शहरातील नवीन बस स्थानकावर जळगाव-मनमाड या बसच्या चाकाखाली आल्याने एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. शुक्रवारी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)\n‘कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल’\nभुसावळात मास्क न लावणार्‍यांवर धडक कारवाई\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T09:51:57Z", "digest": "sha1:HTATE3USLD7CIKACFI4HIEPQ6HEVAPYK", "length": 7242, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण\nफैजपूर : फैजपूर, वढोदा, विरोदासह परीसरात सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण करण्यात आले. संतामार्फत असे उपक्रम पुढेही चालू राहतील, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी म्हटले. अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथीमधील हे औषध कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या उपचारपद्धतींत अधिक संशोधन व्हावे याकरीता आयुष मंत्रालयानेही मान्यता दिली आहे तसेच अर्सेनिक अल्बम आपली रोगप्रतिकारक शक्ती व कोरोना रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार ठरू शकतो. या कोरोनाच्या सावटात आशेचा किरण दिसू लागला आहे. या औषधाचे वितरण सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूरचे अध्यक्ष सतपंथ रत्न महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nउपक्रमासाठी पंकज चौधरी, युवराज किरंगे, रोहन चौधरी, मयुर भारंबे, उत्कर्ष भ���रंबे, उमेश भारंबे, स्वप्निल भारंबे, पुष्पक पाटील, युवराज कापडे, जितेंद्र कापडे, प्रा.प्रकाश ठोंबरे, राजु किरंगे, अशोक नारखेडे, कडु चौधरी, व्ही.ओ.चौधरी आदी सेवकांचे सहकार्य लाभले.\nमुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात सुविधा पुरवा\nभुसावळ : कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाने दुकानदारांना ठरवून दिले दिवस\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/distribution-bicycles-agricultural-workers-union-shrirampur-taluka-354829", "date_download": "2021-07-25T10:53:06Z", "digest": "sha1:32YTHTYZADPT2I2245SSINBD43ZU6LXJ", "length": 7134, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतमजूर संघटनेकडून श्रीरामपूर तालुक्यात गरजुंसाठी सायकलचे वाटप", "raw_content": "\nकामगार नेते भि. र. बावके यांनी प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या संघर्षातून कामगारांच्या हितासाठी लढे उभारले.\nशेतमजूर संघटनेकडून श्रीरामपूर तालुक्यात गरजुंसाठी सायकलचे वाटप\nश्रीरामपूर (अहमदनगर) : कामगार नेते भि. र. बावके यांनी प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या संघर्षातून कामगारांच्या हितासाठी लढे उभारले. रस्त्यावरच्या लढ्याबरोबरच कायदेशीर लढेही दीर्घकाळ देवून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगार कायद्याचे ते दांडगे अभ्यासक होते. कामगार क्षेत्रात वकीलीच्या वाटचालीत बावके यांचा मोलाचा वाटा आहे. पुढील काळात कामगारांसमोरील आव्हाने पेलण्यासाठी बावके यांचे कसब आपल्याला अंगी कारावे लागणार असल्याचे आव्हान अॅड के. वाय. मोदगेकर यांनी केले.\nकामगार नेते भि. र. बावके यांच्या सहाव्या स्मृत��� दिनानिमित्त जिल्हा शेतमजूर संघटनेच्यावतीने श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील शेतमजुरांच्या गरजू विद्यार्थ्यांसह दिव्यागांना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड मोदगेकर, संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे, तुकाराम भुसारी, अॅड. गौरव मोदगेकर उपस्थित होते.\nप्रारंभी संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे यांनी भि. र. बावके यांच्या कामगार चळवळीतील संघर्षमय वाटचालीची माहिती दिली. केंद्र सरकारने आणलेल्या कामगार व शेतकरी विरोधी कायद्यामुळे श्रमिक जनतेसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली असुन, अशावेळी बावके यांची विशेष आठवण येते. बावके यांच्या विचारांवरच पक्ष व संघटनेचे कार्य पुढेही जोमाने सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी प्रा. बाळासाहेब बावके, मदिना शेख, जीवन सुरुडे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण बडाख यांनी सुत्रसंचालन केले. तर संघटनेचे अध्यक्ष गुजाबा लकडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम भुसारी, चिमा शेंडे, दादा पटारे, उत्तम माळी, प्रकाश भांड, राहुल दाभाडे यांनी परिश्रम घेतले.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-news-about-sales-gutkha-280788", "date_download": "2021-07-25T10:46:08Z", "digest": "sha1:ULXVVKUQYKYRCZVXGM5HBWOR3TMTC2GT", "length": 9549, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उमरग्यात छुप्या पद्धतीने गुटखा, माव्याची विक्री", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे आंतरराज्याच्या सीमा बंद असल्याने वाहनातून होणाऱ्या गुटखा वाहतुकीला चाप बसला; परंतु तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील काही गावातून दुचाकी अथवा छोट्या वाहनातून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.\nउमरग्यात छुप्या पद्धतीने गुटखा, माव्याची विक्री\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून वाहनांतून गुटख्याची वाहतूक होत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहेत. शहर व तालुक्यात गुटखा, मावा चघळणाऱ्या शौकिनांची संख्या मोठी असल्याने पानटपऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे पानटपऱ्यासह साहित्य पुरवणारी दुकाने बंद झाली आणि शौकिनाची चांगलीच पंचाईत झाली; तरीही काही ठिकाणी मावा, गुटख्याचे पार्सल पद्धत छुप्या पद्धतीने सुरू झाल्याचे चित्र आहे.\nदरम्यान लॉकडाऊन असल्यान��� आंतरराज्याच्या सीमा बंद असल्याने वाहनातून होणाऱ्या गुटखा वाहतुकीला चाप बसला; परंतु तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातल काही गावातून दुचाकी अथवा छोट्या वाहनातून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.\nशहरातील अनेक बेरोजगारांनी पानटपऱ्याच्या व्यवसायातून उदरनिर्वाहाचा मार्ग अवलंबला. शहरासह तालुक्यात जवळपास दीड ते दोन हजार पानटपऱ्या आहेत; पण तेथे पानाचा विडा खाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीच अधिक होते.\nहेही वाचा - औरंगाबादेत सतरा वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह, संख्या पंचवीसवर\nवास्तविकतः तंबाखूजन्य पदार्थाला बंदी असूनही विक्री सुरू असते. त्याकडे अन्न व भेसळ विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. दरम्यान, सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने बहुतांश पानटपरीधारक घरी बसले आहेत, तर काही जणांनी शिल्लक साहित्याची विक्री माव्याच्या छोट्या पुड्यातून केली. कर्नाटकात एका गुटख्याची एक पुडी पाच रुपयाला तर उमरग्यात वीस रुपयाला तीन मिळायची. लॉकडाऊनमुळे माल शॉर्टेज झाल्याने एक पुडी बारा ते पंधरा रुपयाला दिली जात आहे.\nमाव्यासह अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे दर वाढले आहेत. महागाईमुळे बऱ्याच जणांनी व्यसनावर लगाम घातला आहे, तर काही जणांना चैन्य पडत नसल्याने महागडे तंबाखूजन्य पदार्थ घेतले जाताहेत. आंतरराज्य सीमा बंद असल्या तरी सीमेलगत असलेल्या अंतर्गत गावाच्या पळवाटेने काही प्रमाणात गुटखा आणला जात असल्याची चर्चा आहे.\nपानमळ्यातील पाने आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. ज्येष्ठ नागरिकांना पान खाण्याची सवय असते; मात्र लॉकडाऊनमुळे पानमळ्यात पाने पिवळी पडताहेत. बाजारपेठेत पाने मिळत नसल्याने अनेकांची सवय मोडली आहे.\nतंबाखूजन्य पदार्थाने कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर ठिकठिकाणी पिंक मारली जाते. कोरोना विषाणूचा संसर्ग खोकला, सर्दीनंतर होतो आहे. प्राथमिक स्थितीत असणाऱ्या पण लक्षणे न जाणवणाऱ्या व्यक्तीच्या वारंवार होणाऱ्या थुंकीतून विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.\n- डॉ. प्रवीण जगताप, कोरोना रुग्णालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/online-annual-meeting-of-gokul-worker-credit-union/", "date_download": "2021-07-25T09:25:17Z", "digest": "sha1:4EO6AGH633OHGCVPDVPWK2UZTVPH2VFN", "length": 6469, "nlines": 83, "source_domain": "marketmedia.in", "title": "गोकुळ” कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइनने संपन्‍न", "raw_content": "\nगोकुळ” कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइनने संपन्‍न\nगोकुळ” कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइनने संपन्‍न\n• १० लाखापर्यंत कर्ज मर्यादा बहुमताने मंजुर\nकोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाने काढलेल्‍या आदेशानुसार दि.११ मार्च २०२१ रोजी गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्‍वागत व प्रास्‍ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा ७ लाखावरून १० लाख करणेस मंजुरी देण्यात आली.\nसंस्‍थेची वार्षिक उलाढाल १०० कोटीच्‍यावर असून ठेवीस ८ टक्‍के व्‍याज तर कर्जास ९ टक्‍के व्‍याज दर आकारला जातो. या सभेस १३० सभासदानी लिंक ओपन करून चर्चेत सहभाग घेतला. संस्‍थेचे सभासद संभाजी कदम, रामकृष्ण पाटील, प्रकाश माने, सुहास डोंगळे, अनिल पाटील, गिता मोरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.\nसंस्‍थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, सतिश मदने, पी. आर. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सभा दिडतास खेळीमेळीत चालली. आभार पी. आर. पाटील यांनी मानले.\nयावेळी सभेस संभाजी देसाई, शिवाजी पाटील, नंदकुमार गुरव, सुनिल घाटगे, शुभदा पाटील, छाया बेलेकर, राजेंद्र पाटील-सरूडकर, गणपती कागनकर, व्‍यवस्‍थापक संभाजी माळकर उपस्थित होते\nगोकुळ”चा ५८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसंशोधन योजनेतून साकारले ‘शिवाजी विद्यापीठातील पक्षीजगत’\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4619280314380062962&title=United%20Western%20Bank&SectionId=4811151065704897796&SectionName=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-07-25T09:28:48Z", "digest": "sha1:NTZISMXTEPICTGRS25KOQEUBGKIIGBTA", "length": 10637, "nlines": 72, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "युनायटेड वेस्टर्न बँक", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\nकोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गोडबोले यांनी या विषयाकडे परिशीलन आणि प्रबोधन या दृष्टीने पहिले आह.\n१९३६ मध्ये या बँकेची स्थापना झाली. त्या वेळी बँकेचे भागभांडवल होते तीन लाख रुपये. पुढे बँकेचा आलेख चढताच राहिला. २००० नंतरचा काळ मात्र बँकेसाठी अस्थिरतेचा होता. बँकेच्या अधोगतीच्या कारणांवर गोडबोले यांनी चर्चा केली आहे. बँकेच्या सात दशकांची ही वाटचाल अन्य बँकांसाठीही वेगवेगळ्या कारणांनी दिशादर्शक आहे.\nप्रकाशक : कौशिक प्रकाशन\nकिंमत : २२५ रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIBOIKoushik PrakashanUnited Western Bankयुनायटेड वेस्टर्न बँकपुस्तक परिचयमाहितीपरकौशिक प्रकाशनअरुण गोडबोलेArun Godbole\nपगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) वर्षानुवर्ष नियमितपणे आयकर भरणाऱ्यांनासुद्धा आयकर कायद्याची संपूर्ण माहिती नसते. ही माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळेसुद्धा ती नीट वाचली जात नाही; पण प्रत्येक करदात्याला हे माहित असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अरुण गोडबोले यांनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी हे पुस्तक लेखन केले आहे.\nपगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८) देशाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा असतो. त्यामुळे त्याविषयी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते. विशेषतः आयकरकपात हा विषयक नोकरदार व्यक्तींसाठी जिव्हाळ्याचा असतो. अरुण गोडबोल�� यांनी या पुस्तकात याच विषयावर मार्गदर्शन केले आहे.\nसिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपट निर्मात्याच्या, अरुण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी, प्रेमासाठी, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे\nअजरामर ‘गीत रामायण’ ‘मोडू नका वचनास-गाथा मोडू नका वचनास, भरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास’ या गदिमांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द गायिका कुमुदिनी पेडणेकर यांनी गायिले आहे. ग. दि. माडगूळकर यांचे शब्द, सुधीर फडक्यांची संगीतरचना आणि सीताकांत लाड यांचे संयोजन यातून साकारलेल्या गीत रामायणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून्ससाठी ‘लोरिएल’तर्फे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nरेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार\nरोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\n‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/dr-ashok-mende-a-review-of-ambedkar-research-center/02121037", "date_download": "2021-07-25T09:51:07Z", "digest": "sha1:ZHZRX3JJVTF3QT2N7GLKTLQ3LP4HTGNT", "length": 4361, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अशोक मेंढे यांनी डॉ. आंबेडकर रिसर्च सेंटरची केली पाहणी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » अशोक मेंढे यांनी डॉ. आंबेडकर रिसर्च सेंटरची केली पाहणी\nअशोक मेंढे यांनी डॉ. आंबेडकर रिसर्च सेंटरची केली पाहणी\nनागपूर: कळमेश्वर मार्गावरील चिचोली येथील शांतीवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.\nरिसर्च सेंटरचे आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी डॉ. आंबेडकर फाऊंडेशन, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष श्री. अशोक मेंढे यांनी शांतीवन परिसराचा दौरा करून सदर रिसर्च सेंटरची पाहणी केली.\nसदर रिसर्च सेंटर व परिसराचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, भारत सरकार यांच्यातर्फे रुपय १७.०३ कोटीची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.\nया संदर्भात अशोक मेंढे यांनी आज कार्यस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन कार्याचे निरीक्षण केले. झालेल्या कार्यावर समाधान व्यक्त करत उर्वरित कार्य लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव श्री. संजय पाटील, नामप्रविप्राचे अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर, सहायक अभियंता श्री. पंकज पाटील, वास्तुशास्त्रज्ञ श्री. संदीप कांबळे तसेच नामप्रविप्राचे अधिकारी व कत्रांटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.\n← हैदरी चौकातील युनिएन बॅँक एटीएम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://babavardam.in/2020/02/11/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-25T08:34:15Z", "digest": "sha1:7S5H2ZRNGO7SS75Q3USLL3R52GEZRFZJ", "length": 3889, "nlines": 29, "source_domain": "babavardam.in", "title": "एक्स्पायरी डेट – बाबा वर्दम थिएटर्स (Baba Vardam Theatres)", "raw_content": "केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९\nबाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या चौथ्या दिवशी (मंगळवार) नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळ (पाली – रत्नागिरी) यांनी चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि गणेश राऊत दिग्दर्शित ‘एक्स्पायरी डेट’ हे फॅन्टसी अधिक ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने जाणारे नाटक सादर केले.\nआजकाल समाज एवढा अँडव्हान्स झालाय की, माणसं प्रत्येक गोष्टीचा सोहळा करतात. माणसाच्या वागण्या-बोलण्यात फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आणि यामध्ये आपण कुठेतरी नातेसंबंध, माणुसकी, आपुलकी, संवेदनशीलता हरवत चाललोय. आजची पिढी पारंपरिक विचारसरणी अवलंबित नाही आणि जुनी पिढी आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करीत नाही, या दोघांमधील घालमेल लेखकाने ‘एक्स्पायरी डेट’ या नाटकात मांडली आहे.\nअभिप्राय द्यायला विसरू नका\nबाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या शेवटच्या दिवशी (शुक्रवार) श्री …\nबाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या सहाव्या दिवशी (गुरुवार) परिवर्तन …\nबाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या पाचव्या दिवशी (बुधवार) सांगलीचे …\nबाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या तिसऱ्या दिवशी (सोमवार) बाबाज …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/lifestyle/festivals-events/jagannath-puri-rath-yatra-2021-images-facebook-greetings-sms-wishes-to-send-your-family-and-friends-267553.html", "date_download": "2021-07-25T09:48:30Z", "digest": "sha1:QL4ZZ4MTZYC3H4WIXCO45PMXOLVPFJEE", "length": 28784, "nlines": 221, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Jagannath Puri Rath Yatra 2021 Images: रथ यात्रेनिमित्त मित्रमंडळींसह परिवाराला Facebook Greetings, SMS आणि Messages पाठवून द्या शुभेच्छा | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nरविवार, जुलै 25, 2021\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर\nप्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: म��या खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग ड��ज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nJagannath Puri Rath Yatra 2021 Images: रथ यात्रेनिमित्त मित्रमंडळींसह परिवाराला Facebook Greetings, SMS आणि Messages पाठवून द्या शुभेच्छा\nआज रथ यात्रेचा सोहळा पार पडत आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्याचे प्रक्षेपण केले जात असले तरीही सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तुम्ही मित्रमंडळींसह परिवाराला रथ यात्रेनिमित्त मित्रमंडळींसह परिवाराला Facebook Greetings, SMS आणि Messages पाठवून शुभेच्छा द्या.\nJagannath Puri Rath Yatra 2021 Images: आज रथ यात्रेचा सोहळा पार पडत आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्याचे प्रक्षेपण केले जात असले तरीही सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तुम्ही मित्रमंडळींसह परिवाराला रथ यात्रेनिमित्त मित्रमंडळींसह परिवाराला Facebook Greetings, SMS आणि Messages पाठवून शुभेच्छा द्या.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चक��कीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2021-07-25T10:58:07Z", "digest": "sha1:UNKBTCCJBWYYQCDW3Q6IEKCYAZBK4V6M", "length": 7135, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९३८ मधील खेळ‎ (२ प)\n► इ.स. १९३८ मधील जन्म‎ (१२१ प)\n► इ.स. १९३८ मधील मृत्यू‎ (१३ प)\n\"इ.स. १९३८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-exam-papers-announcement/", "date_download": "2021-07-25T08:54:46Z", "digest": "sha1:VH7NXHG5Q4XNW7TMN2MKPCK3F7CXX7BD", "length": 4587, "nlines": 126, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK Recruitment 2020 : NMK Exam Papers Available on nmk.co.in", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | निवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nनोकरी मार्गदर्शन केंद्राचे दररोज नवीन अपेक्षित सराव प्रश्नसंच आवश्य सोडवा\nआता नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) दररोज एक नवीन ऑनलाईन सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत असून प्रश्नसंच सोडविलेल्या टॉप-३ परीक्षार्थीची नावे संगणकीय प्रणालीद्वारे निवडून दुसऱ्यादिवशी संकेतस्थळांवर प्रसिद्ध केले जात आहेत, याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.\nआपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका \nप्रश्नसंच १७८ निकाल : जगदीश राठोड, प्रतिभा गटे, नितीन चव्हाण अव्वल\nराष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदांच्या एकूण ६४७ जागा\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक करून लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/contempt-of-court-case-supreme-court-imposes-1-rs-fine-on-senior-lawyer-prashant-bhushan-for-committing-contempt/articleshow/77846908.cms", "date_download": "2021-07-25T09:43:42Z", "digest": "sha1:GMPFZY742STKQ5GHYKYVZBYPLO65SXJU", "length": 13548, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअवमान प्रकरण: प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावली 'ही' शिक्षा\nसुप्रीम कोर्टाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आज दंठ ठोठावला. १ रुपया इतका हा दंड आहे. हा दंड १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास त्यांना ३ महिन्याच्या तुरुंगावासाबरोबरच ३ वर्षांपर्यंत वकिली करण्यावर बंदी घातली जाईल असे सुप्रीम कोर्ट म्हणाले.\nनवी दिल्ली: ज्येष्ठ विधिज्ञ आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी (Contempt of Court case against Prashant Bhushan) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) १ रुपयाचा दंड ठोठावला आहे. प्रशांत भूषण यांनी हा दंड १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरुंगावास आणि तीन वर्षांपर्यंत न्यायालयात वकिली करण्यावर बंदी घालण्यात येईल असे कोर्टान म्हटले आहे. मात्र, या निकालानंतर लगेचच प्रशांत भूषण यांची बाजू मांडणाऱ्या वकीलाने १ रुपयांचा दंड कोर्टात भरला.\nसुप्रीम कोर्टाने ने आपला निर्णय देताना 'हे' म्हटले\nप्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला प्रसिद्धी दिल्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वातील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने म्हटले आहे. भूषण यांनी उचललेले पाऊल चुकीचे असल्याचे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.\nमाफी न मागण्यावर अडून राहिले होते प्रशांत भूषण\n२५ ऑगस्टला सुनावणीदरम्यान माफी मागण्यात गैर काय आहे, काय हा शब्द इतका वाईट आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. मी माझ्या ट्विटवर ठाम असून, त्यासाठी मी माफी मागणार नाही, असे आपली बाजू मांडताना प्रशांत भूषण यांनी म्हटले होते. प्रशांत भूषण यांनी आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करावा आणि माफी मागावी असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. प्रशांत भूषण यांनी चोरी किंवा खून केलेला नाही, हे लक्षात घेता त्यांना शहीद बनवू नये, असे भूषण यांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी म्हटले होते.\nया पू्र्वी कोर्टाने या प्रकरणी २५ ऑगस्टला त्यांना ठोठवायच्या शिक्षेबाबत आपला निर्णय राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा ठोठावण्याच्या मुद्द्यावर कोर्टाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा सल्ला मागितला होता. त्यावर प्रशांत भूषण यांना समज देऊन सोडून दिले पाहिजे, असे वेणुगोपाळ यांनी म्हटले होते.\nवाचा- राहुल गांधीचा मोदी सरकारवर आतापर्यंतचा मोठा वार, म्हणाले...\nया प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता. ट्विट करत त्यांनी आपली ही भूमिका जाहीर केली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जास्तीतजास्त सहा महिन्यापर्यंतची कैद किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा दिली जाऊ शकते.\nवाचा-करोनावर 'या' महिन्यात नियंत्रण येईल; आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले\nवाचा- मुस्लिमांवरील अन्यायाचा 'हा' एक घ्या पुरावा: असदुद्दीन ओवेसी कडाडले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nrahul gandhi attacks modi govt: राहुल गांधींचा मोदी सरकारवर आतापर्यंतचा मोठा वार, म्हणाले... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसुप्रीम कोर्ट प्रशांत भूषण कोर्टाचा अवमान प्रकरण अवमान प्रकरण prashant bhushan contempt of court case\nमुंबई सायन रुग्णालयात मनोरुग्णाने खिडकीतून अचानक उडी मारली आणि...\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nरत्नागिरी खेडः २४ तास उलटूनही मृतदेह हाती लागणे अवघड\nमुंबई सोशल मीडियावर दिखाऊ अस्तित्व; मदतीचा आकांत करणाऱ्यांना प्रतिसादच नाही\nरत्नागिरी पूर ओसरला, डोळे मात्र ओलेच; घरे, दुकानांमध्ये चिखलाचे साम्राज्य\nमुंबई Live: महाराष्ट्र पुराच्या विळख्यात; आज नेमकं काय घडलं\nमुंबई Live: कोल्हापुरात पावसाची विश्रांती; तीनशेहून अधिक गावे पुराच्या विळख्यात\n रायगड जिल्ह्यात ८५, तर साताऱ्यात १२ जण अद्याप बेपत्ता\nसिनेमॅजिक गळ्यात मोत्याची माळ, वाढलेली दाढी, मोठ्ठा गॉगल...; रणवीर सिंगचा अतरंगी लुक पुन्हा व्हायरल\nट���प्स-ट्रिक्स कोण कोण लपून-छपून पाहत आहे तुमचा WhatsApp प्रोफाइल फोटो या ट्रिकद्वारे मिळेल सर्व माहिती\nविज्ञान-तंत्रज्ञान Facebook App वर युजर्सना अनुभवता येणार Tokyo Olympic चा रोमांच, पाहा डिटेल्स\nमोबाइल जिओच्या ‘या’ प्लान्समध्ये मोफत पाहू शकता नेटफ्लिक्स, पाहा डिटेल्स\nहेल्थ अनिल कपूरच्या म्हातारपणातील फिटनेस व जोशमागे 'हे' आहे रहस्य, व्हिडिओ बघून व्हाल थक्क\nरिलेशनशिप कमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, घटस्फोटानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/marathi-celebrity", "date_download": "2021-07-25T09:46:15Z", "digest": "sha1:B7PQQQH757SYV2C7WFKDP7THJ5Q72VIO", "length": 5924, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाढदिवस २४ जुलै : पुढचे वर्ष अभिनेता तनुज महाशब्दे यांच्याबरोबर कसे जाते ते पहा\nसारा अली खान व वरुण धवन मनमोहक व स्टाइलिश लुकसाठी तरुणाईमध्ये तुफान व्हायरल, दोघांचंही आहे एकच सिक्रेट\nवाढदिवस २३ जुलै : मिलिंद गुणाजी यांच्यासोबत जाणून घेऊया पुढचे वर्ष कसं असेल\nवाढदिवस १२ जुलै : तुमच्या वाढदिवसाला पुढचे येणारे वर्ष कसे जाईल ते पहा\nRamayana Deepika Chikhalia : रामायणातील सुप्रसिद्ध व मनमोहक सौंदर्यवती सीतामाता आजही घालतीये तरुणांना भुरळ, का गाजवतीये लाखो मनांवर अधिराज्य\nवाढदिवस १४ जुलै : तेजस बर्वे सोबत तुमचे पुढचे येणारे एक वर्ष कसे असेल ते पाहा\nDiet trends: अचानक वजन वाढवण्यासाठी व कमी करण्यासाठी स्टार्स वापरतात ‘या’ ७ खतरनाक ट्रिक्स, चुकूनही करू नका फॉलो\nAditi Rao Hydari : रेड शॉर्ट्समधील बोल्ड लुक अन् ग्रीन सिल्क साडीमधील पारंपारिक लुक, अदिती राव हैदरीच्या सौंदर्याचे लाखो दिवाने\nचमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ\nSonakshi Sinha : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या मादकतेने चाहते घायाळ, फॉलोअर्ससमोर दिली लॉकडॉऊनमधील ‘या’ प्रयोगांची कबुली\nWeight Loss Tips : करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्टने सांगितले वजन मोजण्याचे व वेट लॉसचे नैसर्गिक व योग्य मार्ग, चुकीची पद्धत पडू ���कते भारी\nवाढदिवस १० जुलै : राघव जुयाल सोबत पुढील येणारे एक वर्षाचे भविष्य जाणून घ्या\n‘या’ आहेत बॉलीवूडमधील सध्याच्या सर्वात हॉट-बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री, केलंय लाखो हृदयांना घायाळ\nग्लॅमरस अभिनेत्रींवर भारी पडतीये ‘ही’ हॉट-सेक्सी भारतीय क्रिकेटपटू, सोशल मीडियावरही तुफान व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/rbis-decision-makes-politicians-life-difficult/19650/", "date_download": "2021-07-25T09:52:51Z", "digest": "sha1:3WWXVH5Q5LQGZXZYUEQAMJB2ZYU467FO", "length": 10707, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Rbis Decision Makes Politicians Life Difficult", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरअर्थजगतआरबीआयच्या निर्णयाने 'अर्थतज्ज्ञ' राजकारणी अडचणीत\nआरबीआयच्या निर्णयाने ‘अर्थतज्ज्ञ’ राजकारणी अडचणीत\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nअनेकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे केंद्र ठरत असलेल्या नागरी बँकांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार, खासदार आणि नगरसेवकांना नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास मनाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी यासंदर्भातील अधिसूचना काढली. या निर्णयामुळे सहकारी आणि नागरी बँकांतील घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.\nराजकारणी किंवा नेतेमंडळींच्या माध्यमातून स्वकीयांना मनमानी कर्ज वाटप केले जाते. यापैकी बरेच कर्ज बुडते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या पैशांनी उभ्या राहिलेल्या अनेक नागरी बँका तोट्यात गेल्याच्या किंवा बुडाल्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत. परंतु, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नव्हती. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमामुळे नागरी बँकांतील राजकारण्यांचा हस्तक्षेप मर्यादित होईल.\nनागरी सहकारी बँकांवरील व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालकपदावरील व्यक्ती शैक्षणिकदृष्टय़ा अर्हताप्राप्त असावी, असाही दंडक करण्यात आला आहे. महानगरपालिकांचे वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य – राजकारण्यांनाही या पदावर राहता येणार नाही.\nसदर पदावरील व्यक्ती ही स्नातकोत्तर पदवीधा��क, वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल (​कॉस्ट अकाऊंटट) किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक असावी, असा दंडक घालून देण्यात आला आहे.\nजम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक\nकोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांनी वाढ\nमुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल\nयाशिवाय, नागरी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती ही ३५ वर्षांपेक्षा कमी व ७० वर्षांपेक्षा अधिक वयाची नसावी. तसेच या पदावर एकाच व्यक्तीने १५ वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये, असेही सांगण्यात आले आहे. एकाच व्यक्तीकडे हे पद सलग तीन अथवा पाच वर्षांपर्यंत ठेवण्यास मुभा आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.\nपूर्वीचा लेखजम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक\nआणि मागील लेखकोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नका\nविकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा\nक्रूर तालिबानींचा फतवा; अतिरेक्यांशी लावून देणार मुलींची लग्नं\nटाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nविकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा\nगर्दीसाठीही आता केंद्रच जबाबदार\nक्रूर तालिबानींचा फतवा; अतिरेक्यांशी लावून देणार मुलींची लग्नं\nटाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण\nकुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/dilipji-fought-my-case-as-a-lawyer-and-even-won-lata-mangeshkar-news-and-live-updates-128678260.html", "date_download": "2021-07-25T10:07:18Z", "digest": "sha1:VAOY5PMJRZENKBGD6JAO5QC6HPJEJEUB", "length": 10084, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dilipji fought my case as a lawyer and even won: Lata Mangeshkar; news and live updates | लता मंगेशकर यांनी सांगितले - दिलीपजींनी वकील बनून माझा खटला लढवला अन् तो जिंकलाही, जिंकल्यावर म्हणाले होते - ‘मेरी बहन, तू मस्तपणे राहा' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभास्कर एक्सक्लूझिव्ह:लता मंगेशकर यांनी सांगितले - दिलीपजींनी वकील बनून माझा खटला लढवला अन् तो जिंकलाही, जिंकल्यावर म्हणाले होते - ‘मेरी बहन, तू मस्तपणे राहा'\nमुंबई17 दिवसांपूर्वीलेखक: उमेश कुमार उपाध्याय\nदिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल ‘दैनिक भास्कर’ने स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधला.\nबॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार (९८) यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. तिरंग्यात ठेवलेल्या दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी मुंबईच्या सांंताक्रूझमधील जुहू कब्रस्तानमध्ये शासकीय इतमातात दफनविधी करण्यात आला. यावेळी पत्नी सायरा बानू व इतर निवडक लोक उपस्थित होते. दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल ‘दैनिक भास्कर’ने स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधला. त्यातील हा निवडक अंश...\nदिलीपकुमार यांच्याबाबत सर्वात रोचक बाब म्हणजे, मी त्यांच्यासोबत गाणे गायले होते. त्यांचा गळा बऱ्यापैकी होता. मात्र पहिल्यांदाच गात असल्याने जरा घाबरलेलेच होते. संगीतकार सलील चौधरी म्हणाले, यूसुफ तुम्ही घाबरू नका, फक्त गात राहा. तुम्हाला जे गायचे आहे ते गा. मग त्यांनी डोळे बंद करून शास्त्रीय गायन सुरू केले. ते इतके लांबले की सलील चौधरी त्यांच्यासमोर जाऊन बंद करा, असा इशारा करू लागले. मात्र डोळे बंद असल्याने ते गातच राहिले. डोळे उघडले तेव्हा समोर सलीलदा दिसले. ते म्हणाले, युसूफ तुम्ही खूप छान गायलात. हे गाणे आपण इतर कुठेतरी वापरू. आता जे गायचे आहे ते गाऊत. अशा पद्धतीने ते गाणे रेकॉर्ड झाले. त्यांना इतक्या तन्मयतेने गात असल्याचे पाहून मला काैतुक वाटले.\nमला इतकेच आठवते की त्याचे रेकॉर्डिंग मेहबूब स्टुडियोत होते आणि ऋषिकेश मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपट ‘मुसाफिर’ आणि गाणे ‘लागी नाहीं छूटे रामा, चाहे जिया जाए’ हे होते.ते गाण्याच्या रेकॉर्डिंगला येत नसत. बहुतांश वेळा शूटिंगमध्येच व्यग्र राहायचे. कामात एकदम हरवून जायचे. ते ‘गंगा जमुना’च्या वेळी रेकॉर्डिंगला आल्याचे अंधुकसे आठवते. ते कोणत्याही गोष्टीला घाबरत नसत आणि येत नसलेले कामही बिनधास्तपणे करून टाकायचे. असाच एक किस्सा सांगते... बहुतेक १९६३-६४ चा काळ असावा.\nएका निर्मात्याने आमच्यावर खटला गुदरला होता. त्यात मी, युसूफ भाई आणि अाणखी एकाचे नाव होते. आम्ही त्यांच्याकडून काळापैसा घेतो, असा आरोप खटल्यात केला होता. हे कळाल्यानंतर युसूफभाईंना खूप वाईट वाटते. त्यांचा असिस्टंट म्हणाला, आपण कोर्टात जाऊ आणि खटला लढू. होकार देत युसूफभाई म्हणाले, हा खटला मीच लढवणार. गोंधळून असिस्टंट म्हणाला, खटले तर वकील लढवत असतात, साहेब. तुम्ही तेथे काय करणार त्यावर ते म्हणाले, मी वकील बनून जाईल अन् खटला लढवेन. त्यांनी असिस्टंटला कोर्टाकडून एक महिन्याची मुदत मागून घेण्यास सांगितले. मी म्हणाले, युसूफभाई निर्मात्याने माझ्यावरही खटला दाखल केला आहे. त्यांनी विचारले, तुझ्यावर किती रुपयांची केस केली आहे त्यावर ते म्हणाले, मी वकील बनून जाईल अन् खटला लढवेन. त्यांनी असिस्टंटला कोर्टाकडून एक महिन्याची मुदत मागून घेण्यास सांगितले. मी म्हणाले, युसूफभाई निर्मात्याने माझ्यावरही खटला दाखल केला आहे. त्यांनी विचारले, तुझ्यावर किती रुपयांची केस केली आहे मी उत्तरले - ६०० रुपयांची. हे ६०० रुपये मी दोन-तीन गाण्यांसाठी घेतले होते, तेही ‘साइन’ करून आणले होते. त्यांनी सर्वांची नावे विचारली.\nमी म्हणाले, आपणच तिघे आहोत. ते म्हणाले, मीच सर्वांचा खटला लढवणार. त्यांनी वकिलीची सर्व पुस्तके वाचली आणि तारखेला कोर्टात जाऊन उभे ठाकले. त्यांनी असा काही युक्तिवाद केला की आम्ही खटला जिंकलो. त्यांची हिंमत ही अशी होती. विजयानंतर मला त्यांचा फोन आला. म्हणाले - ‘मेरी बहन,’ तू मस्तपणे राहा. आपण जिंकलो आहोत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. उर्दू तर कमालीची होती. शेकडाे शेर त्यांना तोंडपाठ होते. त्यांच्या धर्मातील गोष्टीही त्यांना स्मरणात होत्या. मला ते ‘बहन’ संबोधायचे. मी त्यांना राखीही बांधायचे. ते नेहमी माझी काळजी घ्यायचे. काही अडचण असेल तर मला सांग, असे आवर्जून म्हणायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/sanjay-gandhi-helpless-grand-chairman-narendra-paymal/", "date_download": "2021-07-25T08:14:29Z", "digest": "sha1:F2L5OCBJ5CHSXVQDP7AFFD4XZECAQHG3", "length": 7806, "nlines": 85, "source_domain": "marketmedia.in", "title": "संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र पायमल", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र पायमल\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र पायमल\n• सुनिल देसाई यांची प्रतिनिधी म्हणून निवड\nकोल्हापूर शहर (उत्तर) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र हरिभाऊ पायमल यांची निवड करण्यात आली आहे.\nकोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या शिफारसीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्याबाबत कळविले. यानुसार जिल्हाधिकारी देसाई यांनी समिती जाहिर केली. समितीमध्ये आमदार जाधव यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्याना संधी दिलेली आहे.\nनिराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या आदीचे सामाजिक अन्यायापासून संरक्षण करून, त्यांना आधार देण्याचे काम संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य करतील, असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.\nअध्यक्ष : नरेंद्र हरिभाऊ पायमल,\nसदस्य : अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी – अमोल राजेंद्र कांबळे, महिला अशासकीय प्रतिनिधी- सौ. चंदा संतोष बेलेकर, इतर मागासवर्गीय / विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी- रफिक हरूण शेख व सागर दिलीप पोवार, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी- शशिकांत रामचंद्र बिडकर, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी- दिपाली आकाश शिंदे, स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी- मिलींद केरबा वावरे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी- विशाल शिवाजीराव चव्हाण, जेष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी- सुनिल नानासाहेब देसाई.\nचौथी शिक्षण परिषद उत्साहात\nपल्स पोलिओ लसीकरणाचे ४२६४७ बालकांना डोस\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान म���ठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/pandlikanagar-police-arrest-absconding-thief/", "date_download": "2021-07-25T08:15:59Z", "digest": "sha1:I3YZS5OXMF2OJNURP5MCSQSYWK3YMZMB", "length": 14194, "nlines": 148, "source_domain": "mh20live.com", "title": "जबरी चोरी करणारा सराईत फरार गुन्हेगार पुंडलीकनगर पोलीसांच्या ताब्यात – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/क्राईम/जबरी चोरी करणारा सराईत फरार गुन्हेगार पुंडलीकनगर पोलीसांच्या ताब्यात\nजबरी चोरी करणारा सराईत फरार गुन्हेगार पुंडलीकनगर पोलीसांच्या ताब्यात\nदि.29/02/2020 रोजी फिर्यादी नामे विकास प्रकाश भारकड वय 23 वष धदा खा.नोकरी रा. जयभवानी नगर, औरंगाबाद हा रात्री 10.00 वाजेच्या सुमारास बिएसएनएल कार्ड वाटप करुन शिवाजी नगर येथुन त्यांच्या घराकडे जात असातना आरापी नाम इरफान शेख लाल वय 25 वर्षे रा. गारखेडा औरंगाबाद याने त्याच्या दोन साथीदाराच्या मदतीने फिर्यादीस कारगील मैदाना समोर आडवुन त्यास कंबरेच्या बेल्टने व कटरने मारुन गंभीर जखमी करुन त्याच्या खिश्यातील 450 रुपये व टि.व्ही.एस. स्टार मो.सा. व विवा कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिस्कावुन घेवुन जबरी चोरी करुन पळुन गेला होता. फिर्यादीच्या फिर्यादी वरुन अनोळखी तीन इसमा विरुध्द गु.र.नं. 69/2020 कलम 394,341,34 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदरचा गुन्हा इरफान शेख व त्याचे साथीदार नामे शेख अमजद व शेख युनुस यांनी केल्याचे गुप्त बातमी दारा कडुन समजले होते तेव्हा पासुन सदरचे तीन्ही आरोपी मुंबई येथे पळुन गेले होते. दिनांक 12/06/2020 रोजी इरफान शेख हा इसार पेट्रोल पंप या ठिकाणी आल्याची माहीती गुप्त बातमीदारा कडुन मिळाल्याने त्यास पकडुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली .तपास अधिकारी पोउपनि श्री प्रभाकर सोनवणे यांनी त्यास अटक करुन मा.न्यायालया समोर हजर केले असता त्यास मा.न्यायालयाने दोन दिवसाची पो.क.रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्यात जबरी चोरी करुन घेवुन गेलेली मो.सा. हस्तगत झाली आहे.\nसदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्री चिरंजीव प्रसाद, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-2 डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे स.पो.नि.पोस्टे पुंडलीकनगर, पोउपनि प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण सुळे, राजेश यदमळ, जालिंदर मांन्टे, विलास डोईफोडे, दिपक जाधव, रवि जाधव, कल्याण निकम, निखील खराडकर, शेख हकिम एस.पी.ओ. बोधक यांनी केली.\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम ब���तम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nनाथांच्या पालखीचे 20 वारकर्‍यांच्या उपस्थितीत प्रस्थान\nकोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषण\nउस्मानाबाद येथील बालविवाह थांबविण्यात यश\nट्रक मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू\nहातोड्याने वार करत केला परप्रांतीयाचा खुन – पाच तासात आरोपी गजाआड \nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nपत्रकार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर बोगस डॉक्टर समर्थकांकडून भ्याड हल्ला बालानगर येथील घटना \nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ,कन्नड – सिल्लोड महामार्गावरील घटना\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/other/", "date_download": "2021-07-25T09:59:10Z", "digest": "sha1:RBMUIYHCU34WR3AQ47B3LHW565LFX4OR", "length": 9929, "nlines": 106, "source_domain": "nmk.co.in", "title": "Other Archives - nmk.co.in", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | निवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nटाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५ जागा सॉफ्टवेअर डेव्हलपर,…\nइंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २७ जागा\nइंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २७ जागा प्रमुख,…\nजवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा\nनागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा कनिष्ठ संशोधन सहकारी/…\nसशस्त्र सीमा न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा\nसशस्त्र सीमा न्यायाधिकरण (AFT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११ जागा आर्थिक सल्लागार आणि…\nमुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या…\nअकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये विविध पदांच्या ४ जागा\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा जनरल मॅनेजर व डेप्युटी…\nअकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या १८ जागा\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १८ जागा कंत्राटी सहाय्यक…\nरत्नागिरीच्या न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा\nमुंबई माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ६ जागा\nमाजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असण���ऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा वैद्यकीय अधिकारी, दंत…\nनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २२ जागा\nनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील विषेतज्ञ पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २२ जागा कार्यकारी…\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक करून लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/storm-in-mozambique-5-deaths/", "date_download": "2021-07-25T08:31:20Z", "digest": "sha1:Q5QX7HSSGWGCRRD5L2LXAGIACUSOX5TD", "length": 8215, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोझंबिकमध्ये वादळामुळे अतिवृष्टी; 5 जणांचा मृत्यू – Dainik Prabhat", "raw_content": "\nमोझंबिकमध्ये वादळामुळे अतिवृष्टी; 5 जणांचा मृत्यू\nपेंबा (मोझंबिक) – मोझंबिकमध्ये केनिथ चक्रिवादळामुळे अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 5 जण मरण पावले आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. पेंबा शहरामध्ये एक आणि मकोमिया जिल्ह्यामध्ये अन्य काही एक मरण पावला. तर इबो बेटावर दोन जण मरण पावले आहेत. तर पाचवा मृत्यू कोठे झाला, याबाबतचा तपशील लगेच उपलब्ध होऊ शकला नाही.\nउत्तरेकडील काबो दील्गादो प्रांतातील सुमारे 3,500 घरांचे अंशतः किंवा पूर्णपणे नुकसान झाले आहे. या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला असून एक महत्वाचा पूलही कोसळला आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरिकांना अन्न, पाणी आणि निवासाची गरज आहे, असे “केअर’ या स्वयंसेवी संस्थेने सांगितले.\nकेनिथच्या पार्श्‍वभुमीवर मोठा पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. केनिथ चक्रिवादळाचा फटका तब्बल 7 लाख नागरिकांना बसण्याचा धोका मोझंबिकच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. पूराची तीव्रता वाढल्यास लाखो लोकांना अन्नधान्याची टंचाई भासू शकते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nअश्‍लील चाळे करणाऱ्याला सक्‍तमजुरी\nमहापालिकेत समाविष्ट ऊंड्रीवर गैरसोयीचे विरजण\nपश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूम���वर उपमुख्यमंत्र्यांकडून नियंत्रण…\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र बंद\nवादळाचा फटका बसलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी\nतामीळनाडूला आणखी एका वादळाचा धोका\nवॅमको वादळामुळे फिलीपाईन्समधील हजारो जणांचे स्थलांतर\nवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरित करा- पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी\n2 ऑक्‍टोबरला येणार फरहान अख्तरचा “तुफान’\n“फणी’ चक्रिवादळ अतितीव्र बनण्याचा इशारा\nफ्लोरिडाला पुन्हा एकदा वादळाचा फटका\nमाणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक\n“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nतालिबानच्या मुसक्‍या आवळण्यासाठी रशियाचा ऍक्‍शन प्लॅन\nमिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात\nरूपगंध: जातीय समीकरणांना उधाण\nपश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून नियंत्रण कक्षातून आढावा\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र बंद\nवादळाचा फटका बसलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/delta-variant-vs-astrazeneca-covishield-vaccine-single-dose-not-affect-beta-variants-of-coronavirus-disease-covid-19-news-and-live-updates-128685645.html", "date_download": "2021-07-25T08:38:51Z", "digest": "sha1:UAYQROKUSTTVEQUOITWCK3LZHPK2I2RE", "length": 9303, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delta Variant Vs AstraZeneca Covishield Vaccine | Single Dose Not Affect Beta Variants Of Coronavirus Disease (COVID 19); news and live updates | लसीचा एक डोस डेल्टा व्हेरिएंटवर अकार्यक्षम; अ‍ॅस्ट्राजेनेका आणि फायझर तयार करीत आहे विशेष लस, ऑगस्टपासून सुरु होईल ट्रायल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना लसींवर मोठे संशोधन:लसीचा एक डोस डेल्टा व्हेरिएंटवर अकार्यक्षम; अ‍ॅस्ट्राजेनेका आणि फायझर तयार करीत आहे विशेष लस, ऑगस्टपासून सुरु होईल ट्रायल\nदोन्ही डोस घेणे खूप महत्वाचे\nकोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जगभर मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु, कोरोना लसीचा एक डोस व्हायरसच्या बीटा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अकार्यक्षम असल्याचा दावा फ्रान्सच्या पाश्चर इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालात केला गेला आहे. हा अहवाल प्रख्��ात विज्ञान नियतकालिक नेचरमध्ये प्रकाशित करण्यात झाला आहे.\nविशेष म्हणजे हा अहवाल अॅस्ट्राजेनेका आणि फायझर-बायोएनटेक लस घेतलेल्या लोकांवर तयार करण्यात आली आहे. भारतात ही लस सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोव्हिशील्ड नावाने तयार करत आहे. याउलट, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमधील रोगप्रतिकारक शक्तीने डेल्टा व्हेरिएंटला कमी केले आहे. हा शोध खूपच चांगला असल्याचे या रिसर्चच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.\nदोन्ही डोस घेणे खूप महत्वाचे\nअहवालाच्या माहितीनुसार, अॅस्ट्राजेनेका आणि फायझर-बायोएनटेक लसीचे एक डोस घेतलेले 10 टक्के लोक कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटला नष्ट करु शकले. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतलेल्या 95 टक्के लोकांनी या व्हेरिएंटला नष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाचे दोन्ही डोस घेणे खूपच महत्वाचे असल्याचे रिसर्चर्सचे म्हणणे आहे.\nअ‍ॅस्ट्राजेनेका आणि फायझर तयार करीत आहे विशेष लस\nकोरोना व्हायरसच्या या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अॅस्ट्राजेनेका आणि फायझर दोन्ही मिळून एक विशेष लस तयार करत आहे. नुकतेच कंपनीने याची घोषणा केली आहे. या लसीचे ट्रायल ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.\nया व्हेरिएंटमुळे संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त\nडेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वांसाठी चिंतेचा विषय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट म्यूटेशननंतर अधिक धोकादायक असून याचे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हा व्हेरिएंट अल्फा व्हेरिएंटपेक्षा 60 टक्के तर कोरोनाच्या मुळ व्हेरिएंटपेक्षा दुपटीने म्हणजे 100 टक्के जास्त पसरतो.\nहा व्हेरिएंट लवकरात लवकर फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो\nकाही तज्ञांच्या मते, कोरोनाचा हा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट बाधितांना लवकरात कमजोर करत असून रुग्णांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. व्हेरिएंटच्या या म्यूटेशनला K417N नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिएंटनंतर बीटा आणि गॅमा व्हेरिएंटमध्ये मिसळतो. हा विषाणू इतर विषाणूपेक्षा मानवाच्या फुफ्फुसांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असल्याचे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनिझेशनचे (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले आहे.\nडेल्टा व्हेरिएंटपासून कसे वाचावे\nडब्ल्यूएचओने डेल्टा प्रकाराबद्दल दिली चेतावणी\nजागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकाराबद्दल चेतावणी दिली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्तच धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी याला रोखण्यासाठी तयारी करण्यास सांगितले होते. कारण आधीच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे अनेक देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/use-waste-water-fund-under-clean-india-mission/", "date_download": "2021-07-25T08:44:08Z", "digest": "sha1:74G5S4IQCQ6OBKQTND767QQLXBMM4FJ2", "length": 10490, "nlines": 84, "source_domain": "marketmedia.in", "title": "स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर निधी खर्च करावा: ना.सतेज पाटील", "raw_content": "\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर निधी खर्च करावा: ना.सतेज पाटील\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर निधी खर्च करावा: ना.सतेज पाटील\nपंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा प्रक्रिया प्रकल्पांवर निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.\nजिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषणबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी याबाबत बैठक घेतली आहे. यासंदर्भात कायमस्वरूपी आराखडा करण्याबाबत सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या ९६ एमएलडी पाण्यापैकी ९१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन पंचगंगेत सोडले जाते. त्याच पध्दतीने पंचगंगा नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायती आणि इचलकरंजीमधील औद्योगिक कारखाने यांनीही सांडपाण्यावर प्रकिय�� प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यावर कालबध्द कार्यक्रम करावा. इचलकरंजीमध्ये डाईंग युनिट घरोघरी आहेत. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर काय प्रक्रिया करता येईल. क्लस्टर पध्दतीने हे पाणी साठवून उचलता येईल का याबाबतचा आराखडा नगरपालिकेने तयार करावा.\nनदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायतींनीही स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्राप्त झालेला यावर्षीचा निधी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरच खर्च करावा, अशी सूचना देवून पालकमंत्री पुढे म्हणाले, पंचगंगेच्या आजूबाजूला उचगाव, गांधीनगर, तळंदगे, पाचगाव अशा गावांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रकल्प करावा. त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत.महिन्याभरात डीपीआरचे काम पूर्ण करावे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत.\nजिल्हाधिकारी श्री. देसाई यांनीही यावेळी प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस पाठवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तपासणीच्या सूचना श्री. आंधळे यांना दिल्या. झेडएलडी करण्याबाबत वीज वापर तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.\nबैठकीला जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, इचलकंरजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर,प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे आदी उपस्थित होते.\nसमृद्ध साहित्याची लाभलेली परंपरा जपण्यासाठी वाचनकट्टा चळवळीची समाजाला गरज : खा.श्रीनिवास पाटील\n‘द अनबिटेबल’ पुस्तकाचे प्रकाशन\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेश���च्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/facebook-new-update-dark-mode-marathi-news/", "date_download": "2021-07-25T08:53:54Z", "digest": "sha1:LW5WVTK26U5WECCXNN2GS7RGUFSUHTAO", "length": 11473, "nlines": 107, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "डेस्कटॉपवरील डार्क मोडशिवाय फेसबुकचे बदललेले स्वरूप, बरेच काही आले - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Technology डेस्कटॉपवरील डार्क मोडशिवाय फेसबुकचे बदललेले स्वरूप, बरेच काही आले\nडेस्कटॉपवरील डार्क मोडशिवाय फेसबुकचे बदललेले स्वरूप, बरेच काही आले\nआता जगातील सर्व वापरकर्ते फेसबुकची नवीन वेब डिझाइन वापरू शकतात. हे नवीन डिझाईन डार्क मोड टॉगलसह येते, जे वापरकर्त्यांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डार्क मोडमध्ये स्विच करण्याची परवानगी देते.\nडेस्कटॉपवरील त्याची डिझाईन बदलणार आहे, अशी माहिती फेसबुकने काही काळापूर्वी दिली होती. आता ही सोशल मीडिया साइट जगभरातील एका नवीन अवतारात थेट झाली आहे. मार्चमध्ये, फेसबुकने आपल्या काही वापरकर्त्यांसाठी डेस्कटॉप पुन्हा डिझाइन केले आणि काही वापरकर्त्यांना आणले, परंतु प्रत्येक वापरकर्त्यासाठी नवीन अवतारात फेसबुक वापरण्यास सक्षम आहे. मी आपणास सांगतो की फेसबुकने गेल्या वर्षी एफ 8 मध्ये नवीन डेस्कटॉप डिझाइनची घोषणा केली होती, जी डार्क मोडसह येणार आहे. हे नवीन इंटरफेस मागील आवृत्तीपेक्षा वेगवान आणि वापरण्यास सुलभ असेल.\nया अद्यतनानंतर फेसबुक डॉट कॉम अधिक सुव्यवस्थित नेव्हिगेशन दृष्टीकोन प्रदान करते. या व्यतिरिक्त हे व्हिडिओ, गेम आणि गट शोधण्याचे कार्य देखील सुलभ करते. फेसबुकचा असा दावा आहे की मुख्यपृष्ठ आणि इतर पृष्ठांतरणे देखील अधिक वेगाने लोड होतात, जी आता मोबाइल वापरासारखा अनुभव देईल.\nफेसबुकने आपल्या नवीन ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की आता जगभरातील वापरकर्ते हे नवीन वेब डिझाइन वापरू शकतात. हे नवीन डिझाईन डार्क मोड टॉगलसह येते, जे वापरकर्त्यांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डार्क मोडमध्ये स्विच करण्याची परवानगी देते. वरच्या उजवीकडे ड्रॉपडाउन मेनूमध्ये आपणास हे नवीन डार्क मोड स्विच दिसेल, ज्याचा वापर आपण डोळ्याचा ताण कमी करण्यासाठी करू शकता.\nनवीन डेस्कटॉप डिझाइनमध्ये, आपल्याला प्रोफाईल दुवा उजवीकडे दिसेल, प्रोफाइल दुव्याखाली आपल्याला कोविड -१ Information माहिती केंद्र पृष्ठ दिसेल. याशिवाय ऑनलाइन मित्रांची यादी उजवीकडे दिसेल, तर फेसबुक फीड मध्यभागी असेल.\nफेसबुकच्या वरच्या पॅनेलवर तुम्हाला ‘+’ चिन्ह दिसेल, जे केवळ पोस्टिंगसाठी दिले जात नाही तर याच्या मदतीने आपल्याला फेसबुकवर इव्हेंट्स, पृष्ठे, गट आणि अगदी जाहिराती तयार करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय फेसबुकने आपल्या ब्लॉगमध्ये अशीही माहिती दिली की यूजर ग्रुप तयार केल्यावर रिअल टाईममध्ये त्याचे पूर्वावलोकन केले जाऊ शकते आणि मोबाईलमध्ये तो कसा दिसतो हेही पाहू शकतो. फेसबुकच्या शीर्ष पॅनेलवर एक वॉच सेक्शन देखील जोडला गेला आहे, ज्यामध्ये आपल्या पाहण्याच्या इतिहासावर आधारित व्हिडिओंची यादी सुचविली जाईल. वॉच व्यतिरिक्त, आम्हाला वरच्या पॅनेलवर एक नवीन ‘गेमिंग’ पर्याय देखील दिसला, जो वापरकर्त्याच्या विनामूल्य वेळेत खेळू शकणार्‍या खेळांची यादी करतो.\nगप्पा विंडोपासून प्रोफाइलपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे फेसबुक डेस्कटॉपवर पुन्हा डिझाइन केले गेले आहे, जे आता सर्व वापरकर्त्यांसाठी जागतिक स्तरावर आणले गेले आहे. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे हे वैशिष्ट्य मार्च मध्ये काही वापरकर्त्यांसाठी प्रथम प्रसिद्ध केले गेले होते, परंतु आता जगभरातील सर्व वापरकर्ते हे वापरू शकतात.\nPrevious articleमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर; नवीन औषधांसह समस्या, तपास चालू आहे:सूत्र\nNext articleअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प वारंवार चीनवर दोष का घालत आहेत, हा ‘योजनेचा’ भाग आहे का\nया 16 वर्षीय पुणेकर पठ्ठ्याने चंद्राचे असे फोटो काढले जे तुम्हाला पाहावेच लागतील\n2022 मध्ये निवृत्त होणार Internet Explorer; मायक्रोसॉफ्टची घोषणा\nट्विटरवर ब्लू टिक मिळविण्यासाठी कोण आणि कसा करावा अर्ज\nआता ऑक्सिमीटरशिवाय चेक करता येऊ शकते ऑक्सिजन लेवल\nटेक्नो स्पार्क ७ प्रो स्मार्टफोन भारतात दाखल\nउद्यापासून देशात बंद होणार का फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम \nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8-14-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T10:51:47Z", "digest": "sha1:WONNV5ZJOT6CJZ6CBXBD4KR4INZ7KKVP", "length": 12991, "nlines": 113, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयओएस 14 | मधील मॅग्निफायर फंक्शनची ही नवीनता आहे आयफोन बातम्या", "raw_content": "\nआयओएस 14 मधील मॅग्निफायर फंक्शनची ही नवीनता आहे\nपरी गोन्झालेझ | | iOS 14, आमच्या विषयी\nAppleपल ऑपरेटिंग सिस्टम त्यांच्या सेटिंग्जचा महत्त्वपूर्ण भाग प्रवेशयोग्यतेसाठी समर्पित करतात. बिग Appleपलसाठी ऑपरेटिंग सिस्टीम जोडून, ​​शेकडो टक्के वापर करू शकत नाहीत अशा लोकांना उपयुक्त डिव्हाइस आणि ऑपरेटिंग सिस्टम प्रदान करणे आवश्यक आहे प्रवेश वैशिष्ट्ये आम्ही आधीच iOS 14 मध्ये काहीतरी नवीन बोलले आहे जसे की स्वयंचलितपणे आवाज ओळखण्याची शक्यता. तथापि, आज आपण याबद्दल बोलू भिंग काच, मागील अद्यतनांमध्ये आधीपासून विद्यमान असे एक साधन, परंतु iOS 14 आणि iPadOS 14 वर काही नवीन पर्याय आणि त्याच्या ग्राफिकल इंटरफेसचे थोडेसे डिझाइन प्राप्त करुन अद्यतनित केले गेले आहे.\nIOS आणि iPadOS 14 वर मॅग्निफायरमध्ये पुन्हा डिझाइन आणि नवीन वैशिष्ट्ये\nमॅग्निफायर फंक्शन आपल्या वातावरणात ऑब्जेक्ट्स वाढविण्यासाठी आपल्या आयफोन किंवा आयपॅडला एक भिंगात बदलते.\nLa भिंग काच अशा लोकांचे लक्ष्य आहे ज्यांची जवळपासची दृश्यमानता खूप कमी आहे आणि ज्यांना योग्य रीतीने वाचण्यासाठी जे वाचायचे आहे त्यास विस्तारित करण्यास सक्षम सिस्टमची आवश्यकता आहे. आयफोन किंवा आयपॅड हे लोक घेत असल्यास, हे एक मूलभूत डिव्हाइस आहे कारण ते कॅमेर्‍याने हस्तगत केलेल्या प्रतिमेचे भाग मोठे करण्यास सक्षम आहेत. याव्यतिरिक्त, आपण हे करू शकता चमक आणि कॉन्ट्रास्ट सुधारित करा, वापरकर्त्याच्या पॅथॉलॉजीनुसार फिल्टर जोडण्यात सक्षम होण्याव्यतिरिक्त.\nआयओएस 14 मधील मॅग्निफाइंग ग्लास फंक्शन (आयपॅडओएस 14 देखील) समान घटकात सर्व सेटिंग्ज समाकलित करून थोडीशी रीडिझाइन केली आहे. जेव्हा आम्ही साधन म्हणतो, तेव्हा आमच्याकडे एक मेनू आहे ज्याच्या वरच्या बाजूस प्रतिमेचे वर्गीकरण वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यास सक्षम होण्यासाठी विलोभनीय ग्लास आहे. तळाशी, आम्ही तीन चिन्हे पाहतो जी आम्हाला दुय्यम मेनूवर कॉल करण्यास परवानग�� देतात: ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि फिल्टर. जेव्हा आम्ही त्या प्रत्येकावर क्लिक करतो.\nसाठी म्हणून नवीन कार्ये आपले स्वागतच आहे अनेक शॉट्स हे कार्य आम्हाला रेस्टॉरंट मेनूच्या उदाहरणार्थ भिन्न प्रतिमा कॅप्चर करण्यास अनुमती देईल. अशाप्रकारे आम्ही त्यांना नंतर आमच्या रीलवर जतन न करता नंतर पाहू शकतो आवर्धक काच आमच्या डिव्हाइसवरील प्रतिमा जतन करीत नाही जोपर्यंत आम्ही ते निर्दिष्ट करत नाही.\nAndपलने आयओएस आणि आयपॅडओएसवर मॅग्निफाइंग ग्लास कसे सुरू करावे यावर देखील प्रतिबिंबित केले आहे. ते लॉन्च करण्यासाठी, आपल्याला iPhones किंवा iPads वर होम बटणशिवाय तीन वेळा किंवा त्या डिव्हाइससह होम बटणावर तीन वेळा पॉवर बटण दाबावे लागेल. याव्यतिरिक्त, आम्ही नियंत्रण केंद्रात एक विजेट जोडू शकतो. तथापि, जेव्हा आपण कार्य सक्रिय करतो तेव्हा अनुप्रयोग म्हणून थेट मॅग्निफाइंग ग्लास जोडला जाऊ शकतो.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » आयओएस 14 मधील मॅग्निफायर फंक्शनची ही नवीनता आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nFromपल घरातून कार्य करणे किती सोपे आहे याचा एक विनोदी व्हिडिओ प्रकाशित करते\nआपण सनग्लासेस वापरता तेव्हा फेस आयडी आपल्याला कसे ओळखावे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संप���्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/solapur-congress-news-357105", "date_download": "2021-07-25T10:41:17Z", "digest": "sha1:573PUSLKCKRJSSQKO67A5GAKECPLSJRP", "length": 7252, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्वागतांच्या ताशांसोबतच कडाडली कॉंग्रेसमधील गटबाजी", "raw_content": "\nसुशीलकुमार शिंदे सोलापुरात असल्याने आले महत्व\nशहराध्यक्ष प्रकाश वाले यांची मुदत पूर्ण झाली आहे. नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी अधूनमधून कॉंग्रेसमध्ये सातत्याने होत असते. माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या सोलापुरात आहेत. शिंदे यांच्यासमोर आपली झलक दाखविण्यासाठी वाले समर्थक व वाले विरोधकांनी प्रयत्न केल्याचे दिसत आहे.\nस्वागतांच्या ताशांसोबतच कडाडली कॉंग्रेसमधील गटबाजी\nसोलापूर : ना कोणाला मंत्रीपद मिळाले, ना कोणाला विधानपरिषदेची लॉटरी लागली. तरी देखील कॉंग्रेस भवन आज सजले होते. कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलले होते. गेल्या अनेक वर्षांनंतर कॉंग्रेस भवनासमोर फटाके फुटले कशाचे ढोल आणि ताशा वाजला कशाचा ढोल आणि ताशा वाजला कशाचा असा प्रश्‍नच सर्वांना आज पडला होता. प्रत्येक जण विचारत होता, भाई क्‍या हुआ है. कोरोनामुक्त झालेल्या कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या स्वागतासाठी हा सारा खटाटोप होता. निमित्त होते वाले यांच्या स्वागताचे पण खरे उत्तर होते कॉंग्रेसमधील वाले यांच्या अंतर्गत विरोधकांना.\nशहराध्यक्ष वाले यांच्या स्वागताने विरोधकांना चोख उत्तर मिळाले असले तरीही स्वागताच्या जल्लोषाने सोलापूर शहर कॉंग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. शहराध्यक्ष वाले यांच्या स्वागतावर सुनील रसाळे यांनी आक्षेप घेतला. शहराध्यक्ष वाले यांनी स्वत:चे स्वागत करुन घेतले. हा फार विचित्रपणा झाल्याचे टिकास्त्र रसाळे यांनी सोडले. स्वागताच्या या संधीचे सोने करत प्रकाश वाले यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पक्षाची झालर चढविली. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचीच सत्ता आणण्याचा निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने व्यक्त केला. कोरोनावर मात करुन आता आपण नव्या उमेदीने, नव्या जोशाने कॉंग्रेस पक्षाच्या हितासाठी, जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालो आहोत. सर्वांना सोबत घेऊन सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा यल्गारच त्यांनी यावेळी व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/21/pune-raj-thackeray-inaugurates-newly-constructed-cage-for-wild-cats-and-goats/", "date_download": "2021-07-25T08:46:28Z", "digest": "sha1:T36G4EWDORLTYWUYFDM53HGD5Z6PNHQV", "length": 8363, "nlines": 111, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "Pune - राज ठाकरेंच्या हस्ते रान मांजर व शेकरू करिता नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उदघाटन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nPune – राज ठाकरेंच्या हस्ते रान मांजर व शेकरू करिता नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उदघाटन\nJuly 21, 2021 July 21, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tकात्रज उद्यान, नगरसेवक वसंत मोरे, महापौर मुरलीधर मोहोळ, राज ठाकरे, राजीव गांधी प्राणी संग्रहालय\nपुणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत त्यांनी पुण्यातील विविध मतदारसंघात जाऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या\nनिवडणुकीसाठी मनसेकडून निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी राज ठाकरे यांनी संवाद साधला आज त्यांनी प्रभाग 40 मधील राजीव गांधी प्राणी संग्रालय येथील रान मांजर व शत्रू यांचे खर्चा नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उद्घघाटन त्यांनी केले.\nराजीव गांधी प्राणीसंग्रहालयाची त्यांनी आज पाहणी केली रान मांजर व शेकरू यांच्याकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उद्घघाटन केले. राजीव गांधी प्राणी संग्रालहयाचे काम महानगरपालिकेने कसे केले आहे याचा आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत महापौर मुरलीधर मोहोळ , मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.\n← आशिष शेलारांकडून अजब समर्थन, म्हणाले राज्याने कर कमी करावा केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचा पैसा सा��ाजिक कार्यात वापरते\nराजकीय पक्ष म्हणजे घटस्फोटीतांचा आसरा, रोज नवा जावई इथे रोज नवा सासरा : रामदास फुटाणे →\nविविध ठिकाणच्या सामाजिक कार्यातून पुण्याचा एकत्रित विकास- शोभा धारिवाल यांचे मत\nसांस्कृतिक संवादासाठी महापालिका मदत करेल – महापौर मुरलीधर मोहोळ\nसंबंध, संपर्क, संघटन यातून जनसेवा घडते – खासदार गिरीश बापट\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/articlelist/2429623.cms", "date_download": "2021-07-25T09:11:51Z", "digest": "sha1:JSRF3SMD5K2YL6F4R3DCEA57KIGIRHPC", "length": 9439, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nक्रिकेट न्यूज पराभवानंतर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात मोठे बदल, जाणून घ्या...\nक्रिकेट न्यूज SLvsIND: ९ वर्षांनी भारताला पराभूत केल्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य\nक्रिकेट न्यूज द्रविडच्या शब्दांनी श्रीलंकेचे नशिब बदलले; सामना सुरू असताना प्रतिस्पर्धी कर्णधाराला केले मार्गदर्शन\nक्रिकेट न्यूज रोहित शर्माचा विक्रम अजूनही अबाधित, धवन, कोहली, धोनी यांनाही जमली नाही ही गोष्ट....\nक्रिकेट न्यूज IND v SL : भारताला पराभवाचा धक्का, पण तरीही श्रीलंकेला मालिका गमावल्याचा फटका\nक्रिकेट न्यूज भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, भुवनेश्वरसह तीन खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार...\nक्रिकेट न्यूज SL vs IND 3rd ODI: षटके संपण्याआधी भारताचा ऑलआउट; तिसऱ्या वनडेत भारताचे श्रीलंकेसमोर सोपे लक्ष्य\nTokyo Olympic : भारतीय खेळाडू मैदानात कधी उतरणार, जाणून घ्या सं��ूर्ण वेळापत्रक...\nभारताच्या 'या' खेळांकडून आहे पदकांची अपेक्षा, आतापर्यंत किती पदके पटकावली पाहा...\nद्रविडच्या शब्दांनी श्रीलंकेचे नशिब बदलले; सामना सुरू अ...\nभारतीय संघाच्या अडचणीत वाढ, भुवनेश्वरसह तीन खेळाडू इंग्...\nIND vs SL 2nd ODI: दीपक फलंदाजी करत होता, तेव्हा कोच द्...\nIND vs SL 3rd Highlights: श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या...\nतिसऱ्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे मोठे बदल, को...\nआयपीएल मुंबई, चेन्नईनंतर आता आयपीएलमध्ये असू शकतात या दोन शहरांचे संघ, जाणून घ्या कोण आहे शर्यतीत...\nआयपीएल धोनीच्या वाढदिवसापूर्वीच क्रिकेटपटूने केली ही मोठी भविष्यवाणी, म्हणाला आयपीएलमध्ये ही गोष्ट करु शकतो\nआयपीएल EXPLAINER : आयपीएल लिलावाच्या नियमांमध्ये झाले मोठे बदल, संघांना मिळाले हे खास गिफ्ट...\nआयपीएल रोहित शर्माबरोबर कोणत्या तीन खेळाडूंना मुंबई इंडियन्स संघात कायम ठेवू शकते, पाहा....\nआयपीएल आयपीएलमध्ये आता दोन नवीन संघ कोणाचे असू शकतात, जाणून घ्या....\nआयपीएल दिल्ली कॅपिटल्सकडून रिषभ पंतला बसू शकतो मोठा धक्का, ही गोष्ट ठरणार कारणीभूत...\nआयपीएल IPL 2021 : आयपीएलची फायनल दसऱ्याला का खेळवणार, जाणून घ्या महत्वाचं कारण...\nआयपीएल मोठी बातमी... आयपीएलचा सुपर धमाका दसऱ्याला होणार, जाणून घ्या ही महत्वाची गोष्ट...\nआयपीएल आयपीएलचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार ही आहे नवी तारीख\nपराभवानंतर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात कोणते मोठे बदल, जाणून घ्या...\nSLvsIND: ९ वर्षांनी भारताला पराभूत केल्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य\nद्रविडच्या शब्दांनी श्रीलंकेचे नशिब बदलले; सामना सुरू असताना प्रतिस्पर्धी कर्णधाराला केले मार्गदर्शन\nरोहित शर्माचा विक्रम अजूनही अबाधित, धवन, कोहली, धोनी यांनाही जमली नाही ही गोष्ट....\nIND v SL : भारताला पराभवाचा धक्का, पण तरीही श्रीलंकेला मालिका गमावल्याचा फटका\nभारतीय संघाच्या अडचणीत वाढ, भुवनेश्वरसह तीन खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार...\nSL vs IND 3rd ODI: बाद झाल्याचे समजून सूर्यकुमार मैदानाबाहेर जात होता, तेव्हा अंपायरने...\nSL vs IND 3rd ODI: षटके संपण्याआधी भारताचा ऑलआउट; तिसऱ्या वनडेत भारताचे श्रीलंकेसमोर सोपे लक्ष्य\nनाणेफेक झाल्यानंतर काही मिनिटातच सामना रद्द केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T09:43:53Z", "digest": "sha1:EIRLDOMCRKCFUQO2Z53QZNE7K52OLSC5", "length": 4323, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मॉर्डेकाई शर्विन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमॉर्डेकाई शर्विन (२६ फेब्रुवारी, इ.स. १८५१:ग्रीझली, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - ३ जुलै, इ.स. १९१०:नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने fast\nफलंदाजीची सरासरी १५.०० ७.५९\nसर्वोच्च धावसंख्या २१* ३७\nगोलंदाजीची सरासरी n/a १३.५०\nएका डावात ५ बळी ० ०\nएका सामन्यात १० बळी ० ०\nसर्वोत्तम गोलंदाजी n/a २/७\nक.सा. पदार्पण: २८ जानेवारी, १८८७\nशेवटचा क.सा.: १७ जुलै, १८८८\nशर्विन क्रिकेटशिवाय व्यावसायिक फुटबॉलही खेळला.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/shetkari-andolan-ghargav/", "date_download": "2021-07-25T08:25:06Z", "digest": "sha1:SFQYCCABZIEZSHFFV4XRLMPO7HUBQMCJ", "length": 3168, "nlines": 69, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "shetkari andolan ghargav – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\nराहुरीमध्ये रस्त्यावर फिरणारांपैकी दोघांना कोरोना\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nपाथर्डी – आयुष काढा आणि अर्सेनिक अल्बमचे वाटप\nघारगांवमध्ये शेतकरी आंदोलनाला व्यावसायिकांचा पाठींबा\nकेंद्राने लादलेले जाचक आणि जुलमी कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण देशातील शेतकरी आणि कामगार एकवटले असून आज मंगळवार दिनांक ८ डिसेंबर\nअहमदनगर कोरोना संगमनेर सामाजिक\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगर कोरोना राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/07/extension-of-suspension-of-ambil-odha-slum-action/", "date_download": "2021-07-25T09:51:44Z", "digest": "sha1:4NRUGKSDC4CCPHKVT7PDNSWSCMUXS2PI", "length": 9548, "nlines": 111, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाईच्या स्थगितीला मुदतवाढ - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nआंबिल ओढा झोपडपट्टी कारवाईच्या स्थगितीला मुदतवाढ\nपुणे: पुणे शहरातील सर्व झोपड्या पाडण्याची कारवाई स्थगित करावी या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेसमोर सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्व पक्षांतर्फे व आंबील ओढा येथील नागरिकांनी महापालिके समोर मोर्चा काढला सदर मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे व भारतीय दलित कोब्रा व इतर पक्ष संघटनेचे नेते या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते.\nऍड. भाई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आज आंबील ओढयावरील जी महानगरपालिकेने कारवाई केली होती त्या कारवाईला स्थगिती भेटावी म्हणून आज पुणे कोर्टात तारीख होती वकील किरण कदम हे केस लढवत आहेत आज झालेल्या सुनावणीमध्ये आंबील ओढा झोपडपट्टी कारवाईच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 19 जुलैला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे अशी माहिती ऍड. किरण कदम यांनी पत्रकारांना कोर्टातून बाहेर आल्यानंतर सांगितले.\nभाई चव्हाण म्हणाले, आंबील ओढा येथील नागरिकांना न्याय भेटा यासाठी आज आम्ही महानगरपालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढला आंबील ओढा येथे जी महानगरपालिकेने कारवाई केली होती आंबील ओढा व पुणे शहरातील सर्व झोपड्पट्या पाडण्याचा जो महानगरपालिकेचा डाव आहे त्यासाठी मी व वकील किरण कदम पुणे न्यायालयात झोपत पुणे शहरातील झोपडपट्टया कारवाई स्थगित होव्यि यासाठी आज कोर्टात तारीख होती आज त्या कारवाई ला मुदतवाढ देण्यात आली आहे आम्हा सर्वपक्षीय नेत्यांचे एकच मत आहे आबील ओढा येथील ज्या नागरिकांची घरे पडली आहेत त्या नागरिकांची लवकरात लवकर घरे महानगरपालिकेने बांधून द्यावी यासाठी आज आम्ही आंदोलक पालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत व त्यांना एक निवेदन देणार आहेत\n← बेरोजगार तरुणांना सरकारने नोकरी दिलीच पाहिजे – डॉ. बाबा आढाव\nउरवडे आग दुर्घटना प्रकरण; कामगार कृती समितीकडून तज्ञांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर →\nमहापौरांनी आंबील ओढा येथील रहिवाशांच्या पाठीशी उभे रहावे -डॉ. नीलम गोऱ्हे\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 सदस्य कोरोनाबधित\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/hearing-of-complents-on-21-jan/", "date_download": "2021-07-25T09:23:38Z", "digest": "sha1:Q4UDB3P763BXMD3YZN5B6A65HXYLMFKS", "length": 6171, "nlines": 80, "source_domain": "marketmedia.in", "title": "प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची २१ला सुनावणी", "raw_content": "\nप्रारुप प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची २१ला सुनावणी\nप्रारुप प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची २१ला सुनावणी\nप्रारुप प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची गुरुवार दि.२१ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालय येथे होणार आहे. सदरची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त सौरभ राव अथवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी दौलत देसाई अथवा त्यांचे प्रतिनिधी व प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या समितीसमोर घेतली जाणार आहे.\nमहापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने सोमवार दि.२१ डिसेंबर २०२० रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. यानंतर दि.२३ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत सुचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत एकूण ६० हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती बाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविल्यानंतर आयोगाने यासाठी २१ जानेवारी २०२१ रोजी सुनावणी ठेवलेली आहे\nकोव्हिड व्हॅक्सीन लस दाखल लसीकरणाची तयारी पूर्ण: दौलत देसाई\nकरवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ ग्रंथाचे विद्यापीठात पुनर्प्रकाशन\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/online-programme-in-bharati-vidhyapeeth/", "date_download": "2021-07-25T09:56:58Z", "digest": "sha1:XWAH5CXQU2EBK52TSCOR4SFBAHSKTIGK", "length": 7546, "nlines": 82, "source_domain": "marketmedia.in", "title": "भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाइन राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात", "raw_content": "\nभारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाइन राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात\nभारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाइन राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात\nभारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी येथे भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली प्रशिक्षण आणि शिक्षण अटल या प्रकल्पांतर्गत भारतातील फार्मसी व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक व पदवयुतर विद्यार्थ्यांच्यासाठी एक्स्प्लोरिंग फार्मकायनेटिक विथ आर्टिफिशल इंटेलिजन्स अॅण्ड कम्प्युटिंग या विषयावर कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम डॉ.वंदना पत्रावळे, प्राचार्य डॉ. एच.एन. मोरे व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. एम. एस. भाटिया यांच्या उपस्थित संपन्न झाला.\nसदर कार्यक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण दिल्ली यांच्या अटल अकादमी पुरस्कृत केला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे मार्गदर्शनपर भाषण झाले. या कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे २०० शिक्षक व व संशोधक सहभागी झाले होते.\nकार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत मुरूमकर, डॉ. कुंदन इंगळे, डॉ. भाऊसाहेब पाटील, डॉ. पूजा जैन, डॉ. संतोष पाटील, डॉ.सुवर्णा राय, डॉ. अजय पिलाई, डॉ. गणेश व्ही., डॉ.सामी मुखोपाध्याय, डॉ.अनिल देशपांडे, डॉ. पिसुर्लेकर, डॉ. सुभाष जगताप,डॉ. अनिल देशपांडे, डॉ. सुभाष आजमानी, सचिन जगताप तसेच डॉ.वंदना पत्रावळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमाचे डॉ. एम.एस.भाटिया हे मुख्य समन्वयक तर प्रा.व्ही. टी. पवार यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन सोनाली निरंकारी, स्नेहा रोचलानी तर आभार व्ही. टी. पवार यांनी मानले.\nभाजपा कोल्हापूर महानगर महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर\nपुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या माने यांचा उमेदवारी अर्ज\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-07-25T10:41:05Z", "digest": "sha1:HRLHKD4SCMLCSAFQDOO2EE4ABIFVFM53", "length": 7528, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#शाळा - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड\nJanuary 27, 2021 January 27, 2021 News24PuneLeave a Comment on कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड\nपुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/32-rape-murder-aurnagabad-news-marathi-batmya/", "date_download": "2021-07-25T10:29:22Z", "digest": "sha1:23WIDBZ6CRP5EYBAWC6ICLOH33A5OORX", "length": 9297, "nlines": 110, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "सिल्लोड डोंगरगाव येथे ३२ वर्षाची महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra सिल्लोड डोंगरगाव येथे ३२ वर्षाची महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून...\nसिल्लोड डोंगरगाव येथे ३२ वर्षाची महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.\nसिल्लोड डोंगरगाव येथे ३२ वर्षाची महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.\nशनिवारी पिडित महिला आणि चिमुरडी शेतात गवत आणायला गेल्या होत्या. तेव्हा पासून दोघीही बेपत्ता होत्या. पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.\nआज दोघींचा मृतदेह सापडलाय. महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिला फाशी देऊन मारून टाकण्यात आलंय. त्यानंतर विहिरीत फेकून दिलं आहे. शरिरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळल्या आहेत..\nसकाळ पासून टीव्ही चालूच आहे. पण या घटनेची बातमी कुठेच दिसली नाही. मागच्या आठवड्यात अश्या दोन घटना वाचण्यात आल्या आहेत. पहिली बारामती जवळील एका गावात ४५ वर्षाच्या माणसाने ७ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला होता आणि गुजरातमध्ये ‘आर्टिकल १५’ स्टाईल एका मुलीला बलात्कार करून झाडाला लटकण्यात आला होतं.\n(या दोन्ही बातम्या माध्यमात कुठेच दाखवल्या नव्हत्या)\nमाय-लेकीचा तीन दिवसांपासुन पत्ता नव्हता तरीही पोलिसांनी काही काळजी घेतली नाही. पण सगळ्यात वाईट गोष्ट पोलिसांनी केली ती म्हणजे डोंगरगाव पासुन सिल्लोड-औबाद हायवे ला येई पर्यंत २ किमी दोघींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी बाजेवर रस्त्याने चालत आणले ,पोलिसांनी मृतदेहासाठी अॅब्युलेंससाठी सुद्धा सहकार्य केलेलं नाहीये.\nजो फोटोमध्ये मुलगा तुम्हाला दिसतोय ना तो बलात्कार झालेल्या महिलेचा मुलगा आहे. आपल्या आई आणि बहिणीच्या पोस्ट मार्टम रिपोर्टची वाट बघत बसलाय. त्याचा कड बघून तुम्हाला थोडंफार जरी काही वाटलं ना तर विनंती आहे या घटनेविषयी पण बोला..\nबलात्कार हा बलात्कारच असतो, जात बघून त्याची किंमत ठरतेय हे फार भयाण आहे.\nमहाराष्ट्र या मायलेकींच्या पाठीशी उभा राहील का \nPrevious articleगुजरात जर महिलानीं पीरियड्स मध्ये स्वयपांक केला तर पुढच्या जन्मी कुतरी बनेल- कृष्णस्वरूप दासजी\nNext articleमन सुन्न करून टाकणारी घटना….\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-chief-minister-took-a-meeting-because-of-the-rabbit/", "date_download": "2021-07-25T08:23:47Z", "digest": "sha1:JEAYLMDFQFRKKSTX2KNK56GLP4KSR5TC", "length": 12193, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्र्यानी घेतली कारण ससाणेंची भेट – Dainik Prabhat", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यानी घेतली कारण ससाणेंची भेट\nउत्तरेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता\nश्रीरामपुरात कॉंग्रेसला खिंडार पडण्याची शक्‍यता\nनगर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्रीरामपूरमध्ये आले असता त्यांनी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या करण ससाणे यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसह ससाणे यांनी ही एक सदिच्छा भेट होती, असे सांगून भेटीचा तपशील देण्यास नकार दिला. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांचा विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीमान्यासह ससाणे यांचाही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी स्वीका��ल्यानंतर आज लगेच ससाणे यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने श्रीरामपूरात कॉंग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\n22 दिवसांपूर्वीच ससाणे यांची कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीमाना दिला. गुरुवारी सकाळी ससाणे समर्थकांची बैठक झाल्यानंतर दुपारी ससाणे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यावेळी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांनी माझे वडील कै. जयंत ससाणे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द प्रयोग केल्याने त्यांचा प्रचार करण्याची इच्छा राहिली नाही. पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे योग्य नाही. म्हणून या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात ससाणे व आ. कांबळे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.\nहे दोघेही राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक आहे. परंतु विखेंची कोंडी करण्याच्या हेतूने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आ. कांबळेंना लोकसभा उमेदवारी तर ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍ती केली होती. परंतू विखेंनी आता हा डाव परतून लावला आहे. वडाळा महादेव येथे बुधवारी ससाणे समर्थकांची बैठक घेवून कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी करण ससाणे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विखेंनी पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.\nगुरुवारी विखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर उत्तरेत राजकीय हालचालींना वेग आहे. त्यातून आज थेट मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी करण ससाणे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. अर्थात यावेळी विखे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ते आले नाहीत. प्रचार सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ससाणे यांची भेट घेवून चर्चा केली. अर्थात ससाणे हे कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केल�� असल्याची शक्‍यता आहे. मात्र या भेटीमुळे श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nताम्हिणी घाटात मिनी बस कोसळली\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nमाणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक\n“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nतालिबानच्या मुसक्‍या आवळण्यासाठी रशियाचा ऍक्‍शन प्लॅन\nमिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात\nरूपगंध: जातीय समीकरणांना उधाण\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bombay-high-court-commented-on-under-trial-prisoners", "date_download": "2021-07-25T10:49:01Z", "digest": "sha1:XFBTBWM5VQ52UAE2HE2BYIEQQMK7A4EU", "length": 6567, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'सुनावणी वेळेत पूर्ण होत नसल्याने कैदी कारागृहात खितपत पडतात', मुंबई उच्च न्यायालयाची खंत", "raw_content": "\n'सुनावणी वेळेत पूर्ण होत नसल्याने कैदी कारागृहात खितपत पडतात'\nमुंबई: खटल्यांची सुनावणी निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे कच्च्या कैद्यांना कारागृहात खितपत रहावे लागते, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणीमध्ये व्यक्त केली. दहशतवादी संघटनेचा हस्तक असल्याच्या आरोपात अटकेत असलेला अठ्ठावीस वर्षीय युवक इकबाल अहमद कबीर अहमदच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने याचा निकाल राखून ठेवला. चार वर्षांपूर्वी त्याला दहशतवादी प्रतिबंधक कायद्यासह अन्य आरोपांत अटक करण्यात आली होती. मात्र त्याचा या प्रकरणात संबंध नाही, असा दावा त्याच्या वतीने अॅड. मिहिर देसाई यांनी केला.\nपोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार परभणीत दहशतवादी हल्याचा कट आखण्यात आला होता. एटीएसने हा कट उधळला आणि आरोपींना अटक केले. मात्र अद्याप खटला सुरू झाला नसून तब्बल दीडशे साक्षीदार आहेत, त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. खटला वेळेत सुरू होत नाही, त्याची कारणे काही असली तरी आरोपींना कारागृहात रहावे लागते, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने मालेगाव बॉम्बस्फोटाचे उदाहरण दिले.\nहेही वाचा: Crop Insurance: मराठवाड्यात अकरा लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित\nइकबाल अहमद कबीर अहमदच्या विरोधात पुरेसा सबळ पुरावा आहे. तो अन्य आरोपींबरोबर इसिस संघटनेत सामील होणार होता, असा आरोप आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. कदाचित ही फक्त चर्चा असू शकते, गावांमध्ये युवक आणि अन्य लोक गावच्या राजकारणापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत आणि ट्रम्पवरही चर्चा करतात, असे खंडपीठ म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/category/breaking/", "date_download": "2021-07-25T10:24:04Z", "digest": "sha1:HC3UXA3RAPSZ3D6ZRBFLYVPZDUVBEKSO", "length": 8082, "nlines": 108, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "ब्रेकिंग – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – सोन्या बैलाच्या मृत्यूने अश्रु अनावर,शिवाजी पांडे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली हळहळ\nसंगमनेरमध्ये आजही कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या जवळ\nमुळा नदीला मध्यरात्री पुर; शिसवद आणि आंबीत गावातून इलेक्ट्रिक तारांसह शेतकऱ्यांच्या मोटारी गेल्या वाहून\nवनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडले\nश्रीगोंदा – २५ टन मका ट्रकसह पळवून घेऊन जाणारे आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात\nमुळा नदीला मध्यरात्री पुर; शिसवद आणि आंबीत गावातून इलेक्ट्रिक तारांसह शेतकऱ्यांच्या मोटारी गेल्या वाहून\nअकोले तालुक्यातील खडकी, शिसवद, लव्हाळी आंबीत या भागात गेले चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू असुन यामुळे शुक्रवारी मुळा नदिला\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग राहाता\nवनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडले\nराहता तालुक्यामध्ये कार्यरत असलेले वनरक्षक कर्मचारी संजय मोहन सिंग बेडवाल वय 29 वनपरिक्षेत्राधिकारी यांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग श्रीगोंदा\nश्रीगोंदा – २५ टन मका ट्रकसह पळवून घेऊन जाणारे आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर\n२८ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून गरोदर बनवणाऱ्यावर गुन्हा दाखल\nलग्नाचे अमिश दाखवून सलग ५ वर्षे अत्याचार करणाऱ्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील\nअहमदनगर – भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि ट्रॅव्हलचा अपघात\nलोणी पोलिसांची मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई\nलोणी – अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो आणि चालक ताब्यात\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर\nसंगमनेर शहराजवळील रहाणे मळ्यात आढळला मृतदेह\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर\nसंगमनेर – दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, पाच जणांसह साहित्य ताब्यात\nअहमदनगर गुन्हेगारी नगर ब्रेकिंग सामाजिक\nअहमदनगरमध्ये एमएसईबीतील कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू\nसंगमनेर – सोन्या बैलाच्या मृत्यूने अश्रु अनावर,शिवाजी पांडे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली हळहळ\nसंगमनेरमध्ये आजही कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या जवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/navneet-rana-dandia-dance/", "date_download": "2021-07-25T10:27:32Z", "digest": "sha1:DH4M2NGFLDEHZIV7MWKWRH6RSN2UXV4R", "length": 6425, "nlines": 93, "source_domain": "khaasre.com", "title": "खासदार नवनीत राणा दांडीयाच्या गाण्यावर ठेका धरतात तेव्हा! बघा व्हिडीओ - Khaas Re", "raw_content": "\nखासदार नवनीत राणा दांडीयाच्या गाण्यावर ठेका धरतात तेव्हा\nin नवीन खासरे, मनोरंजन\nलोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. नवनीत राणा यांचे पती रवी राणाही विद्यमान आमदार आहेत. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत. त्या नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nत्या सध्या नवरात्रौत्सवाच्या तयारीत आहेत. रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले होते ज्यात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महिलांसोबत दांडियाचा आनंद घेतला. त्यांचा मागच्या वर्षी देखील दांडियामध्ये डान्स करतानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.\nजवळपास १५ मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. अनेक महिलांनाही या दांडिया नृत्यचा आनंद घेतला. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nKBC मध्ये स्वाक्षरी करताना ‘यामुळे’ थरथरतात अमिताभ बच्चन यांचे हात\nइन्कलाब श्रीवास्तव होते अमिताभ यांचे खरे नाव बघा कसे बनले अमिताभ बच्चन\nइन्कलाब श्रीवास्तव होते अमिताभ यांचे खरे नाव बघा कसे बनले अमिताभ बच्चन\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/on-26-bharat-band-says-cat/", "date_download": "2021-07-25T10:24:36Z", "digest": "sha1:JOJYTKLLTKEE4A75HJETU6D73YIQ5J3G", "length": 9158, "nlines": 84, "source_domain": "marketmedia.in", "title": "२६ रोजी भारत बंद : ‘ कॅट’ची घोषणा", "raw_content": "\n२६ रोजी भारत बंद : ‘ कॅट’ची घोषणा\n२६ रोजी भारत बंद : ‘ कॅट’ची घोषणा\nजीएसटी विरोधात दि.२६ फेब्रुवारी रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) कडून ‘भारत बंद’ ची घोषणा करण्यात आली आहे.\nकॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संम्मेलन नागपुरात झाले. या संम्मेलनास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, प्रशांत शिंदे व विजय नारायणपूरे हजर होते. यामध्ये देशातील सर्व राज्यांतील २०० हून अधिक नामवंत व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे हजेरी लावली होती. कॅटचे राष्���्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ व ‘देशव्यापी चक्काजामची’ संयुक्तपणे घोषणा केली आहे.\nश्री. भारतीया व श्री. खंडेलवाल यांनी जीएसटी कौन्सिलच्या फायद्यासाठी जीएसटीचे स्वरूप विकृत केल्याचा आरोप केला आणि असे म्हटले की, ‘जीएसटी ही पूर्णपणे कर प्रणाली आहे. जीएसटीचे मूळ स्वरूप गोंधळलेले आहे. सर्व राज्य सरकार त्यांच्या स्वार्थासाठी जीएसटीच्याबाबत अधिक चिंतित आहेत. परंतु त्यांना कर प्रणालीच्या सहजीकरणाची चिंता नाही. व्यवसाय करण्याऐवजी देशातील व्यापारी दिवसभर जीएसटी कर पालनामध्ये घालवत आहेत, जी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतीतील उलट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जीएसटीच्या सद्यस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात ९३७ हून अधिक दुरुस्तीनंतर जीएसटीची मूलभूत रचना बदलली आहे.’\nवारंवार आवाहन करूनही जीएसटी कौन्सिलने अद्याप कॅटने उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली नाही, म्हणून देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत आपले मत पोहचवण्यासाठी, तसेच जीएसटीच्या विकृत प्रकाराविरूद्ध कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘भारत बंद’ करण्याची घोषणा केली आहे. या बंदला पाठिंबा दर्शवित, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने देशव्यापी चक्काजामची घोषणा केली आहे.\nकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी व व्यापारी संघटना यांना २६ फेब्रुवारीच्या ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होण्याचे व यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.\nभाजपा कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन\nआता कामगारांच्या लढाईसाठी कंबर कसुया : मंत्री हसन मुश्रीफ\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T10:34:45Z", "digest": "sha1:G5NNF2IA3YVZVVQP2G6EAQ6DXDG72DFP", "length": 3793, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लोकसंख्या घनता - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n[चित्र:Countries by population density.svg|right|thumb|300 px|२००६ सालातील जगातील देशांची लोकसंख्या घनता] 'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.\nपुणे शहराचे क्षेत्रफळ 301 ते400 चौरस किमी तर लोकसंख्या ३३,३७,४८१ इतकी आहे. म्हणून पुण्याची लोकसंख्या घनता ४७६७.८३ प्रति चौरस किमी एवढी आहे.\nजगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०२१ रोजी १७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1180377", "date_download": "2021-07-25T10:10:38Z", "digest": "sha1:D5CFVS4FGGJQMA242DG2E5RTUGBMEIFT", "length": 3559, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"बाल्टिमोर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"बाल्टिमोर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:३०, ८ मे २०१३ ची आवृत्त���\n५५२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n००:४३, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०७:३०, ८ मे २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nबॉल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. [[बॉल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथील मुख्य विमानतळ असून [[डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] तसेच [[वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ]] येथून जवळ आहेत.\nखालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ बॉल्टिमोर महानगरामध्ये स्थित आहेत.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/newly-married-couple-suicide/22482/", "date_download": "2021-07-25T10:21:00Z", "digest": "sha1:ABLPD3MUA5YPQDQI46YWT4YAHEWUV6KG", "length": 9879, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Newly Married Couple Suicide", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाविषप्राशन करून नवदाम्पत्याने संपविले जीवन\nविषप्राशन करून नवदाम्पत्याने संपविले जीवन\n१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या\nठाकूर तो गियो…. विवा समुह ईडीच्या कचाट्यात\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा\nवरळी नवदाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी कोविड आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी ओर्लि पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून तपास सुरू आहे.\nअजय कुमार (३४) आणि सूझा एस (३०) असे या आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मूळचे केरळचे राहणारे आहेत. अजय कुमार हा खाजगी कंपनीत नोकरी होता तर सुझा ही बँक ऑफ इंडिया या बँकेत नोकरीला होती. बुधवारी सुझा हिची आई केरळ येथून सतत सुझाला मोबाईलवर फोन करीत होती, मात्र मुलगी आणि जावई फोन उचलत नसल्यामुळे सुझाच्या आईने मुलीची मैत्रिणीला फोन करून काय झाले बघण्यास सांगितले.\nऑलिंपिकच्या उद्घाटनाची प्रतीक्षा… भारतीय खेळाडू सज्ज\nअकरावीच्या सीईटी प्रवेशात संकेतस्थळ नापास\nरेल्वे सर्वसामान्यांना खुली करण्��ासाठी दबाव वाढला\nअनिल देशमुख, ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका\nसुझा ची मैत्रीण गुरुवारी दुपारी घरी आली असता आतून दरवाजा बंद होता, तिने बराच वेळ दाराचे बेल वाजवूनही दार उघडत नसल्याचे बघून शेजाऱ्यांना कळवले. दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दार तोडून आत प्रवेश केला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले.\nपोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालय येथे पाठवण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत या दोघांनी म्हटले होते की, आम्हाला कोविड झाला होता. त्यातून आम्ही बरेदेखील झालो. मात्र त्यानंतर देखील आम्हाला त्रास होत असल्यामुळे या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत असे लिहले होते. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nपूर्वीचा लेखकोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर\nआणि मागील लेखमहिला डेंटिस्टकडे खंडणी मागणाऱ्या एकाला बेड्या\nश्रीलंकेने घेतली भारताची फिरकी\nलडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय\nराष्ट्रपती भवन पुन्हा होणार पर्यटकांसाठी खुले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nश्रीलंकेने घेतली भारताची फिरकी\nलडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय\nराष्ट्रपती भवन पुन्हा होणार पर्यटकांसाठी खुले\nकोल्हापूरला पुराचा पुन्हा वेढा\nतळई येथील दुर्घटनाग्रस्तांना मोदींनी दिला मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/how-did-a-celebrity-get-a-remedial-injection-actor-sonu-sood-answered-nrvk-148822/", "date_download": "2021-07-25T08:21:07Z", "digest": "sha1:F6YM6KTJQ6XL27TQJY637ZDSYNU5WH46", "length": 14479, "nlines": 188, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "How did a celebrity get a remedial injection? Actor Sonu Sood answered nrvk | सेलिब्रिटीना रेमेडिसिव्हीर इंजेक्शन मिळालेच कसे? अभिनेता सोनू सूदने दिले उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात ��ायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nकोणतेही गैरकृत्य केलेले नसून...सेलिब्रिटीना रेमेडिसिव्हीर इंजेक्शन मिळालेच कसे अभिनेता सोनू सूदने दिले उत्तर\nकोरोना काळात आपण लोकांना मदत करण्याच्या स्वच्छ हेतूने आपल्या संस्थेमार्फत रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचे गरजूंमध्ये वाटप केले असा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज अभिनेता सोनू सूदकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.\nमुंबई : कोरोना काळात आपण लोकांना मदत करण्याच्या स्वच्छ हेतूने आपल्या संस्थेमार्फत रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचे गरजूंमध्ये वाटप केले असा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज अभिनेता सोनू सूदकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.\nकोरोनासंदर्भात विविध समस्यांवर मुंबई उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. त्यावेळी सेलिब्रिटीना रेमेडिसिव्हीर इंजेक्शन मिळालेच कसे असे खडसावत न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यावर सोनू सुदकडून अँड. मिलन देसाई यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे.\nआपण कोणतेही गैरकृत्य केलेले नसून काहीजण आपली बदनामी करून समाजिक कामात अडथळा निर्माण करत आहेत असा दावा सोनूच्यावतीने करण्यात आला. कोरोनामुळे अनेक बेघर झा���ेल्या गरजु लोकांची आपण मनोभावे मदत केली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लोकांना औषधांची गरज होती त्यांचा केवळ दुवा म्हणून आपण काम केले असून कंपनीकडून गरजूंना ती मिळवून दिली असा युक्तिवाद सूदच्या वकिलांकडून करण्यात आला. त्याचा युक्तिवाद ऐकून घेत खंडपीठाने सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/25-killed-in-road-mishaps-pm-condoles-announces-help-from-center-nrvk-157639/", "date_download": "2021-07-25T09:00:26Z", "digest": "sha1:BWFNIZM4QZEEXZTA6HM3S2T7DU7RS6F4", "length": 19152, "nlines": 214, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "25 killed in road mishaps: PM condoles, announces help from Center nrvk | दुर्घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू : पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला केंद्राकडून मदतीची घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईवर आस्मानी संकटदुर्घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू : पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला केंद्राकडून मदतीची घोषणा\nमुंबईत पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यानी राज्य सरकारच्या मदतीची घोषणा केली आहे त्यानंतर भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.\nमुंबई : मुंबईत पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यानी राज्य सरकारच्या मदतीची घोषणा केली आहे त्यानंतर भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.\nया घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.\nदेशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील चेंबूर येथील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी व्टिट करत म्हटले आहे की, घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.\nमुंबई के चेंबूर में हुए हादसे की हृदयविदारक\nसूचना से स्तब्ध हूँ इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ ईश्वर शोक संतप्त परिजनों को यह दुःख सहने की शक्ति प्रदान करें\nसंरक्षक भिंतच घरांवर कोसळल्याने दुर्घटना\nशनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे १७ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\n���ग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T09:29:26Z", "digest": "sha1:ZP4TTFNIQR4Y3TT2OAJA3YMOJLYMZVBF", "length": 8263, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► पुण्यातील व्यावसायिक शैक्षणिक संस्था‎ (१ प)\n► पुण्यातील शाळा‎ (१ क, १ प)\n\"पुण्यातील शैक्षणिक संस्था\" वर्गातील लेख\nएकूण ५३ पैकी खालील ५३ पाने या वर्गात आहेत.\nअजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स\nइंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी, पुणे\nइंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, पुणे\nकॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ\nन्यू इंग्लिश स्कूल, पुणे\nपुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी\nप्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था\nबृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर\nभारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय\nभारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था\nभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे\nमहर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था\nयशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे\nराष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र\nविश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे\nशंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय\nसिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ\nसिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स\nपुणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था\nशहरानुसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०११ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nhm-latur-nmk-recruitment-2021/", "date_download": "2021-07-25T09:43:23Z", "digest": "sha1:ETI3V2VCSCBXLJSWIC4GC7W4HNVCF4JT", "length": 5117, "nlines": 96, "source_domain": "nmk.co.in", "title": "NHM Latur Recruitment 2021 : Vacancies of 6 posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | ���िवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nलातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nवैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.\nमुलाखतीची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.\nमुलाखतीचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर, पिनकोड- ४१३५१२\n> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा\n> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा\n> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसराव प्रश्नसंच क्र. ४२७ सोडवा\nभारत सरकार नीती आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक करून लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_71.html", "date_download": "2021-07-25T09:57:19Z", "digest": "sha1:5SGPUMNQTVHK2SQM7QL5K5CJSZA5BGHC", "length": 8189, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा", "raw_content": "\nHomeMaharashtraमहिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा\nमहिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा\nअहमदनगर दि.३ - उखाणा घेणे हा महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक महिलेच्‍या जीवनातील जिल्‍हवाळ्याचा व आवडीचा विषय आहे. असे म्‍हटलं तर वावग ठरणार नाही. याच गोष्‍टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्‍या सध्‍याच्‍या निराशामय काळात महीलांचा उत्‍साह वाढविण्‍यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या पाश्र्र्वभुमीवर राज्‍यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पधा आयोजित करण्‍यात येत आहे.\nसदर स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असुन ती निशुल्‍क आहे. ज्‍या महिलांना या स्‍पर्धेत भाग घ्‍यायचा आहे त्‍यांनी नाविन्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मुल्‍य असणारे यापैकी एका उखाण्‍याचा कमीत-कमी दीड ते जास्‍तीत-जास्‍त तीन मिनिटांच्‍या कालावधीचा व्हिडीओ तयार करुन माविमच्‍या जिल्‍हा कार्यालयाकडे ahmednagar.mavim@gmail.com या मेलवर दि. 10 सप्‍टेंबर 2020 पर्यंत पाठवा.\nउखाणे निवडीचे निकष - उखाणे नाविन्‍यपूर्ण असावेत. त्‍यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्‍मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक असावा. तरी सदर स्‍पर्धेसाठी त्‍यातील आशय हा प्रागतिक विचाराने पूढे नेणारा असावा. आपण सर्व साधारणपणे आपल्‍या यजमानांच्‍या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्‍पर्धेत आपणाला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक व्‍यक्तिरेखा (विशेषतः स्‍त्री व्‍यक्‍ती रेखा), कोविड काळातील अत्‍यावश्‍यक सेवा यांच्‍यापैकी अथवा यासारखे तत्‍सम याचभोवती गुंफणे आवश्‍यक आहे. उखाणा स्‍त्री-पुरूष समानता या मुल्‍यांचा पुरस्‍कार करणारा असावा. उखाणा कमीत-कमी दिड ते जास्‍तीत-जास्‍त तीन मिनिट लांब असावा. उखाणा मुखोदगत / पाठ असावा.\nजिल्‍ह्यात प्राप्‍त उखाण्‍याची जिल्‍हा स्‍तरावर परीक्षकाकडुन छाननी करून त्‍यापैकी पात्र माविमच्‍या 03 क्रमांक व माविमेतर महिलांचे 03 क्रमांक काढून 06 व्हिडीओ विभागीय स्‍तरावर पाठविण्‍यात येतील. प्रती जिल्‍हा 06 याप्रमाणे साधारण एकुण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीस्‍तरावर प्राप्‍त होतील. ज्‍यामधुन परीक्षकाकडुन छाननी करून त्‍यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 03 क्रमांक, माविमेतर महिलांचे 03 क्रमांक, काढुन 06 व्हिडीओ मुख्‍यालयाकडे पाठविले जातील. 06 विभागांचे मिळून 36 पात्र व्हिडीओ यामधुन राज्‍यस्‍तरीय विजेत्‍या 06 महिलांचा सन्‍मानचिन्‍ह, प्रमाणपत्र आणि राज्‍यस्‍तरीय महिला साहित्‍य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठी संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्‍येक सहभागी स्‍पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्‍यात येईल.\nजिल्‍ह्याकरीतां संपर्क - जिल्‍हा समन्‍वय अधिकारी 9822423675\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश��य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharain.org/raincheck.aspx", "date_download": "2021-07-25T10:16:58Z", "digest": "sha1:NI2TL4JEMUD3MUUT6YPLH5MPDGF67TSO", "length": 2056, "nlines": 27, "source_domain": "maharain.org", "title": "पर्जन्यमान अहवाल", "raw_content": "\nजिल्हा निवडा धुळे जळगाव नंदुरबार नाशिक रत्नागिरी मुंबई सिंधुदुर्ग रायगड ठाणे बृहन मुंबई जालना बीड नांदेड लातूर हिंगोली परभणी उस्मानाबाद औरंगाबाद अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर पालघर\nमासिक सरासरी पाऊसाचा आलेख (सर्व आकडेवारी मिमी मध्ये)\nवार्षिक सरासरी पाऊसाचा आलेख (सर्व आकडेवारी मिमी मध्ये)\nमुख्य पान | संकल्पना | पाऊस पहा | लॉग इन | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/homeopathic-medicine-arsenic-album-is-useful-for-boosting-immunity-dr-sunanda-khanse/", "date_download": "2021-07-25T08:14:19Z", "digest": "sha1:DC656745OYFG5F5UIUBKLZI67HE6D2JH", "length": 15468, "nlines": 149, "source_domain": "mh20live.com", "title": "होमिओपॅथिक औषधी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त:डॉ.सुनंदा खणसे – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/आरोग्य व शिक्षण/होमिओपॅथिक औषधी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त:डॉ.सुनंदा खणसे\nआरोग्य व शिक्षणलाईफ स्टाईल\nहोमिओपॅथिक औषधी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त:डॉ.सुनंदा खणसे\nपैठण / किरण काळे\nहोमिओपॅथिक औषधी आर्सेनिक अल्बम हि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्तच सध्याच्या करोनासारख्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी होमिओपॅथिक औषधी अर्सेनिक अल्बम 30C या औषधाचा उपयोग केल्या जात आहे.परंतु सामान्य लोकामध्ये या औषधी विषयी बरेचशे समज,गैरसमज पसरत आहे तरी त्याविषयी सविस्तर माहीती.आर्सेनिक अल्बम हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे औषधी एक विशिष्ट पदधतीने घ्यचे असते ,तसेच या औषधांचे डोस हे ही समजून घेणे गरजेचे असते, शिवाय चांगल्या कंपनीचे औषध पाहिजे आपण सर्व वस्तू घेताना जसे ब्रँड च विचार करतो तसेच औषध विषयी पण करावा.\nहोमिओपॅथी चे सर्व औषधे हे पोटेंतीस(potentised) असतात म्हणजे औषधां वरती प्रक्रिया करून सर्व विषारी गुणधर्म काढून फक्त मेडिसिनल प्रॉपर्टीज त्यामध्ये राहती. जेणेकरून औषध घेणाऱ्याला त्याचा फक्त फायदाच होतो. त्यामुळे मागे ज्यांनी हे औषधी विषारी असते आशी अफवा पसरवली होती त्यात काही तथ्य नाही. कोणतीही माहिती नसताना अशी अफवा परवण्यात आली. तशेच बऱ्याच ठिकाणी याचे रिझल्ट खूप चांगले आले आहेत. कॉरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे औषध गुणकारी ठरत आहे. करोना बाधा झाल्यावर ही होमिओपॅथिक उपचार होत आहे व होमिओपॅथिकऔषधांनी पेशंट लवकर बरे होत आहे. तरी सर्व नागरिकांनी असे आर्सेनिक अल्बमचे औषध घेण्यास काही हरकत नाही फक्त ते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. जेणेकरून तुमचे औषधाचे डोस आणि घेण्याची पद्धत यामध्ये चूक होणार नाही व औषधाची गुणवत्ता राखली जाईल. तेव्हा या औषधाचा फायदा तेव्हाच होईल. हे औषध कसे घ्यावे तर हे औषध सकाळी उपाशीपोटी सहा गोळ्या तीन दिवस घ्याव्या औषध घेताना डोळ्यांना हात लावू नये झाकणात टाकून जिभेवर टाकून चघळा वा या गोळ्या खाऊ किंवा गिळू नये तसंच गोळ्या खाल्ल्या नंतर वीस मिनिटं या वरती काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. ज्या परिसरात करूना चा प्रादुर्भाव जास्त आहे त्यांनी या गोळ्या पंधरा दिवसांनी परत अशाच डोस घ्यावा. हे औषध एक दिवसाच्या लहान बाळापासून वयोवृद्ध लोकांना चालते सर्वजण हे औषध घेऊ शकतात गरोदर बायकाही हे औषध घेऊ शकतात. तरी काही शंका असल्यास तुम्ही जवळपासच्या तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात मनामध्ये संकोचून औषधाबद्दल स्वतः विचार न करता डॉक्टरांची संवाद साधा व या औषधाचा फ��यदा घ्या आपण सर्वजण मिळून या महामारी चा सामना करुया आणि करोनाला हरवू या . तर होमिओपॅथिक औषधांची घेऊन साथ चला लढू या आणि करूया करोना वरती मात. डॉ. सुनंदा खणसे बी. एच.एम. एस.(होमिओपॅथिक तज्ञ) सदगुरू कृपा हॉस्पिटल अँड होमिओपॅथीक मल्टीस्पेशलिटी सेंटर पैठण यांनी पञकारांशी बोलतांनी सांगितले.\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nअश्या पद्धतीने ठेवा पावसाळ्यात आहार, कुठलेही पदार्थ खाऊ नये…\nसमता फाउंडेशनच्या कोरोना लसीकरण मोहिमेची सर्वत्र चर्चा\nकोविड लसीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या वतीने हेल्थ इन्फिनिटी प्रॉडक्टवर 5%ची विशेष सूट\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nअश्या पद्धतीने ठेवा पावसाळ्यात आहार, कुठलेही पदार्थ खाऊ नये…\nसमता फाउंडेशनच्या कोरोना लसीकरण मोहिमेची सर्वत्र चर्चा\nकोविड लसीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या वतीने हेल्थ इन्फिनिटी प्रॉडक्टवर 5%ची विशेष सूट\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nपालकमंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते ढोकी येथून शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे व खत वाटपाचा शुभारंभ\nमनसे नेते अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला\nबालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा – पालकमंत्री बच्चू कडू\nकोरोनामुक्त रुग्णांना म्युकोरमायकोसिसचा धोका लक्षणे कोणती\nम्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nCOVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश\nCOVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश\nनोकरदार वर्गाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाख रुपयांची ही सुविधा :मोदी सरकारची मोठी घोषणा\nरिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/the-brutal-murder-of-a-young-man-in-the-chikhali-pimpri-chinchwad", "date_download": "2021-07-25T10:26:15Z", "digest": "sha1:MWNNJAGLSO6NJIKL7HF6JTFT3CK73BBQ", "length": 4637, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चिखलीत थरार! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून", "raw_content": "\n भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून\nपिंपरी : कोयत्याने वार करीत डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केल्याची घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे रविवारी (ता.११) दुपारी घडली. कानिफनाथ क्षीरसागर (रा. पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. कानिफनाथ हे त्यांच्या मुलासोबत रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. ते साने कॉलनी रोडने जात असताना हल्लेखोराने कानिफनाथ यांच्या डोक्यात हत्याराने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.\nभरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर कोण आहेत, कोणत्या कारणातून घटना घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत. अधिक तपास सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T10:18:47Z", "digest": "sha1:SXZ4E5MYNQYWMGQOTYQ7MDGKHB4A3XCI", "length": 6128, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "BIG BREAKING: पूर, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nBIG BREAKING: पूर, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची घोषणा\nBIG BREAKING: पूर, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची घोषणा\nमुंबई: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. अतिवृष्टीग्रस्त नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचव��ण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दहा हजार रुपये प्रती हेक्टरची नुकसान भरपाई देणार आहे. दोन हेक्टरसाठी ही मदत देणार आहे.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nकेंद्र सरकारकडून ६८०० रुपये प्रती हेक्टरची मदत देण्यात येते, मात्र राज्य सरकारने प्रती हेक्टरसाठी १० हजार रुपयाची मदत करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.\nखडसे यांच्यासोबत ७२ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nKHADSE NCP प्रवेश LIVE: खडसेंबाबत भाजपने जाणीवपूर्वक कटकारस्थान केले\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/fadnavis-will-decide-where-to-send-chandrakant-patils-parcel-tola-of-satej-patil/", "date_download": "2021-07-25T09:27:53Z", "digest": "sha1:6P4UEKJHHVZI27VUKK32X37R76OPS3BJ", "length": 13264, "nlines": 148, "source_domain": "mh20live.com", "title": "चंद्रकांत पाटलांचे पार्सल कुठे पाठवायचे हे फडणवीस ठरवतील; सतेज पाटलांचा टोला – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगा���ादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/राजकीय/चंद्रकांत पाटलांचे पार्सल कुठे पाठवायचे हे फडणवीस ठरवतील; सतेज पाटलांचा टोला\nचंद्रकांत पाटलांचे पार्सल कुठे पाठवायचे हे फडणवीस ठरवतील; सतेज पाटलांचा टोला\nकोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मी परत कोल्हापूरला जाणार आहे, असे म्हणत कोथरूड मतदारसंघाची जनता आणि माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांचा विश्वासघात आणि अपमान केल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला तर पाटील यांचे पार्सल कोल्हापूरला परत पाठवायचे की केंद्रात याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील, असा चिमटा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काढला.\nचंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात ठेवायचे की दिल्लीला पाठवायचे याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत, असा टोला मारताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘भाजपमध्ये दोन गट आहेत. फडणवीस आणि पाटील गटात वाद सुरू आहे. या वादातूनच त्यांना कुठे पाठवायचे हे ठरणार आहे. मुळात निवडणुका अजून चार वर्षानी होणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरला येतो या विधानास फारसा अर्थ नाही.’\nमुश्रीफ म्हणाले, मी परत कोल्हापूरला जातो हे पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या हक्कावर गदा आणत कोथरूडमध्ये घुसखोरी केली. आता परत येणे म्हणजे कुलकर्णी यांच्यासह तेथील मतदार आणि भाजपचाही विश्वासघात आहे. ज्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिले, त्यांचा हा अपमान आहे. कोल्हापूरला परतण्याची त्यांची इच्छा म्हणजे पुढील चार वर्षे ते तेथे काम करणार नाहीत असा होतो. अशावेळी तेथील मतदारांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल करून ते म्हणाले, सत्ता असताना त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते बारा वर्षे विधानपरिषद सदस्य असूनही पदवीधरांचे प्रश्न कायम राहिले. आता कोल्हापुरात येऊन तरी ते काय करणार ते येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मुश्रीफ म्हणाले.\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने रा���्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nअभिनेत्री ऋता दुर्गुळे ची पहिली वेबसिरिज ' डुएट '\nशाहिद कपूर तिसऱ्यांदा होणार बाबा पत्नीने दिली अशी रिअ‍ॅक्शन\nघरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात\nमनसे सदस्य नोंदणी मध्ये सहभागी व्हा ;आप्पासाहेब पाटील वानखरे\nशिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक ; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nबीड:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन\nBreaking: वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/rohit-pawar-marathi-youth-should-immediately-consider-joining-companies/", "date_download": "2021-07-25T10:19:45Z", "digest": "sha1:U7G4ZRQGMT7YM7OO2U27PWRZOJQHZUMH", "length": 8455, "nlines": 109, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "रोहित पवार- तातडीने मराठी तरुणां नी कंपन्या मध्ये जॉईन होण्याचा विचार करावा. - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra रोहित पवार- तातडीने मराठी तरुणां नी कंपन्या मध्ये जॉईन होण्याचा विचार करावा.\nरोहित पवार- तातडीने मराठी तरुणां नी कंपन्या मध्ये जॉईन होण्याचा विचार करावा.\nपुणे | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठी तरुणांना केली कळकळीची विनंती .मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांमध्ये जॉईन होण्याचा विचार करावा कारण, पुण्यासारख्या शहरांमध्ये 17 हजार पेक्षा जास्त लोक स्थलांतर करत आहेत व कंपन्यांमधील मजूर कमी होत आहेत.\nरोहित पवार यांनी ट्विटरवरून आपले मत व्यक्त केले , कोरोणा चा प्रभाव वाढत असताना लोक आपापल्या परप्रांतात परत त होते परंतु आता लोक डाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक मजुरांना परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेता मराठी तरुणांनी नोकरीचा विचार करावा.\nत्याचबरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारची कामे लहान-मोठा नस तात .काही तरुणांनी या संधीचा फायदा ओळखून कंपनी मध्ये जॉईन करण्याचा विचार केला आहे .परंतु मराठीतरुणांचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिसत नसल्याने आपणही या संधीचा फायदा घ्याव्या असे रोहित पवार यांनी ट्विट केले .\nमराठी युवा सर्वांनी तातडीने या गोष्टीचा विचार करावा अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन या चा चांग ला प्रतिसाद दिला आहे .परंतु अजून प्रतिसाद देण्याची गरज आहे .कारण पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजार पेक्षा जास्त मजूर स्थलांतर करीत आहेत ही संधी आपण जाऊ देऊ नये कोणतेही काम लहान-मोठे नसते.\nचीनच्या वादानंतर ही लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास….\n“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं\nठाणे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने 30 जून पर्यंत कडक लॉक डाउन….\nPrevious articleचीनच्या वादानंतर ही लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास….\nNext articleसुशांत सिंह च्या मृत्यूबद्दल सीबीआयचौकशी ची केली मागणी – शेखर सुमन.\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याच��� शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/devendra-fadanvis-reaction-on-pankaja-munde-pritam-munde-unhappy-over-modi-cabinet-128678769.html", "date_download": "2021-07-25T08:47:59Z", "digest": "sha1:V5YH2MKEPXYYQURNS7MDPDXOLTJ2DRHN", "length": 6238, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Devendra Fadanvis reaction on pankaja munde pritam munde unhappy over modi cabinet | कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत? उगाच बदनामी करू नका; मुंडे भगिनींच्या कथित नाराजीच्या प्रश्नावर फडणवीस यांचे उत्तर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफडणवीस संतापले:कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत उगाच बदनामी करू नका; मुंडे भगिनींच्या कथित नाराजीच्या प्रश्नावर फडणवीस यांचे उत्तर\nकृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करू नका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. बुधवारी 43 जणांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये 36 नवे चेहरे सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे 12 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तर महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रीतम मुडेंनाही स्थान मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र प्रीतम मुडेंना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश नसल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत, या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितले असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस आज नाशकात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nमुंडे भगिनींविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले की, 'कृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेत्यांकडून घेतले जात असतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची विनाकारण बदनामी करू नका असे फडणवीस म्हणाले.\nपंकजा मुडेंनी ट्विट करत केले होते वृत्तांचे खंडन\nदरम्यान काल मंत्र्यांची यादी जाहीर होईपर्यंत प्रीतम मुंडेंच्या नावाची चर्चा होती. यानंतर पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे ट्विट करत खंडन केले होते. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. 'खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/he-who-says-that-muslims-should-not-live-in-india-is-not-a-hindu-mohan-bhagwat-news-and-live-updates-128667552.html", "date_download": "2021-07-25T10:15:28Z", "digest": "sha1:ECVT7IOLU36RFZ4GOLVPYS6R5ABE3UPH", "length": 5705, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "He who says that Muslims should not live in India is not a Hindu - Mohan Bhagwat; news and live updates | मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू नाही - मोहन भागवत; मुस्लिम राष्ट्रीय मंचावरून सरसंघचालकांचे वक्तव्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगाझियाबाद:मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू नाही - मोहन भागवत; मुस्लिम राष्ट्रीय मंचावरून सरसंघचालकांचे वक्तव्य\nराष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा.\nभारतात इस्लाम धोक्यात आहे या भीतीच्या जाळ्यात फसू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना केले. ते म्हणाले, ‘हिंदू-मुस्लिम एकतेला वेगळे वळण लावले जात आहे, पण दोन्ही वेगवेगळे नाहीत, तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही.’ भागवत रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्य��्रमाला संबोधित करत होते.\nभागवत म्हणाले, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत (लिंचिंग) सहभागी लोकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘असे लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा.\nहिंदू-मुस्लिम यांच्यातील वादांवर चर्चा हाच एकमेव तोडगा आहे, मतभेद नव्हे.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला भागवत म्हणाले की, ‘आम्ही या कार्यक्रमात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी सहभागी झालेलो नाही. संघ ना कधी राजकारणात होता, ना त्याला आपली प्रतिमा तयार करण्याची चिंता आहे. संघ देशाला मजबूत करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी काम करत असतो.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8C%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T11:06:50Z", "digest": "sha1:LDK3BLWEFRR4SOZKD5U73P774WSXRV46", "length": 6807, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जौनपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\n२५° ४५′ ००″ N, ८२° ४५′ ००″ E\nहा लेख जौनपूर जिल्ह्याविषयी आहे. जौनपूर शहराविषयीचा लेख येथे आहे.\nजौनपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र जौनपूर येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झाशी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • स���तापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१७ रोजी २०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T10:37:01Z", "digest": "sha1:T4EY3MLLXNDEKA72JWKDSTQWDACM37QV", "length": 6984, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#नारा - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\n‘हम दो हमारे दो’चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले\nFebruary 13, 2021 February 13, 2021 News24PuneLeave a Comment on ‘हम दो हमारे दो’चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले\nपुणे–‘हम दो हमारे दो’चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून’ हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि अंबानी या विषयांशी संबंध नाही . ते […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संच���लक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/adv-prakash-ambedkar-metting-district-commissioner-about-corona-and/", "date_download": "2021-07-25T09:43:12Z", "digest": "sha1:U5IXTIQX3KID6KD5VBZR7QOP3X7GKNJQ", "length": 8774, "nlines": 108, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "कोरोना परिस्थिती तसेच आगामी पावसाळ्यात शेतीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा :- प्रकाश आंबेडकर - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra कोरोना परिस्थिती तसेच आगामी पावसाळ्यात शेतीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा ...\nकोरोना परिस्थिती तसेच आगामी पावसाळ्यात शेतीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा :- प्रकाश आंबेडकर\nअकोला : – सध्या देश तसेच राज्यात कोरोना चे संकट आले आहे आणि तर पावसाळा लागल्याने शेतकरी तसेच मजूर यांची परिस्थिती योग्य नाही.कोरोना परिस्थिती तसेच आगामी पावसाळ्यात शेतीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता.\n“काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nया लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांची प्रचंड नुकसान होत आहे. अशा लोकांसाठी जेवणाची व्यवस्था प्रशासनाने करावी. आज अनेक समूहांकडे रेशन कार्ड नाहीये, त्यांनाही रेशन उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जासाठी सातबारा उतारा आणि शेतसाराची अट शिथिल करावी. (पीक कर्जाची अट जिल्हा अधिकाऱ्यांनी ताबडतोब मान्य केलीय), तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात महत्त्वाच्या सूचना यावेळी आम्ही प्रशासनाला दिल्या.\nयावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ घावकर, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्ष,’वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन फुंडकर, प्रवक्ता राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या महासचिव अरूंधती सिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे आदी उपस्थित होते.\nराम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे\nनाशिक शेतकऱ्यांना करणार मदत -छगन भुजबळ\nमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nPrevious articleराम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे\nNext articleचक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करून शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करावी.:-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.beingmarathi.in/tag/gaurikhan/", "date_download": "2021-07-25T10:20:59Z", "digest": "sha1:BFPSNQOOOPI64KNGPAD3XISZ7NWNXR2Y", "length": 3931, "nlines": 72, "source_domain": "www.beingmarathi.in", "title": "gaurikhan Archives - Being Marathi", "raw_content": "\nतुरटीच्या खड्यामुळे घरात नांदते सुखशांती, कसे ते जाणून घ्या\nचारोळी चे सेवन केल्यामुळे मिळतात ‘हे’ 9 फायदे, जाणून घ्या…\nमराठमोळा प्रसिद्ध टिकटॉकस्टार समीर गायकवाडचे नि’धन\nकेली खाऊन झाल्यावर साल फेकत असाल तर थांबा, साल फेकण्याआधी सालीचे ‘हे’ फायदे वाचून चकित व्हाल..\n‘या’ कारणामुळे डुबले विवेक ओबेरॉय चे करियर….\nजेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्य देखील मजबूत करतात शेंगादाणे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत\nबॉलीवुडच्या या प्रसिद्ध सहा अभि���ेत्रिणीनी केले आहे धर्मांतर चौथी जोडी तर खूपच प्रसिद्ध\nबॉलीवुड आणि बॉलीवुड मधील प्रेमप्रकरणं हे आता काही नवीन राहिलेली नाही. बॉलीवुडमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीस प्रेम होतं तेव्हा ना वय पाहिलं जातं ना , ना कोणतं...\nशाहरुखची छोटी अंजली झाली आहे आता खूप मोठी .. दिसत आहे खूपच हॉट आणि से क्सी\nशाहरुख खानचा कुछ – कुछ होता है हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का त्या चित्रपटात शाहरुख , काजल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपट प्रचंड...\nतुरटीच्या खड्यामुळे घरात नांदते सुखशांती, कसे ते जाणून घ्या\nचारोळी चे सेवन केल्यामुळे मिळतात ‘हे’ 9 फायदे, जाणून घ्या…\nमराठमोळा प्रसिद्ध टिकटॉकस्टार समीर गायकवाडचे नि’धन\nकेली खाऊन झाल्यावर साल फेकत असाल तर थांबा, साल फेकण्याआधी सालीचे ‘हे’ फायदे वाचून चकित व्हाल..\n‘या’ कारणामुळे डुबले विवेक ओबेरॉय चे करियर….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/dhananjay-munde-is-mentioned-as-an-evil-demon-anger-among-the-parliaments/", "date_download": "2021-07-25T09:28:29Z", "digest": "sha1:NL4VDLAFXRFED62YOFWT5ZWFKQB3RNQX", "length": 6335, "nlines": 70, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "धनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप - News Live Marathi", "raw_content": "\nधनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप\nधनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप\nNewslive मराठी– परळी दि.19 पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे पुण्य ज्याच्या पाठीशी आहे, त्यांचा असा उल्लेख करणार्‍यांचा परळीची जनता तिव्र शब्दात निषेध करू लागली आहे.\nशुक्रवार परळीत झालेल्या एका सभेत पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा दुष्ट राक्षस असा उल्लेख करत या राक्षसाच्या तोंडाला जॅमर बसवा, असे भाषण केले. हे भाषण ऐकुण उपस्थित भाजपा कार्यकर्ते ही अस्वस्थ होवून ताई हे काय बोलत आहेत असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. अनेकांनी तेथेच अशा वक्तव्याची नाराजी व्यक्त ���ेली. वर्तमानपत्रात आज या संबंधी बातम्या प्रसिध्द होताच शहरात संतापाची लाट उसळली असून, ताई पातळी सोडू नका असा वडीलकीचा सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे.\nपरळीच्या जनतेसाठी तुम्ही भलेही विकास केला नसेल, मात्र सांगण्यासाठी काही नाही म्हणून विरोधकांना राक्षस म्हणणे ही कोणती संस्कृती कोणते संस्कार आज स्व.गोपीनाथराव मुंडे हे आज हयातीत असते तर त्यांनाही हे आवडले नसते, एकीकडे धनंजय मुंडे आपल्या भाषणात ताईंविषयी बोलताना आमच्या बहिणबाई, आमच्या ताईसाहेब असा आदरार्थी उल्लेख करतात. दोन उमेदवारांमधील हा फरकही परळीकरांना आता दिसू लागला आहे.\nधनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे\nमोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त\nबातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nमोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून\nमाझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/pankaja-munde-reaction-on-modi-cabinet-expansion-news-update-128685204.html", "date_download": "2021-07-25T09:29:35Z", "digest": "sha1:JIMZF2AIRKI7FV2INHE5BNKSQKFC5MQT", "length": 9215, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pankaja Munde reaction on modi cabinet expansion news update | भाजपत टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असे काहीनाही; पक्षात मीपणा चालत नाही : पंकजा मुंडे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाैन सोडले:भाजपत टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असे काहीनाही; पक्षात मीपणा चालत नाही : पंकजा मुंडे\nखा. प्रीतम मुंडेंना केंद्रात संधी मिळेल अशी समर्थकांना होती आशा\nगोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्याउलट वंजारी समाजाचे व मुंडे यांचे एकेकाळचे सहकारी भागवत कराड यांची मराठवाड्यातून मंत्रिपदी वर्णी लागली. त्यानंतर पंकजा या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यासंदर्भात पंकजा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मौन सोडले. पक्षावर आपण बिल्कुल नाराज नाही, असे म्हणत त्या शब्दांतूनच बऱ्याच काही बोलून गेल्या. त्या म्हणाल्या, ‘भाजपमध्ये टीम देवेंद्र, टीम नरेंद्र अशा कुठल्या टीम्स नाहीत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वत: अशी भाजपची संस्कृती आहे. पक्षात मीपणाला थारा नाही. मी...मी.. असे भाजपमध्ये चालत नाही.’\nपंकजा म्हणाल्या, ‘मी राज्यातील नव्याने नियुक्ती मिळालेल्या ४ केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन समाजमाध्यमांवर केले नाही. त्यामुळे मी या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असल्याचा गैरसमज झाला. नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी हवी. त्याचा पक्षाला लाभ होईल म्हणूनच हा निर्णय घेतला असावा. वंजारी समाजातून इतर कोणी नेता मोठा होत असेल तर त्यामागे मी कायम उभी आहे. पक्षाचे एक मत जरी या निर्णयामुळे वाढणार असेल तर नव्या मंत्र्यांचे स्वागतच आहे.’\nखा. प्रीतम केंद्रीय मंत्रिपदाच्या योग्यतेच्या\n‘प्रीतमताई मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्या कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत. पक्षाची एकही बैठक त्यांनी चुकवलेली नाही. लोकसभेत त्यांची कामगिरी उत्तम आहे. त्या केंद्रीय मंत्रिपदाच्या योग्यतेच्या आहेत. त्यांचे नाव ४ तारखेपर्यंत चर्चेत होते, ते योग्यही होते,’ असा दावा पंकजा यांनी केला.\nमुंडे साहेबांमुळेच मी आणि डॉ. कराड घडलो : फडणवीस\nपुण्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी असो किंवा डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे घडलेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची कार्यपद्धती आहे.’\nभाजपचे नाराज सरचिटणीस तांदळेंचा बीडमध्ये राजीनामा\nकेंद्रीय मंत्रिमंडळात खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांचे नाव ऐनवेळी वगळल्याचा आराेप करत निषेध म्हणून भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा दिला. मंत्रिपद मिळाले असते तर अनुशेष भरून निघाला असता, असे ते म्हणाले.\n‘पक्षाने भागवत कराड यांच्यावर विश्वास टाकला आहे. बघू काय होते ते. मुंडे साहेबांसारखे त्यांना जमत नाही, असे समाजाने म्हणू नये अशी अपेक्षा. पक्षाला ताकद मिळेल, असे नेतृत्वाला वाटले असेल म्हणून कराड यांचे नाव निश्चित केले असेल. मी नाराज नाही, नाराज असण्याचे कारणही नाही,’ असा दावा पंकजांनी केला.\n1 मुंडे घराण्याच्या ओबीसी नेतृत्वाला पर्याय म्हणून भाजप वंजारी समाजातून इतर नेतृत्व उभे करत असल्याच दावा शिवसेनेच्या मुखपत्राने केला आहे. या प्रश्नावर ‘मी ते दैन��क वाचले नाही. मला तसे वाटत नाही,’ असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.\n2 विधान परिषदेच्या वेळी मला अर्ज भरण्यास सांगितले हाेते, परंतु शेवटच्या क्षणी रमेश कराड यांना संधी दिली. नवीन लोकांमुळे पक्षाला जास्त फायदा होऊ शकेल, अशी पक्षश्रेष्ठींची धारणा असावी. शेवटी पक्षनेतृत्व विचार करून निर्णय घेत असते, असे पंकजा म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/ndma-asks-home-ministry-what-should-be-the-attitude-towards-corona-deaths-of-government-employees-soldiers-128692206.html", "date_download": "2021-07-25T09:11:13Z", "digest": "sha1:6SLNGOYKXJP7B6WROFHFOCA7AHDWLUDU", "length": 8251, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NDMA asks Home Ministry: What should be the attitude towards corona deaths of government employees-soldiers | ‘एनडीएमए’ची गृह मंत्रालयाला विचारणा : सरकारी कर्मचारी-सैनिकांच्या कोरोना मृत्यूबाबत काय दृष्टिकोन असावा, त्या कुटुंबीयांना पेन्शन-ग्रॅच्युइटीसह इतर काेणते लाभ मिळताहेत? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना मृत्यूवर भरपाईचा फॉर्म्युला:‘एनडीएमए’ची गृह मंत्रालयाला विचारणा : सरकारी कर्मचारी-सैनिकांच्या कोरोना मृत्यूबाबत काय दृष्टिकोन असावा, त्या कुटुंबीयांना पेन्शन-ग्रॅच्युइटीसह इतर काेणते लाभ मिळताहेत\nनवी दिल्ली13 दिवसांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक\nसुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मसुदा तयार, याच आठवड्यात सरकारचा निर्णय\nकोरोनाने मृत्यू झाल्यास केंद्र सरकारला भरपाई द्यावीच लागेल, असे सुप्रीम कोर्टाने ठरवले आहे. मग ती किती असेल, कोणाला मिळेल आणि कशी मिळेल याचा फॉर्म्युला ठरवण्यात व्यग्र असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने (एनडीएमए) गृह मंत्रालयाकडे याबाबत विचारणा केली आहे. भरपाई मिळणाऱ्या लाभार्थींत सरकारी कर्मचारी व सैन्य दलाचा समावेश करावा की नाही, अशी विचारणा केली गेली. एनडीएमएने केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवलेल्या एका पत्रात भरपाईच्या रकमेचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली आहे. यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि सैन्य दलातील कुटुंबीयांना भरपाईची रक्कम देण्याबात काय दृष्टीकोन असला पाहिजे, यावर विचार केला जावा. या दोन्ही सेवांमध्ये भरपाई देण्याची तरतूद नाही. त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन, ग्रॅच्युएटी, विमा आदी मार्गांनी मदत मिळते. सैन्य दलांत लाभासाठी वेगळी व्यवस्था आहे. त्यांच्या मदतीतील विलंब कमी करून सरकार कालमर्यादाही निश्चित करू शकते. शिवाय बँक कर्मचाऱ्यांबाबतही दृष्टीकोन निश्चित करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. या क्षेत्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा सार्वजनिक बँकांनी केली आहे. पण खासगी क्षेत्रातील बँकांत भरपाई एकसारखी दिली जात नाही.\nजनगणना महारजिस्ट्रार, आरोग्य मंत्रालय देणार कोरोना मृतांची यादी\nजानकार सूत्रांनी भास्करला सांगितले की, मृतांची यादी तयार करण्याची जबाबदारी जनगणना महारजिस्ट्रार आणि आरोग्य मंत्रालयावर सोपवली आहे. त्यांच्याकडून जिल्हा आणि राज्य प्रशासनामार्फत कोरोना मृतांची अचून यादी तयार करून पाठवण्यास सांगितले आहे.\n१५ अॉगस्टला पंतप्रधान मोदी करतील घोषणा\nभास्करला कळालेल्या माहितीनुसार, राज्यांना कोरोना मृतांची यादी २० जुलैपूर्वी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यास सांगितले आहे. त्या आधारावरच भरपाई रकमेची गणना १४ ऑगस्टपूर्वी करून त्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून करतील.\nप्रत्येक राज्यासाठी एकच निकष हवा\nएनडीएमएने शिफारस केली की, प्रत्येक राज्यासाठी भरपाई रकमेसाठी समान निकष लावला जावा. बिहारने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी ४ लाख रु., कर्नाटकने १ लाख रु. आणि दिल्लीने ५० हजार रु. देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम एसडीआरएफच्या निधीतून दिली जात नाही. त्यामुळे या रकमेचा ठरलेल्या निकषांशी काहीच संबंध जोडू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2021-07-25T10:31:33Z", "digest": "sha1:OKYPKCE6K6VEEV7F46EJRCOEAAFGF7KT", "length": 5501, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल\nअजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल\nमुंबई: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या चार-पाच दिवसांपासून होम क्वारंटीनमध्ये आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अजित पवारांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान आज सोमवारी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोना झाला नसल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.\nआशादायक: कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट\nपुण्यातून दहा लाखांचा ड्रग जप्त\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/articlelist/51327968.cms", "date_download": "2021-07-25T09:32:52Z", "digest": "sha1:NGNBKZXLK2O7KTGIKQW5SEN65P5IVG2A", "length": 10994, "nlines": 197, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऔरंगाबाद महापालिकेत 'प्लास्टिक बॉटल डस्टबिन'\nमानधनाच्या प्रतीक्षा संपेना; जेष्ठ कलावंत त्रस्त\nलसीकरणास जाणारी महिला अपघातात ठार\nतुमच्या शहरातील बातम्या वाचा\nउभ्या ट्रकवर बीडला जाणारा कंटेनर धडकला; अपघातात चालक ठार\nव्यावसायिक नळ जोडण्यांना वॉटर मीटर लावण्यात येणार\nऔरंगाबाद : आईसमोर शिवीगाळ केल्याने तरुणाचा संताप अनाावर; मित्राची भररस्त्यात चाकू भोकसून हत्या\nऔरंगाबादेत विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\n'ते' अधिकारी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मुंबईला गेले अन्...\nBribe Of Rs 2 Crore: पोलिस अधिकाऱ्यांनी मागितली दोन कोटींची लाच; मुंबई 'एसीबी'च्या कारवाईने खळबळ\nऔरंगाबाद महापालिका करणार २७९ वाहने जप्त; 'हे' आहे कारण\nतिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिका सज्ज\nऔरंगाबादच्या घाटीमध्ये अजूनही म्युकरचे १६ रुग्ण\nPartur | भेळच्या पैशांवरून एक्स्प्रेसमध्ये राडा; प्रवासी-फेरीवाल्यांमध्ये हाणामारी\nकडक निर्बंध करा, नाही तर...; राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसंभाजीराजेंना मूक मोर्चे काढू दे, आम्ही तलवारी काढूनच आरक्षण मिळवून दाखवणार - नानासाहेब जावळे\nभारती पवार, कराड यांना मंत्रिपद; नाशिक, औरंगाबादेत जल्लोष\nखेळण्यांच्या नावाखाली तलवारींची डिलिव्हरी, ४९ तलवारी जप्त\nनाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना तरुणाने केली मारहाण, सहाय्यक निरिक्षक जखमी\nशिवसेनेवरील आरोपानंतर अर्जुन खोतकर यांचा भाजपवर निशाणा\nशिवसेना आमदाराच्या 'त्या' पत्रावर भाजप नेत्याचे मोठे विधान\n पट्टेरी वाघ अजिंठा लेणीच्या बुकिंग काउंटरजवळ घुसला अन्...\n सायकल रॅलीतून सांगितले महत्त्व\nबँक कर्मचारी-शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की, हाणामारी; जालन्यातील घटना\nजालन्यात खाजगी बस आणि क्रुझरचा अपघात, एक ठार, ४ जखमी\nभाजप कार्यकर्त्यांनी अडवला मंत्र्यांचा वाहनताफा, काळे झेंडे दाखवले\nरावसाहेब दानवेंनी ताफा थांबवून अपघातग्रस्तांना केली मदत\nऔरंगाबादमध्ये करोना लसीकरणावर गोंधळ , नागरिकांना केंद्र बंद करण्याची धमकी\nमराठा आरक्षण रद्द : औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन\nलग्नाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच पाहा काय झालं \nइम्तियाज जलील यांच्याकडून करोना नियमांची पायमल्ली, अटकेची मागणी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाउन रद्द; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती\nपरभणीत लॉकडाऊन मागे घेण्याची व्यापाऱ्यांची मागणी\nकरोना लॉकडाऊन : औरंगाबादमध्ये कडकडीत बंद\n२० वर्षांनंतर अखेर 'त्यांना' मिळाला न्याय\nऔरंगाबाद नामांतरावरुन मनसे आक्रमक, चंद्रकांत खैरेंची गाडी अडवून राडा\nधनंजय मुंडे प्रकरणाबाबत पंकज मुंडे म्हणाल्या...\nनाशिक साहित्य संमेलन तूर्त अशक्य, पालकमंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती; कारण...\nनाशिक ...अन् नकोशीचा झाला नवा जन्म\nनाशिक नाशिक : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित गजाआड\nनाशिक नाशिकमध्ये लसीकरण मंदावले; जिल्ह्यासाठी तुटपुंजा लससाठा\nनाशिक 'सह्याद्री'ची कळी खुलेना...\nनाशिक नाशिकमध्ये पाणीकपात महिनाभर; 'हे' आहे कारण\nअहमदनगर रोहित पवारांच्या मतदारसंघात भाजपच्या सत्तेची मुदत संपताच मोदींचा आवाज बंद; नेमकं काय घडलं\nनाशिक नाशिक सिटी बसला लाभले लाखभर प्रवासी\nनाशिक प्रशासन कधी येणार जाग ; रायगड जिल्ह्यातील घटनेने त्र्यंबकमध्ये धाकधूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5051322409246674350", "date_download": "2021-07-25T09:10:53Z", "digest": "sha1:QGEFWAZI46LT24MSTLNJAROL6XQDRDOP", "length": 13888, "nlines": 74, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पुस्तकांमुळे लेखकाचे अस्तित्त्व टिकून राहते’", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\n‘पुस्तकांमुळे लेखकाचे अस्तित्त्व टिकून राहते’\nसोलापूर : ‘मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात जातो, असे म्हटले जाते. याची शाश्वती नाही; परंतु साहित्यिकांचे अस्तित्त्व मात्र पुस्तकरूपाने उरते,’ असे प्रतिपादन ईस्लामपूर येथील गवळी प्रकाशनचे प्रकाशक राजेंद्र गवळी यांनी केले.\nयेथील शिवस्मारक सभागृहात ६ ऑगस्टला गवळी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सोलापूरच्या पाच लेखकांच्या आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी सोलापूर येथील साहित्य-परंपरेचा गौरव करून सोलापुरातील साहित्यिकांची जास्तीत जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला.\nज्येष्ठ साहित्यिक व मनोरमा साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ‘भावना व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साहित्य होय. समाजातील संस्कृती व मानवता टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य साहित्य करते,’ असे त्यांनी या वेळी नमूद केले.\nप्रमुख वक्त्या डॉ. श्रुती वडगबाळकर म्हणाल्या, ‘आजची युवा पिढी साहित्यापासून दूर जात आहे. संगणक, मोबाईलमध्ये व्यस्त झाली आहे. त्यांच्याकडे जगण्यासाठी ठोस भूमिका नसल्याने नैराश्याने ग्रासल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. संयम व सहनशीलता हे फक्त साहित्यच शिकवते.’\nयावेळी योगिराज वाघमारे यांच्या ‘घुसमट’ व ‘गहिवर’ या कादंबऱ्यांचे, अवधूत म्हमाने यांच्या ‘मुलांच्या आवडत्या गोष्टी’ या बालकथासंग्रहाचे, राजेंद्र भोसले यांच्या ‘राजेंद्र भोसले यांच्या निवडक कथा’ व ‘विळखा’ कथासंग्रहांच्या चौथ्या आवृत्तीचे, प्रमोद लांडगे यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या वैचारिक ग्रंथाचे, नागनाथ गायकवाड यांच्या ‘हिरवळीचा कोपरा’ काव्यसंग्रहाचे व ‘टोपीवर टोपी व इतर एकांकिका’ यांचे प्रकाशन झाले.\nया वेळी सर्व लेखकांनी मनोगत व्यक्त केले. योगिराज वाघमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कवी माधव पवार यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, ल. सि. जाधव, सुरेखा शहा, गोविंद काळे, शोभा मोरे, डॉ. शिवाजीराव देशमुख, डॉ. सुहास पुजारी, पद्माकर कुलकर्णी, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. संघप्रकाश दुड्डे, निर्मला मठपती, वंदना कुलकर्णी, विद्या कुलकर्णी, बदीउज्जमा बिराजदार यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nTags: Press ReleaseKolhapurमनोरमा साहित्य मंडळइस्लामपूरप्रेस रिलीजश्रीकांत मोरेRajendra GavaliSolapurShivsmarak Hallगवळी प्रकाशनसोलापूरकोल्हापूर\nपुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोलापूर : इस्लामपूर येथील गवळी प्रकाशनाद्वारे सोलापूर येथील लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. या वेळी ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर या प्रमुख पाहुण्या असतील, तर लेखक, लघुपट दिग्दर्शक व प्रकाशक राजेंद्र गवळी अध्यक्षस्थानी असतील\n‘टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात’ पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.\nशेती-प्रगती कृषिभूषण पुरस्कार जाहीर कोल्हापूर : शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ २३ जानेवारी २०१९ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतकरी संघटनेतील जुने कार्यकर्ते आणि मौजे डिग्रज येथील प्रयोगशील शेतकरी जयपालण्णा फराटे, सावळवाडीचे प्रशांत लटपटे, दानोळीचे चवगोंडा अण्णा\nफक्त अडीच हजारांत ‘उडान’ नवी दिल्ली : ‘उडान’ या योजनेअंतर्गत देशात तासाभराचा विमान प्र���ास केवळ अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विमानप्रवास अनुभवता यावा यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक,\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून्ससाठी ‘लोरिएल’तर्फे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nरेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार\nरोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\n‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/how-to-prevent-thigh-chafing-in-men-know-the-details-nrvb-149293/", "date_download": "2021-07-25T10:05:55Z", "digest": "sha1:TT7XZTJGVFUWHZXRVAXI4K6LVUF7YHW6", "length": 21510, "nlines": 200, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "how to prevent thigh chafing in men know the details nrvb | मांड्यांमध्ये घर्षणाने खाज येत असल्यास हे उपाय एकदा ट्राय करून पाहाच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nतर तुम्हाला कधीच अस्वस्थ वाटणार नाहीमांड्यांमध्ये घर्षणाने खाज येत असल्यास हे उपाय एकदा ट्राय करून पाहाच\nमांडीचा लालसरपणा, खाज सुटणे, वेदनादायक फोड आणि कोरड्या त्वचेमुळे आपला वर्कआऊट करण्याचा मूडच निघून जातो. तथापि, अचूक दृष्टीकोन आणि विशिष्ट उत्पादनांच्या वापरासह आपण आपल्या मांडीतील ओलावा आणि घर्षण कमी करू शकता , ज्यामुळे मांडीला होणाऱ्या जखमांना प्रतिबंध करता येईल.\nआपण व्यायाम पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. या संपूर्ण प्रक्रियेत आपला खूप घाम गाळला जातो. जर आपण नियमितपणे कसरत करत असाल, धावत असाल किंवा सायकल चालवत असाल तर कदाचित तुम्हालाही ही समस्या होण्याची शक्यता आहे. कारण हे सर्व करत असताना दोन्ही मांड्या घासण्यामुळे खाज सुटणे हे वास्तव तुम्हाला नाकारता येणार नाही.\nपरंतु उन्हाळ्यामुळे घर्षणाचा हा त्रास अधिकच तीव्र होतो. कारण घर्षण आणि ओलावा खरुजच्या वाढीसाठी योग्य वातावरण आणि संयोजन तयार करते.\nमांडीचा लालसरपणा, खाज सुटणे, वेदनादायक फोड आणि कोरड्या त्वचेमुळे आपला वर्कआऊट करण्याचा मूडच निघून जातो. तथापि, अचूक दृष्टीकोन आणि विशिष्ट उत्पादनांच्या वापरासह आपण आपल्या मांडीतील ओलावा आणि घर्षण कमी करू शकता , ज्यामुळे मांडीला होणाऱ्या जखमांना प्रतिबंध करता येईल.\nमांड्यांच्या दरम्यान जळजळ आणि वेदनापासून आपण कसे मुक्त होऊ शकता या लेखात आम्ही आपल्याला सांगणार आहोत. याशिवाय या समस्येच्या उपचारात कोणती प्रभावी उत्पादने कार्य करतात.\nमांड्यांना सुटणारी खाज कशी थांबवायची (How To Prevent Thigh Chafing\n१. व्यायाम केल्यानंतर शॉवर घ्या (Take A Shower After Exercising)\nप्रथम, आपल्या त्वचेवर घाम आल्याने मिठाच्या अवशेषांपासून मुक्त होण्यासाठी स्नान करा. शरीराला आलेला घाम काढून टाकण्यासाठी स्नान करायलाच हवे. व्यायाम केल्यानंतर आलेल्या घाम जीवाणूंसाठी पोषक वातावरण तयार करतो आणि हेच संसर्गाचे कारण बनते.\nजर तुम्हाला स्नान करायचे नसेल तर वाइप्स वापरुन आपल्या मांडीच्या आतील भाग आणि खाजगी भाग स्वच्छ ठेवण्यासाठी कोणतेही संक्रमण होऊ नये म्हणून प्रभावीपणे याचा वापर करता येऊ शकतो.\n२. घाम-शोषून घेणारी अंडरवेअर घाला (Wear Sweat-Wicking Underwear)\nसामान्य उन्हाळ्याच्या दिवसात सुती अंडरवेअर हा एक सुरक्षित पर्याय आहे, परंतु खरं म्हणजे ते आपल्याला आरामदायक ठेवण्यासाठी पुरेसे कोरडे पणा मिळत नाही पण ती आपला घाम शोषून घेते.\nघाम आणि घर्षणामुळे आपल्याला असहाय्य वाटू लागते. सुती कपडे वापरण्याला प्राधान्य द्या ज्यामुळे घाम कमी येतो आणि यामुळे तो त्वरित शोषूनही घेतला जातो.\nव्यायाम करत असताना बॉक्सर अंडरवेअर निवडणे अधिक फायदेशीर आहे कारण ते आपल्या मांडीच्या आतील भागासाठी आणि अतिरिक्त घर्षण आणि जास्त ओलावा शोषून घेण्यासाठी देखील पुरेसे आहेत.\n३. काही अँटी- चाफिंग क्रिमचा वापर करा (Rub Some Anti-Chafe Cream)\nव्यायाम करण्यापूर्वी आपल्या मांडीवर पावडर-आधारित अँटी-चाफिंग क्रिम लावल्याने मांड्यांमधील घर्षण कमी होण्यास मदत होते.\nयापैकी बहुतेक क्रिम त्वचेवर थरात कोरड्या राहतात आणि त्वचेवर अतिरिक्त संरक्षक थर निर्माण करतात. त्वचेला स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवण्यासाठी काही अँटी-चाफिंग क्रिम लावणे हे देखील विशेष प्रभावी ठरते.\n४. आपल्या मांडीपर्यंत डिओड्रंट लावा (Roll Some Deodorant To Your Thighs)\nहोय, आपण आपल्या अंडरआर्म्समध्ये आपण नेहमी वापरत असलेला डिओड्रंट स्टिक चाफिंग टाळण्यासाठी आपल्या मांडीच्या आतील भागावर देखील लावू शकता.\nअँटी-चाफ क्रिम प्रमाणेच, आपल्या डिओड्रंटमधील घटक वंगण म्हणून कार्य करतात आणि संरक्षक थर बनवतात. हे आपल्या मांड्या एकमेकांना सहजपणे सरकण्यासाठी मदत करतात.\nयाव्यतिरिक्त, हे दुर्गंधी आणि शरीराच्या दुर्गंधीविरूद्ध लढायला मदत करते. हे उन्हाळ्यात विशेषतः उपयुक्त ठरते, जेव्हा आपण डेनिमचा वापर यासाठी करतो तेव्हा तो अगदी क्षणिक असतो थोड्यावेळाने त्या ठिकाणी जळजळ होऊ शकते आणि खाजही सुटण्याची शक्यता असते.\nजांघेत येणाऱ्या खाजेवर उपचार कसे करावे (How To Cure Thigh Chafing\n१. झोपेच्या आधी चहाच्या झाडाचे तेल लावा (Apply Tea Tree Oil Before Sleep)\nजेव्हा आपण झोपता तेव्हा आपल्या शरीराच्या पेशी पुन्हा निर्माण होतात आणि आपली त्वचा स्वतःच बरी होते, म्हणून झोपेच्या वेळेस प्रभावित ठिकाणी पौष्टिक क्रिम लावल्याने जलद पुनर्प्राप्ती होण्यास मदत होते.\nटी ट्रीचे तेलात खोबरेल तेल थोड्या प्रमाणात एकत्रित करून प्रभावित ठिकाणी लावल्यास दुखण्यापासून आराम मिळतो. बहुतेक पुरुषांच्या अंतरंग स्वच्छता उत्पादनांमध्ये टी ट्रीचा मुख्य घटक म्हणून समावेश करण्याचे हे कारण आहे.\nटी ट्रीच्या तेलामध्ये आढळणारी प्रतिजैविके आणि दाह विरोधी गुणधर्म चाफिंगच्या सर्व छुप्या कारणांवर उपचार करतात.\nकोरफड, सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा क्षोभ किंवा औषधोपचार करण्याच्या विरोधी दाहक क्षमतेसाठी ओळखले जाते, कोरफड हे आधीपासूनच त्वचेच्या जखमांना बरे करण्याचा उत्तम घरगुती उपाय आहे.\nत्वचेचा लालसरपणा आणि सूज कमी करण्यासाठी आपल्या मांडीच्या आतील भागात भरपूर प्रमाणात एलोवेरा जेल लावा. लालसरपणा किंवा जळजळ पूर्णपणे कमी होईपर्यंत हे वापरा.\nसर्वप्रथम, मांडीत गंभीर ज्वलन होण्यापासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली कंबर मांडीचा आतील भाग, आतील मांडी आणि बगलांसारख्या अधिक समस्याग्रस्त भाग शक्य तितका स्वच्छ आणि कोरडा ठेवा.\nआपण या सर्व उपायांचा अवलंब केल्यानंतरही वर्कआऊट करताना मांड्यांमध्ये जळजळ आणि असह्य वेदना होत असल्यास काही दिवस वर्कआऊट करूच नका. आपल्या शरीरावर दया करा, त्यालाही काही काळ विश्रांती द्या आणि आपली त्वचा बरी होऊ द्या. जर पुरळ जास्त वाढतच असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/when-will-sparshs-inquiry-report-be-tabled-corporators-question-the-commissioner-nrpd-144471/", "date_download": "2021-07-25T10:26:37Z", "digest": "sha1:Z3SI5ESUSGLUI6X3XMZQTZEPWT6XGVFS", "length": 15430, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "When will Sparsh's inquiry report be tabled ?; Corporators question the commissioner nrpd | स्पर्श'चा चौकशी अहवाल सभापटलावर कधी ठेवणार ?; नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nपुणेस्पर्श’चा चौकशी अहवाल सभापटलावर कधी ठेवणार ; नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल\nकोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नसतानाही स्पर्श संस्थेला अदा करण्यात आलेल्या ३ कोटींच्या बिलांची चौकशी १० दिवसात पूर्ण करण्याचा महापौरांनी आदेश देऊन ९० दिवस उलटले तरी, चौकशीचा फेरा सुरुच आहे. ३ महिने उलटूनही सभा पटलावर अहवाल ठेवण्यात आला नसल्याने नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला.\nपिंपरी: गोरगरिबांना मदत देताना आयुक्त नियमांवर बोट ठेवतात, तसेच नियमांवर बोट ठेवून ३ कोटी अदा केलेल्या फॉच्युन स्पर्श संस्थेच्या चौकशीचा अहवाल सभापटलावर का ठेवत नाहीत. ३ कोटींच्या बिलांची चौकशी १० दिवसात पूर्ण करण्याचा महापौरांनी आदेश देऊन ९० दिवस उलटले तरी, अहवाल सभा पटलावर का ठेवला नाही, असा संतप्त सवाल सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी आयुक्तांना केला. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याची मागणी केली.\nमहापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा नुकतीच पडली. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नसतानाही स्पर्श संस्थेला अदा करण्यात आलेल्या ३ कोटींच्या बिलांची चौकशी १० दिवसात पूर्ण करण्याचा महापौरांनी आदेश देऊन ९० दिवस उलटले तरी, चौकशीचा फेरा सुरुच आहे. ३ महिने उलटूनही सभा पटलावर अहवाल ठेवण्यात आला नसल्याने नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला.\nमहापौरांनी आदेश देऊन ९० झाले. तरीही, चौकशी का पूर्ण झाली नाही. काय चालले आहे. महापौरांच्या आदेशाचे पालन केले जात नाही. सभागृहाचा अवमान केला जात आहे. विकास डोळस म्हणाले, ‘स्पर्श’च्या बिलांचा अहवाल १० दिवसांत देण्याचे महापौरांनी आदेश देऊन ९० दिवस उलटले. तरीही आयुक्तांनी अहवाल का सभा पटलावर ठेवला नाही. गोरगरिबांना मदत देताना आयुक्त नियमांवर बोट ठेवतात, तसेच येथे नियमांवर बोट ठेवून अहवाल का सादर केला जात नाही. सीमा सावळे म्हणाल्या, ‘स्पर्श’ला अदा केलेल्या बिलांची सखोल चौकशी करून १० दिवसांत अहवाल देण्याचा आदेश महापौरांनी दिला होता. तरी, अहवाल सभा पटलावर ठेवला नाही. यामध्ये कोण दोषी असतील ते जातील.\n‘स्पर्श’च्या बिलांच्या चौकशीचा अहवालाबाबत ९० दिवस पूर्ण झाले. तरी अहवाल आला नाही. ३ महिने झाल्यावरही काय कारवाई केली, याची माहिती दिली नाही. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने महापालिकेत काम करत होते. त्यांनी मला १० वेळा तुम्हाला कोणते टेंडर पाहिजे ते सांगा असे सांगितले. त्यांनी घेतलेल्या बोगस आणि चुकीच्या निर्णयांची तपासणी करावी. त्यासाठी समिती नेमावी. बोगस एफडीआर प्रकरणात निवडक ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले. एक – दोन जणांच्या लागेबांध्यामुळे पक्ष बदनाम होत आहे. दरम्यान, स्वत: चौकशीचा आदेश देणाऱ्या महापौर उषा ढोरे यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://job.timesofmarathi.com/category/gk/", "date_download": "2021-07-25T08:12:29Z", "digest": "sha1:B2CESVBAFVBSTL6S4QD6NNVEVHH2KO43", "length": 11661, "nlines": 63, "source_domain": "job.timesofmarathi.com", "title": "GK – Jobs", "raw_content": "\nमहत्वाच्या मेट्रो ट्रेन (भूमिगत रेल्वे)\nभारतात सर्वात पहिली मेट्रो ट्रेन कोलकाता शहरात 24 ऑक्टोबर 1984 ला सुरू झाली. भारतात दुसरी मेट्रो ट्रेन दिल्ली येथे 24 डिसेंबर 2002 रोजी सुरू झाली. बंगलोर मेट्रो ट्रेन 21 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू झाली. मुंबई मेट्रो ट्रेन 8 जून 2014 रोजी सुरू झाली. जयपूर मेट्रो ट्रेन 3 जून 2015 रोजी सुरू झाली. चन्नई मेट्रो ट्रेन 29 जून 2015 रोजी सुरू झाली. जगात सर्वात पहिली मेट्रो ट्रेनची सुरुवात लंडनला 1963 मध्ये झाली. दिली मेट्रोच्या सर्वात खाली …\nमहत्वाच्या मेट्रो ट्रेन (भूमिगत रेल्वे) Read More »\nभारतातील महत्वाच्या रेल्वे गाड्या\n1. गाडीचे नाव – विवेक एक्सप्रेस स्थानके – दिब्रुगड ते कन्याकुमारी वैशिष्टे – ही भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी असून ती 4283 कि.मी. चा पल्ला पार करते. यापूर्वी हा विक्रम हिमसागर एक्सप्रेसच्या नावावर होता. 2. गाडीचे नाव – हिमसागर एक्सप्रेस स्थानके – जम्मू ते कन्याकुमारी वैशिष्टे – वर्गविहरीत गाडी धावणारी (3,726 कि.मी.) 3. गाडीचे नाव – शताब्दी एक्सप्रेस …\nभारतातील महत्वाच्या रेल्वे गाड्या Read More »\nरेल्वेमध्ये दिवसासाठी वापण्यात येणारे कोड\nदिवस कोड नं. सोमवार 1 मंगळवार 2 बुधवार 3 बृहस्पतिवार 4 शुक्रवार 5 शनिवार 6 रविवार 7\nट्र��न व स्टेशनचे प्रकार\nट्रेन चे प्रकार : पॅसेंजर ट्रेन – जी ट्रेन स्टेशनवर थांबते तिला पॅसेंजर ट्रेन म्हणतात. एक्सप्रेस ट्रेन – जी ट्रेन प्रमुख स्टेशनवर थांबते आणि तिचा वेग जास्त असतो तिला एक्सप्रेस ट्रेन म्हणतात. मेल ट्रेन – जी ट्रेन विशेष करून डाक सामुग्री घेवून जाते तिला मेल ट्रेन म्हणतात. ही ट्रेन एक्सप्रेस सारखीच असते. सुपरफास्ट ट्रेन – ज्या गाडीची गती तासी 100 कि.मी. पेक्षा जास्त असते …\nट्रेन व स्टेशनचे प्रकार Read More »\nरेल्वे इंजिन निर्माण केंद्र\nरेल्वे इंजिन निर्माण केंद्र चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स, चित्तरंतन – येथे विद्युत इंजिने निर्माण होतो डिझल लोकोमोटिव वर्क्स, वाराणसी – येथे डिझेल इंजिने तयार होते. डिझल कम्पोनेंट वर्क्स, पटियाला – येथे डिझेल इंजिनचे पार्ट निर्मिती. टाटा इंजिनीयरिंग अँड लोकोमोटिव कंपनी लि,. चित्तरंतन …\nरेल्वे इंजिन निर्माण केंद्र Read More »\nसमाजसुधारक व त्यांच्या पदव्या\nअ.क्र. पदवी समाजसुधारक 1. जस्टीज ऑफ दि पीस जगन्नाथ शंकरशेठ 2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकरशेठ 3. मुंबईचा शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ 4. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे 5. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 6. मराठीतील पहिले पत्रकार विनोबा भावे 7. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 8. विदर्भाचे भाग्यविधाता डॉ. पंजाबराव देशमुख 9. समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतीबा …\nसमाजसुधारक व त्यांच्या पदव्या Read More »\nभारतात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी\n1. चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश अमेरिका 2. पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश रशिया 3. पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश द. आफ्रिका 4. पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश फ्रान्स 5. भारतातील पहिली विज्ञान नगरी कोलकाता 6. भारतातील पहिला महासंघ परम 10,000 7. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र नवी दिल्ली (1959) 8. भारतातील पहिले …\nभारतात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी Read More »\nभारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक\nअ.क्र. वृत्तपत्रांचे नाव संपादक 1. दर्पण बाळशास्त्री जांभेकर (6 जानेवारी 1832) 2. दिग्दर्शन (मासिक) बाळशास्त्री जांभेकर (1840) 3. प्रभाकर (साप्ताहिक) भाऊ महाराज 4. हितेच्छू (साप्ताहिक) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 5. काळ (साप्ताहिक) शी.म.परांजपे 6. स्वराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे 7. केसरी लोकमान्य टिळक 8. मराठा (इंग्रजी साप्ताहिक) लोकमान्य टिळक 9. दिंनबंधू (साप्ताहिक) कृष्णाराव भालेकर 10. समाज …\nभारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक Read More »\n1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857) इतिहास\n1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857) इतिहास **1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857): आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18) गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला. शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला. हटकरांचा उठाव – मराठवाड्यात नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात …\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा 11 ऑक्टोबर 2018 रोजी केली. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र हे केंद्र महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. या केंद्राने ड्रोन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे तीन प्रकल्प सुरूवातीला हाती घेतले आहेत. हे केंद्र केंद्रशासनाच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञानासाठी धोरण आराखडे व तत्वे तयार करण्याचे काम करेल. या कामात उद्योग, अॅकॅडमीक्स, स्टार्ट अप्स व आंतरराष्ट्रीय संघटना …\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/for-repairing-ambabai-temple-funds-will-available-min-ekanath-shinde/", "date_download": "2021-07-25T10:39:54Z", "digest": "sha1:NV42GXAOMTZWB2RAE7XV54HQZ6QRTBSA", "length": 8809, "nlines": 82, "source_domain": "marketmedia.in", "title": "श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार : नाम.एकनाथ शिंदे", "raw_content": "\nश्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार : नाम.एकनाथ शिंदे\nश्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार : नाम.एकनाथ शिंदे\nशिवसेना नेते व महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे नमूद करीत श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करू, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच��या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.\nराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री अंबाबाई मंदिरात आले. श्री अंबाबाई देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी मंदिराची पाहणी केली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर असून, पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित रु.८० कोटींच्या निधी पैकी फक्त रु.९ कोटी रुपये निधी मिळाल्याचे सांगत उर्वरित निधी लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली. यासह मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने ५ फुट थराचा १ हजार टन वजनाचा सिमेंटचा कोबा केले आहे. शिवाय झाडांची मुळे मंदिर बांधणीचे नुकसान करीत आहेत. ही स्थिती आता अंत्यंत धोकादायक वळणावर असून, तातडीने हा कोबा काढणे गरजेचे असल्याची माहिती दिली.\nयावर बोलताना नाम..एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्र राज्य शासनाने पुरातन मंदिरांच्या विकासाचा व देखरेखीचा अधिकार नगरविकास खात्याकडे दिला असून, नगरविकास मंत्री या नात्याने श्री अंबाबाई मंदिरात होणाऱ्या दुरुस्तीस आवश्यक परवानगीची आणि लागणाऱ्या निधीची जबाबदारी घेत असल्याचे सांगत. मंदिरात झालेल्या पडझडीची किंवा कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव देवस्थान समितीने तातडीने सादर करावा त्यास निधी देवून मंदिराची पडझड तात्काळ थांबवू, अशी ग्वाही दिली.\nयावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.\nश्रीमंत शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त केएसएला जिम्नॅस्टिक्स्‌ साहित्य प्रदान\nशरद पवार यांच्या २२ रोजीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि म���त्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2021-07-25T10:44:30Z", "digest": "sha1:ENV2JKSGETJX2FIWE6EPAODF6WST52RS", "length": 5414, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४१३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ३९० चे - ४०० चे - ४१० चे - ४२० चे - ४३० चे\nवर्षे: ४१० - ४११ - ४१२ - ४१३ - ४१४ - ४१५ - ४१६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स.च्या ४१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-07-25T10:58:49Z", "digest": "sha1:YNWNZMHDG7LI73ALLWOL6IQRHZ6TXEE5", "length": 8496, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निनाद साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor निनाद चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n०७:१८, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +१,०७३‎ न चर्चा:अनुवाद ‎ नवीन पान: हे पान भाषांतर या पानावरून पुनर्निर्देशित होते. माझ्यामते अनुवाद... सद्य\n०७:१४, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +४५‎ छो अनुवाद ‎\n०७:१३, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +१,५२६‎ न उगम भाषा ‎ नवीन पान: भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसर्‍या भाषेत आणायचा असत...\n०७:०७, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +६२‎ छो अनुवाद ‎ →‎बाह्य दुवे\n०७:०४, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +८६१‎ छो अनुवाद ‎\n०७:००, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +१७१‎ छो अनुवाद ‎\n०५:५७, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +५,२९७‎ न मराठी पुस्तके (संकेतस्थळ) ‎ नवीन पान: मराठी पुस्तके डॉट ऑर्ग हे मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोक...\n०५:५६, ७ सप्टेंबर २०११ फरक इति +२०३‎ छो मराठी संकेतस्थळे ‎ →‎साहित्यविश्वाला वाहिलेली संकेतस्थळे\n०६:०२, २२ ऑगस्ट २०११ फरक इति +३५९‎ छो विदा ‎\n०५:४७, २२ ऑगस्ट २०११ फरक इति +१४७‎ विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न ‎ →‎टायटलब्लॅकलिस्ट - संभाव्य उपयोग\n०७:३८, १७ ऑगस्ट २०११ फरक इति +१,१७७‎ छो जठर ‎\n०९:२६, १६ ऑगस्ट २०११ फरक इति +२९१‎ हरिश्चंद्र (गणिती) ‎\n०८:०७, १६ ऑगस्ट २०११ फरक इति +३,६०८‎ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ‎\n०७:५२, १६ ऑगस्ट २०११ फरक इति +९१‎ न नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी ‎ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कडे पुनर्निर्देशित सद्य\n११:१८, १५ ऑगस्ट २०११ फरक इति +३,९६३‎ ग्रंथालयशास्त्र ‎\n११:१७, १५ ऑगस्ट २०११ फरक इति +६२९‎ ग्रंथालय ‎\n०८:२१, १५ ऑगस्ट २०११ फरक इति +१४५‎ छो ग्रंथालय ‎\n०८:१८, १५ ऑगस्ट २०११ फरक इति +१६४‎ छो अर्थशास्त्र ‎\n०८:१६, १५ ऑगस्ट २०११ फरक इति +८७९‎ छो अर्थशास्त्र ‎\n०८:०६, १५ ऑगस्ट २०११ फरक इति +३६६‎ न बळीराजा (संकेतस्थळ) ‎ नवीन पान: बळीराजा (संकेतस्थळ) हे शेतकर्‍यांना एकत्र आणणारे मराठी भाषेतील ...\n०५:५३, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +७८३‎ विकिपीडिया:चावडी ‎ →‎वेगवान संपादने\n०५:४६, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +९४३‎ छो सदस्य चर्चा:Mahitgar ‎ →‎आपले अनुमोदन: नवीन विभाग\n०५:३७, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +२४६‎ छो सदस्य चर्चा:निनाद ‎\n०५:३६, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +१‎ छो सदस्य:निनाद ‎\n०५:३५, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +२४५‎ छो सदस्य:निनाद ‎\n०४:५५, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +१,०७,८०३‎ नछो सदस्य चर्चा:निनाद ‎ नवीन पान: बोला काय म्हणताय''' {| Align=\"Right\" Style=\"Background-color: #fdffe7; Border: red solid 1px\" \n०४:४९, १३ ऑगस्ट २०११ फरक इति +३,०१५‎ न सदस्य:निनाद ‎ नवीन पान: {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = निनाद | चित्र = | चित्र_आकारम...\nआल्याची नोंद केले��ी नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2021-07-25T09:32:05Z", "digest": "sha1:STRCFVSIZ5OBYM2UI222WQ4MAAARWHVH", "length": 7339, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#शब्दप्रयोग - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच\nFebruary 10, 2021 February 10, 2021 News24PuneLeave a Comment on पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच\nपुणे -देशाची आणि राज्याची निर्मितीप्रक्रिया ही आंदोलनातूनच झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच असून, तो या निर्मितीप्रक्रियेचा तसेच देश व राज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अवमानच असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली. डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’ ‘भारत छोडो,’चा नारा […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटी��\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vatsalyango.com/marathi/", "date_download": "2021-07-25T09:27:02Z", "digest": "sha1:Z32OUE5XEOMXNGVV4HGG3V2GS3VFWKWZ", "length": 4190, "nlines": 74, "source_domain": "vatsalyango.com", "title": "Skip to content (Press Enter)", "raw_content": "\nया समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, अनेक क्षमता प्रदान केल्या आहेत, आणि म्हणूनच आपण या समाजाचे देणे लागतो. नव्हे, यासाठी काम करणे आपले कर्तव्यच आहे\n\"हा समाज माझा आहे, आणि याचे दु:ख दूर करणे माझे कर्तव्य आहे\" केवळ याच विचारातून वात्सल्य सामाजिक संस्थेची स्थापना आम्ही 8 फेब्रुवारी २०१६ रोजी केली, आणि तेव्हापासून गरजवंतांसाठी अविरतपणे काम करणे सुरुच आहे\nइतरांचे जीवन बदलासहभागी व्हा\nस्वयंसेवक बनण्याची संधीस्वयंसेवक बना\nपशु तथा गोधनचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी\nपशु तथा गोधनचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी\nपशु तथा गोधनचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणपोईचे उद्घाटन\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणपोईचे उद्घाटन\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणपोईचे उद्घाटन\nस्वच्छ भारत अभियान कार्यशाळा\nस्वच्छ भारत अभियान कार्यशाळा\nस्वच्छ भारत अभियान कार्यशाळा\n140 गोवंश चारा छावणी\nसमाजाच्या उत्कर्षातूनच व्यक्तीचा उत्कर्ष होतो. वात्सल्य ही त्याची एक सुरुवात आहे.\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nसर्व हक्क वात्सल्य सामाजिक संस्थेकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत.Powered by Panini Technolabs.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sakalchya-batmya-19-july-2021-sakal-podcast-news-yst88", "date_download": "2021-07-25T10:50:41Z", "digest": "sha1:246ER6M6D655KC3ASBXDO7YGNTFMZNKR", "length": 7573, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजकीय नेते, पत्रकारांवर कोणाचा 'वॉच' ते लस घ्या, बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन", "raw_content": "\n'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका\nपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ सर्वांच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे......येत्या काळात त्याच्या किंमतीत घट होणारेय.....अशी चर्चा आहे.....याबाबतची माहिती पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये टोकियोतील ऑलम्पिक स्पर्धेतील बेड प्रकरणावर विविध प्रतिक्रिया ऐक��यला मिळताहेत......अनेक खेळाडूंनी हे बेड योग्य नसल्याचे सांगितलंय.....याविषयी आपण जाणून घेणार आहोत.......\nसुरुवात करुया.......राज्यकर्ते आणि पत्रकारांवर ठेवण्यात येणाऱ्या वॉचच्या बातमीनं.......\n1. राजकीय नेते, पत्रकारांवर पाळत व्यक्तींच्या नावाची यादी उघड (अॅड. असीम सरोदे यांची प्रतिक्रिया)\n2. पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय\n3. गोल्डन गर्ल राही सरनोबत दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरण्यास सज्ज (राही सरनौबत यांच्या आईची प्रतिक्रिया)\n4. लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन\n5. माऊली - तुकोबांच्या पादूका पंढरीकडे मार्गस्थ\n6. 'डेंग्यू' मध्ये नवीन लक्षणे, सर्दी,ताप,खोकल्याकडे दुर्लक्ष नको\n7. फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का\n8. Olympic : बेड अँटी सेक्स नाहीत तर मजबूत; IOC ने शेअर केला VIDEO (चर्चेतील बातमी)\nहेही वाचा: Sakalchya Batmya: सकाळचं आजचा पॉडकास्ट ऐकला का \nया सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज रात्री 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.\n'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'\nसकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/one-and-a-half-kg-golden-urn-containing-water-of-ganga-in-govind-devji-temple-5-73-crore-for-security-nrvk-144693/", "date_download": "2021-07-25T10:08:53Z", "digest": "sha1:F32LCACZWNPZFNWHOSXLPR5VP5VEBWLE", "length": 16001, "nlines": 191, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "One and a half kg golden urn containing water of Ganga in Govind Devji temple; 5.73 crore for security nrvk | गंगेचे पाणी असलेला दीड किलोचा सुवर्ण कलश; सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी खर्च | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू दे�� : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\n1 इन्स्पेक्टर व 3 शिपाई तैनातगंगेचे पाणी असलेला दीड किलोचा सुवर्ण कलश; सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी खर्च\nभारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांची सुरक्षा देखभाल करण्यासाठी मंदिर समित्या कार्यरत आहेत. मंदिरांच्या सुरक्षेसह इतर कामांसाठी मोठा खर्च केला जातो. अशाच एका मंदिरात 107 वर्षांपासून गंगेचे पवित्र पाणी एका दीड किलोच्या सुवर्ण कलशामध्ये साठवून ठेवले आहे. या कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.\nजयपूर : भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांची सुरक्षा देखभाल करण्यासाठी मंदिर समित्या कार्यरत आहेत. मंदिरांच्या सुरक्षेसह इतर कामांसाठी मोठा खर्च केला जातो. अशाच एका मंदिरात 107 वर्षांपासून गंगेचे पवित्र पाणी एका दीड किलोच्या सुवर्ण कलशामध्ये साठवून ठेवले आहे. या कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.\n1 इन्स्पेक्टर व 3 शिपाई तैनात\nगोविंद देवजी मंदिराच्या पाठिमागे देवस्थान विभागाच्या राजकीय प्रत्यक्ष प्रभार श्रेणी मंदिर श्री गंगाजीमध्ये 107 वर्षांपासून 1.50 किलो वजनाच्या सुवर्ण कलशामध्ये पवित्र गंगेचे पाणी ठेवले आहे. या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी 1 इन्स्पेक्टर आणि 3 शिपाई 24 तास तै���ात असतात. या कलशाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी 90 लाख खर्च करावे लागत आहेत.\nदागिने व इतर मौल्यवान वस्तू ट्रेजरीमध्ये\nहे मंदिर राजस्थानच्या जयपूर येथील आहे. देवस्थान विभागाने जुलै 2010 ते 31 मार्च 2021 पर्यंत 5.73 कोटी रुपये खर्च केले आहेत. 10 जुलै, 2009 रोजी, सरकारी सहसचिवांच्या आदेशानुसार, देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांनी मंदिरांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू ट्रेजरीमध्ये ठेवल्या होत्या. परंतु, भाविकांच्या भावनेचा विचार करता हा सोन्याचा कलश मंदिरातच ठेवला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च होत आहे.\n2021 पर्यंत पोलिस रक्षकांची सुरक्षा कायम\nमात्र, हा कलश स्ट्रॉंग रूममध्ये का ठेवला नाही, असे प्रश्न ऑडिटमधून उपस्थित केले गेले. देयकाच्या बिलांबरोबरच गार्डचे हजेरी प्रमाणपत्रही दिले गेले नाही, असे त्यांनी म्हटले. ऑगस्ट 2020 मध्ये आयुक्त देवस्थान विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी परवानगी मागितली तेव्हा तत्कालीन सहसचिव अजयसिंह राठोड यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिस सुरक्षेची मागील विधेयक मंजूर करताना 31 मार्च 2021 पर्यंत पोलिस रक्षकांची सुरक्षा कायम ठेवण्यास परवानगी दिली.\nदोन-चार आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या ४ लाखांपर्यंत जाणार\nमी शिवसेनेचाच पण सचिन वाझेला...\n अशीच जीरली पाहिजे चीनची\nकेस कधीच पांढरे होणार नाहीत; केसांच्या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यक���ा\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/education-of-children-will-complete-with-the-help-of-organisation-nrka-143493/", "date_download": "2021-07-25T10:22:56Z", "digest": "sha1:Q7DRF3Y2TAOA3TUOCD5COWV23TGF6A3L", "length": 15377, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Education of Children will complete with the help of Organisation NRKA | कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वाईत मिळाला 'नाथ' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nसाताराकोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वाईत मिळाला ‘नाथ’\nवाई : कोरोनामुळे आई वडिलांचा मृत्यू झाल्याने वाई तालुक्यातील अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांच्या जीवनमरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना सामाजिक कार्यकर्ते वाईभूषण स्व. पोपटलाल ओसवाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र गमावलेल्या अनाथ मुला-मुलींना दत्तक घेऊन त्यांचा बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक दीपक ओसवाल यांनी दिली.\nस्व. पोपटलाल ओ���वाल यांनी श्री करुणा मंदिर गोशाळा आणि स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचे उचित स्मरण होण्याच्या दृष्टीने अनाथांना आधार देण्याचा निर्णय घेतल्याचे ओसवाल यांनी सांगितले. स्व. पोपटलाल ओसवाल यांनी आयुष्यभर भगवान महावीर यांचा ‘जिओ और जिने दो’ हा मूलमंत्र जपत गरजूंना मदत करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला होता. महाबळेश्‍वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोरे तसेच वाई तालुक्याच्या पश्‍चिम भागातील प्रत्येक गावात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे काम स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठानच्या वतीने नित्यनियमाने सुरू होते. याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी नेत्रचिकित्सा शिबिरे भरवून अनेकांना दृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पोपटलाल ओसवाल यांनी अविरतपणे सुरू ठेवले होते. स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठानने नेत्रतपासणीसाठी वाईत कायमस्वरुपी केंद्राची स्थापना केलेली असून देसाई नेत्ररुग्णालयाच्या मदतीने पुण्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे काम येथे आजही सुरूच आहे.\nवेळे, ता. वाई येथे श्री करुणा मंदिर गोशाळेची स्थापना करून तेथे कसाईखान्यात नेण्यात येणाऱ्या भाकड गाईंचा सांभाळ करण्याचे कार्य पोपटलाल ओसवाल यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले होते. या गोशाळेत सध्या सुमारे ६०० गायींचा सांभाळ केला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी गावोगावी ‘मोबाईल सायन्स लॅब’ उपक्रम त्यांनी सुरू केला होता. भारत विकास परिषदेच्या माध्यमातूनही वाई शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरूवात केली होती.\nअनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पालकत्व त्यांनी घेतले होते.\nनिरपेक्ष सामाजिक कार्य हा त्यांचा आत्मा होता. अनेकांना त्यांनी समाजकार्यात जोड़ून घेतले होते. गेली पाचसहा दशकं मित्रांच्या सोबतीने त्यांनी एक मोठी सामाजिक चळवळ उभी केली होती. आपल्या समाजनिष्ठ कार्यातून त्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या अकस्मात निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या सामाजिक कार्याचा मार्ग अविरतपणे सुरू ठेवून त्यांचे उचित स्मरण करण्यात येणार असल्याचे दीपक ओसवाल यांनी यावेळी सा��गितले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/comfortable-lalpari-will-also-run-outside-the-district-from-tomorrow/", "date_download": "2021-07-25T09:48:51Z", "digest": "sha1:VHBSAKHZRHOUC5OYVWQDVKD5XZDH3OY5", "length": 5517, "nlines": 66, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "दिलासादायक! उद्यापासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी - News Live Marathi", "raw_content": "\n उद्यापासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी\n उद्यापासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी\nNewsliveमराठी – दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nतिकिट दरांमध्ये काहीही बदल होणार नाहीत. एसटी सेवा सुरु होणार असल्याने एका जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना, लोकांना जिल्हा बदलून प्रवास करता येणार. तसंच बस प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असेल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं.\nलॉकडाउनमध्ये एसटीची अत्यावश्यक सेवेशिवाय राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील वाहतूकीला परवानगी दिली होती. तालुका ते गाव ते तालुका-जिल्हा सुरु असणारी एसटी आता जिल्ह्याच्या बाहेरही धावणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमराठमोळ्या सारिका काळेला अर्जुन पुरस्कार जाहीर\nन्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही – राम कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T09:51:09Z", "digest": "sha1:PKU5S4FFDJMHB2EXJVLJ7IFBKFCHTD6F", "length": 7436, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#जबाबदारी - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nजगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण\nFebruary 3, 2021 February 3, 2021 News24PuneLeave a Comment on जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण\nपुणे -“जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात कार्य करावे. यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्वाची असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मितीवर अधिक भर दयावा. तुमच्या विचारात एवढी शक्ती हवी, की त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलेल.” असे प्रतिपादन युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असता��ा किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T09:40:14Z", "digest": "sha1:DKJZOIMMHVUTD5Z5KD73QKPVGJSLHPRF", "length": 7240, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "भारतीय अर्थव्यवस्था - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपुणे पीपल्स को ऑप. बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा केला पार\nJanuary 22, 2021 January 22, 2021 News24PuneLeave a Comment on पुणे पीपल्स को ऑप. बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा केला पार\nपुणे : मागील चार वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, नोटबंदी, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी व एकूणच उद्योग व्यवसायात आलेल्या अडचणी तसेच जागतिक अस्थिरतेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम या सगळ्या अडचणींच्या काळात सुध्दा पुणे पीपल्स को ऑप. बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षात बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआय��यटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://support.innerengineering.com/hc/mr/articles/360048457672--%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-", "date_download": "2021-07-25T09:24:44Z", "digest": "sha1:DXXBQCW3UNOW4UWBI3IDFIWNEJMOZWBG", "length": 3981, "nlines": 38, "source_domain": "support.innerengineering.com", "title": "माझे गुगल किंवा फेसबुक खाते वापरणे सुरक्षित आहे काय? – आतील अभियांत्रिकी", "raw_content": "\nइनर इंजीनियरिंग ऑनलाइन (IEO) मध्ये लॉगीन कसे करावे\nमाझे खाते बदलले गेलेले नाहीये, मी काय करावे\nईशा सिंगल साइन-ऑन म्हणजे काय\nसिंगल साइन ऑन वापरून लॉगिन कसे काम करते\nमाझे गूगल किंवा फेसबुक खाते वापरून लॉगिन कसे करावे\nमाझे ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून मला कसे लॉगिन करता येईल\nमी माझा पासवर्ड कसा बदलू\nमाझा पासवर्ड काम करत नाहीये, मी काय करावे\nमला माझे सोशियल मीडिया खाते लॉगिन करण्यासाठी वापरायचे आहे, पण माझ्याकडे गुगल किंवा फेसबुकचे खाते नाहीये. मी काय करावे\nमाझे गुगल किंवा फेसबुक खाते वापरण�� सुरक्षित आहे काय\nमाझे गुगल किंवा फेसबुक खाते वापरणे सुरक्षित आहे काय\nहो, ईशा सिंगल साइन-ऑन सोबत लॉगिन करण्यासाठी तुमचे सोशियल मीडिया खाते वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही यासाठी अश्या पद्धती वापरत आहोत ज्यांवर संपूर्ण आयटी इंडस्ट्री भरवसा करते. या व्यतिरिक्त, तुमची आमच्याकडे असलेली माहिती तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तुमचा पासवर्ड आमच्या माहितीत समाविष्ट नाहीये.\nमाझी एकाहून अधिक इनर इंजिनियरिंग ऑनलाईन खाती वेगवेगळ्या ईमेल सोबत जोडलेली आहेत. त्या सर्वांसाठी माझे सिंगल साइन-ऑन खाते काम करेल का\nईशा सिंगल साइन-ऑन म्हणजे काय\nमाझा पासवर्ड काम करत नाहीये, मी काय करावे\nमला माझे सोशियल मीडिया खाते लॉगिन करण्यासाठी वापरायचे आहे, पण माझ्याकडे गुगल किंवा फेसबुकचे खाते नाहीये. मी काय करावे\nमी माझा पासवर्ड कसा बदलू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/editorial/nana-patole-blames-cm-uddhav-thackeray/21335/", "date_download": "2021-07-25T10:03:25Z", "digest": "sha1:QJQPVJ657TRGNA6LBD3YONZZVCIDD77G", "length": 17700, "nlines": 146, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Nana Patole Blames Cm Uddhav Thackeray", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरसंपादकीयपाळत आणि भातुकलीचा खेळ\nपाळत आणि भातुकलीचा खेळ\nबडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nबेअब्रु सरकार, रया गेलेले पवार\nमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत ‘सगळं काही आलबेल नाही’ याची कबुली दिली आहे. पाळत नाट्य खरे की, नेहमीप्रमाणे आघाडीत सुरू असलेला भातुकलीचा खेळ असा प्रश्न जनतेला पडलाय.\nभाजपाला सोडचिठ्ठी देऊन नाना पटोले काँग्रेसमध्ये सामील झाले. खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात शड्डू ठोकून उतरले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष झाले. इथेही त्यांचे मन रमले नाही, तूर्तास ते राज्यात काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत.\nपक्षाची कमान हाती आल्यानंतर पटोले राज्याचा झंझावाती दौरा करून पक्षाची पाळेमुळे मजबूत करण्याचे काम करतील, काँग्रेसमध्ये नवी जान फुंकतील, अशी आशा होती. परंतु तेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे केवळ तोंडाच्या वाफा दवडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शि��सेना आणि काँग्रेसमध्ये ‘वाफा’ युद्ध भडकले असून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थातच शिवसेनेच्या बाजूने यात उडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमधली खदखद रोज चव्हाट्यावर येतेय.\nमुख्यमंत्री बनण्याची इच्छा पटोले यांनी जाहीरपणे बोलून दाखवली, तेव्हापासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत. उण्यापुऱ्या ५६ आमदारांच्या बळावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक छुटपुट पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत तर सगळी मिळून अशी डझनभर नावे सहज काढता येतील. पटोले त्यात अग्रणी आहेत.\nते केवळ स्वत: मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघत नसून काँग्रेस नेते राहुल गांधी २०२४ यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा त्यांचा इरादा आहे. राहुलजींच्या वाढदिवशी पटोले यांनी तसा संकल्प सोडलाय. राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचे पंतप्रधानपद पटोलेंनी काँग्रेस पक्षात असे वाटून घेतल्यानंतर भावी पंतप्रधान शरद पवार त्यांच्यावर उखडणे स्वाभाविकच होते.\n‘पटोले हा लहान माणूस आहे, मी त्यांच्यावर बोलणार नाही’, असे वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nअवघ्या ११ खड्ड्यांनी मुंबईची चाळण\nआसाममध्ये जपणार श्रद्धा, रीतिरिवाजांची संस्कृती\nमहाविकास आघाडीत समन्वयातून होणार फोडाफोडी\nआता शिवसेनेची ‘ख्रिस्ती आघाडी’\nठाकरे सरकारमध्ये सामील असलेले नेते पटोलेंचे वारंवार पोतेरे करत असताना त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना आणि पटोले यांच्यात सुरू असलेली तणातणी पाहता यात तथ्य असण्याची चिन्हं आहेत.\nपहिल्या फोन टॅपिंगमध्ये राज्यातील एका बड्या नेत्याने पोलिसांच्या ट्रान्स्फरप्रकरणी केलेली विधाने रेकॉर्ड झाली आहेत, अशी चर्चा आहे. राज्यात यापूर्वी झालेल्या फोन टॅपिंगप्रकरणाचा धुरळा अजून पुरता बसलेला नसताना आता हे दुसरे झेंगाट सरकारच्या मागे लागण्याची शक्यता आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फोन टॅपिंगचे आदेश राज्याचे गृहसचिव देऊ शकतात. परंतु ठाकरे सरकार हे कायदा धाब्यावर बसवण्यासाठी कुख्यात आहे. अलिकडे विधीमंडळ अधिवेशनात त्याची झलक दिसली. त्यामुळे पटोलेंनी व्यक्त केलेली शक्यता अगदीच मोडीत काढता येत नाही.\nशिवसेना-राष्ट्रवादीचे नेते एका बाजूला आणि काँग्रेस एकाकी असे चित्र राज्यात दिसते आहे. पुढील वर्षी राज्यात अनेक महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होण्याची शक्यता असून काँग्रेस एकाकी लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने वारंवार स्वबळाचे नारे देऊन यावर शिक्कामोर्तबच केले आहे.\n‘राज्यात शिवसेनेला ठोका, परंतु तुटेपर्यंत ताणू नका’, असे काँग्रेसला हायकमांडकडून आदेश आहेत. तुटेपर्यंत ताणू नका, याचा अर्थ काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यातले सरकार पाडण्यात रस नाही. परंतु त्यांनी पटोलेंना शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची पूर्ण मुभा दिली आहे. परंतु तुटेपर्यंत न ताणण्याची काँग्रेस नीती, शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही माहिती असल्यामुळे ते पटोलेंना ना मनावर घेताना दिसत, ना माघार घेताना. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार शेणगोळे फेकले जातायत. रोज सकाळी उठून शिवसेना नेते संजय राऊत यांना सरकार स्थिर असल्याचे खुलासे द्यावे लागतायत.\nआघाडीच्या या तिन्ही पक्षात पूर्णपणे बेबनाव आहे. शिवसेना-काँग्रेसमधून विस्तव जात नसला तरी शिवसेना-राष्ट्रवादीत सगळं काही आलबेल आहे अशी स्थिती नाही. कँसर रुग्णांना घरे देण्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय फिरवून मुख्यमंत्र्यांनी मीच बॉस हे दाखवण्याचा प्रयत्न केला.\nसत्ताधाऱ्यांमध्ये अशी जुंपलेली असताना राज्याच्या तमाम समस्या वळचणीला पडलेल्या दिसतात. जनतेच्या भल्याकडे कोणाचेही लक्ष नाही. लॉकडाऊनबद्दल तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून येणारी उलट-सुलट विधाने ऐकली की कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही हे लक्षात येते. याचा कामकाजावर प्रभाव पडतो आहे. परंतु सरकारचे लक्ष्य फक्त वसूली हेच असल्यामुळे त्यांना फरक पडत नाही. एकमेकांवर टीका करायची, गळ्यावर सुरे ठेवायचे, पण वसूलीचे श्रीखंड मात्र एकत्र ओरपायचे अशी तिन्ही पक्षांची नीती आहे.\nपाळत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. ती झालीच तर टीका आणि टपल्यांची भातुकली खेळणाऱ्यांचा ‘खेल खेल में’ गेम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला की जे होते, तेच होईल. पब्लिक सब जानती है, पण तुर्तास जनतेनेही ‘थांबा आणि वाट पाहा’ची नीती स्वीकारली आहे.\n(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)\nपूर्वीचा लेखमंगळावरही दिसला ‘अरोरा’\nआणि मागील लेखमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काँग्रेसवर पाळत ठेवतात\nलोकांचे अश्रू तरी पुसा…\nपाळत आणि भातुकलीचा खेळ\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n….म्हणून ९९९पादचाऱ्यांनी गमावले प्राण\nलसीकरण झालेल्यांना रेल्वे खुली करा\nसप्टेंबरमध्ये लहान मुलांनाही कोविड लस मिळणार\n…म्हणून मिराबाई चानूचे कौतुक\nस्टॅन स्वामी आणि न्यायालयाची माघार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/tag/varli-chitrakala/", "date_download": "2021-07-25T08:42:36Z", "digest": "sha1:EVNGLZZIGY2L74BGJPNJQGXSKYMZ5KJB", "length": 3938, "nlines": 88, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "varli chitrakala | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nपारंपरिक कला, बावन्नकशी संस्कृती, लोक कला\nलोक कला- वारली चित्रकला\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Edit_fully_protected", "date_download": "2021-07-25T11:01:17Z", "digest": "sha1:XRXAKH76AVFFPBNEEQDZRZO6VSREYZIG", "length": 6571, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Edit fully protected - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nवर्ग:पूर्ण-सुरक्षित पानांच्या संपादन विनंत्या‎ – The category to which this template adds pages.\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Edit fully protected/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपान��� बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/ambemohol-rehabilitation-of-project-victims-will-be-done-says-mushrif/", "date_download": "2021-07-25T09:24:29Z", "digest": "sha1:W2ZSU3EBZS5LDS6VHYOSLI37LYVVD2TW", "length": 7712, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणार: मंत्री हसन मुश्रीफ", "raw_content": "\nआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणार: मंत्री हसन मुश्रीफ\nआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणार: मंत्री हसन मुश्रीफ\nआंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद आहे, असा दिलासाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.\nया पत्रकात पुढे म्हटले आहे, आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी २० वर्षापेक्षा जादा काळ झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे. लाभ क्षेत्रामध्ये जमिनी मिळण्यामध्ये अडचणी झाल्यानंतर प्रति हेक्‍टरला ३६ लाख रुपये या दराने २५८ हेक्‍टरसाठी एकूण ९३ कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर झाले आहे. त्यापैकी १२९ हेक्‍टरसाठी २५८ जणांना ४६ कोटी ४४ लाख रुपये पॅकेजचे वाटप झाले आहे. तसेच १०६ हेक्टर जमिनीचे वाटप होऊन त्यामध्ये ९६ जणांना पूर्णता जमीन वाटप व ३२ जणांना अंशता जमीन वाटप झाले आहे.\nदरम्यान, संकलन दुरुस्ती, कुटुंबाची व्याख्या, चार एकरांपेक्षा जादा जमिनी देण्याबाबत अडचणी व इतर सर्व प्रश्नांचा निपटारा येत्या १५ दिवसांमध्ये करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांबरोबर प्रश्ननिहाय बैठक घेण्याचे ठरले आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे माझे ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.\nश्री जोतिबा खेटे आयोजित करु नयेत; जिल्हाधिकाऱ्यांचे देवस्थान समितीला पत्र\nगोकुळच्यावतीने बाजीराव खाडे यांचा सत्कार\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/hasan-mushrif-replies-chandrakant-patil/", "date_download": "2021-07-25T08:21:01Z", "digest": "sha1:3AHVINMAEC7GZ6TRFKNT5FEGYGO3ZHFV", "length": 8995, "nlines": 85, "source_domain": "marketmedia.in", "title": "ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर घणाघात", "raw_content": "\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर घणाघात\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर घणाघात\n• चंद्रकांत पाटील अतिशय भित्रा माणूस: श्री. मुश्रीफ\nचंद्रकांत पाटलाला एवढी मस्ती कुठनं आली असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री. पाटील यांच्यावर केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.\nकागल येथे वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना विचारले की, नवीनकुमार जिंदल यांच्या वक्तव्यावरून भाजपने माफी मागण्याची मागणी तुम्ही केल्यानंत��� चंद्रकांतदादा पाटील म्हणतात की हसन मुश्रीफ यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आम्ही माफी मागणार नाही.\nयावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर भाजपच्या मीडिया सेलचा प्रमुख नविनकुमार जिंदाल याने श्री. पवार यांच्या आजारपणाचा संबंध वाझे प्रकरणाशी जोडला होता. त्यामुळे भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. यामध्ये मी काय चुकीचं बोललो होतो असा सवालही श्री. मुश्रीफ यांनी केला.\nमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, तो अतिशय भित्रा माणूस आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभेच्या जागेवर उभारण्याची त्यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा सोडून ते पुण्याला गेले. भाजप सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळालं. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही.\nकोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालक बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं याला काही मर्यादा आहे की नाही.\nदेवेंद्र फडणवीस असोत की चंद्रकांत पाटील असोत, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करु देत, महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार आहे. अशा घटनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.\nचंद्रकांत पाटील यांचा नाईक पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार\nभाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या न्यायसाठी कार्यरत रहावे : आ. पाटील\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगद���न मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/19/pune-discharged-289-corona-patients-in-the-last-24-hours-while-196-new-patients/", "date_download": "2021-07-25T10:16:35Z", "digest": "sha1:HJJOR7K4QXQTBUC4MVG2T4RYBG24JDZJ", "length": 7779, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "Pune गेल्या चोवीस तासात 289 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज तर 196 नवीन रुग्ण - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nPune गेल्या चोवीस तासात 289 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज तर 196 नवीन रुग्ण\nपुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत आहे . मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची कमी-जास्त होत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 196 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 289रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.\nपुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83हजार 844 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 84 हजार 080इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8696जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nपुणे शहरामध्ये सध्या 2855 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 235 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 6277स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.\nअशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.\n← येमूल नंतर इतर ” आध्यात्मिक गुरु ” पोलीसांच्या रडारवर…\nप्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला →\nराज्यात आज १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ७६० ���वीन रुग्ण तर ३०० मृत्यू\nBreaking news पुण्यातील शाळा, कॉलेज 28 फेब्रुवारी पर्यंत बंद\nपुण्यात दिवसभरात १५०८ पाझिटिव्ह रुग्ण; तब्बल ४४ मृत्यू\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/coronas-condition-is-getting-serious-the-government-should-take-immediate-action-devendra-fadnavis-2/", "date_download": "2021-07-25T10:30:42Z", "digest": "sha1:4QQB3YDUPCR2N424CBKYANJJMFCU6GDF", "length": 12337, "nlines": 152, "source_domain": "mh20live.com", "title": "माझ्या गुरूनी मला शिकवलय, कोणासमोर कधीही झुकणार नाही – पंकजा मुंडे – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/राजकीय/माझ्या गुरूनी मला शिकवलय, कोणासमोर कधीही झुकणार नाही – पंकजा मुंडे\nमाझ्या गुरूनी मला शिकवलय, कोणासमोर कधीही झुकणार नाही – पंकजा मुंडे\nताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com\nमुंबई : आज गुरूपोर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे, या दिवशी अपेक्षित असते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांच्या गुरूचं स्मरण केलं आहे.\nपंकजा मुंडे यांचे गुरू म्हणजे त्यांचे वडिल, ज्यांचं बोट धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्यांची उणीव त्यांना भासते आहे. आज गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवली आहे.\nमाझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूंनी मला शिकवले “थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही”. तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.\nमाझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूनी मला शिकवले \"थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही\". तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन.#GuruPurnima pic.twitter.com/f7ZPcObQbf\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nकोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय, सरकारने तातडीने दखल घ्यायला हवी - देवेंद्र फडणवीस\nजिल��हाधिकारी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा\nघरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात\nमनसे सदस्य नोंदणी मध्ये सहभागी व्हा ;आप्पासाहेब पाटील वानखरे\nशिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक ; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nबीड:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन\nBreaking: वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2021-07-25T10:22:38Z", "digest": "sha1:HCIWAVWTFG6JQKDDAJOP7NLEEGNS6EH6", "length": 3288, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "समारा ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसमारा ओब्लास्त (रशियन: Самарская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.\nसमारा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५३,६०० चौ. किमी (२०,७०० चौ. मैल)\nघनता ६०.४ /चौ. किमी (१५६ /चौ. मैल)\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nLast edited on १७ जानेवारी २०२१, at १०:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०२१ रोजी १०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-2/", "date_download": "2021-07-25T10:31:27Z", "digest": "sha1:GR5PXQBGQ4WKDQD4Q372CWANLXUIR4KT", "length": 14214, "nlines": 115, "source_domain": "news24pune.com", "title": "#आंदोलन - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nओबीसी,मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन : भाजपचे आंदोलन\nJuly 6, 2021 July 6, 2021 News24PuneLeave a Comment on ओबीसी,मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन : भाजपचे आंदोलन\nपुणे- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. मागील दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारे विधायक कार्य करू शकले नाहीत. ह्या निराशेतून काल विधानसभेमध्ये जनतेच्या न्याय्य हक्कासाठी आग्रही असणाऱ्या भाजपाच्या […]\nराज्य शासनाच्या नाकर्तेपणाने स्वप्नील लोणकरचा बळी घेतला – अभाविपचे आंदोलन\nJuly 5, 2021 July 5, 2021 News24PuneLeave a Comment on राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने स्वप्नील लोणकरचा बळी घेतला – अभाविपचे आंदोलन\nपुणे(प्रतिनिधि)-एमपीएससीची परीक्षा होऊनही दोन वर्षे नियुक्ती न झाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे ,असा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी […]\nअसंघटीत कामगारांसाठी पॅॅकेज आणि संघटीत कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी शासनाने द्यावी – भारतीय मजदूर संघ\nApril 7, 2021 April 7, 2021 News24PuneLeave a Comment on असंघटीत कामगारांसाठी पॅॅकेज आणि संघटीत कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी शासनाने द्यावी – भारतीय मजदूर संघ\nपुणे- कोविड महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन बाबतीत आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कोणतेही पॅॅकेज आणि संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी देण्याचे आदेश सरकारने काढून लाखो कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. या बाबतीत शासनाने सकारात्मक भु���िका न घेतल्यास नाईलाजास्तव भारतीय मजदूर संघांला रस्त्यावर उतरून […]\n#एमपीएससी विद्यार्थी आंदोलन: गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nMarch 11, 2021 March 11, 2021 News24PuneLeave a Comment on #एमपीएससी विद्यार्थी आंदोलन: गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nपुणे- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीपेठेत शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून […]\nपंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच\nFebruary 10, 2021 February 10, 2021 News24PuneLeave a Comment on पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच\nपुणे -देशाची आणि राज्याची निर्मितीप्रक्रिया ही आंदोलनातूनच झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच असून, तो या निर्मितीप्रक्रियेचा तसेच देश व राज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अवमानच असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली. डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’ ‘भारत छोडो,’चा नारा […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक ���हमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/gaekar-enters-bjp-with-pitched-fathers/", "date_download": "2021-07-25T09:23:01Z", "digest": "sha1:4EWXDLCK75TTOJW4PGSGKOU5OSVGWDV7", "length": 10480, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिचड पितापुत्रांसह गायकर यांचा भाजपात प्रवेश – Dainik Prabhat", "raw_content": "\nपिचड पितापुत्रांसह गायकर यांचा भाजपात प्रवेश\nअकोले – राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मधुकरराव पिचड त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह पिचड यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.\nयावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ना.सुधीर मुनगंटीवार, ना.गिरीश महाजन, ना.राधाकृष्ण विखे पाटील, ना.राम शिंदे, ना. विनोद तावडे, ना.सुभाष देशमुख, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आ.मंदा म्हात्रे, मंगल प्रभात लोढा, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.\nयावेळी मधुकर पिचड म्हणाले, आपण वयाची 79 पार केली असून महाराष्ट्र व तालुक्‍यातील जनतेने खूप प्रेम दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, देशात नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. देश व राज्य ज्या बाजूने चालला आहे. त्या बाजूने गेले पाहिजे म्हणून आपण पक्ष प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले.\nया पक्ष प्रवेश सोहळ्यास राजूरच्या सरपंच हेमलताताई पिचड, भाजपचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, अशोकराव देशमुख, ऍड. के. डी. धुमाळ, परबतराव नाईकव���डी, जि. प. सदस्य रमेशराव देशमुख, माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, रावसाहेब वाकचौरे, जे. डी. आंबरे, विठ्ठलराव चासकर, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, रावसाहेब वाकचौरे, गोरख मालुंजकर, भाऊपाटील नवले, राजेंद्र देशमुख, अर्जुन गावडे, विक्रम नवले, संतोष शेळके, बाळासाहेब ढोले, विजय भांगरे यांच्यासह तालुक्‍यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nमुख्यमंत्र्यांकडून आ. पिचड यांचे कौतुक\nमधुकरराव पिचड हे राज्यातील आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजपला अधिक बळकटी, ताकद मिळेल. आ.वैभव हे सुद्धा पिचड यांची कार्बन कॉपी आहेत. वैभव हे आपले प्रश्‍न, शांत, संयमाने मांडून ते सोडवून घेत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.\nना. राधाकृष्ण विखे यांनी आम्हाला ही वाट दाखविल्याचे सांगत पिचडांनी प्रवेशामागे विखेच असल्याचा गौप्यस्फोट केला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nडॉ. अमोल कोल्हेंचे शिवसुराज्य\nबारामती, दौंड, इंदापूर अजूनही “वेटिंगवर’\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nरोज तीन केळी खा, होतील हे फायदे\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच…\nराग शमवणारे, दमेकऱ्यांना लाभदायक शशांकासन\nटायगर ३ साठी भाईजानची जोरदार तयारी, सलमानचा वर्कआऊट पाहून चाहते म्हणाले\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली…\n आर्ची-परश्‍याची ग्रेट भेट; दोघांना एकत्र पाहून फॅन्स म्हणाले….\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nरोज तीन केळी खा, होतील हे फायदे\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-they-work-they-should-be-held-accountable/", "date_download": "2021-07-25T08:56:48Z", "digest": "sha1:YWEPQRYLS2QVIKDPJIOQ7YWZIHZN5UQZ", "length": 13040, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "त्यांनी काम केले, तर त्याचा हिशेब जनतेला द्यावा – Dainik Prabhat", "raw_content": "\nत्यांनी काम केले, तर त्याचा हिशेब जनतेला द्यावा\nपालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला टोला, विविध कामांचे केले उद्‌घाटन\nजामखेड – मतदारसंघात दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून साल घातले. साल घालताना पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात प्रत्येक गावात विकासकामांसाठी निधी दिला. केलेल्या कामांचा प्रत्येक गावात फलक लावून हिशोब दिला. आता ज्यांना उभे राहायचे, त्यांनी काम केले असेल, तर त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. त्यांनी केवळ दारू मटणावर जोर दिला आहे. तसे मला ही करता आले असते. पण मी विकासाचा दृष्टिकोन पाहिला, असा टोला पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.\nसावरगाव येथे घाटमाथ्यावर वृक्षारोपण, नळ पाणीपुरवठा योजना व विहिरीचे भूमिपूजन व जलशुद्धीकरण यंत्रणेच्या उद्‌घाटन प्रसंगी पालकमंत्री राम शिंदे बोलत होते. सरपंच काकासाहेब चव्हाण, उपसरपंच वसंत कदम, सेवा संस्थेचे अध्यक्ष दादाहरी ढवळे, विठ्ठलराव चव्हाण, महादेव फाळके, शेषेराव चव्हाण, इंद्रजित चव्हाण, बाबासाहेब गोरे, आश्रू चव्हाण, अतुल सपकाळ, आसाराम ढवळे, ग्रामपरिवर्तक शिवाजी माने, ग्रामविकास अधिकारी अभिजित लव्हळे, रवी सपकाळ, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, तुषार पवार, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस आजीनाथ हजारे, जि. प. सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, सरचिटणीस प्रवीण चोरडिया, अलताफ शेख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण सानप, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, संचालक पोपट राळेभात उपस्थित होते.\nना. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याच तालुक्‍याला मिळाला नाही इतका निधी कर्जत-जामखेड तालुक्‍यांत या पाच वर्षांत आणला. त्यामुळे प्रत्येक गावात व खेड्यात किती निधी दिला, कोणाला कशाचे अनुदान मिळाले, कांदा चाळ, सभामंडप, रस्ते, ट्रॅक्‍टर वाटप याचे फलक लावण्यात येत आहेत. मी खिशातून पैस घालीत नाही. तो मंत्रिपदाचा वापर करून आणला, असेही ते म्हणाले.\nपाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात 12 खात��� सांभाळली आहेत. त्यामुळे जो माहिती नाही तो निधी मिळवून दिला आहे. जर एखाद्याने काम न केल्याचे सिद्ध करून दाखवले, तर निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आव्हान विरोधकांना देऊन पालकमंत्री शिंदे म्हणाले, या मतदारसंघात जलसंधारण खात्यामार्फत मोठ्या प्रमाणावर निधी दिला व कामे झाली आहे.\nपण दुर्दैवाने पाऊस पडेना. नाही तर कोकणासारखी हिरवीगार परिस्थिती व पावसाचे पाणी दिसले असते. त्यामुळे ग्रामस्थांनी आता कोणाच्या भूलथापांना भुरळून न जाता आपला कोण आहे कोण नाही, याचा विचार करून भाजप सेना या महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.\nना. शिंदे यांनी सावरगाव येथील छावणीला भेट देऊन जनावरांना चारा दिला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणींची माहिती घेतली. यावेळी कसबा गणपती ट्रस्टच्या वतीने तेजस पाठक, प्रसाद नवले, सुनील मालुसरे, मंगेश पाकरखेड यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सरपंच काकासाहेब चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन विठ्ठलराव चव्हाण यांनी, तर आभार ग्रामविकास अधिकारी अभिजित लव्हळे यांनी मानले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपीकविमा रकमेच्या मागणीसाठी उपोषण\n नगर जिल्ह्यात करोना पुन्हा उद्रेकाच्या दिशेने\nअहमदनगर : कर्जत,जामखेड शहरावर आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\n करोना संसर्गवाढीच्या वेगात देशातील ‘टॉप-टेन’मध्ये अहमदनगर\nशिवसेनेच्यावतीने नगरमध्ये शिवजयंती उत्साहात\nनगरला ‘स्वच्छ भारत’ अभियानात ओ.डी.एफ.प्लस प्लस मानंकन\n राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक; बुधवारी आढळले तब्बल ‘एवढे’…\n‘त्यांना’ सध्या पायरीवर उभं राहण्याची वेळ आलीय; बाळासाहेब थोरात यांचा…\nकर्जतमध्ये पत्नीसह दोन मुलांची हत्या करुन डॉक्टरची आत्महत्या;सुसाईड नोटमध्ये सांगितले…\n विधवा भावजय सोबत लहान दिराने घेतले ‘सात फेरे’\nरेखा जरे खून प्रकरण : सुपारी देऊनच रेखा जरे यांना संपविले\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nनिवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी महिला खासदाराला सहा महिन्यांचा तुरुंगवास; देशातील पहिले प्रकरण\nमाणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक\n“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nतालिबानच्या मुसक्‍या आवळण्यास��ठी रशियाचा ऍक्‍शन प्लॅन\n नगर जिल्ह्यात करोना पुन्हा उद्रेकाच्या दिशेने\nअहमदनगर : कर्जत,जामखेड शहरावर आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\n करोना संसर्गवाढीच्या वेगात देशातील ‘टॉप-टेन’मध्ये अहमदनगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_35.html", "date_download": "2021-07-25T09:15:57Z", "digest": "sha1:BCTTVSDSOFJ377AIE3NWMFJOXGHGS6OL", "length": 2796, "nlines": 66, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अहमदनगरला पावसाच्या सरी बरसल्या !", "raw_content": "\nHomeMaharashtraअहमदनगरला पावसाच्या सरी बरसल्या \nअहमदनगरला पावसाच्या सरी बरसल्या \nनगर रिपोर्टर / व्हिडिओ\nअहमदनगर दि.३- अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ढगांचा गडगट करीत गुरुवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धो-धो पावसाच्या सरी अहमदनगर शहरासह परिसरात बरसल्या.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/bhau-patil/", "date_download": "2021-07-25T08:59:48Z", "digest": "sha1:3JYN43MKSPZZPRD6PHTH7JEAMTW2GSPO", "length": 3051, "nlines": 75, "source_domain": "khaasre.com", "title": "bhau patil Archives - Khaas Re", "raw_content": "\nबाबांच्या गर्दीतील भाऊ, शेगाव संस्थानाचे मैनेजमेन्ट गुरु शिवशंकरभाऊ पाटील..\nमाणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ – शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे ...\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/21/pune-rain-updates/", "date_download": "2021-07-25T08:34:20Z", "digest": "sha1:IR7PSGKN6AKATZGUD36OHG3OECZPKQ27", "length": 7059, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "PUNE - शहरात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nPUNE – शहरात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा\nपुणे : किनारपट्टीवरचा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून (Arabian Sea) येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या (Pune) दिशेने संथ गतीने होत आहे.\nत्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील ४८ तासात काही भागात जोरदार पावसाची (Rain) इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. मंगळवारी (ता. २०) संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ होते.\nतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.\nजिल्ह्यात लोणावळा येथे १४९.१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. शहर आणि परिसरात शनिवार (ता.२४) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.\n← ‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार\n‘डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप ‘ चे वितरण २७ जुलै रोजी →\nपुणे, नाशिकसह कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता\nखडकवासला धरणात २९.७३ टक्के पाणीसाठा जमा\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार तर पुण्यात मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड क���सळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/governor-appointed-mla", "date_download": "2021-07-25T09:29:39Z", "digest": "sha1:Z5VVL74TE62RKWC3BZVKWLJGVAD2MTWC", "length": 10804, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार? - द वायर मराठी", "raw_content": "\nराज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार\nराज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे खूप टाळाटाळ करत असल्याने आता या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच लक्ष घालण्याचा पवित्रा घेतला आहे.\nमहाविकास आघाडी सरकार तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जणांची नावाची यादी राज्यपाल कोशियारी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देण्यात आली आहे. नियमानुसार २१ दिवसात राज्यपालांना त्यावर निर्णय घेणे अपेक्षित असते. पण आज तब्बल दोन महिने उलटूनही कोशियारी याबाबत काहीही निर्णय घेत नाहीत.\nया सर्व प्रकारावर शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे असले वागणे राज्यपाल पदावरील व्यक्तींनी वागणे बरे नव्हे असे सांगत गेल्या ५० वर्षीच्या इतिहासात असे पहिल्या वेळी घडत असून असा राज्यपाल ही पहिला आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकशाही व्यवस्थेत आणि घटनेनुसार राज्यपाल कोशियारी यांनी घेतलेली ही भूमिका योग्य नाही असे परखड मतही पवार यांनी व्यक्त केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला भेटण्यास आणि इतरांना भेटण्यास राज्यपालांना वेळ आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना भेटण्यास राज्यपाल कोशियारी यांना वेळ नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला आहे.\nशरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्य आधारस्तंभ आहेत. ज्या ज्या वेळी सरकार खूप अडचणीत येते त्यावेळी पवार हे आपले ब्रह्मास्त्र काढून त्यातून मात करतात. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्य नियुक्ती वरून कोशियारी यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने शरद पवार यांनी त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनाच फोन करून लॉक डॉउन काळातही विधान परिषद निवडणूक घेण्यास मान्यता मिळविली होती.\nगेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या १२ जणांच्या यादीवर अनेक जण उच्च न्यायालया��� गेले आहेत. याबाबत न्यायालयाने केंद्राच्या अटर्नी जनरलला नोटीस बजावली आहे. आणि या प्रश्नी कायद्यातील अस्पष्टता तसेच राज्यपाल व राज्य मंत्रिमंडळाचे अधिकार याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आदेश दिले आहेत. ही नोटीस बजावूनही एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. केंद्राच्या अटर्नी जनरल नेमका काय अभिप्राय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.\nराज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडीला कायम विरोध करायचाच या भूमिकेतून राज्यपाल कोशियारी यांनी आपल्या अधिकारात समांतर प्रशासन व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नेहमीच ठाकरे आणि कोशियारी यांच्यात कडवटपणा निर्माण झाला आहे. ठाकरे यांनी दिलेली विधानपरिषदेवरील १२ जणांच्या यादीला संमती न देण्याचे कोशियारी यांचे धोरण हे याचे प्रतीक आहे.\nआता या प्रश्नी शरद पवार यांनी थेट लक्ष घातले असल्याचे सूत्रांकडून समजते. जर राज्यपाल आपला हेकेखोरपणा सोडणार नसतील तर पवार हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालतील असेही समजते. मोदी आणि पवार यांचे असलेले चांगले संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे पवार यांनी हा प्रश्न हाती घेतला असल्यास तो वरिष्ठ पातळीवरून निश्चित सुटेल असा आशावाद व्यक्त होत आहे. १२ जणांच्या या यादीला ‘१२ मतीकर’ शेवटी न्याय देतील अशी मिश्किल प्रतिक्रिया एका वरिष्ठ मंत्र्याने या निमित्ताने बोलताना व्यक्त केली.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nशेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T10:50:48Z", "digest": "sha1:UKFCBDEV7ODNHHTSZSG54DB3FQEJR44C", "length": 16817, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इराणी खाद्यसंस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nइराणी खाद्यसंस्कृती म्हणजे आशियातील इराण या देशातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ होत.इराणमधील स्वयंपाकाच्या विविध पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव होतो. यालाच पर्शियातील खाद्यसंस्कृती असेही संबोधिले जाते.इराणमधील एक लहान वांशिक समूह असूनही पर्शियातील खाद्यपदार्थ हे इराणी संस्कृतीचा महत्त्वाचा घटक बनले आहेत.[१] [२] ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता इराणच्या खाद्यसंस्कृतीवर कोकेशिया, तुर्की,ग्रीक मध्य आशिया आणि रशिया या शेजारील राष्ट्रांच्या खाद्य परंपरेचा प्रभावही आहे. इराणमधील खाद्यसंस्कृती भारतातील आणि पाकिस्तानातील मुघल साम्राज्यातही स्वीकारली गेली.[३]\n१.१ जेवणातील मुख्य पदार्थ\n४ फळे आणि भाज्या\n९ पेय आणि अन्य पदार्थ\nइराणी खाद्यपदार्थ हे मुख्यतःभात आणि मांस, भाज्या आणि दाणे यांचे मिश्रण असते.मसाल्यात नेहमी कोरड्या वनस्पती, फळे यांचा वापर केला जातो. डाळिंब, दालचिनी, आप्रेकोट, पार्सेली या भाज्या आणि फळे वापरली जातात.सुके लिंबू,केशर आणि इतर थोडेसे आंबट चवीचे पदार्थ, दालचिनी यांचा सढळ वापर इराणी स्वयंपाकात केला जातो.[४]\n१६ व्या शतकापासून इराणमध्ये सफाविद साम्राज्यातील मुख्य भोजनात भात हे प्रमुख अन्न होते.[५]उत्तर इराण आणि संपन्न कुटुंबात भात हे मुख्य अन्न असून उर्वरित इराणमध्ये पावाचे प्रकार अधिक प्रचलित आहेत. पोलाव- या प्रकारात भातामध्ये काहीतरी मिश्रण, भाज्या घातलेल्या असतात.\nचेलो- यामध्ये भाज्या किंवा मांसाचे सार किंवा कबाब याच्याबरोबर भात खाल्ला जातो.\nकातेच-- या प्रकारात भात शिजवताना त्यातील संपूर्ण पाणी शोषले जाईपर्यंत तो शिजविला जातो.\nदामे- - हा प्रकार कातेच पद्धतीनेच शिजविला जातो मात्र त्यात तांदुळाच्या बरोबरच सुरुवातीलाच भाज्यातील दाणे किंवा अन्य धान्य हे घालून शिजविले जाते.[६]\nभाताच्या खालोखाल इराणमध्ये विविध प्रकारचे पाव हे मुख्य अन्न आहे.\nलवश- सामान्यपणे इराणमध्ये खाण्यासाठी तयार केला जाणारा पाव\nतनूर- भट्टीमध्ये तयार केला जाणारा प्रकार\nसांगक-चौकोनी आकाराचा दगडावर भाजला जाणारा पाव\nकोमाज- जिरे, हळद आणि गोड खजूर यांचे मिश्रण असलेला पाव[६]\nइराणमशील शेतीतून मिळणारी ताजी फळे आणि भाज्या हा इराणमधील मुख्य अन्नघटक आहे. केवळ ता��ी फळे एकत्र करून खाणे याजोडीने मांस घालूनही फळांचे विविध पदार्थ तयार केले जातात. फळांपासून गोड पदार्थ तयार केले जातात. भोपळा, पालक,हिरव्या शेंगभाज्या,कांदा,मुळा, गाजर,लसूण यांचा वापर इराणी पदार्थात केला जातो.टोमॅटो, काकडी ,बटाटा यांचाही वापर होतो. लिंबाचा रस, ऑलिव्ह तेल, मीठ, मिरची आणि लसूण घालून एकत्र कालविलेल्या हिरव्या भाज्या हा इराणी समाजाचा आवडता पदार्थ आहे.\nउग्र वासाच्या आणि चवीच्या भाज्या आणि सुकवलेली फळे यांचा वापर करून पदार्थ तयार करताना त्यांना चविष्ट करण्यासाठी इराणमध्ये मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. केशर,, गुलाबपाणी, पाण्यात घातलेल्या गुलाब पाकळ्या यांचा वापर इराणमध्ये सर्वदूर केला जातो. पर्शियन हॉगवीड नावाने प्रसिद्ध असलेली वनस्पती मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरली जाते. विविध सार आणि भाज्यांचे सार यामध्ये व्हिनेगार, लेटयूसची पाने असे पदार्थ घातले जातात.[४]\nभात किंवा पाव यांच्याबरोबर इराणमध्ये कबाब खाल्ले जातात.चेलो कबाब हा पदार्थ इराणचा प्रसिद्ध पदार्थ आहे. कबाब हे मांसापासून तयार केले जातात. पार्सेली, कांदा, डाळिंबाचा रस, अक्रोडाची पूड आणि मसाल्याचे पदार्थ हे कोंबडी, बकरी यांच्या मांसात घालून कबाब तयार केले जातात.[४]\nखोरेश म्हणजे इराणमधील साराचा प्रकार. भाज्या किंवा मांस पाण्यात शिजवून ते पाणी गळून घेतले जाते आणि त्यात डाळींबाचा रस, टोमॅटो रस, फळे, मसाल्याची पूड, केशर हे घालून सार भाताबरोबर किंवा पावाबरोबर खाल्ले जाते.[४]\nइसवी सनाच्या चौथ्या शतकात इराणमधील लोकांनी शेवया आणि गुलाबपाणी यांच्यापासून तयार केलेला पदार्थ ही इराणची खासियत आहे असे मानले जाते. यामध्ये बर्फात केशर, फळे आणि इतर चवीचे पदार्थ घातले जातात. शेवया घातलेल्या या पदार्थाला ' फालुदा' असे म्हटले जाते.केशर घातलेले आईस्क्रीम हा इराणमधील आंखे एक पारंपरिक गोड पदार्थ आहे.[७]\nपेय आणि अन्य पदार्थ[संपादन]\nबदाम पूड, साखर आणि केशर घातलेली बिस्किटे, केशर आणि दाण्याचे कूट घातलेले बिस्कीट, तांदळाच्या पिठाची बिस्किटे, कुलचा असे अन्य पदार्थ इराणच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकात इराणमध्ये चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत चहा देऊन केले जाते.[८] चहा पिण्याआधी साखरेचा छोटा चौकोन तोंडात ठेवण्याची पद्धत इराणमध्ये आहे. या जोडीने उग्र आणि कडक गंधाची कॉफी इराणमध्ये प्यायली जाते. इराणमध्ये तुर्की कॉफी प्रसिद्ध आहे. नवव्या शतकापासून शिरझी वाईन हे पेय इराणमध्ये प्रसिद्ध आहे.\nइराणमध्ये अब्बासिद खलिफा यांच्या काळात \"Manual on cooking and its craft\" हे पाककृती पुस्तक लिहिले गेले. अब्बास यांनी लिहिलेले \"The substance of life, a treatise on the art of cooking\" हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.[९]\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/avengers-and-game-the-record-breaking-cross-of-the-film-crosses-300-crores/", "date_download": "2021-07-25T10:08:39Z", "digest": "sha1:OB4GBLZQGI2XHLHI444GFFIM5DJQ2RQ6", "length": 7862, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, ३०० कोटींच्या पार – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, ३०० कोटींच्या पार\nमुंबई – अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम या हॉलिवूडपटाने युवा वर्गासह सर्वांनाच भूरळ घातली आहे. दि.26 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे तिकीट प्रेक्षकावर अक्षरश: प्रेक्षक तुटून पडले आहेत. सुपरहिरोंसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीयांच्या मनात एक वेगळेच घर निर्माण केले आहे. त्यामुळे भारतात पहिल्याच दिवशी सिनेमाने जोरदार कमाई करत ५३ करोड रुपये कमवले होते. तर आतापर्यंत या चित्रपटाने बाहुबली २ ला मागे टाकत ३१२.९५ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.\nभारतात हा सिनेमा इंग्रजी, हिंदी , तामिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये २६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. देशातील बाहुबली या सिनेमाला अशाच प्रकारची ओपनींग मिळाली होती. तर आमिर खानच्या ठग्स सिनेमाने पहिल्याच दिवशी ५२ करोडची कमाई केली होती. त्यामुळे अ‍ॅव्हेंजर���स एन्ड गेम हा सिनेमा लवकरच ४०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता फिल्मी जगतातून वर्तविली जात आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यातील आचारसंहिता शिथिल; मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य\nपिंपरी-चिंचवड : शिवसेनेला अद्यापही सत्ता वनवासच\nप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे निधन\nअल्लू सिरीशने केली आगामी चित्रपटाची घोषणा\nबोल्ड फोटो पोस्ट केल्याने प्रियांका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतली शाळा…\nसेल्फीसाठी तिने केले पुशअप्स\nसंजय दत्तला मिळाला यूएईचा व्हिझा\nसलमान पाया पडला तरी….\n“फ्रेंड्‌स’ला काही तासांत 10 लाख व्ह्यूज\nइस्रायली ऍक्‍ट्रेस गल गडोटचे ट्‌विट वादाच्या भोवऱ्यात\n“स्पायडर मॅन-‘मध्ये ऍन्ड्य्रू गारफिल्ड नाही\nकर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळणार \nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे निधन\nअल्लू सिरीशने केली आगामी चित्रपटाची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-son-refuses-accept-fathers-deadbody-308828", "date_download": "2021-07-25T10:44:16Z", "digest": "sha1:FLJ4C5WEMQ66PBSTWE6V2YIALU5WTPT3", "length": 10697, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुलगा म्हणतो...वडीलांचा अंत्यसंस्कार तुम्हीच करा...", "raw_content": "\nहे अधिकारी- कार्यकर्ते आले पुढे...\nसंबंधित एरंडोल तालुक्‍यातील कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीचा मृतदेह चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात पडून होता. अखेर आज सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमिन पटेल, मनपाचे सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे यांनी चितेला अग्निडाग दिला. अबु अन्सारी, निहाल अन्सारी, डॉ. सलमान जहुर, आबिद पहेलवान, इस्लाम काल्या, सलीम टेलर, आबिद ,स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, भरत येवलेकर यांनी अंत्यसंस्कारासाठी सहकार्य केले. यातून पुन्हा एकदा सामाजिक ऐक्‍याचा संदेश दिला गेला.\nमुलगा म्हणतो...वडीलांचा अंत्यसंस्कार तुम्हीच करा...\nधुळे,ः माझ्या वडिलांचा अंत्य��ंस्कार महापालिकेच्या यंत्रणेकडून करावा...माझी हरकत नाही... असा थेट अर्ज आहे एका मुलाचा...संबंधित मुलाच्या वडिलांचा \"कोरोना'मुळे येथे मृत्यू झाला आणि त्याने आपल्याच जन्मदात्याचा मृतदेह स्वीकारण्यास, मृतदेहावर अंत्यसंस्कारास नकार दिला... मुलाच्या या नकारानंतर मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची कसरत करावी लागली.\nदरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी महापालिकेचे संबंधित अधिकारी आता वैतागले आहेत.\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह स्वीकारणे, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा तिढा गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून कायम आहे. संबंधित मृत व्यक्तीचा मृतदेह मुलं, नातेवाईक- आप्तेष्ट, मित्र परिवार आदी कुणीही घेण्यास पुढे येत नसल्याच्या अनेक घटना घडल्या. अशा घटना आजही सुरू आहेत.\nएरंडोल तालुक्‍यातील (जि. जळगाव) एका गावातील व्यक्तीचा \"कोरोना'मुळे धुळ्यात मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मुलानेही आपल्या जन्मदात्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने थेट श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा कोविड नोडल अधिकाऱ्यांना ना हरकत अर्ज दिला.\nसंबंधित मुलाने दिलेल्या अर्जात म्हटले, की मी मयतचा मुलगा...धुळे येथे तहसिलदारांचा प्रतिनिधी तलाठ्यासोबत 15 जूनला रात्री एकपर्यंत सर्वोपचार रूग्णालयात आलो. तेव्हा आपण सकाळी या असे सांगितले. 16 जूनला सकाळी माझ्या वडिलांचे शासकीय यंत्रणेमार्फत अंत्यसंस्कार करा, असे लेखी देतो असे मी म्हटले. तेव्हा आपल्या लोकांनी तुम्ही जा, असे सांगितले. आमचे स्वॅब घेण्यासही नकार दिला. म्हणून मी कंटाळून एरंडोलला कोविड केंद्रात आलो. आता 16 जूनला रात्री नऊला अर्ज लिहून देतो की, माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार शासकीय यंत्रणेमार्फत (मनपा) करावा, माझी हरकत नाही...\nकिती दिवस असेच करायचे\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्‍तीचे कुटुंबातील सदस्य, नातेवाईकच मृतदेह स्वीकारून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात, पुढे येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पीपीई किट घालून अशा व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. मदतीसाठी��ेखील या अधिकाऱ्यांना इतर कुणाची तरी मदत घ्यावी लागते, त्यासाठी संबंधितांना तयार करावे लागते. वास्तविक नातेवाइकांनी पीपीई किट घालून हा सर्व सोपस्कार पूर्ण करावा, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा असते, मात्र नातेवाईक दूर उभे राहतात अथवा येतच नाहीत. अशा घटनांनी मात्र संबंधित अधिकारी आता वैतागले आहेत. आम्ही असे किती दिवस करत राहायचे असा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यामुळे या तिढ्यातून मार्ग काढण्याची गरज व्यक्त होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_45.html", "date_download": "2021-07-25T09:15:13Z", "digest": "sha1:KBL524ENVK3YTSBXUYZTBSCA7LHT26IZ", "length": 4924, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "भिंगार छावणी परिषद क्षेत्रात दुकानदारांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य : विद्याधर पवार", "raw_content": "\nHomeCityभिंगार छावणी परिषद क्षेत्रात दुकानदारांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य : विद्याधर पवार\nभिंगार छावणी परिषद क्षेत्रात दुकानदारांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र अनिवार्य : विद्याधर पवार\nभिंगार : अहमदनगर छावणी परिषद क्षेत्रातील सर्व भाजीविक्रेते. फळविक्रेते , खाद्यपदार्थ विक्रेते , इतर सर्व व्यावसायिक व दुकानदार यांनी पूर्वपरवानगी शिवाय कोणतीही व्यवसाय सुरू करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी माहिती छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिली.\nप्रत्येकाने आपली व आपल्या दुकानालील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी डॉ . बी आर आंबेडकर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन करून घ्यावी व चाचणी केलेचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात ठेवणे अनिवार्य आहे. जे कोणी भाजीविक्रेते, फळविक्रते, खाद्यपदार्थ विक्रेते इतर सर्व व्यावसायिक व दुकानदार कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांना दुकान चालू ठेवण्याची परवानगी मिळणार नाही व जर प्रमाणपत्राशिवाय दुकान / व्यवसाय चालू असलेचे आढळून आल्यास दुकान सील करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे, छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी म्हटले आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathijagat.com/bal-jagat/kavda-aani-kombda.html?shared=email&msg=fail", "date_download": "2021-07-25T09:26:37Z", "digest": "sha1:WJDUFCTF64AMTSZMNCC5Y2SFRJLE5AVM", "length": 3488, "nlines": 95, "source_domain": "marathijagat.com", "title": "कवडा आणि कोंबडा | मराठी जगत - Marathi Website", "raw_content": "\nएका मनुष्याने एक कवडा जाळ्यात पकडला. त्या माणसाने एका कुंपणात बर्‍याचशा कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यांच्यात त्या कवड्याला नेऊन सोडले. या नवीन पाहुण्याला पाहून कोंबड्यांनी त्याला टोचून टोचून खूप त्रास दिला. यानंतर थोड्या वेळाने ते कोंबडे जेव्हा एकमेकांच्यात भांडू लागले तेव्हा कवडा म्हणाला-\n‘हे जर आपआपसांतच इतकी मारामारी करतात तर माझ्यासारख्या परक्याला त्रास दिला यात काहीच आश्चर्य नाही.’\nतात्पर्य – जे मूळचेच भांडखोर असतात, त्यांच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा कधी करू नये.\nव्यक्ती आणि वल्ली (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%AB-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T10:10:06Z", "digest": "sha1:YS2L2FYR5C63TY2FRJYBFSQ7QN5DY64Q", "length": 6828, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "@सैफ अली खान - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: @सैफ अली खान\nकरीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर ‘औरंगजेब’ असे नामकरण\nFebruary 21, 2021 February 21, 2021 News24PuneLeave a Comment on करीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर ‘औरंगजेब’ असे नामकरण\nपुणे -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor Khan ) पुन्हा आई झाली आहे. तीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा करीनाची आई होण्याची बातमी सोशल मीडियावर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी (यूजर्स) करिना आणि सैफला ट्रोल […]\nकोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर\nहिंजेवाडी आयटीपार्क मेट्रो, रस्त्याची कामे जलद गतीने होणारः सुभाष देसाई\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-७)\nपंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-6)\nअभिनेत्री हेमांग�� कवी-धुमाळ हिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…\nमार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी: शिक्षकाला चोप देत काढली धिंड\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nकोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर\nहिंजेवाडी आयटीपार्क मेट्रो, रस्त्याची कामे जलद गतीने होणारः सुभाष देसाई\nपंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-७)\nपंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-6)\nअभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ हिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…\nमार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी: शिक्षकाला चोप देत काढली धिंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_55.html", "date_download": "2021-07-25T09:14:32Z", "digest": "sha1:VBZMWLEAM7LHAGR5F4R4PWAC4T4HWPJG", "length": 6843, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गासाठी खा. डॉ.सुजय विखे पा. यांच्‍या प्रयत्‍नांमुळे २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर", "raw_content": "\nHomePolitics ५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गासाठी खा. डॉ.सुजय विखे पा. यांच्‍या प्रयत्‍नांमुळे २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर\n५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गासाठी खा. डॉ.सुजय विखे पा. यांच्‍या प्रयत्‍नांमुळे २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर\nअहमदनगर दि.४ :- न्‍हावरा, काष्‍टी, श्रीगोंदा, आढळगांव ते जामखेड या ५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामाकरीता खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे केंद्र सरकारने २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.\nअहमदनगर व पुणे जिल्‍ह्यातील तळेगाव पासुन चाकण, शिक्रापूर, न्‍हावरा, काष्‍टी, श्रीगोंदा, माहिजळगाव, जामखेड, बीड अशा मोठ्या शहरांना जोडणारा ५४८ डी या राष्‍ट्रीय महामार्गाची ओळख आहे. या रस्‍त्‍याच्‍या ८३.५५० ते १३२.६०० भाग न्‍हावरा, श्रीगोंदा, अढळगाव व ४८.५० कि.मी लांबीचे काम मंजुर झाले असून त्‍याकरीता केंद्र शासनाने २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्‍याचे खा.ड��.सुजय विखे पाटील म्‍हणाले. या कामात रस्‍त्‍याच्‍या ४८.५० कि.मी लांबीमध्‍ये अस्तित्‍वातील कॉंक्रींट रस्‍त्‍याचे नवीन बांधकाम, घोड नदीवरील पुलाचे रुंदीकरण करणे व आवश्‍यक ठिकाणी लहान पुल, स्‍लॅब कल्‍व्‍हर्ट व पाईप मो-यांच्‍या कामाचा समावेश असुन गावातील लांबीत कॉंक्रीट गटार व फुतपाट बांधणे आदि कामे या निधीतून होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nवरील रस्‍त्‍याच्‍या मंजुर ४८.५० कि.मी लांबीपैकी काष्‍टी ते आढळगाव ही २२.५० कि.मी लांबी अहमदनगर जिल्‍ह्यातील दक्षिण लोकसभा मतदार संघात येते. या रस्‍त्‍यामुळे जिल्‍ह्यातील जामखेड, श्रीगोंदा, कर्जत तालुक्‍यातील जनतेला पुणे,मुंबई या शहरांकडे जाण्‍यासाठी जवळचा मार्ग उपलब्‍ध होईल या प्रकल्‍पाचे काम २०१९ पासुन सुरु झाले असून, सद्यस्थितीत रस्‍त्‍याच्‍या न्‍हावरा ते इनामगाव भागामध्‍ये हे काम प्रगतीपथावर आहे. नगर जिल्‍ह्यातील लांबीमध्‍ये लवकरच काम सुरु होईल अशी माहीती राष्‍ट्रीय महामार्ग उपविभागातील अभियंता दिलीप तारडे यांनी सांगितले.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/usa-68-year-old-grandmother-trained-to-learn-to-swim-google-watch-videos-said-no-option-to-lose-news-and-live-updates-128695949.html", "date_download": "2021-07-25T10:02:55Z", "digest": "sha1:OBFZ35I53ULEZMCCWVRLMJ5FTI3JPMAB", "length": 7689, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "USA - 68-year-old grandmother trained to learn to swim, google, watch videos; Said - no option to lose; news and live updates | अमेरिका - वयाच्या 68 वर्षी आजींनी पोहणे शिकण्यासाठी प्रशिक्षण घेतले, गुगल, व्हिडिओ पाहिले; म्हणाल्या - हरण्याचा ऑप्शनच नको - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:अमेरिका - वयाच्या 68 वर्षी आजींनी पोहणे शिकण्यासाठी प्रशिक्षण घेतले, गुगल, व्हिडिओ पाहिले; म्हणाल्या - हरण्याचा ऑप्शनच नको\nभारतीय वंशाच्या विजया श्रीवास्तव यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आत्मसात केली कला\nआम्ही नेहमीच म्हणत असतो की वय हा एक आकडा आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणत्याही वयात कोणतेही काम केले जाऊ शकते. अशीच प्रेरणादायी कहाणी अाहे सॅनफ्रॅन्सिस्को येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विजया श्रीवास्तव यांची.. त्या वयाच्या ६८ व्या वर्षी पोहणे शिकल्या. यापूर्वी त्या आपला वेळ नातीसोबत घालवत होत्या. त्यांना पोहण्याची गरजच वाटली नव्हती. पण या वयातही त्यांनी पोहण्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर मात्र त्यांचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. वाचा हे कसे घडले त्यांच्याच शब्दांत...\nपरिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, दृढ मानसिक तयारी ठेवा, अपयशाची भीती दूर होईल : विजया\n‘मी भारतातच शिकले-वाढले. कधीच स्विमिंग पूल, नदी वा तलावात पोहण्याची गरज वाटली नाही. अमेरिकेत आल्यानंतर तब्येत बिघडली तेव्हा उपचार सुरू झाले. एकदा डॉक्टरांनी तुम्ही स्विमिंग केले तर तब्येतीत चांगली सुधारणा होईल असे सांगितले. मी डॉक्टरांना विचारले की या वयात पोहायला शिकणे योग्य राहील डॉक्टर म्हणाले, होय.. तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षणामुळे मदतच होईल. मी आणि माझी शेजारीण दोघींनी हायस्कूलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकासोबत चर्चा केली असता तीही तयार झाली. पण यापूर्वी तिने कोणत्याही वृद्ध व्यक्तीला पोहणे शिकवले नव्हते. तिने आम्हाला आठवड्यात तीन दिवस ट्रेनिंग देणे सुरू केले. मी सकाळीच स्विमिंगसाठी जाऊ लागले. झोपही होत नव्हती. अंथरुणात स्विमिंग स्टेप करू लागले.\nट्रेनिंग सुरू झाल्यानंतर मी गुगलवर शोधाशोध सुरू केली. यू-ट्यूबवर स्विमिंगचे व्हिडिओ बघत होते. पण ते पाहून संभ्रम व्हायचा. नंतर मुलीने मला टोटल इमर्शन स्विमिंग व्हिडिओविषयी सांगितले. यात एक व्यक्ती पोहण्याचे बारकावे सांगतो. यातूनही खूप मदत मिळाली. अनेक दिवस कमी खाेलीच्या पाण्यातच पोहत होते. परंतु ट्रेनरने मला दुसऱ्या टोकाला जाण्यास सांगितले. हिंमतच होत नव्हती. मात्र तिने बुडू देणार नाही असा विश्वास दिल्याने मी हेही करू शकले. माझा शेजारी अनेक दिवसांपासून माझा हा संघर्ष पाहत होता.\nत्यानेही टाळ्या वाजवून माझे धैर्य वाढवले. माझी मुले, भाऊ, भाच्यांना माझा गर्व वाटतो. कारण या वयात कोणीच अशी जोखीम घेत नाही. उतारवयातील सर्वच लोकांना माझे सांगणे आहे की, कधीच स्वत:ला पराभव मानण्याचा पर्याय देऊ नका. मी कधीच परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. जर मानसिक तयारीने काही करण्यास सज्ज राहिलात तर अपयशी होण्याचे कारणच उरत नाही.-विजया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://expenziv.blogspot.com/2012/04/", "date_download": "2021-07-25T09:21:38Z", "digest": "sha1:7RQOTWKKECILEVDCJDROHZK22S3PXSBO", "length": 99070, "nlines": 340, "source_domain": "expenziv.blogspot.com", "title": "|| अहं ब्रह्मास्मि ||: April 2012", "raw_content": "|| अहं ब्रह्मास्मि ||\nअनादी मी... अनंत मी...\nगांधीजी---शंका व समाधान (भाग १)\nफेसबुकवर अनेक विषयांवर घडलेल्या अनेक चर्चा मी अनुभवल्या आहेत. बऱ्याच चर्चांमध्ये हिरीने सहभागही घेतला आहे. त्या सर्व चर्चांमध्ये उजवी वाटलेली आणि...\"आपण बस्स वाचत राहावं... ही चर्चा संपूच नये... ही चर्चा संपूच नये...\" असं वाटावं अशी एका गांधी विरोधक (आधी गांधी समर्थक...पण नंतर विरोधक झालेला माझ्यासारखाच एक अभ्यासू) आणि (वयाने, अभ्यासाने खूप वरिष्ठ असलेले) गांधी समर्थक ह्यामध्ये घडलेली ही चर्चा.\nAnupam Kambli ने गांधीजींबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात असलेले काही प्रश्न एका मोहनदास करमचंदगांधीँविषयी मला पडलेले काही प्रश्न... अश्या मथळ्याच्या फेसबुकनोट मध्ये विचारले. आणि त्या प्रश्नांना Ajit Pimpalkhare सरांनी उत्तरं दिली. ही सगळी चर्चा एवढी मस्त जमलीये...की माझ्या सगळ्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना ती लिंक द्यावीशी वाटली. पण विचार केला, त्या दोघांनी परवानगी दिली तर ती चर्चा वाचायला सोप्या प्रकारे माझ्या ब्लॉग वर टाकता येईल. त्यांनी, अर्थातच, मोठ्या मनाने परवानगी दिली. तीच ही चर्चा \nहल्लीच अजित पिँपळखेरे सरांना मी गांधीजीँविषयी माझे काही आक्षेप कळवले होते आणि अर्थातच माझ्यापेक्षा त्यांचे या विषयावर वाचन खुप असल्यामुळे त्यांनी त्यांचा एक जबरदस्त लेख मला वाचायला दिला. लेख अतिशय सुंदर होता पण अगदीच स्पष्ट सांगायच तर काही ठिकाणी सरांचे युक्तिवाद देखील पटत नाहीत. माझे गांधीजीँबद्दल जे काही आक्षेप किँवा शंका आहेत त्या मी आता या लेखात मांडत आहे.\n1) गांधीजीँचा नथुराम गोडसेँनी वध केला त्याला प्रमुख कारण होते की,\n\"गांधीजीँनी स्वातंत्र्यानंतर भारताने 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यावे असा हट्टाग्रह केला होता. त्यावेळी सरकारमधल्या नेत्यांचा पण या गोष्टीला विरोध होता तरी गांधीजीँनी आमरण ...उप���षण करुन 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यास भाग पाडले.\"\nया आक्षेपाला पिँपळखेरे सरांनी दिलेल उत्तर आश्चर्यचकित करणार वाटल. त्यांच्या मते गांधीजीँनी 55 कोटीँसाठी आमरण उपोषण केलच नव्हतं. देशात जे दंगे चालु होते ते थांबावेत आणि देशात शांतता नांदावी यासाठी ते उपोषण होत.\nसरांच्या विधानावर विश्वास ठेवायचा तर या 55 कोटीँबद्दल त्यावेळी बोँबाबोँब करणारे सावरकर, नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे सारख्यांना आपण काय म्हणाव...\nत्यांना ही गोष्ट माहितच नव्हती का...\nकी सावरकरांसारखा नेता ही गोष्ट माहित असुन जनतेची दिशाभुल करत होता...\nजर गांधीविरोधकांकडे गांधीँच्या या उपोषणाबद्दल काही पुरावा असल्यास त्यांनी तो सादर करावा म्हणजे पिँपळखेरे सरांना विश्वास बसेल की गांधीँच उपोषण 55 कोटीँसाठीच होत.\nहे ५५ कोटी काय आहेत हे जरा समजून घ्या.स्वातंत्र्याच्या वेळी बिटीश भारताचे assets आणि liabilities हे ४:१ या रीतीने वाटले गेले. अगदी दिल्लीच्या सरकारी कचेरीतली टेबल -खूर्च्यासुध्दा. हया सगळ्या वाटाघाटी सरदार पटेल आणि लियाकत अली खान जे पुढे पाकिस्तनचे पंतप्रधान झाले. याच्याशी महात्मा गांधीचा संबध नव्हता.महात्माजी यातला बहुतेक काळ दिल्लीतही नव्हते.आफळेबुवांनी सरदार आणि महात्मा यांच्या मधले जे संभाषण दिले आहे ते धडधडीत खोटे आहे .हे संभाषण लियाकत अलि खान आणि सरदार पटेल यांच्यामध्ये झाले होते.\nया वेळेला भारतीय रिझर्व्ह बंकेच्या हातातली रोकड रक्कम भारताला ३०० कोटी आणि पाअकिस्तानला ७५ कोटी अशी विभागली. त्यापैकी २० कोटी पाकिस्तानला फाळणीच्या आधी दिले आणि बाकीचे ५५ कोटी फाळणीनतर लगेच देण्याच्या करारावर सह्या झाल्या.\nकांग्रेस सरकारने पाकीस्तानला देण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जितकी चालढकल करता येईल ,ज्या गोष्टी देण्याचे टाळता येईल ते टाळणे,तोफा दिल्या तर दारुगोळा न देणे इ. इ. आपल्या राष्ट्राला योग्य असलेल्या सगळ्या खेळी खेळल्या. १५ आगस्ट १९४७ ते जानेवारी १९४८ पर्यंत पाकीस्तानी बोंबलत होते ५५ कोटीसाठी,आणि भारत ,पाकिस्तान या दोन्ही ठीकाणी ब्रिटिश अधिकारी होते.\nया सगळ्या घडामोडींशी महात्माजींचा दूरान्वयानेही संबध नव्हता.\nमहात्मा गांधीनी जुनागड ,बाबरीवाड ,काश्मीर या ठिकाणी भारताने सैन्य पाठविले याबद्दल निषेध अथवा उपास केला नाही उलट श्री. चोयतराम यांच्या नेतृत्वाखाली त्यांना ३० जानेवारी १९४८ [त्यांच्या खूनाच्या दिवशी] सकाळी भेटायला आलेल्या सिंधी समुहाला त्यांनी सांगितले \" जर काश्मिरी लोकांच्या हक्कासाठी सैन्य वापरले जाउ शकते तर हिंदु सिंध्याच्या हक्कासाठी सैन्य का नाही वापरले जाणार,अवश्य वापरले जाईल.\" ही बाब श्री.के.आर.मलकानी ,जे “Organiser” संपादक आणि भाजपाचे उपाध्यक्ष होते त्यांनी आपल्या आत्मचरीत्रात नोंदवली आहे,भारत सरकार अथवा कांग्रेसने नाही\nमहात्माजींनी उपवास हा दिल्लीतल्या दंगली थांबाव्या या साठी केला ,५५ कोटीसाठी नाही. त्यांच्या उपासाची कारणमिंमासा खालील आहे.\nभारत सरकारने ५५ कोटी देण्याचा निर्णय १५ जानेवारी १९४८ ला जाहीर केला तरीही गांधीजींनी उपास थांबविला नाही.१८ जानेवारी १९४८ ला जेव्हा दिल्लीतल्या सर्व धर्माच्या राजकीय आणि सामाजीक संघटनांनी दंगली थांबवण्याचे लिखीत आश्वासन दिले [यात RSS आणि हिंदु महासभापण होत्या] तेंव्हा गांधीजींनी आपला उपास सोडला.\nएक महत्वाची बाब जी सदैव डोळ्याआड केली जाते ती म्हणजे महात्माजी पाकिस्तानातले दंगे थांबवायला १० फ़ेब्रुवारीला लाहोरला जाणार होते.\nत्यांनी एक पेच पाकिस्तान सरकारपुढे जाहीर रित्या टाकला होता की \" मी पाकिस्तानला वेगळा देश समजत नाही ,तिथे जायला मला पाकिस्तान सरकारच्या परवानगीची जरुरी नाही,मी जाणार आणि मला कोण अडवतो ते बघू.याचा फायदा घेऊन धूर्त सरदार पटेलांनी जगाला सांगितले की ५५ कोटी आम्ही महात्माजींच्या इच्छेसाठी देतो आहोत,अशा या महात्मायला आपण का थांबवता.\nअर्थातच नथूरामने पाकिस्तानचा हा प्रश्न सोडवला .\n2) सरदार पटेलांनी गांधीजीँना सांगितल जर 55 कोटी रुपये हिस्सा म्हणुन पाकिस्तानला द्यावे लागतील तर दुस-या महायुद्धात आपल्या देशाने घेतलेल्या 110 कोटी कर्जाच्या रकमेचा 1/3 हिस्सा पण पाकिस्तानकडुन वसुल करावा लागेल. तुम्ही बँरिस्टर आहात, तुम्हाला कायदा चांगलाच माहित आहे.\nपाकिस्तानला 55 कोटी देण्यासाठी उतावीळ होऊन आकांडतांडव करणा-या पाकिस्तानप्रेमी गांधीनी या गोष्टीला मात्र पटेलांना स्पष्ट नकार दिला. हा कसला दुटप्पीपणा...\n५५ कोटीची वाटणी झाली तेंव्हा भारताला राष्ट्रीय कर्ज नव्हते.दुसऱ्या महायुद्धात आपण जे ब्रिटनला अन्न्धान्न्य/सैनिकी सामान दिले त्याचे पैसे ब्रिटन आपल्याला देणे लागत होते याला sterling balances असे नाव होते ,���े पैसे आपल्या ब्रीतैन १९५६/५७ पर्यंत देत होते. तेंव्हा कर्जाचा हिस्सा पाकिस्तानला देणे आणि सरदार पटेल याना गांधीजीनी सांगणे इ.,हिंदुत्ववाद्यांचा कल्पना विलास आहे.\n3) गांधीँचा गोडसेँनी वध केला नसता तर 3 फेब्रुवारी 1948 ला गांधींच्या समर्थनाच्या जोरावर भारताची अजुन एक फाळणी निश्चित होती. जिनांची मागणी होती की पश्चिम पाकिस्तानातुन पुर्व पाकिस्तानात जायला खुप वेळ लागतो आणि हवाई जहाज वापरुन जायची सगळ्यांची कुवत नसल्यामुळे आम्हाला बरोबर भारताच्या मध्यातुन एक कोरिडोर बनवुन द्या. जो\nA) लाहोर ते ढाका जाऊ शकेल.\nB) दिल्लीच्या जवळुन जाईल.\nC) ज्याची लांबी 10 मैल हवी आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजुला फक्त मुस्लिम वस्त्या बनतील.\n३ फेब्रुवारी १९४८ ला फाळणी कशी निश्चित होती हेसुध्दा याच कल्पनाविलासाचा एक भाग आहे.महत्मा गांधी,नेहरू,सरदार पटेल,राजेंद्र प्रसाद हे सगळे अतिशय हुशार आणि चाणाक्ष नेते होते .असा corridor देणे म्हणजे भारत पाकिस्तानला देणे हे ह्या नेत्यांना पूर्ण माहित होते.एक उदाहरण देतो ,फाळणीनंतर जीनांनी माउंटबटनला पत्र लिहून पाकिस्तानच्या high commssion [embassy ] साठी दिल्लीचा लाल किल्ला मागितला होता.त्या पत्रावर माउंटबटनने \"Jawahrlal,your comments please.....\" असे लिहून नेहरुना पाठविले ,नेहरूंनी त्या पत्रावर \"\" अशी टिपणी लिहिली आणि भेटीत माउंटबटनला सांगितले की चंद्रगुप्त मौर्यापासून ते मुघल साम्र्यज्याच्या इतिहासाचा भारत वारसदार आहे आणि पाकिस्तान हे फक्त फुटून निघालेले प्रांत आहेत जे एक दिवस परत येतील.\nआम्ही पाकिस्तानला लाल क़िला देणे म्हणजे तो वारसा देणे आहे.म्हणून प.नेहरूंनी दर वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल क़िल्ल्यवरुन राष्ट्राला उद्देशून भाषण देण्याची प्रथा सुरु केली.\nआता असे लोक पाकिस्तानला भारतातून corridor देतील असे वाटणे हे मूर्खपणाचे आहे......\nभारताची फाळणी अटळ आहे हे कांग्रेस,हिंदूमहासभा आणि इतर सर्व पक्षाना साधारण १९४० पासून स्पष्ट दिसू लागले होते.कारण ब्रीतीशानी जाणून बुजून फुलविलेला हिंदू-मुस्लीम द्वेष हा अतिशय पराकोटीला पोचला होता. जो पर्यंत ब्रिटीश सत्तेत होते तो पर्यंत मुस्लीम लीगला पूर्ण मोकळीक होती म्हणून कांग्रेसचा प्रयत्न होता की कसे ही करून ब्रिटीश जावे आणि सत्ता ताब्यात यावी. त्यासाठी १९४०चा राजाजी फॉर्मुला,१९४४ चा भुलाभाई दे��ाई-लियाकत अली करार, १९४४ची गांधी जिन्ना बोलणी, Cripps Mission हे सगळे त्याच धडपडीचा भाग होता.\n१९४६ साली ब्रीतीशानी Cabinet mission पाठविले आणि त्यांनी सांगितलेला मसुदा होता\n१] भारत एक राहिल\n२] पण पूर्व आणि पश्चिमच्या दोन्ही बाजूला पूर्ण पंजाब [म्हणजे सध्याच्या भारतातील पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश ही राज्ये ]आणि पूर्ण बंगाल आणि आसाम [यात भारतीय बंगाल आणि उत्तर पूर्वेकडील ७ राज्ये आली असती ] यांचे दोन मुस्लीम बहुसंख्येचे समूह असतील,\n३] सगळी संस्थाने स्वतंत्र राहतील\n४] केंद्राकडे फक्त सरक्षण,चलन आणि दळणवळण राहील\n५] बाकी सर्व अधिकार ज्यामध्ये कर बसविणे,कायदे करणे इ. येईल हे राज्याकडे राहतील\n६] कुठल्याही प्रांताला भारतापासून कधीही फुटून निघता येईल .\nही योजना मान्य करणे म्हणजे देशाची आत्महत्या झाली असती. पण देश एक ठेवण्यासाठी तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष मौलाना आझादांनी या योजनेला कांग्रेसतर्फे मान्यता दिली. जिनांना तेच हवे होते त्यामुळे त्यांनी आणि मुस्लीम लीगने या योजनेला ताबडतोब मान्यता दिली.\nत्या बरोबर या योजनेतला धोका गांधी-नेहरू-पटेल या त्रयीने ओळखला. गांधीनी सरदार पटेलांच्या साहाय्याने [कांग्रेस संघटना सरदार पटेलांच्या ताब्यात होती] आधी मौलाना अझादाना काढून नेहरुना कांग्रेस अध्यक्ष म्हणून आणले आणि नेहरूंनी पहिल्याच पत्रकार परिषदेत खुसपट काढून कॅबिनेट मिशन प्लान उधळून लावला.\nत्यानंतर देशातली परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली आणि ब्रिटीश दंगे आवरायच्या ऐवजी ते भडकावत गेले .\nब्रीतीशानी जून १९४८ पर्यंत भारत सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता, आणि ब्रीतीशाना भारत हा आगीच्या लोळात आणि ६५० संस्थाने आणि सर्व जाती-जमाती एकमेकाशी यादवी युध्दात सोडून जाणे होते. त्यासाठी त्यांनी हळूहळू ब्रिटीश फौजा मागे घेऊन कलकत्ता, मुंबई, मद्रास आणि कराची मार्गे भारत तसाच ज्वालांमध्ये सोडून जाण्याचा प्लान बनविला होते. जिना आणि मुस्लीम लीग ब्रिटीश पाठींबा असल्याने काहीही ऐकायला तयार नव्हते. आणि यादवी युध्द भडकू लागले होते. जर भारतीय सैन्य आणि पोलीस इ. या यादवी युध्दात सामील झाले असते तर परिथिती हाताबाहेर गेली असती. मुस्लीम लीगच्या मंत्र्यांनी केंदिय मंत्रिमंडळाचे काम अशक्य केलेहोते. अशा वेळेस फाळणी शिवाय पर्याय नाही ह्या निष्कर्षाला पहिले सरदार प���ेल आणि प.नेहरू आले. कारण फुटून गेलेले प्रांत जर सत्ता हातात असली तर परत आणता येतात, संस्थाने खालसा करता येतात ,प्रबळ केंद्र आणि आर्थिक विकास या गोष्टी जर शांततेने ब्रीतीशांकडून फार अपाय न झालेला देश मिळाला तर होऊ शकतो. या दोघांनी मग गांधी, राजेन्द्रप्रसाद, राजाजी, मौलाना आझाद आणि इतर कांग्रेस नेत्याना convince केले.\n4) गोडसेँनी गांधीजीँचा वध केला कारण गांधीँच्या मुस्लिमप्रेमापोटी हिँदुंवरील अत्याचार प्रचंड वाढले होते. उर्दुला भारताची राष्ट्रभाषा बनवण्याच कारस्थान रचल जात होत. धर्मावर आधारित जगातील भयानक अशी फाळणी झाली होती. सतलज नदीचं पाणी पाकिस्तानला द्यायच आणि कोणतेही संवैधानिक अधिकार नसताना पाकिस्तानला 55 कोटी द्यायचा दुराग्रह गांधीनी केला होता.\nगोडसेने गांधींचा खून करण्यामागे ५५ कोटी तर नक्कीच नव्हते. सतलज नदीचे पाणी पाकिस्तानला देण्याचा जावई शोध कुणाच्या डोक्यातून आला हा एक प्रश्नच आहे. काश्मीर हा मुस्लीम बहुमताचा प्रांत असल्याने तो पाकिस्तानला जायला हवा होता पण भारतातल्या बहुतेक सर्व नद्यांचा उगम काशिमीर/लाधाख मध्ये असल्याने ज्याच्या हातात काश्मीर तो देश दुसऱ्या देशाला पाण्यावाचून मारू शकतो म्हणून साम,दाम ,दंड भेद वापरून गांधी-नेहरू -पटेलांनी काश्मीर आपल्या ताब्यात आणला आणि गेले ६५ वर्षे लाखो फौजा वापरून, अब्जावधी रुपये खर्चून आणि स्थानिक लोकांचे बंड झेलून आपण काश्मीरवर कबजा ठेवला आहे ,पाकिस्तान सुध्दा पाण्यासाठीच काश्मीरच्या मागे लागला आहे. हे आहे पाण्याचे महत्व.\nफाळणीच्या वेळी फिरोझपूर जिल्ला मुस्लीम बहुल असल्याने पाकिस्तानात जाणार होता. आता त्यावेळच्या राजस्तानातील कालव्यांचे Headworks फिरोझपुरला होते, त्यामुळे जैसलमेर, बिकानेर इ. संस्थानिक सरदार पटेलाना भेटले की जर फिरोझपूर पाकिस्तानात गेले तर आम्हालाही पाकिस्तानात जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पटेलांनी त्याना प. नेहरुकडे पाठविले, प.नेहरूंनी आपले माउंटबटनकडे असलेले आपले वजन वापरून रडक्लिफ कमिशनचा निर्णय फिरवून फिरोझपूर भारतात सामील करविले.\nफाळणीच्या वेळेस काश्मीरचे सगळे दळणवळण हे रावलपिंडीमार्गे होते अथवा गुरुदासपूर जिल्ह्यातील पठाणकोट मार्गे होते. गुरुदासपूर मुस्लीम बहुसंख्येचा असल्याने तो पाकिस्तानात जाणार होता.कारण फाळणीचा जिल्हा हा घाताक्निहाय होता,पुन्हा प.नेहरूंनी आपले वजन वापरून गुरुदापूर जिल्ह्याची फाळणी करवून ४ तालुके भारतात आणि ३ पाकिस्तांत गेले.यामुळे पठाणकोट तालुका भारतात आला आणि काश्मीरचे दळणवळण भारताशी राहिले जे पुढे ३ महिन्यांनी अनन्यसाधारण महत्वाचे ठरले.\nपाण्याचे आणि काश्मीरचे महत्वाचे एक उदाहरण म्हणजे १९६५च्या युध्दात आपण धरणातून पाणी सोडून पूर आणून त्यात १०० च्या वर पाकिस्तानी रणगाडे खेमकरण येथे पाण्यात बुडवून पाकिस्तानी सैन्याचा कणा मोडला .\nउर्दूला भरतची राष्ट्रभाषा जिथे मौलाना अबुल कलम आझाद स्वातंत्र्यानंतर १० वर्षे शिक्षण मंत्री असून करू शकले नाही तिथे १९४७ मध्ये कसे शक्य होते.हिंदुत्ववाद्यांचा गान्धीविरोधी प्रचार हा अशा बाजार्गाप्पावर असतो.\n5) 22 आँक्टोबर 1947 ला पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केल्याने पाकिस्तानला 55 कोटी रुपये देणे केँद्रीय मंत्रीमंडळ टाळत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर गांधीनी 55 कोटी देण्यासाठी आमरण उपोषणा केल नाही तर सरकारने पाकिस्तानला पैसे का दिले...\n6) जुन 1947 मध्ये दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत विभाजनाचा प्रस्ताव अस्विकार केला जाणार होता पण गांधीजीनीच त्या प्रस्तावाचे समर्थन केले. देशाचे विभाजन माझ्या म्रुत्युशय्येवरच होईल असे सांगणा-या गांधीँचा हा दुतोँडीपणा कशासाठी...\n५] आणि ६ चे उत्तर आधीच्या उत्तरात आले आहे....\n7) फाळणीवेळी जिनांनी हिँदु मुस्लीम लोकसंख्येच्या संपुर्ण अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवला होता पण गांधीनी तो का स्वीकार केला नाही...\n‎जीनांनी लोकसंख्येच्या अद्लाबद्लीचा प्रस्ताव जसा प्रचार केला जातो तसा दिला नाही.१९४६ मध्ये वव्हेल सिमला वाटाघाटी आणि कॅबिनेट मिशन प्लान यामध्ये कांग्रेसचा एकच मुद्दा होता की पूर्ण भारतभर हिंदू-मुस्लीम लोकसंख्या ही अशा प्रमाणात एकमेकात मिसळली आहे आणि बंगाल अथवा कोकणातला मुसलमान हा पंजाबी मुस्लिमापेक्षा तिथल्या स्थानिक हिंदुशी जवळचा आहे.त्यामुळे हिंदू मुस्लीम हे दोन देश नाहीत आणि जीन्नांचे पाकिस्तान हे व्यवहार्य नाही.या मुद्द्याला उत्तर म्हणून जीनांनी सांगितले की जर मिश्र लोकसंख्या ही एकच अडचण असेल तर हिंदू मुस्लीम लोकसंख्या अदलाबदल करावी. पुढे जेंव्हा कांग्रेसने फाळणी मान्य केली तेंव्हा जिन्ना अथवा मुस्लीम लीगने ही गोष्ट पूर्णपणाने सोडली [dropped the offer].\n8) दिल्लीमध्ये हिँदु निर्वासितांना राहायला कोणतीच व्यवस्था नसल्याने खाली पडलेल्या मशीदीँमध्ये हिँदुनी शरण घेतली तेव्हा गांधीनीच दिल्ली पोलिसांना आदेश दिला की, मशीदीवर हिँदुंचा कोणताही अधिकार नाही. त्यांना हाकलुन लावा आणि मशीदी खाली करा. कड...कडीत थंडीत महिला आणि छोटीछोटी मुल गटाराच्या किनारी राहु लागली. जेव्हा हे निर्वासित गांधीजीँना भेटुन शरण मागायला गेले तेव्हा बिर्ला भवनमध्येच गांधीनी त्यांना सांगितले की तुम्ही का आलात इथे... पाकिस्तानात अहिँसात्मक प्रतिकार करायचा होता... पाकिस्तानात अहिँसात्मक प्रतिकार करायचा होता... तुम्ही इकडे परत आलात हाच तूमचा अपराध आहे. ज्या पाकिस्तानातुन रेल्वे भरुन \"आजादी का तोहफा\" लिहुन हिँदुंची प्रेते पाठवली जात होती त्याच पाकिस्तानात महिला आणि लहान मुलांना अहिँसात्मक प्रतिकार करायचा मुर्खपणाचा सल्ला गांधीजी कसे काय देऊ शकतात...\nमला तरी गांधी निर्वासित बायकाना असे काही म्हनालाचा उल्लेख मिळाला नाही.आपण संदर्भासहित [बाजारगप्पा नाही] दिलात तर मी तपासून सांगू शकेन.\n9) गांधीनी जिनांना \"कायदे आजम\" ही उपाधी कशी काय दिली...\nजिनांना क़ैद-ए -आझम [great leader]ही पदवी देण्यासही गांधीजींचा काहीही संबंध नव्हतां.जिनांना ही पदवी १९१६च्या मुस्लीम लीग अधिवेशनात मौलाना मोहानि यांनी दिली. त्या वेळेस गांधीजीचा भारतीय राजकारणात उदयसुध्दा झाला नव्हता.\n10) भगतसिँग, सुखदेव आणि राजगुरुला सोडवण्यासाठी काँग्रेसवर आतुन दबाव होता. समस्त भारतीय जनतेची ती मागणी होती. भगतसिँगची वाढती लोकप्रियता पाहुन प्रसिद्धिला हपापलेल्या गांधीनी ते होऊ दिले नाही. काही दिवसातच गांधी-आयर्विन करार झाला ज्यात ब्रिटीश सरकार राजकीय कैद्यांना सोडवण्यास तयार झाली. जर गांधीनी थोडा दबाव आणला असता तर भगतसिँग वाचले असते.\n१८५७ पासून ब्रिटीशांनी एक अत्यंत कठोर निती ठेवली होती की जी व्यक्ती अथवा संघटना सरकारविरुध्द शस्त्र उचलेल त्यांची पाळेमुळे खणून काढावयाची.खूनात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांना फाशी,आजुबाजुच्या लोकांना ,नियोजन करणार्‍यांना २५/५० वर्षे काळे पाणी आणि सरसकट सगळ्याची मालमत्ता जप्त करणे ,नोकर्‍यावरुन काढणे इ. ज्यांच्यावर संशय आहे पण पुरावा नाही त्यांच्यावर दूसर्‍याच फालतू कारणाने खटला भरुन लांब कैद जसे लोकमान्य टिळकांवर अग्रलेखावरुन खटला भरुन ६ वर्षे मंडालेला पाठविले जिथे त्या थोर महामानवाची प्रकृती कायमची ढासळली.या नियमाला काहीही अपवाद नव्हता. तेंव्हा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची सुटका गांधींच्या सांगण्यावरून करेल ही कल्पनाच चुकीची आहे.\n१९३० च्या आंदोलनात कान्ग्रेसने सोलापूर शहर ८ मे १९३० ते १२ मे १९३० या काळात ताब्यात घेतले होते आणि सशस्त्र आंदोलन करून ब्रिटीश शहर सोडून पळून गेले होते. ५ दिवसानंतर ब्रिटीश फार मोठी फौज घेऊन परत आले, अवाढव्य दडपशाही केली.मल्लाप्पा धनशेट्टी , अब्दुल रसूल क़ुर्बान हुसेन , जगन्नाथ भगवान शिंदे आणि श्रीकिसन ळक्ष्मीनारायण सारडा या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा खटला भरून त्याना फाशी शिक्षा दिली.या वीराना १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर लटकाविले . भगतसिंग इ.ना २३ मार्च १९३१ ला .आता एक क्षणभर असे मानले की गांधीजी अतिशय दुष्ट होते आणि त्यांनी मुद्दाम भगतसिंग इ.ना वाचविले नाही.\nपण जिथे गांधीजी आपल्या कांग्रेस कार्यकर्त्याना वाचवू शकले नाही तिथे ते भगतसिंग इ. ना कसे वाचवू शकले असते\n१९२२ मध्ये सत्याग्रह करणाऱ्या जमावाने उत्तरप्रदेशातील चौरीचोरा इथे दंगल भडकून २२ पोलिसाना जिवंत जाळले .महात्माजींनी त्यामुळे सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले.त्यानंतर ब्रीतीशानी अमानुषपणे १९ लोकाना फाशी, ११० लोकाना जन्मठेप आणि ४३ लोकाना ५ ते १२ वर्षे जेलची सजा दिली .ब्रिटीश भागात्सिंगाना सोडणार नव्हते ही गोष्ट आपण समजून घेत नाही,गांधी अथवा नो गांधी.\nगांधीजीनी तत्कालीन व्होईसरॉयला लिहिलेले पत्र या लिंकवर उपलब्ध आहे ,जरूर वाचणे.....\nजालियानवाला हत्याकांड(April 13, 1919) हे महात्माजींच्या आयुष्यातला एक महत्वाचे वळण होते.तो पर्यंत त्यांचा विश्वास होता की ब्रीतीशाक्डून वसाहतीचे स्वराज्य घ्यावे.[dominion status जसे ऑस्ट्रेलिया,नुझीलंडचे आहे.]पण या हत्याकांडामुळे गांधीजी ब्रिटीश हे दुष्ट आहेत आणि संपूर्ण स्वराज्य हे मिळवले पाहिजे या निष्कर्षाला पोचले.\nकांग्रेस सत्य्ग्रहातून पंजाबमध्ये ८ एप्रिल १९१९पासुन दंग्यांना सुरुवात झाली आणि लोकांनी सरकारी इमारती,पोलीस इ.वर हल्ले सुरु केले. त्यात एका ब्रिटीश बाईवर बाझारात हल्ला करण्यात आला आणि ब्रिटीश धोरणाप्रमाणे भारतीयाना धडा शिकविण्यासाठी जन डा��रने शेकडो लोकांचे हत्याकांड केले.\nही बातमी कळल्यावर गांधीनी पंजाबला जाण्याचा प्रयत्न केला.पण सरकारने त्याना ८ एप्रिल ला पंजाबमध्ये येण्यास जी मानाई केली होती त्याप्रमाणे त्याना येऊ दिले नाही.३ वेळा त्याना पंजाबच्या सरहद्दीपासून परत पाठविले. तरीही नेहरू,सरदार पटेल ,प.मालवीय इ. नेते तिथे गेले. सरकारी सूत्राप्रमाणे जालियानवाला जमाव हा हिंसक बनला होता म्हणून डायरने गोळीबार केला इ. आणि फक्त ३७९ माणसे मेली.\nमग ऑक्टोबर १९१९ मध्ये सरकारने गांधीजीना पंजाबला जाण्याची परवानगी दिली.लाहोर आणि अमृतसर मध्ये सर्व शहर गांधीजींसाठी रेल्वे स्टेशनला लोटले.मग ब्रिटीश सरकारने जो अभियोग नावाचा विनोद चालविला होता त्याच्याविरुद्ध कांग्रेसने गांधीजीच्या अध्यक्षतेखाली अभियोग नेमला.गांधीनी सक्षिपुराव्याने सिद्ध केले की जमाव निशस्त्र होता,शांततापूर्ण होता आणि डायरने गोलीबारार १५०० माणसे मारली.ही यादी गांधीजीनी नावपत्त्यासगट प्रसिध्द केली.\nगांधीजीनी स्मारकासाठी प.मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.जा समितीने पैसे गोळा करून जालियानवाला बाघ त्याच्या मालकाकडून १९२० मध्ये विकत घेतली.पण तिथे स्मारक बनवायला स्वातंत्र्य यावे लागले.\nसरकारच्या अभियोगाने डायर हा थोड्या[] उताविल्पनाने वागला पण निर्दोष होता असा निष्कर्ष काढला.\n11) जालियनवाला बाग हत्याकांडातील खलनायक जनरल डायर वर अभियोग चालवला जावा अशी देशवासियांची मागणी होती. त्याला गांधीजीनी का समर्थन केले नाही...\nभगतसिंगानी तर आगगाडी लूटण्यापासून खूनापर्यंत सगळे केले.तसेच भगतसिंग आणि त्यांचे साठी हे कडवे कम्युनिस्ट होते. त्यांनी त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीला अनुसरुन \"Indian Republican Army\" ही सशस्त्र सेना स्थापन केली होती. ब्रिटिशांना जर जास्त भय कशाचे होते तर भगतसिंगासारखे कम्युनिस्ट लोक रशियाचा पाठींबा घेउन कम्युनिस्ट क्रांती घडवतील.त्या काळात कम्युनिस्ट विरोध हा वसाहतवाद्यांमध्ये अचाट होता .....\nमहात्मा गांधींच्या सांगण्यावरुन ब्रिटीश त्या तिघांना माफ करतील ही सुतराम शक्यता नव्हती.\n12) गांधीनी एकीकडे काश्मीरचा हिँदु राजा हरिसिँगला शासन सोडुन प्रायश्चित घेण्याचा सल्ला दिला तर दुसरीतडे हैदराबादच्या निजामाला समर्थन केले.\n1947 च्या जून जुलै या काळात सरदार पटेलांनी बहुतेक ���र्व संस्थाने साम,दाम,दंड,भेद इ. मार्गांनी विलीन करण्यात पहिले पाउल उचलले.प्रश्न होता काश्मीरचा .कारण फाळणीच्या वेळी ठरविलेल्या दंडकाप्रमाणे मुस्लिमबहुल काश्मीर हा पाकिस्तानात जाईल ही अपेक्ष होती,पण तरीही काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्न गांधी,नेहरू,पटेल करत होते.१९३५ च्या कायद्याप्रमाणे जर राजाने विलीनीकरणनाम्यावर सही केली तर काश्मीर मुस्लिमबहुल असून भारतात येऊ शकत होता,पण त्याच न्यायाने हैदराबाद ,जुनागड हे पाकिस्तानात जाऊ शकत होते.\nया पूर्ण काळात काश्मीरचा महाराजा हरिसिंग हा दोन्ही दरडीवर पाय ठेवून काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होता.तो आणि त्याचा पंतप्रधान काक[सिद्धार्थ काकचे आजोबा] भारतविरोधी कारवाया करून जीनांच्या दाढीला हात लावत होता.जीन्नानी तर हरीसिंगाना blank cheque दिला होता पाकिस्तानात सामील होण्यासाठी .\nअशा वेळेला जर महाराजा भारतात सामील झाला नाही तर दंगे भडकतील आणि पाकिस्तान काश्मीर गिळेल हा इशारा परखड शब्दात देणे जरुरी होते.नेहरू /पटेलाना महाराजाने स्पष्ट येऊ नका म्हणून सांगितले .म्हणून महाराजाला समजावयाला स्वतः माउंटबटन १८ जुन्लां ४ दिवस काश्मीरला गेला,पण महाराजा ऐकायला तयार नव्हता.मग महत्माजी ३१ जुलै ते २ ऑगस्टला काश्मीरला गेले. जेंव्हा महाराजा ऐकेना तेंव्हा गांधीजीनी त्याला सांगितले की जर \"आपल्याला आपल्या प्रजेचे भले काळात नसले अथवा करायचे नसले तर आपण सन्यास घेऊन काशीला जा आणि राज्य युव्राजाना सोपवा.[युवराज करणसिंग हे भारतप्रेमी होते.]\n१९२० च्या दशकात जेंव्हा गांधीजीना विचारले की आपण ब्रीतीशाना जा सांगता आहे ,मग राज्य कोण करेल ,गांधीजीनी सांगितले कोणीही भारतीय चालेल ,अगदी हैदेराबाद्चा निझामसुध्दा पण ब्रिटीश नको.हे विधान विकृत करून वापरले जाते.\n13) गांधीजी अहिँसेच तुणतुण वाजवत असायचे पण त्यांनीच सैनिकांना दुस-या महायुद्धात ब्रिटीशांसाठी बंदुका हाती घ्यायला लावल्या.\n१]महात्माजींनी सैन्य भरतीचा पुरस्कार हा पहिल्या मह्युध्दात केला होता ,दुसऱ्या महायुध्दात नाही .\nदुसऱ्या महायुध्दात सैन्य भरतीचे आवाहन जिना आणि स्वा.सावरकर यांनी केले होते.\n२] आपण अगदी बरोबर शब्द वापरला आहे की महात्माजी अहिंसेचे \"तुणतुणे\" वाजवीत असत. ते तुणतुणे होते ,जरुरी असेल तेंव्हा वापरायचे नसेल तेंव्हा बाजू��ा ठेवायचे.\nमहात्माजींचा स्वतःचा अहिंसेवर फारसा विश्वास नव्ह्ता.१९२१ च्या सत्याग्रहात महात्माजींनी ज्या मागण्या ब्रिटीशांसमोर ठेवल्या त्यात पहीलीच मागणी आहे \"भारतियांना शस्त्र बाळगण्याची मनाई रद्द करा\". १९४२चा लढा,काश्मीर,जुनागड इ.ठिकाणी कांग्रेसने शस्त्र वापरले पण महात्माजींनी त्याचा कधीही निषेधसुध्दा केला नाही.\nमहात्माजींनी अतिशय धूर्तपणाने अहिंसा हे शस्त्र म्हणून वापरले ,तत्व म्हणून नाही. आणि महात्म्याचे समर्थक आणि विरोधक दोघेही या शस्त्राला तत्व समजून त्याचा गवगवा,धिक्कार इ.करत बसले.पण या अहिंसेचा दिखावा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणाने केला.त्याचे तत्वज्ञान दाखविले.ब्रिटिश यामुळे पूर्ण बुचकळ्यात पडले आणि त्यांना या माणसाला कसे आवरावे हा मोठाच यक्षप्रश्न झाला.\nया साध्या माणसाने एक गोष्ट ओळ्खली की एकदा हा समाज जागा झाला की या समाजातल्या लोकांचेच भाउ,वडील,मुलगा इ.इ. लष्करात,पोलिसात, Government मध्ये असतात आणि हा समाज जागा झाला की या सगळ्या संस्था हातात येण्यास वेळ लागत नाही. आझाद हिन्द फ़ौज,नाविक बंड इ. हा त्याचाच परिपाक असतो.\n14) काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोसांना अध्यक्ष करण्यात आले पण गांधीजी सितारमय्याना समर्थन देत होते. त्यांनी सुभाषबाबुंना नेहमीच विरोध आणि असहकार सुरु केला. शेवटी कंटाळुन सुभाषबाबुंनी काँग्रेस सोडली.\nसुभाषचंद्र बोस १९११ च्या मट्रीकच्या परीक्षेत सर्वप्रथम आले,त्यानतंर केंब्रिज विद्यापिअठातून १९२२ साली बी.ए. झाले आणि त्यावर्षीच्या I.C.S.परिक्षेत दूसरे आले. हे सांगण्याचा हेतू आहे की ते कीती हुशार होते. त्यानतंर त्यानी I.C.S. चा राजीनामा दिला आणि भारतात येउन सी.आर.दास यांच्या हाताखाली कांग्रेस चळवळीत भाग घेतला.\nअसा हुशार,लोकप्रिय नेता गांधिजींच्या प्रभावाखाली आला त्याला काहीतरी कारण असेलच. दास यांच्या मृत्युनंतर बोस बंधु बंगाल कांग्रेसचे सर्वेसर्वा होते. कांग्रेसने नेताजींना कायम दुर्लक्षीत ठेवले ही माहीती सपशेल चुकीची आहे. कांग्रेसची संघटना आणि खजीना हा स्वातंत्र्यपूर्व काळात सरदार पटेल गटाच्या ताब्यात होता. कांग्रेसमध्ये जो समाजवादी गट होता त्याचे नेते प.नेहरु आणि नेताजी होते. आणि या गटाचे दूसर्‍या पातळीचे नेते जयप्रकाश नारायण, डा.लोहिया, एस.एम.जोशी हे होते. या ��माजवाद्यांचे नेहरु आणि नेताजी फार लाडके होते. स्वातंत्र्यानतंर कांग्रेसने जी आर्थीक धोरणे अवलंबिली जसे धरणॆ ,पाट-बंधारे,जड उद्योग [heavy industries] ,मिश्र अर्थव्यवस्था याचा पूर्ण आराखडा कांग्रेसकडे तयार होता. कांग्रेसकडे \"Congress Planning Commision\" या नावाची संस्था होती[ज्याची वारसदार सध्याचे Planning Commision आहे] त्याचे मूख्य होते नेताजी आणि पहिल्या दोन पंचवार्षीक योजनाचा संपूर्ण आराखडा हा नेहरु आणि नेताजींनी स्वातंत्र्याच्या १७ वर्षे आधी १९३१च्या कांग्रेस अधिवेशनात सादर केला होता. नेहरु आणि नेताजींची मैत्री ही त्यावेळच्या सगळ्या जगाला माहीत होती.\nश्री. इदिंरा गांधीना क्षय रोग कमला नेहरुंची सेवा करुन झाला. त्या काळी क्षय रोग हा असाध्य होता .त्यासाठी श्रीमती इंदिरा गांधीना १९३६ मध्ये स्वीझर्लंड्मधल्या इस्पीतळात जव्ळ जवळ दीड वर्षे ठेवले होते तेंव्हा त्याना नियमीत भेटायला फ़क्त नेताजी आणि फिरोझ गांधी जात होते.\n१९३३ ते १९३६ चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर नेताजी युरोपात होते,त्या काळात त्यांनी मुसोलिनी व काही जर्मन नाझींची मैत्री केली,त्यांच्या सारख्या समाजवादी माणसाला नाझींची मैत्री हा फ़ार मोठी तत्वाला घातलेली मुरड होती.\nनेताजी १९३८ ला कांग्रेसचे अध्यक्ष झाले ते गांधीजीच्या आशीर्वादाने.\nतसेच १९३९ एप्रिल पर्यंत महायुद्ध भडकणार हे स्पष्ट होते ,त्यामुळे जर शत्रुराष्ट्राची मदत घेणे असेल तर त्यासाठी सुभाश्बाबुना कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणे भाग होते.मग भांडणाचे नाटक तेही वृतपत्रातून,सरदार पटेलांनी नेताजींवर केस टाकणे की यांनी माझ्या भावाला फसवून मरणोत्तर त्याची इस्टेट ढापली इ. नाटके झाली.\nनेताजींनी कधीही कांग्रेस सोडली नाही ,त्यांनी कांग्रेसअंतर्गत Forward Block ही संस्था स्टेपन केली.\n1] आझाद हिंद फ़ौजेत फ़क्त दोनच सुट्ट्या असावयाच्या २६ जानेवारी जानेवारी जो कांग्रेसने १९३० साली स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित केला होता आणि २ आक्टोंबर ,महात्माजींचा वाढदिवस.\n2] महात्मा गांधीना \"राष्ट्र्पिता\" ही पदवी प्रथम सुभाषबाबूंनी रेडिओ बर्लिनवरुन भाषण करतांना दिली होती.\n3]आझाद हिंद फ़ौजेचे राष्ट्रगीत \" जन मन गण \" होते ज्याची जर्मनीत पाडलेली रेकार्ड आजही उपलब्ध आहे.\n४] आझाद हिंद फौजेचा ध्वज हा तिरंगा होता.\n५] सुभाष बाबुनी सांगितले की माझे सरकार हे ��ंगामी सरकार असेल आणि स्व्तान्त्र्यानंतर कांग्रेस सरकार स्थापन करेल.\n6]जपानी हल्यापुढे ब्रिटीशानी माघार घेतली तर कांग्रेस संघटनेने देश कसा ताब्यात घ्यावा ह्याच्या सीक्रेट आदेश मी ,मौलाना आझाद आणि सरदार पटेलानी दिलेले आहेत\n७]महात्मा गांधी ४२ चा लढा सशस्त्र असेल आणि भूमिगत व्हा हे सांगत देशभर समाजवादी नेत्यांच्या बैठका घेत हिंडत होते ही गोष्ट एस.एम.जोशींनी त्यांचे आत्मचरीत्र \"मी एस.एम.\" यात नोंदवली आहे.\nकांग्रेसचे सगळेच नेते धूम्र पडदा[Smoke screen] तयार करण्यात फार हुशार होते.\n८] युध्दानंतर २० वर्षानी प. नेहरु बरिस्टरीचा रोब परिधान परीधान करुन आझाद हिंद फ़ौजेच्या बचावाला लाल किल्ल्यातल्या खटल्यात उभे राहीले, युध्दानंतर बेचिराख झालेल्या युरोपात नेताजींच्या ऑस्ट्रियन बायको आणि मुलीचा शोध घेऊन नेताजींच्या बायकामुलांची काळजी एक शब्दही न बोलता कांग्रेस पक्षाने घेतली...\nप्रतिप्रश्न: अजित सर तुम्ही ज्या काही गोष्टी मांडल्या त्या मला तरी पटल्या आहेत. मला उगाच कुसपट काढायची सवय नाही. तरीही तुम्ही सुभाषचंद्र बोसांच्या विषयी जे काही स्पष्टीकरण दिल ते मला पटल नाही. सुरुवातीस एकत्र असले तरी सुभाषचंद्र आणि गांधीजीँच्या मध्ये नंतर अनेक मतभेद निर्माण झाले होते. पण तुम्ही सगळ काही आलबेल होत असच दाखवताय. सुभाषबाबुंना पुन्हा काँग्रेसचा अध्यक्ष करण्यास गांधीजीँचा विरोध होता. तरीही सुभाषबाबुंनी ती निवडणुक आपल्या सामर्थ्यावर जिँकुनही दाखवली. तरी देखील गांधीजी आणि त्यांच्या सहका-यांनी नेताजीँशी असहकार चालुच ठेवला. त्याला कंटाळुनच नेताजी काँग्रेस सोडुन गेले. नेताजी सापडले तर त्यांना देशद्रोही म्हणुन अटक केले जावे असा करार देखील गांधीनीच इंग्रजांशी केला. तुम्ही त्यावर काहीच भाष्य केले नाही.\n१]नेताजींनी कांग्रेस कधीही सोडली नाही. कांग्रेसच्या अंतर्गत जे अनेक गट होते त्याप्रमाणे नेताजींनी कांग्रेस अंतर्गत Forward Block ही ही संस्था स्थापन केली.\n२] एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यापैकी नेताजी चांगल्या वर्तणुकीची हमी देऊन १९३३ला युरोपला रवाना झाले.या काळात सरदार पटेलांचे वडील बंधू विठलभाई पटेल हे ही गांधीजीशी भांडून[] युरोपात होते. या दोघांनी पूर्ण युरोप पालथा घातला ,त्यात आयर्लंडचे डे वालेरा होते .यांनी युरोप��त सशस्त्र क्रांतीची चाचपणी केली.विठलभाई पटेलाचा जिनेव्हा ,स्वित्झर्लंड इथे २२ ऑक्टोबर १९३३ ला मृत्यू झाला.त्यात त्यांनी आपल्या मालमत्तेचे ट्रस्टी म्हणून नेताजींना नेमले आणि हा पैसा देशकार्यासाठी वापरावा हे सांगितले.\n३] या तीन वर्षात सुभाषबाबुनी मुसोलीनिशी मैत्री जोडली आणि नाझी लोकांशी ,रशियाशी मैत्री जोडली.नेताजी स्वतः डाव्या विचारांचे असल्याने त्याना नाझींशी मैत्री हा प्रकार फार दुसह होता. नाझीना भारतीयांबद्दल फार घृणा असल्याने आणखी त्रास झाला.\n४] गांधीजी आणि कांग्रेस जे स्वातंत्र्याचे विविध मार्ग धुंडाळत होते त्यापैकी हा एक मार्ग होता.आणि हे मार्ग गांधीजींच्या संमतीशिवाय धुंडाळले जात नव्हते.याच कालखंडात प .नेहरू चीन आणि रशियाला जाऊन आले .[१९२५ ते १९३५ ]\n५] १५ मार्च १९३९ ला जेंव्हा हिटलरच्या फौजा उर्वरित झेकोस्लोवाकियात घुसल्या तेंव्हा वर्षात युरोपात युध्द पेटणार हे निश्चित झाले. तेंव्हा जर्मनी आणि रशियाची मदत घेऊन युध्द करणे हा मार्ग कांग्रेसला भाग होते.\n६] पण या मार्गामध्ये ब्रिटीश सरकारला संशय येऊ न देणे हे महत्वाचे होते. ३ वर्षाच्या युरोप वास्तव्यामुळे आणि वयाने सुभाषबाबू यासाठी अतिशय योग्य होते.\nमग लहान मुलासारखे सर्व कांग्रेस नेते एकमेकाशी भांडले , सर्व भांडणे वृत्त पत्रातून खेळली गेली, त्रिपुरी अधिवेशनात महात्माजींनी नाही सांगूनही सुभाषबाबू उभे राहिले,निवडून आले,आणि स्ट्रेचरवर स्टेजवर आले.मग कांग्रेस महासमितीच्या इतर सर्व सदस्यांनी राजीनामे दिले.\nवल्लभभाई पटेलांनी सुभाषबाबुनी माझ्या भावाला [विठलभाईना ] मृत्युशय्येवर फसवून त्याची इस्टेट सुभाशबाबुनी ढापली म्हणून त्यांच्यावर कोर्टात दावा ठोकला.\nहे सगळे नाटक वर्तमानपत्रातून इतक्या बेमालूमपणे खेळले गेले की सगळ्याना खरे वाटावे.\nया नंतर सुभाषबाबू,नेहरू आणि गांधीजी यांची कलकत्त्यात ३ दिवस बैठक झाली आणि काही महिन्यात सुभाषबाबू पळाले.\nकलकत्ता ते काबुल या प्रवासात त्यांची काळजी मुख्यतः कांग्रेसच्या लोकांनी घेतली .\nम्हणून सुभाश्बाबुंची आझाद हिंद रेडियोवरील भाषणे आणि त्यातल्या त्यात महात्मा गांधीना राष्ट्रपिता ही पदवी देणारे १८ जुने १९४४ चे भाषण वाचण्यासारखे आहे.\nसुख-दुखाच्या परिभाषा बदलल्याहेत आताशा...\nमनाला विचित्र व्यसन जडलंय...\nसुख \"अनुभवायची\" इच्छाच मेलीये जणू...\nपण सुखी असल्याचं दाखवणं भाग पडलंय\nसुन्न करणारी सायंकाळची कातर वेळ\nसमुद्रावरून येणारा स्निग्ध वारा\nआजकाल मन म्हणतं अश्यावेळी...\nजगाच्या पाठीवर कुठे समाधान सापडेल का हो\nदु:खाच्या गाठीवर कुठला रामबाण सापडेल का हो\nरडणारी, आक्रंदणारी मनं, ओढून ताणून जगणं...अन् एकदाचं मरणं\nह्यातून वाचवणारा...एखादा उभार-उधाण सापडेल का हो\nतुच्छ वासनेपोटी वेशीवर टांगली गेलेली लज्जा\nभ्याड काळजाची खोटी उरफाटी काळजी\nहे सत्य बघण्यापेक्षा...दिवास्वप्नात कोण मज्जा\nकलीयुगातलं बांडगुळ मी...अन् स्वप्न सत्ययुगीन काळची\nहे सगळं मलाच का दिसतं\nहतबलतेचा काळोख माझंच मन का कोंदतं\nमाझेच प्रश्न पुन्हा पुन्हा...\nमाझंच मन मलाच विचारतं...\nमाझ्याशीच मी हितगुज साधलं...\nआपसूकच माझं लक्ष वेधलं....\nमन कोवळं ठेव... हळवेपण जप...\nतरी काठिण्याचं कवच असुदे पाठीशी...\nदूरचं एखादं स्वप्न साकारताना...\nअसुदे कितीतरी स्वप्नांचा चुराडा गाठीशी...\nअसा अगम्य संदेश देणारी\nती दोन नदीकाठची कासवं होती...\nदुसर्याकुणाची तरी आसवं होती...\nजागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...\n मी भारतातल्या भ्रष्टाचार, घुसखोरी, महागाई इ इ बद्दल आरडा-ओरड करणार नाहीये. मी अशी आरडओरड करणाऱ्यांबद्दल बोलणार आहे. ;)\nभारतातल्या सद्यपरिस्थिती बद्दल असा राग असणं, वैताग असणं अगदी स्वाभाविकच आहे. नव्हे...तसा वैताग नसेल तर आमची तरुण पिढी थंड रक्ताची आहे असंच म्हणावं लागेल आणि तसं नाहीये... किमान फेसबुक, ट्वीटर, निरनिराळे ब्लॉग्स...असं \"Online activism\" आम्ही फार हिरीरीने करतोय आमचं गरम रक्त असं Online फार तावातावाने उसळतं आमचं गरम रक्त असं Online फार तावातावाने उसळतं शिरा ताणून ताणून (डोळ्यांच्या आणि हाताच्या ;) ) चर्चा घडतात...निरनिराळ्या पक्षाचे, विचारधारेचे तरुण आपलं म्हणणं पटवण्याचा, ठसवण्याचा प्रयत्न करतात...\nआणि बदल घडवण्याचा प्रयत्न करतात...\nजागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...\nमला प्रश्न पडतो की ह्या चर्चा खरंच कुणाची मतं बदलण्यात, सुधारण्यात यशस्वी होत असतील का मी तरी आजपर्यंत कुणी कॉंग्रेसवाला चर्चेनंतर भाजप/शिवसेनावाला बनला किंवा...\"कुणीच नाही-सगळेच चोर आहेत\"...असं बदललेला नाही बघितला. राजकीय पक्ष जाऊद्या... अण्णा हजारे वाले...आणि त्यांचे विरोधक...ह्यांच्यातही चांगलीच जुंपत असते मी तरी आजपर्यंत कुणी कॉंग्रेसवाला चर���चेनंतर भाजप/शिवसेनावाला बनला किंवा...\"कुणीच नाही-सगळेच चोर आहेत\"...असं बदललेला नाही बघितला. राजकीय पक्ष जाऊद्या... अण्णा हजारे वाले...आणि त्यांचे विरोधक...ह्यांच्यातही चांगलीच जुंपत असते कधी कुणी आपापल्यापरीने, \"मोठा\" विचार करून आपलं मत बदललं...असं फारच क्वचित घडतं कधी कुणी आपापल्यापरीने, \"मोठा\" विचार करून आपलं मत बदललं...असं फारच क्वचित घडतं मग उपयोग काय होतो अश्या चर्चांचा\nमत बदलत नाही...आणि त्याहून महत्वाचं...कृतीही घडतंच नाही\nसर्वच जण नुसते बोंबलत बसतात\nकाही लोक खरोखर कृती घडवायचा प्रयत्न करतात. पण त्यांची कृतीदेखील मला बुचकळ्यात पाडते. असं वाटतं की \"ह्या\" कृतीने काय होणार\nकाय असतं ह्यांचं म्हणणं\n\"शिवाजीमहाराज नुसते गप्पा मारत बसले असते तर काय झालं असतं...तुम्ही चांगले नागरिक बना...बाकीच्यांना चांगले नागरिक बनवा...आपापल्यापरीने समाजप्रबोधन करा...इ इ\"\nवरील भूमिका चुकीची नक्कीच नाही आपण सगळ्यांनीच चांगलं नागरिक असणं हे आपलं प्रथम कर्तव्य आपण सगळ्यांनीच चांगलं नागरिक असणं हे आपलं प्रथम कर्तव्य आणि इतरांना चुकांपासून परावृत्त करणं हे दुसरं आणि इतरांना चुकांपासून परावृत्त करणं हे दुसरं\nपण शिवाजी महाराज असं करत बसले का की सावरकर\n\"आपण चांगलं बना, आपल्या पासून सुरुवात करा, समाज चांगला बनवा...\" ही भूमिका चांगली असली तरी ही समस्येचं समाधान देत नाही \"सगळा किंवा बहुतांश समाज चांगला बनेल\"...\"अश्या\" पद्धतीने चांगला...ही एक \"Perfectly Utopian Society\" असू शकते...अशी भाबडी अपेक्षा केल्यासारखं आहे\nवास्तविकतः, सामान्य लोक \"मुळात\" चांगलेच असतात. त्यांना वाईट बनावं लागतं...एक तर खाजगी अडचणींमुळे...किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. त्यांना \"चांगले बना\" हे सांगायची गरज नाही...गरज आहे त्यांना चांगलं बनता येईल अशी परिस्थिती निर्माण करण्याची...आणि ती...\"सामुहिक प्रयत्नाने\" बनेल आणि त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन...काही मोजक्याच लोकांचा समूह---संघटन बनवून तसे प्रयत्न करावे लागतील.\nतसं नं करता...समाजातले प्रश्न सुटण्याची अपेक्षा करणं म्हणजे...\"श्रीराम\" व्हायला नकोय...पण \"रामराज्य\" तर हवंय...\nशिवाजीराजे असोत की लोकमान्य...ह्या लोकांनी \"रस्त्यावर उतरून\" काम करूशकतील अश्या मोजक्याच लोकांना हाताशी धरून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. एक-एक गड...एक एक समस्या...हाती घेऊन ति��ा फडशा पाडला. पण आज आमचे बरेच लोक अश्या समस्यांच्या फक्त \"प्रचार\" करण्यावर भर देतात...\nआणि परत...\"जागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...\nउदाहरण द्यायचं तर नुकतच Chief of Army Staff, General VKSingh, ह्यांनी पंतप्रधानाना लिहिलेलं पत्र...ते बाहेर मिडीयाला कळणं हे प्रकरण. मूळ समस्या सर्वाना माहित आहे...आणि तरी त्या बातमीच्या लिंक वर लिंक सगळीकडे टाकायच्या आणि ओरडत बसायचं...\"आग की तरेह फैलावो... आंधी लावो...\nआपली सेना आज नाजूक अवस्थेत आहे...आणि ते तसं सरकारमुळे झालंय...फक्त कॉंग्रेसच नाही...आधी आलेल्या प्रत्येक सरकारने कुठल्या ना कुठल्या प्रकारे देशाचे, संरक्षण व्यवस्थेचे लचके तोडलेच आहेत. आणि हेच आम्ही गेल्या आठवडाभर एकमेकांना सांगत सुटलोय ह्याला काय फार अक्कल लागते का ह्याला काय फार अक्कल लागते का की इतरांना हे माहित नाही की इतरांना हे माहित नाही उगीच आपलं जहाल लिहीत बसायचं...\n\"Like\" आणि \"Comment\" च्या हव्यासापोटी\nSolution कुणी देत नाही...\nआणि जर कुणी Solution देतंय...तर त्यावर चर्चा घडतंच नाही...योग्य प्रतिसाद अजिबात दिला जात नाही...योग्य प्रतिसाद अजिबात दिला जात नाही मग त्यावर कृती तर दूरच\n आज सोनिया आहे...उद्या कुणी दुसरं असेल... आज जर फक्त प्रश्नावरच चर्चा करत बसलो आणि शिव्याच देत बसलो तर प्रश्नामागची मूळ कारणं, आणि त्यावरचे उपाय कधी शोधणार आज जर फक्त प्रश्नावरच चर्चा करत बसलो आणि शिव्याच देत बसलो तर प्रश्नामागची मूळ कारणं, आणि त्यावरचे उपाय कधी शोधणार कोण शोधणार त्यावर कृती कधी करणार आणि कृती करायचं ठरलं...तर \"योग्य\" कृती कुठली हे कधी ठरवणार\nसमस्येचं समाधान शोधून त्यावर काहीतरी करणं महत्वाचं...आणि \"योग्य\" ते करणं त्याहून महत्वाचं\nनाहीतर प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक आंदोलन अण्णांच्या जनलोकपाल सारखं...एखादं हसं होऊन बसतं...आणि मग ज्यांची काही विधायक कार्य करण्याची इच्छा आहे, \"परिस्थिती सुधारू शकते\" असा विश्वास ज्यांना आहे...ते सुद्धा उत्साह गमावून बसतात.\nपण माझे जाज्वल्य देशाभिमान असणारे, प्रखर विचार असणारे मित्र हे समजूनच घेत नाहीयेत...\nआणि काही फक्त चर्चा करण्यात...तर काही \"रामराज्य\"च्या स्वप्नात गुंग आहेत\nगांधीजी---शंका व समाधान (भाग १)\nफेसबुकवर अनेक विषयांवर घडलेल्या अनेक चर्चा मी अनुभवल्या आहेत. बऱ्याच चर्चांमध्ये हिरीने सहभागही घेतला आहे. त्या सर्व चर्चांमध्ये उजवी वाटले...\nजबाब��ार कोण - भ्रष्ट नेता की अंधभक्त कार्यकर्ते \nआज देशाच्या असलेल्या वाईट परिस्थितीबद्दल काही वेगळी पार्श्वभूमी द्यायला नको. आपण सर्व हे सगळं चांगलंच जाणून आहोत. प्रत्येकवेळी विषय निघाला ...\nलोकांना शिस्त लावणार तरी कशी\nअनेकदा लोकांच्या बेशिस्त व्यवहाराबद्दल लोकांना जबाबदार धरताना काही ठराविक विचार व्यक्त होत असतात. \"लोकांना \"सरकारने\" का बरं...\nआर्यन इन्व्हेजन थेओरी आणि \"जैन\" पावभाजी\nनुकतीच \"भारत एक खोज\" ही मालिका बघायला सुरुवात केलीये. तिसरा एपिसोड बघुन झालाय. दुसऱ्या भागापासून 'बाहेरून आलेल्या' लोकांन...\n\"बामणाला मारा\" विरुद्ध \"ब्राह्मणा जागा हो\n\" जात\" \"धर्म\" \"भाषा\"...आपल्या भारतात ह्या गोष्टी प्रचंड सामर्थ्य बाळगून आहेत. दुर्दैवाने , वैयक्तिक बाबी असले...\nगांधीजी---शंका व समाधान (भाग १)\nजागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...\n|| अहं ब्रह्मास्मि || - on Facebook\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/vaccination-of-two-and-a-half-crore-citizens-in-the-state", "date_download": "2021-07-25T08:38:59Z", "digest": "sha1:QUNVK2EAOMWFPMDHI3DYIJWVM3UTJXCC", "length": 5818, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण - द वायर मराठी", "raw_content": "\nराज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण\nमुंबई: राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे.विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.\nलसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.\nमहाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.\nभाजपला ७५० कोटींच्या देणग्या\nखासगी रुग्णालयातील लसींची किंमत निश्चित\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/give-us-reservations-without-pushing-obcs/", "date_download": "2021-07-25T09:54:11Z", "digest": "sha1:Y7XYMH2PALRLCLAKXCCVXRWMQ3OB4ZIP", "length": 15781, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या” – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/महाराष्ट्र/ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”\nओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”\nनाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाचे समन्वयक यांच्यात वारंवार खटके उडताना पहायला मिळत आहे. अशातच राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेताल आहे. या निर्णयावरून मराठा संघटना आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमिवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्याने मराठा समाजाला धोका होणार नाही, हे सरकारने स्पष्ट करून सांगावे, असे ठाकरे सरकारला खासदार संभाजीराजे य��ंनी आव्हान केले आहे.\nईडब्ल्यूएस आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी भूमिका मांडताना यावर काही अक्षेप घेतले आहे. ते म्हणाले की, ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्याने एसईबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी शंका संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण हे सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. ते केवळ मराठा समाजासाठी नाही. पहिल्या दिवसापासून मराठा समाजाने सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याचेही संभाजीराजे म्हणाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चांगला निर्णय अपेक्षित आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.\nओबीसी समाजात भीती : ओबीसी समाजात भीती निर्माण झाली हे खरे आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आपण आजही वाट पाहत आहोत. पण अद्याप त्यांचा वेळ मिळाला नाही, अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.\nचव्हाणांची हकालपट्टी करून मार्ग निघणार नाही : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्यावरुन अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि काही मराठा संघटनांनी केली आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करुन मार्ग निघणार नाही, असे स्पष्ट मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.\nराज्य सरकराच्य भूमिकेवर संभाजीराजे म्हणाले : खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारची भूमिका डळमळीत आहे, असे म्हंटले आहे. आर्थिक दुर्बल घटक अर्थात ईडब्लूएसचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. ईडब्लूएस आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धक्का एसईबीसीला लागणार नाही, याची हमी सरकार घेणार का असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे, असे संभाजीराचे यांनी स्पष्ट केले आहे.\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nऔरंगाबाद नामांतराचा तिढा कसा सुटणार अजितदादांनी दिले 'हे' संकेत\n; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार\nकोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप\nकर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nराज्यात पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही – विनायक मेटे\nकोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देवू: उपमुख्यमंत्री अजित पवार\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/target-of-2472-connection-for-agri-pump-in-kolhapur-and-sangli/", "date_download": "2021-07-25T08:34:57Z", "digest": "sha1:NXYDA5Z7MRNV6KAR7RC6BK2KOTLVFRRU", "length": 7867, "nlines": 82, "source_domain": "marketmedia.in", "title": "कृषीपंप वीज जोडणी धोरणातंर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २४७२ वीज जोडण्याचे लक्ष्य साध्य", "raw_content": "\nकृषीपंप वीज जोडणी धोरणातंर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २४७२ वीज जोडण्याचे लक्ष्य साध्य\nकृषीपंप वीज जोडणी धोरणातंर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २४७२ वीज जोडण्याचे लक्ष्य साध्य\n‘कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२०’ अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर अंतर, रोहित्रावरील भार क्षमता अशा तांत्रिक दृष्ट्या शक्य असलेल्या कृषीपंपाना दि. २६ जानेवारीपर्यंत वीज जोडणी देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २ हजार ४७२ कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात आलेली आहे.\nराज्यशासनाने जाहीर केलेल्या ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२०’ च्या अंमलबजावणीस महावितरणने प्रारंभ केला आहे. या धोरणानुसार कृषीपंप वीज जोडणीसाठी एक कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर अंतरात असलेल्या कृषीपंप वीज जोडणीचे लक्ष्य साध्य करण्यात आले आहे. आता पुढील तीन महिन्यात लघुदाब वाहिनीपासून २०० मीटर अंतरातील कृषीपंप वीजजोडण्या एरियल बंच केबलव्दारे देण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. यात आर्थिक तरतुदीच्या उपलब्धतेनुसार जेष्ठता यादीप्रमाणे वीजजोडणी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना स्वखर्चाने परतावा स्वरूपात वीजजोडणी घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.\nकोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित अनुक्रमे ६ हजार १४८ व ६ हजार ३४७ कृषीपंप वीज जोडण्या पैकी ३० मीटर अंतरातील अनुक्रमे १ हजार ४६३ व १ हजार ९ वीजजोडण्या दिलेल्या आहेत.\nमुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, धर्मराज पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील सर्व अधिकारी – कर्मचारी कृषीपंप वीज जोडणी धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत\nकागलमध्ये उद्या ‘माझा व्यवसाय – माझा हक्क’ मेळावा\nछोट्या पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/another-illegal-bunglow-from-bunglow-sena/19800/", "date_download": "2021-07-25T08:30:25Z", "digest": "sha1:ZVA35OOOSKTIISLZYUJPU2CGTT62XEYN", "length": 11215, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Another Illegal Bunglow From Bunglow Sena", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाबंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला\nबंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nपत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या अनधिकृत बंगल्यांबद्दल माहिती देत शिवसेनेला बंगलो सेना म्हणणाऱ्या भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या अनधिकृत बंगल्यांना लक्ष केले आहे. यावेळी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.\n“शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ७२ गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्र��ारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे.” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.\n“एका बाजूला कोव्हिडमुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधत आहेत. असे असताना सरकार मात्र या दोघांना पाठीशी घालत आहे” असा आरोप करत किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी दापोलीत दाखल झाले.\nट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला\nरेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या याचे थक्क करणारे स्पष्टीकरण\nट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा\nपुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या\nकिरीट सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला या प्रकरणात लक्ष्य केल्याने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.\nमिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.\nपूर्वीचा लेखट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला\nआणि मागील लेखपोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/truth-will-win-said-riya-chakraborty-for-the-first-time-since-the-fir-was-filed/", "date_download": "2021-07-25T08:57:11Z", "digest": "sha1:RVFXPYKLPMADDKU7VC3CDLXYUS63ZNOI", "length": 5618, "nlines": 74, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "“सत्याचा विजय होईल,” FIR दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर - News Live Marathi", "raw_content": "\n“सत्याचा विजय होईल,” FIR दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर\n“सत्याचा विजय होईल,” FIR दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर\nNewslive मराठी- अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.\nयानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये रिया सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आहे.\nरिया चक्रवर्ती यामध्ये म्हणते आहे की, “मला देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझ्याबद्दल भयानक गोष्टी बोलल्या जात असल्या तरी, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही”. रिया चक्रवर्तीने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केलं आहे. त्यांच्याकडूनच हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nव्हिडीओच्या शेवटी रियाने सत्यमेव जयते…सत्याचा विजय होईल असं म्हटलं आहे.\n-रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल\n-सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा\n-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nरिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ ���्हायरल\nभाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/sangamner-khandoba-devasthan/", "date_download": "2021-07-25T10:15:00Z", "digest": "sha1:MMTBZVP57QEF4GVACL7MB4OMPKMS5UEL", "length": 2762, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "sangamner khandoba devasthan – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\nराहुरीमध्ये रस्त्यावर फिरणारांपैकी दोघांना कोरोना\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nपाथर्डी – आयुष काढा आणि अर्सेनिक अल्बमचे वाटप\nसंगमनेर – कुलदैवत खंडेरायाचा येळकोट येळकोट\nअहमदनगर कोरोना संगमनेर सामाजिक\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगर कोरोना राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/18/build-mumbai-aurangabad-nanded-hyderabad-bullet-train-ashok-chavans-demandbuild-mumbai-aurangabad-nanded-hyderabad-bullet-train-ashok-chavans-demand/", "date_download": "2021-07-25T08:42:47Z", "digest": "sha1:KE4YIHTE7IV7ND4YY2WIVEX37ONHZP76", "length": 10497, "nlines": 111, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा – अशोक चव्हाण यांची मागणी - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा – अशोक चव्हाण यांची मागणी\nJune 18, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\t-सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, औरंगाबाद, नांदेड, बुलेट ट्रेन, मराठवाडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुबंई, हैद्राबाद\nमुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हायस्पिड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली असून, पुढील काळात मुंबई ते नागपूर तसेच पुणे, सोलापूर मार्गे मुंबई ते हैद्राबाद अशा मार्गांसाठी बुलेट ट्रेन��े नियोजन आहे. परंतु, या नियोजनात मराठवाड्याला योग्य न्याय मिळालेला नाही, असे सांगत मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद अशा दुसऱ्या मार्गावरील बुलेट ट्रेनचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nअशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या मागणीचे पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी या मार्गाची आवश्यकता व या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने समृद्ध महामार्गाला जोडणारा जालना- नांदेड द्रुतगती महामार्ग मंजूर केला असून, त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे. या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीतून मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला जालना- नांदेडपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. हाच मार्ग पुढे नांदेडवरून हैद्राबादपर्यंत विस्तारित करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करता येईल. त्यामुळे मुंबई- हैद्राबाद प्रवासासाठी पुणे-सोलापूर मार्गे आणि औरंगाबाद-नांदेड मार्गे असे दोन पर्याय उपलब्ध होतील.\nया पार्श्वभूमिवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा बुलेट ट्रेनचा मार्ग हाती घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा. तसेच या प्रस्तावात मुंबई- औरंगाबाद- नांदेड टप्प्यासाठी समृद्धी महामार्गातून जमीन उपलब्ध करुन देत आहोत, असेही नमूद करावे. जेणेकरून मुंबई- औरंगाबाद- नांदेड असा बुलेट ट्रेनचा प्रकल्प तात्काळ मार्गी लागेल, असे अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.\n← दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली पहाणी\nआंबील ओढा येथील रहिवासांचे स्थलांतरन करू नये – डॉ.नीलम गोऱ्हे →\nपर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकां���्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/register/", "date_download": "2021-07-25T10:18:59Z", "digest": "sha1:DXKBBIWHEEZFSMQR2X7OSA3C2G7JZBPV", "length": 3764, "nlines": 95, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "Register | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-07-25T11:03:22Z", "digest": "sha1:JHBHGMQAOA5P57QMAGRBO7SEUWIBOBEJ", "length": 4325, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉरिस फॉस्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nमॉरिस लिंटन चर्चिल फॉस्टर (मे ९, इ.स. १९४३ - ) हा वेस्ट इंडीजकडून १४ कसोटी व दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेलला खेळाडू आहे.\nफॉस्टर चांगला टेबल टेनिस खेळाडूही आहे.\nवेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९४३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/akshay-borade-soclal-media/", "date_download": "2021-07-25T09:07:26Z", "digest": "sha1:VM44WTZVV4TN4LFZGYOWW7RBPFE6JPSJ", "length": 8545, "nlines": 109, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली, - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Top news मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण...\nमागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,\nजुन्नर तालुक्यातील शिरोली जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक मनोरुग्ण आणि बेघर लोकांसाठी काम करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमव सत्यशील शेरकर यांच्यात हा वाद सुरु होता. सत्यशील शेरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर नेऊन आपल्याला मारहाण केली तसेच आपल्या डोक्याला पिस्तुल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप अक्षयनं केला होता.\nत्याने फेसबुक च्या माध्यमातून असे सांगितले होते. व त्या नंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळून तो लोकप्रिय होऊन त्याच्या विरोधात असणाऱ्या ला ट्रोल केल्या गेले होते.यात तर प्रकरणात राजकारणी नेते अमोल कोल्हे तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिल्या होत्या.शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये व हा वाद कुठेतरी थांबावा या उद्देशाने गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास कमिटी व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन त्यांच्यातील वाद चर्चेतून सामोपचाराने मिटवला आहे.\nकंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन\nधक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास\nठाण्यात रुग्णालयांचा अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू\nPrevious articleकंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन\nNext articleछत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभिषेक घराघरात – खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मावळ्यांना आव्हान.\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\nचंद्रकांत पाटलांच्या टीकेवर शिवसेनेचा ‘चंपा’ म्हणत पलटवार\nस्टेट बँकेने आजपासून बदलल्या कामकाजांच्या वेळा\nअँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने बडतर्फ\nजगभरातील पहिलेच प्रकरण : चीनमधील एका व्यक्तीला H10N3 बर्ड फ्लूची लागण\n‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nछत्रपती शिवाजी महाराज मनामनात,राज्यभिषेक घराघरात - खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे मावळ्यां May 31, 2020 at 4:04 pm\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T08:54:18Z", "digest": "sha1:E7WRLDGFYCDEQ27NSEFKNKWGJ6JVZHVK", "length": 12637, "nlines": 115, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "तेराव्या आयफोन फोटोग्राफी पुरस्कार विजेत्यांची घोषणा | आयफोन बातम्या", "raw_content": "\nतेराव्या आयफोन फोटोग्राफी पुरस्कार विजेत्यांची घोषणा\nपरी गोन्झालेझ | | आमच्या विषयी\nआमच्या डिव्हाइसवर आमच्याकडे असलेले कॅमेरे द्रुतगतीने वाढले आहेत. सेन्सरची गुणवत्ता आणि लेन्समुळे हौशी वापरकर्त्यांसाठी अविश्वसनीय प्रतिमा घेणे शक्य होते. इतकेच काय, बरेच वापरकर्ते आधीच बाह्य कॅमेरा खरेदी करण्याऐवजी त्यांच्या मोबाइलवर अधिक शक्तिशाली कॅमेरा असणे पसंत करतात. एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणतात आयफोन फोटोग्राफी पुरस्कार (आयपीपावर्ड्स) ज्याचा प्रवास २०० 2007 मध्ये सुरू झाला. काही तासांपूर्वी तेराव्या आवृत्तीच्या विजयी प्रतिमा सर्वसाधारण प्रकारात आणि १ sub उपश्रेणींमध्ये प्रकाशित केल्या गेल्या.\nहे 13 व्या आयफोन फोटोग्राफी पुरस्कारांचे विजेते आहेत\nआज आम्ही अभिमानाने 2020 आयफोन फोटोग्राफी पुरस्क��र (आयपीपावर्ड्स) च्या विजेत्यांची घोषणा करतो. यावर्षी जगभरातील हजारो छायाचित्रकारांच्या सबमिशनसह हा 13 वा वार्षिक पुरस्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला. डझनभर विजयी छायाचित्रे जगातील शक्तिशाली दृश्ये प्रतिबिंबित करतात, विस्तीर्ण लँडस्केपपासून ते एका झाडापर्यंत, शहराच्या रस्त्यांपासून दूरदूरच्या वाळवंटापर्यंत, कामापासून आणि त्रासातून उन्हात खासगी क्षणापर्यंत.\nन्यूयॉर्कमधील आयफोन फोटोग्राफी पुरस्कारांच्या अधिकृत मुख्यालयातून, स्पर्धेमागील ज्युरी आणि संघाने घोषित केले आहे सर्व श्रेणीतील विजेते. त्यापैकी आयफोन 6 सह टिपलेल्या प्रतिमा देखील आहेत, एक आयफोन जे आयफोन एक्स आणि एक्सएस कमाल वापरणार्‍या इतर विजेत्यांपेक्षा खूपच कमी आहेत. म्हणूनच ज्यूरी केवळ ज्या टर्मिनलसह प्रतिमा हस्तगत करतात तिचेच महत्त्व घेत नाही तर तंत्र, रचना आणि दिवे. या तेराव्या आवृत्तीचे विजेते आहेत:\nडिंपी भलोटिया, युनायटेड किंगडम: ग्रँड प्राइज विजेता. वर्षाचा फोटोग्राफर. उडणारी मुले. स्थान: बनारस, भारत. आयफोन वर शॉट\nअर्टिओम बारीशौ, बेलारूस: 1 वा क्रमांक, वर्षाचा छायाचित्रकार. भिंती नाहीत. स्थानः भारत. आयफोन 6 वर शॉट\nगेली झाओ, चीन. 2 रा क्रमांक, वर्षाचा छायाचित्रकार. स्थान चेंगदू, सिचुआन. शीर्षक नाही. आयफोन एक्सएस मॅक्सवर कॅप्चर केले\nसैफ हुसेन, इराक: तिसरा क्रमांक, वर्षाचा छायाचित्रकार. तारुण्याचा शैक. स्थान: बगदाद, इराक. आयफोन एक्स वर शॉट\nउर्वरित उपश्रेणीतील विजयी प्रतिमांचा सल्ला घ्या आयपीपावर्ड्स अधिकृत वेबसाइट 'गॅलरी ऑफ विनर' विभागात. याव्यतिरिक्त, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की उपश्रेणीतील प्रत्येक विजेत्याने सोन्याच्या पट्टीचा शब्दशः शब्द घेतला जगातील सर्वात ओळखण्यायोग्य खाजगी सोन्याचे पुदीना. जग. त्याऐवजी या उपश्रेणींमध्ये दुसरे आणि तिसरे स्थान मिळवणारे प्लॅटिनम बार जिंकतील.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » तेराव्या आयफोन फोटोग्राफी पुरस्कार विजेत्यांची घोषणा\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्ह���ंकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपल 2021 मध्ये एअरपॉड्स आणि एअरपॉड्स प्रो ची नवीन पिढी लाँच करणार आहे\nआयओएस 14 बीटा 3 च्या बातम्या आहेत\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rainfall-update-sistuation-of-flood-in-ratnagiri-district-spv94", "date_download": "2021-07-25T08:54:57Z", "digest": "sha1:NH3XZJOKMBIKL4FVEYCMTKIRUVQM3VXY", "length": 13897, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Konkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर", "raw_content": "\nजनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे.\nKonkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर\nरत्नागिरी: मुसळधार पावसानं थैमान घातलं असून खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर ला पुरस्थिती आली आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे. टेंभे येथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. पहा जिल्ह्यात कुठे कुठे काय स्थिती आहे ती...\nहेही वाचा: Konkan Rain - रत्नागिरी जलमय; पुराचे पाणी रस्त्यावर\nदापोली वेळणे येथील प्रदीप कुळये यांच्या घरातील भिंत कोसळल्याने अंशतः नुकसान झाले आहे. कांदीवली येथील सुरेश शंकर चव्हाण व मनिषा शिंदे यांच्या घरातील जीवीतहानी झाली नाही. खेड शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मदत कार्य सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ येथील अर्जुना नदी ची पाणी पातळी वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बं. चिपळूण खेड - दापोली खेड - बैरव अतिवृष्टीमुळे वाहतूक मार्ग बंद आहे. खेड येथे मोहल्ला ख्वाजा सौमील व सफामज्जीद चौक गॅस खतीब यांच्या घरात पानी शिरल्याने व वीज पुरवठा खंडीत झाला आहे.\nहेही वाचा: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी\nचिपळूण शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मौजे गोवळकोट वर हीलम अपार्टमेंटला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून नुकसान जीवीतहानी नाही. खेडी येथील महावितरणचे ३ कर्मचारी उपविभागीय विदयुत कार्यालयात पाणी शिरल्याने अडकून पडले आहेत. भोर- वरंधा मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मांडकी येथील दत्तात्रय भास्कर पाध्ये यांच्या घराचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. पेटमाप येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही.\nहेही वाचा: रत्नागिरी, सिंधुदुर्गात धुवांधार; म्हाळुंगेत घराला तडे\nमौजे मळेवाडी येथील पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण येथे शंकरवाडी येथे पावसाचे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण बाजारपेठ ओतूर गल्ली येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. चिपळूण येथे कळंबस्ते मध्ये महिपत कदम यांच्या घरात पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान. गंगोवा पाबर रोड येथे पाणी शिरल्याने घरांचे अंशतः नुकसान. शिवाजी चौक येथे घुडेकर यांच्या घरात पाणी शिरल्याने घराचे अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. गोगावे येथे रविंद्र गोविंद शिंदे यांचे दोन बैल वाहून गेले.\nहेही वाचा: Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क\nनिवदे येथील बावनदीवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कासे पुलावर पाणी भरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बावनदीचे पाणी निवेखुर्द येथे रस्त्यावर आल्याने रस्ता बंद आहे. मौजे धामणी येथील पुराचे पाणी असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. वांद्री येथे विजेचे पोल रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद.\nहेही वाचा: रत्नागिरी समुद्र किनारी आहेत सॉफ्ट कोरल्स प्रवाळ प्रजाती\nमौजे चांदराई बाजारपेठेत पाणी शिरल्याने बाजारपेठेत अंशतः नुकसान, मौजे निवळी येथील बावनदी वर पाणी पातळी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोजे सोमेश्वर रत्नागिरी रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी ते सोमेन्चर-लोणदे-चिचखरीला जाणारा मार्ग बंद आहे. उक्शी येथे अन्वर गोलांजी यांच्या घरात पाणी भरल्याने घराचे अंशतः नुकसान. तहसीलदार निवळी येथे शेललवाडी व निवलकर यांच्या घरात पाणी भरले आहे. हरचेरी येथे पाणी भरल्याने घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. टेंभ्ये बौध्दवाडी येथील श्रीम, आशा प्रदीप पोवार (वय -५४) लस घेण्यास जात असताना ते वाहून गेल्या.\nहेही वाचा: रत्नागिरी तालुक्यात नियोजन; चार गावांत दररोज सरसकट चाचण्या\nमौजे विसावली -बेलेवाडी येथील सुरेश रघुनाथ हातीसकर व जानकू जानू हातीसकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. आंजणारी पुलाखालून पाणी वाहत असल्याने वाहतूुकीसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. भांबेड येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेताचे मोठया प्रमाणावर नुकसान. वाटूळ ते दाभोळ रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद, मौजे खोरनिनको येथील २ वाड्या जोडणारा लोखंडी साकवाखाली पाणी वाहत असल्यायने साकवावरील वाहतूक व ये-जा बंद करण्यात आली आहे.\nहेही वाचा: Kokan Rain Update - रत्नागिरी, सिंधुदुर्गला 2 दिवसांचा रेड अलर्ट\nविलवडे येथील श्री. अकबर मलीन यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अंशतः नुकसान झाले आहे. काजरघाटीच्या रस्त्यावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद. विलवडे वाकड पूल पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद. पाचल येथील तळवडेमध्ये पाणी शिरल्याने अंशतः नुकसान जीवीत हानी नाही. गणेशवाडी रायपाटण रोडवर पाणी असल्याने वाहतुकीस रस्ता बंद करण्यात आला आहे. . राजापूर शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे मदत कार्य सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/farmers-struggle-to-save-paddy-seedlings-due-to-rain", "date_download": "2021-07-25T08:36:27Z", "digest": "sha1:ZLTT5BMA4BIFSH33FNKFYYPOL57Z74H3", "length": 7526, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पावसाने ओढ दिल्याने भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड", "raw_content": "\nपावसाने ओढ दिल्याने भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड\nकिरकटवाडी: जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने हवेली भोर, वेल्हे,मावळ,मुळशी या तालुक्यांसह भातशेतीवर अवलंबून असलेल्या इतर तालुक्यांतील बळीराजाची च���ंता वाढली आहे. लावणीसाठी तयार झालेली भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.\nपावसाने ओढ दिल्याने भाताची रोपे सुकण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी पाण्याअभावी रोपे जागेवरच जळून गेली आहेत. रोप टाकल्यापासून दरम्यानच्या काळात पुरेसे पाणी न मिळाल्याने रोपांची वाढही योग्य झालेली नाही. 25 ते 30 दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात परंतु सध्या हा कालावधी उलटून गेलेला असताना पावसाअभावी भातलावगड रखडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल,विहिर, शेततळे किंवा सिंचनाची इतर सुविधा उपलब्ध आहे अशा केवळ 10% क्षेत्रावर सध्या भातलागवड झाली आहे.\nहेही वाचा: आईनंच बाळाला ५० हजाराला विकलं; अपहरणाचा बनाव उघडकीस\nपुणे जिल्ह्यातील एकूण भात लागवडीखालील क्षेत्र-57,964 हेक्टर\nसद्यस्थीतीत झालेली एकूण भात लागवड- 5579 हेक्टर\nतालुकानिहाय झालेली भात लागवड(हेक्टर)\nहेही वाचा: \"संजय राऊत रॉकस्टार\"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक\n\"पाऊस वेळेवर न झाल्याने रोपांची वाढ झाली नाही. पाणी शिंपडून रोपं जगवली आहेत. अजूनही पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही. मागील दोन वर्षे जास्त पाऊस झाल्याने पीक गेले. यावर्षी पावसाअभावी भातपीक जाते की काय अशी भीती वाटत आहे. जरी पाऊस झाला आणि भात लागवड केली तरी उशीर झाल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे.\"\n- सुर्यकांत कदम, शेतकरी, नांदोशी-सणसनगर, हवेली.\n\" हवेली, वेल्हे,भोर,मुळशी येथील भातशेती पुर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने तेथील लागवड रखडली आहे.रोपांना फुटवे फुटण्याचा काळ उलटून गेला असल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड करताना जास्तीची रोपे लावावीत. कृषी विभागाकडून क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.\"\n- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T10:40:38Z", "digest": "sha1:RWO6EMU5ZIJXH6V2DLPQFAMQOSC5SB7H", "length": 4730, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलिन कोलेस - विकिपीडिया", "raw_content": "\nकोलिन कोलेस तथा कालिन कोलेस्निक (१३ डिसेंबर, इ.स. १९६७:तिमिसोआरा, रोमेनिया - ) हा एफ१ संघाचा मालक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे च��्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविजय मल्ल्या | मिशेल मोल | कोलिन कोलेस | माईक गस्कोय्ने | जेम्स के\nजियानकार्लो फिसिकेला | आद्रिअन सुटिल | विटंटोनि लिउझि | रोल्दान रॉद्रिगेझ | गियेडो व्हान डेर गार्डे\nइ.स. १९६७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१६ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/revenue-collection-of-rs-1-13-thousand-crore-from-gst-in-april/", "date_download": "2021-07-25T08:35:46Z", "digest": "sha1:FADULPBFCXFYGWVV7H4RU4RFONDRB7BV", "length": 7610, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीएसटीतून एप्रिलमध्ये 1 लाख 13 हजार कोटींचा महसूल जमा – Dainik Prabhat", "raw_content": "\nजीएसटीतून एप्रिलमध्ये 1 लाख 13 हजार कोटींचा महसूल जमा\nनवी दिल्ली, दि.2-एप्रिल 2019 मध्ये 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपयांचा एकूण वस्तू सेवा कर\nयापैकी केंद्रीय महसूल वाटा 21 हजार 163 कोटी, राज्यांच्या महसूल 28 हजार 801 कोटी तसेच 54 हजार 733 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय महसूल (आयातीवरील 23 हजार 289 कोटी रुपयांचा समावेश) आणि 9 हजार 168 कोटी रुपयांचा सेस यांचा समावेश आहे. 30 एप्रिल 2019 पर्यंत 72.13 लाख परतावे भरण्यात आले.\nआंतरराष्ट्रीय वस्तू सेवा करातून केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू सेवा करापोटी 20 हजार 370 कोटी रुपये तर राज्य वस्तू सेवा करापोटी 15 हजार 975 कोटी रुपये वर्ग केले. एप्रिल, 2019 महिन्यात समझोत्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडे अनुक्रमे 47,533 कोटी रुपये आणि 50,776 कोटी रुपये महसूल जमा झाला.\nएप्रिल 2018 मध्ये 1 लाख 3 हजार 459 कोटी रुपये महसूल जमा झाला होता आणि यावर्षी जमा झालेल्या महसुलात गेल्यावर्षीच्या तुलनेत 10.05 टक्‍के वाढ\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nवाघोलीत लातूरचा पॅटर्न उभारणार\nमॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता घसरली\nअर्थव्यवस्थेवरील आभाळ फाटले; विकास दर केवळ 3.1 टक्‍के\nऑक्‍टोबर महिन्यात मंद�� निश्‍चित\nभारताची अर्थव्यवस्था आयसीयु’मध्ये; मोदी सरकारच्या माजी आर्थिक सल्लागारांचे…\nअर्थमंत्र्यांच्या हस्ते १२५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण\nगुंतवणुकीसाठी भारतासारखे जगात दुसरे स्थान नाही- अर्थमंत्री\nजागतिक व्यापारात आणखी घट होण्याची भीती- आरबीआय\nशंभर रुपयांची स्मार्ट नोट येणार\nव्याजदरात भरीव कपात होणार\nघरांच्या विक्रीत झाली 13 टक्‍क्‍यांनी वाढ; सीबीआरईचा अहवाल\nनिवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी महिला खासदाराला सहा महिन्यांचा तुरुंगवास; देशातील पहिले प्रकरण\nमाणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक\n“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nतालिबानच्या मुसक्‍या आवळण्यासाठी रशियाचा ऍक्‍शन प्लॅन\nमिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात\nअर्थव्यवस्थेवरील आभाळ फाटले; विकास दर केवळ 3.1 टक्‍के\nऑक्‍टोबर महिन्यात मंदी निश्‍चित\nभारताची अर्थव्यवस्था आयसीयु’मध्ये; मोदी सरकारच्या माजी आर्थिक सल्लागारांचे विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/reduced-corona-ward-seven-due-mask-and-social-distance-367346", "date_download": "2021-07-25T10:51:43Z", "digest": "sha1:EMGAQ4QNWVYA4GRKYPEE7SO4TMVC4V6B", "length": 10734, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! मास्क अन्‌ सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रभाग सातमधील कोरोना थांबतोय", "raw_content": "\nएकूण 578 जणांना झाली बाधा\nआतापर्यंत 531 रुग्ण झाले बरे\n30 व्यक्‍तींचा कोरोनामुळे झाला मृत्यू\nप्रभागातील 17 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\n मास्क अन्‌ सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रभाग सातमधील कोरोना थांबतोय\nसोलापूर : नवी पेठ, चौपाड, निराळे वस्ती, पंजाब व मंगळवेढा तालिम, अवंती नगर, मुरारजी पेठ, अभिषेक नगर, यश नगर अशा गजबलेल्या नगरांमधून व पेठांमधून आता कोरोना हद्दपार होऊ लागला आहे. प्रभाग क्र. सातमध्ये आता केवळ 17 रुग्ण उरले असून उर्वरित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सण-उत्सवात व त्यापूर्वी लॉकडाउन काळात नागकरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्‍य झाले आहे.\nशहरातील रुग्णसंख्या आता दहा हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यापैकी बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरातील एकूण नऊ हजार 632 पैकी सर्वाधिक सहा हजार 372 रुग्ण झोन क्रमांक एक, दोन, पाच आणि सातमध्ये आढ��ले आहेत. तर 535 पैकी 326 मृत्यू याच झोनमध्ये झाले आहेत. दुसरीकडे 15 नागरी आरोग्य केंद्रांच्या तुलनेत रामवाडी आणि साबळे नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या परिसरात सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यूची नोंद झाल्याचेही समोर आले आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शहरातील 362 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. प्रभाग सातमधील नगरसेवक अमोल शिंदे, देवेंद्र कोठे, मंदाकिनी पवार, सारिका पिसे यांनी जनजागृजी व धान्य, मास्कवाटप अशा स्वरुपात मदत करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सातत्याने आवाहन केले. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव यासह मोठ्या सण- उत्सवात मिरवणुका न काढता गर्दी टाळली. जनतेने केलेला कोरोनामुक्‍तीचा संकल्प आणि नियमांचे तंतोतंत पालन, पोलिस, महापालिका प्रशासनाच्या सहकार्यातून हा प्रभाग लवकरच कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वासही नगरसेवकांनी व्यक्‍त केला आहे.\nनागरिक, व्यापारी, महापालिका, पोलिस प्रशासनाचे यश\nनवी पेठ, मुरारजी पेठ, चौपाडसह अन्य परिसरातील नागरिकांसह व्यावसायिक, व्यापाऱ्यांमध्ये जागृती केली. धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. बहुतांश नागरिकांची ऍन्टीजेन टेस्ट व्हावी म्हणून मोहीम घेतली. आता नागरिकांनी स्वत: नियमांचे पालन करायला सुरवात केल्याने गजबजलेल्या या प्रभागातील कोरोना आटोक्‍यात येऊ लागला आहे.\n- अमोल शिंदे, नगरसेवक\nप्रभागातील 12 हजार नागरिकांची स्व:खर्चातून कोरोना टेस्ट\nप्रभाग सातमध्ये 22 एप्रिलपासून प्रभागातील 12 हजार नागरिकांची स्व:खर्चातून कोरोना टेस्ट केली. त्यानंतर शहरात सर्वत्र हा प्रयोग राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, अरविंदधाम पोलिस वसाहत, बॅंक कर्मचारी, व्यापारी, व्यावसायिक व शासकीय सेवेतील कर्मचारी या प्रभागात मोठ्या प्रमाणावर राहातात. प्रामुख्याने त्यांची टेस्ट करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रभागात मोठा गजबजलेला असतानाही कोरोना वाढला नाही. दोन हजार नागरिकांना 9 एप्रिलला धान्य वाटप केले. तसेच मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक गोळ्यांचेही वाटप केल्या. रक्‍ताचा तुटवडा भासणार नाही, या सामाजिक बांधिलकीतून दोनदा रक्‍तदान शिबिरेही घेतली. महापालिका प्रशासन, खासगी डॉक्‍टरांविरुध्द आवाज उठविल्यानंतर त्यांचेही सहकार्य मिळू लागले. क्‍वारंटाईन सेंटरला भेटी देऊन संशयि��ांसह रुग्णांना धीर दिला आणि त्याठिकाणी सोयी- सुविधा देण्याच्या सूचना केल्या.\n- देवेंद्र कोठे, नगरसेवक\nएकूण 578 जणांना झाली बाधा\nआतापर्यंत 531 रुग्ण झाले बरे\n30 व्यक्‍तींचा कोरोनामुळे झाला मृत्यू\nप्रभागातील 17 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-corporation-second-rank-state-swatch-bharat-mission-335962", "date_download": "2021-07-25T10:42:41Z", "digest": "sha1:UGX4CT4WQN2WVHAMHI3HZDFEP5CSXIVY", "length": 9281, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळे राज्यात दुसरे, देशात नववे...कशात मारली बाजी पहा", "raw_content": "\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यावेळी ऑनलाइन झाला. केंद्र शासनाच्या नागरिकार्य व गृहनिर्माण विभागातर्फे हा कार्यक्रम यू-ट्यूबच्या माध्यमातून दाखविण्यात आला. धुळे महापालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात आला.\nधुळे राज्यात दुसरे, देशात नववे...कशात मारली बाजी पहा\nधुळे : स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये धुळे महापालिकेने देशात नववा तर राज्यात थेट दुसरा क्रमांक पटकाविण्याची किमया साधली. स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा गुरुवारी निकाल लागला. यात धुळे शहर राज्यासह देशात चमकले. या निकालामुळे महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.\nस्वच्छ सर्वेक्षण-२०२० पुरस्कारांचे वितरण स्वच्छ महोत्सवात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यावेळी ऑनलाइन झाला. केंद्र शासनाच्या नागरिकार्य व गृहनिर्माण विभागातर्फे हा कार्यक्रम यू-ट्यूबच्या माध्यमातून दाखविण्यात आला. धुळे महापालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात आला. उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, आयुक्त अजीज शेख, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.\nस्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने झालेल्या कामांची खासगी संस्थेच्या माध्यमातून पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला जातो. शहरातील रस्ते, कॉलनी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ, शाळा, धार्मिक स्थळे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, हॉटेल्स आदी विविध ठिकाणी स्वच्छता व स्वच्छतेसंबंधी केलेल्या उपाययोजनांची समिती पाहणी करते. याशिवाय नागरिकांचा फीडबॅक, स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे आदी विविध बाबींना गुण देऊन याचा निकाल घोषित केला जातो. यात धुळे महापालिकेने सहा हजार पैकी एकुण चार हजार ८९६.९९ गुण मिळविले. यामुळे धुळे शहराने देशात नववा तर राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला.\nस्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल लोकसंख्येच्या वर्गनुसार जाहीर केला जातो. एक ते दहा लाख व दहा लाखावर लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असतो. धुळे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार तीन लाख ७५ हजार ५५९ आहे. त्यामुळे दहा लाखाच्या आतील लोकसंख्येच्या वर्गवारीत धुळ्याने बाजी मारली.\nरँकींग आणि स्कोर असा\nदेशात ः १- अंबिकापूर (स्कोर-५४२८.३१), २- मैसूर (५२९८.६१), ३- नवी दिल्ली (एनडीएमसी) (५१९३.२७), ४- चंद्रपूर (५१७८.९३), ५- खरगोन (५१५८.३६), ६- तिरुपती (५१४२.७६), ७- जमशेदपूर (५१३३.२०), ८- गांधीनगर (५०५६.७२), ९- धुळे (४८९६.९९), १०- राजनंदगाव (४८८७.५०)\nराज्यात : ४- चंद्रपूर (५१७८.९३), ९- धुळे (४८९६.९९), १८- अंबरनाथ (४६१४.०४), १९- मिरा-भाईंदर (४६०८.१४), २०- पनवेल (४५९९.७४), २२- जालना (४५३५.१७), २६- भिवंडी-निजामपूर (४३९६.१२), ३२- कोल्हापूर (४२७४.३४), ३६- सांगली (४१६३.४१), ३७- अमरावती (४१६०.२४), ३८- बार्शी (४१५३.३९), ४०- नगर (४१४७.६२), ४१- नंदूरबार (४१२४.६३).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/the-work-of-locking-democracy-by-the-alliance-government-devendra-fadnavis-128685291.html", "date_download": "2021-07-25T09:14:39Z", "digest": "sha1:CG22LT7TGSUK2CXVYUZ7HJ6ZE4S2AW6P", "length": 8909, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The work of locking democracy by the alliance government: Devendra Fadnavis | आघाडी सरकारकडून लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुणे:आघाडी सरकारकडून लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nकाेराेनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने दाेन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन घेऊन लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम तसेच फासावर लटकावण्याचे काम केले आहे. अधिवेशन काळातच काेराेना गंभीर हाेत असल्याचे पाहावयास मिळते. जनतेच्या प्रश्नांवर पळ काढण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आराेप विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, महापाैर मुरलीधर माेहाेळ, आमदार सिद्धार्थ श���राेळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित हाेते.\nफडणवीस म्हणाले, राज्य सरकारने एकतर्फी अधिवेशन चालवून आमच्या १२ आमदारांविराेधात कपाेलकल्पित आराेप करून त्यांचे वर्षभरासाठी निलंबन केले. आेबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तारूढ पक्ष उघडा पडल्याने त्यांनी आमच्यावर खाेटे आराेप करून कारवाई केली. आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ अथवा धक्काबुक्की केलेली नाही. पीठासन अध्यक्षांना काेणी शिवीगाळ केली हे याेग्य वेळी मी उघड करेल. शिवसेनेचे जे लाेक त्या ठिकाणी हाेते ते आमच्या लाेकांच्या अंगावर धावून आले. आेबीसींचे राजकीय आरक्षण जाेपर्यंत मिळत नाही ताेपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आम्ही जाण्यास तयार, परंतु सर्वाेच्च न्यायालयाने या विषयासंदर्भात मागासवर्गीय आयाेग नेमून अहवाल तयार करण्यास सांगितला. त्याबाबत त्यांनी सरकारला निर्णय घेण्यास सांगावा. एमपीएस्सी परीक्षा उत्तीर्ण हाेऊन नियुक्ती न मिळाल्याने पुण्यात स्वप्निल लाेणकर या तरुणाने आत्महत्या केली ही घटना मनाला चटका लावणारी आहे. एमपीएससी प्रश्नाबाबत सरकारने गंभीर हाेऊन जबाबदारी न झटकता लवकर निर्णय घ्यावेत.\nज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्यावर भाजपविराेधात बाेलल्याने टीका केली जाते. त्यासंर्दभात फडणवीस म्हणाले, हरी नरके ज्येष्ठ विचारवंत असून काेणत्याही विचारवंतावर टीका करणे चुकीचे आहे. परंतु सध्या ते आेबीसींचे प्रवक्ते नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. केंद्रावर त्यांनी आेबीसी आरक्षणाची जबाबदारी ढकलताना राज्याने अद्याप मागासवर्गीय आयाेगाची नेमणूक का केली नाही, इम्पिरिकल डाटा गाेळ करण्यास उशीर का केला, याची उत्तरे शाेधावी. सर्वाेच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे त्यांनी नीट वाचन करावे. धनगर आरक्षणबाबत आमचे सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी माहिती घेतली तेव्हा पूर्वीच्या सरकारने धनगरांना एसटी वर्गात समाविष्ट करता येऊ शकत नसल्याचा अहवाल केंद्राला दिल्याने त्याबाबत फेरसर्वेक्षण करून आम्ही सुविधा देऊ केल्या.\nसहकार मंत्रालयाचा राज्याला फायदा\nकेंद्रीय स्तरावर प्रथमच ‘सहकार’ खाते निर्माण झाले या���ाबत फडणवीस म्हणाले, मागील ७० वर्षांत सहकार खाते निर्माण झाले नव्हते. प्रथमच सहकार खाते तयार झाल्याने त्याचा फायदा देशाला तसेच राज्यांना हाेईल. महाराष्ट्रात साखर कारखानदारी मरणाच्या दारात टेकली हाेती ती माेदी सरकारमुळे पुन्हा जिवंत झाली. इथेनाॅलमुळे कारखाने यापुढील काळात वाचतील व महाराष्ट्राला त्याचा माेठा फायदा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/20/the-11th-admission-cet-will-be-held-on-21st-august-so-fill-up-the-online-form-and-find-out-the-format-of-the-exam/", "date_download": "2021-07-25T10:12:26Z", "digest": "sha1:BIDXESZXCCRDU66ZXNDQNJEMQQANY6GY", "length": 11125, "nlines": 117, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "11 वी प्रवेशाची CET होणार 21 ऑगस्टला, आजपासून असा भरा ऑनलाइन फॉर्म आणि जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\n11 वी प्रवेशाची CET होणार 21 ऑगस्टला, आजपासून असा भरा ऑनलाइन फॉर्म आणि जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप\nपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार 11 वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने 2020 – 21 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा शनिवार 21 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे.\nसीईटीची परीक्षा परीक्षा ही राज्य मंडळाअंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती महाराष्ट्र बोर्डाच्या (मंडळाच्या) अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व OMR वर आधारीत असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्र���िष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.mh-scc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे.\nअर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत 20 जुलै पासून 26 जुलै पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी अधिक सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाकडून कळविण्यात आले आहे.\nविद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी 11 वीची सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारावर विद्यार्थ्यांना इच्छुक महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. सीईटीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाटी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तसेच त्यांना परीक्षेसाठी हॉल तिकीटही ऑनलाईन देण्यात येणार आहे.\nअशी करा ऑनलाईन नोंदणी\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.\nविद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.\nतिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.\nत्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.\n← जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे\nमेडिक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत डॉ. निशा पानसरे ठरल्या उपविजेत्या →\nअकरावीची केंद्रीय आँनलाईन (CAP) प्रवेशप्रक्रिया यंदा शाळा,काँलेज स्तरावर राबवा\n11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी 19 जुलैपासून\nअकरावी प्रवेश प्रक्रियेसंबंधी कार्यशाळा;अॅग्लो उर्दू गर्लस् स्कूल चा पुढाकार\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेश���तील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/category/main/", "date_download": "2021-07-25T10:15:10Z", "digest": "sha1:EKTMAYKNGXREMMQ3LLCQH4BVVZ3KORBV", "length": 8645, "nlines": 115, "source_domain": "marketmedia.in", "title": "मुख्य बातम्या", "raw_content": "\n“पंढरपुरात पुन्हा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी व निरोगी आयुष्य जगू दे”\n• मुख्यमंत्री ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडेकोल्हापूर • (जिमाका) पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे.…\nसारथी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन\nकोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय) संघर्ष करीत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे…\n‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा\nकोल्हापूर • प्रतिनिधी हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी…\nडॉक्टर्स मैदानात उतरल्याने कोविड मुकाबल्यासाठी बळ वाढले: मुख्यमंत्री\nमुंबई • जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) पावसाळ्यात काही रोग व साथी उदभवतात, त्यांची काही लक्षणे आणि…\nउद्यापासून जिल्ह्यात १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन\n• ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णयकोल्हापूर • (जिमाका): जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्या, बुधवार…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\n• कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करामुंबई दि १५: राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक…\nश्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत पूजा\nकोल्हापूर • प्रतिनिधी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची मकर संक्रांतीला तिळगुळाच्या अर्थात हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत…\nप्रभाग आरक्षण निश्चित ; इच्छूक लागले तयारीला\nकोल्हापूर • प्रतिनिधी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागासाठी आरक्षण निश्चित झाल्याने इच्छूक…\nशहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nकोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर आज निगवे खालसा येथे पोलीसांच्या आण���…\nचंद्रकांत पाटील यांची अवस्था मनोरुग्णासारखी : ना. मुश्रीफ\nकोल्हापूर • प्रतिनिधी महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत,…\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shikshak-patra.blogspot.com/2013/01/blog-post_19.html", "date_download": "2021-07-25T08:18:20Z", "digest": "sha1:SPUQVR43OI5MNIU344KTJZYB2DXQGPGI", "length": 21385, "nlines": 85, "source_domain": "shikshak-patra.blogspot.com", "title": "शिक्षक-पत्र: माणूस घडविणारी कार्यशाळा", "raw_content": "\nब्रिटिश कौन्सिलने उपक्रमशील शाळा म्हणून गौरविलेली नांदेडची राजर्षी शाहू विद्यालय ही जिल्ह्य़ातील एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. कल्पकता, उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलतेच्या बळावर शाळेने शिक्षणप्रक्रिया गतिमान केली आहे. २००० विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सर्वेक्षण प्रपत्र भरून घेऊन सावंत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची जणू 'शैक्षणिक कुंडली'च तयार केली आहे.\nशाळेत शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मागासलेपणाच्या कारणांचा शोध घेऊन स्वतंत्र अशा अध्यापनाची नि:शुल्क सोय उपलब्ध करून दिली. शाळेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वासंतिकवर्ग घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीचा भयगंड नाहीसा झाला. विद्यार्थ्यांच्या गळतीलाही आळा बसला असून दहावी आणि बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने निर्माण केली आहे. बहुजन समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गातील पाल�� शाळेविषयी नितांत समाधानी आहेत.\nशाळेने 'शिस्त' आणि 'गुणवत्ता' हा मंत्र जिवापाड जपला. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत खास मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना तयार करण्यात येते. जागतिकीकरणाच्या वावटळीत आपला विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी शाळेत इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत.\nशाळेचा क्रीडा विभाग अतिशय समृद्ध असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांतील बक्षिसे अक्षरश: खेचून आणली आहेत. 'एक विषय : एक हस्तलिखित' हे राजर्षी शाहू विद्यालयाचे एक व्यवच्छेदक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. सामान्यत: इतर शाळा वर्षांतून एक हस्तलिखित सिद्ध करतात. परंतु राजर्षी शाहू विद्यालयात एका वेळी एक विषय घेऊन त्यावर विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक स्वतंत्र हस्तलिखित आकारास येत असते. वर्षभरातून अशी किमान दहा हस्तलिखिते तयार होतात. या हस्तलिखितांना आता चिमुकल्या ज्ञानकोशांचे रूप येत आहे.\n'प्रकल्पकार्य' हा आता अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग बनला असून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला आणि संशोधनाला प्रवृत्त करणे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. या प्रकल्पांचे 'सृजन' या नावाचे प्रदर्शन भरविले जाते.\nविद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी, यासाठी 'वर्गवार वाचनपेटय़ा' तयार केल्या आहेत. विद्यार्थी अशी वाचनपेटी वर्गात नेऊन पुस्तकांचे आवडीने वाचन करतात. 'मला आवडलेले पुस्तक' या विषयावर निबंध लिहितात, भाषण करतात.\nविद्यालयात महिला स्वयंसिद्धा स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना शारीरिक कवायतींबरोबरच समाजातील कर्तबगार महिलांचा परिचय करून दिला जातो. जीवनातील प्रत्येक संकटाला धीटपणे सामोरे जाण्याचे बाळकडू शालेय जीवनातच मुलींना दिले जात आहे.\nपाठय़पुस्तकातील लेखक-कवी पाहायला मिळणे, त्यांच्या तोंडून त्यांच्या कवितेबद्दल, कथेबद्दल ऐकायला मिळणे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आयुष्यातील एक अविस्मरणीय ठेवा असतो.\nते कुतूहल शमविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांचा आनंद मिळवून देण्यासाठी शाळेत 'लेखक आपल्या भेटीला' ��ा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यदुनाथ थत्ते, फ. मुं. शिंदे, भास्कर चंदनशिव, लक्ष्मीकांत तांबोळी इत्यादी लेखक-कवींशी भेटी घडवून आणल्या आहेत.\n'दैनंदिन जीवनातील विज्ञान' समजावून सांगण्यासाठी परिसरातील विज्ञान विषयाच्या जाणकारांना शाळेत बोलावून त्यांची सप्रयोग व्याख्याने आयोजित केली जातात. त्यामुळे विद्यार्थी अंधश्रद्ध किंवा भाबडा न बनता प्रत्येक घटनेमागील शास्त्रीय कार्यकारणभाव चिकित्सकपणे शोधू लागतो, हे या उपक्रमाचे फलित म्हणावे लागेल.\nशाळेत नियमित योगशिबिरे घेतली जातात. अनेकदा विद्यार्थीच आपल्या बांधवांना योगाचे धडे देतात, ही घटनाच मोठी उत्साहवर्धक आहे.\nविद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निवडावयाच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख व्हावी यासाठी शाळेत दरवर्षी व्यवसाय मार्गदर्शन परिषदा घेतल्या जातात. त्यातून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळवून दिले जाते. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते.\nसहलीला जाऊन आलेल्या विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठी प्रवृत्त केले जाते. विद्यार्थ्यांच्या निबंधांवर भाषिक व संपादकीय संस्कार करून 'मी अनुभवलेली सहल' हा विद्यार्थ्यांच्या निबंधांचा उत्कृष्ट असा शंभर पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला.\nशाळेतील शालान्त परीक्षेचे केंद्र हे 'कॉपीमुक्त व आदर्श परीक्षा केंद्र' बनले आहे.\nविद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून पोस्टामध्ये बचत खाती उघडण्यासाठी प्रवृत्त केले असून आतापर्यंत विद्यार्थ्यांनी पाच लक्ष रुपयांची रक्कम बचत खात्यात गुंतविली आहे. मुख्याध्यापकांसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली शाळा ही 'बचत शाळा' करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक वनीकरण खात्याच्या माध्यमातून राजर्षी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गतवर्षी वृक्षदिंडी काढून वनमहोत्सव साजरा केला आणि शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.\n'ज्ञानपोई' हा असाच एक अभिनव उपक्रम. प्रत्येक शिक्षकाने दरमहा एक पुस्तक विकत घ्यायचे आणि ते वाचल्यानंतर शाळेच्या वाचनालयाला भेट द्यायचे, असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांकडून दरवर्षी शा��ेला पाचशे पुस्तके भेट मिळत आहेत आणि शालेय ग्रंथालय समृद्ध होत आहे.\nराजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थी मतदानाच्या माध्यमातून दरवर्षी आपला 'आदर्श शिक्षक' निवडतात; तर शिक्षक आपला 'चांगला सहकारी' निवडतात. 'शोध एकलव्याचा' या उपक्रमांतर्गत दरवर्षी आदर्श विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि स्नेहसंमेलनाच्या समारोप समारंभात आदर्श विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव केला जातो.\nआपल्या वाढदिवसानिमित्त जेव्हा मुख्याध्यापकांना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी येतो, तेव्हा ते तोंडभरून आशीर्वाद तर देतातच; शिवाय एखादे चांगले पुस्तक भेट देऊन त्याला न संपणारी संस्कारांची शिदोरीही देतात.\nशिक्षणाचा अर्थ केवळ पाठय़पुस्तके शिकविणे हा नव्हे, तर मानवी संसाधनाचा विकास साधणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय मानून या शाळेने आजपर्यंत अक्षरश: हजारो विद्यार्थी घडविले आहेत.\nभारत सरकारच्या अनुदानातून शाळेत संगणक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली असून सुमारे २००० विद्यार्थी संगणक साक्षर बनले आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीचा अभ्यासक्रम प्रोजेक्टरच्या माध्यमातून डिजिटल क्लास रूम विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययनशीलता आणि आकलनक्षमता वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे. (loksatta)\nद्वारा पोस्ट केलेले shikshak-patra येथे 17:23\nतेल संकट आणि आत्मनिर्भरता\nमुचंडी/ वार्ताहरः - शासनाचे अनुदान नसल्याने अतिशय कठीण परिस्थितीत शाळा चालविणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. या शाळांवर मागील दहा वर्षांपासू...\nअन्य देशातले शिक्षक दिन\nमुलांनो , तुम्ही सर्वजण जाणता की भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो. ज्या शिक्षकांनी आपणास ज्ञान आणि जगाकडे पा...\nमाझी शाळा, आदर्श शाळा\nजळगाव जिल्ह्य़ातील पूर्व खान्देशातील नामवंत कृषितज्ज्ञ, तत्त्वचिंतक डॉ. देवरामभाऊ नारखेडे यांनी १२ मार्च १९५२ साली, धरणगाव तालुक्याती...\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावीच्या गणित आणि विज्ञान या विषयांच्या लेखी परीक्षेत आता किमान २५ टक्के गुण मिळव...\nमहाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत राज्याने शिक्षणामध्ये केलेली प्रगती., शिक्षणाची आजची स्थिती, त्यातील नवी आव्हाने, गुणात्मक विकास, गा...\nमुक्त वारे ज्ञानाचे...रमेश पानसे (शिक्षणतज्ज्ञ)\nमुलांना पारंपरिक बंदिस्त शिक्षणाच्या जोखडातून मुक्त करणा-या नव्या राष्ट्रीय शिक्षणक्रम आराखड्याची अमलबजावणी करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार...\nगणिती कोडी, शब्दांची बाग आणि बरेच काही\nजालना-औरंगाबाद महामार्गावर वसलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचा उल्लेख प्रत्येक विद्यार्थी-शिक्षक 'माझी शाळा' म्हणून अभिमानाने करता...\nनवीन शिक्षक भरती थांबवणार\nनवीन शिक्षक भरती थांबवणार - कऱ्हाड - नांदेड जिल्ह्यातील शाळांतून बोगस पटसंख्येच्या प्रकरणानंतर शासनाने त्याचे राज्यभर सर्वेक्षण सुरू केले आह...\nराजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची आदर्श प्राथमिक शाळा आहे. या शाळेची पटसंख्या आहे...\nजिल्हा परिषदांच्या शाळांच्या शाळा टिकवायच्या तर...........\n. जिल्हा परिषदांच्या शाळांचा पट कमी होत चालला आहे. यंदा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होतील , अशी भीती शिक्षण विभागातू...\nमाझी शाळा, आदर्श शाळा\nशिक्षकांच्या खिशाला कृतज्ञता निधीची चाट\nओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार\nखरंच शिक्षण सुधारायचं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://varun-mazyamanachadarpan.blogspot.com/2008/01/blog-post.html", "date_download": "2021-07-25T10:12:13Z", "digest": "sha1:6VTWHIILX67IYNH6N3WT345KO5C7UJW3", "length": 9554, "nlines": 51, "source_domain": "varun-mazyamanachadarpan.blogspot.com", "title": "Mazya Manacha Darpan......: प्रस्तावना", "raw_content": "\nआज मी फार फार वर्षानी काही लिहियाला घेतले आहे अर्थात मी पुर्वी खुप काही लिहित होतो असे नाही. कधी कधी एखाद्या बालसहित्यीकांच्या पुस्तकात कींवा एखाद्या मासिकत कथा छापुन येई, फार नही तर शाळा, महाविद्यालायाच्या वार्षिक अंकात लेख छापून यायचा. आपले नाव कुठे तरी छापुन येतं याचाच आनंद त्यावेळेस जास्त होता कदाचित त्या लहान वयात माझ्या लिहिण्याचा उद्देश पण माज्या लिखाणासारखा बालिश देखील असेल पण पुढे आपोआप त्यात खंड पडत गेला. मग पुढे १० वी १२ वी मग उच्च्शीक्षण शिक्षण या सगळ्या गोंड्स नावाखाली तर ते पार नहिसे झाल्यासारखे झाले सोबतच अवांतर वाचन पण फ़क्त वर्त्तमान पत्रा पुरते मर्यादित झाले (पुढे तर २४ तास वृत्त वहिन्यानिं उरलेली कसर पूर्ण केली. मग पुढे जेंव्हा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला तेंव्हा कधी कधी वाटायचे आता परत वाचन लिखाण करता येइल पण नाही पुढे मग वाटायचे मराठीत किती तरी लेखक अणि कवी ���हेत, त्यात आपल्याने कोणती मोलाची भर पडणार (खरतर तो आळशीपणा होता) असे ३-४ वर्ष गेले, नंतर माझ्या लक्ष्यात आले आपण काहीतरी फार गमवातो आहे आणि ते म्हणजे आपली अभिव्यक्ति कि जी प्रत्येकाला असते फ़क्त ती व्यक्त होण्याचे प्रकार वेगळे असतात कोणाची ती संगीतातुन व्यक्त होते कोणाची एखाद्या क्रिडेतुंन अगदी कोणाची कामातुन आणि कोणाची तर विध्वंसक कृतितुनदेखिल. मग आपली अभिव्यक्ति कशातुन व्यक्त होत असेल प्रश्न मला पडला आणि लक्ष्यात आले कि ती व्यक्त होते आहे आपल्या सध्याच्या बोलण्यातुन बरेच दा मित्रांसोबत विनोद निर्मिति करण्याच्या प्रयत्नात असे शब्द , उपमा वापरले जातात जे दैनदिन व्यवहारत वापरले तर फार वेगळे वाटतात . हे सारे येतात कुठून (खरतर तो आळशीपणा होता) असे ३-४ वर्ष गेले, नंतर माझ्या लक्ष्यात आले आपण काहीतरी फार गमवातो आहे आणि ते म्हणजे आपली अभिव्यक्ति कि जी प्रत्येकाला असते फ़क्त ती व्यक्त होण्याचे प्रकार वेगळे असतात कोणाची ती संगीतातुन व्यक्त होते कोणाची एखाद्या क्रिडेतुंन अगदी कोणाची कामातुन आणि कोणाची तर विध्वंसक कृतितुनदेखिल. मग आपली अभिव्यक्ति कशातुन व्यक्त होत असेल प्रश्न मला पडला आणि लक्ष्यात आले कि ती व्यक्त होते आहे आपल्या सध्याच्या बोलण्यातुन बरेच दा मित्रांसोबत विनोद निर्मिति करण्याच्या प्रयत्नात असे शब्द , उपमा वापरले जातात जे दैनदिन व्यवहारत वापरले तर फार वेगळे वाटतात . हे सारे येतात कुठून कदाचित खोलवर जे कुठे तरी माझं साहित्य प्रेम आहे त्यातून तर वर येत नसतील कदाचित खोलवर जे कुठे तरी माझं साहित्य प्रेम आहे त्यातून तर वर येत नसतील मग आशा शब्दांना अणि पर्यायानी आपल्या भावनांना वाट करून देण्यास फक्त तेवढाच मार्ग नक्कीच नाही (आणि बरेचदा अशा प्रकारचा विनोद निर्मितिच्या प्रयत्नात विनोदापेक्षा आपलेच हसे जास्त होते)\nअर्थात इथे या ब्लोग वर देखील मी किती अणि काय लिहू शकेल याची मला खात्री नाही पण एवढे मात्र नक्की जे काही मनात असेल ते यातून बाहेर पडेल, कधी त्यात भावनाचा कल्लोळ असेल तरी कधी असंबद्ध वाटतील असे विचार, ते कोणी वाचेल न वाचले कोणाला आवाडेल न आवडेल या बाबी सध्या तरी दुय्यम आहेत . माझ्या लेखी हा फक्त एक मनाचा दर्पण आहे . जसं आपण आरश्यात पाहून स्वतःला नीट नेटके ठेवण्याचा प्रयत्न करत असतो अगदी तसाच , बाह्य रूप आरश��त पहाता येते ते पाहून त्यात हवे नको ते बदत करता येतात वेगवेगळे प्रयोग (फँशन म्हणुन ) करता येतात मग ज्या आपल्या संस्कृतित मनाच्या सुंदरतेला देखील तेव्हढेच किंबहुना थोडे जास्तच महत्व दिले आहे त्याचा आरसा मिळतो कुठे कसा आपण आपले मन ओळखायचे अणि त्याला सुन्दर बनवाचे ह्या सर्वाची उत्तर कुठे मिळत नाही जे काही मिळतात ते सुद्धा आपल्याला लागु पडतीलच असे नाही शेवटी आप्ल्यालाच आपला शोध घ्यावा लागतो एवढे नक्की मी देखील त्याच शोधत आहे जे काही असेल ते इथे लिहुन व्यक्त करेल, व्यक्त झालेले न्याहळेले, वाटले तर त्यात बदल करेल शेवटी मनातले कुठे तरी व्यक्त झाल्यावरच कळनार ना ते काय म्हणते आहे, सध्या तरी माला हा सरळ सोपा आणि साधा मार्ग आहे असे वाटते बघुया तो कुठे घेऊन जातो ते...आणि हो तुम्हाला तो आवडला नाही आवडला तरी प्रतिक्रिया नक्की द्या बर का, कारण आरश्यात आपण कितीसुद्धा पाहुन सजवले तरी बाहेरून कोणी त्याला प्रतिक्रिया दिल्याशिवाया त्याचे चीज़ झाल्यासारखे वाटत नाही ना......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-vyakti-vishesh/raj-thackeray-will-go-dinner-house-party-workers-80029", "date_download": "2021-07-25T10:22:32Z", "digest": "sha1:Z7MAXYMENV6DLTMBQZCVNTNOSZXXA6EQ", "length": 18251, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार - Raj Thackeray will go for dinner at the house of party workers | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार\nचांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार\nचांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार\nचांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार\nसोमवार, 19 जुलै 2021\nती इच्छा पूर्ण करण्याची संधी राज यांनी आपल्या मनसैनिकांसाठी खुली केली आहे.\nपुणे : ज्या शाखेचा अध्यक्ष जोमाने चांगले काम करेल, त्याच्या घरी मी स्वतः जेवायला येईन, अशी कार्यकर्त्यांना हवीहवीशी संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निव���णुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष वाढीचे काम अधिक जोमाने करण्याचा सल्ला दिला. (Raj Thackeray will go for dinner at the house of party workers)\nआगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्यातील विविध शहराच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा केला. त्या ठिकाणची विस्कटलेला घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न राज यांनी केला. नाशिकच्या दौऱ्यानंतर ठाकरे हे आज (ता. १९ जुलै) सकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. ते तीन दिवस पुण्यात असणार आहेत.\nहेही वाचा : एखादी जागा हरलो तरी चालेल, पण, कमिटमेंट तोडणार नाही : फडणवीस\nपुण्यात दाखल होताच त्यांनी शहरातील सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकारी चार्ज व्हावेत, यासाठी राज ठाकरे यांनी एक आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही कार्यकर्त्याची आपला नेता आपल्या घरी जेवायला यावा, अशी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याची संधी राज यांनी आपल्या मनसैनिकांसाठी खुली केली आहे.\nपुण्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की यापूर्वीच्या प्रभाग अध्यक्षांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिल जाणार आहे. ज्या शाखेचा अध्यक्ष पक्षाचं काम अधिक जोमाने चांगल्या पद्धतीने करेल, त्या शाखेच्या अध्यक्षाच्या घरी जेवयाला जाणार आहोत. तसेच, मी महिन्यातील तीन दिवस पुण्यात येऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहे, असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली.\nपुणे शहरातील विधानसभेच्या आठही मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या तीन दिवसांत संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी सोमवारी (ता. १९ जुलै) शहरातील इंद्रप्रस्थ सभागृहात राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.\nमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कामाला लागावे. पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवावोत, त्यातून पक्षवाढीचे काम सकारात्मक पद्धतीने करावे, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे, असेही मोरे यांनी सांगितले.\nअधिक राजक��य बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nआई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय....\nअलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे,...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nमहाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांचा फोन आला तरच शिवसेनेत येईल, अशी काहींची भूमिका ः सोनवणेंचा बुचकेंना टोला\nजुन्नर (जि. पुणे) : ‘‘गेली पाच वर्षे जुन्नर तालुक्यात शिवसेनेची सत्ता होती; परंतु आपापासातील दुहीमुळे शिवसेनेची तालुक्यातील सत्ता गेली आहे....\nशनिवार, 24 जुलै 2021\nअजित पवार स्टाइलने माजी आमदार पाटसकरांच्या घराच्या जागेबाबत आदेश\nकेडगाव (जि. पुणे) : दौंडचे स्वातंत्र्य सैनिक व दिवंगत आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या घराच्या विलंबासाठी सर्वच राजकारणी जबाबदार आहोत. पण आता हा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nवाबळेवाडी शाळेचा प्रश्न आता अजित पवारांच्या कोर्टात\nशिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेच्या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनाना पटोले पोहोचले वाईत; मदतकार्यातील दिरंगाईबद्दल जिल्हा प्रशासनाचे धरले कान\nसातार�� : पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा अर्धवट सोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या माहितीवरून...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार \nपुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी मोबाईल कसा वापरावा, यावर सरकारने दिल्या सूचना\nपुणे : सरकारी कार्यालयात कार्यरत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनो, मोबाईल वापरताना शिष्टाचार पाळा, असा आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमाजी आमदार पाटसकरांच्या घरांसाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला\nदौंड : जुनी माणसे फार मोठ्या मनाची होती. मोठ्या मनाची ही माणसे देशाचा विचार करणारी होती. अशा दिवंगत माजी आमदार जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या घराचा...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपुणे महाराष्ट्र maharashtra राज ठाकरे raj thakre raj thackeray party workers महापालिका मनसे mns नगरसेवक वसंत मोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mumbai-cocaine-smuggling-case-nigerian-arrested-by-narcotics-control-bureau-ncb-team-from-mira-road-128678943.html", "date_download": "2021-07-25T10:17:55Z", "digest": "sha1:72ZPGFUIIB3II3ADKRBWCM257JHE5SDV", "length": 6366, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai Cocaine Smuggling Case; Nigerian Arrested By Narcotics Control Bureau (NCB) Team From Mira Road | नायजेरियामधून ड्रग्स आणून देशातील विविध भागांमध्ये पुरवणाऱ्या हायप्रोफाइल ड्रग पेडलरला मुंबईत अटक, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजसोबत आहेत फोटोज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nड्रग्स रॅकेट:नायजेरियामधून ड्रग्स आणून देशातील विविध भागांमध्ये पुरवणाऱ्या हायप्रोफाइल ड्रग पेडलरला मुंबईत अटक, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजसोबत आहेत फोटोज\nएनसीबीने ऑटो चालकाचा वेष धारण करुन एका नायजेरियनला पकडले\nनारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या पथकाने मुंबईच्या मीरा रोड भागातून सूफरान नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. असा आरोप केला जात आहे की तो नायजेरियन लोकांकडून कोकेन विकत घेऊन भारताच्या विविध भागांमध्ये पुरवठा करत होता. सूफरानच्या जबाबानंतर एक नायजेरियन माणूसही पकडला गेला आहे.\nएनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, 'आम्ही त्याच्याकडून कोकेन ताब्यात घेतला आणि जेव्हा त्याला पकडले गेले, तेव्हा तो मध्य प्रदेशात कोठेतरी ड्रग्स पुरवण्याच्या मार्गावर होता.' सूफरान लोखंडवाला रोडवरील हाय प्रोफाइल सोसायटीत राहतो. एनसीबीला त्याच्या मोबाईलमधून ड्रग्स ग्राहकांशी संबंधित बरीच माहिती मिळाली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत फोटोही त्यांच्या फोनमध्ये सापडले आहेत.\nएनसीबीने ऑटो चालकाचा वेष धारण करुन एका नायजेरियनला पकडले\nसूफरानच्या जबाबाच्या आधारे एनसीबीने नायजेरियन ड्रग पॅडलरला अटक केली आहे. समीर वानखेडे यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाच्या एका सदस्याने ऑटो चालकाचा पोषाख परीधान करुन आरोपीला पकडले आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की सुरू केली, त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला पकडून जोरदारपणे मारहाण केली. हे प्रकरण इतके वाढले की त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी बोलावले गेले. झडती घेत असताना एनसीबीने त्याच्याकडून कोकेन व एमडी ड्रग्स जप्त केली आहे.\nबॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या कनेक्शनचा तपास सुरू आहे\nअटक केलेल्या आरोपीचे नाव एडविन ओकेरेके असे आहे. दोघांनाही आज एनसीबीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता येथून कोर्टाने त्यांना चार दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. एनसीबीने आता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे बॉलिवूडच्या कोणत्या स्टार्सशी संबंध आहे याचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/eating-same-food/", "date_download": "2021-07-25T10:34:32Z", "digest": "sha1:2WZ64ORJF7Z3IMLPJECAHCGAN4XN2SH2", "length": 7549, "nlines": 98, "source_domain": "khaasre.com", "title": "जेवणात रोज एकच पदार्थ खाता तर सावधान ! वाचा नुकसान - Khaas Re", "raw_content": "\nजेवणात रोज एकच पदार्थ खाता तर सावधान \nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nआपला आहार आपले शरीर स्वास्थ ठरविण्यात मदत करते. आहारात आपण अनेकदा चुका करतो परंतु आपणास माहिती नाही कि आपण नेमक्या कोणत्या चूक करत आहो. आवडते म्हणून एकच पदार्थ रोज खाणे किंवा बाकी आवडत नाही म्हणून एकाच पदार्थावर जोर देणे हे अतिशय चुकीचे आहे.\nउदाहरणार्थ रोज सकाळी तुम्ही नाश्ता करताना टोस्ट खाता आणि सायंकाळी दलिया जर असे असेल तर आपणास हि सवय लवकरात लवकर बदलावी लागेल कारण पुढील प्रमाणे आहेत.\nशरीरास वेगवेगळे विटामिन म्हणजे पोषक द्रव्य लागतात. यामुळे शरीर व्यवस्थित काम करते. हि गरज वेगवेगळ्या भाज्यातून पूर्ण होते. रोज एकच भाजी खाल्याने आपल्या शरीरात संपूर्ण पोषक द्रव्य मिळणार नाही. आपल्या आहारात भाजीपाला आणि फळांचा समावेश करा.\nआतड्या वर होतो परिणाम\nरोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्याने आपल्या आतड्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या बक्टेरियाची वाढ होते. यामुळे आपली रोग प्रतिकार शक्तीची वाढ होते. जेवणात फर्मेंटेड पदार्थ, फळ आणि पालेभाज्यांचा समावेश करा.\nवजन कमी करता येणार नाही वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधना नुसार रोजच एकच पदार्थ खाल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया संथ गतीने चालते. जे लोक वेगवेगळ्या पालेभाज्या खातात त्यांचे वजन जलद गतीने कमी होते.\nअति प्रमाणात एकच पोषक द्रव्य मिळाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. उदाहरणार्थ हळद शरीरास चांगली आहे परंतु रोजच त्याचे सेवन केल्याने लिवर वर परिणाम होऊ शकतो.\nरोज एकच पदार्थ खाल्याने ईटिंग डिसऑर्डर होऊ शकतो. यामुळे एखाद्या विशेष पदार्था विषयी मनात न खाण्याची भावना निर्माण होते. यामुळे कमी पोषक द्रव्य मिळतात.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nया माश्याच्या किमतीत तर विमान आलं असतं, या माशाची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसेल\nशरद पवार नेमके किती मताने निवडून येणार हे तंतोतंत सांगणारा अवलिया..\nशरद पवार नेमके किती मताने निवडून येणार हे तंतोतंत सांगणारा अवलिया..\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/budget/articlelist/51037966.cms", "date_download": "2021-07-25T08:45:20Z", "digest": "sha1:QTBM6EH6OLOQS3AUCW7T4HVU2QJECZE2", "length": 7472, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबजेट: सर्वाधिक वापरलेले शब्द\nबातम्या सरकारचा विकासाचा संकल्प ; 'बजेट-२०२१' मधील 'या'आहेत महत्वाच्या घोषणा\nदेश अर्थसंकल्प २०२१ : संरक्षण क्षेत्रासाठी गेल्या १५ वर्षांतील सर्वाधिक तरतूद\nबातम्या करदात्यांना हुलकावणी ; कर रचनेत कोणताही बदल नाही, नोकरदार निराश\nदेश अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी शेतकरी, पंतप्रधानांकडून कौतुक\nदेश अर्थसंकल्प २०२१ : अर्थमंत्र्यांचा ज्येष्ठ नागरिकांना करासंबंधी सर्वात मोठा दिलासा\nदेश अर्थसंकल्प २०२१ : अर्थसंकल्पातील संपूर्ण तरतुदी... एका क्लिकवर\nबातम्या घरघर थांबणार ; 'बजेट'मध्ये ग्राहक आणि बिल्डरांसाठी मोठी घोषणा\nदेश १०० सैनिकी शाळा, लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ : अर्थसंकल्पातील शैक्षणिक तरतुदी\nबातम्या शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न;'बजेट'मध्ये शेती क्षेत्रासाठी या मोठ्या घोषणा\nसरकारचा विकासाचा संकल्प ; 'बजेट-२०२१' मधील 'या'आहेत महत...\n'बजेट २०२०' ; या गोष्टींची माहिती आहे का \nBudget Day अर्थसंकल्प-२०२१ ; जाणून घ्या कधी आणि केव्हा ...\nआर्थिक पाहणी अहवालातील ठळक नोंदी...\nBudget अर्थसंकल्प; जाणून घ्या अर्थसंकल्पाविषयी महत्वाच्...\nसरकारचा विकासाचा संकल्प ; 'बजेट-२०२१' मधील 'या'आहेत महत्वाच्या घोषणा\nकरदात्यांना हुलकावणी ; कर रचनेत कोणताही बदल नाही, नोकरदार निराश\nBudget 2021 Real Estate घरघर थांबणार ; 'बजेट'मध्ये ग्राहक आणि बिल्डरांसाठी मोठी घोषणा\nशेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न; 'बजेट'मध्ये शेती क्षेत्रासाठी या मोठ्या घोषणा\nBudget 2021 रेल्वे बजेट ; रेल्वेला एक लाख कोटींची भरघोस मदत\nBudget 2021 आरोग्य क्षेत्राला संजीवनी ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब\nबजेट इफेक्ट ; सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला, गुंतवणूदारांनी दीड लाख कोटी कमावले\nबजेट २०२१ ; आरोग्य,संरक्षण, उत्पादनसारख्या क्षेत्रांवर सरकारचा भर\nBudget 2021 Income Tax अपेक्षांचा संकल्प ; आयकर बदल धूसर मात्र कर सवलतींनी नोकरदारांना खूश करणार\nबजेट: सर्वाधिक वापरलेले शब्द\nबजेट: सर्वाधिक वापरलेले शब्द\nसरकारचा पैसा कसा खर्च होतो\nबजेटबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/jobs-in-satara/", "date_download": "2021-07-25T08:39:36Z", "digest": "sha1:C2ZABDYXMMMX6DEJ7XAXVT34NBTHXB7D", "length": 11908, "nlines": 135, "source_domain": "nmk.co.in", "title": "Jobs in Satara", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | निवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nबँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१ जागा\nबँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील सुपरव्हायझर पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत…\nभारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा\nभारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत…\nमुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील कंत्राटी विविध पदांच्या एकूण ६ जागा\nमुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने…\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nरयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत…\nडाक विभागात (महाराष्ट्र) ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात…\nसातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…\nमहाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा\nमहाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत…\nमहाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३९ जागा\nमहाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने…\nसातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५ जागा\nसार्वजनिक आरोग्य विभाग, सातारा यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…\nमहाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा\nमहाराष्ट्र शासन अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…\nNMK आता खाजगी रोजगारांच्या जाहिराती अगदी मोफत प्रसिद्ध करणार \nसंपूर्ण महाराष्ट्रातील कुशल/ अकुशल बेरोजगार तरुणांना खाजगी औद्द्योगिक क्षेत्रातील कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग, मॉल, विविध दुकाने, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस,…\nइन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च मध्ये विविध पदांच्या ९२ जागा\nसातारा जिल्ह्यातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, मायनी, ता. खटाव, जि. सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९२ जागा भरण्यासाठी…\nसातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय पदांच्या ५५२ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…\nसातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६७४ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा\nरयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत…\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक कर��न लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T08:55:42Z", "digest": "sha1:32DOQYPCFGQEUSLTVUCK64AOLAQVWTOZ", "length": 7465, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#महानगरपालिका - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nमोबाईल टॉवरचा विषय राज्याच्याच अखत्यारीतला: आयुक्तांनी राज्य शासनाशी संपर्क करून मोबाईल कंपन्यांकंडील 1300 कोटी वसूल करावे -आबा बागूल\nFebruary 15, 2021 February 15, 2021 News24PuneLeave a Comment on मोबाईल टॉवरचा विषय राज्याच्याच अखत्यारीतला: आयुक्तांनी राज्य शासनाशी संपर्क करून मोबाईल कंपन्यांकंडील 1300 कोटी वसूल करावे -आबा बागूल\nपुणे- पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची थकबाकी सुमारे 1300 कोटी रुपयांपर्यंत असून, या संदर्भात वारंवार प्रयत्न करूनही ही थकबाकी या मोबाईल कंपन्यांकडून वसूल केली गेली नाही व मोबाईल टॉवर्सचा विषय केंद्राकडे प्रलंबित असल्याचे कारण वारंवार महापालिकेकडून सांगण्यात येते. मात्र,केंद्र सरकारने स्थगिती दिली असे सांगून मोबाईल कंपन्या टॉवरची ही मोठी थकबाकी भरत नाही आणि अशी चुकीची […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\n���्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bengal-warriors-vs-jaipur-pink-panthers/", "date_download": "2021-07-25T09:37:55Z", "digest": "sha1:OOECDQP6Z6RJGDV7BQ2KPKWS2TU7YHAC", "length": 7309, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Prokabaddi2019 : जयपूरचा निसटता विजय – Dainik Prabhat", "raw_content": "\n#Prokabaddi2019 : जयपूरचा निसटता विजय\nमुंबई – जयपूर पिंकपॅंथर्सने बंगाल वॉरियर्सवर 27-25 असा विजय मिळविला. कबड्डीत कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे बदलले जाऊ शकते. जयपूर संघाविरुद्ध बंगालने मध्यंतराला 14-10 अशी आघाडी घेतली होती. या आघाडीच्या जोरावर सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत त्यांच्याकडेच विजयाचे पारडे झुकले होते.\nजयपूरच्या संदीप धूल व दीपक हुडा यांनी त्यानंतर जोरदार चढाया करीत बंगालची आघाडी कमी केली. एक मिनिट बाकी असताना बंगालकडे 24-23 अशी आघाडी होती. त्यांच्या चाहत्यांनी विजयाचा आनंद घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र दीपक हुडाने बंगालच्या रिंकू नरवाला बाद करीत लोण चढविला. हाच लोण बंगालला महागात पडला.\nजयपूरने तेथे 26-24 अशी आघाडी घेतली. शेवटपर्यंत आघाडी आपल्याकडे घेत जयपूरने विजयश्री खेचून आणली. यावेळी बंगालच्या खेळाडू हताशपणे आपण कसे हरलो याच विवंचनेत पडले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nहॉलिवुड चित्रपटात राधिका आपटे साकारणार ब्रिटिश जासूसची भूमिका\nस्विमिंग पूलमध्ये पूजा बत्राचा योगा\nहॉकीत पहिल्या सामन्यात पुरुष विजयी; महिला पराभूत\n#SLvIND : निर्विवाद वर्चस्वाची भारताला संधी\nक्रिकेट काॅर्नर : अवांतर धावांची खिरापत थांबणार का \nTokyo Olympics | नेत्रदीपक सोहळ्याने रंगणार स्पर्धा\nसर्वकालीन संघात कोहलीला स्थान नाही\nपृथ्वी शॉसारखा कोणीही नाही – आकाश चोप्रा\nमिताली पुन्हा अव्वल स्थानी\n#IPL : नव्या मोसमासाठी श्रेयस अय्यर सज्ज\n#SLvIND 2nd ODI : चहरचा कहर : भारताने मालिका जिंकली\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” ���्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nहॉकीत पहिल्या सामन्यात पुरुष विजयी; महिला पराभूत\n#SLvIND : निर्विवाद वर्चस्वाची भारताला संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/three-killed-in-accident-on-pune-nashik-highway/", "date_download": "2021-07-25T10:06:45Z", "digest": "sha1:TNKSLK3MREQHQ5MNKMOLLMUHEBC6O44R", "length": 7941, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नाशिक हायवेवरील अपघात तीन ठार – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे-नाशिक हायवेवरील अपघात तीन ठार\nसंगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्‍यातील घारगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सय्यद शौकत सय्यद (वय 20, रा. हसनापूर, ता. राहाता), सुनील अंकुश खरात (वय 25, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), किरण शिवाजी शिंदे (वय 25, रा. डिंबे, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत.\nअज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकी उलटून रस्त्याच्या कडेला 100 फूट अंतरावर पडली. हा अपघात इतका भयानक होता की दुचाकीवरील तिघांच्याही डोक्‍याचा अक्षरशा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे महामार्गावर रक्ताताचा सडा पडला होता. काही वेळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.\nघारगाव पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली व ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरातील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले होते. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी करत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – 1 लाख 19 हजार मतदार वाढले\nशिर्डी लोकसभेची मतदानयंत्रे “स्ट्रॉंग रूम’मध्ये बंदिस्त\n विवाहसोहळ्याच्या जेवणावळीतून शंभर जणांना विषबाधा\nचंदनचोरांची माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या घरावर दगडफेक\nगोठ्यातील गायींना वाचवण्यासाठी शेतकऱ्याची बिबट्याशी झुंज\nनगरकरांना दिलासा 56 जणांचे अहवाल निगेटिव्ह\nशेतमाल नदीत फेका पोलिसाची शेतकऱ्यास अरेरावी\nआदेशाचे पालन करून शासनास सहकार्य करावे\nपोलीस, महापालिका कर्मचारी योद्धेच\nपाथर्डीतील देवस्थानांना सॅनिटायझरचा पुरवठा\nसंगमनेरम���्ये किराणा मालाची जादा दराने विक्री\nबरे झाले, प्रा. राम शिंदे सक्रिय झाले\nकर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळणार \nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\n विवाहसोहळ्याच्या जेवणावळीतून शंभर जणांना विषबाधा\nचंदनचोरांची माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या घरावर दगडफेक\nगोठ्यातील गायींना वाचवण्यासाठी शेतकऱ्याची बिबट्याशी झुंज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/facility-not-available-konkan-people-329093", "date_download": "2021-07-25T09:53:41Z", "digest": "sha1:NDL45Q2ZE6J5PZODAHGLAAJTJ7YFPKR5", "length": 6661, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चाकरमान्यांचा ओघ सुरूच; पण 'अशी' होत आहे गैरसोय", "raw_content": "\nगणेशोत्सव साजरा करण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्‍चित झाली आहे.\nचाकरमान्यांचा ओघ सुरूच; पण 'अशी' होत आहे गैरसोय\nखारेपाटण - गणेशोत्सवासाठी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी निश्‍चित झाल्यानंतर मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांनी आजपासून सिंधुदुर्गची वाट धरली आहे. यात खारेपाटण चेकपोस्टवर नोंदणी, आरोग्य तपासणीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमिटरपर्यंत लागल्या आहेत.\nगणेशोत्सव साजरा करण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्‍चित झाली आहे. तसे ठराव देखील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची धावपळ सुरू झाली असून खासगी आराम बस तसेच इतर वाहनातून आपापल्या गावी दाखल होत आहेत. आजपासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होऊ लागल्याने त्याचा ताण खारेपाटण चेकपोस्टवरील महसूल, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेवर आला आहे. गावी येणार्‍या प्रत्येक चाकरमान्यांची नोंदणी, ई-पास तपासणी, आरोग्य तपासणी, हातावर शिक्के मारणे आवश्यकता वाटली तर कोविड रॅपिड टेस्ट या फेर्‍या पार पाडल्यानंतर चाकरमान्यांना सिंधुदुर्गात प्रवेश दिला जात आहे.\nहे पण वाचा - टेरेसवर खेळत असताना मुलासोबत घडली दुर्देवी घटना\nचेकपोस्टवर मोठ्या संख्येने चाकरमानी येत आहेत. मात्र नोंदणी आणि तपासणी केंद्रांवर अपुरी बैठक आणि मंडप व्यवस्था असल्याने दिवसभरात चाकरमानी आणि तेथील कर्मचार्‍यांत वादंगाचेही प्रकार निर्माण झाले होते. गणेशोत्सव कालावधीत चाकरमान्यांचा ओघ वाढता असल्याने, त्यानुसार जादा कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून व्हायला हवी होती, अशीही अपेक्षा चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-latest-news-traders-open-their-shops-and", "date_download": "2021-07-25T10:38:07Z", "digest": "sha1:ESNOJNDMDZAIEP6DMKG5H3SQ55SPP5UT", "length": 9968, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Aurangabad Latest News Traders Open Their Shops And", "raw_content": "\nसकाळी सुरू अन् दुपारी बंद व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा\nऔरंगाबाद : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर असोसिएशनतर्फे सोमवारपासून(ता.१२) व्यापारी आस्थापने सुरु करावीत, अशी सूचना केली. त्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापारी आस्थापना सकाळी दहानंतर उघडण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी ब्रेक द चेनअंतर्गत जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे सांगत दुकाने बंद करायला लावली. यामुळे सोमवारी सकाळी दुकाने सुरू तर दुपारी बंद राहिली. दरम्यान, व्यापारी महासंघाचा निर्णय पाळल्यास पोलिस गुन्हे दाखल करतील, त्यामुळे नेमके काय करावे, या संभ्रमात व्यापारी व ग्राहकही दिसून आले.\nव्यापारी महासंघाचा रविवारी मध्यरात्री दुकाने सुरु करण्याविषयी निर्णय झाला. मोठ्या आनंदाने पैठणगेट, गुलमंडी, कुंभारवाडा, सराफा मार्केट, कॅनॉट प्लेस, टि.व्ही सेंटर आणि शिवाजीनगर येथील व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडली. शनिवार-रविवारी शहरात कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे सोमवारी दुकाने उघडल्यामुळे मोठी गर्दी झाली. त्याच वेळी पोलिस दाखल होत, त्यांनी दुकाने बंद करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. यामुळे पैठण गेट परिसरात गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती.\nशटर बंद, व्यवसाय चालू\nपाडव्याच्या महुर्तावर व्यापारी आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यात पाडव्याला ग्राहक खरेदीला येईल, याच आशेने दुकाने सुरु केली होती. पोलिसांच्या सूचनेप्रमाणे दुकाने बंद केली, मात्र, काही दुकानदारांनी दुकानाबाहेर थांबून ग्राहकांना सेवा दिली. म्हणजे शटर बंद मात्र ग्राहकांना लागणारे साहित्य अनेक दुकानदार देत होते. काहींनी तर अर्धे शटर उघडे ठेवले होते. मोतीकारंजा भागात कुलर मार्केट बिनधास्त सुरु होते.\nव्यापारी महासंघाने घेतलेला निर्णय हा जिल्हा प्रशासनाचा नाही. त्यामुळे दुकाने बंद ठेवा अशा सूचना पोलिसांनी फिरत्या वाहनातून दिल्या. तत्पूर्वी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कॅटचे उपाध्यक्ष अजय शाह, मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड ट्रेडचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष विजय जैस्वाल, गुलाम हक्काणी, तनसुख झांबड, राम वारेगावकर यांनी टिळकपथ परिसरात भेटी देत, शटर उघडून दुकाने सुरु केली होती. किमान मंगळवारी संपूर्ण लॉकडाऊनपूर्वी साफसफाई व इतर कामासाठी दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासन परवानगी देणार का, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.\nएकीकडे स्थानिक दुकानदार, विक्रेत्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले जाते. कारवाई केली जाते. तर दुसरीकडे बंदच्या काळात ऑनलाईन विक्रीला सर्रास परवानगी कशी दिली जाते, हा स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय नाही का\n- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ\nलॉकडाऊनपूर्वीच्या तयारीसाठी, मार्च एण्डची कामे, कर्मचाऱ्यांचे वेतन व राहिलेला माल उतरवून घेण्यासाठी काही दिवस व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवावीत, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र, त्यास राज्य सरकारचा प्रतिसाद नाही.\n-अजय शहा, राज्य उपाध्यक्ष, कॉन्फरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/03/blog-post4.html", "date_download": "2021-07-25T10:19:15Z", "digest": "sha1:PFLBOTZPITA4CGJMBSIFSKWSPA26XKEH", "length": 5524, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "'कोरोना'चा एकही संशयीत रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास न ठेवता, खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम", "raw_content": "\nHomePolitics'कोरोना'चा एकही संशयीत रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास न ठेवता, खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम\n'कोरोना'चा एकही संशयीत रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास न ठेवता, खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nपुणे- जिल्ह्यात 'कोरोना'चा एकही संशयीत रुग्ण नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किश���र राम यांनी केले. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.\nजिल्हाधिकारी राम म्हणाले, 'कोरोना' व्हायरस बाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. इतर संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत आपण जी काळजी घेतो, तशीच खबरदारी सर्वांनी घ्यावी. साबणाने हात धुणे, मास्क वापरणे याबाबत दक्षता घ्‍यावी. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन त्‍यांनी केले. खोकला किंवा तत्सम आजार झाल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचार करून घ्यावे.\nभव‍िष्‍यात राज्‍यात किंवा पुणे ज‍िल्‍ह्यात 'कोरोना'चा उद्रेक झाला तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा 'कोरोना' उपचारासाठी दक्ष असून नागरिकांनी भीती बाळगू नये, असे जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/purchased-premium-article/enforcement-directorate-took-action-against-khadse-though-cd-not-out-him", "date_download": "2021-07-25T10:25:21Z", "digest": "sha1:ERQ3OJ2V353ZBVEE5HO24BPNOUJD26T5", "length": 14171, "nlines": 177, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Enforcement Directorate took action against Khadse though CD not out by Him | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nईडीची कारवाई थांबेना तरी खडसेंची सीडी बाहेर निघेना\nईडीची कारवाई थांबेना तरी खडसेंची सीडी बाहेर निघेना\nईडीची कारवाई थांबेना तरी खडसेंची सीडी बाहेर निघेना\nरविवार, 18 जुलै 2021\nराज��ारणात भूंकप कधी घडणार\n'त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेल,' असे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मुंबई येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या साक्षीने केलेले वाक्य राज्यभर गाजले. त्यानंतर बऱ्याच कालावधींनी त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. त्यांच्या जावयांनाही ईडीने अटक केली. तरी खडसे यांची सीडी काही बाहेर आली नाही. या सीडीमुळे राजकारणात भूंकप होणार असल्याचा खडसे यांचा दावा होता. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे खडसे यांच्या सीडीची\nभारतीय जनता पक्षात असताना पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला विनाकारण छळ केला, असा आरोप खडसे यांनी वेळोवेळी केला. या नेत्यांनी आपल्याला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यामुळे आपण पक्षातून बाहेर पडत आहोत, असेही खडसे यानी सांगितले. मुंबईत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.त्यावेळी त्यांची ईडी ची चौकशी सुरू नव्हती, परंतु भाजप सोडल्यानंतर भविष्यात त्यांची चौकशी होइल, अशी शक्यता व्यक्त होत होती. तसे घडले आहे.\nजावई गिरीश चौधरी यांना अटक\nराष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांना ईडी चे समन्स आले, त्यांची दोनदा चौकशी झाली. जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. त्यांना आता १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर पत्नी मंदाकिनी खडसे यांनीही ई डी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे ईडीने खडसे यांना पूर्णपणे घेरले आहे. विरोधकांच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी खडसे यांची सीडी कधी बाहेर येणार याचीच आता प्रतीक्षा आहे.खडसे यांच्या कडे कोणतीही सीडी नसल्याची चर्चा आहे,तर काही जणांच्या मते खडसे यांचाकडे सीडी असल्याची चर्चा आहे.\nजळगाव जिल्ह्यात सीडी प्रकरणांचा इतिहास\nजळगाव जिल्ह्यात सीडी,च्या राजकारणाचा जुना इतिहास आहे. जळगाव सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आले. त्यावेळी विधिमंडळात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी याची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कडे विधिमंडळात त्यांनी सीडी सुपूर्द केली होती. मात्र त्यात काय होते,हे पुढे कधीच समजले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात बाहेर आलेल्या भाजपच��या माजी खासदाराच्या सीडीबाबत बराच गाजावाजा झाला,त्यांना अखेर उमेदवारी गमवावी लागली.\nत्यामुळे खडसे यांच्याकडे असलेल्या सीडीत नेमके काय आहे, कोणता धमाका होणार याबाबत चर्चा आहे. ही सीडी असलीच तर खडसेंना त्रास देणाऱ्या भाजप नेत्यांची असू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे त्रास देणाऱ्या नेत्यांची आणि खडसे यांची राजकीय जुगलबंदी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रंगली होती. आपल्या आरोपांना उत्तर देताना खडसे यांनी जिल्ह्यातील एका रेस्टहाऊसचा उल्लेख करत संबंधित नेत्याकडे बोट दाखविले होते. त्यामुळे त्या रेस्टहाऊनमधील काही पराक्रम खडसे बाहेर काढणार का, असा अनेकांना संशय होता.\nखडसे यांच्याकडे कोणतीच सीडी नाही, याची खात्री झाल्यानंतरच ईडीची कारवाई सुरू झाल्याचे काही मंडळींचे म्हणणे आहे. खरे तर खडसेंच्या आता गळ्यापर्यंत आले आहे. तरी ते या विषयावर काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ त्यांच्याकडे सीडी नाही, असाही याचा अर्थ घेतला जात आहे. सीडी काढेल, ही खडसे यांची पोकळ धमकी होती, असे त्यांच्या विरोधी गटामार्फत सांगण्यात येत आहे.\nएखाद्याच्या राजकीय काटा काढण्यात जळगाव जिल्ह्यात खडसे यांचा कोणी हात धरू शकणार नाही. सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासारखे अनेक दिग्गज विरोधक खडसे यांनी राजकीयदृष्ट्या नामोहरम केले. त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद अशी सारी अस्त्रे वापरली. त्यामुळे सीडीचा अखेरचा डाव खेळून ते विरोधकांना पुन्हा अस्मान दाखवतील, अशी त्यांच्या समर्थकांना आशा असली तरी सध्या तरी खडसे बॅकफूटवर आहेत. प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत ते सध्या दिसत नाहीत. ईडीच्या चौकशींना उत्तर देतानाच त्यांची दमछाक होऊ लागल्याचे चित्र आहे. जावयाला अटक आणि पत्नीचीही चौकशी यामुळे खडसेंच्या विरोधातील कारवाईचा फास कठोर करण्याचा ईडीचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. तरी खडसेंची सीडी ही ईडीला कधी दणका देणार, याची उस्तुकता संपलेली नाही\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजकारण, Politics, ईडी, ED, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, मुंबई, Mumbai, शरद पवार, Sharad Pawar, भारत, भाजप, पोलिस, पत्नी, wife, जळगाव, Jangaon, गोपीनाथ मुंडे, लोकसभा, विषय, Topics, जैन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/raj-thackrey-mns-first-candidate/", "date_download": "2021-07-25T10:37:23Z", "digest": "sha1:7T362GKVCMXJVMCBKXJ24NXUB5RC2QME", "length": 8298, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "या शेतकऱ्याच्या मुलाला जाहीर झाली मनसेची पहिली उमेदवारी.. - Khaas Re", "raw_content": "\nया शेतकऱ्याच्या मुलाला जाहीर झाली मनसेची पहिली उमेदवारी..\nin नवीन खासरे, राजकारण\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक दिवसांनंतर मौन सोडले असून आपल्या पक्षाचे दोन उमेदवार जाहीर केले आहे. वांद्रे येथे आयोजित मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे उतरणार की नाही याबाबत अस्पष्ट चित्र होते. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण निवडणूक लढणार आणि जिंकणारही असा विश्वास व्यक्त केला.\nमुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपला पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. पक्षाची येत्या ५ ऑक्टोबरला पहिली प्रचार सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रचाराचा नारळ कुठून फोडणार हे अद्याप राज ठाकरे यांनी जाहीर केलेले नाही.\nमनसे निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या प्रचाराचा रोख नेमक्या कोणत्या दिशेने असणार, पुन्हा ते भाजपलाच ठोकणार की त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीही असणार याविषयी मात्र सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.\nशेतकऱ्याच्या मुलाला जाहीर मनसेची पहिली उमेदवारी\nमंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे सुपूत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला असून मनसेकडून हे ‘नरेंद्र’ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. तसेच नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर हे सुद्धा मनसेत दाखल झाले असून त्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खासकरुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. मनसे १०० जागा लढवणार अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com इमेल आयडी वर पाठवू शकता.\nराज ठाकरेंची आणि शरद पवारांची ‘म्हणून’ झाली ईडी चौकशी, राज यांनी केला गौप्यस्फोट\nभारतातील ही नदी कुठल्याच समुद्राला जाऊन मिळत नाही, मग पाणी जाते तरी कुठे \nभारतातील ही नदी कुठल्याच समुद्राला जाऊन मिळत नाही, मग पाणी जाते तरी कुठे \nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T08:20:15Z", "digest": "sha1:X7DHM2IS72ZZ6EBI5MTFNMXWC4DY4FUF", "length": 19707, "nlines": 114, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इराक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nइराकचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बगदाद\nअधिकृत भाषा अरबी, कुर्दिस्ताननी\n- स्वातंत्र्य दिवस ३ ऑक्टोबर १९३२\n- प्रजासत्ताक दिन १४ जुलै १९५८\n- एकूण ४,३८,३१७ किमी२ (५८वा क्रमांक)\n- पाणी (%) १.१\n-एकूण ३,१२,३४,००० (३९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ११४.१५१ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन इराकी दिनार\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६४\n१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन सद्दाम हुसेन ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. नूरी अल-मलिकी हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.\nइराकचे क्षेत्रफळ ४,३८,३१७ वर्ग किलोमीटर एवढ�� असून लोकसंख्या ३,१४,३७,००० एवढी आहे. अरबी व कुर्दिश ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तैग्रिस नदी आणि युफ्रेटिस नदी या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.\nइराकचे अधिकृत चलन दिनार असून या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य आहे. खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक लागतो.\n१.२ इराकची समृद्ध संस्कृती\n१.३ इराकची स्थिती खालावण्याची कारणे\nइराण, सुमेरिया आणि हडप्पा या तीनही समृद्ध संस्कृती साधारण एकाच कालखंडातल्या (तपासून पाहावे). त्या काळी इराक(मेसोपोटेमिया) हा सुमेरियन संस्कृतीचा हिस्सा होता. हडप्पाचे लोक सुमेरियन लोकांशी व्यापार करण्यास उत्सुक असत.\nइसवी सन १५३४ ते १९१८ या कालखंडात इराकमध्ये ऑटोमन साम्राज्य होते. इ‌‌.स. १९१७मध्ये पहिल्या जागतिक युद्धात, ब्रिटनच्या सेनेने बगदादला वेढा घातला, आणि ऑटोमन साम्राज्यावर विजय मिळवला. ब्रिटिश लोकांनी मेसोपोटेमियामध्ये आपले सरकार स्थापन केले आणि त्या देशाचे नाव इराक असे केले.\nइ‌.स. १९२१मध्ये मक्का येथील शरीफ हुसेन बीन अलीच्या, फैजल नावाच्या पुत्राला इराकचा पहिला राजा म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर दीर्घकाल चाललेल्या हिंसक लढायांनंतर इ‌‌.स. १९३२मध्ये इराक स्वतंत्र झाला. त्यानंतरही ब्रिटनने दुसऱ्या जागतिक महायुद्धात परत इराकवर विजय मिळवून त्याला पारतंत्र्यात ढकलले. शेवटी इसवी सन १९५८मध्ये ब्रिटिशांची सत्ता झुगारून इराक स्वतंत्र झाला.\nइराकची समृद्ध संस्कृतीसंपादन करा\nअसाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता. याचा साऱ्या अरब जगतावर चांगला परिणाम होत होता. या मध्ययुगात जेव्हा इराक हे ज्ञानाचे केंद्र होते, तेव्हा युरोपात फक्त मालक आणि गुलाम असत. तेथे लोकांना विविध प्रकारचे भरमसाठ कर द्यावे लागत. याउलट इराक हे अरब जगताचे केंद्र होते, आणि येथे कानाकोपऱ्यात विकासाचे वारे होते.\nजेव्हा इराक हा देश ब्रि‌टिशांची वसाहत झाला, तेव्हा हिंदुस्थानप्रमाणेच इराकचीही आंतरिक स्थिती बिघडत गेली. ब्रिटिशांनी इराकची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडवून टाकली. शेवटी जेव्हा इराक ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, तेव्हानंतर आलेल्या १९८०च्या दशकात मात्र इराकमध्ये सुवर्णयुग अवतरले. तत्कालीन राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इराकने भरपूर प्रगती केली व इराकची गणती जगांतल्या उत्तम देशांत होऊ लागली.या देशात खूप जुनी मशीद आहेत.हे त्याच्या संस्कृतीशी निगडीत आहे.\nइराकची स्थिती खालावण्याची कारणेसंपादन करा\n१. इराकच्या बरबादीचा पाया ब्रिटिशांच्या वसाहतकालात घातला गेला. ब्रिटिशांनी इराक दीर्घकाल आपल्या ताब्यात ठेवले, आणि त्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पुरेपूर डल्ला मारला. इराकच्या अर्थव्यवस्थेशी स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था निगडित केली, स्वतःच्या देशाला समृद्ध केले आणि इराकची वाताहत केली. हेच दुष्कृत्य इंग्रजांनी हिंदुस्थानात केले होते.\n२. इराक हा अमेरिकेचा एकेकाळचा दोस्त होता. अमेरिका आणि इराणमध्ये सन १९७९मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर शत्रुत्व आले आणि ते जपण्यासाठी अमेरिकेला इराकची मदत होत असे. इराण आणि इराकमध्ये इसवी सन १९८० पासून ते १९८८पर्यंत आखाती युद्ध झाले, त्यावेळी अमेरिका इराकच्या बरोबर होता आणि सद्दाम हुसेनची मदत घेत होता. त्या काळात ब्रिटनही इराकच्या बरोबर असे. पण जेव्हा इराकने कुवेत ताब्यात घेण्यासाठी त्या देशावर स्वारी केली, तेव्हा ब्रिटन आणि अमेरिका दोघेही इराकला शत्रू मानू लागले. या दोन्ही देशांनी इतर काही देशांच्या बरोबरीने इराकी सैन्याशी युद्ध करून त्यांना कुवेतमधून बाहेर हकलले. इराकमध्ये जनसंहारक रासायनिक शस्त्रे आहेत असा अमेरिका आणि ब्रिटन यांना संशय होता. केवळ या संशयावरून अमेरिकेने इराकवर इसवी सन २००३मध्ये हल्ला केला आणि इराकला नेस्तनाबूत केले. अमेरिकन सैन्य इराकमध्ये बरीच वर्षे राहिले आणि त्यामुळे तेथे आतंकवाद बळावला. स्त्रियांची परिस्थिती बिघडत गेली. त्यांच्यामधले शिक्षणाचे प्रमाण ७५ टक्क्यांनी खालावले, आणि ते आणखी कमी कमी होत राहिले. इराकमध्ये कोणतीही संहारक शस्त्रे सापडली नाहीतच, पण सद्दाम हुसेनला मात्र अमेरिकनांनी पकडून ठार मारले.\n३. खुद्द सद्दाम हुसेन हे देशाला एकसंघ ठेवण्यात कमी पडले. त्यांना इराकला सुन्नी मुसलमानांचे राज्य बनवावयाचे होते, म्हणून त्यासाठी त्यांची देशात हुकूमशाही चाले. परिणामी इराकमधले शिया मुसलमान आणि कुर्द जमातीचे सुन्नी मुसलमान सद्दामच्या विरोधात गेले. कुर्द हे कुर्दिस्तानचे रहिवासी आहेत. सध्या कुर्दिस्तान हा इराकमधलाच एक अर्ध-स्वायत्त प्रदेश आहे. कुर्दिस्तानची राजधानी इरबिल. इराकच्या सध्याच्या राज्यघटनेनुसार कुर्दिस्तानला बरेच अधिकार आहेत. कुर्द जातीचे लोक कट्टर सुन्नी असून बंजारा जमातीचे आहेत. ही जमात तुर्कस्थानच्या आग्नेय भागात, सीरियाच्या ईशान्य भागात आणि इराण-इराकच्या पश्चिम भागातही आहे. इराकमध्ये कुर्दांची लोकसंख्या जवळजवळ ४० लाख आहे. त्यांना इराकपासून फुटून स्वतंत्र कुर्दिस्तान स्थापायचा आहे.\nसद्दाम हुसेन आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये कधीही समजूतदारपणा दाखवत नसत. सद्दामनंतर आलेल्या शिया सरकारनेही सुन्नी मुसलमान जनतेकडे दुर्लक्ष केले, आणि परिस्थिती आणखीनच बिघडत गेली.\nLast edited on १ नोव्हेंबर २०१९, at १०:४३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१९ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/pcmc-nmk-recruitment-nmk-2021-106/", "date_download": "2021-07-25T08:51:03Z", "digest": "sha1:ZF37KXDEOKNVYPXWY5IRXTWHCX6ONK7O", "length": 4855, "nlines": 93, "source_domain": "nmk.co.in", "title": "PCMC Recruitment 2021 : Vacancies of 106 posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | निवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका पदांच्या १०६ जागा\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण १०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.\nआशा स्वयंसेविका पदाच्या १०६ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.\nअर��ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.\n> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा\n> भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा\n> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात निवृत्त अधिकारी पदांच्या २ जागा\nभारती विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदांच्या एकूण १६० जागा\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक करून लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82/", "date_download": "2021-07-25T08:24:06Z", "digest": "sha1:SVCFE5EUMA7PGO4TAIYLCOIL23LKNJZA", "length": 7052, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#तापसी पन्नू - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nअनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची चौकशी सुरूच: काय सापडले चौकशीतून\nMarch 5, 2021 March 5, 2021 News24PuneLeave a Comment on अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची चौकशी सुरूच: काय सापडले चौकशीतून\nपुणे– दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर करचोरी प्रकरणी त्यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत.त्यामुळे त्यांची आयकर खात्याकडून चौकशी केली जात आहे. ३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग, तापसीसह मधू मंटेना […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/earthquakes-in-four-states-terror-in-rajasthan-meghalaya-ladakh-haryana-nrvk-159368/", "date_download": "2021-07-25T08:22:08Z", "digest": "sha1:INRHFQOL2ME2UC7GV5TRTZXQSGKQJQ3Q", "length": 16111, "nlines": 205, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Earthquakes in four states; Terror in Rajasthan, Meghalaya, Ladakh, Haryana nrvk | चार राज्यांत भूकंपांचे हादरे; राजस्थान, मेघालय, लडाख, हरयाणात दहशत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nनागरीकांनी घराबाहेर धाव घेतलीचार राज्यांत भूकंपांचे हादरे; राजस्थान, मेघालय, लडाख, हरयाणात दहशत\nमेघालयात भूकंपाचा जबर धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल होती व हा धक्का रात्री 2.10 च्या सुमारास जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम गारोहिल्स असल्याचे सांगण्यात आले. लेह लडाखमध्येही पहाटे 4.57 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदविण्यात आली.\nदिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीही देशातील चार राज्यात भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशत पसरली होती. देशाच्या पूर्व-उत्तर भागात गेल्या तीन – चार दिवसांपासून हे हादरे बसत आहेत. मणिपूर, गुजरातसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर राजस्थान, मेघालय, लडाख, हरयाणातही भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नाही. काही दिवसांपूर्वीच मणिपूर आणि गुजरातमधील कच्छसह अन्य राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.\nमेघालयात भूकंपाचा जबर धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल होती व हा धक्का रात्री 2.10 च्या सुमारास जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम गारोहिल्स असल्याचे सांगण्यात आले. लेह लडाखमध्येही पहाटे 4.57 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदविण्यात आली.\nभूकंपाची सर्वाधिक तीव्रता राजस्थानातील बिकानेरमध्ये जाणवली. पहाटे 5.24 वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल होती. पहाटे भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली होती.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/home-vaccination-for-bedridden-patients-appeal-to-send-information-made-by-the-bmc-nrvb-157056/", "date_download": "2021-07-25T09:26:01Z", "digest": "sha1:2PVZNFII6YYLRFU6NJ6UYYGN5G2LHM2V", "length": 15407, "nlines": 184, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Home vaccination for bedridden patients Appeal to send information made by the BMC nrvb | अंथरूणाला खिळलेल्यांचे घरोघरी लसीकरण!; पालिकेने केले माहिती पाठवण्याचे आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा ���िवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nअडथळे दूर होणारअंथरूणाला खिळलेल्यांचे घरोघरी लसीकरण; पालिकेने केले माहिती पाठवण्याचे आवाहन\nघरोघरी लसीकरण करण्यात पालिकेला कोणता अडथळा आहे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईत आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, घराबाहेर पडू न शकणारे अपंग आणि आजारी नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यातच आगामी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यासाठी पालिका वेगाने उपाययोजना करीत आहे.\nमुंबई : दुर्धर आजार किंवा वृद्धापकाळामुळे अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे पालिका (BMC) घरोघरी जाऊन लसीकरण (Vaccination) करणार आहे. यासाठी पालिकेने एक ई-मेल आयडी (email id) तयार केला असून गरजूंनी यावर माहिती पाठवावी (send the information) असे आवाहन केले आहे. या माहितीच्या आधारे पालिका टप्प्याटप्प्याने अशा नागरिकांचे लसीकरण करणार आहे.\nमुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र लसींच्या तुटवड्यांमुळे (shortage of vaccines) लसीकरण मोहिमेला वांरवार ब्रेक लागत आहे. पालिकेने दिवसाला दोन लाखांवर डोस देण्यासाठी लसीकरण केंद्रे आणि आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात ठेवले आहे. यानुसार एकाच दिवशी दीड लाखांवर डोस देऊन पालिकेने आपली क्षमता दाखवून दिली आहे.\nदररोजच्या दुखण्यातून होणार सुटका; डायबिटीज रुग्णांना मिळणार दिलासा\nदरम्यानच्य�� काळात घरोघरी लसीकरण करण्यात पालिकेला कोणता अडथळा आहे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (High Court, Mumbai) उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईत आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, घराबाहेर पडू न शकणारे अपंग आणि आजारी नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यातच आगामी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यासाठी पालिका वेगाने उपाययोजना करीत आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणा तैनात ठेवण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून काम करण्यात येत आहे.\nमाहिती ‘या’ मेलवर पाठवा\nपालिकेने याआधी वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणासारखे उपक्रमही महापालिकेने राबवले आहेत. आजारपणासह शारीरिक, वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांनाही लसीचे डोस घरी जाऊन देण्याबाबत पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी अशा नागरिकांची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.\nNaked City : इथं कपडे घातल्यावर ठोठावला जातो दंड ; अगदी बँकेतही लोक नग्नच जातात\nनागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा व्यक्तींची माहिती covidvacc2bedridden@gmail.com वर पाठवावी.#MyBMCvaccinationUpdate\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2021-07-25T09:14:26Z", "digest": "sha1:IP3ERQLUBG3M7WF3FBHUZJ53AGEYRGDP", "length": 6726, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेलिक्स बॉमगार्टनर - विकिपीडिया", "raw_content": "\nफेलिक्स बॉमगार्टनर (जन्मः २० एप्रिल १९६९) हा ऑस्ट्रियन स्कायडायव्हर आणि बी.ए.एस.इ. जम्पर आहे. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने अंदाजे ३९ किलोमीटर (१,२८,००० फूट) वरून ताशी १,३४२ (८३४ मैल) च्या वेगाने स्काय-डायविंग करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. [१] बॉमगार्टनर हा त्याने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या खतरनाक स्टंटस् बद्दल प्रसिद्ध आहे. बॉमगार्टनर काही काळ ऑस्ट्रियन सैन्यामध्ये व्यतित केला, जिथे त्याने पॅराशुट उडीचा सराव केला, ज्यामध्ये फारच छोट्या जागेवर उतरण्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले.\n^ १४ ऑक्टोबर २०१२ रोजी रेड बुल स्ट्रॅटोज च्या पत्रकार परिषदेत, नॅशनल ॲरोनॉटीक्स असोसिएशनचा (आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या संस्थेची अमेरिकी शाखा, एफ्.ए.आय. (Fédération Aéronautique Internationale)) प्रतिनिधी ब्रायन अटली याने दिलेल्या आकडेवारीनुसार, http://www.redbullstratos.com\nरेड बुल स्ट्रॅटोज प्रोजेक्ट\nख्रिस्त रिडीमर - रीओ दी जनेरिओ - ब्राझील येथून फिलिक्सची उडी\nडब्लू. सी. न्युज स्टोरी - फेलिक्स बॉमगार्टनर\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajauto.com/mr/motor-bikes/ct-110/specifications", "date_download": "2021-07-25T09:45:08Z", "digest": "sha1:ELJMXUEJKGQOVBUGGQD6HH2ZNELOXLAM", "length": 9472, "nlines": 246, "source_domain": "www.bajajauto.com", "title": "Bajaj CT110 Specifications - Bajaj Auto", "raw_content": "\nबजाज जेन्युइन पार्ट्स म्हणजे काय\nपार्ट्स कसे तयार केले जातात\nइंजिन टाईप 4 स्ट्रोक , सिंगल सिलिंडर\nफ्युएल सिस्टीम इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन\nइंजिन कपॅसिटी (cc) 115.45\nटॉप स्पीड (km/h) 90\nट्रान्स्मिशन टाईप 4 स्पीड (सर्व डाउन शिफ्ट)\nफ्रेमची रचना ट्युब्युलर सिंगल डाउन ट्यूब खालच्या क्रॅडल फ्रेमसह\nफ्रंट सस्पेन्शन हायड्रॉलिक टेलीस्कोपिक, 125 mm ट्रॅव्हल\nरीअर सस्पेन्शन स्प्रिंग इन स्प्रिंग (SNS), 100 mm व्हील ट्रॅव्हल\nटायरचा आकार - फ्रंट 2.75 x 17 41 P – ट्यूब टाईप, सेमी-नॉबी ट्रेड पॅटर्न\nटायरचा आकार - रीअर 3.00 x 17 50 P – ट्यूब टाईप, सेमी-नॉबी ट्रेड पॅटर्न\nब्रेक टाईप - फ्रंट 130 mm ड्रम\nब्रेक टाईप - रीअर 110 mm ड्रम, CBS सह\nफ्युएल टॅंक कपॅसिटी (L) 10.5\nएकंदर लांबी (mm) 1945\nएकंदर रुंदी (mm) 752\nव्हील बेस (mm) 1235\nग्राउंड क्लीअरन्स (mm) 170\nकर्ब वेट (kg) 118\nइलेक्ट्रिकल्स सिस्टीम DC सिस्टीम\nहेडलॅम्पची वैशिष्टये 12V, 35/35W, HS1\nDRL/AHO सिस्टीम DRL सिस्टीम\nमालकाची पुस्तिका (ओनर्स मॅन्युअल)\nलाॅकडाउन मध्ये आणि नंतर मोटरसायकलची निगा राखायच्या सूचना\nबजाज केअर अॅप डाऊनलोड करा\nश्री. कमलनयन बजाज जन्मिताब्दी\nपार्ट्स कसे तयार केले जातात\nबजाज जेन्युइन पार्ट्स म्हणजे काय\nअस्वामिक लाभांश / आयईपीएफ\nराईड्स, समारंभ आणि समाज\nआमच्याशी संपर्क साधाFollow us onफेसबुकइन्स्टाग्रामलिंक्डिनट्विटर\nतुमचा अनुभव आणि आमची सेवा सुधारण्यासाठी आम्ही त्रयस्थ पक्षाच्या कूकीज वापरतो हे वैशिष्ट्य तुम्हाला निष्क्रिय करायचे असल्याचे कसे ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा ह्या संकेतस्थळावर ब्राउजिंग आणि आंतरक्रिया सुरू ठेवून तुम्ही कूकीजच्या वापराला संमती देत आहात.अॅक्सेप्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/survey-will-conduct-to-check-the-level-of-study", "date_download": "2021-07-25T09:07:25Z", "digest": "sha1:DKCPNJJNFZWF7XAMHBMHGL7KKZH44E43", "length": 7442, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर काय? पर्यवेक्षकीय यंत्रणा करणार तपासणी", "raw_content": "\n पर्यवेक्षकीय यंत्रणा करणार तपासणी\nनागपूर : राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे ‘ब्रीज कोर्स' (bridge course) राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर काय (study level of student) याची पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे कसे (study level of student) याची पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे कसे असा प्रश्‍न अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तपासणीमध्ये दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. (survey will conduct to check the level of study)\nहेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण\nराज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि परीक्षा परिषदेद्वारे कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रीज कोर्स' तयार करण्यात आला आहे. पंचेचाळीस दिवस हा अभ्यासक्रम राबवायचा आहे. मात्र, हे करत असताना, त्या विद्यार्थ्यांकडे सोयी-सुविधा आहेत किंवा नाही, त्याची कितपत आकलन शक्ती आहे, त्याने गेल्यावर्षी काय शिकले याबाबत शिक्षण विभागाला माहिती द्यायची आहे. त्यासाठी विभागाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका वर्गातील चार असे सात वर्गाच्या २८ विद्यार्थ्याची माहिती संकलित करायची आहे. ही माहिती चार दिवसात संकलित करावयाची आहे. त्यात प्रामुख्याने सर्वच तालुक्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, हे करीत असताना, गेल्या वर्षभरात बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात नाहीत. अनेकांनी मोबाईलची सुविधा नसल्याने शाळाही सोडल्या आहेत. त्यामुळे १०० टक्के विद्यार्थ्यांना संपर्क कसा करायचा हा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे, ही माहिती संकलित करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे द्यायची आहे.\nदुसरीकडे ‘ब्रीज कोर्स' पंचेचाळीस दिवस राबवायचा असताना, तो ऑनलाइन की ऑफलाइन याबाबत बराच संभ्रम आहे. प्रामुख्याने मराठी म्हटल्यावर इतर भाषेतील विद्यार्थी वाऱ्यावर सोडावे काय असा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/shyam-tarke-awarded-ph-d/", "date_download": "2021-07-25T09:53:23Z", "digest": "sha1:65QLATO2HPRGSUYUJ54OPLWT4PI6HMQ7", "length": 12942, "nlines": 149, "source_domain": "mh20live.com", "title": "श्याम टरके यांना पीएच.डी पदवी जाहीर – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान��यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/औरंगाबाद/श्याम टरके यांना पीएच.डी पदवी जाहीर\nश्याम टरके यांना पीएच.डी पदवी जाहीर\n वेब वृत्तपत्रांचा केला तुलनात्मक अभ्यास\nऔरंगाबाद, दिनांक 30 : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पीएच.डी पदवी श्याम बालासाहेब टरके यांना जाहीर झाली. त्यांचा ‘हिंदी व मराठी वेब वृत्तपत्रांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोध प्रबंध विद्यापीठाने स्वीकारला.\nया प्रबंधात राष्ट्रीय पातळीवरील बीबीसी हिंदी, तहलका हिंदी तर प्रादेशिक स्तरावरील उस्मानाबाद लाईव्ह आणि आज लातूर या वेब वृत्तपत्रांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. त्यांना मार्गदर्शक म्हणून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर डॉ. सुधीर गव्हाणे व सहमार्गदर्शक म्हणून नांदेड विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक तथा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा जनसंपर्क तज्ज्ञ व हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री सुरेश पुरी यांनी अभिनंदन केले आहे.\nश्री. टरके यांनी यापूर्वी दै.गोदातीर समाचार, दै.मराठवाडा साथी, दै. सकाळ आणि गोवा येथे दै. पुढारीमध्ये उपसंपादक, बातमीदार म्हणून काम केलेले आहे. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वर्धा जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर संचालक कार्यालय येथे माहिती सहायक पदावरही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते औरंगाबादच्या माहिती केंद्रात माहिती सहायक पदावर कार्यरत आहेत.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घा��न\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nरायगड जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा दिन संपन्न\nमराठा आरक्षण न्यायप्रविष्ट आहे परंतु सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळ हे तर आपल्या हातात आहे ना..\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/bnp-recruitment-nmk-2021/", "date_download": "2021-07-25T08:52:57Z", "digest": "sha1:5V6W2UUEFEVA7JADRZ235ZOIONBXLDU3", "length": 5039, "nlines": 94, "source_domain": "nmk.co.in", "title": "BNP Recruitment 2021 : Various Vacancies of 135 posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | निवडक | लक्ष्यवेधी | मदतकेंद्र | ENGLISH\nसिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १३५ जागा\nसिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत बँक नोट प्रेस, देवास (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविविध पदांच्या एकूण १३५ जागा\nकल्याण अधिकारी, पर्यवेक्षक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि सचिवालय सहाय्यक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.\n>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा\n>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा\n>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nसातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा\nमोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा\nआपला मेलबॉक्स चेक करून लिंक अक्टिवेट करा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T09:04:50Z", "digest": "sha1:4IQTSX4TNMSGHVW6ZBJIC4K2VHAFT66W", "length": 7239, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#सोनाखी सिन्हा - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\n‘नजरें मिलाके खुद से पूछो- क्यों’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा\n’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा\nनवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्या��चे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2013/04/blog-post_18.html", "date_download": "2021-07-25T08:59:37Z", "digest": "sha1:I3A6NPD6XA5WGNPRPHGYJGJH4MCFCN5V", "length": 4183, "nlines": 105, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "कॉलेजची विद्यार्थीनी", "raw_content": "\nएक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली..\nशिक्षक : तु आज लेट का आलीस\nमुलगी : सर, एक मुलगा माझ्यामागेमागे येत होता....\nशिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.........\nमुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...:)\nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nमराठी विनोद - झम्प्याची प्रेयसी\nपुण्यात आप्पा बळवंत चौक\nपुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://jedhecollege.ac.in/Vission_MissionandObjective.aspx", "date_download": "2021-07-25T09:25:55Z", "digest": "sha1:WTAH55HUNWWKM426X73FNNCFDNDOAGNA", "length": 18604, "nlines": 216, "source_domain": "jedhecollege.ac.in", "title": "S.B.B alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College", "raw_content": "\n\"बहुजन हिताय बहुजन सुखाय\"\nएप्रिल / मे 2021 या सत्रातील सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ बाबत\nमहाविद्यालयातील सर्व नियमित आणि बॅक लॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्रात होणाऱ्या म्हणजेच मार्च / एप्रिल 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे आयोजन जून 2021 मध्ये होणार आहेत. सदर परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरण्याची ऑन लाईन लिंक विद्यापीठ परिपत्रकानुसार दिनांक 15/05/2021 पासून सुरु होत आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 30/05/2021 अशी दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा फॉर्म विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर भरावयाचा आहे. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर महाविद्यालयाने इनव्हर्ड केल्यानंतर परीक्षा फी धान्याची लिंक ओपन होईल. सदर लिंकवरून विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा फी ऑन लाईन पेमेंट गेटवे द्वारे भरवायची आहे. जे विद्यार्थी परीक्षा फी भरणार त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा सीट नंबर मिळेल म्हणजेच त्यांनाच परीक्षा देता येईल. जे परीक्षा फी ऑन लाईन भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन सुटले आहे. तरी सर्वानी याची नोंद घ्यावी.\nमहाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व एम कॉम व एम एस्सी वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थांनी प्रवेश घेताना फी सवलत घेतलेली आहे व ज्या विद्यार्थांनी ई.बी .सी व बी.सी. स्कॉलरशिप फॉर्म अद्यापही कार्यालयात जमा केलेला नाही. अशा विद्यार्थांनी राहिलेली सर्व फी 20/02/2021 पर्यंत भरावी सर्वे विद्यार्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान (मायक्रोबायोलॉजी), बी.बी.ए (सी.ए.) व बी.एससी. (कॉम्पुटर सायन्स) या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खालीलप्रमाणे कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात वेबसाईट वर दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे वर्गवाईज जमा करावी. तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील महाविद्यालयातील प्रथम,व्दितीय, तृतीय वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.(मायक्रो)/बी.सी.एस./बी.सी.ए./एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.T./S.C./O.B.C./N.T./S.B.C. (CAST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी.सी. स्कॉलरशिप व फ्रि-शीप धारक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रि-शीप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.\nआपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.\nव्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.\nपहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.\nमेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.\nप्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.\nप्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://bornphd.blogspot.com/2017/", "date_download": "2021-07-25T10:31:36Z", "digest": "sha1:5KV3AEPBRCS7UMXDYCCW6EWEW7ECZ7Q2", "length": 48548, "nlines": 116, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: 2017", "raw_content": "\nरायलिंग पठारावरुन दिसणारा लिंगाणा (उंची 2969 फ़ूट)\nखिंडीतून माथ्यापर्यंतची उंची अंदाजे 750 ते 800 फ़ूट\n१६ वर्षांपुर्वी २००१ मध्ये चक्रम हायकर्सच्या आपटेकाकांसोबत सिंहगड- राजगड- तोरणा- रायगड असा ट्रेक केला, त्यावेळी मोहरीतून बोराट्याच्या नाळेने उतरलो होतो. नाळेत आदल्या वर्षीच बोल्डर पडल्यामुळे वाट थोडी साहसी झाली होती. त्या पडलेल्या शिळेवरून उतरून खाली आल्यावर लिंगाण्याचं प्रथम घडलेलं दर्शन भेदक होतं. इथूनच उजवीकडे रायलिंगचा कडा व लिंगाणा यांच्या खिंडीत जाण्यासाठी रायलिंगाच्या कड्याला लगटून जाणारी अरुंद वाट आहे. ती ओलांडून पुढे खिंडीत पोहोचायला होतं. आम्ही थोडं खाली उतरुन डावीकडे लिंगाणामाचीत बबन कडूकडे गेलो होतो. वरील गुहेकडे जाणारा त्यावेळचा मार्गदेखील दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. वस्तीही उठली होती. बबन हा वस्तीचा शेवटचा शिलेदार होता. काका म्हणालेही होते की वेळ मिळाल्यास वरील गुहेपर्यंत जाऊन येऊया पण वेळ नव्हता. लिंगाण्याचं ते अजस्त्र शिवलिंग मनात मात्र तेव्हा कायमचं ठसलेलं.\nसाडेतीन वर्षांपूर्वी २०१३ च्या चक्रम हायकर्सच्याच सह्यांकन मोहिमेवेळी सिंगापूर नाळेतून उतरतांना पुन्हा हे शिवलिंग सामोरं आलं. याचा माथा कध��� गाठायला मिळणार हा प्रश्न पुन्हा बळावला.\nनोव्हेंबर २०१६ मध्ये नासिकच्या वैनतेय संस्थेची लिंगाणा मोहिम ठरली. वैनतेय संस्थेची पहिलीच लिंगाणा मोहिम असल्याने तिला प्रतिसादही दांडगा मिळाला. मला त्यावेळी जाता आलं नाही म्हणून प्रचंड खट्टू व्हायला झालं पण मोहिमनेता दयानंद कोळीने शेवटी सुखद निरोप दिला की, डिसेंबरात दुसरी बॅच ठरवतोय. पहिली बॅच कोकणातल्या पाने गांवातून चढली होती. दुसरी बॅच घाटमाथ्यावरील मोहरी गांवातून बोराटा नाळेमार्गे लिंगाणा चढाई करणार होती. या सगळ्या मार्गांचा सगळा आराखडा, स्थानिक संपर्क वगैरे महत्त्वाच्या गोष्टींसाठी नेहमीप्रमाणे पुण्याच्या ओंकारची चांगली मदत झाली. सह्याद्रीत सध्या भटकणाऱ्या कुणालाही ओंकार ओक हे नांव माहित नसेल तर त्या व्यक्तीचा कडेलोट करावा. सह्याद्रीत अडकलेल्यांना मदत असो वा जेवण निवाऱ्याची सोय असो.. योग्य नियम पाळून भटकणाऱ्यांसाठी ओंकारकडे स्वत:चं आजोळ असल्याप्रमाणे त्या ठिकाणाची माहिती व संपर्कयंत्रणा तयार असते.\nदयानंदाकडे माझं नांव नोंदवून ठेवलं. आणि शेवटी १७ डिसें., २०१६ रोजी लिंगाण्याचा मुहूर्त ठरला.\nदोन दिवस आधी दयाचा फोन आला की तुला आधीची तयारी करायच्या चमूबरोबर जायचे आहे. आदल्या दिवशी जाऊन बबनच्या मदतीने माथ्यापर्यंत दोर लावून ठेवायची जबाबदारी होती. दयाला म्हटलं 'अरे ते टेक्निकल लोकांचं काम आहे. मी जाऊन कांय करु' त्यावर 'तू त्यांच्यासोबत जातोयस. बाकी माहित नाही' असं उत्तर आल्यावर मुकाट्याने होकार दिला व बरेच दिवस सुप्तावस्थेत राहिलेली सॅक भरायला घेतली.\nनिघायच्या दिवशी योगेश जोशीचा फोन आला. त्याच्या कारने जायचं होतं. आदल्या दिवशीच त्याने मोहिमेला लागणारी सगळी साधने, दोर वगैरे घेऊन ठेवलं होतं. चांगली शरीरक्षमता, हिमालय व सह्याद्रीत भरपूर भटकलेला योगेश लिंगाण्याच्या आधीच्या मोहिमेलाही आतासारखाच आधीच्या चमूत होता. सोबत भाऊसाहेब कानमहाले व अपूर्व हे दोघे निष्णात प्रस्तरारोहक होते. पैकी भाऊसाहेब म्हणजे अनुभवी, उत्तम निर्णयक्षमता असलेला, प्रसंग यथोचित हाताळणारा व याआधी लिंगाणा चढाई केलेला जुना डोंगरभिडू तर अपूर्व हा दयानंदमास्तरांच्या तालमीत तयार झालेला नवाकोरा, सळसळता पण शांत डोक्याचा प्रस्तरारोहक. याने आधीच्या मोहिमेत बबनसोबत दोर लावलेला असल्याने लिंग���णा चढाईचा अनुभव याच्या गाठीशी होता. यांत मीच कांय तो लिंगाणामाथ्यासाठी नवखा होतो.\nदुपारी कारने एकेकाला घेत नासिक सोडलं. पुण्यात ओंकारने मला भेटून पुढे जा अशी आज्ञा केली होती. वाहतुकगर्दीमुळे पुण्यात पोहोचेपर्यंत अंधार पडला. ओंकारही त्याच्या कामातून वेळ काढून आम्हांला भेटला पण त्याने आम्हांला थांबवून एक फार महत्त्वाचे काम केले होते ते म्हणजे नसरापूर ते मोहरीतील शिवाजी पोटेच्या ठिकाणापर्यंत, रस्त्यावरील सर्व खुणा टाकून बनवलेला नकाशा, ज्याच्या आधारे आम्ही अचूकपणे रात्री साडेअकरा वाजता नसरापूर- वेल्हामार्गे मोहरीत मुक्कामी पोहोचलो. शिवाजी व बाळू मोरे आमची वाटच पहात थांबले होते. जास्त वेळ न काढता, त्यांना आमच्या दुसऱ्या दिवशीच्या पॅकलंचची तयारी करायला सांगितली व लगेच स्लिपिंग बॅगमधे शिरुन झोपाधिन झालो.\nपहाटे घड्याळाच्या गजराने व बाळूच्या खुडबूडीने जाग आली. बाळूने नाश्त्याला कांदेपोहे बनवले होते. बाकी लोकांचा चहा झाला तेव्हा मी सहज दुधाबद्दल चौकशी केली. या परिसरातली मंडळी गवळी असल्याने दुधदुभते चांगल्यापैकी आहे आणि दुधही चांगले. लिटरभर दुध गरम करुन आणेपर्यंत थोडा वेळ गेला. तोवर सगळ्या साधनांचे बोजे नेण्यासाठी गांवातल्याच तिघांना बोलावून ठेवले होते. शिवाजीच्या या ठिकाणापासून बोराटा नाळ गाठायला अर्धा तास व ती उतरून पुढे खिंडीत पोहोचायला साधारण पाऊण तास लागतो. अर्धी नाळ उतरल्यावर उजवीकडे रायलिंग कड्याला लगटून जाणार्‍या वाटेने खिंडीत जाता येतं. त्या वळशाआधीच तो बोल्डर जपून उतरावा लागतो. सराईतांना दोराची गरज नाही.\nखिंडीत उतरलो की उजवीकडे उतरणारी वाट लिंगाणामाचीकडे व पुढे पाने गांवात जाते. आता समोर उभी असते तो अजस्त्र लिंगाणा चढाईसाठी असलेली एकमेव पूर्व दिशेकडील धार.\nकाल बबनला पुण्यातूनच फोन करुन सकाळी सात वाजता यायला सांगितले होते. तो साडेआठांस आला. बाकी बोजे आणणार्‍या तिघांना परत पाठवले होते. खिंडीतून लिंगाण्याच्या साधारण मध्यावर असलेल्या पूर्वेकडील मुक्कामाच्या गुहेपर्यंतची चढाई तीन टप्प्यांत होते. या सुरुवातीच्या टप्प्यांत खडक व ढासळलेली माती आहे. मात्र चढायला व्यवस्थित खोबण्या आहेत. हल्लीच SCI (Safe Climbing Initiative) संस्थेने योग्य जागी नव्या चांगल्या प्रतीच्या मेखा ठोकलेल्या आहेत, त्यामुळे दोर लावायला अडचण येत नाही. गुहेच्या टप्प्यावर येईपर्यंत दंड, खांदे चांगलेच भरुन आले होते. कारण प्रत्येक टप्प्यावर सामानाचे बोजे अधिक आमच्या सॅक्स वर खेचल्या होत्या. इथे वर आल्यावरही साहस पाठ सोडत नव्हतं.\nवर आल्यावर समोर जाणारी वाट वर जाणार्‍या टप्प्याकडे जाते. तिथेच पुढे कडा उजवीकडे ठेवत गेलं की कड्यात खोदलेली पाण्याची तीन खांबटाकी लागतात. चारजण बसू शकतील एवढी गुहाही कड्यात आहे. हीच वाट पुढे अधिक साहसी होत लिंगाण्याच्या पश्चिम टोकाकडे जाते. गुहेत मुक्काम करायचा झाल्यास या टाक्यातील पाणी चांगले आहे. पण डाव्या बाजूला सरळ खाली झेपावणारा हजारेक फुटाचा कडा असल्याने जपून जायला हवे.\nलिंगाण्याला सुरुवातीच्या चढाया लिंगाणामाचीवरुन पश्चिमेकडून होत असत. लिंगाण्याचे दुर्गावशेष त्याच बाजूस जास्त आहेत. लिंगाण्याच्या दुर्गदेवता जननी व सोमजाई यांचं मूळ ठाणंही वरच्या टप्प्यावर व नंतर लिंगाणामाचीवरच होतं. आता त्या खाली गांवात नेल्या आहेत. सतराएक वर्षांपूर्वी मोठी दरड कोसळल्यामुळे माचीवरील जुनी वस्ती खाली हलवण्यात आली. त्या बाजूने आता फार कमी लोक चढाई करतात. पायर्‍या ढासळलेली वाट, पाण्याची टाकी, चार खिडक्या असलेली मुक्कामाची गुहा, शिवलिंग, भग्न बांधकाम, दिवा लावण्याची जागा, रायगडास इशारा देण्याची जागा वगैरे गोष्टी त्या बाजूने पहाता येतात.\nवर आल्यावर उजव्या बाजुला कड्यातच खोदलेली छोटी जागा आहे. इथे बसून दुपारचे जेवण उरकले तेव्हा एक वाजला होता. तिथून पुढे 75 फुटांवर असलेल्या गुहेत जाण्यासाठीही सरळपणे वाट नाही. डावीकडे पुढे आलेली शिळा व उजवीकडे सगळंच खोल खोल अशी वाटेची सुरुवात. मग सरळ सुरक्षेसाठी तिथून थेट गुहेपर्यंत आडवा दोर लावला.\nबबन बसलेला गुहेचा टप्पा. मागे बोराटा नाळ.\nजेवणं झाल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाला की, आपल्यालाही आताच माथा गाठायचा आहे कारण उद्या दयानंदसोबत 19 जणांची बॅच असणार. आपली त्यांच्यात भर नको. आपल्याला बिले द्यायला दिवसभर उभं रहायचं आहे. एकदम पटलं. सॅक्स गुहेत नीट लावून लगेच निघालो. आता हा चौथा टप्पा मात्र पूर्ण खडकांत व संपूर्ण चढाईत उंच असलेला 70 फुटांचा आहे. दोर, बबनच प्रथम चढून लावत चालला होत. त्याला मदतीला अपूर्व त्याच्यामागे होताच. त्यानंतर लगेच येणारा 5 वा उभा टप्पा चढायला थोडा ट्रिकी आहे. मध्येच थोडी चिमणी पद्धत वापर��न मी चढलो. या पुढील टप्पे तुलनेने सोपे आहेत पण आता वर चढतांना माथा अरुंद होतोय व दोन्ही बाजूंचं खोल खोल आणखी मेगा होत चाललंय हे जाणवायला लागतं. पुढील टप्पा थोडा चढल्यावर एकदम खोदीव पायर्‍या लागतात. पुढचा आणखी एक छोटा टप्पा चढला की माथ्याकडे जाणारी अरुंद वाट दिसते. या वाटेवरुन माथ्याकडे चालत जाणं हा एक अपूर्व अनुभव आहे. द रॉयल समिट..\nमाथ्यावर येतांच समोर दिसणारा दुर्गेश्वर रायगड, उजवीकडे कोकणदिवा, घाटमाथ्यावरुन सरसरत कोकणात उतरणार्‍या बोचेघळ- निसणी- गायनाळ या घाटवाटा. मागे रायलिंग पठार व बोराटा नाळ, उजवीकडे सिंगापूर- फडताड नाळ या घाटवाटा असा राजेशाही आसमंत न्याहाळत, बबनला माहिती विचारत होतो.\n'लिंगाणा कितीदा चढला असशील रे...\n'शेकडो वेळा असेल.... फिक्स नाय सांगता यायाचा'\n'तीस- पस्तीस वेळा तरी असंल'\nमग दहाबारा वर्षांपूर्वी अरुण सावंतांनी घेतलेलं रायलिंग ते लिंगाणा व्हॅलीक्रॉसिंग, लोकांचे बरेवाईट अनुभव, अपघात झालेल्यांना, चुकलेल्यांना केलेली मदत वगैरे गोष्टींवर तो बोलत होता पण एक डोळा मावळतीकडे कलणार्‍या सूर्याकडे ठेवून.. कारण अंधार व्हायच्या आत त्याला घराकडे पोहोचायला हवं होतं. मग सगळेच झपझप रॅपलिंग करत खाली आलो. उद्या येणार्‍या चमूसाठी माथ्यापर्यंत दोर लागला होता.\nबबनने निघतांनाही आवर्जून काही सूचना दिल्या त्यापैकी महत्त्वाची म्हणजे, स्वयंपाकाला चूल पेटवाल, ती या धोंड्यांमागेच पेटवा. किटाळं/ ठिणग्या इकडेतिकडे उडणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्या. अख्ख्या गडावरलं गवत सुकलेलं आहे. वणवा पेटला तर लावलेले दोरही जळून जातील.... आता आम्ही अधिकच काळजीवाहक झालो. गुहेत भितींवर भरपूर बोल्ट्स ठोकलेले आहेत, ते सॅक्स वगैरे अडकवायला कामाला येतात. कारण साधारण सहा ते सात जण आरामात झोपू शकतील एवढीच गुहेत जागा आहे. वाळलेल्या गवताच्या मदतीनेच चूल पेटवून, पनीर माखनवाला, मेथीमसाला, खिचडी आणि शिवाजीकडून आणलेल्या पोळ्या असा दांडगा बेत हाणून लिंगाणा समिट साजरं झालं. पौर्णिमेच्या जवळची रात्र असल्याने चंद्रप्रकाशात बाहेर पॅचजवळ येऊन बोलत बसलो. इथे फोनला रेंज मिळत असल्याने फोनाफोनीही झाली. शेवटी भाऊसाहेबने, आपल्याला सात वाजता पॅचकडे दिवसभरासाठी तयार होऊन बसावं लागणार आहे तेव्हा लवकर झोपलेलं बरं... आता आम्ही अधिकच काळजीवाहक झालो. गुहेत भितींवर भरपूर बोल्ट्स ठोकलेले आहेत, ते सॅक्स वगैरे अडकवायला कामाला येतात. कारण साधारण सहा ते सात जण आरामात झोपू शकतील एवढीच गुहेत जागा आहे. वाळलेल्या गवताच्या मदतीनेच चूल पेटवून, पनीर माखनवाला, मेथीमसाला, खिचडी आणि शिवाजीकडून आणलेल्या पोळ्या असा दांडगा बेत हाणून लिंगाणा समिट साजरं झालं. पौर्णिमेच्या जवळची रात्र असल्याने चंद्रप्रकाशात बाहेर पॅचजवळ येऊन बोलत बसलो. इथे फोनला रेंज मिळत असल्याने फोनाफोनीही झाली. शेवटी भाऊसाहेबने, आपल्याला सात वाजता पॅचकडे दिवसभरासाठी तयार होऊन बसावं लागणार आहे तेव्हा लवकर झोपलेलं बरं... असा हुकूम सोडल्याने गुहेत येऊन झोपलो. पाठ टेकल्याबरोब्बर सगळेच झोपेच्या अधिन झालो. स्वप्नांतही लिंगाणा धिंगाणा घालत होता.\nलिंगाण्यावरील खोदीव पायर्‍यांवरुन हा किल्ला जुना असला पाहिजे पण इतिहासात फारशी नोंद नाही. जावळीच्या मोर्‍यांचा पराभव केल्यावर हा किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला असावा. शिवकालांत या दुर्गाचा वापर तुरुंग म्हणून करत असावेत. पेशवेकालांत या किल्ल्यावर असलेल्या अधिकार्‍यांची नांवे व जुजबी माहिती मिळते. 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला ताब्यात घेतला. या सुळकादुर्गाच्या माथ्यावर कुणी गेल्याचे इतिहास किंवा दंतकथेतही स्पष्ट उल्लेख नाहीत.\nपरंतू 25 डिसेंबर 1978 रोजी मुंबईच्या हॉलिडे हायकर्सच्या 14 जणांनी इतिहास घडवला. श्री. तु वि जाधव, हिरा पंडीत, अनिल पटवर्धन, संतोष गुजर, अजित गोखले, विवेक गोर्‍हे, एस के मूर्ती, विलास जोशी, नंदू भावे, शाम जांबोटकर, श्रीकांत फणसळकर, विनय दवे, संदीप तळपदे व किरण समर्थ हे ते साहसवीर\n30 डिसेंबर 1979. संतोष गुजर या प्रस्तरारोहकाचा लिंगाणा एकट्याने चढाई करुन परततांना खाली पडून मृत्यू झाला. खिडक्या असलेल्या गुहेजवळ यांच्या नांवाची स्मृतीशिळा लावलेली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर लिंगाणा चढाईच्या मोहिमा काही काळ थंडावल्या होत्या.\n1980 च्या सुमारास खिंडीतून गुहेपर्यंतच्या मार्गाची प्रथम चढाई यशवंत साधलेंच्या चमूने (BOBP, पुणे) केली व नविन मार्ग गिर्यारोहकांना खुला झाला.\n1981 मध्ये पुणे व्हेंचरर्स संस्थेने लिंगाणा सर केला व आरोहकांची पावले पुन्हा लिंगाण्याकडे वळू लागली.\n10 एप्रिल 1983 रोजी मुंबईच्या गिरीविराज हायकर्सच्या श्री. किरण अडफडकर, सुनील लोकरे व संजय लोकरे यांनी कृत्रि��� साधनांशिवाय केवळ 70 मिनिटात लिंगाणा माथा गाठण्याचा पराक्रम केला.\n2006 मध्ये अरुण सावंत व अनेक मान्यवर गिर्यारोकांनी एकत्र येत लिंगाणा ते रायलिंग पठार अशी व्हॅली क्रॉसिंग मोहिम यशस्वी केली.\n2013 मध्ये दिलिप झुंजारराव व त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पल्लवी वर्तक हिने लिंगाणा सोलो कृत्रिम साधनांशिवाय सर केला.\nगुहेतून दिसणारा रायलिंगाचा डोंगर.\nपहाटे गजर झाला तरी सगळे तसेच आळसावून पडून राहिलेलो तेवढ्यात एकदम जवळून जोरात हाक ऐकू आली तसे सारे ताडदिशी उठले. म्हटलं हे आले की कांय खिंडीत नंतर लक्षात आलं की समोरच्या रायलिंग पठारावर ज्ञानेश्वर उभा रहून हाका मारीत होता. तो रायलिंग पठारावरुन मोहिमेचे छायाचित्रण करणार होता. आम्ही भराभरा आवरुन मॅगी बनवली व खाऊन निघालो. गुहेच्या टप्प्यावरुन बोराटा नाळ उतरुन येणारी मंडळी दिसत होती. थोड्या वेळाने लक्षात आलं की आणखीही एक मोठा ग्रुप वर चढण्यासाठी आला आहे. बोंबला आता नंतर लक्षात आलं की समोरच्या रायलिंग पठारावर ज्ञानेश्वर उभा रहून हाका मारीत होता. तो रायलिंग पठारावरुन मोहिमेचे छायाचित्रण करणार होता. आम्ही भराभरा आवरुन मॅगी बनवली व खाऊन निघालो. गुहेच्या टप्प्यावरुन बोराटा नाळ उतरुन येणारी मंडळी दिसत होती. थोड्या वेळाने लक्षात आलं की आणखीही एक मोठा ग्रुप वर चढण्यासाठी आला आहे. बोंबला आता लिंगाण्यावर चढाईचा हा एकच मार्ग असल्याने, संख्या वाढली तर चढाई व उतराई दोन्हींचा वेळ वाढतो. दयानंदासोबत संजय खत्री हा वैनतेय संस्थेचा आणखी एक जुना अनुभवी प्रस्तरारोहक होता. त्याने सरळ घाई व वाद न करता दुसर्‍या मंडळींना चढाई करु द्या म्हणून शहाणपणाचा सल्ला दिला. सुदैवाने ती इंदापूर बारामतीकडची मालोजीराव भोसले प्रतिष्ठानची सगळी मंडळी खणखणीत असल्याने आमचा तसा कमी वेळ वाया गेला. म्हणजे संध्याकाळ होणार होती ती रात्र झाली वाईंड अप करायला\nआता सगळ्यांना वर घ्यायचं म्हणून योगेश खालच्या टप्प्यात गेला. मी मधल्या टप्प्यांत राहिलो. दोन जण वर येईपर्यंत तेवढ्यात बबनही आला झपाझप वर, आणि आमची गुहेपर्यंत गेलेली मंडळी पुढे चढवायच्या कामाला लागलासुद्धा प्रत्येकाकडे हार्नेस, डिसेंडर, कॅरॅबिनर, हेल्मेट, ग्लोव्हज दिलेले होते. पॅकलंचदेखील दिले होते. ज्या पॅचवर आपल्याकडे थोडा वेळ आहे असे वाटले की, त्याने तिथेच जेऊन घ्यावे अशा सूचना होत्या त्यामुळे वेगळी जेवणाची सुट्टी न होता मोहिम सुरु राहिली. गुहेच्या टप्प्यावर आम्ही आधीच पिण्याचे पाणी टाक्यांतून कॅनमध्ये भरुन ठेवले होते. त्यामुळे पाण्यासाठी टाक्यांकडे त्या अवघड वाटेने जाण्याचीही कुणावर वेळ आली नाही.\nयाच वाटेने माथ्याकडे यायचंय.. मागे बोराटा नाळ.\nसुरक्षितपणे माथ्यावर गेल्यावर ग्रुपमधीलच समीर बोंदार्डे यांनी ड्रोन आणला होता, त्याच्या सहाय्याने चित्रण केलं. तोवर दुसरा ग्रुप गुहेच्या टप्प्यावर उतरलाही होता. एकेक करुन सगळे खाली आल्यावर भाऊसाहेब, अपूर्व व दयानंद या तिघांनी वाईंड अप केलं तोवर अंधार पडला होता. खिंडीत आधी जाऊन पोहोचलेल्या मंडळींची एकेक झोप झाली होती. ग्रुपमधील सगळ्यांत लहान असलेल्या दयानंदच्या सातवीतल्या मुलीनेही लिंगाणा माथा व्यवस्थित गाठला होता. साधने गोळा करुन नीट बांधून सगळे निघालो. बोराटा नाळेतल्या वळसा असलेल्या ठिकाणी व बोल्डरवर सुरक्षिततेसाठी दोर लावला होता. बोराटा नाळेत पुण्याच्या रॉ अ‍ॅड्व्हेंचरचा साताठ जणांचा चमू भेटला. ते रात्रीच गुहेत चढणार होते. त्यांना शुभेच्छा देऊन बोराटा नाळ चढून आलो तेव्हा चंद्र बर्‍यापैकी वर आला होता. घाटमाथ्यावरील गारवा सुखावत होता. शिवाजीकडे जेवण तयार होतेच. आम्हांला उशीर झाल्याने तोही काळजीत पडला होता. वांग्याची भाजी, पोळी, कढी, खिचडी असा भक्कम बेत ओरपून सगळी मंडळी लगेच परतीच्या प्रवासाला लागली. आमच्यातल्या अपूर्वला महत्त्वाचे काम आसल्याने तोही त्यांच्या बसमध्ये सामिल झाला. आता आम्ही तिघांनी रात्री ड्राईव्ह करीत जाण्याऐवजी पहाटे निघून दुपारपर्यंत नासिकला पोहोचायचं ठरवलं.\nसकाळी सामुदायिक कार्यक्रमाला गेलेलो असतांना सहज भाऊसाहेबाला म्हटलं की तू रायलिंगावरुन लिंगाणादर्शन केलं नसशील तर जाऊया कां कारण मी व योगेशने याआधी सह्यांकनवेळी व त्याआधीही रायलिंग टोकावरुन लिंगाणा पाहिला होता. काल ते दुसरे लोक आले नसते तर, सुर्यास्तापूर्वी आमच्या सगळ्या लोकांनाही रायलिंगवर नेण्याचा आमचा विचार झाला होता. भाऊसाहेब अशा प्रश्नाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. शिवाजीने गांवातल्याच दोघां छोट्यांना आमच्यासोबत पाठवलं व येतांना दुसर्‍या वाटेने म्हणजे जवळजवळ रायलिंगास प्रदक्षिणा घालत येणार्‍या वाटेने घेऊन यायला सा��गितलं. रायलिंग टोकावर अर्ध्या तासात पोहोचलो तेव्हा काल बोराटा नाळेत भेटलेला ग्रुप गुहेच्या वरचा टप्पा चढूनही आले होते. त्यांची चढाई टोकावरून स्पष्ट दिसत होती. रायगडावरुन येणारा भरारता राजवारा घेत थोडा वेळ थांबल्यावर निघालो. आवरुन मोहरीतून निघालो तोवर सकाळ कलली होती. परततांनाही एकलदर्‍याजवळ गाडी थांबवून रायलिंगामागचं लिंगाण्याचं टोक आम्हांला आग्या- फडताड नाळेचं आमंत्रण देत होतं. गेले दोन दिवस गुंतून असलेल्या या लिंगाण्याच्या कातळचुंबकातून बाहेर पडायची वेळ झाली होती.\n* गिरीदुर्ग आम्हां सगे सोयरे- श्री. तु. वि. जाधव\n* साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची- श्री. प्र. के. घाणेकर\n* श्री. राजेश गाडगीळ\nपुस्तक परिचय- पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग.. लेखकः अशोक जैन\nदुसर्‍या महायुद्धाच्या काळांत हिटलरच्या नाझी राजवटीत युरोपमधील ६० लाख निरपराध ज्यू धर्मियांची कत्तल करण्यात आली. जर्मनीत व जर्मनीने व्यापलेल्या भूभागांत उभारण्यात आलेल्या ऑख्शविट्श, कुल्पहाफ, लुब्लिन, बेल्झिक, स्पेबिबोर आणि ट्रेबालिन्का या सहा छळछावण्यांमध्ये बेल्जिअम, फ्रान्स, हॉलंड व ग्रिस येथून आगगाड्या भरभरून ज्यू आणले जात. गाडी एका खास फलाटावर उभी केली जाई. प्रवाशांचं सामान काढून घेतलं जाई. जे कैदी काम करण्यास लायक असतील अशा कैद्यांना विविध छावण्यांत पाठवलं जाई आणि ज्यांना ठार मारायचं त्यांना विषारी वायूच्या नव्या स्मशानगृहांत पाठवलं जाई. ऑख्शविट्श येथे भूमिगत मोठं न्हाणीघर होतं. त्याला लागूनच गॅसचेंबर्स होत्या. न्हाणीघरांत सर्वांना आपापले कपडे कुठे टांगून ठेवले आहेत हे नीट लक्षात ठेवा असं सांगितलं जाई. अर्थात ते दिशाभूल करण्यासाठीच असे. कारण ते पुन्हा त्या दालनांत आणले जाणारच नव्हते. मग त्यांची रवानगी गॅसचेंबरमध्ये केली जाई. बायका आपल्या चिमुकल्या बाळांना झग्याच्या आड लपवत पण सुरक्षा पोलीस बायकांचे कपडेही तपासत व लपवलेल्या बाळांना बाहेर खेचून अलग करीत व कैद्यांबरोबर त्यांनाही गॅसचेंबरमध्ये कोंबत. तिथं नव्यानं सुधारित गॅस चेंबर्स होत्या. चेंबरचं दार घट्ट लावून विषारी वायू आत सोडला जाई. अर्ध्या तासांत सारा खेळ संपे. प्रेतं बाहेर काढतांना त्यांची तपासणी होई. प्रत्येकाचं तोंड उचकटलं जाई व जर कोणी सोन्याचा दात बसवला असेल तर तो उपटून काढला जा���. बायकांच्या कानातील ईअररिंग कानाची पाळी कापून काढली जाई, नंतर प्रेतं विद्युतदाहिनींमध्ये फेकली जात.\nनंतर कैद्यांच्या सामानसुमानाची वर्गवारी केली जाई. मौल्यवान वस्तू दरमहा बर्लिनच्या राईश बँकेकडे पाठवल्या जात, सोन्याचे दात वितळवून ते एसएसच्या मेडिकल विभागाकडे रवाना केले जात. कैद्यांचे कपडे स्वच्छ करून लष्करी कारखान्यांकडे गुलाम म्हणून असलेल्या कामगारांना वापरण्यासाठी पाठवले जात.\nऑख्शविट्श येथील छळछावणीत डिसेंबर १९४३ मध्येदेखील हा भयंकर नरसंहार सुरु होता. तिथे एकूण ३० लाख ज्यूंना ठार करण्यात आलं. पैकी २५ लाख जण गॅसचेंबरमध्ये कोंबून मारले गेले. या छावणीला मृत्यूची छावणी असंच नांव पडलं....\n---- या भिषण संहाराला हिटलरच्या बरोबरीने जबाबदार होता तो नाझी नेता अ‍ॅडॉल्फ आईशमन व त्याचे साथीदार. आईशमान हा क्रूरकर्माच होता. नाझी तर त्याला ' फायनल सोल्युशन ऑफ ज्युईश प्रॉब्लेम' म्हणत.\nहाच तो अ‍ॅडॉल्फ आईशमन: ज्यूंच्या नरसंहारातील क्रूरकर्मा\nमहायुद्धानंतर आईशमान पळून गेला आणि अर्जेंटिनामध्ये नांव बदलून लपून राहिला. परंतू तब्बल १४ वर्षांनंतर इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तहेर संघटनेने महत्प्रयासाने त्याला शोधून काढले व त्याला विमानांत बसवून मोठ्या शिताफीने, इस्त्रायलला पळवून आणलं. त्याच्यावर इस्त्रायलमध्ये खटला भरण्यात आला व त्याला त्याच्या ५६ व्या वर्षी, ३१ मे १९६२ रोजी रामलेह तुरुंगात फाशी देण्यात आली.\nहा सर्व अपहरणाचा इतिहास अत्यंत चित्तथरारक व नाट्यपूर्ण आहे. आईशमनला पकडण्याच्या या मोहिमेचे नेतृत्व त्यावेळचा 'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल याने केले.\n'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल.\nत्याने ' द हाऊस ऑन गॅरिबाल्डी स्ट्रीट' या पुस्तकांत संपूर्ण शोध मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत लिहिलेला आहे.\nहॅरेलच्या या पुस्तकातील अधिकृत वृत्तांताचा आधार घेऊनच श्री. अशोक जैन यांनी 'पारधः क्रूरकर्मा आईशमनचा चित्तथरारक पाठलाग..' हे पुस्तक लिहिलं आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशीत केलेलं हे पुस्तक अत्यंत गतिमान, रोमांचकारी व खिळवून ठेवणारं आहे.\n.. . मी परवाच हे पुस्तक वाचून संपवलं तेव्हा एक विचित्र योग लक्षात आला, की पुस्तक संपवलं त्या दिवशी ३१ मे तारीख होती आणि क्रूरकर्मा आईशमनला फाशी देण्याला परवा बरोब्ब��� ५० वर्षे पूर्ण झाली.\n'मोसाद' च्या चलाख, चतूर आणि चपळ गुप्तहेरांना हॅटस् ऑफ..\nपुस्तक परिचय- पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग.. ले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/sai-tamhankars-entry-in-samantar-2-trailer-released-128620758.html", "date_download": "2021-07-25T10:27:03Z", "digest": "sha1:6EAIVJBGV6A52HOIJ5WQFNM5PSCFI2QW", "length": 6295, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sai Tamhankar's entry in 'Samantar 2' trailer released | 'समांतर 2'मध्ये सई ताम्हणकरची एंट्री, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय स्वप्नील जोशीची वेब सीरिज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'समांतर 2'चा ट्रेलर रिलीज:'समांतर 2'मध्ये सई ताम्हणकरची एंट्री, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय स्वप्नील जोशीची वेब सीरिज\nही 10 भागांची सीरिज आहे.\n‘समांतर’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. ही वेब सीरिज कधी रिलीज होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता शमली आहे. कारण समांतर 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून याची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे.\n1 जुलै रोजी समांतरचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यंदाच्या पर्वात अभिनेत्री सई ताम्हणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले असतानाच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनमध्ये बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे सांगितले आहे.\nसुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज आहेत. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सीरिज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाज रोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही त्या स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही स्त्��ी कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का याचा शोध या पर्वात घेतला जाणार आहे.\nही 10 भागांची सीरिज आहे. मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/cinemagic/tv/articlelist/19359265.cms", "date_download": "2021-07-25T09:33:43Z", "digest": "sha1:MNHSQLDPSEOBVFCAMHXD2ZTIC2QZL2DI", "length": 5595, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपालक दिन विशेष: कलाकरांनी सांगितल्या आई-वडिलांसोबतच्या खास आठवणी\n'बबिता' फेम मुनमुन दत्तानं ‘तारक मेहता’ मालिका सोडली, निर्मात्यांनी केला खुलासा\nबाघानं घातलेल्या या हुडीची किंमत वाचून तुम्हालाही येईल हुडहुडी\n अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट व्हायरल\n राज कुंद्रा प्रकरणानंतर 'सुपर डान्सर ४' मध्ये शिल्पाच्या जागी दिसणार करिश्मा कपूर\nकरोनाची झळ सर्वांनाच; कॉमेडी क्विन भारती सिंगच्या मानधनात तब्बल ७० टक्के कपात\nसोन साखळी चोराला २४ तासांत पकडलं; सविता मालपेकर यांनी मानले पोलिसांचे आभार\n...आणि तो टर्निंग पॉइंट ठरला; अभिजीत गुरू सांगतोय त्याच्या लेखन प्रवासाबद्दल\nअनिता हसनंदानीनं विकत घेतली मर्सिडीज बेंज; गाडीच्या नंबरचा मुलाशी आहे खास संबंध\n'तारक मेहता'मधील 'रिटा रिपोर्टर'ची ब्रा दिसली म्हणून सोशल मीडियावर केलं गेलं ट्रोल, भडकला नवरा\nवैद्य कुटुंबात दिशाचा गृहप्रवेश, राहुलशी लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं नाव\n'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका\nबाघानं घातलेल्या या हुडीची किंमत वाचून तुम्हालाही येईल ...\n'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय'; सोशल मीडियावर म...\nप्रेक्षकांना धक्का; या तीन आवडत्या मालिका लवकरच घेणार न...\n अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट व्हायर...\nसोन साखळी चोराला २४ तासांत पकडलं; सविता मालपेकर यांनी म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/oscar-academys-class-of-2021-invitation-to-vidya-balan-ekta-kapoor-and-shobha-kapoor-from-the-oscars-can-vote-for-movies-265421.html", "date_download": "2021-07-25T08:14:08Z", "digest": "sha1:4BQ5I2GCAKACWXIW2N6ESHXYG3IEUGYW", "length": 32040, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Oscar Academy's 'Class of 2021': विद्या बालन, एकता कपूर आणि शोभा कपूर यांना ऑस्करकडून निमंत्रण; करू शकणार चित्रपटांसाठी मतदान | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nरविवार, जुलै 25, 2021\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nमन की बातच्या 79 व्या एपिसोड मध्ये काय म्हणाले नरेंद्र मोदी\nविराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंड समर्थकांना दिले उत्तर\nनरेंद्र मोदी यांनी पहा आजचा मन की बात मध्ये कोणता संदेश दिला\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMann Ki Baat 79th Edition Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' इथे ऐका लाईव्ह\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nCM Uddhav Thackeray Chiplun Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौर्‍यावर; पूर परिस्थितीचा घेणार आढावा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nSBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज\nMann Ki Baat 79th Edition Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' इथे ऐका लाईव्ह\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nGuru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nOscar Academy's 'Class of 2021': विद्या बालन, एकता कपूर आणि शोभा कपूर यांना ऑस्करकडून निमंत्रण; करू शकणार चित्रपटांसाठी मतदान\nबॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan), निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांना ऑस्करने (Oscar) आमंत्रित केले आहे. तिघीही अ‍ॅकॅडमी अवॉर्ड क्लास 2021 (Class Of 2021) चा भाग असणार आहेत.\nबॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan), निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांना ऑस्करने (Oscar) आमंत्रित केले आहे. तिघीही अ‍ॅकॅडमी अवॉर्ड क्लास 2021 (Class Of 2021) चा भाग असणार आहेत. ऑस्करच्या संचालक मंडळाने ‘मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेद्वारे जगभरातील 395 लोक निवडले आहेत, जे ऑस्करमध्ये मतदान करू शकतील. यामध्ये चित्रपटांशी संबंधित अभिनेते-अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. अभिनेत्री म्हणून विद्या बालन तर निर्मात्या म्हणून एकता कपूर आणि शोभा कपूर यांना निमंत्रित केले आहे.\n94 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी चित्रपटांना मतदान करण्यासाठी 50 देशांतील विविध लोकांचा या यादीमध्ये समावेश आहे. मागच्यावर्षी या यादीमध्ये 819 लोक सहभागी होते, यंदा ही संख्या कमी करून 395 लोकांना निमंत्रण पाठवले आहे. या 395 लोकांपैकी 89 लोक असे आहेत ज्यांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे, तर 25 चेहरे असे आहेत ज्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. व्होटिंगसाठी अंद्रा डे, व्हेनेसा किर्बी, रॉबर्ट पॅटिनसन आणि युह-जंग युन यांनाही अकादमीकडून निमंत्रण गेले आहे.\nअसे सांगितले जात आहे की 94 व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा 27 मार्च 2022 रोजी होऊ शकते. 'तुम्हारी सुलू' आणि कहाणी मधील अभिनयामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. एकता कपूरला 'ड्रीम गर्ल' आणि 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई' या चित्रपटांसाठी, तर तिची आई शोभा कपूर यांना 'उडता पंजाब' आणि 'द डर्टी पिक्चर' साठी ऑस्करने निमंत्रित केले आहे. (हेही वाचा: 365 Days अभिनेता Michele Morrone लवकरच करू शकतो बॉलिवूडमध्ये डेब्यू; Karan Johar ने संपर्क साधल्याची चर्चा)\nविद्या बालनच्या आधी दिवंगत वेशभूषा डिझाईनर भानु अथैया, निर्माता व अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए.आर. रहमान, ध्वनी डिझायनर रसूल पुकुट्टी यांनाही अकादमीचे सदस्य म्हणून समाविष्ट केले गेले आहे.\nKamasutra 3D चित्रपटामधील अभिनेत्री Aabha Paul हिच्या Bold Photos ने सोशल मीडियावर लावली आग, शेवटचा फोटो पाहून व्हाल दंग\nActor Pearl Puri याच्या अटकेनंतर Ekta Kapoor हिने सोशल मिडियावर पोस्ट करुन संपूर्ण घटनेबाबत दिली 'ही' धक्कादायक माहिती\nSherni Trailer: विद्या बालन स्टारर 'शेरनी' चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित, नक्की पाहा\nVidya Balan हिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'शेरनी' पुढील महिन्यात Amazon Prime होणार प्रदर्शित\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प��रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/ncp-leader-eknath-khadses-son-in-law-girish-chaudhary-arrested-by-enforcement-directorate-in-bhosari-land-purchase-case-266378.html", "date_download": "2021-07-25T09:41:45Z", "digest": "sha1:VOILRFPCSDFC5IJMJJ3HENSK54BNA6QP", "length": 31121, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Eknath Khadse: एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अंमलबजावणी संचालनालय कडून अटक | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nरविवार, जुलै 25, 2021\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर\nप्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; द��शवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरि��्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nEknath Khadse: एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अंमलबजावणी संचालनालय कडून अटक\nराष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate) अटक केल्याचे वृत्त आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणाची चौकशी पाठीमागील अनेक वर्षांपासून सुरु आहे.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jul 07, 2021 09:29 AM IST\nराष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate) अटक केल्याचे वृत्त आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणाची चौकशी पाठीमागील अनेक वर्षांपा��ून सुरु आहे. ईडीने एकनाथ खडसे यांनाही अनेकदा समन्स पाठवले आहे. मात्र प्रकृतीच्या कारणास्त एकनाथ खडसे ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, आता त्यांच्या जावयाला अटक झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणि इडीची कारवाई कुठपर्यंत पोहोचते याबाबत उत्सुकता आहे.\nविधानसभा निवडणूक 2014 नंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती सरकार सत्तेत आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. याच काळात खडसे यांनी आपल्या पत्नी मंदानिकी खडसे यांच्या नावावर भोसरी एमआयडीसी येथे एक भूखंड खरेदी केला. या भूखंड खरेदीवरुनच एकनाथ खसडे यांच्यावर बेकायदेशीररित्या भूखंड खरेदीचा आरोप झाला.\nएकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे की, भोसरी येथील भूखंड एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री पदाचा गैरवापर करुन मिळवला. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर ही चौकशी सुरु झाली. प्रकरण असे आहे की, एकनाथ खडसे यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेला भूखंड हा सर्वसाधारण व्यवहार असला तरी तो भूखंड एमआयडीसीचा असल्याचा दावा आहे. त्यामुळे खडसे यांनी एमआयडीसीचा भूखंड खेरीद केला आहे का याबाबत आणि त्या अनुषंघाने झालेल्या सर्व व्यवहारांची आता चौकशी होत आहे.\nदरम्यान, एकनाथ खडसे यांनी आमदार असताना विधासभेत अनेकदा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आवाज उठवला होता. माझ्यावर झालेल्या आरोपांची सत्यता दाखवा अन्यथा मला निर्दोष म्हणून जाहीर करा. माझ्यावर चौकशीसाठी नेमलेल्या कोणत्याही समितीचाही अहवाल अद्याप आला नाही. तो अहवाल का प्रलंबित ठेवला आहे असे सवालही खडसे यांनी केले आहेत.\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nEnforcement Directorate: प्रसारमाध्यम समूह दैनिक भास्कर सोबतच उत्तर प्रदेशमधील अनेक वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे\nUddhav Thackeray Cabinet Expansion: महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वगळण्याची आणि शिवसेना-NCP मध्येही बदलाची चर्चा\nShiv Sena & Own Power : 'हे' चार नेते आजही पक्षात असते तर, शिवसेना स्वबळावर सत्तेत असती का\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nMaharashtra Flood: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 लाख लोकांना सोडावे लागले घर\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nMaharashtra Rainfall: येत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता; महाराष्ट्राला मिळणार दिलासा- IMD", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/maharashtra/10000-iti-students-will-get-on-job-training-nawab-malik-269068.html", "date_download": "2021-07-25T08:38:16Z", "digest": "sha1:FK2MVDBDDEZS7CISM4TU6VCI23HWGHUG", "length": 28587, "nlines": 216, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आयटीआयच्या 10 हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग- नवाब मलिक | LatestLY मराठी", "raw_content": "\nरविवार, जुलै 25, 2021\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nमन की बातच्या 79 व्या एपिसोड मध्ये काय म्हणाले नरेंद्र मोदी\nविराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंड समर्थकांना दिले उत्तर\nनरेंद्र मोदी यांनी पहा आजचा मन की बात मध्ये कोणता संदेश दिला\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर���घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nCM Uddhav Thackeray Chiplun Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौर्‍यावर; पूर परिस्थितीचा घेणार आढावा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nSBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज\nMann Ki Baat 79th Edition Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' इथे ऐका लाईव्ह\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nGuru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nआयटीआयच्या 10 हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग- नवाब मलिक\nराज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे.\nराज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ट्वीट-\nराज्यातील दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून (१/२) pic.twitter.com/fzU6yMWwJq\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nCM Uddhav Thackeray Chiplun Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौर्‍यावर; पूर परिस्थितीचा घेणार आढावा\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकम���ीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/sports/cricket/ind-vs-sl-1st-odi-live-streaming-when-where-and-how-to-watch-india-vs-sri-lanka-series-opener-live-on-tv-and-online-in-india-269361.html", "date_download": "2021-07-25T09:47:52Z", "digest": "sha1:AX5XJZX4SVNCIPL7MQNIPNLLL3ZQ5KTJ", "length": 28299, "nlines": 217, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IND vs SL 1st ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका पहिला वनडे सामना लाईव्ह कधी आणि कसा पाहणार? | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nरविवार, जुलै 25, 2021\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्���ाने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर\nप्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्मात��� पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nIND vs SL 1st ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका पहिला वनडे सामना लाईव्ह कधी आणि कसा पाहणार\nश्रीलंका आणि टीम इंडिया कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यासाठी सज्ज आहे. भारत आणि श्रीलंका संघातील मालिकेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात.\nSL vs IND 1st ODI: श्रीलंका (Sri Lanka) आणि टीम इंडिया (Team India) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यासाठी सज्ज आहे. भारत आणि श्रीलंका संघातील मालिकेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे दुपारी 2.30 वाजता होईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात. तसेच ऑनलाईन SonyLiv अ‍ॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nIND vs SL 3rd ODI: पावसामुळे ओव्हर्स केल्या कमी, भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता सुरु होणार सामना\nIND vs SL 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा व्यत्यय; 23 ओव्हरनंतर खेळ थांबवला, भारत 157/3\nIND vs SL 3rd ODI: टीम इंडियाला पहिला डाक्का, Shikhar Dhawan 13 धावांवर आऊट\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/unopposed-election-of-renuka-dudhe-as-gram-panchayat-sarpanch-and-namdev-sarode-as-deputy-sarpanch/", "date_download": "2021-07-25T08:28:58Z", "digest": "sha1:X3R4TFTNKZ44A6WWKJE3WJ663LZ5ICXV", "length": 12928, "nlines": 152, "source_domain": "mh20live.com", "title": "आव्हाना ग्रामपंचायत सरपंच पदी रेणुका दुधे व उपसरपंच पदी नामदेव सरोदे यांची बिनविरोध निवड – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/राजकीय/आव्हाना ग्रामपंचायत सरपंच पदी रेणुका दुधे व उपसरपंच पदी नामदेव सरोदे यांची बिनविरोध निवड\nआव्हाना ग्रामपंचायत सरपंच पदी रेणुका दुधे व उपसरपंच पदी नामदेव सरोदे यांची बिनविरोध निवड\nभोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक आज दुपारी एक वाजता पार पडले असून या निवडणुकीमध्ये रेणुका दुधे यांची सरपंच पदी व नामदेव सरोदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.\nआव्हाना ग्रामपंचायत 2021 साठी दोन पॅनलचा माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर\nभारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फायनलला 11 जागा मिळाल्या होत्या. आज बुधवार दिनांक 10 2 2021 रोजी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान सरपंच व उपसरपंच दोनच फॉर्म दाखल झाल्यामुळे या ठिकाणी सरपंच व उपसरपंचपदांची निवड ही बिनविरोध झाल्या ची आध्याशी निवडणूक अधिकारी म्हस्के यांनी जाहीर केले यावेळी ग्राम विकास अधिकारी एस बी साळवे, अभय कुलकर्णी यांची उपस्थिती होती सर्व सदस्यांनी या मीटिंगसाठी उपस्थिती लावल्यामुळे मीटिंगमध्ये निवडीच्या वेळी खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. माजी आमदार कै भाऊसाहेब गावंडे यांच्या प्रतिमेचे पूजन नवनिर्वाचित सरपंच यांच्या हस्ते व सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी पॅनल प्रमुख सुनील पा.सरोदे, खरेदी विक्री संघ सभापती गणेश पा ठाले, माजी सरपंच शेख सत्तार, प्रभाकर ठाले प्राध्यापक भाऊसाहेब ठाले, राजकुमार राजपुत माजी सभापती भानुदास सरोदे ,सभापती विनोद गावंडे, प्रमोद गावंडे, पंडीत राऊत,लिंबाजी दुधे,\nसर्व निवडून आलेले सदस्य व ग्रामस्थ यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला मतदान केले व सरपंचपदी विराजमान केले याची जाण ठेवून गाव विकासासाठी अहोरात्र काम करेल. अशी प्रतिक्रिया सरपंच रेणुका दुधे यांनी दिली.\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या ��ॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nसिंचन प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा\nभोकरदनमध्ये श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत\nघरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात\nमनसे सदस्य नोंदणी मध्ये सहभागी व्हा ;आप्पासाहेब पाटील वानखरे\nशिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक ; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nबीड:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन\nBreaking: वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T09:06:40Z", "digest": "sha1:TKLBHP4IFE34VFIOM5SKMYHP7OZ2OHDM", "length": 2876, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १६३० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६०० चे १६१० चे १६२० चे १६३० चे १६४० चे १६५० चे १६६० चे\nवर्षे: १६३० १६३१ १६३२ १६३३ १६३४\n१६३५ १६३६ १६३७ १६३८ १६३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2021-07-25T09:57:13Z", "digest": "sha1:6HX7H345W2LQTVM5CSENZHBUY75JCEC6", "length": 7145, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#डॉ.अभिनव देशमुख - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nगँगस्टर निलेश घायाळच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या\nMarch 3, 2021 March 3, 2021 News24PuneLeave a Comment on गँगस्टर निलेश घायाळच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या\nपुणे–घायवळ टोळीचा म्होरक्या गँगस्टर निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे सध्या रा.सोनेगाव ता.जामखेड जि.अहमदनगर)यांच्या पुणे ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याल एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/milking-cow-anointed-milk-koregaon-328594", "date_download": "2021-07-25T10:38:35Z", "digest": "sha1:3S56JY4VLINSIDQI6CAHTBWI2J6TKKWC", "length": 6987, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दूध देणाऱ्या गाईला कारेगावमध्ये दूधाने अभिषेक", "raw_content": "\nदुधाला समाधानकारक दर न मिळाल्याने दुधउत्पादकांसह भाजपा पदाधिकर्यांनी कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे आज दुध देणाऱ्या गाईलाच दुधाने आंघोळ घालुन आंदोलन केले.\nदूध देणाऱ्या गाईला कारेगावमध्ये दूधाने अभिषेक\nश्रीरामपूर (अहमदनगर) : दुधाला समाधानकारक दर न मिळाल्याने दुधउत्पादकांसह भाजपा पदाधिकर्यांनी कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे आज दुध देणाऱ्या गाईलाच दुधाने आंघोळ घालुन आंदोलन केले.\nकोरोनामुळे शेतकरी मोडला असुन दोन पैसे देणारा दुध व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करत असुन दुधदरवाढीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. दुधदरवाढीबाबत सरकारने तात्काळ योग्य निणर्य घ्यावा, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा शेतकर्यांनी दिला.\nदुधदरवाढीसाठी आज पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद तालुक्यातील टाकळीभान, मुठेवाडगाव, कारेगाव, गोंडेगाव, निमगावखैरी, पढेगावसह ४३ गावात उमटले. आंदोलनात माजी सभापती दीपक पटारे, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, सरपंच राजेंद्र पटारे, जालिंदर होले, सतीष पटारे, कैलास पटारे, राजेंद्र उंडे यांच्यासह दुधउत्पादकांनी सहभाग नोंदविला. कारेगाव येथे भाजपा कार्यकर्यांनी आज सकाळी गायीला दुधाभिषेक घालुन दुधदरवाढीसाठी संताप व्यक्त केला. आंदोलकांनी पहाटे दुध काढुन संकलन केंद्रात जमा न करता परिसरातील गरजुंना वाटप करण्याचा निर्णय घेतला. दुधदरवाढीसाठी रस्त्यावर येवुन घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला.\nदुधाला सरासरी ३० रुपये दर मिळावा, दुध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावेत, दूध भुकटी निर्मितीसाठी ५० रुपये अनुदान मिळाले अशा प्रमुख मागण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दुधदरवाढीसाठी प्रातांधिकारी अनिल पवार यांना निवेदन देवुन भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, सरचिटणीस सतिश सौदागर, विशाल अंभोरे, विजय लांडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.\nस��पादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/category/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T09:00:42Z", "digest": "sha1:XDUEJUGKACIKNOZFIXKYSGOWZH27NJB3", "length": 7133, "nlines": 93, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "कृषी Archives - News Live Marathi", "raw_content": "\nदेशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात\nभाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं थांबले नसल्याची स्थिती आहे. एनसीबीआरनं वर्ष २०१९मधील देशातील शेतकरी आत्म\nशेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी छत्रपती सहकारी कारखान्यात आत्मदहनाचा प्रयत्न\nराज्यात अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे. आज इंदापूर तालुक्यातील श्री. छत्रपती सहकारी सा\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nपुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर किणी हे गाव आहे. या गावातील युवा शेतकरी सुमित दणाणे यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल\nअखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी\nआज कृषी विधेयकावरून राज्यसभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला. यामध्ये देखील राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून दे\nपुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये अलर्ट\nराज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या स्वरुपाचा तर तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन\nअखेर केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे\nकेंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. तसेच विरोधकांनी केंद्र सरकार\nशेतकऱ्यांची राज्यपालांकडे मागणी; कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा\n१४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nभाजप खासदारानं दिली कांदा निर्यात बंदीबाबत दिलासादायक माहिती\nकेंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे. निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी ��ांदा उत्\nशेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी- सदाभाऊ खोत\nकांद्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकारण तापले आहे. कांदा जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतर बाजारपेठेत हस्तक्षेप करणार ना\nकांदा निर्यात बंदीबाबत फेरविचार करा- शरद पवार\nमोदी सरकारने अचानक कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathijagat.com/category/entertainment/page/2", "date_download": "2021-07-25T10:02:45Z", "digest": "sha1:EAC7FYRMOUEMTPWFYVGSXWHZJQTFWCFV", "length": 5459, "nlines": 126, "source_domain": "marathijagat.com", "title": "मनोरंजन Archives | Page 2 of 10 | मराठी जगत - Marathi Website", "raw_content": "\nसुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस…\nतुला पाहते रे, तुला पाहते\nतुला पाहते रे, तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे, तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते…\nअहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी किसनाने भुलविल्या यमुनेवर गौळणई ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरीखुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी…\nआली ठुमकत, नार लचकत\nकुण्या गावाचि, कुण्या नावाचि, कुण्या राजाचि, तू ग राणी आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर…\nमधु इथे अन्‌ चंद्र तिथे\nमधु इथे अन्‌ चंद्र तिथे, झुरतो अंधारात झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात एक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर…\nहे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी बघ निळ्सर पाणी झेलमचे झुळझुळे हे…\nमन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा जशा…\nबाई बाई, मन मोराचा\nबाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला चिमनी मैना, चिमना रावाचिमन्या अंगणी, चिमना चांदवा चिमनी जोडी, चिमनी गोडीचोच लाविते, चिमन्या…\nतुझे रूप चित्ती राहो\nतुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्मसदाचार नीतीहुनी आगळा…\nबुगडि माझी सांडलि ग\nबुगडि माझी, सांडलि ग, जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगलि नगा, सांगू ग,माझ्य�� म्हताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/pakistan-batsman-in-the-net-of-fixing/", "date_download": "2021-07-25T10:08:23Z", "digest": "sha1:GRKHVHB6HCQCF66A5U2ZUUGL47WIR67T", "length": 3907, "nlines": 70, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "पाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात - News Live Marathi", "raw_content": "\nपाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात\nपाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात\nNewslive मराठी- पाकिस्तानचा फलंदाज नासीर जमशेद याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला नासीर लाच देत होता. त्यावेळी नासिरला अटक झाली.\nब्रिटीश नागरिक युसूफ अन्वर आणि मोहम्मद इजाझ यांनाही अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिघांनी आपली चूक कबुल केली. त्यावर जमशेदला 17 महिने, अन्वरला 40, तर इजाझला 30 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.\nदरम्यान, जमशेदनं पाकिस्तानसाठी 2 कसोटी, 48 वन डे आणि 18 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. सुरूवातीला त्यांनं या आरोपांचे खंडन केले होते, तपासानानंतर तो दोषी आढळला.\nबारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन\nसनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात\nदहा विकेट घेणारा; मणिपूरचा खेळाडू भारतीय संघात\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nकेडगाव येथे डिजिटल प्रशिक्षण अभियान संपन्न\nएसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/state-minister-raosaheb-danve-still-union-cabinet-79291", "date_download": "2021-07-25T09:25:50Z", "digest": "sha1:QTCYWP5NIKUODDXGONUUNBZYBRKGX3OA", "length": 20335, "nlines": 225, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रिपद राखलं - State Minister Raosaheb Danve still in Union Cabinet | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रिपद राखलं\nबदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रिपद राखलं\nबुधवार, 7 जुलै 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारामध्ये किमान 11 मंत्र्यांना नारळ दिला आहे.\nनवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होत असताना महाराष्ट्रातील केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आता त्यावर पडदा पडला असून दानवे यांचे मंत्रिपद सुरक्षित राहिले आहे. राज्यातील संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील चौघांना स्थान मिळाले आहे. (State Minister Raosaheb Danve still in Union Cabinet)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारामध्ये किमान 11 मंत्र्यांना नारळ दिला आहे. दानवे यांच्यासह संजय धोत्रे यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. पण अखेर त्यावर पडदा पडला आहे. दानवे यांचा राजीनामा मागण्यात आलेला नाही, हे अखेर सायंकाळी स्पष्ट झालं. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारलेल्या मंत्र्यांच्या यादीत दानवे यांचे नाव नाही. धोत्रे आणि जावडेकर यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत असताना झालेल्या बदलांच्या वावटळीत आपलं मंत्रिपद टिकवण्यात दानवे यांना यश आल्याचं दिसतं.\nहेही वाचा : राजीनामा दिला अन् केंद्रीय मंत्री म्हणाले, धूर निघाला म्हणजे आग लागलीय\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार केला जाणार आहे. महाराष्ट्रातील चौघांसह एकूण 43 जणांचा शपथविधी आज होणार आहे. या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील या चौघांचा समावेश आहे. तसेच जोतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, अनुराग ठाकूर, किरण रिजिजू, हरदीप सिंग पुरी यांच्यासह काही नव्या-जून्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.\nआजच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधी कालपासून जवळपास 10 हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्ष वर्धन, शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांच्यासह शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.\nतसेच काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत. त्यामध्ये हरदीप सिंग पुरी, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर आदींचा समावेश आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याचे दिसते. आज 43 जणांचा शपथविधी होणार असून त्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.\nहे घेणार आज शपथ :\n1. नारायण राणे (महाराष्ट्र), 2. सर्वानंद सोनोवाल, 3. डॅा. विरेंद्र कुमार\n4. जोतिरादित्य शिंदे, 5. रामचंद्र प्रसाद सिंग, 6. अश्विनी वैष्णव\n7. पशुपती कुमार पारस, 8. किरण रिजिजू, 9. राज कुमार सिंग\n10. हरदिप सिंग पुरी, 11. मनसुख मांडलीय, 12. भूपेंद्र यादव\n13. पुरषोत्तम रुपाला, 14. अनुराग ठाकूर, 15. पंकज चौधरी\n17. अनुप्रिया सिंग पटेल, 18. डॅा. सत्यपाल सिंग बघेल, 19. राजीव चंद्रशेखर\n20. शोभा करंदालजे, 21. भानू प्रताप सिंग वर्मा, 22. दर्शना विक्रम जरदोश\n23. मिनाक्षी लेखी, 24. अन्नपुर्णा देवी, 25. ए. नारायणस्वामी\n26. कौशल किशोर, 27. अजय भट, 28. बी. एल. वर्मा, 29. अजय कुमार\n30. देवुसिंह चौहान, 31. भगवंत खुबा, 32. कपिल पाटील (महाराष्ट्र)\n33. प्रतिमा भौमिक, 34. डॅा. सुभाश सरकार, 35. डॅा. भागवत कराड (महाराष्ट्र)\n36. डॅा. राजकुमार रंजन सिंग, 37. डॅा. भारती पवार (महाराष्ट्र)\n38. बिश्वेश्वर टुडू, 39. शंतनू ठाकूर, 40. डॅा. मुंजापरा महेंद्रभाई\n41. जॅान बारला, 42. डॅा. एल. मुरूगन, 43. निसिथ परमाणिक\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या प्रतीक्षेत गतप्राण झाले सूर्यभान...\nमौदा (जि. नागपूर) : २०२२पर्यंत सर्वांना हक्काचे घर देण्याचे वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले होते. मात्र सूर्यभान जंगलूजी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nफडणवीसांची पूरस्थितीच्या मुकाबल्यासाठी दिल्लीत फोनाफोनी\nमुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राच्या...\nश��क्रवार, 23 जुलै 2021\nअतिवृष्टीतील मृत्युमुखींच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर\nमुंबई : अतिवृष्टीने राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. महाड तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळून सुमारे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे दरड...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nन्यायिक चौकशीतून समजेल...देशद्रोही कोण, पंतप्रधान की गृहमंत्री\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुरूवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार झाल्यास सहा मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपावसाचा हाहाकार : पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा\nरायगड : मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे....\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nवादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री तोंडघशी: मागावी लागली जाहिर माफी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी (Farmers Movement) बोलताना गुरुवारी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या मवाली\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी बोलताना गुरुवारी केंद्रीय मंत्री...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nलोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे\nमुंबई : पेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. (In maharashtra & country phone tapping is on with pegasus...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nयशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता..\nऔरंगाबाद ः नागपूर येथील भाजपचे बुथप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी राजकीय वाटचाल करत केवळ राज्याच्याच नाही तर राष्ट्रीय...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nमुख्यमंत्री येडियुरप्पांचा केंद्रातील भाजप नेतृत्वालाच दे धक्का\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) य��ंना पदावरुन...\nबुधवार, 21 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/new-holland/re-125-4-feet/", "date_download": "2021-07-25T10:15:08Z", "digest": "sha1:2YZDXVOZBNBGJXHFDB247RSVAOYALMYM", "length": 23944, "nlines": 194, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "न्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) रोटाव्हेटर, न्यू हॉलंड रोटाव्हेटर किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nरोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट)\nन्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट)\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट)\nप्रकार लागू करा रोटाव्हेटर\nशक्ती लागू करा 30-40 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nन्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) वर्णन\nन्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर न्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर न्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nन्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे न्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) शेतीसाठी परिपूर्ण करते. हे रोटाव्हेटर श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 30-40 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी न्यू हॉलंड ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nन्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर न्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग ���न करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला न्यू हॉलंड रोटाव्हेटर आरआय १२५ (४ फूट) देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nनवीन हॉलंड फिरणारे वैशिष्ट्ये:\n4-स्पीड गीअर बॉक्स - सर्व प्रकारच्या मातीसाठी उपयुक्त\nअधिक ब्लेड - चांगले पल्व्हरायझेशनसाठी\nविशेष ड्युओ-इओन वॉटरप्रूफ सील - दीर्घ आयुष्यासाठी आणि खोदण्यासाठी उपयुक्त\nअधिक चांगली कार्यक्षमता आणि डिझेलचा कमी वापर\nअधिक हमी (एक वर्ष)\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत न्यू हॉलंड किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या न्यू हॉलंड डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या न्यू हॉलंड आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/sonalika/mm-35-di-34938/41288/", "date_download": "2021-07-25T10:01:28Z", "digest": "sha1:Y2PJSFRNGQF5EBW54UTQWEB25YJDOXYX", "length": 23292, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले सोनालिका MM 35 DI ट्रॅक्टर, 2005 मॉडेल (टीजेएन41288) विक्रीसाठी येथे पीलीभीत, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: सोनालिका MM 35 DI\nसोनालिका MM 35 DI\nपीलीभीत , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nपीलीभीत , उत्तर प्रदेश\nसोनालिका MM 35 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा सोनालिका MM 35 DI @ रु. 2,50,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2005, पीलीभीत उत्तर प्रदेश.\nमहिंद्रा YUVO 575 DI\nमॅसी फर्ग्युसन 241 DI MAHAAN\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे सोनालिका MM 35 DI\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E\nमहिंद्रा 275 डीआय एक्सपी प्लस\nजॉन डियर 5036 D\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI सुपर प्लस\nइंडो फार्म 3040 डी आय\nमॅसी फर्ग्युसन 6028 4WD\nफार्मट्रॅक चॅम्पियन एक्सपी 37\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जं��्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/new-delhi-unlock-6-permission-to-open-stadiums-and-sports-complexes-with-conditions-128664717.html", "date_download": "2021-07-25T10:14:51Z", "digest": "sha1:IIKJTDL557CTY44XO2SQKURCB23ZEZUP", "length": 5031, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "new Delhi unlock 6 Permission to open stadiums and sports complexes with conditions | स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अटींसह उघडण्यास परवानगी, शाळा-कॉलेज बंदच राहणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीमध्ये अनलॉक-6:स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अटींसह उघडण्यास परवानगी, शाळा-कॉलेज बंदच राहणार\nदिल्लीमध्ये रविवार अनलॉक -6 ची गाईडलाईन जारी करण्यात आली. यासोबतच विना दर्शकांचे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आलाय आहे. थिएटर, मल्टीप्लेक्स, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियरम आणि शाळा-कॉलेज बंदच राहतील. सामाजिक आणि राजकीय मेळावे होणार नाहीत. यापूर्वी दिल्लीत जिम आणि योग सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती.\nदिल्लीमध्ये या गोष्टींना सूट\n1. योगा सेंटर आणि जिम 50% क्षमते उघडण्यास परवानगी.\n2. लग्न समारंभात 50 लोकांना परवानगी.\n3. सरकारी ऑफिस, ऑटोनॉमस बॉडी, पीयूसी आणि कॉर्पोरेशन 100% स्टाफने उघडले जाऊ शकतील.\n4. प्रायव्हेट ऑफिस सकाळी 9 ते 5 पर्यंत 50% स्टाफने उघडले जाऊ शकतात.\n5. दुकाने, रेसिडेंस कम्प्लेक्स, किराणा दुकाने 10 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास परवानगी.\n6. परवानगी असलेले आठवडी बाजार 50% क्षमतेने सुरु करता येतील/\n7. स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.\nया गोष्टींवर संध्या बंदी\n1. स्कूल, कॉलेज, शिक्षण संस्था, ट्रेनिंग सेंटर, कोचिंग इंस्टीट्यूट\n2. सामाजिक, राजकीय, स्प���र्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम\n3. स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, ऑडिटोरियम, असेंबली\nमागील आठवड्यात केली होती अनलॉक 5 ची घोषणा\nयापूर्वी 27 जूनला अनलॉक-5 ची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा जिम आणि योगा सेंटर 50% क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. 21 जूनला अनलॉक-4 ची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा पार्क आणि बार 50% क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/india-vs-new-zealand-wtc-final-live-score-rohit-sharma-virat-kohli-kane-williamson-nz-vs-ind-test-championship-final-latest-news-photo-update-128627466.html", "date_download": "2021-07-25T09:15:21Z", "digest": "sha1:CQS3IVVODP25DEMVJCUWDY5HBKMZP2LW", "length": 6608, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Vs New Zealand WTC Final LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Kane Williamson | NZ Vs IND Test Championship Final Latest News Photo Update | भारतीय गोलंदाजांचे कमबॅक; पावसाच्या व्यत्ययाने लढतीवर अनिर्णीत अवस्थेचे ढग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटेस्ट चॅम्पियनशिप फायनल:भारतीय गोलंदाजांचे कमबॅक; पावसाच्या व्यत्ययाने लढतीवर अनिर्णीत अवस्थेचे ढग\nभारताच्या दिवसअखेर 2 बाद 64 धावा; 32 धावांची आघाडी; आज राखीव डेला होणार खेळ\nभारतीय संघाने शमी (४/७६), इशांत (३/४८) यांच्या भेदक माऱ्यातून टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला पहिल्या डावात २४९ धावांवर राेखले. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात मंगळवारी पाचव्या दिसअखेर २ गड्यांच्या माेबदल्यात ६४ धावा काढल्या. यासह भारताला ३२ धावांची अाघाडी घेता अाली. भारताचा कर्णधार विराट काेहली (८) व पुजारा (१२) मैदानावर कायम अाहे. न्यूझीलंडकडून साऊथीने २ बळी घेतले.\nटेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला पाचव्या दिवशी पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला. तासभर उशीराने सुरुवात झालेल्या खेळात भारतीय संघाच्या गाेलंंदाजांनी दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडचा माेठ्या अाघाडीचा प्रयत्न हाणुन पाडला. भारताकडून ईशांत शर्माने ३ शमीने ४ व अश्विनने २ विकेट घेतल्या. सध्या पावसाच्या व्यत्ययाने या कसाेटी सामन्यावर अनिर्णीत अवस्थेचे ढग निर्माण झाले अाहेत. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावांवरून खेळण्यास सुुुरुवात केली. भारताच्या शमीने युवा खेळाडू गीलकरवी न्यूझीलंडच्या टेलरला झेलबाद केले. गीलने घेतलेला टेलरचा झेल लक्षवेधी ठरला.\nसाऊथीचे ६०० बळी पुर्ण\nटीम साऊथीने दुसऱ्या डावात २ बळी घेतले. यासह त्याने अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट पुर्ण केल्या. असे करणारा ताे न्यूझीलंडचा पहिला गाेलंदाज ठरला.\nवाॅल्टिंगची पहिल्या डावात निराशा\nकरिअरमधील अापली शेवटची कसाेटी माेठ्या खेळीतून गाजवण्याची वाॅल्टिंगला (१) अाशा हाेती. मात्र, त्याची पहिल्या डावात निराशा झाली. शमीने त्रिफळा उडवून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे ३ चेंडूंंत १ धाव काढून वाल्टिंग माघारी परतलाा. यातून ताे शेवटच्या कसाेटीच्या पहिल्या डावात माेठी खेळी करण्यात अपयशी ठरला.\nअाज राखीव दिवशी ९८ षटके\nपावसाचा व्यत्यय कायम असल्याने या कसाेटी फायनलचा खेळ राखीव दिवशीही हाेण्याची शक्यता अाहे. यासाठी कसाेटीपुर्वीच अायसीसीने २३ जून हा राखीव दिवस निश्चित केलेला अाहे. दिवसभरात ९८ षटकांचा खेळ हाेऊ शकताे.\nसूर मारत 0.88 सेकंदापर्यंत हवेत राहून शुभमान गिलने टेलरचा झेल घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/international/china-floods-kill-over-25-people/22386/", "date_download": "2021-07-25T08:22:34Z", "digest": "sha1:57PDSJ4ZTWEXXXHDMDYUPEOU3IHFIU4V", "length": 10359, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "China Floods Kill Over 25 People", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरदेश दुनियाचीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित\nचीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित\nअर्थगुरू आशीष चौहान आता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती\nसौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे\nकोरोना लसीवर असलेली बौद्धिक संपदेची कलमे शिथिल करा\nचीनचा मध्य प्रांत असलेल्या हेनानमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याचं सांगण्यात येत आहे. चीनमध्ये झालेल्या या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे कमीत कमी २५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. चीनमध्ये माध्यमांना स्वातंत्र्य नसल्यामुळे चीनमधून कोणतीही खरी आणि ठोस माहिती येण्याची शक्यता विरळच आहे. हेनानची राजधानी असलेल्या झेंगझोऊ या शहरात एका मेट्रो लाईनमध्ये पाणी भरल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी लष्कराला बोलावण्यात आलं असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना सुरक���षित स्थळी हलवण्यात आलं आहे.\nचीनमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक सबवे पाण्याखाली गेले आहेत. त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला असून मध्य प्रांतातील १६० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पुराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामध्ये साडेबारा लाख लोक प्रभावित झाल्याचं सांगण्यात येतंय.\nआमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही\nमालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत\nराज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात\nगढूळ पाण्यामुळे लोकांची वाढली चिंता\nहॉंगकॉंगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरल्याने शहरांतील वाहतूक सेवा बंद पडली आहे. ८० हून अधिक बस सेवा निलंबित करण्यात आल्या असून १०० हून अधिक बस सेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. शहरातील सबवे तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. झेंगझोऊ या विमानतळावरुन २६० हून अधिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या पुरामुळे मध्य प्रांतातील वीज आणि पाणी पुरवठा सेवेवर परिणाम झाला असून त्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.\nपूर्वीचा लेखभारतीय हवाई दल घालणार ‘आकाश’ ला गवसणी\nआणि मागील लेखचीनच्या भोवती असणार भारतीय पाणबुड्या\nउध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले\nकोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात\nआज पाहू सिंधू, मेरी कोमचा खेळ\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nउध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले\nकोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात\nआज पाहू सिंधू, मेरी कोमचा खेळ\nनौदलाला गुरुवारीच कळवले असते तर…\nमहाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE/60d98e0a31d2dc7be748ea4a?language=mr", "date_download": "2021-07-25T09:50:00Z", "digest": "sha1:UNFYK2D7MXEF6UMRGSEYQMBCZSSHGKEX", "length": 3312, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ड्रॅगन फ्रुट लागवड - यशोगाथा - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nड्रॅगन फ्रुट लागवड - यशोगाथा\n➡️ महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडी खालील क्षेत्र वाढताना दिसत आहे. कमी पाण्यावरती येणारे हे उत्तम पीक असून याची मागणीही वाढत आहे. तर आज आपण या पीक लागवडीची माहिती व यशोगाथा जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Great Maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nड्रॅगन फ्रुटव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nड्रॅगन फ्रुटस्मार्ट शेतीअनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nड्रॅगन फ्रुट लागवडीला मिळणार अनुदान\nशेतकरी बंधूंनो,ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी आता शासन देणार आहे अनुदान.प्रति हेक्टर किती मिळणार आहे अनुदान हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी...\nस्मार्ट शेती | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/pruthviraj-chavhan-predection/", "date_download": "2021-07-25T09:58:21Z", "digest": "sha1:P6Y6URTJRLK3IOZTQJORDLJVCJKNZRFT", "length": 8140, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उदयनराजे यांच्या विषयी हि भविष्यवाणी.. - Khaas Re", "raw_content": "\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उदयनराजे यांच्या विषयी हि भविष्यवाणी..\nin नवीन खासरे, राजकारण\nमहाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसह साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उदयराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले आहे.\nश्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते सिक्कीमचे राज्यपालही होते. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले असा सामना होणार आहे. तर साताऱ्यातून उदयनराजे भाजपाकडून पोटनिवडणूक लढवत आहेत.\nत्यामुळे अतुल भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी कराडमध्ये अमित शाहांची सभा पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं. कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.\nराज्यातील प्रचारसंभांमध्ये सातत्याने कलम ३७० चा मुद्दा काढत अमित शाह भाषण करीत आहेत. त्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, राज्यातील निवडणूक प्रचारांमध्ये ३७० कलमावर बोलण्यापेक्षा शहांनी जरा काश्मीरचाच अभ्यास करावा. कारण, पंडित नेहरु होते म्हणून आज काश्मीर भारताचा भाग आहे, असा दाखला त्यांनी शहांवर टीका करताना दिला.\nमी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा चव्हाणांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nकॉलेज मध्ये मुलीकरिता स्वतंत्र बाथरूम नव्हती: केबीसीमध्ये महिला इंजिनीयरनि सांगितला आपला संघर्ष\nसोने घेताना फसवणुकी पासून वाचायचे असेल तर हा लेख नक्की वाचा\nसोने घेताना फसवणुकी पासून वाचायचे असेल तर हा लेख नक्की वाचा\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/20/the-children-of-jai-ganesh-class-took-yoga-lessons/", "date_download": "2021-07-25T08:33:14Z", "digest": "sha1:3AECIVDI24HGDL6FNHIECJVBBJNSE7NY", "length": 10449, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "'जय गणेश' वर्गातील मुलांनी घेतले योगासनांचे धडे - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट स��टीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\n‘जय गणेश’ वर्गातील मुलांनी घेतले योगासनांचे धडे\nJune 20, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tजय गणेश व्यासपीठ, पीयूष शहा, योगासने, शिरीष मोहिते, सिद्धेश कडू\nपुणे : चक्रासन…संपूर्ण हनुमानासन…भुजंगासन…गोमुखासन…शिर्षासन…अर्धमत्स्येन्द्रासन…उदराकर्षण…शंखसन अशी विविध आसने सादर करीत सिद्धेश कडू या चिमुकल्याने देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना योगासनांचे धडे दिले. अवघड आसानांचे प्रकार सहजपणे करताना पाहून जय गणेश व्यासपीठाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत त्याला टाळयांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.\nजय गणेश व्यासपीठाच्या वतीने बुधवार पेठेतील गुजराती शाळेत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व कळावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या सिद्धेश कडू याने योगासनांचे सादरीकरण केले. यावेळी योगगुरु विठ्ठल कडू, शिरीष मोहिते, पीयुष शाह, जय जवान मित्र मंडळाचे अमोल सारंगकर, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ऑस्कर मित्र मंडळचे सौरभ घोगरे, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळाचे स्वप्नील दळवी, शिवशक्ती मंडळचे (नाना पेठ) प्रमोद राऊत, अष्टविनायक मित्र मंडळचे (नवी पेठ) प्रणव नवले व किरण सोनिवाल, प्रशांत पंडित, पृथ्वीराज येळवंडे, रोहिणी कदम, सुवर्णा पोटफोडे, उमेश सपकाळ, अक्षय नवले, अक्षय शिंदे, किरण नायकोजी, आनंद मित्र मंडळाचे (कसबा पेठ) सुनील आढव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना पियुष शाह यांची होती.\nयोगगुरु विठ्ठल कडू म्हणाले, आपले योगशास्त्र संपूर्ण जगाने स्विकारले आहे. योग हा सर्वांसाठी उपयुक्त आहे. ओमकाराचे महत्व नासाने देखील मान्य केले. त्यामुळे प्रत्येकाने घरी ओमकार करायला हवा. शरीरशास्त्रासाठी ओमकार हा आवश्यकच आहे, असेही त्यांनी सांगितले.\nपीयु��� शाह म्हणाले, मुलांना गुणात्मक शिक्षण मिळावे, या हेतूने जय गणेश व्यासपीठाच्या वतीने शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेच्या माध्यमातून मुलांना विविध गोष्टी शिकविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने योगाचे महत्त्व विद्यार्थ्याना सांगून प्रात्यक्षिके देखील करुन दाखविण्यात आली. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.\n← मराठा आरक्षण – पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, विनायक मेटे यांचा इशारा\nजागतिक संगीत दिन – गायिका ‘सावनी रविंद्र’चं मल्याळम गाणं रिलीज →\nसरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कार्याचा इतिहास पुढे यायला हवा – आमदार दिलीप मोहिते पाटील\nपुण्यातील ५१ गणेश मंडळांचा ‘विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ’\nलॉकडाऊनमध्ये गरजूंकरीता जय गणेश व्यासपीठ राबविणार भोजनसेवा\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/15/shivraj-landages-initiative-for-a-clean-and-beautiful-indrayanagar/", "date_download": "2021-07-25T08:22:30Z", "digest": "sha1:JFOIMQT7T5H5UH5O73UGPJAGETUAXOAN", "length": 11144, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "स्वच्छ- सुंदर इंद्रायणीनगरसाठी शिवराज लांडगे यांचा पुढाकार! - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nस्वच्छ- सुंदर इंद्रायणीनगरसाठी शिवराज लांडगे यांचा पुढाकार\nपिंपरी : स्वच्छ- सुदर इंद्रायणीनगर प्रभागासा��ी भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील मोकळ्या जागा, उद्यान आणि मैदानांची तात्काळ स्वच्छता करावी, तसेच सुशोभिकरण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान व भूमि जिंदगी विभागाकडे करण्यात आली आहे.\nयाबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे आणि भूमि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले आहे की, इंद्रायणीनगर येथील पेठ क्र .१ येथे तसेच मोकळी जागा क्र. ३ येथील मैदानाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी गवत व झाडेझुडपे वाढली असून पदपथ मोडकळीस आला आहे. जागेत गवताबरोबरच जंगली झाडे वाढल्याने डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच पावसाचे वातावरण असल्याने जमीन ओलसर राहत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.\nभोसरीतील इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक दोनमध्ये एकूण ७० इमारती असून, सुमारे साडेचार हजार नागरिक येथे राहतात. पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने येथील विकास आराखड्यात प्रत्येक चार इमारतींमध्ये एक मोकळी जागा सार्वजनिक सुविधेसाठी सोडली होती. या परिसरात एकूण अकरा मोकळ्या जागा आहेत. त्यापैकी दोन जागांचे सुशोभीकरण महापालिकेद्वारे केले आहे. मात्र, उर्वरित नऊ मोकळ्या जागेचे सुशोभीकरण रखडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. मोकळी जागा क्रमांक सातमध्ये ओपन जीम आहे. तर क्रमांक दोनमध्ये मुलांसाठी खेळणी बसविली आहेत. मात्र , या भागातही गवत वाढल्याने व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही वाढलेल्या गवताचा त्रास होत आहे. याबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवराज लांडगे यांनी केली आहे.\nगवताच्या मध्यभागी साचणाऱ्या पाण्यात डेंगीचे डास वाढण्याची शक्यता आहे. गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य वाढले असून नागरिकांसाठी धोकादायक आहे. परिसरात डास व रोगजंतूंच्या संख्येत वाढ झाली असून पाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच, या परिस्थितीमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. मोकळ्या जागांची माहिती घेऊन कार्यवाही करावी, स्थापत्य उद्यान विभागाच्या अखत्यारित येत असेल तर त्यांचे विकसन करावे, इतर नियोजित जागांची रखडलेली सुशोभीकरणाची कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशी मागणीही शिवराज लांडगे यांनी केली आहे.\n← आदित्य देसाई विरूद्ध आदित्य देसाई\n’बलोच’चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत →\nभाजप शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवड\nओबीसी समाजाबाबत भाजपच्या मनात खोट नाही – चंद्रकांत पाटील\nभाजप उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नवीन सिंह\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/category/sports/", "date_download": "2021-07-25T10:20:19Z", "digest": "sha1:GP5FYIWWLZJSCT362GJT4NUERYHEJDFQ", "length": 11372, "nlines": 133, "source_domain": "mahaupdate.in", "title": "क्रीडा Archives - Maha Update", "raw_content": "\nInd vs SL: पराभवानंतर श्रीलंकेचे कोच मिकी आर्थर, कर्णधार शनका भिडले, व्हिडिओ व्हायरल…\nT20 WC 2021: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत, ग्रुप लीग मधूनच बाहेर पडण्याची…\n टीम इंडियाला इंग्लंडमध्ये फिरणं पडलं…\n इंग्लंड क्रिकेट संघाला कोरोनाने घेरले,…\nआरोग्य कोरोना क्राईम टेक्नॉलॉजी देश नोकरी ब्रेकिंग\nधक्कादायक खुलासा : ‘या’ कोचने टीम इंडियाला सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला दिला,…\nमहाअपडेट टीम, 01 जुलै 2021 :- टीम इंडियाचे माजी मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन (Paddy Upton) यांच्या एका खुलास्याने, जागतिक क्रिकेटला मोठा धक्का दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी…\nVIRAL VIDEO : अर्रर्रर्रर्र षटकार तर खेचला पण स्वतःचच नुकसान करून बसला, पहा ते कसं \nमहाअपडेट टीम, 21 जून 2021 :- षटकार मारल्यानंतर फलंदाजांचा उत्सव साजरा करताना तुम्ही अनेक सामने पाहिले असतील, परंतु षटकार मारल्यानंतर फलंदाज स्वतःच्याच डोक्याला हात लावून बसला असेल असं तुम्ही…\nWTC FINAL 2021 : फायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग XI ची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी\nमहाअपडेट टीम, 17 जून 2021 :- टीम इंडियाने आज गुरुवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या 11 खेळाडूंची घोषणा केली. भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांसह…\n“कुस्ती मल्लविद्या” ला बदनाम करणाऱ्या फेसबुक पेजेस विरुध्द कुस्ती मल्लविद्याची फेसबुककडे…\nमहाअपडेट टीम, 13 जून 2021 :- महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ या संस्थेच्या अधिकृत व 2009 पासून अस्तित्वात असणाऱ्या ज्या फेसबुक पेज द्वारे या संस्थेचे संस्थापक पै.गणेश मानुगडे यांनी…\nपहिलीच मॅच 7 विकेट घेत मैदान गाजवलं, पण 8 वर्षांपूर्वीची एक चूक नडली अन् ECB ने निलंबित केलं \nमहाअपडेट टीम, 7 जून 2021 :- इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडून कसोटी सामन्यात पदार्पण करणारा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसनला आता आपल्या ट्विटसंदर्भात…\nकोणत्या माजी खेळाडूला तुला गोलंदाजी करायला आवडेल, राशीद खानच्या उत्तरावर भारतीय चाहते झाले खूश\nमहाअपडेट टीम, 5 जून 2021 :- अफगाणिस्तानच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक राशीद खान आपल्या जादुई व कंजूस गोलंदाजीसाठी ओळखला जातो. जगभरातील अनेक लीगमध्ये खेळणार्‍या रशीदला त्यांच्या…\nभारतीय संघ साऊथहॅम्प्टनला पोहोचला, पहा, बुमराह, ऋषभ, रोहित, उमेशचा स्पिचसोबतचा सेल्फी\nमहाअपडेट टीम, 4 जून 2021 :- विराट कोहली आणि मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताचे पुरुष व महिला संघ इंग्लंडमध्ये गुरुवारी दाखल झाले. लंडनमध्ये पाऊल टाकल्यानंतर दोन्ही संघांची रवानगी…\nविराट कोहली नसून तर ‘हा’ आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॅप्टन, पहा ‘ही’ संपूर्ण…\nमहाअपडेट टीम, 26 मे 2021:- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जगभरात खूप लोकप्रिय आहे. तो जगभरातील अश्या खेळाडूंपैकी एक आहे जे सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू आहेत. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात…\nगर्भवती महिलांनी चंद्रग्रहण का पाहू नये , काय आहे यामागचं कारण, काय आहे यामागचं कारण\nमहाअपडेट करा टीम, 26 मे 2021 :- 2021 चे पहिले चंद्रग्रहण आज दिसेल. तथापि, हे केवळ ईशान्य भागातच दृश्यमान असेल. ग्रहण कालावधी 14 मिनिटे 30 सेकंद असेल. चंद्रग्रहण दुपारी 3:15 वाजता सुरू होईल…\nमहाअपडेट करा टीम, 26 मे 2021 :- कोरोनामुळे रद्द कराव्या ला���लेल्या आयपीएलचा 14 वा हंगाम सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात आयोजित केला जाऊ शकतो. तीन आठवड्यांच्या काळात उर्वरित सामने आयोजित…\nInd vs SL: पराभवानंतर श्रीलंकेचे कोच मिकी आर्थर, कर्णधार शनका भिडले, व्हिडिओ…\nMutual Fund : ‘या’ टॉप 5 म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक,…\nस्वातंत्र्यानंतर भारताची सर्वात मोठी हानी, कोरोनामुळे भारतात 50 लाख…\nअ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे साधे -सोपे ‘हे’…\nशिक्षक भरती संदर्भात मोठी घोषणा, 6 हजार 100 शिक्षक भरतीला राज्य…\nलिव्हरला सूज आलीये हे कसं ओळखाल, वेळीच लक्ष द्या अन्…\nबडीशेप (सौंफ) कोणी खावी | बडीशेप कोणी खाऊ नये \n मॅडम नटून-थटून घेत होती ऑनलाइन क्लास, मुलगी…\nlove and sex tips : सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी आयुर्वेदिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/huge-robbery-of-electricity-consumers-carrots-of-easy-installment-concessions-rajendra-patode/", "date_download": "2021-07-25T09:57:43Z", "digest": "sha1:WKDNH5C2UV7CCRCZYIGN65HRZAT7KVE7", "length": 13753, "nlines": 113, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर - राजेंद्र पातोडे - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे\nवीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे\nमुंबई, दि. २४ – लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देऊन त्यांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तथापि ही सवलत नसून शासकीय लूटीला राजाश्रय दिला जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.\nलॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांची मीटर रिडींग घेण्यात आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात आले. त्यामुळे मार्च ते जून पर्यंतचे रिडींग घेऊन एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. हे सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर जाताच त्याच्या दरात मोठी वाढ करण्यात येत आहे. गृहीत धरा की तीन महिन्याचे सरासरी बिल हे ६६४ युनिट असेल तर त्याला ११. ७१ प्रमाणे आकार लागेल व त्याचे तीन महिन्याचे बिल हे ७७७५ इतके होईल. शिवाय त्या मध्ये इतर चार्ज समाविष्ट केल्यास ती रक्कम ८४०० इतकी होईल.\nहेच बिल दरमहा आकारले तर ६६४ भागीले तीन महीने केले असता दरमहा २२१.३३ इतका वीज वापर होतो. त्याचा वीज दर २२१.३३ x ७. ५० पैसे केला तर हे बिल १६५९. ७५ होईल व दरमहा १६५९.९७ प्रमाणे वीज बिल असल्यास तीन महिन्याचे ४९७९.९२ इतके वीज बिल येईल. परंतु महावितरणने हे सरासरी बिल देताना ८४०० इतके दिले आहे. कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे. वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंतचा दर हा २,५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो. १०० ते ३०० युनिट पुढे ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिटचा ६,५१ पैसे तर ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७,५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७,८१ पैसे आहे.\nही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७,५५ पैसे दर लावण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा आहे. ही महावितरणची मनमानी असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.\nएक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे तसेच ग्राहकांनी एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.परंतु वीज बिल न भरता ही दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे दिलेल्या रकमेच्या अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकाला करावा लागेल.\nसोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.\nमहावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही, असे ऊर्जामंत्री सांगत असले तरी जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे. त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.सबब वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपल्या रीडिंगची तपासणी करावी व सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.\nबाईट – राजेंद्र पातोडे\nप्रवक्ते – वंचित बहुजन आघाडी\nराज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.\n सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट….\nसुशांतचा मूव्ही ‘दिल बेचारा’ रिलीजिंग ची तारीख ठरली\nPrevious articleराज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.\nNext articleरेल्वे बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय….\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/19-3150.html", "date_download": "2021-07-25T08:52:22Z", "digest": "sha1:LNTABE7ZH77WFOESMQ5QMHDIXZVHHQIG", "length": 8752, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "जिल्ह्यात शिवभोजन केंद्रावर गरीब- गरजूंना मोफत जेवण मिळणार ; 19 ठिकाणी 3,150 मोफत थाळी देण्यास मंजुरी : जयश्री माळी", "raw_content": "\nHomeCityजिल्ह्यात शिवभोजन केंद्रावर गरीब- गरजूंना मोफत जेवण मिळणार ; 19 ठिकाणी 3,150 मोफत थाळी देण्यास मंजुरी : जयश्री माळी\nजिल्ह्यात शिवभोजन केंद्रावर गरीब- गरजूंना मोफत जेवण मिळणार ; 19 ठिकाणी 3,150 मोफत थाळी देण्यास मंजुरी : जयश्री माळी\nअहमदनगर - 'ब्रेक द चेन' ची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे. या कालावधीत गरीब-गरजू लोकांना जेवणाअभावी हालअपेष्टा सहन क���ाव्या लागू नयेत, यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात तीन तालुक्यात सर्व 19 ठिकाणी यामध्ये काही हॉटेल्स, भोजनालय यासह अन्य ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था करून दिली आहे. जिल्ह्यात मोफत जेवण देणाऱ्या एकूण 19 ठिकाणी 3 हजार 150 मोफत थाळी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.\nअहमदनगर शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा असणारी हॉटेल्स, भोजनालय याप्रमाणे आहेत - अहमदनगर - श्री दत्त हॉटेल (रेल्वे स्टेशन अहमदनगर), कष्टाची भाकरी केंद्र (हमाल पंचायत), हॉटेल सुवर्णम (तारकपूर बसस्थानक समोर), कृष्णा भोजनालय, हॉटेल अंबिका पॅलेस (मार्केटयार्ड) शिव भोजनालय (रेव्हेन्यू कॅन्टीन जिल्हाधिकारी कार्यालय), तिवारी भोजनालय (टिव्ही सेंटर तहसील कार्यालय समोर), स्वामी समर्थ स्नॅक बार (बसस्थानक क्र.3 स्वास्तिक चौक), बळीराजा भोजनालय (चौपाटी कारंजा दिल्लीगेट), संस्कृती हॉटेल ( कोंड्यामामा चौक), नगर तालुका - हॉटेल अंबिका (एमआयडीसी, नागापूर) नेवासा - हॉटेल सद्गुरू कृपा (गणपती चौक नेवासा बुद्रुक), श्रीगोंदा - हर्षवर्धन केटरिंग (रविवार पेठ श्रीगोंदा), पारनेर - हॉटेल दुडलँड (शिवाजीरोड पारनेर), पाथर्डी - नेताजी सुभाषचंद्रबोस प्रतिष्ठान (नवीन स्टँड समोर पाथर्डी), हॉटेल रोहित (जुने बसस्थानक समोर पाथर्डी), शेवगाव - बळीराजा भोजनालय (कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव), सक्षम स्वयंसहाय्यता महिला बचतगट (पंचायत समिती शेवगाव), संगमनेर - हॉटेल शबरी (मोमीनपुरा संगमनेर), अकोले - हॉटेल सम्राट (बस्थानक अकोले), श्रीरामपूर - मामा वडापाव सेंटर (एसबीआय जवळ जिजामाता चौक), विलास टी हाऊस (संत लूक हॉस्पिटल समोर), राहुरी - तृप्ती भोजनालय (बसस्थानकसमोर राहुरी), कर्जत - हॉटेल शिवनेरी (बसस्थानकजवळ कर्जत), जामखेड - दशराज खानवळ (नगर रोड जामखेड), राहाता - हॉटेल जय मल्हार (विरभद्र मंदिर परिसर राहाता), हाॅटेल कृष्णाई (एसटी स्टँड समोर राहाता), कोपरगाव - अष्टविनायक स्वयंसहायता महिला बचतगट मुर्शतपुर, श्री प्रतिमा महिला स्वयंसहाय्यता बचत गट कोपरगाव.\n\"👉शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरण नियमाचे पालन करून भोजन केंद्रातून दुपारी 11 ते 4 या कालावधीत पार्सल सुविधा शिवभजन उपलब्��.\n👉वेळेत कोणताही लाभार्थी शिव भोजनात शिव भोजना विना परत जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.\n👉कोणत्याही सबळ कारणाशिवाय भोजन केंद्र बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी \"\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar-pune/collector-divegavkar-was-upset-students-suicide-wrote-letter-79188", "date_download": "2021-07-25T08:13:35Z", "digest": "sha1:VGXZYZKL7OTWRBXXVK3NISIXZXYS66OE", "length": 14102, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विद्यार्थ्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झाले जिल्हाधिकारी दिवेगावकर, लिहिले हे पत्र - Collector Divegavkar was upset by the student's suicide, wrote this letter | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झाले जिल्हाधिकारी दिवेगावकर, लिहिले हे पत्र\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झाले जिल्हाधिकारी दिवेगावकर, लिहिले हे पत्र\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झाले जिल्हाधिकारी दिवेगावकर, लिहिले हे पत्र\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झाले जिल्हाधिकारी दिवेगावकर, लिहिले हे पत्र\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झाले जिल्हाधिकारी दिवेगावकर, लिहिले हे पत्र\nमंगळवार, 6 जुलै 2021\nSBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही.\nपुणे : एमपीएससी (MPSC) चा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांने काल पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर अस्वस्थ झाले. त्यांनी लिहिलेला प्रबोधनपर लेख... (Collector Divegavkar was upset by the student's suicide, wrote this letter)\nदिवेगावकर म्हणतात, मी माझा यूपीएससीचा (upsc) निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही हिरो नाहीत. आणि एक टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत नव्व्यांनवांचे काय, हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे.\nSBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही.\nमुळात काही तात्विक कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनीअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता. मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची मिळवलेली डिग्री तेवढी होती. एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे\nआज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे, की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो, त्यासोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीका टिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही.\nपण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे.\nआपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल.\nआपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही शंभर टक्के गुण मिळतात. काही महाविद्य��लयांचे प्रवेशाचे मेरिट ९९ टक्के असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनीअरिंग च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात.\nयशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल..\nत्या तरुण मित्रास आदरांजली.\nकोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\ncorona alert : गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने फटकारलं...\nअहमदाबाद : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या नवे उच्चांक गाठत आहे. देशात सर्वाधिक बाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असले...\nसोमवार, 12 एप्रिल 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-2/", "date_download": "2021-07-25T09:00:15Z", "digest": "sha1:IZGWJCJIFGSZ2P3INKXIQFBNVSV5BZRQ", "length": 14390, "nlines": 121, "source_domain": "news24pune.com", "title": "#शेतकरी आंदोलन - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nराजू शेट्टी म्हणतात हे तर घडवून आणलेलं षडयंत्र\nपुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी , […]\nटूलकीट नंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या ‘गो बॅक मोदी’ ट्वीटनं खळबळ.. कोण आहे ही अभिनेत्री\nFebruary 17, 2021 February 17, 2021 News24PuneLeave a Comment on टूलकीट नंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या ‘गो बॅक मोदी’ ट्वीटनं खळबळ.. कोण आहे ही अभिनेत्री\nचेन्नई- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी जवळ-जवळ अडीच महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन विविध कारणांनी ग��जत आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, तर केंद्र सरकारवर विविध क्षेत्रातून टीकाही केली जात आहे. मध्यंतरी पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हिने टूलकीट प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आणि […]\n‘हम दो हमारे दो’चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले\nFebruary 13, 2021 February 13, 2021 News24PuneLeave a Comment on ‘हम दो हमारे दो’चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले\nपुणे–‘हम दो हमारे दो’चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून’ हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि अंबानी या विषयांशी संबंध नाही . ते […]\n26 जानेवारी हिंसाचार: आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना दिल्ली पोलिसांचे पथक आज का घेऊन गेले लाल किल्ल्यावर\nFebruary 13, 2021 February 13, 2021 News24PuneLeave a Comment on 26 जानेवारी हिंसाचार: आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना दिल्ली पोलिसांचे पथक आज का घेऊन गेले लाल किल्ल्यावर\nदिल्ली(ऑनलाइन टीम)— केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान जो हिंसाचार झाला त्यातील आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना घेऊन दिल्ली पोलिसांचे पथक आज लाल किल्ल्यावर गेले. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम या दोघांची चौकशी करीत आहे. तपास फार महत्वपूर्ण […]\n‘नजरें मिलाके खुद से पूछो- क्यों’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा\n’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा\nनवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी […]\nशेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा – शरद पवार\nFebruary 6, 2021 February 6, 2021 News24PuneLeave a Comment on शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा – शरद पवार\nपुणे–दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय रस्ते वाहतूक कमंत्री नितीन गडकरी यांच्यापैकी कुणी पुढे आले, तर ही कोंडी फुटू शकेल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले,. एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, […]\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=5163995755262308716&title=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20:%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD&SectionId=4811151065704897796&SectionName=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-07-25T09:11:35Z", "digest": "sha1:ORUTOXZZIJOAH3BGQKCITP4NKYDTHK3N", "length": 11597, "nlines": 77, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\nशेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा\nकष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करीत कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे साध्य होते ते शेअर बाजारामुळे. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार कुणीही अगदी घरातून, घराबाहेरून, ऑफिसमधून, प्रवासातून, मोबाइलच्या साह्याने करू शकतो, असे स्पष्ट करीत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी ‘शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा’मधून विस्तृतपणे मार्गदर्शन केले.\nशेअर बाजार म्हणजे नक्की काय याची प्रथम ओळख करून देत गुंतवणुकीचे महत्त्व, ती का करावी, शेअर मार्केट गुंतवणूक किती करावी, त्याचे फायदे, शेअर, डिव्हिडंड, बोनस शेअर, गुंतवणुकीचे प्रकार, भारतीय शेअर बाजार याची माहिती दिली आहे. शेअर व्यवहारासाठी आवश्यक डिमॅट अकाउंट, शेअरबाजार, सेन्सेक्स आणि निफ्टी, डेरिव्हेटिव्हज मार्केट (वायदे बाजार) म्हणजे काय, झटपट पैसे कमावून देणारे शेअर कसे ओळखावे, शेअरचे तांत्रिक विश्लेषण अशी सर्व माहिती यात सोप्या भाषेत दिली आहे.\nपुस्तक : शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा\nलेखक : रवींद्र पाटील, सुभाष पांडे\nप्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन\nकिंमत : ११० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIBOIDishottama Prakashanशेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसाShare Market : Mhanjech Bharpur Paisaरवींद्र पाटीलदिशोत्तमा प्रकाशनपुस्तक परिचयSubhash Pandeमाहितीपरसुभाष पांडेRavindra Patil\nभारतीय इनकमटॅक्स अॅक्ट इनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने भारतीय इनकमटॅक्सची माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी लिहिले आहे.\nआर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत\nध्येयपथ प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. जेव्हा या सुप्त इच्छा, स्वप्न स्पष्टपणे त्या व्यक्तीला समजतात, तेव्हा ते त्या व्यक्तीचे ध्येय होते. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, श्रम करण्याची तयारी, ध्येयापर्यंत पोहोचण्याची वेळ यात फरक\n जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा खानदेश समजला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग समृद्ध समजला जातो. या प्रदेशातील बोली अहिराणीला प्राचीन परंपरा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी अहिराणी भाषेला सन्मान मिळवून दिला. या बोलीभाषेच्या समृद्धीत भर घातली ती लतिका चौधरी यांच्या साहित्याने. धुळे आकाशवाणी\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून्ससाठी ‘लोरिएल’तर्फे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nरेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार\nरोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\n‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/patildirectorate-leadership-lost-due-to-death-of-adv-madhukar-kimmatkar-vikhe-patil/01031827", "date_download": "2021-07-25T08:12:07Z", "digest": "sha1:645RXVIT52GXEN334WJMPXBMPA66M7NC", "length": 4126, "nlines": 27, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले!: विखे पाटील - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले\nअॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले\nमुंबई: ज्येष्ठ काँग्रेस नेते अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे राज्याचे एक दिशादर्शक व अनुभवी नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nअॅड. किंमतकर यांच्या निधनावर विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केले. दिवंगत नेत्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अॅड. किंमतकर हे जमिनीशी नाळ जुळलेले जाणते नेते होते. विचारधारेशी त्यांची कमालीची बांधिलकी होती. आयुष्यभर त्यांनी लोकांसाठी संघर्ष केला. आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. विदर्भाबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. विदर्भातील परिस्थिती, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत ते सतत आग्रही भूमिका मांडायचे. एक आमदार आणि मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक जाणते नेतृत्व गमावल्याचे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nइंदोरा चौक में प्रदर्शनकारियों ने… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune/long-there-storm-prime-minister-narendra-modi-country-how-will-rahul-gandhi-become-prime", "date_download": "2021-07-25T08:44:17Z", "digest": "sha1:5BNBXWY3FKLHFE5TA4S4MOUVN2PS4Z2P", "length": 9802, "nlines": 171, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी, तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहूल गांधी - As long as there is a storm of Prime Minister Narendra Modi in the country How will Rahul Gandhi become Prime Minister till then? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी, तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहूल गांधी\nजब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी, तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहूल गांधी\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल विश्‍वासघाताचे आरोप कुणी करीत असले तरी मला स्वत:ला त्यांचा अनुभव चांगलाआहे.\nपुणे : जब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी,तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्���ी राहूल गांधी अशी कविता करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत रंगत आणली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावरील सत्तेच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ही कविता सादर करून पुन्हा लवकर सत्तेत येणे कॉंग्रेसच्या दृष्टीने अवघड असल्याचे म्हटले.पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तमपणे काम करीत असून येत्या निवडणुकी त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा सरकार येईल, असा विश्‍वास व्यक्त केला.(As long as there is a storm of Prime Minister Narendra Modi in the country How will Rahul Gandhi become Prime Minister till then\nज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल विश्‍वासघाताचे आरोप कुणी करीत असले तरी मला स्वत:ला त्यांचा चांगला अनुभव असल्याचे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मात्र, त्यांना लोक बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पवार यांनी याबाबत खुलासा करून भूमिका स्पष्ट केली आहे.\nभाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील समावेशावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘ पंकजा मुंडे या भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ही त्यांची खरी ओळख आहे. सध्या त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे राजकारणात चढउतार असतात. मात्र, पंकजा यांनी सध्याची परिस्थिती संयमाने हाताळायला हवी.’’\nमराठा व ओबीसी या दोन्ही आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका अधिक सजगपणे बजावली पाहिजे.या दोन्ही घटकांना आरक्षण मिळायला हवे. मात्र. सध्याच्या इतरांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये, असे आठवले यांनी स्पष्ट केले. जनगणना करताना जातीनिहाय गणना व्हायला हवी या भूमिकेवर आपण ठाम आहोत. त्यातून जातीयता वाढेल, अशी भीती घालण्यात येत असली तरी ही भीती चुकीची आहे. उलट या जनगणनेमुळे जातीच्या लोकसंख्येबाबत अधिक स्पष्टता येईल, असे मुंडे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/burning-gutka-worth-rs-7-lakh-seized-from-temple-good-morning-action-by-ambad-police/", "date_download": "2021-07-25T09:32:16Z", "digest": "sha1:3WQEIYYQVYAKCIHYSR57MZJVOZ3JFJ5A", "length": 11092, "nlines": 146, "source_domain": "mh20live.com", "title": "जालना | मंदिरातून सात लाखांचा गुटखा जप्त, अंबड पोलिसांची भल्या पहाटे कारवाई – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/मराठवाडा/जालना | मंदिरातून सात लाखांचा गुटखा जप्त, अंबड पोलिसांची भल्या पहाटे कारवाई\nजालना | मंदिरातून सात लाखांचा गुटखा जप्त, अंबड पोलिसांची भल्या पहाटे कारवाई\nजालना – जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रोहिगड इथल्या कानिफनाथाच्या मंदिरातून 7 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. अंबड पोलिसांनी भल्या पहाटे धाड टाकून ही कारवाई केलीये. रोहिलागड शिवारातील कानिफनाथ मंदिरातील पुजाऱ्याचं दोन वर्षांपूर्वी निधन झालंय. मात्र, मयत पुजार्याचा नातेवाईक दाखवून अनिल भोजने नावाच्या व्यक्तीनं इथल्या खोल्या ताब्यात घेतल्या. आणि या ठिकाणी गुटख्याचा काळा बाजार सुरु आहे अशी माहिती एका खबर्यानं पोलिसांना दिली होती. त्यानंतर अंबड पोलिसांनी भल्या पहाटे धाड टाकून तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त केलाय. मात्र, कारवाईपूर्वीच गुटखा माफिया फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.\nतरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे\nवडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nअंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारीरविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nमहाआवास योजनेतील 1562 घरकूलांच्या चाव्या लाभधारकांना सुपूर्त\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nतरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे\nवडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nअंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारीरविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nमहाआवास योजनेतील 1562 घरकूलांच्या चाव्या लाभधारकांना सुपूर्त\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nऔरंगाबाद जिल्ह्यात 1117 कोरोनाबाधित, आज 41 रुग्णांची वाढ\nडॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत अभिनव डोंगरे ला रजत पदक\nकरोनातही मराठा समाज आक्रमक ; बोलक्या मोर्चाने सरकारला घाम फोडला\nकेंद्र सरकारने केलेल्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द – डॉ. संजय लाखे-पाटील\nशेंदाड कार्यकर्त्यांचा भयताड हल्ला निषेधार्य संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी – वैभव स्वामी\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून\nगोठ्यात घुसून वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा\nअंबड येथे महावितरण अंबड उप-विभाग अंतर्गत कृती समिती संघटनातर्फे काम बंद आंदोलन\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/dont-lockdown-bjp-appeal/", "date_download": "2021-07-25T09:34:00Z", "digest": "sha1:S7JIFYD7H7TSQCVB64ULRF3EHLTRKKKK", "length": 13442, "nlines": 86, "source_domain": "marketmedia.in", "title": "सरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भाजपाची मागणी", "raw_content": "\nसरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भाजपाची मागणी\nसरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भाजपाची मागणी\nमहाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्ग���मुळे प्रशासनाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जात आहे. यासंदर्भात बुधवारी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले.\nकोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतानाही महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेल्या रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय उष्मा वाढत असताना सर्वसामान्य नागरीक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकातील असंतोष वाढत चालला आहे.\nप्रास्ताविक करताना सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कोल्हापूर शहरातील छोटे व्यवसायीक, फेरीवाले यांची व्यवसायाबद्दल असलेली भूमिका स्पष्ट केली.\nदेवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, लॉकडाऊननंतर सर्वसामान्य नागरीक, छोटे व्यापारी, फेरीवाले, छोटे-मोठे उद्योग धंदे पुन्हा एकदा उभारी घेत असताना लॉकडाऊनचा आततायीपणाचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना काय साध्य करायचे आहे तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संकट वाढत असताना तेथे कडक निर्बंध लावण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यालाच लॉकडाऊनचे चटके सोसण्याचे महापाप मुख्यमंत्री का करत आहेत हेदेखील उमजत नाही. एकीकडे मद्याची दुकाने रात्री १० पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देणाऱ्या प्रशासनाने सर्वसामान्यांची उपजीविका चालणाऱ्या व्यवसायांवरच का कुऱ्हाड चालवली आहे, असा सवाल उपस्थित केला. गोरगरीब जनतेचा विसर पडलेल्या जनतेचा विचार न करता राज्याने पुन्हा लॉकडाऊन केल्यास समाजातील सर्व घटकांना पॅकेज जाहीर करावी अशी मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर थर्मल चेकिंग, रॅपीड टेस्ट आदी आवश्यक गोष्टींचे प्रयोजन करण्यात यावे असे सांगितले.\nभाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, महार���ष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीदेखील राज्य सरकारच्या मनात असणाऱ्या लॉकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रसातळाला नेणाऱ्या या निर्णयाला भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले. फेरीवाले, छोटे व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक यांना महापालिका व पोलीस प्रशासन आपले व्यवसाय ८ वाजताच बंद करण्यास भाग पाडत आहेत. परंतु या व्यवसायिकांची व्यवसायाची वेळ ही सायंकाळी ७ नंतर सुरु होत असल्याने प्रशासनाने अशा व्यवसायिकांना रात्री १० पर्यंत आपला व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेच लॉकडाऊनचा असा चुकीचा निर्णय घेऊन समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्यास व त्यातून कायदा व सुव्यवथा बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाची असेल असे सांगितले.\nशिष्टमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, निवेदनाची दखल घेऊन पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासक यांना तात्काळ सूचना देऊन प्रशासनाच्यावतीने रात्री ८ च्या बंदसाठी होणाऱ्या कारवाईवर विचार करून व्यवसायाची वेळ १० पर्यंत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.\nयाप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विक्रम राठोड, उद्योग आघाडी अध्यक्ष कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, महिला अध्यक्षा गायत्री राऊत, अप्पा लाड, किरण तासगावे, गिरीष साळोखे, प्रवीणसिंह शिंदे, अक्षय निरोखेकर, गिरीश अणवेकर, पौरस बिवते, सुश्नात वराळे, रोहन चव्हाण, राजू राठोड, प्रथमेश मिठारी, अप्पा साळोखे, संग्राम साठम, सुरज खटावकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.\nद्राक्ष महोत्सवाचा गोडवा २१ लाखांवर आता मे महिन्यात ‘आंबा महोत्सव’\nरेंदाळच्या श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीच��� जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhalji-pendharkar/", "date_download": "2021-07-25T09:11:09Z", "digest": "sha1:KIAHVFWPW4ELREDMXZLSND64XPXNKJT4", "length": 13828, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविधा : भालजी पेंढारकर – Dainik Prabhat", "raw_content": "\nविविधा : भालजी पेंढारकर\nउद्या मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक चित्रतपस्वी भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ भालजी पेंढारकर जयंती. त्यांचा जन्म उच्चशिक्षित घरामध्ये 2 मे 1898 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील कोल्हापुरातील नामांकित डॉक्‍टर होते. आपला मुलगा डॉक्‍टर व्हावा किंवा त्याने चांगले शिकावे असेच त्यांना वाटले असणार, पण त्यांचे अभ्यासापेक्षा खेळातच जास्त मन रमत असे.\nपालकांची शिक्षणाची अपेक्षा पूर्ण करता येत नाही म्हणून ते घरातून बाहेर पडले. घर सोडल्यावर सुरुवातीला त्यांनी काहीकाळ पुण्यातील एका वृत्तपत्रात नोकरी केली. तसेच मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये नोकरी केली. त्यानंतर ते आपल्या आवडीच्या विषयाकडे, नाटकाकडे वळले व नाटकलेखन करू लागले व जवळ जवळ त्यांनी 6 नाटके लिहिली. ते नाटकातही काम करू लागले.\nत्यांनी दरम्यानच्या काळात कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी एका चित्रपटाचे लेखन केले, पण तो चित्रपट पडद्यावर आलाच नाही त्यांनी कंपनी सोडली. त्यानंतर त्यांनी पृथ्वीवल्लभ दादासाहेब तोरणे आणि पै यांच्या सहकाराने चित्रपटाची योजना आखली. या चित्रपटाचे पटकथालेखन आणि रंगभूषा यांबरोबर त्यात त्यांनी अभिनयही केला. या चित्रपटाच्या यशामुळे बाबांचे पटकथा लेखनाचे काम वाढले. पण त्यांची झेप लेखनापुरती मर्यादित नव्हती. त्यांना दिग्दर्शन करायचे होते. त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित “श्‍यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि त्यांच्यातील दिग्दर्शक चंदेरी दु��ियेला समजला. दरम्यानच्या काळात भालजी अभिनयही करीत होते.\nभालजींचे दोन विवाह झाले होते. वर्ष 1930 मध्ये त्यावेळी महारथी कर्ण व वाल्मिकी या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. लीलाबाईचा हा दुसरा विवाह होता. त्यांना पहिली दोन मुले होती, एक मुलगा व एक मुलगी ती भालजींनी दत्तक घेतली. पुढे या मुलीने कादंबरीकार रणजित देसाई यांच्याबरोबर विवाह केला. ही मुलगी म्हणजेच “नाच ग घुमा’ हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका माधवी देसाई होय. भालजी यांना कोल्हापूरच्या छत्रपतींनी मराठी चित्रपटनिर्मितीसाठी कोल्हापुरातील बेलबाग परिसरातील 13 एकर जागा दिली. याठिकाणी भालजींनी स्टुडिओ उभारून अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली.\nजयप्रभा स्टुडिओ कोल्हापूरचे एक वैभव झाले. परंतु 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. या आगीत नुकतेच तयार झालेले “मीठभाकर’ आणि आणखी एक चित्रपट भक्ष्यस्थानी पडले. भालजींनी फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे पुन्हा झेप घेऊन जयप्रभा पुन्हा परत उभा केला. पुन्हा “मीठभाकर’ व “मेरे लाल’ची र्निर्मिती केली. “मीठभाकर’ने त्यांना आर्थिक हातभार लावला व पुन्हा भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रपट निर्मितीस जोमाने सुरुवात केली.\nभालजींनी ऐतिहासिक चित्रपट निर्मितीवर भर दिला होता. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील व्यक्‍तिरेखांवर त्यांनी चित्रपट काढले. चित्रपटातून प्रेक्षकांना चांगला संदेश मिळावा यावर त्यांचा कटाक्ष असे. जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. जयप्रभा स्टुडिओ एक कुटुंब म्हणून त्यांनी वाढविले. भालजींच्या शिस्तीतून सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार तयार झाले.\nवर्ष 1991 मध्ये चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा व सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता येणे शक्‍य नव्हते, म्हणून तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अजित पांजा आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खास कोल्हापूरमध्ये येऊन जयप्रभा स्टुडिओमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता. भालजी पेंढारकरांनी 26 नोव्हेंबर 1994 रोजी आपली जीवनयात्रा संपविली. चित्रतपस्वीस अभिवादन.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनेवाशात मतदानाचा टक्का घसरला\nपाण्यासाठी संतप्त सातारकरांचा रास्तारोको\nअग्रलेख : आउटसोर्सिंग हबच्या दिशेने\nतात्पर्य : ग्रामोन्मुख हवा कौशल्य विकास\nसोक्षमोक्ष : “संशयबळीं’च्या यातना\nज्ञानदीप लावू जगी : काम सृष्टीचा वेलु वाढवी \n48 वर्षांपूर्वी प्रभात : पुन्हा “पुणे बंद’ हरताळाचा संभव\nविविधा : पं.पन्नालाल घोष\nअग्रलेख : खासगी बॅंकांची आगेकूच\nकटाक्ष : वॉटरगेट ते पेगॅसस\nविशेष : तस्मै श्रीगुरुवे नम:\n48 वर्षांपूर्वी प्रभात : उद्योगधंद्यांविषयी दुस्वास बाळगणे चुकीचे\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nनिवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी महिला खासदाराला सहा महिन्यांचा तुरुंगवास; देशातील पहिले प्रकरण\nमाणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक\nअग्रलेख : आउटसोर्सिंग हबच्या दिशेने\nतात्पर्य : ग्रामोन्मुख हवा कौशल्य विकास\nसोक्षमोक्ष : “संशयबळीं’च्या यातना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune/lockdown-pune-can-be-lifted-fully-wadettivar-forgets-announce-77284", "date_download": "2021-07-25T10:04:15Z", "digest": "sha1:HHGHYSQAYKIBQ2MZE3YHCZC7ETVBZMPI", "length": 16932, "nlines": 219, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुण्यातील लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊ शकतो.... पण वडेट्टीवार नाव घ्यायचे विसरले... - Lockdown in Pune can be lifted fully but Wadettivar forgets to announce | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यातील लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊ शकतो.... पण वडेट्टीवार नाव घ्यायचे विसरले...\nपुण्यातील लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊ शकतो.... पण वडेट्टीवार नाव घ्यायचे विसरले...\nपुण्यातील लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊ शकतो.... पण वडेट्टीवार नाव घ्यायचे विसरले...\nगुरुवार, 3 जून 2021\nपहिल्या टप्यात १८ जिल्हे अनलॅाक करण्यात आले आहे.\nमुंबई : राज्यातील लॅाकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केला. त्यानुसार जेथे पाॅझिटिव्हीट रेट (शंभर कोरोना चाचण्यामागे आढळणारे रुग्ण) हा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि जेथे आॅक्सिसन बेडवरील रुग्णांची संख्या 25 टक्क्यांच्या आत आहे, अशा पहिल्या गटातील पूर्ण व्यवहार हे चार मे पासूनच सुरळीत होणार आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड येथील पाॅझिटिव्हीटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षाही खाली आहे. मात्र तेथील लाॅकडाऊन उठविण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली आहे.\nपुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा तीनही ठिकाणचा एकत्रित पाॅझिटिव्हीटी रेट गृहित धरल्याने पुणे जिल्हा हा सर्वाधिक पाॅझिटिव्हीटी रेट असलेल्या चौथ्या गटात गेला आहे. पुणे जिल्ह्याचा दर हा 12.6 टक्के आहे. तर आॅक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या 21.73 टक्के आहे. या गटात फक्त रायगड आणि पुणे हे दोनच जिल्हे आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अद्याप जास्त आहे. त्यामुळे त्याचा फटका पुणे शहरालाही बसत आहे.\nजिल्हा हे युनिट धरताना हा घोळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने दोन दिवसांपूर्वीच प्रत्येक महापालिका हे स्वतंत्र युनिट धरणार असल्याचा आदेश जारी केला होता. मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्याची कल्पना नसल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कठोर निर्बंध तसेच राहण्याचा धोका आहे.\nविजय वडेट्टीवार म्हणाले की, 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि 25 टक्केच ऑक्सिजन बेड ज्या ठिकाणी व्याप्त अशा ठिकाणी लॉकडाउन राहणार नाही. तेथील सर्वच व्यवहार सुरू होणार आहेत.\nहे अठरा जिल्हे पू्र्णपणे अनलॅाक होणार\nऔरंगाबाद, भंडारा, बुलढाणा , चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर , नागपूर, नांदेड, नाशिक परभणी,ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ\nलेव्हल 2 मधील जिल्हे (अंशतः लाॅकडाऊन उठविणार)\nअहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार, मुंबई आणि मुंबई उपनगर\nलेव्हल 3 मधील जिल्हे (लाॅकडाऊन राहणार)\nअकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर\nलेव्हल 4 चे जिल्हे (काही कडक निर्बंध राहणार)\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर ता���ुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nउपजिल्हाधिकाऱ्यांनी पुरात उडी घेऊन वाचवले दोन तरुणांचे प्राण..\nनांदेड ः राज्यात सध्या सर्वत्र पाऊस, अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. या पुराने पीकांचे नूकसान, घराची पडझड तर झालीच पण अनेकांना आपले...\nरविवार, 25 जुलै 2021\nगुड न्यूज...सर्वोच्च न्यायालयाने घटवली विद्यार्थ्यांची एव्हढी `फी`\nनाशिक : कोरोना कालावधीत केलेली शुल्क वाढ रद्द (School fees increase in Covid19 period) करण्यासह राजस्थानच्या धर्तीवर १५ टक्के शुल्क कमी करण्याचा...\nरविवार, 25 जुलै 2021\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\n...अन् अजित पवारांनी घेतला फिरत्या गाडीवरील गुळाच्या चहाचा आस्वाद\nबारामती : कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही शक्य होत नाही. त्याच्या फिरत्या...\nरविवार, 25 जुलै 2021\nजळगावला हवंय विकासासाठी दमदार नेतृत्व\nजळगाव : शहर आणि जिल्हा सध्या दमदार नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. (Jalgaon in need of strong leaders) सर्वव्यापी नेतृत्व नसल्याने जळगावची सध्या घुसमट...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजप नगरसेवकांच्या रंगताहेत पक्षांतराच्या चर्चा \nनाशिक : नाशिक रोडच्या प्रभाग समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दगाफटका (Nashik Road NMC Chairmen election bjp faced anti party...\nरविवार, 25 जुलै 2021\nपूरग्रस्तांसाठी उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट; म्हणाले...\nसातारा : राज्यातील अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. रायगड, सातारा जिल्ह्यात तर पावसाचे रौद्र रुप बघायला मिळाले. अनेक गावांत…असंख्य घरांवर...\nरविवार, 25 जुलै 2021\nअखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर\nनाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्री चिपळून दोऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nमुंबई : ढगफूटी झाल्यामुळे चिपळून शहराला पूराचा वेढा पडला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुंबई mumbai floods कोरोना corona पुणे विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar nashik nagpur jalgaon ऑक्सिजन लोकल local train औरंगाबाद aurangabad चंद्रपूर धुळे dhule जळगाव jangaon लातूर latur नागपूर nagpur नांदेड nanded वाशीम yavatmal नंदुरबार nandurbar बीड beed कोल्हापूर उस्मानाबाद usmanabad पालघर palghar सिंधुदुर्ग sindhudurg\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/the-wife-and-son-were-swept-away-in-the-floodwaters-before-my-eyes-news-and-live-updates-128695985.html", "date_download": "2021-07-25T08:53:16Z", "digest": "sha1:F5PFYE2CK3BSOMP5EKPKPRCPGKPBCU3Q", "length": 9914, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The wife and son were swept away in the floodwaters before my eyes! news and live updates | माझ्या डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात बायको, मुलगा वाहून गेले!; रात्री दीड वाजता योगेश पडोळ यांनी हंबरडा फोडत सोसायटी सचिवांना फोनवरून दिली माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहृदयद्रावक घटना:माझ्या डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात बायको, मुलगा वाहून गेले; रात्री दीड वाजता योगेश पडोळ यांनी हंबरडा फोडत सोसायटी सचिवांना फोनवरून दिली माहिती\nगाडी गेली तरी चालेल, पण दाेघे वाचायला हवे हाेते\n‘वेळ रात्री दीडची, आम्ही झोपेतच होतो. माझा फोन खणाणला, मी उचलला. तिकडून आमचा शेजारी योगेश पडोळ रडत रडत बाेलत हाेता. ‘माझी बायकाे आणि मुलगा गाडीसह वाहून गेले हाे..’ असे सांगत त्याने हंबरडाच फाेडला अन‌् फाेन कट झाला. त्यांचे ते वाक्य एेकून माझ्या काळजात धस्सं झालं.... औरंगाबाद येथील अरुणकुमार इजारदार यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना रविवारी मध्यरात्रीची हृदयद्रावक कहाणी सांगितली.\nसातारा परिसरातील औराव्हिलेजिया सोसायटी, अालोकनगरात राहणारे योगेश रामराव पडोळ (३१) हे पत्नी वर्षा (२८) आणि मुलगा श्रेयन (३) यांच्यासोबत औंढा तालुक्यातील पोटा शेळके व असोला येथे नातेवाइकांच्या भेटीसाठी कारने गेले हाेते. रविवारी रात्���ी ते परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांचे मावस मेहुणे रामदास शेळके हेही गाडीत हाेते. रात्री जाेरदार पाऊस झाल्याने गोळेगाव- जवळाबाजार रस्त्यावरील आसोला ओढ्याला पूर आला होता. रात्री ९.३० वाजता पडाेळ यांची कार ओढ्याच्या मध्यभागी बंद पडली. त्यामुळे चौघेही गाडीच्या बाहेर पडले. मात्र पाण्याच्या वेगामुळे ते वाहायला लागले. रामदास यांना पोहता येत असल्याने ते वाचले, तर योगेश यांच्या हाताला झाडाची फांदी हाती लागल्याने ते बचावले.\nमात्र वर्षा आणि श्रेयन हे पाण्यात वाहत गेले. साेमवारी सकाळी त्यांचा मृतदेहच सापडला. त्यापूर्वी स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत योगेश आणि रामदास यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रात्री दीड वाजता योगेश यांनी ग्रामस्थांच्या मोबाइलमध्ये आपले सीमकार्ड टाकून औरंगाबादेत त्यांच्या औराव्हिलेजिया सोसायटीचे सचिव अरुणकुमार यांना फोनद्वारे आपबीती कळवली. जवळच्या मित्रांना देखील योगेश यांनी फोन करून या दुर्घटनेची कल्पना दिली. रविवारी मध्यरात्रीच स्थानिकांसह जवळा बाजार पोलिसांनी वर्षा व श्रेयन यांची शाेधमाेहीम सुरू केली होती.\nपहाटेच्या सुमारास वर्षा तर सकाळी ११ वाजता मुलगा श्रेयन हा ओढ्याच्या दहा किलोमीटर पुढे बेशुद्धावस्थेत आढळून आला. या दाेघांवर परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगाेली जिल्ह्यात कार वाहून गेल्याने औरंगाबादच्या माय-लेकराचा मृत्यू, पतीसह दाेघे बचावले\nआणि शिक्षिका होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले...\nनातेवाइकांकडे जाण्यापूर्वी वर्षा यांनी बीड बायपास येथील एका शाळेत शिक्षिका होण्यासाठी अर्ज केलेला होता. त्याच शाळेत मुलाचेही अॅडमिशन करण्याचे त्यांनी ठरवले हाेते. मात्र काळाने घाला घातल्याने आई व मुलाचे स्वप्न हिरावून घेतले, असल्याचे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले.\nगाडी गेली तरी चालेल, पण दाेघे वाचायला हवे हाेते\nयोगेश पडोळ यांनी अपार्टमेंंटमधील माधव चोडम यांची (एमएच २० सीएस १८७२) चारचाकी प्रवासात नेली होती. चोडम यांना या घटनेबाबत कळाले तेव्हा त्यांनी गाडी गेली असती तर चालले असते, पण आई व मुलाचा जीव वाचायला पाहिजे होता, अशी भावना व्यक्त केली\nयोगेश पडोळ यांचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. साडेतीन वर्षांपासून ते औराव्हिलेजिया सोसायटीत राहत होते. योगेश हे क���ही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीत अकाउंटंटचे काम करत होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शेंद्रा येथे स्वत:चा शेती औजारांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या दुर्घटनेची माहिती साेमवारी सकाळी कळाल्यावर संपूर्ण सोसायटीत शोककळा पसरली होती. सकाळी मनपाची घंटा गाडी गाणे वाजवत आली असताना रहिवाशांनी गाणे बंद करून त्यांना नम्रपणे पुढे जाण्यास सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/fathers-day-2021-quotes-special-wishes-greetings-images-whatsapp-status-261339.html", "date_download": "2021-07-25T09:34:07Z", "digest": "sha1:2BMTNJONHYW3V26BHHDKOCQZ6IJX2CRH", "length": 29454, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Happy Father's Day 2021 Quotes: फादर्स डे च्या दिवशी हे Wishes, Greetings, Images, Whatsapp Status पाठवून मित्र परिवाराला शुभेच्छा दया ! | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nरविवार, जुलै 25, 2021\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर\nप्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nमन की बातच्या 79 व्या एपिसोड मध्ये काय म्हणाले नरेंद्र मोदी\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासू�� 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोश�� मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nHappy Father's Day Quotes in Marathi: जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे असतो. यंदा 20 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे.या खास दिवशी तुम्ही फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी या खास Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook Status चा वापर करु शकता आणि या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.\nसण आणि उत्सव टीम लेटेस्टली| Jun 19, 2021 11:01 PM IST\nHappy Father's Day 2021 Quotes: जून महिना आला की ‘फादर्स डे’च्या चर्चांना उधाण येते. जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे असतो. यंदा 20 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचे स्थान नेहमीच मोठे आणि खास असते. त्यामुळे त्यांच्यासाठी साजरा करण्यात येणारे हे दिवस आपल्यासाठी महत्वाचे असतात, आणि त्यांच्यासाठी हे दिवस खास करावेत म्हणुन आपण प्रयत्न करत असतो. 20 जून रोजी असणारा फादर्स डे हे अमेरिकेचे इनव्हेन्शन आहे. अमेरिकन सरकारतर्फे १९१३ मध्ये मदर्स डे अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. मात्र त्यानंतर जवळपास ६० वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये फादर्स डे जाहीर करण्यात आला. (Father's Day 2021 Gift Ideas: फादर्स डे दिवशी वडिलांना खुश करायचं असेल तर द्या ‘हे’ खास गिफ्ट\nया खास दिवशी तुम्ही फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी या खास Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook Status चा वापर करु शकता आणि या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.\nFather's Day Special Last Minute Gift Ideas: पितृदिनानिमित्त वडीलांना सरप्राईज देण्यासाठी भन्नाट आयडीयाज\nFather’s Day 2021 Images: फादर्स डे निमित्त Messages, Greetings आणि Wallpapers शेअर करुन तुमच्या वडीलांचा दिवस करा खास\nHappy Fathers Day 2021 Wishes In Marathi: फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, WhatsApp Status, Quotes शेअर करत खास करा बाबांच�� आजचा दिवस\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/demand-police-inquiry-gutka-operation-worth-rs-54-lakh-358722", "date_download": "2021-07-25T09:30:14Z", "digest": "sha1:FRL4FY6XKHWZUB5V7SF7OFHVG2TEBIJT", "length": 7721, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ५४ लाखाच्या गुटखा कारवाईत पोलिसांची चौकशी करण्याची मागणी", "raw_content": "\nएकलहरे शिवारात पकडलेल्या लाखों रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची चौकशी करुन नार्को तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी केली आहे.\n५४ लाखाच्या गुटखा कारवाईत पोलिसांची चौकशी करण्याची मागणी\nश्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या लाखों रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची चौकशी करुन नार्को तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी केली आहे. यासंदर्भात मकासरे यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले.\nशहर पोलिस ठाणे हद्दीत असलेले एकलहरे शिवारात पोलिसांनी छापा टाकुन 54 लाखांचा गुटखा आणि सुंगधी तंबाखू जप्त केली. शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. तर दोन संशयीत आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. परंतु गुटख्याची अवैद्य विक्री आणि साठेबाजी करणारे मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्येने पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांनी केलेली कारवाई शंकास्पद असल्याचा सवाल मकासरे यांनी उपस्थित केला आहे.\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nगुटखा प्रकरणातील बेलापुर येथील मुख्य सुत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नाही. शहर पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या अनेक कारवाई नेहमीच वादग्रस्त ठरल्यामुळे सामान्य नागरीकांना पोलिसांवरील विश्वास उडालेला आहे. संबधीत पोलिस निरिक्षकांची अनेकदा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्या असुन पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे त्यांची चौकशी सुरु असल्याचे मकासरे यांनी निवेदनात नमुद केले आहे. त्यामुळे संबधीत पोलिस निरिक्षकांची चौकशी आणि नार्को तपासणी करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी मकासरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मकासरे यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाची प्रत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नाशिक लाचलुचपत विभागाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपादन : अश��क मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/pune-news/article/set-exam-application-dates-extended-by-set-exam-department/350024", "date_download": "2021-07-25T10:13:58Z", "digest": "sha1:NEC5SFP7NZCAF4KRMTK7OS4RUIVF4U3X", "length": 12113, "nlines": 84, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " महत्वाची बातमी : सेट विद्यापीठाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, या विद्यापीठाचा निर्णय, किती असणार शुल्क? SET Exam application dates extended by set exam department", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमहत्वाची बातमी : सेट विद्यापीठाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, या विद्यापीठाचा निर्णय, किती असणार शुल्क\nSET Exam application dates extended by set exam department : ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून २६ ते ३० जून यादरम्यान दिली आहे.\nमहत्वाची बातमी : सेट विद्यापीठाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ |  फोटो सौजन्य: BCCL\nअर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जून पर्यंत\nचुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी\nविद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक\nपुणे: राज्यात कोरोनाची (corona) संख्या आता जरी कमी होत असली तरी मागील काही दिवसापूर्वी कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना सेट परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत. याचाच विचार करून, ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. (SET Exam) (SET Exam application dates extended by set exam department)\nअर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जून पर्यंत\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.\nचुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी\nदरम्यान, ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून २६ ते ३० जून यादरम्यान दिली आहे. १८ जून ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. याबाबची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली आहे.\nया शहरांमध्ये होणार आहेत परीक्षा\nसदर परीक्षा मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येणार आहेत. सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (३७ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, २६ सप्टेंबर, २९२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे.\nकोणाला किती आहे परीक्षा शुल्क\n१. खुला रु. ८०० रुपये (प्रक्रिया शुल्कासह)\n२. इतर मागासवर्गीय/ भटक्या व विमुक्त जाती जमाती ६५० रुपये - (प्रक्रिया शुल्कासह) विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडीट / डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बैंकिंगद्वारे भरावी लागणार आहे.\nफक्त १५ हजारात सुरू करा बिझनेस, सरकार देईल ९० टक्के कर्ज, करा लाखोंची कमाई\nमहाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दिले लसचे दोन्ही डोस\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार\nविद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक\nजे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जर विद्यार्थी एखाद्या विषयात ��धीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nकुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/eicher/eicher-242-34105/40189/", "date_download": "2021-07-25T09:10:23Z", "digest": "sha1:JSJEBOMJLE3S2T5BHZZKKPM2KDMDKJCL", "length": 22971, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले आयशर 242 ट्रॅक्टर, 2000 मॉडेल (टीजेएन40189) विक्रीसाठी येथे एटा, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nएटा , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरल���ले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nएटा , उत्तर प्रदेश\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा आयशर 242 @ रु. 1,50,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2000, एटा उत्तर प्रदेश.\nमहिंद्रा YUVO 575 DI\nमॅसी फर्ग्युसन 241 DI MAHAAN\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nकॅप्टन 280 डी आई\nसेम देउत्झ-फहर 3035 E\nसोनालिका DI 734 (S1)\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A5%AA%E0%A5%AE-%E0%A5%A9%E0%A5%AA-%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2021-07-25T09:43:51Z", "digest": "sha1:C7R73VQMX365S5IDK2WY3BEYXF3TXEIC", "length": 5249, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\nजळगाव – जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रियेला सकाळी ७.३० वाजेपासून सुरवात झाली. पहिल्या दोन तासात ११.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत २२.२५ टक्के मतदान झाले. तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४८.३४ टक्के मतदान झाले. यात जळगाव तालुक्यात ४५.४४, जामनेर धरणगाव ५४, एरंडोल ४९.७१, पारोळा ५४.६८, भुसावळ ४४.९०, मुक्ताईनगर ५५.४०, बोदवड ५०.३५, यावल ४८.२५, रावेर ५७.६७, अमळनेर ५२.५७, चोपडा ५१.४४, पाचोरा २७.५४, भडगाव ४७.२८, आणि चाळीसगाव तालुक्यात ४९.१४ असे एकुण ४८.३४ टक्के मतदान झाले आहे.\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/shirdi-sai-baba-mandir-open-but-rules-and-regulation-follow/", "date_download": "2021-07-25T10:32:17Z", "digest": "sha1:MZSXYJSXENTA7VM3ARG2KQ76MZJDUGPA", "length": 9449, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शिर्डीचे साईमंदिर सुरुच; मात्र 'ही' गोष्ट आवश्यक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nशिर्डीचे साईमंदिर सुरुच; मात्र ‘ही’ गोष्ट आवश्यक\nशिर्डीचे साईमंदिर सुरुच; मात्र ‘ही’ गोष्ट आवश्यक\nशिर्डी:राज्यात करोनाच��� प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदीरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. मात्र, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. मंदीरात येण्यापूर्वी बुकिंगशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मास्कची सक्ती आणि पूजा साहित्य मंदिरात नेण्यास बंदी करण्यात आली आहे.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्य शासनाच्या आदेशानुसार 16 नोव्हेंबर 2020 पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी, शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अदयाप करोनाचे सावट संपलेले नाही. सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. दर्शनाकरीता ठराविक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून सलग दोन किंवा जास्त दिवस सलग सुट्टी आल्याच्या काळात, तसेच गुरुवार, शनिवार, रविवार व सरकारी सुट्टी अथवा महत्वाचे धार्मिक दिवशी ऑनलाइन पास सक्तीचे आहेत. या काळात येताना भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे. पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. या वेबसाईटव्दारे सशुल्क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील पाच दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल, असेही संस्थानतर्फे सांगण्यात आले.\nमास्कचा वापर न करण्या-या साईभक्तांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. दहा वर्षांखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व 65 वर्षांवरील व्यक्तींनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पुजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये. सर्व साईभक्तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत दर्शनासाठी शिर्डीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी रेल्वे, परिवहनला कठोर कार्यवाहीचे आदेश\nदहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:TXiKiBoT", "date_download": "2021-07-25T10:42:19Z", "digest": "sha1:WS3SBVTDRXIS4XTQYPCEZOY6C7JIQQFP", "length": 7823, "nlines": 78, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:TXiKiBoT - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत TXiKiBoT, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन TXiKiBoT, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,५५० लेख आहे व २११ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मा���क तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१२ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-inspection-daily-work-employees-361958", "date_download": "2021-07-25T08:18:53Z", "digest": "sha1:5KGCKAGPHH7WOM6YQZYQV4NH3T7TK6PU", "length": 7406, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाची झाडझडती", "raw_content": "\nमहानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाची नोंद करणे आवश्यक आहे. या नोंद वहिची मंगळवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी झाडाझडती घेतली.\nकर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाची झाडझडती\nअकोला ः महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाची नोंद करणे आवश्यक आहे. या न��ंद वहिची मंगळवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी झाडाझडती घेतली.\nयाशिवाय कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पाचव्या दिवशीही कारवाई करण्यात आली. तब्बल ३९ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचा आदेश आयुक्तांनी दिला.\nबावीस वर्षांचा युवक ‘पोल्ट्री’तून मिळवितो महिन्याकाठी दोन लाख\nमनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी मनपा मुख्‍य कार्यालयातील विविध विभागातील दैनंदिन कामकाजाची नोंद वहीची (वर्क रजिस्‍टर) तपासणी केली. सामान्‍य प्रशासन विभागाला मनपातील प्रत्‍येक विभागाची तपासणी करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. ज्‍या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत वर्क रजिस्‍टर तयार केलेले नाही त्‍यांचा अहवाल सादर करण्‍यास सांगतिले. यावेळी मनपा आयुक्‍त यांनी कार्यालयात उशिरा येणारे तसेच पुर्वपरवनगी न घेता गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू राहणार असून, कठोर कारवाई करण्याचा इशाराही देली आहे.\nदोन विषारी सापांची सुरू होती प्रणयक्रीडा अन् गावकरी पडले चिंतेत\nउत्तर झोनमध्ये सर्वाधिक लेटलतिफ\nमनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची मंगळवारी तपासणी करण्यात आली. त्‍यामध्‍ये एकूण ३९ कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. सर्वाधिक लेटलतिफ हे उत्तर झोनमध्ये आढळले. विशेष म्हणजे, सलग पाचव्या दिवशी सर्वाधिक उशिरा येणारे कर्मचारी हे उत्तर झोनमध्येच आढळले.\nसुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा गोंधळ\nविभागनिहाय असे आहेत लेटलतिफ\nकोविड कक्ष- १, आरोग्‍य (स्‍वच्‍छता)-१, विद्युत विभाग-१२, माहिती अधिकार कक्ष-१, नगररचना विभाग-१, जलप्रदाय विभाग-२, पूर्व झोन-२, उत्‍तर झोन -१६, दक्षिण झोन -३\n(संपादन - विवेक मेतकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/to-avoid-fraud-should-authorize-the-payment-of-invoices-by-customers-vijabila-msedcl-appeal/05151931", "date_download": "2021-07-25T09:21:23Z", "digest": "sha1:UKLII4NFKO4PDZDLIETS2V3635RXUSVV", "length": 5736, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाहन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाहन\nफसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाह���\nवीजबिलाचा भरणा केल्यानंतर महावितरणकडून वीजग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी अशा अधिकृत पावत्या न देता वीजबिलावर केवळ शिक्का मारून देण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरीत नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nमहावितरणने आपल्या सर्व वीजबील भरणा केंद्रांत (पोस्ट ऑफीस सोडून) संगणकीय प्रणाली अंमलात आणली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व ग्राहकाच्या खात्यावर त्वरीत समायोजित होतो तसेच यामध्ये ग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्याही देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी वीजदेयक भरल्याची अधिकृत संगणकीकृत पावती न देता केवळ वीजबिलांवर वीजबील भरल्याचा शिक्का देण्यात येत आहे यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा करताना अधिकृत पावतीचाच आग्रह धरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nमहावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी व ऑनलाईन वीजबील भरणा करण्यासाठी ग्राहकांना विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या ०.२५ टक्के सूट महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सूट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/where-is-shivsena-now/18893/", "date_download": "2021-07-25T10:15:42Z", "digest": "sha1:3PRH5KYL2XLKX2PL7RFNV3R4SERFOVG5", "length": 19515, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Where Is Shivsena Now", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nसाधारणपणे दीड वर्षापूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत महाराष्ट्रातली सत्तेची खुर्ची मिळविली आणि शिवसेनेचा एक वेगळाच चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते, पण शिवसेनेने हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पद मिळविण्यासाठी आपल्या कट्टर विरोधकांशी जवळीक साधली, तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना तोंडात बोटे घालण्यावाचून पर्याय राहिला नाही. ज्या पक्षांवर निवडणुकीच्या प्रचारात घणाघाती प्रहार केला, ज्यांची कठोर निंदा केली, त्याच जोरावर ५६ जागा निवडून आणल्या त्यांच्याशीच सोयरीक केली.\nभारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असे गोंडस नाव त्याला देण्यात आले. केवळ भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेनेने हे केले अजिबात नाही. त्यांना भाजपासोबत युतीत सत्ता उपभोगताना हे राज्यातील सर्वोच्च पद हवे होते, पण देवेंद्र फडणवीस असताना त्यांना हे शक्य झाले नसते. म्हणूनच त्यांनी आपल्या कट्टर विरोधकांशी संधान बांधून आपले इप्सित साध्य केले. पण त्यातून काय साध्य झाले अजिबात नाही. त्यांना भाजपासोबत युतीत सत्ता उपभोगताना हे राज्यातील सर्वोच्च पद हवे होते, पण देवेंद्र फडणवीस असताना त्यांना हे शक्य झाले नसते. म्हणूनच त्यांनी आपल्या कट्टर विरोधकांशी संधान बांधून आपले इप्सित साध्य केले. पण त्यातून काय साध्य झाले शिवसेनेचा पसारा वाढला की या दोन पक्षांच्या सोबतीने वाटचाल करताना वाढ खुंटली शिवसेनेचा पसारा वाढला की या दोन पक्षांच्या सोबतीने वाटचाल करताना वाढ खुंटली आम्ही एकत्र आहोतच्या कितीही गमजा मारल्या तरी या तिन्ही पक्षात सारे काही आलबेल नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे. एक काळ होता की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमधून काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राजकारणाची पुरती पिसे काढली जात असत. सोनिया गांधींवर शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या टीकेचे अनेक व्हीडिओ आजही शिवसेनेला त्याची याद करून देतात. शिवसैनिकांसाठी तेच अमृत होते. त्याच काँग्रेसशी शिवसेनेने आज हातमिळवणी केली आहे. शिवसेनेने आज त्याच पक्षांचे बंधन केवळ भाजपाच्या विरोधापायी आपल्या हातात बांधून घेतले. ते बंधन आता बेड्या ठरू लागले आहे.\n२०१९च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा-शिवसेना यांची युती पाहूनच मतदान केले होते. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र राहिले असते तर सत्तेत येण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकले नसते. मात्र केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी शिवसेनेने आपली पत पणाला लावली.\nमध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तारांबळ’ हा शब्द आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये वापरला होता. तीच अवस्था आज शिवसेनेची झाली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी शिवसेनेने स्वतःची गत करून घेतली आहे. संजय राऊत जे बोलतात, जे लिहितात तीच शिवसेनेची भूमिका बनली आहे. सांगा, शिवसेनेचा कोणता नेता आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन शिवसेनेची बाजू तळमळीने मांडतो. एकही नाही. त्याचे कारण ही उडालेली तारांबळ. हिंदुत्वाबद्दल बोलायचे तर सोबतचे पक्ष दुखावणार आणि हिंदुत्वाबद्दल बोलायचे नाही तर समर्थकांना काय तोंड दाखवणार त्यामुळेच मग राममंदिराच्या जमीन खरेदीविक्रीत नसलेल्या घोटाळ्याबद्दल टाहो फोडावा लागतो. राममंदिर जणू आम्हीच बांधले असा आव आणावा लागतो. तथाकथित पुरोगामी असल्याचा मुखवटा पांघरून हिंडावे लागते.\nगेल्या या दीड वर्षांच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अशी अनेक उदाहरणे देता येतील, ज्यात शिवसेनेची ही तारांबळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. ही विरोधक असलेल्या भाजपाची चाल नाही तर शिवसेनेने स्वतः अंगावर ओढवून घेतलेली आफत आहे. होय, हे शिवसेनेने स्वतःवर ओढवून घेतलेले संकट आहे. कारण बाकी दोन पक्ष केवळ मजा पाहण्यात मग्न आहेत. मग अर्णब गोस्वामीचे प्रकरण असो की कंगनाच्या घरावर मारलेला हातोडा. प्रत्येकवेळी ठाकरे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. स्वाभाविकच त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावरच आली आहे. बाकी दोन पक्ष मजा बघत राहिले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाने सरकारची उरलीसुरलीही प्रतिष्ठा धुळीस मिळाली. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख, त्याआधी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच प्रकरणात शिवसेनेचे लाडके पोलिस अधिकारी सचिन वाझे तुरुंगात गेले आणि पुढे बडतर्फ झाले. आता शिवसेनेतूनच निवडणूक लढलेले प्रदीप शर्मा अटकेत आहेत. परमबीर सिंग यांनी तर या सरकारकडून आपल्याला वसुली करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, अ��ा भांडाफोड करून या सरकारला आणखी गाळात घातले. ही सगळी भाजपाची चाल होती, असा कांगावा करून कातडी वाचवता येणार नाही. या आणि अशा सगळ्या प्रकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे नुकसान झाले नाही कारण ते मुळातच शिवसेनेच्या जोरावर सत्तेत आले. आयती आलेली संधी ते कसे सोडतील शिवसेनेने मात्र सगळे गमावले.\nमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खुर्चीवर विराजमान झाले पण प्रशासनातील अननुभवामुळे त्यांची तिथेही तारांबळच उडाली. महाराष्ट्रात वादळे आली, पूर आले, इमारती कोसळल्या, ज्या मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे ती मुंबई एका दिवसाच्या पावसाने तुंबली, ऑक्सिजन गळतीने काही लोक मृत्युमुखी पडले पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे घराबाहेर पडू शकले नाहीत. कारणे काहीही असतील पण सर्वसामान्य लोक विचारणारच. तिकडे शरद पवार मात्र प्रकृती अस्वास्थ्य असतानाही महाराष्ट्रात फिरले, ते शिवसेनेची तारांबळ उडविण्यासाठीच की काय\nभाजपाने पहिल्यांदा शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तेची चव चाखली तेव्हा ते छोट्या भावाच्या रूपात होते. पण त्यांनी पक्षबांधणी करत २०१४मध्ये १२२ जागा जिंकून आणल्या. मग अशा पक्षाला आमचे बोट धरून हा पक्ष मोठा झाला असे हिणवण्यात शिवसेनेने का धन्यता मानली शिवसेनेला त्यांच्यापेक्षाही मोठे होण्याची संपूर्ण संधी होती. पण शिवसेनेने त्या निवडणुकीत ६३ आणि आता ५६ जागा मिळवल्या, त्याला जबाबदार भाजपा आहे काय शिवसेनेला त्यांच्यापेक्षाही मोठे होण्याची संपूर्ण संधी होती. पण शिवसेनेने त्या निवडणुकीत ६३ आणि आता ५६ जागा मिळवल्या, त्याला जबाबदार भाजपा आहे काय राजकारणात कधी एक पाऊल मागे जावे लागते, स्वतःला मुरड घालावी लागते, दुसऱ्याच्या कलानेही घ्यावे लागते, ते केले नाही की मग अशी तारांबळ उडते.\nशिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेने घोडदौड सुरू असल्याचे सांगण्यापेक्षा या तारांबळीचे कठोर आत्मपरीक्षण करावे. आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना चोप दिल्याचा वृथा अभिमान बाळगून गेलेली ही पत पुन्हा मिळविता येणार नाही. कारण आता ते दिवस राहिलेले नाहीत. जनमत बदलले आहे, लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता भाजपाविरोधात निवडणुकीच्या मैदानात दोन हात करावे लागतील.\nपूर्वीचा लेख…म्हणून भारतीय संघाने हातावर बांधली काळी फित\nआणि मागील लेखप्रता��� सरनाईक मातोश्रीवर\nस्टॅन स्वामी आणि न्यायालयाची माघार\nगर्दीसाठीही आता केंद्रच जबाबदार\nउद्धव ठाकरे लोकप्रिय; मग वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी तेनाली रामन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/articlelist/50807229.cms", "date_download": "2021-07-25T09:31:01Z", "digest": "sha1:LBQR3TS3F4RVILTL77HLBPVCTJESHKGU", "length": 5314, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुम्हाला माहित आहे का मंदिरावरील त्रिशूळ संबंधी हे रहस्य, वाचा धार्मिक आणि वैज्ञानिक कारण\nबुध चंद्राच्या राशीत, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत या राशींना खास लाभ\nजर स्वप्नात भोलेनाथ आले असतील तर मग समजून घ्या की...\nदेवशयनी एकादशीला या दिशा आणि मुहूर्तात पूजा केल्याने प्राप्त होईल धनदौलत\nमंगळ ग्रह सिंह राशीत विराजमान, या राशींना लाभदायक\nशुक्र आणि गुरु एकमेकांसमोर, या उपायांनी होईल खास लाभ\nसिंह राशीत शुक्राचे संक्रमण या राशींना होईल लाभच लाभ\nजर तुम्हालाही उपवास करायचा असेल तर प्रथम या गोष्टी जाणून घ्या\nशुक्रवारी या गोष्टी चुकूनही करू नका, आर्थिक बाबतीत होतो अपशकुन\nसूर्याशी संबंधीत हे ६ उपाय करा आणि एक महिना खास लाभ मिळवा\nरोज या पाच झाडांची पूजा करा, होईल पैश्यांचा पाऊस\nतुमच्या मित्राचे नाक देखील असेच आहे का जाणून घ्या नाकाद्वारे व्यक्तिमत्व\nबुध चंद्राच्या राशीत, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत या राशी...\nमंगळ ग्रह सिंह राशीत विराजमान, या राशींना लाभदायक...\nतुम्हाला माहित आहे का मंदिरावरील त्रिशूळ संबंधी हे रहस्...\nसिंह राशीत शुक्राचे संक्रमण या राशींना होईल लाभच लाभ...\nजर स्वप्नात भोलेनाथ आले असतील तर मग समजून घ्या की......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/patankars-new-prediction/", "date_download": "2021-07-25T10:07:30Z", "digest": "sha1:EVJ3HXP64VGXB4NAXCJSLDPY5UBE535S", "length": 13762, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "पाटणकरांचा नवा अंदाज नेलपॉलिश या हिंदी चित्रपटात वर्णी – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/क्रीडा व मनोरंजन/पाटणकरांचा नवा अंदाज नेलपॉलिश या हिंदी चित्रपटात वर्णी\nपाटणकरांचा नवा अंदाज नेलपॉलिश या हिंदी चित्रपटात वर्णी\nपाटणकरांचा नवा अंदाजनेलपॉलिश या हिंदी चित्रपटात वर्णी\n‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षक पसंतीस उतरल्या होत्या. अण्णा नाईक, शेवंता, पांडू या सर्व व्यक्तिरेखांसोबत पाटणकर ही व्यक्तिरेखासुद्धा चांगलीच लक्षवेधी ठरली. पाटणकरांची ही भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये दमदार पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपाल यांच्यासोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. नवीन वर्षात शुक्रवार १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट झळकणार आहे.\n‘नेलपॉलिश’ या चित्रपटाबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अधिश सांगतात की, ‘कायद्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून ‘शेड्स ऑफ लॉ’ म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांना पहायला मिळतील. या चित्रपटात काम करणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता’. अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी, रजित कपूर यासारख्या कलाकारांबरोबर काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.\nकॉलेजमध्ये असल्यापासून ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’ करंडक’ सारखे अनेक व्यासपीठ गाजवणारे अधिश यांनी आपली कलेची आवड जोपासण्यासाठी इंजिनियरची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘राज्य नाटय’ स्पर्धेत प्रथम आलेलं व अभिनयाचं विशेष पारितोषिक मिळालेलं ‘एक रिकामी बाजू’, ‘बेईमान’, ‘मी रेवती देशपांडे, ‘आषाढातील एक दिवस’, ‘हॅम्लेट’ तसेच स्वत: लेखन आणि अभिनय केलेलं ‘कसाब आणि मी,’ ‘संगीत हमीदाबाईची कोठी’, ’धुवान’, ‘अपराधी सुगंध’, ‘प्राईस टॅग’ यांसारख्या नाटकांसोबत ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘एक हजाराची नोट’, ‘तुंबाड’, ‘मेकअप’ चित्रपटांमध्ये सुद्धा अधिश यांनी अभिनय केला आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकांमध्ये झळकलेल्या अधिश यांनी ‘स्त्रीलिंगी –पुल्लिंगी’ या वेबसीरीज मध्येही आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत.\nलेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा क्षेत्रांत मुशाफिरी करत कलेचा दमदार ठसा उमटविणारे अधिश आता हिंदीत आपली वेगळी छाप पाडतील हे नक्की \nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nदिल्ली येथून लावणी सम्राट स्वप्नील विधाते यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर\nएमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित \nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nदिल्ली येथून लावणी सम्राट स्वप्नील विधाते यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर\nएमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित \nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nII जागो ग्राहक जागो ll\nग्रामपंचायतच्या भावी सरपंचांच्या पदरी निराशा\nसूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची “महाअंतिम सोहळा” १३ जून रोजी\nअभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी\nतू सौभाग्यवती हो मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न\n‘द पॉवर’च्या प्रीमिअरमध्ये विद्युत जमवालला फुल ऑन हाणामारीचे प्रसंग \nवाहेद शेख अॅथलेटिक्सची प्री-लेवल-वन प्रशिक्षकपरीक्षा उत्तीर्ण\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T10:38:32Z", "digest": "sha1:PU4GGM4LKO7TLC5PLYUXWROJYN36GB47", "length": 17874, "nlines": 365, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किर्गिझस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: किर्गिझ प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत\nकिर्गिझस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बिश्केक\nअधिकृत भाषा किर्गिझ, रशियन\n- राष्ट्रप्रमुख अल्माझेक अताम्बायेव्ह\n- पंतप्रधान झांतोरो सतिबाल्दियेव्ह\n- कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त १४ ऑक्टोबर १९२४\n- किर्गिझ सोसाग ५ डिसेंबर १९३६\n- स्वातंत्र्य घोषणा ३१ ऑगस्ट १९९१\n- मान्यता २५ डिसेंबर १९९१\n- एकूण १,९९,९०० किमी२ (८६वा क्रमांक)\n- पाणी (%) ३.६\n-एकूण ५३,५६,८६९ (११०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १३.१२५ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न २,३७२ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.५९८ (मध्यम) (१०९ वा) (२०१०)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग किर्गिझस्तान प्रमाणवेळ (यूटीसी + ५:०० ते + ६:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९६\nकिर्गिझस्तान (किर्गिझ: Кыргызстан ; ), अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक (किर्गिझ: Кыргыз Республикасы ; रशियन: Кыргызская Республика ), हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nवर्तमान किर्गिझस्तानाच्या भूभागावर प्राचीन काळी सिथियन टोळ्यांची वस्ती होती [ संदर्भ हवा ].\nअरबांशी व्यापार करणाऱ्या तुर्क व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या ७व्या शतकापासून मध्य आशियात इस्लाम पसरू लागला. इ.स. ८४० साली जॉर्डन राजाच्या आधिपत्याखाली किर्गिझ लोकांनी उय्गुर खाखानतीवर विजय मिळवला व राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारल्या. पुढील दोनशे वर्षे थ्यॅन षान पर्वतरांगांपर्यंतच्या भूप्रदेशावर किर्गिझांची हुकमत अबाधित राहिली. मात्र १२व्या शतकात मंगोलांच्या आक्रमणापुढे किर्गिझांची पीछेहाट होत, आल्ताय आणि सायान पर्वतरांगांच्या प्रदेशापुरतीच त्यांची सत्ता उरली. इ.स.च्या १३व्या शतकात मंगोल साम्राज्याच्या उदयामुळे किर्गिझांनी दक्षिणेस स्थलांतरे केली. चंगीझ खानाने इ.स. १२०७ साली किर्गिझांवर विजय मिळवला.\nकिर्गिझ टोळ्यांवर आणि त्यांच्या मुलखावर इ.स.च्या १७या शतकात मंगोल ओइरातांचे, इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यास मांचू छिंग साम्राज्याचे आधिपत्य होते. इ.स.च्या १९व्या शतकाच्या पूर्वार्धात या प्रदेशावर कोकंदाच्या उझबेक खानतीची सत्ता राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन साम्राज्य आणि चिनी छिंग साम्राज्यादरम्यान झालेल्या दोन तहांद्वारे वर्तमान किर्गिझस्तानाचा बह्वंशी भूभाग रशियास तोडून देण्यात आला. किर्गिझिया या तत्कालीन रशियन नावाने ओळखला जाणारा हा भूभाग रशियन साम्राज्यात इ.स. १८७६ साली अधिकृतरित्या सामील करण्यात आला. पुढे झारशाही उलथून सोव्हियेत राजवट आल्यावर सोव्हियेत रशियाचे कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त या नावाने या भूभागास ओब्लास्ताचा दर्जा मिळाला. दशकभराने ५ डिसेंबर, इ.स. १९३६ रोजी किर्गिझ सोव्हियेत समाजवादी गणराज्य या रूपाने यास प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला.\nइ.स. १९९०-९१ दरम्यान किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकात किर्गिझस्तान लोकशाहीवादी चळवळ जोर धरू लागली. इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींची परिणती म्हणजे ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक सोव्हियेत संघातून फुटून स्वतंत्र झाले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (किर्गिझ मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील किर्गिझस्त��न पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://newsmakersinfo.com/2021/03/17/tejaswini-pawar-won-women-leadership-award/", "date_download": "2021-07-25T10:26:11Z", "digest": "sha1:2UPARCE3UQ7OZQHF6DGGUMSLDP32UT46", "length": 4092, "nlines": 52, "source_domain": "newsmakersinfo.com", "title": "तेजस्विनी पवार यांना 'वूमन लीडरशिप अवॉर्ड' - newsmakersinfo", "raw_content": "\nआता या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणार संधी.\nयेथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.\nतेजस्विनी पवार यांना ‘वूमन लीडरशिप अवॉर्ड’\nजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरातील जी .एस .टी .कमिशनर ऑफिस (Appeals) तर्फे समाजातील महिला व मुलींच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला . याच अंतर्गत आशीर्वाद सेवाधाम ट्रस्टच्या एम .डी तेजस्विनी पवार यांना ‘नीट इंडिया फीट इंडिया ‘ अंतर्गत ‘वूमन लीडरशिप अवॉर्ड �� देऊन गौरविण्यात आले . जी .एस .टी .कमिशनर स्मिता डोळस यांचे हस्ते गौरवचिन्ह देऊन तेजस्विनी पवार यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रबीर दास व सुनील वाडेटिवार हे उपस्थित होते .\nतेजस्विनी पवार या खंबाळे ,ता .त्र्यंबकेश्वर येथे आशिर्वाद सेवाधाम ट्रस्टच्या अंतर्गत गरजू मुलींचे शिक्षण ,आरोग्य ,संरक्षण ,काळजी इ .द्वारे पुनर्वसनाचे उत्तम कार्य करत आहेत .\n१२ रोजी देशातील बांधकाम व्यवसाय राहणार बंद\nबी ए आय तर्फे 2 ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट.\nआता या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणार संधी.\n← नाशिक पेंटर्स असोसिएशन संघास विजेतेपद\nविवाहबाह्य संबंधां चे वाढते प्रमाण… समुपदेशनाने निघू शकतो मार्ग.. →\nबी ए आय तर्फे 2 ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट.\nइंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक का निवडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/along-with-the-corporators-the-death-of-their-mother-also-created-fear-among-the-citizens/", "date_download": "2021-07-25T10:03:32Z", "digest": "sha1:QTGQ7COBJVZYXWA7ZREV3U7XJJOZ5XKL", "length": 7791, "nlines": 107, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "नगरसेवकयांच्या बरोबर त्यांच्या आईचाही मृत्यू नागरिकांमध्ये भीतीचे सावट - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra नगरसेवकयांच्या बरोबर त्यांच्या आईचाही मृत्यू नागरिकांमध्ये भीतीचे सावट\nनगरसेवकयांच्या बरोबर त्यांच्या आईचाही मृत्यू नागरिकांमध्ये भीतीचे सावट\nमिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेते यांचे काल करोनामुळे निधन झाले.\nपत्नीला आता मोठा धक्काच लागला आहे त्यांची पत्नी व आई व भावाला सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्यांची पत्नी कालच(मंगळवार) घरी आली होती.दुर्देवी बाब म्हणजे त्या पाठोपाठ आज त्यांच्या आईचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाल्याचे दिसत आहे.\n५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.\nजळगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार त्या कोरोनाबाधित गायब 82 वर्षीय आजीचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये सापडला\nउद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद\nशरद पवार-राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार नाही\nPrevious articleजळगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार त्या कोरोनाबाधित गायब 82 वर्षीय आजीचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये सापडला\nNext articleनिसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे मोठे निर्णय\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/baal-bothe-ahmednagar/", "date_download": "2021-07-25T09:25:41Z", "digest": "sha1:WGHCDYZLTV4F4XLIAPSKQOIIZ6RWHVNR", "length": 3653, "nlines": 69, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "baal bothe ahmednagar – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nबाळ बोठेंनी मयत रेखा जरे यांचा छळ केल्याचा मुलाचा आरोप\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली असून रेखा जरे यांच्या मुलाने आता एक धक्कादायक\nसंग��नेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T10:37:39Z", "digest": "sha1:NUYTAOOIZ724YGKHIYZWT3HZ3C7UXWWV", "length": 5646, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधुकर हिरालाल केणिया - विकिपीडिया", "raw_content": "\nमधुकर हिरालाल केणिया (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२७:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १३ डिसेंबर, इ.स. १९९१ ते १७ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा • गोगोई • बोबडे • रमणा\nइ.स. १९२७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१७ रोजी ००:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2021-07-25T10:46:41Z", "digest": "sha1:4FVYISR3SWCDWVGOUYNX3WMS3VZJFX6W", "length": 3611, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रंजन मदुगले - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T11:04:22Z", "digest": "sha1:SQOL5CCYQ4BE55AJMCNNJHRP6PSK4DYS", "length": 6616, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे २०० चे दशकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू.चे २०० चे दशकला जोडलेली पाने\n← इ.स.पू.चे २०० चे दशक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू.चे २०० चे दशक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.पू. २१७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १८९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. १९९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २०९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २११ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २१९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २२९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_325.html", "date_download": "2021-07-25T10:25:45Z", "digest": "sha1:WVAOKWP2F4ZPBZWW637DIDNNPYG2SR3U", "length": 15940, "nlines": 82, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "मराठा समाजाच्या विविध संघटनांनाही विश्वासात घेऊन संवाद", "raw_content": "\nHomePoliticsमराठा समाजाच्या विविध संघटनांनाही विश्वासात घेऊन संवाद\nमराठा समाजाच्या विविध संघटनांनाही विश्वासात घेऊन संवाद\n👉मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही ; सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n👉मात्र कुणी राजकारण करून\nसमाजाचे माथे भडकावू नये.\nमुंबई दि ११: मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nआज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील,अभ्यासक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) संवाद साधला व त्यांच्या या न्यायालयीन लढाईच्या अनुषंगाने सूचना ऐकून घेतल्या. या बैठकीचे सूत्रसंचालन स्वतः: उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाईन तर उपसमिती सदस्य एकनाथ शिंदे, अनिल परब, दिलीप वळसे पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात, तीनही पक्षांचे प्रवक्ते, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.\nयावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, मराठा समाज हा लढवय्या आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या भावना मी समजुन घेऊ शकतो. मात्र तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या आणि सरकारच्या आहेत हे लक्षात घ्या. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा कायदा विधानमंडळात संमत झाला तेव्हा त्यामागे सर्व पक्ष होते. एकमताने हा निर्णय झालेला होता. उच्च न्यायालयात देखील आपला विजय झाला , त्यावेळीही आपले अधिवक्ता, वकील ही सगळी पहिल्या सरकारने नेमलेली टीम कायम होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचे म्हणणे एकीकडे मान्य केले आहे तर दुसरीकडे नोकऱ्या, प्रवेश याला स्थगिती दिली आहे. वास्तविक पाहता इतर राज्यांतही आरक्षणाच्या बाबतीतल्या प्रकरणांमध्ये स्थगिती नाही . पण केंद्राने देखील यात आपली भूमिका घ्यायला हवी असे मला वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि या प्रश्नी लोकसभेतही आवाज उठवला जाईल तसेच पंतप्रधानांनी देखील लक्ष घालावे अशी विनंती करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर ज्या ज्या राज्यांत आरक्षणाचे प्रश्न आहेत ते समाज या देशाचेच नागरिक आहेत त्यामुळे निश्चितपणे पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालणे आसह आहे.\nसंयमाने , शांतपणे आणि एकजुटीने मार्ग काढू\nआम्ही निकाल लागल्यानंतर सातत्याने विधिज्ञ, अभ्यासक यांच्याशी बोलतो आहोत. आज आपल्याशीही चर्चा करून आपले मत जाणून घेतले आहे. , लवकरच विरोधी पक्ष नेते यांच्याशी देखील बैठक आयोजित करून या प्रश्नी त्यांची सूचनाही ऐकून घेतली जाईल. मी यासंदर्भांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोललो आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का, किंवा अध्यादेश काढता येईल का अशा अनेक पर्यायांवर आम्ही बोलत आहोत. मात्र ही न्यायालयीन लढाई आपण सर्व निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले कि, याचा फायदा कुणी राजकारणासाठी करून समाजाची माथी भडकावीत असतील तर ते सहन केले जाणार नाही. आपण विचलित न होता, संयमाने आणि शांततेने यातून मार्ग काढूत आणि महत्वाचे म्हणजे आपली एकजूट ठेवूत\n👉कुठेही कमतरता येऊ दिली\nजाणार नाही.- अजित पवार\nयावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, न्यायालयाने निर्णय दिला असला तरी अपील करण्यास वाव आहे. जे जे काही न्यायालयीन मार्ग आहेत ते वापरण्यात कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही. कोरोना संकट आले असले तरी मराठा समाजाच्या या प्रश्नावर सरकार पुरेशा गांभीर्याने आणि जबाबदारीने मार्ग काढत आहे. राजकारण करून कुणीही पोळी भाजून घेऊ नये . मराठा आंदोलकांवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्हे काढून घेण्याच्या बाबतीतही कालच आमची गृहमंत्र्यांसमवेत चर्चा झाली आहे.\n👉विरोधी पक्षांना देखील विश्वासात\nघेणार - अशोक चव्हाण\nयावेळी प्रारंभी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थितांना सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाविषयी थोडक्यात माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती देण्याचा निर्णय अनपेक्षित असला तरी आता विधिज्ञांशी बोलून मोठ्या घटनापिठासमोर हे प्रकरण कसे लवकरात लवकर आणता येईल, तसेच स्थगिती कशी उठवता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत असे ते म्हणाले. समाज माध्यमे तसेच इतर माध्यमांतही या निकालाच्या अनूषंगाने चुकीचा व गैरसमज पसरविणाऱ्या बातम्या देण्यात येत आहेत ते थांबले पाहिजे, तसेच कुणीही चिथावणीखोर भाषा करू नये असे ते म्हणाले.\n👉संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला विश्वास\nयावेळी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग ��ोरात यांनी देखील आपले मार्गदर्शन केले. याप्रसंगी संजय लाखे पाटील, आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील, विनोद पाटील राजेंद्र दाते पाटील, आशिष गायकवाड, श्रीराम पिंगळे, विशाल कदम, सागर धनावडे, डॉ कांचन पाटील, प्राचार्य एम एम तांबे, एड राजेंद्र टेकाळे , रमेश केरे पाटील, सुरेश पाटील, एड रवी जाधव, किशोर चव्हाण, आप्पासाहेब कुठेकर पाटील, छाया भगत, चंद्रकांत भराट , जगन्नाथ काकडे पाटील, प्रवीण पिसाळ यांनी मुद्दे मांडले व सूचना केल्या. सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी राज्य सरकार उचलत असलेल्या पावलांवर समाधान व्यक्त केले तसेच यात कुठलेही राजकारण होता कामा नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आणि सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/supreme-court-orders-provide-food-laborers-until-corona-epidemic-ends-78783", "date_download": "2021-07-25T09:12:55Z", "digest": "sha1:LAQJMI7ZD3RGSMODD7DIS2RNXCDLABK7", "length": 17623, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मजुरांसाठी गुड न्यूज : सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश - supreme court orders to provide food to laborers until corona epidemic ends | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमजुरांसाठी गुड न्यूज : सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश\nमजुरांसाठी गुड न्यूज : सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश\nमजुरांसाठी गुड न्यूज : सुप्रीम कोर्टाचा राज्यांना आदेश\nमंगळवार, 29 जून 2021\nमजुरांना अन्नधान्य पुरवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व राज्य ��णि केद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. असंघटीत मजुरांची नोंदणी कऱण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला एक पोर्टल सुरु करण्यास सांगितले आहे. ३१ जुलैपर्यंत या असंघटीत कामगारांच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरू करण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.supreme court orders to provide food to laborers until corona epidemic ends\nअसंघटीत मजूर ज्या राज्यांमध्ये काम करीत आहेत, तिथे त्यांची नोंदणी नसतानाही त्यांना रेशन मिळण्याची सुविधा या योजनेत आहे. असंघटीत मजुरांसाठी अन्न सुरक्षा, वाहतूक, कॅश ट्रान्सफर, कल्याणकारी उपाययोजना निश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला आदेश देण्याची मागणी करणारी याचिका काही कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. कोरोना संपत नाही तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. कम्युनिटी किचन सुरु ठेवा, कामगारांची नोंदणी करण्यासाठी कंत्राटदरांची नोंदणी करा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. राज्य सरकारला अतिरिक्त धान्यसाठा देण्यात यावा, असेही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले आहे\nश्रमिक आणि रोजगार मंत्रालयाच्या उदासीन कारभारावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. ज्या राज्यानी ही योजना अद्याप लागू केलेली नाही, त्यांनी ३१ जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. असंघटीत कामगारांना कुठल्याही राज्यात वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेत सर्व सुविधा मिळाल्या मिळणार आहेत. यापूर्वीही ता. २४ मे रोजी न्यायालयाने असंघटीत मजूर नोंदणीच्या रखडलेल्या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाला कम्युनिटी किचन सुरु करण्याचे आदेश दिले होते.\nTWITTER : मनीष माहेश्वरींच्या विरोधात सरकारची आता सुप्रीम कोर्टात धाव\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील एका व्यक्तीला झालेल्या मारहाणप्रकरणी टि्वट आणि पोलिस यांचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. गेल्या आठवड्यात गाजियाबाद पोलिसांनी टि्वरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी टि्वटरचे भारतातील व्यवस्थापक मनीष माहेश्वरी यांना चैाकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा ��ॅप डाऊनलोड करा\nजयश्री पाटील या अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातही अडविणार\nमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका नामंजूर केल्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार अॅड....\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nन्यायिक चौकशीतून समजेल...देशद्रोही कोण, पंतप्रधान की गृहमंत्री\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुरूवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nत्या बारा आमदारांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या हाती\nमुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गदारोळानंतर भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nआरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी, या मागणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक...\nबुधवार, 21 जुलै 2021\nस्मृती इराणींवरील फेसबुक पोस्ट महागात; प्राध्यापक खातोय तुरूंगाची हवा\nलखनऊ : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल फेसबुकवर लिहिणाऱ्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्राध्यापकाला पोलिस कोठडी...\nबुधवार, 21 जुलै 2021\nसहकारावर अधिकार राज्याचा : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमित शहांना खट्टू करणारा\nनवी दिल्ली ः देशातील सहकारी संस्थांच्या प्रभावी व्यवस्थापनासंबंधीच्या मुद्द्यांना हाताळणाऱ्या राज्यघटनेतील ९७ व्या दुरुस्तीवर (97 th...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nखासदार बाळू धानोरकरांच्या धमण्यांमध्ये शिवसेनेचे रक्त : खासदार राऊत\nनागपूर : ‘पेगासस’ जासुसी प्रकरणामुळे दोन दिवसांपासून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. संसदेचे कामकाज सतत स्थगित होत आहे. यासाठी शिवसेनेच्या...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nसरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिलेचा मोबाईलही हॅक\nनवी दिल्ली : राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे (Pegasus Spyware) हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nगायब झाल्याच्या आरोपानंतर देशमुख अवतरले; ईडीसमोर कधी, याचा केल��� खुलासा\nमुंबई : कथित शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास ईडीकडून आवळला जात आहे. त्यांना तीनवेळा चौकशीसाठी समन्स...\nसोमवार, 19 जुलै 2021\nमोदी सरकारच्या सहा वर्षात देशद्रोहाचे 326 गुन्हे; सर्वाधिक भाजपच्या राज्यांत\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात देशभरातील विविध राज्यांमध्ये देशद्रोहाचे 326 गुन्हे दाखल करण्यात आले...\nसोमवार, 19 जुलै 2021\nबच्चू कडूंनी विचारले, 25 टक्के फी कमी होईल का\nमुंबई : राज्यातील पालकांनी खासगी शाळांमध्ये २५ टक्के फी कमी केली जावी, (Parents agitaion for 25 % school fees shall reduce) या मागणीसाठी आंदोलन सुरू...\nरविवार, 18 जुलै 2021\nभाजपला धक्का : विरोधी पक्षनेतेपदासाठीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे; म्हणून भारतीय जनता पक्षाने केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nसर्वोच्च न्यायालय supreme court court food रोजगार employment मंत्रालय प्रशासन administrations twitter पोलिस भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/dr-ajinkya-mhase-tambe-hospital-sangamner/", "date_download": "2021-07-25T09:41:14Z", "digest": "sha1:4P7W5AKRJ2NNHTMFO63N5A274TC5WVHR", "length": 2961, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "Dr. Ajinkya Mhase Tambe Hospital Sangamner – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\nराहुरीमध्ये रस्त्यावर फिरणारांपैकी दोघांना कोरोना\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nपाथर्डी – आयुष काढा आणि अर्सेनिक अल्बमचे वाटप\nआरोग्यं धनसंपदा – सहभाग – डॉ.अजिंक्य म्हसे (छातीविकार तज्ज्ञ)\nअहमदनगर कोरोना संगमनेर सामाजिक\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगर कोरोना राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/23/shiva-lovers-celebrated-shiva-rajyabhishek-ceremony-with-traditional-anointing/", "date_download": "2021-07-25T08:26:27Z", "digest": "sha1:44ISIS5L7WBBQ2ZKIDYRJ34SLI5GM3LY", "length": 11260, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "शिवप्रेमींनी पारंपरिक अभिषेकाने साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nशिवप्रेमींनी पारंपरिक अभिषेकाने साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा\nपुणे : हर हर महादेव… जय भवानी, जय शिवराय… छत्रपती शिवाजी महाराज की जयचा अखंड जयघोष… अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चारासह अभिषेक करुन श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळयाचा सुवर्णक्षण यंदा किल्ले सिंहगडावर न साजरा करता सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला.\nविश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सोहळ्याला विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, संजय मुरदाळे, रा.स्व.संघाचे सिंहगड भागाचे संघचालक महेश लेले, कार्यवाह मंगेश पाटील, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, तुषार कुलकर्णी, श्रीकांत चिल्लाळ, केतन घोडके, समीर रुपदे, श्रीपाद रामदासी, धनंजय गायकवाड, नितीन महाजन, नाना क्षीरसागर, अमर सातपुते, साईनाथ कदम, राजू कुडले, योगेश देशपांडे, सचिन कांबळे, निलेश निवळकर, सचिन लोखरे उपस्थित होते. शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील व्याख्यान झाले. सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे.\nह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी व त्यांचे सहकारी सरदार, मावळे यांनी मोठा पराक्रम गाजवून अनेक गड-किल्ले स्वराज्यात आणले. त्यांच्या पराक्रमाची आठवण ठेवत श्री शिवराज्याभिषेकासारखे कार्यक्रम तारखेने न साजरे ���रता, आपल्या संस्कृतीनुसार तिथीने साजरे करायला हवेत. तसेच तरुण पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करुन देत इतिहास देखील सांगायला हवा.\nकिशोर चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ रायगडावर न साजरा करता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वच गड-किल्ल्यांवर साजरा व्हायला हवा. त्याकरीता वि.हिं.परिषद व समितीतर्फे मागील चार वर्षांपासून किल्ले सिंहगड येथे हा सोहळा साजरा केला जातो. मात्र, दोन वर्षे कोविडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातच हा सोहळा साधेपणाने व प्रातिनिधीक स्वरुपात होत आहे. पुढील वर्षी पुन्हा एकदा जोमाने शिवप्रेमी हा सोहळा सिंहगडावर साजरा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\n← जुमलेबाज मोदी सरका स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत – माजी आमदार मोहन जोशी\nऑक्सफॉम इंडिया संस्थेकडून झरी आरोग्य केंद्रास आठ लाखांचे साहित्य भेट →\nविश्व हिंदू परिषदेचा शंख-ढोल नाद; महाराष्ट्रातील मंदिरे त्वरीत उघडण्याचे केले आवाहन\nध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतिक – डॉ.रामचंद्र देखणे\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/15/adv-shivraj-kadam-jahagirdar-as-the-president-of-charity-lawyers-association/", "date_download": "2021-07-25T10:29:58Z", "digest": "sha1:5WTQ7LA5FKIYTOR5SOO6UOHBHVH2LEKO", "length": 11261, "nlines": 113, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nधर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार\nJuly 15, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअ‍ॅड.मोहन फडणीस, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.सुनिल मोरे\nपुणे : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनची नूतन पदाधिका-यांची नुकतीच निवड झाली आहे. अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन फडणीस, सचिवपदी अ‍ॅड. सुनिल मोरे व खजिनदारपदी अ‍ॅड. रजनी उकरंडे यांची नियुक्ती झाली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन पदार्पण करीत आहे.\nनवनिर्वाचित पदाधिका-यांनी बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात माध्यान्ह आरती करून कार्यभार हाती घेतला. त्याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी संघटनेच्या सर्व वकील सभासदांचा आरोग्य विमा प्राधान्याने करण्याच्या आवश्यकतेवर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच धमार्दाय कार्यालयांचे कामकाज जलद गतीने होण्यास आॅनलाईन कार्यप्रणाली सक्षम करण्यासाठी पाठपुरावा करणे व दूरस्थ पक्षकारांच्या व वकिलांच्या सोईसाठी व्हर्च्युअल हियरिंग त्वरीत कार्यरत होण्यास प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये विश्वस्त कायदा व त्यामध्ये कालसुसंगत सुधारणा होण्यासाठी कार्यकारिणीसह कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.\nनवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार हे अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे विधी सल्लागार आहेत. तसेच ते शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे भुतपूर्व अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त आहेत. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे ते सदस्य आहेत. पुणे बार असोसिएशन मध्येही त्यांनी सचिव व उपाध्यक्ष ही पदे भूषविली आहेत.\nतर, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन फडणीस हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तर सचिव अ‍ॅड. सुनिल मोरे हे पाषाण परिसरातील मान्यवर वकील आहेत. खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे या लायन्स क्लबच्या सदस्या असून स्वत:च्या संस्थे मार्फत महिलांसाठी कार्य करतात. तसेच त्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या उत्सव उप प्रमुख आहेत.\nसन १९९६ साली पुणे विभागीय सह धमार्दाय आयुक्त कार्यालयात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. राज्याचे माजी धमार्दाय आयुक्त कै. आनंदराव काळे हे संस्थापक अध्यक्ष होते. गेल्या पंचवीस वर्षात या संघटनेने विश्वस्त कायद्यात अनेक सुधारणा करणेकामी बहुमोल योगदान दिले आहे.\n← अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द होण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती\nनातवाने केला साहित्यप्रेमी आजोबांच्या अखेरच्या इच्छेचा सन्मान →\n‘लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात’ नवचंडी यागाद्वारे आरोग्यसंपन्न व सुख-समृद्ध नव्या वर्षाकरीता प्रार्थना\nदगडूशेठ दत्तमंदिरातर्फे देहविक्रिय करणाऱ्या महिलांचा सन्मान\nसामाजिक संस्थांकडून समाजसंघटन व दिशा देण्याचे मोलाचे कार्य – खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-249/", "date_download": "2021-07-25T09:47:12Z", "digest": "sha1:VSIBB2QW7ZKQASE35JTZHQBB65SM2OAB", "length": 12366, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संडेस्पेशल : जीवनशक्‍तीचा विकास – Dainik Prabhat", "raw_content": "\nसंडेस्पेशल : जीवनशक्‍तीचा विकास\nहाताची बोटे जशी सारखी नसतात, तसे प्रत्येक मनुष्याचे वर्तन, बुद्धी एकसारखी असणार नाही. आयुष्यात येणारी संकटे, आनंदोत्सव यांना सहजपणे सामोरे जावे. मनुष्याचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम असले पाहिजे. हे होण्यासाठी जीवनशक्‍तीचा विकास शरीर व मनात झाला पाहिजे.\nआपण निसर्गात हिंडतो, पाण्याने भरलेले तलाव, समुद्राच्या लाटा, उंच डोंगर, हिरवीगार झाडे, विविध रंगांची आकर्���क फुले, फुलपाखरे पाहतो. निसर्गाच्या कुशीतील हे सोबती पाहताना मनुष्याची मनोवस्था सकारात्मक विचारांनी भरलेली असते. मनुष्याचे शरीर पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी या पंचतत्त्वांनी बनलेले असते, त्यावर पोसलेले आहे. त्यामुळे मनुष्याला निसर्गसान्निध्यात राहिले तर जास्त ऊर्जाशक्ती मिळते. मनुष्य संपन्न निसर्गाशिवाय जगू शकत नाही. आपण ज्या वातावरणात राहात असू, तिथे जर गर्दी असेल तर मन सैरभैर होते.\nमनाची एकाग्रता संपते. त्याचा परिणाम मनुष्याच्या निर्णयक्षमतेवर होतो. अशा वेळी मनुष्य बाह्य परिस्थितीच्या अधिन होऊन त्याच्या अंतर्मनाशी संबंध तोडतो. त्यावेळी त्याच्या जीवनशक्‍तीचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते. प्रत्येक घटनांचे बरेवाईट परिणाम होत असतात. मनुष्याचे मन जगण्याचे कारक आहे. जगात कोणतीही गोष्ट जेव्हा घडते, त्याच्या पाठीमागे निश्‍चित कारण असते. कारणाशिवाय जगात कोणतेही कर्म घडत नाही, असे तथागत गौतम बुद्ध सांगतात.\nजसा आपण विचार करतो, तसे आपण घडतो. जगातील कोणतीही गोष्ट वाईट नसते. आपले विचारच एखाद्या गोष्टीला चांगले व वाईट ठरवत असतात. तुम्ही कसे विचार करणार, त्यावर जगातील गोष्टी बऱ्या की वाईट हे ठरते. त्यामुळे “विचार असो द्यावेत सकारात्मक, ते नसावेत नकारात्मक.’\nशाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळ, चित्रकला शिकवले जाते. कारण बुद्धीसोबत विद्यार्थ्यांच्या इतर गुणांची पातळी वाढणे महत्त्वाचे असते. खेळामुळे मन प्रसन्न होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या शरीरात आंतरिक ऊर्जास्रोत आहे, त्याचा वापर केलात तर जगातील मोठी कामे लीलया पार पाडाल. सुदृढ शरीरात सुदृढ मन बसण्यासाठी आमचे शरीर मजबूत हवे. एखादा विद्यार्थी जेव्हा चित्रकला, हस्तकला अशी नवनिर्मिती करत असतो, त्यावेळी त्याची जीवनशक्‍ती वाढत असते. जीवनशक्‍ती हे मानवाला मिळालेले नैसर्गिक वरदान आहे.\nअंतर्मनातील जीवनशक्‍तीचा विकास जे करून घेतात, त्यांना जगात चांगले जगता येते. आपण निसर्गसंपन्न नदी, तलावात पोहतो, त्यावेळी पोहताना शरीरात एक ऊर्जास्रोत तयार होतो, मन प्रसन्न होते. निसर्गातील धबधबे, लाटा, नदीचा वाहता प्रवाह क्षणभर पाहिला तरी समाधान वाटते. आपल्या शरीरात त्याचप्रकारचा ऊर्जाप्रवाह शरीरभर फिरू लागतो. काम करताना सतेज वाटते. आपण आपल्या शरीराचे, मनाचे व आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींचे विश्‍लेषण केले पाहिजे. निसर्गात फिरून पाखरांच्या किलबिलाटाचा मधुर ध्वनी ऐकला पाहिजे. निसर्गाचे संगीत ज्याला समजले, त्याची जीवनशक्‍ती विकसित होते.\nकविवर्य बा. भ. बोरगावकर “तू तुझाच दीप’ या कवितेत म्हणतात, तू तुझाच दीप आणि तू तुझीच वाट, तू तुझाच क्रूस आणि तू तुझाच घाट. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, “अत दीप भव’ याचा अर्थ, तू तुझा दीप आहेस, तो प्रज्वलित कर आणि विकास कर. जीवनशक्‍तीचा विकास करून आपण या जगात उत्साहाने जगू शकतो, सकारात्मक कामे करण्यासाठी आणि नवे जग घडविण्यासाठी\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nतिहेरी हत्याकांडाने बीड हादरले\n#Prokabaddi2019 : पुणे तेथे विजयाचे उणेच\nअग्रलेख : आउटसोर्सिंग हबच्या दिशेने\nतात्पर्य : ग्रामोन्मुख हवा कौशल्य विकास\nसोक्षमोक्ष : “संशयबळीं’च्या यातना\nज्ञानदीप लावू जगी : काम सृष्टीचा वेलु वाढवी \n48 वर्षांपूर्वी प्रभात : पुन्हा “पुणे बंद’ हरताळाचा संभव\nविविधा : पं.पन्नालाल घोष\nअग्रलेख : खासगी बॅंकांची आगेकूच\nकटाक्ष : वॉटरगेट ते पेगॅसस\nविशेष : तस्मै श्रीगुरुवे नम:\n48 वर्षांपूर्वी प्रभात : उद्योगधंद्यांविषयी दुस्वास बाळगणे चुकीचे\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\nअग्रलेख : आउटसोर्सिंग हबच्या दिशेने\nतात्पर्य : ग्रामोन्मुख हवा कौशल्य विकास\nसोक्षमोक्ष : “संशयबळीं’च्या यातना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-sakal-newspaper-13-april-429555", "date_download": "2021-07-25T10:49:06Z", "digest": "sha1:4EROUFJTUJ6T2R5MV7XXJKB3VS4W2IBY", "length": 5262, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशीभविष्य : दिनांक : 13 एप्रिल 2021", "raw_content": "\nवाचा काय आहे आज तुमच्या राशीभविष्यात...\nआजचे राशीभविष्य : दिनांक : 13 एप्रिल 2021\nदिनांक : 13 एप्रिल 2021 : वार : मंगळवार\nमेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.\nवृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.\nमिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींची वैचारि��� प्रगती होईल.\nकर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.\nसिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.\n- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकन्या : जुनी येणी वसूल होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.\nतुळ : तुमच्य व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्य उत्तम राहील.\nवृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.\nधनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.\nमकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.\nकुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.\nमीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/nomination-to-shri-shahu-cooperative-sugar-factory-nrka-150154/", "date_download": "2021-07-25T08:32:19Z", "digest": "sha1:DDAYZP4IN5YR26LVCHA46CBN3QI5YEXL", "length": 13400, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "nomination to Shri Shahu Cooperative Sugar Factory NRKA | श्री शाहू सहकारी साखर कारखान्यास मानांकन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nकोल्हापूरश्री शाहू सहकारी साखर कारखान्यास मानांकन\nकोल्हापूर : कागल येथील श्री शाहू सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात देशपातळीवरील आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पर्यावरण, व्यवस्थापन, व्यावसायिक आरोग्यासह सुरक्षा व्यवस्था यासंबंधी कारखान्याने मानांकने मिळवली आणि देशात अव्वल स्थान पटकावले. टीयूव्ही रेहनलँडकडून आयएसओ १४४०१:२०१५ व आयएसओ ४५००१:२०१८ या मानांकनानी शाहू साखर कारखान्याच्या श्रेष्ठतम कामगिरीवर आणखी एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.\nसमरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याचा चेअरमन म्हणून सांगताना अतिशय अभिमान आणि आनंद होतो आहे की ही मानांकने मिळविणारा श्री छत्रपती शाहू साखर कारखाना हा देशातील सर्वात पहिला साखर कारखाना ठरला आहे. याचे सगळे श्रेय कारखाना स्थापन करण्यापासून आजपर्यंत इतका यशस्वीरीत्या चालवण्यात हातभार लावलेल्या प्रत्येक व्यक्तीला जाते.\nराजे विक्रमसिंह घाटगे यांनी खूप मेहनतीने या कारखान्याची उभारणी केली. सभासद आणि कर्मचाऱ्यांनी कारखाना नावारूपास यावा यासाठी अतोनात कष्ट घेतले. कर्मचारी असो पदाधिकारी, या सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे. याअगोदरही कारखान्याला अन्य मानांकने मिळाली आहेत. कामामधील गुणवत्तेसाठी आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन देण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण साखर उत्पादनाच्या निर्मितीबरोबरच साखर उत्पादन करण्याच्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता राखण्याबाबत एफएसएससी : २२००० हे मानांकन आहे.(FSSC 22000) हे मानांकन देण्यात आले आहे.\n‘विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या शेतकरी हिताच्या तत्वावर कारखान्याचे कार्य चालू आहे आणि कायमच राहील. या मिळालेल्या मानांकनामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. इथून पुढेही आपण सर्वजण आकाशाला गवसणी घालण्यासाठी कार्यशील राहू आणि कारखान्याचे नाव आणखी मोठे करू.’असा विश्वास समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/supply-of-amphotericin-b-in-the-state-less-than-required-directs-the-state-government-to-clarify-its-position-on-the-information-affidavit-in-the-high-court-nrpd-143279/", "date_download": "2021-07-25T09:37:17Z", "digest": "sha1:C4KB3GIOUCYV6AHRG7YWEFQZTY7JKTNH", "length": 16432, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Supply of amphotericin-B in the state less than required; Directs the State Government to clarify its position on the information affidavit in the High Court nrpd | राज्यात ॲम्फोटेरसिन-बी चा पुरवठा गरजेचेपेक्षा कमी; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस वि���ेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nमुंबईराज्यात ॲम्फोटेरसिन-बी चा पुरवठा गरजेचेपेक्षा कमी; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश\nमुंबईत परिसरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट होत असलल्याची माहिती पालिकेच्यावतीने अँड. अनिल साखरे यांनी न्यायालयाला दिली. तसेच रुग्णांच्या, बेडच्या उपलब्धतेबाबत पालिकेकडून अद्ययावत डॅशबोर्ड तयार होत आहे.\nमुंबई: कोरोनाच्या संकटानंतर आता राज्यात डोक वर काढत असलेल्या म्युकरमाकोसिस (काळी बुरशी)वरील ॲम्फोटेरसिन-बी या उपयुक्त इजेक्शनचा पुरवठा गरजेच्या तुलनेने अपुरा होत असल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारच्यवतीने महाधिवक्तांनी दिली. कोरोनासंदर्भातील विविध मुद्दांवर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवर बुधवारी न्या. एस. पी. देशमुख आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्यातील म्युकरमाकोसिसच्या रुग्णांची माहिती खंडपीठाला देण्यात आली. त्यानुसार राज्यात काळ्या बुरशीच्या ७५११ ॲक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ४३८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मागील आठवड्यात राज्यात ७५ रुग्णांचा काळ्या बुरशीमुळे मृत्यू झाला आहे. ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा १५ जूनपर्यंत एकूण पुरवठा पाच हजार ६०० कुप्यांचा करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक ॲक्टिव्ह रुग्णामागे प्रतिदिवशी चार डोस दिले जातात. त्यामुळे चार हजार ३८० रुग्णांना एकूण १७ हजार ५२० कुप्या आवश्यक असून होणारा पुरवठा अपुरा आहे. येत्या काळात हाफकिन बायोफार्माकडून १८ ते २० जून या कालावधीत राज्य सरकारला ॲम्फोटेरसिन-बी च्या २२ हजार कुप्यांचा पुरवठा करणार असून २१ जून ते ३० जून या कालावधीत उर्वरित १८ हजार कुप्या उपलब्ध होणार असल्याची माहिती कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली. या अपुऱ्या औषधांच्या पुरवठ्याबाबत खंडपीठाने केंद्राकडे विचारणा केली असता महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात औषधांचा योग्य पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सहा फार्मा कंपन्यांना या औषधांचे उत्पादन करण्यास परवाना दिला आहे. त्यात महाराष्ट्रातील हाफकिनचाही समावेश आहे. तसेच आम्ही ��मेरिकेतील कंपनीकडूनही काही औषधे आयात करणार असल्याची माहिती केंद्राच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत आतापर्यंत अनेकांचे औषधांच्या कमरतेमुळे प्राण गेले आहेत. पण भविष्यात लोकांना हा त्रास पुन्हा सहन करावा लागणार नाही याची केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी काळजी घ्यावी, असे अधोरेखित करत राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी २५ जूनपर्यंत तहतूब केली.\nमुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट\nमुंबईत परिसरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट होत असलल्याची माहिती पालिकेच्यावतीने अँड. अनिल साखरे यांनी न्यायालयाला दिली. तसेच रुग्णांच्या, बेडच्या उपलब्धतेबाबत पालिकेकडून अद्ययावत डॅशबोर्ड तयार होत आहे. डॅशबोर्डनुसार २४ तासात रुग्णांची संख्या, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडबाबत माहिती उपलब्ध होणार असल्याचेही साखरे यांनी सांगितले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/ncp-chief-sharad-pawar-taunt-nana-patole-over-statement-of-upcoming-election-128689200.html", "date_download": "2021-07-25T09:03:33Z", "digest": "sha1:XB63VXVZSQQGNTU7IDA7AZYOKMSADE4M", "length": 6794, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ncp chief sharad pawar taunt nana patole over statement of upcoming election | नाना पटोले वगैरे ही लहान माणसे आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू?, शरद पवारांनी पटोलेंना फटकारले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादीचे भाष्य:नाना पटोले वगैरे ही लहान माणसे आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू, शरद पवारांनी पटोलेंना फटकारले\nप्रत्येकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे.\nस्वबळाच्या घोषणेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली होती. महाविकास आघाडीच्या पाठीत सुरा खुपसला जात आहे. ती बिघाडीच्या मार्गाने जात असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. आता या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.\nबारामतीमधील गोविंद बाग येथील निवासस्थानी शरद पवारांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीत सुरु असेलल्या कुरबुरींवरही भाष्य केले आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसे आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो'. पवारांनी पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असुनही त्यांना अशा भाषेत बोलल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.\nकाँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची घोषणा केली आहे. या विषयावर पवार म्हणाले की, 'प्रत्येक पक्षाला आपली राजकीय भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आम्ही सरकार एकत्र चालवतो मात्र याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवतोय असा होत नाही. पक्ष वेगळेच चालवतो. यामुळे काँग्रेसने राजकीय भूमिका मांडली. शिवसेनेने मांडली, आमच्या पक्षातून जयंतरावांनी मांडली. प्रत्येकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे.'\nकाय म्हणाले होते नाना पटोले\nनाना पटोले यांनी शनिवारी मुख्यमंत्री उ��्धव ठाकरे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. 'पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे केली जात नसल्याचे ते म्हणाले होते. तसेच उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपते' असेही पटोले म्हणाले होते. या सर्वांवर शरद पवारांनी आज भाष्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-6-%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T08:58:11Z", "digest": "sha1:RRI7FI4MY4TULN5SIGPGDF2PPZ3KTLJH", "length": 6009, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "नंदुरबारला पुन्हा 6 जण कोरोना पॉझिटिव्ह: एकाचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनंदुरबारला पुन्हा 6 जण कोरोना पॉझिटिव्ह: एकाचा मृत्यू\nनंदुरबारला पुन्हा 6 जण कोरोना पॉझिटिव्ह: एकाचा मृत्यू\nनंदुरबार: जिल्ह्यात आज पुन्हा 6 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे, नंदुरबार ला कोरोना पॉझिटिव्ह लचे एक दिवसाआड रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. आज सोमवारी शहरातील योगेश्वर कॉलनीत 35 वर्षीय पुरुष , राजीव गांधी नगरमध्ये 29 वर्षीय पुरुष, बागवान गल्लीत 70 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.\nतळोदा शहरातील मोठा माळीवाडा भगत 40 वर्षीय पुरुष\nमोलगी येथे कोरोनाने शिरकाव केला असून 18 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nशहादा-लोणखेडा येथील 67 वर्षीय रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे, आता नंदुरबार जिल्ह्यात एकूण 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यातील 32 जण बरे झाले आहेत, 4 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 30 जणांवर उपचार सुरू आहे. धुळे येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णाची संख्या 2 आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.\nनंदुरबार शहरातील बाजार बंद\nनैसर्गिक आपत्ती मुळे पाणी साचलेला प्रथमोपचार विभाग अवघ्या 24 तासात रुग्ण सेवेत पून्हा सुरू\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nविद्यापीठाजवळ अपघात; कुसुंब्यातील दुचाकीस्वार जागीच ठार\nचोपडा तालुक्यातील मोटारसायकल चोरट्यास अटक\nमंदाताई खडसे सुट्टीवर, मोरेकाका दुध संघाचे प्रभारी चेअरमन\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nरायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-07-25T09:52:04Z", "digest": "sha1:TWQWRUKVRAV6HIPZ3M5JVHS4IUINGI7J", "length": 6220, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेलबर्न विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ असलेले मेलबर्न विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातले एकोणचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५३ साली करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले मेलबर्न विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. मेलबर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस शहरामधील पार्कविले या भागात आहे. विद्यापीठाचे इतर अनेक कॅम्पस व्हिक्टोरिया राज्यातच ठिकठिकाणी आहेत.'भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो' हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडे चार हजार तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्येच स्थित आहेत. या कॅम्पसमध्ये दहा मुख्य शैक्षणिक-संशोधन विभाग, पंधरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था आणि इतर अनेक छोटीमोठी शैक्षणिक केंद्रदेखील आहेत.\nद युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न\nभविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो\nइतर काही नोंद केल��� नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-07-25T09:38:28Z", "digest": "sha1:VEF5GGVYT6X67I4DKMT7HAPEZVBENKVX", "length": 14488, "nlines": 269, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेरिलियम - विकिपीडिया", "raw_content": "\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\n(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार फार उत्तम प्रकारे टिकवू शकतात. यामुळे अग्निबाणांची, अवकाशयानांची, कृत्रिम उपग्रहांची स्थैर्यता राखणार्‍या आणि दिशानिश्चिती करणार्‍या गायरोस्कोप उपकरणात बेरिलियमप���सून बनविलेले भाग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बेरिलियमचे ज्वलन होतांना दर कि. ग्रॅ. ला १५,००० किलोकॅलरी एवढी प्रचंड उष्णता बाहेर पडते म्हणून पृथ्वीबाहेर होणाऱ्या अवकाश उड्डाणात एक अत्यंत कार्यक्षम इंधन म्हणूनही बेरिलियमचा उपयोग करण्याच्या दृष्टीने विचार होत आहेत.\nअति हलक्या धातूंपैकी एक असूनही बेरिलियम उत्कृष्ट ताकदीचे आहे शिवाय मॅग्नेशियम, अ‍ॅऍल्युमिनियम यांच्या पेक्षाही त्याचा उकळणबिंदू जास्त वरचा आहे. बेरिलियम आणि तांबे यांच्या बेरिलियम-ब्रॉंझ नामक मिश्रधातूचे अनेक प्रकार विमान उद्योगात विस्तृतपणे वापरले जातात. आवश्यक असलेली उच्च ताकद, सतत होणाऱ्या ताणामुळे येणारी मरगळ दूर ठेवण्याची क्षमता, गंजरोधकता हे गुण बेरिलियम-ब्रॉंझ या मिश्र धातूच्या अंगी आहेत. या कारणाने विमानात वापरले जाणारे १,००० पेक्षाही जास्त सुटे भाग हे बेरिलियम-ब्रॉंझ पासुन बनविलेले असतात. या मिश्रधातूचा उपयोग काही हत्यारे बनविण्यासाठीही होतो व त्यांचा वापर स्फोट होऊ शकेल अशा ठिकाणी केला जातो कारण या मिश्रधातूच्या आपटण्याने कोणत्याही प्रकारची ठिणगी निघत नाही. बेरिलियम-मॅग्नेशियम, बेरिलियम-लिथियम ही संयुगेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.\nबेरिलियमच्या अनेक खनिजांपैकी पाचू, बेरूज, हेलियोडोर, वैडूर्य, फेनाकाइट, युक्लेज, हेमवैदूर्य, व्हेरोबायेव्हाइट आणि अ‍ॅलेझांड्राइट असे काही विशेष गाजलेले खनिज पदार्थ आहेत. पैकी हिरव्या एमराल्डची चमक, रंगाची शुद्धता, काळीशार वाटणारी गडद हिरव्या रंगापासून ते नेत्रदीपक चमचमत्या मोरपंखी रंगाचे अनेक प्रकार कित्येक शतकांपासून मानवाला भुरळ घालत आले आहेत. तर अ‍ॅलेझांड्राइट हा विस्मयजनक प्रकार असून तो दिवसा गर्द हिरव्या रंगाचा असतो तर हा रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात किरमिजी रंगात दिसतो.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन ���पण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/shivsena-karykartas-enter-bjp-in-ratnagiri/20595/", "date_download": "2021-07-25T08:58:27Z", "digest": "sha1:CJSNUOOLN7RZHMZ62HK3IIAB45HJOQJM", "length": 11613, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Shivsena Karykartas Enter Bjp In Ratnagiri", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणका गेले रत्नागिरीतले शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये\nका गेले रत्नागिरीतले शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nसद्यस्थितीत नाणार रिफायनरी विरोधातील शिवसेनेची भूमिका त्यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे. त्यामुळेच आता नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटणार आहे. नाणार प्रकल्पविरोधी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तब्बल ७० सैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते असून ते सेना आमदार राजन साळवी यांच्या गटातील आहेत. या कार्यकर्त्यांच्या मते राजापूरात रिफायनरी व्हायला हवी. परंतु सेनेची भूमिका मात्र स्पष्ट नसल्याने, अखेर कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. एकूणच शिवसेनेची दुटप्पी भूमिका आता सेनेच्या चांगलीच अंगलट येणार हे आता कळून चुकलेले आहे.\nम्हणूनच आता नाणार रिफायनरी योजनेला पाठिंबा दर्शविण्यासाठी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत शंभरहून अधिक शिवसैनिक रत्नागिरी येथे भाजपमध्ये दाखल झाले. पर्यावरणाच्या कारणास्तव शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. त्यामुळेच स्थानिकांच्या नाराजीला आता शिवसेनेला भविष्यातही तोंड द्यावे लागणार हे नक्की\nतुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं\nअधीर रंजन चौधरींना लोकसभेच्या नेतेपदावरून काँग्रेस हटवणार\nएमपीएससीचे अनेक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत\nठाकरे सरकारचा धोरणलकवा विद्यार्थ्यांच्या मुळाशी\nदेवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात रत्नागिरीतील इं��ियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि सौदी अरामको यांच्यात संयुक्त उद्यम म्हणून ३ लाख कोटी रुपयांचे तेल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स प्रस्तावित होते. परंतु त्यावेळी सेनेने खोडा घालत प्रदुषणाचे कारण पुढे केले होते. हा प्रकल्प मुख्य म्हणजे स्थानिकांसाठी गरजेचा असल्याची जाण आता स्थानिकांना झालेली आहे. त्यामुळेच आता शिवसेनेचा विरोध हा स्थानिकांना पटलेला नाही. या योजनेला पाठिंबा देणारे नोकरीच्या संधी व उत्पन्नास चालना मिळेल या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहात आहेत.\nमार्चमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, स्थानिकांच्या विरोधामुळे प्रकल्प दुसर्‍या ठिकाणावर हलवण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटले होते की, राज्याने प्रकल्पासाठी काही पर्यायी स्थळे निश्चित केली आहेत. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाला त्रास न देता कोकणात हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा, अशी मागणी केली होती.\nपूर्वीचा लेखड्रग माफिया सोनू पठाण मैत्रिणीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nआणि मागील लेख‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/rahuri-prajakt-tanpure/", "date_download": "2021-07-25T08:53:57Z", "digest": "sha1:TRE4RVSBS4RPISQXSLM6L7W2OGQYN3OJ", "length": 3905, "nlines": 72, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "rahuri prajakt tanpure – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nराहुरी – कर्डीले आणि तनपुरे गटामध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी\nअहमदनगर ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nराहुरीमध्ये मंत्र्यांच्या वाड्यावर निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखला\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/haji-will-be-given-a-robot-holy-ab-e-jamjam-nanotechnology-will-stop-the-spread-of-the-virus-news-and-live-updates-128647636.html", "date_download": "2021-07-25T10:17:19Z", "digest": "sha1:FA7ZPEBT6YXRWSKIU5LGUYAL6ND3JJGE", "length": 7561, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Haji will be given a robot, holy Ab-e-Jamjam nanotechnology will stop the spread of the virus, news and live updates | ​​​​​​​रोबोट देणार हाजींना पवित्र आब-ए-जमजम, नॅनो टेक्नॉलॉजीयुक्त वस्त्रे व्हायरसचा प्रसार रोखणार, अॅपद्वारे यात्रेवरही असेल देखरेख - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:​​​​​​​रोबोट देणार हाजींना पवित्र आब-ए-जमजम, नॅनो टेक्नॉलॉजीयुक्त वस्त्रे व्हायरसचा प्रसार रोखणार, अॅपद्वारे यात्रेवरही असेल देखरेख\nकोरोनामुळे हायटेक हज यात्रा; आजवर 5.4 लाख अर्ज मिळाले, 60 हजारच मंजूर होणार\nसौदी अरेबियाला हज यात्रेसाठी जाणाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नोंदणीचा अंतिम टप्पा सुरू आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी विदेशी यात्रेकरूंना हजची परवानगी देण्यात आली नाही. हजची संभाव्य तारीख १७ ते २२ जुलै ठेवण्यात आली आहे. या वर्षी लस घेतलेल्या १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीच हज यात्रा करू शकतील. जास्तीत जास्त ६० हजार लोकांनाच परवानगी मिळेल. हज आणि उमरा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आजवर ५.४ लाख अर्ज मिळाले आहेत. या वेळी हजच्या आयोजनातील अनेक बाबी हायटेक असतील.\nहजसाठी यंदा नॅनो टेक्नोलॉजीने निर्मित वस्त्रे असतील. हज आणि उमरादरम्यान पुरुषांसाठीच्या टू पीस पेहरावाला एहराम म्हटले जाते. नवीन पेहराव व्हायरस आणि बॅक्टेरियाला रोखू शकतो. कोरोना संसर्ग लक्षात घेऊन यावर्षी एहरामचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. तो १००% कॉटनपासून बनवलेला आहे. तो ९० हून अधिक वेळा धुतला जाऊ शकतो. तो सौदीचे मानक, मेटरोलॉजी आणि गुणवत्ता संघटनेकडून मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय महिलांना प्रथमच पुरुष भाविकांशिवाय हजची परवानगी देण्यात आली आहे. ज्या महिला एकट्या हजसाठी नोंदणी करतील त्या यात्रेदरम्यान गठित महिला लीगचा भाग असतील. यामुळे त्यांची सुरक्षा निश्चित होईल.\nस्मार्ट कार्ड आणि परमिटशिवाय यात्रा नाही\nकोणतेही स्मार्ट कार्ड आणि अधिकृत परमिटशिवाय हज करता येणार नाही. हज आणि उमराचे उपमंत्री डॉ. अब्दुलफत्ताह मशात यांनी म्हटले की, परमिटचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आणि तीर्थयात्रेचा आयडी पडताळून पाहिला जाईल.\nयात्रेकरूंच्या परतीची सर्व प्रक्रिया डिजिटलाइज केली आहे. सुरक्षेसाठी बुक केलेल्या स्लॉटद्वारे ग्रँड मशिदीत जाणाऱ्या गर्दीचे नियोजन आणि यात्रेकरूंच्या गरजांसाठी अॅप लाँच करण्यात आले आहे. इटमरना अॅप्लिकेशनद्वारे यात्रेकरूंच्या आरोग्याची स्थिती कळेल.\nफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात अत्याधुनिक रोबोट करतील मदत\nमक्केत फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी रोबोट तैनात केले आहेत. अलमारीवजा रोबोटमध्ये पवित्र जलाच्या बाटल्या भरलेल्या असतील. त्यामुळे लोकांना जवळ न जाताही पवित्र जल मिळेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोबोटद्वारे मानवी संपर्काशिवाय सेवा दिल्या जातील. वर्षानुवर्षे हज यात्रेकरू आब-ए-जमजम (जमजमचे पवित्र जल) पिण्यासाठी येतात. याला इस्लामी परंपरेत चमत्कारी मानले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/break-down-political-interference-in-the-charioteer-organization-charioteers-office-hostel-will-be-set-up-in-the-city-news-and-live-updates-128664366.html", "date_download": "2021-07-25T09:59:34Z", "digest": "sha1:3SYOKYVWC27R7LNGO5CZUE5D7EQX7FBP", "length": 6802, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Break down political interference in the charioteer organization; Charioteer's office, hostel will be set up in the city; news and live updates | सारथी संस्थेतील राजकीय हस्तक्षेप मोडून काढा; शहरात सारथी कार्यालय, वसतिगृह उभारणा�� - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंभाजीराजे छत्रपती यांचे युवकांना आवाहन:सारथी संस्थेतील राजकीय हस्तक्षेप मोडून काढा; शहरात सारथी कार्यालय, वसतिगृह उभारणार\nमराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेतील राजकीय हस्तक्षेप मोडून काढा, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी युवकांना केले. मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत युवक व विद्यार्थी संवाद परिषद झाली. त्यातील प्रश्नोत्तरात त्यांनी हे आवाहन केले. अशोक गाडे यांनी सारथीमधील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला. त्यावर संभाजीराजे म्हणाले, या संस्थेला आम्ही स्वायत्तता मिळून दिली. आता राजकीय संघटनांचे हस्तक्षेप तुम्ही मोडून काढावे. यात काही मदत लागली तर मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. औरंगाबादेत सारथीचे कार्यालय, मराठा मुलांसाठी वसतिगृह उभारणीचा निर्णय झाला आहे, असेही ते म्हणाले.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगात पाचपैकी फक्त दोनच सदस्य आहेत. आयोगाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जातात, असे कृष्णा पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा ते म्हणाले, सदस्य वाढवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. परीक्षा नियमित घेण्यासाठी पत्रव्यवहार करून मार्ग काढला जाणार आहे. महावितरणच्या भरतीत मराठा समाजाच्या उमेदवारांना न्याय मिळावा, २०१९मधील पीएसआय भरतीपासून ६० मराठा उमेदवार वंचित आहेत, असे रोहिणी काळे, ज्ञानेश्वर नाईकवाडे यांनी सांगितले. त्यावर पूर्ण माहिती द्या. हा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजेंनी दिले.\n२१८१ मराठा मुले भरती होऊनही वंचित आहेत. हा प्रश्न मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवला आहे. दिल्लीकडे हा प्रश्न प्रलंबित आहे. लवकरच यावर मार्ग निघेल, असे ते म्हणाले. परिषदेचे आयोजक रमेश केरे पाटील औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम तातडीने सुरु करण्यासाठी मनपाला सूचना करावी, अशी मागणी केली.\nमहापुरुषांची बदनामी करणारे, चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने कायदा कठोर करावा, अशी मागणी मी करणार आहे. गडकिल्ले संव���्धनासाठी आम्ही मोहीम राबवतोय, आपणही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/raj-thakre-information/", "date_download": "2021-07-25T08:26:35Z", "digest": "sha1:ZU6I5AJDFIERUNG27YGTMAQE53AHEJJP", "length": 20053, "nlines": 120, "source_domain": "khaasre.com", "title": "राज ठाकरे झंझावाती राजकारणी ते हळवा कलावंत.. विकास शिरपूरकर यांचा लेख", "raw_content": "\nझंझावाती राजकारणी ते हळवा कलावंत…\nएक झंझावात किंवा वादळ म्हणा हवं तर. राज ठाकरे यांचं नुसतं नाव उच्‍चारलं तरी मराठी माणसाच्‍या (बहुतांश) मनात मराठीचा स्‍वाभिमान जागा होतो. तर अमराठी विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारींच्‍या मनात रागाची किंवा द्वेषाची भावना. अनेक वर्ष राखेखाली धगधगत असलेल्‍या मराठीच्‍या मुद्याला राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे आंदोलन उभे राहिले.\nजहाल राजकारणी म्हणून सर्वपरिचित असलेल्‍या राज ठाकरे यांच्‍यात एक हळव्‍या मनाचा कलावंतही दडला आहे. हे फार कमी जणांना ठावूक असेल. त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. राज यांच्‍या या व्‍यक्तीमत्वाबद्दल… …\nकणखर आणि खंबीर राजकारण्‍यामागे एक हळूवार मनाचा कलावंतही दडलेला आहे. हे ब-याच कमी जणांना माहीत असावं. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात ठाकरे कुटुंबीय जितके जहाल आणि वादग्रस्‍त म्हणून ओळखले जातात. तितकाच त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. ठाकरे घराण्‍यातून रक्तातच उतरलेला हा कलेचा गूण राज यांच्‍यासाठी तरी कसा अपवाद ठरणार.\nअवघ्‍या महाराष्‍ट्राचे वैचारिक प्रबोधन करणा-या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्‍या विचारांचे बाळकडू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्‍यातील जहाल राजकारण्‍याचा वारसा घेऊन वाढलेल्‍या राज यांच्‍यावर लहानपणापासूनच कलेचे संस्‍कारही झाले आणि म्‍हणूनच राज हे राजकारण्‍या इतकेच व्‍यंगचित्रकार म्हणूनही सर्वपरिचित आहेत.\nराज यांचे पिताश्री स्‍व.श्रीकांत ठाकरे हे स्‍वतः मराठीतील एक चांगले संगीतकार होते. तर काका बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक व्‍यंगचित्रकार.\nश्रीकांत आणि कुंदा ठाकरे यांच्‍या पोटी 14 जून 1968 रोजी जन्‍मलेल्‍या राज यांचे शिक्षण मध्‍य मुंबईतील बाल मोहन विद्या मंदिरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्‍या राज यांनी महाविद्��ालयीन शिक्षण सर जे.जे स्‍कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.\nआपण राजकारणात आलो नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्ने स्‍टुडिओसाठी कार्टून केले असते असे ते नेहमी म्हणतात. चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफीचीही त्‍यांना आवड आहे. राज यांचा हा गुण त्यांच्‍या मुलातही उतरला आहे. तर चुलत भाऊ उध्‍दव एक चांगला फोटोग्राफर आहे. उध्‍दवचा मुलगा आदित्‍य उत्तम कवी आहे.\nमराठीतील प्रख्‍यात अभिनेते मोहन वाघ यांच्‍या कन्‍या शर्मिला यांच्‍याशी राज यांचा विवाह झाल्‍याने तिकडूनही त्यांची कलेशी नाते जोडले गेले आहे.\nएक कलावंत अणि व्‍यंगचित्रकार म्हणून महाविद्यालयीन काळात आपल्‍या करीअरकडे पाहणा-या राज यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना या संघटनांची बांधणी करणा-या राज यांनी नंतरच्‍या काळात शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केली. मराठीच्‍या मुद्यावरून देशभर रान पेटविणा-या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील तगड्या पक्षांनाही घाम फोडणा-या राज आता राजकारणात पूर्णवेळ बिझी असले तरीही त्यांच्‍यातील कलावंत त्यांनी जपून ठेवला आहे. म्हणूनच आपल्‍या पक्षाची वेबसाईट तयार करताना त्यात एक कप्‍पा व्‍यंगचित्रांसाठी ठेवण्‍यास ते विसरले नाहीत.\nठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःला समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला, असे दिसते आहे.\nशिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला.\nराज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स २००६, च्या मार्च महिन्यात ���िवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्‍न करीन, अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.\nराज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ” महाराष्ट्र नवनिर्माण सेना ” ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.\nउत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका –\nराज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्‍या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला.\nत्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली.\nलालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्‍यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभव आहे असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता जागृत करण���याचा प्रयत्‍न केला.\nजपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत येथील मराठी संस्कृतीत सामील होत नाहीत व उलटे मराठीला हीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अशा प्रकारची आरोपवजा टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतींतून स्पष्टपणे केली.\nराजा जर कलागुणांचा चाहता असेल तर त्या राज्‍याचा उत्कर्ष लवकर होतो, असे पूर्वीच्‍या काळी म्हटले जात असे आणि म्हणूनच कलेला राजाश्रय मिळावा असा प्रयत्‍न केला जाई. आधुनिक काळात राजप्रथा संपली असली तरीही हेच सुत्र राज्यकर्त्‍यांना लागू होऊ शकते. म्हणूनच मराठी माणसाला त्यांच्‍यातील राजकारण्‍यासोबतच कलावंतही तितकाच जवळचा वाटतो.\nपॅरा कमांडो म्हणजे काय \nया 10 क्षेत्रामध्ये भारत जगातील कुठल्याही शक्तिशाली देशाला हरवू शकतो..\nया 10 क्षेत्रामध्ये भारत जगातील कुठल्याही शक्तिशाली देशाला हरवू शकतो..\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/poco-m2-reloaded-has-launched-in-india", "date_download": "2021-07-25T10:46:47Z", "digest": "sha1:FGQRFJJDKB3KLGNYR3GGHCA3N2UI2HQF", "length": 6473, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | क्या बात है! POCO M2 Reloaded भारतात झाला लाँच; Redmi ला देणार टक्कर", "raw_content": "\n POCO M2 Reloaded भारतात झाला लाँच; Redmi ला देणार टक्कर\nनागपूर : पोको एम 2 रीलोडेड भारतात लॉन्च करण्यात आला आहे, आम्हाला कळवा की पोको एम 2 भारतात आधीपासून अस्तित्वात आहे परंतु कंपनीने रीलोडेड टॅगसह नवीन फोन सादर केला आहे. अशा परिस्थितीत हा फोन रेडमी 9 प्राइमशी स्पर्धा करेल. हे दोन्ही फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात.\nहेह�� वाचा: शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...\nवास्तविक, पोको एम 2 रीलोडेडची किंमत 9499 रुपये आहे, जी रेडमी 9 प्राइमपेक्षा 500 रुपये स्वस्त आहे, कारण रेडमी 9 प्राइमची किंमत 9,999 रुपये आहे. पोको एम 2 च्या जुन्या व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे, जी 6 जीबी रॅम देते. पोको एम 2 रीलोडेडच्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलताना यात 5000 एमएएच बॅटरी, 6.53 इंचाची डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलिओ जी 80 चिपसेट आहे.\nपोको एम 2 रीलोडेड स्मार्टफोन 6.53-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले वेगळ्या वॉटरड्रॉप नॉचसह येतो. हेलियो जी 80 चिपसेटसह, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. त्यादरम्यान, मायक्रोएसडी कार्ड कार्ड सुविधा उपलब्ध आहे. किंवा फोन म्हणजे 5000 मिमी बॅटरी, जी 18 व्हेचेया व्हेगन चार्जर. होय फोन Android 10 आधारित MIUI 12 वर कार्य करतो.\nहेही वाचा: प्राणवायू घेऊन पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेस; उपराजधानीला मिळाले तीन टँकर\nredmi 9 प्राइमची वैशिष्ट्ये पोको एम 2 रीलोडेड प्रमाणेच आहेत आणि फक्त रंगात फरक आहे. पोको एम 2 रीलोडेड दोन रंगांच्या प्रकारांमध्ये आढळले आहेत, जे ग्रेश ब्लॅक आणि बहुतेक ब्लू पर्याय आहेत. त्याच वेळी रेडमी 9 प्राइम मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराइज फ्लेअर कलर्समध्ये आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/thackeray-slaps-government-there-will-be-final-year-exams-supreme-court-decision/", "date_download": "2021-07-25T10:04:20Z", "digest": "sha1:U5BMFBOVR7KY3G4SFFO7AIWW23QZ3HKC", "length": 4893, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - News Live Marathi", "raw_content": "\n अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\n अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nकोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. हा वाद कोर्टात गेला होता आता कोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा दणका ��ानला जात आहे.\nदेशात तसेच राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून होत होती. यासाठी याचिका देखील दाखल झाल्या होत्या. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती. मात्र आता या निर्णयामुळे परीक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.\nअनेक विद्यार्थी संघटनेने देखील याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये मोठा संघर्ष देखील झाला सुरू होता. यावरून केंद्रावर अनेकांनी टीका देखील केली.\nRelated tags : Korona कोरोना Last year exams आदित्य ठाकरे ठाकरे सरकार न्यायालय\nकाँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन; जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी\nआता मी आणि माझं कुटुंब आत्महत्या करतो, मग याला जबाबदार कोण- रिया चक्रवर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/bakula-marathi-translation-of-and-gently-falls-the-bakula-by-sudha-murthy/", "date_download": "2021-07-25T10:05:19Z", "digest": "sha1:ZNAY2WHNVNKFHT5N6IQRXAM4JCQFKLSV", "length": 28398, "nlines": 141, "source_domain": "yashwantho.com", "title": "बकुळा – श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष | कादंबरी | Sudha Murthy | Marathi Translation | YashwantHo.com", "raw_content": "\nबकुळा – श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nगेल्या काही वर्षांपासून श्रीमती ही श्रीकांत देशपांडे यांची अत्यंत कार्यक्षम अशी पर्सनल सेक्रेटरी बनलेली होती. भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्पोरेट जगतात श्रीकांतचे नाव सर्वतोमुखी झालेलं होतं. ऑफिसात त्याची प्रिया नावाची सेक्रेटरी होतीच, पण त्याला घरातही एका स्मार्ट, विश्वासू आणि मूलभूत जबाबदाऱ्या पेलू शकणाऱ्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमान व आज्ञाधारक अशा सेक्रेटरीची गरज होती. श्रीमती बुद्धिमान होती, ती मदतीला सतत तयार असे. तिची समज व बुद्धीची झेप अनन्यसाधारण होती. त्यामुळेच श्रीकांतच्या पाठीशी तिचा भक्कम आधार होता. श्रीकांतच्या कामाचा आवाका व त्याची कठोर परिश्रम करण्याची क्षमता याविषयी तिला नितांत आदर होता. त्याला मदत करणं, ही तिला आपली नैतिक जबाबदारी वाटायची. आता तिच्यावर श्रीकांतचे ऑफिशियल पाहुणे आणि मित्रपरिवार यांच्या आगतस्वागत करण्याची आणखी एक मोठी जबाबदारी येऊन पडली होती. त्याचप्रमाणे त्याचा सर्व ऑफिशियल पत्रव्यवहा��� तीच सांभाळत असे. सगळ्या पत्रांमधून मजकूर तिनेच लिहिलेला असे. श्रीकांत फक्त नंतर त्यावर एक नजर टाकून स्वाक्षरी करत असे.\nश्रीकांतला श्रीमतीपेक्षा चांगली असिस्टंट मिळणं शक्यच नव्हतं. कारण हे असलं काम इतक्या विचारपूर्वक, इतक्या काटेकोरपणे कुणीच केलं नसतं. श्रीमती ते करायची ते काही पैशाच्या आशेने नाही तर केवळ श्रीकांत वरच्या प्रेमापोटी.\nपण श्रीमती श्रीकांतची फक्त असिस्टंट नव्हती. त्याआधी ती त्याची बायको, प्रेयसी, मैत्रीण होती. श्रीमती श्रीकांत देशपांडे.\nश्रीकांत आणि ती पहिल्या इयत्तेपासून एकाच वर्गात होते, एकमेकांचे शेजारी होते. पण दोन्ही कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या वैर चालत असल्यामुळे लहानपणापासूनच इतर लोकं श्रीमती आणि श्रीकांतकडे ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, अशाच दृष्टीने बघत असत. पण नेमकी हीच गोष्ट श्रीमतीला रुचत नसे. तिचं म्हणणं असे की, ‘श्रीकांतला हरविण्यासाठी मला पहिला क्रमांक नकोय. मी अभ्यास करते तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी.’\nदहावीच्या बोर्डावेळी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना त्यांच्या दहावीच्या निकालाची, पहिलं कोण येणार याची उत्सुकता होती. श्रीकांतची आई आणि श्रीमतीची आज्जी, ज्यांनी या दोन घराण्यांचं वैर जपलं होतं त्या तर एकमेकींना कमीपणा दाखवायला एकदम उत्सुक होत्या.\nतसा श्रीकांत देखील बुद्धिमान आणि अभ्यासात फार हुशार होता पण दोघांचा स्वभाव मात्र एकदम वेगवेगळा होता. तो पुष्कळ बोलका होता, महत्वाकांक्षी होता आणि त्याच्या ठायी आत्मविश्वास ही जबरदस्त होता. याउलट, श्रीमती फार हळवी होती. ती स्वभावाने मितभाषी, काहीशी संकोची होती. अवघ्या पंधराव्या वर्षीही तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या संन्यासिनीला शोभेल असा होता. तिला कधीही कोणत्याही गोष्टीचा बडेजाव करणं आवडायचं नाही. सुखाचाही नाही आणि दुःखाचाही नाही. श्रीकांतचं याच्या बरोबर उलटं होतं. त्यामुळेच दहावीच्या बोर्डात तो दुसरा आला याच्या आनंदापेक्षा श्रीमती बोर्डात पहिली आली यामुळे तो जास्त निराश झालेला. श्रीमती मात्र एकदम शांत होती. आपलं यश तिने मोठ्या सहजतेने स्वीकारलेलं.\nया अशा परिस्थितीत आणि त्यांच्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दुष्मनीमध्येही श्रीकांत श्रीमतीची मैत्री, प्रेमकहाणी फुलली. तीदेखील त्या द���न घरांच्या मध्ये असलेल्या बकुळीच्या झाडाच्या साक्षीने.\nखरंतर ते दोघं एकमेकांशी फार बोलत नसत. पण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एक अनामिक ओढ जागृत झाली होती. कदाचित हा दोघांच्या वयाचा परिणाम होता किंवा मित्र-मैत्रिणींच्या चिडवण्याचा. पण एका प्रवासात झालेल्या अनपेक्षित भेटीमध्ये, साधे, सरळ पण ठाम विचार असलेली, वागण्यात कोणताही कुत्रिमपणा नसलेली, हृदयापासून बोलणारी श्रीमती आपल्यापेक्षा खरोखरच हुशार आहे, असं श्रीकांतला मनापासून वाटलं आणि तिची अधिक ओळख करून घेण्याची त्याला मनापासून ओढ वाटली. श्रीमतीलाही श्रीकांतच्या एकलक्षी, मेहनती असण्याचं फार कौतुक वाटायचं. तिला खात्री होती की, त्याच्या याच गुणांमुळे तो अगदी थोड्याच दिवसात त्याला काय पाहिजे ते प्राप्त करू शकेल.\nआणि झालंही तसंच. श्रीकांतच्या निर्धारानुसार त्याला मुंबईच्या आय.आय.टी.त प्रवेश मिळाला आणि धारवाडची वेस ओलांडून तो पहिल्यांदाच ५ वर्षांसाठी मुंबईला गेला. श्रीमतीचे मात्र असे कोणतेही मोठे बेत नव्हते. ती इतिहासाची विद्यार्थिनी होती. तिला साहित्याची आवड होती. इतिहास, संस्कृत, इंग्रजी हे तिचे आवडीचे विषय होते. ‘आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडते, तीच केली पाहिजे’ हे तिचं तत्व होतं आणि आयुष्यात शिक्षण आणि लग्न या दोन गोष्टींबाबत स्वतः निर्णय घ्यायला हवेत, असं तिचं ठाम मत होतं. म्हणून अगदी ठरवून तिने आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. ‘बोर्डात पहिली येऊनसुद्धा ती आर्ट्सला आली’, असं जेव्हा इतर विद्यार्थी तिच्याकडे बोट दाखवून बोलायचे तेव्हा तिला गंमत वाटायची.\nश्रीकांत मुंबईला गेला म्हणून त्यांच्यातलं अंतर वाढलं नाही. आधी जशा त्यांच्या बकुळाच्या झाडाजवळ सर्वांच्या नकळत भेटीगाठी व्हायच्या तसाच आता त्यांचा पत्ररूपी संवाद होऊ लागला. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तो तिला पत्र पाठवायचा आणि पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात ती त्याला.\nती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूक असं बकुळीचं फुल आठवणीने पाठवायची. त्याने ते प्रत्येक फुल जपून ठेवलं होतं. तिचं प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलांची साथसंगत आपल्याला जन्मभर असणार आहे, ही उमेद.\nसुधा मूर्तींच्या ‘बकुळा’ या पुस्तकाची कथा खरंतर श्रीकांत श्रीमती एकत्र येतात की नाही, यावर ना���ीये. त्यांच्या एकत्र येण्याचा प्रवास तर सुधा मूर्तींनी खूप सुंदर रेखाटला आहे. पण त्यापुढील प्रवास फार अस्वस्थ करणारा, काळजाला घरं पाडणारा आहे.\nसुधा मूर्तींच्या इतर कथांप्रमाणेच ही कथाही खूप उत्कंठा वाढवणारी, छोटीशी, पात्र ठळकपणे रंगवलेली आणि पूर्ण वाचून होईपर्यंत पुस्तक खाली ठेववणार नाही, अशीच आहे. सुधा मूर्तींच्या ‘And Gently Falls The Bakula’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. मूर्तींच्या लेखनकौशल्यामुळे आणि लीना सोहोनींच्या सुंदर अनुवादामुळे कथेतील पात्र आणि प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभे राहतात.\nधारवाड, हुबळीचा इतिहास, मध्ये-मध्ये आलेले इतिहासकालीन संदर्भ व देशविदेशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती तर इतकी सुंदररित्या मांडलीये की सुधा मूर्तींच्या इतिहासाच्या ज्ञानाचं फार कौतुक वाटतं. त्याचसोबत कॉर्पोरेट क्षेत्राची सफरही पुस्तकाच्या माध्यमातून होते. कॉर्पोरेट क्षेत्रातील मानसिक ताण-तणाव, स्पर्धा, सत्तेची नशा यांचं पुस्तकातील चित्रण फार अस्वस्थ करणारं आहे.\nसुरुवातीला माणसं पैशासाठी काम करतात. पण हळूहळू पैशाचं स्थान दुय्यम होत जाऊन माणूस सत्तेसाठी काम करू लागतो. सत्ता, पद, प्रतिष्ठा याची त्याला नशा चढते. कोणत्याही महत्त्वाकांक्षी व्यक्तीला या सर्व गोष्टींची जणू चटक लागते. तो त्यांच्या आहारी जातो, माणूस जितका जास्त काम करतो, तेवढी जास्त सत्ता त्याच्या हाती येत जाते. अशा माणसाला आपल्या कामाव्यतिरिक्त बाहेरच्या जगातील कोणत्याही गोष्टीविषयी काहीही रस राहत नाही. एक यश:प्राप्तीचं पान वगळता त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाची राहिलेली सगळीच पानं कोरी असतात.\nदिवसातला जास्तीत जास्त वेळ श्रीमती सोबत व्यतीत करावा असं वाटणारा श्रीकांत ते आपल्यावाचून कंपनीचं पान हलणार नाही, असं स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा, यशाच्या प्राप्तीसाठी काळावेळाचं, कुटुंबाचं बंधन न पाळणारा, सांसारिक गोष्टींची दखल न घेणारा, “जगानुसार बदलायला हवं, हृदयाने नाहीतर मेंदूने विचार करायला हवा” या विचारांचा श्रीकांत आणि इतिहासातील घटना आठवून भावविवश होणारी, परदेशातील डॉक्टरेट करण्याची संधी श्रीकांतसाठी डावलणारी, “जेव्हा मेंदूपेक्षा हृदय वरचढ होऊन बसतं, तेव्हा माणसाचं मन व्यवस्थित काम करत नाही” तसेच “आयुष्यात सौंदर्य, स��्ता, पैसा, स्वास्थ्य, तारुण्य या गोष्टी चिरस्थायी नसतात. खरी टिकणारी श्रीमंती ही ज्ञानाची श्रीमंती असते. आपण ही श्रीमंती जेवढी दुसऱ्यांमध्ये लुटतो, तेवढी ती वृद्धिंगत होत जाते” या विचारांवर कायम ठाम असणारी श्रीमती आणि त्या दोघांच्या नात्यांचा प्रवास म्हणजे ही कथा.\nया प्रवासातून सुधा मूर्तींनी फार सुंदर संदेश दिलाय. संसाराच्या दोन चाकांमधील एक चाक जेव्हा दुसऱ्याचा विचार न करता, मागे वळून न बघता पुढे धावत राहतं, तेव्हा काय होतं, हे सांगणारी ही कथा.\nपुस्तकात लिहिलंय तसं, ‘कुणावर माया करण्यासाठी सौंदर्य किंवा बुद्धिमत्तेची गरज नसते. परस्परांवरचं प्रेम आणि गाढ विश्वासाची तिथे गरज असते. कोणत्याही नातेसंबंधात परस्परांविषयीचा जो दृढ विश्वास निर्माण होतो, तो असा या मायेतून, प्रेमातूनच निर्माण होतो.’ खरंय ना\nपुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा\nपुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.\nवाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.\nवाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.\nअश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)\nता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.\nता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\nतुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nठाम निर्णय कसे घ्यायचे\nफ्लाइंग सिख – द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र\n‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक\nआम्ही Facebook वर सुद्धा आहोत\nप्रत्येक पोस्टची अपडेट मिळवण्यासाठी खाली SUBSCRIBE करा\nसोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा\nगोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी\nमी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह\nमराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील\nबाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके\nप्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nप्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’\nमॅक्झिम गोर्की – आई\nवाचनाची आवड जपण्यासाठी, वाचनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आमच्या प्रत्येक पोस्टची पहिली अपडेट मिळवण्यासाठी, SUBSCRIBE करा\n यशवंतहो.com वर आपलं स्वागत\nविविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.\nWhatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.\nचांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/14/nana-patekar-will-play-in-this-special-part-of-karmaveer-who-will-become-a-millionaire/", "date_download": "2021-07-25T08:48:13Z", "digest": "sha1:MJ6M3ET7Y7NFAOBY7NO7JRT4I3T3KOX5", "length": 10334, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर ! - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nकोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर \nJuly 14, 2021 July 14, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअभिनेते नाना पाटेकर, कोण होणार करोडपती, सचिन खेडेकर, सोनी मराठी\nपुणे : सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून कोण होणार करोडपातील चांगला प्रतिसाद मिळत आहे , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत ��हेत . हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक अर्थबळ देत आहेत. कोण होणार करोडपती मध्ये आठवड्यातून १ दिवस कर्मवीर विशेष भाग असतो . पहिल्याच आठवड्यात शनिवारी १७ जुलै च्या भागात पद्मश्री अभिनेते नाना पाटेकर कर्मवीर म्हणून येणार आहेत.\nनाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला आहे . कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत . नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून ते कारगिल युद्धात देखील सहभागी होते . त्यांनी आपले कारगिल युद्धातील काही अनुभव सांगितले नानां च्या वडिलांबद्दल नाना कधीही फार व्यक्त होत नाहीत पण खेडेकरांनी या मुद्द्याला हात घालून नानां ना बोलते केले आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले अनेक किस्से , कविता , बालपणीच्या आठवणी , शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडणार आहेत .\nकर्मवीर या भागात स्पर्धक येऊन समाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून त्यांना देऊ करतात आता नाना नेमका कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे . पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वत पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहल्याला मिळतीन याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.\nघरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे . कोण होणार करोडपती टीव्ही वर पाहता पाहता प्रेक्षक खेळू शकतात . कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’आणि जिंकू शकतात १ लाख रु. आणि हॉटसीटवर येण्याची संधी पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भाग येत्या शनिवारी १७ जुलै रोजी फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर .\n← राज्यात आणखी चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता\nBig News – राज्यात लवकरच MPSC मार्फत 15 हजार पदांसाठी नोकरभरती →\nकोण होणार करोडपती घेऊन येत आहेत घरबसल्या लखपती होण्याची संधी.\nराहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने १४ व्या वसंतोत्सवाचा समारोप\nचंकी पांडेचा पहिला मराठी चित्रपट ‘विकून टाक’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठी वाहिनीवर\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्��� तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/all-frp-2892-paidby-santaji-ghorpade-sugar-mill/", "date_download": "2021-07-25T09:15:34Z", "digest": "sha1:DPZZMLQMYZBMASEPJRAGRVI55VB7JKBZ", "length": 5642, "nlines": 83, "source_domain": "marketmedia.in", "title": "संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २८९२ रूपये", "raw_content": "\nसंताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २८९२ रूपये\nसंताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २८९२ रूपये\nसंताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २८९२ रूपये\nसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत.\nदरम्यान, गुरुवारी बँकांचा संप व शनिवार दि.२८, रविवार दि.२९ व सोमवार दि.३० बँकांना सुट्टी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवार दि.३ डिसेंबरपासून आपआपली खाती असलेल्या बँकेमध्ये संपर्क साधून बिले घेऊन जावीत, असे पत्रक कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी काढले आहे.\nसर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंती श्री. मुश्रीफ यानी पत्रकात केली आहे.\nस्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळतर्फे अभिवादन\nकोल्हापूरच्या गिर्यारोहकांकडून लिंगाणा सुळका सर\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/ashokrao-pavale-elected-as-maratha-seva-sangh-naigaon-taluka-president-and-santosh-kalyan-as-secretary/", "date_download": "2021-07-25T08:34:39Z", "digest": "sha1:5AZWGXENKXYCMNY5GJTK2MLOKPDOBPZA", "length": 16045, "nlines": 146, "source_domain": "mh20live.com", "title": "मराठा सेवा संघ नायगाव तालुकाध्यक्ष पदी अशोकराव पवळे तर सचिवपदी संतोष कल्याण यांची निवड – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/मराठवाडा/मराठा सेवा संघ नायगाव तालुकाध्यक्ष पदी अशोकराव पवळे तर सचिवपदी संतोष कल्याण यांची निवड\nमराठा सेवा संघ नायगाव तालुकाध्यक्ष पदी अशोकराव पवळे तर सचिवपदी संतोष कल्याण यांची निवड\nनांदेड:मराठा सेवा संघ नायगाव नविन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी नायगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. जीवन चव्हाण होते.निवड निरीक्षक म्हणून मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष उध्दवराव पाटील सुर्यवंशी, जिल्हा सचिव रमेश पवार जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. संजय लोंढे,संघटक सुधाकर थडके यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख एम.जी कदम,अशोक बावणे,राजु बावणे,बंडु उर्फ दत्ता पाटील आदींची उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्य विनम्र अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने झाली. बैठकीचे प्रास्ताविक अशोकराव पवळे यांनी केले.सदर बैठकीतील उपस्थित समाज बांधवांस सखोल आणि विस्तृतपणे मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव रमेश पवार यांनी केले, त्यांनी मराठा सेवा संघाचे ध्येय धोरणे व वाटचाल, पंचसुत्री यावर प्रकाश टाकला आणि गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता निर्माण करण्याचे आवाहन केले.यानंतर मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष उध्दवराव पाटील सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी मनोगतातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून युगनायक अॅड पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी मराठा समाजाचा मन,मनका, मेंदू सशक्त केलेला असुन सिंधखेड येथील भव्य दिव्य प्रस्तावित जिजाऊ सृष्टीसाठी आणि नांदेड नवा मोंढा येथे गोर गरीब हुशार मुलींच्या शिक्षणासाठी तयार होत असलेले १०० मुली राहतील अशी चार मजली देखणी इमारत सर्व सुख सुविधेसह वसतिगृहासाठी मदत निधी उभा करावा आणि समाज प्रबोधन पर्व चालवावे असे सांगितले. याच बैठकीत सर्वानुमते मराठा सेवा संघ नायगाव तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःला झोकून देवून समर्पक आणि निस्वार्थ भावनेतून अवितश्रांतपणे सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे केंद्र प्रमुख अशोकराव पवळे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून तरूण तडफदार नेतृत्व संतोष कल्याण, कार्याध्यक्षपदी देविदासराव जाधव, कोषाध्यक्षपदी नारायणराव शिंदे, तालुका उपाध्यक्ष म्हणून गंगाधर चव्हाण, प्रवक्ता पदी नागनाथ वाढवणे,सल्लागार म्हणून व्यंकटराव जाधव, जिल्हा संघटकपदी प्रा.डाॅ. जीवन चव्हाण यांची निवड करण्यात आली.नुतन तालुका कार्यकारिणी सर्व पदाधिकारयांचे मराठा सेवा संघ नांदेड दक्षिणच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीचे सुरेख सुत्रसंचालन जाधव डी.टी. यांनी केले तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले बैठकीस बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.\nतरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे\nवडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nअंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारीरविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nमहाआवास योजनेतील 1562 घरकूलांच्या चाव्या लाभधारकांना सुपूर्त\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nतरुणांनी आध्यात्मिकतेकडे वळणे गरजेचे आहे… ह.भ.प.लक्ष्मण उबाळे\nवडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nअंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारीरविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nमहाआवास योजनेतील 1562 घरकूलांच्या चाव्या लाभधारकांना सुपूर्त\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nविद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची डॉ.कुलगुरू येवले यांच्याकडे मागणी\nछत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जयंतीनिमित्त तात्पुरता पुन्हा चबूतऱ्यावर बसवावा माजी नगरसेवक अभिजीत देशमुख यांची मनपा आयुक्तांकडे मागणी\nकरोनातही मराठा समाज आक्रमक ; बोलक्या मोर्चाने सरकारला घाम फोडला\nकेंद्र सरकारने केलेल्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द – डॉ. संजय लाखे-पाटील\nशेंदाड कार्यकर्त्यांचा भयताड हल्ला निषेधार्य संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी – वैभव स्वामी\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून\nगोठ्यात घुसून वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा\nअंबड येथे महावितरण अंबड उप-विभाग अंतर्गत कृती समिती संघटनातर्फे काम बंद आंदोलन\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41677", "date_download": "2021-07-25T08:44:04Z", "digest": "sha1:BPDT5BA7GL7JR5V4OHTDAIVCF33TVWRR", "length": 4638, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स��मरणिका आवाहन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्मरणिका आवाहन\nBMM अधिवेशनाचा अविभाज्य भाग म्हणजे 'स्मरणिका'. स्मरणिका साहित्यासाठी आवाहन हे BMM संकेत स्थळावर येथे http://bmm2013.org/conventionactivities/bmm-smaranika.html उपलब्ध आहे. आम्हाला आतापर्यंत साहित्य मिळालेले आहे पण जूनही दर्जेदार साहित्याची नितांत गरज आहे. आपण स्मरणिकेसाठी साहित्य पाठविले तर आम्हाला मदत होईल. ह्याबरोबरच काही व्यंगचित्रे पण हवी आहेत. हे साहित्य संकेत स्थळामार्फात पाठवता येईल किंवा हस्तलिखीत साहित्य souvenir@bmm2013.org येथे ईमेल द्वारे पाठवता येईल.\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - सल्ला नोटांविषयी vishal maske\nयमक मात्रा जुळवून एक गझल लिहावी म्हणतो गणेश पावले\nआपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर वरदा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-25T10:43:04Z", "digest": "sha1:UBOPTRYGXCO7JFUZDHJVW3CX7MEI6CTC", "length": 8156, "nlines": 111, "source_domain": "ejanshakti.com", "title": "फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्वीटरवर ट्रेंड ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nफडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्वीटरवर ट्रेंड \nफडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्वीटरवर ट्रेंड \nमुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. फडणवीस यांच्यावर सोशल मीडिया तसेच विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ट्वीटरवर फडणवीस “पूर्व मुख्यमंत्री” ट्रेंडवर असून देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहे. गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,” असे अमित शहा यांनी ट्वीट केले आहे.\nमहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर आपणांस ���त्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना🙏🏼 pic.twitter.com/bmxOphnXea\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nमहाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा \nराज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा..💐@Dev_Fadnavis pic.twitter.com/cb1obycPAI\nमहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nपिंपरीतील तीन संख्ख्या भावांचा कोरोनामुळे एकापाठोपाठ एक मृत्यू\nभुसावळात टीव्ही दुकान फोडले : दोघे आरोपी जाळ्यात\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/pm-narendra-modi-awarded-ig-nobel-prize-2020-for-medical-education/articleshow/78250623.cms", "date_download": "2021-07-25T09:17:00Z", "digest": "sha1:WWO67DJCRE2PGXCMSR3RZCG6CLMO6ITW", "length": 14379, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIG Nobel विजेते PM मोदी दुसरे भारतीय पंतप्रधान; 'या' कारणासाठी असतो पुरस्कार\nPM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना IG Nobel पुरस्कार मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. काहींनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले आहे. मात्र, हा IG Nobel पुरस्कार नेमका कशासाठी हे घ्या जाणून...\nIG Nobel मिळालेले PM मोदी दुसरे भारतीय पंतप्रधान\nलंडन: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर काही दिवसांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही IG Nobel पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली. असा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. मात्र, या पुरस्कार प्रतिष्ठेचा नसून व्यंगात्मक अथवा उपहात्मक असतो.\nअनल्स ऑफ इम्पोर्टेबल रिसर्च (Annals of Improbable Research) या द्विमासिकाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. हे द्विमासिक विनोदी, व्यंगात्मक विनोदी भाष्य करणारे आहे. या द्विमासिकाचे संपादक आणि सह-संस्थापक मार्क अब्राहम्स यांनी १९९१मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली होती. अवैज्ञानिक विचारांशी निगडीत असलेल्या बाबींवर या पुरस्काराद्वारे उपहासात्मक टिप्पणी केली जाते. त्यामुळे या पुरस्काराकडे कोणी लक्ष देत नसले तरी चर्चा मात्र, जोरदार होते. प्रतिष्ठेच्या नोबल पुरस्काराप्रमाणेच या पुरस्कारात विविध विभाग असतात. IG Nobel शांततेचा पुरस्कार हा भारत-पाकिस्तानला देण्यात आला आहे.\nवाचा: विषयाचे भलतेच 'गांभीर्य'; नारळाच्या झाडावर चढून मंत्र्यांनी दिले भाषण\nवाचा: भारत-चीन वादात मध्यस्थीमुळे रशियाला होणार 'हा' फायदा\nपंतप्रधान मोदींना पुरस्कार का\nहा पुरस्कार मिळवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. देशभरात बेरोजगारी, स्थलांतरीत कामगार, मजूरांची संख्या त्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीबाबत विरोधी पक्षाकडून सरकारला विचारणा होत आहे. मात्र, सरकारने अशी कोणतीही आकडेवारी नसल्याचे सांगितले आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सांगितलेले उपाय आणि त्याची ज्या पद्धतीने जाहिरात करण्यात आली व मोठ्या प्रमाणावर केलेल्या जनजागृतीसाठी यश मिळवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे या मासिकाच्यावतीने सांगण्य��त आले.\nवाचा: नेपाळची वळवळ सुरूच; कालापानी, लिपुलेखवर दावा करण्यासाठी खेळणार 'हा' डाव\nयाआधी वाजपेयींना मिळाला होता पुरस्कार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. वाजपेयी यांच्या कार्यकाळात १९९८मध्ये अणू चाचणी घेण्यात आली होती. जगात शांतता नांदावी यासाठी अणूचाचणी घेत भारत आण्विकदृष्ट्या स्वावलंबी झाला असल्याचे वाजपेयी यांनी म्हटले होते. आक्रमकपणे शांततेचा पुरस्कार केल्याबद्दल वाजपेयींना आयजी नोबेल देण्यात आला होता.\nवाचा: सौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nयाआधी अनेक राजकीय नेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, तुर्कस्तानचे राष्ट्रपती रजब तैयब एदुर्गान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्राझाीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो आदींचा समावेश आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगरीब देशांचा प्रयोगशाळा म्हणून वापर; चीनची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश 'मन की बात'मध्ये PM मोदी म्हणाले, 'करोना गेलेला नाही....'\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nसिनेमॅजिक राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये पोलिसांना सापडलंय गुप्त कपाट, अनेक खुलासे होण्याची शक्यता\nचंद्रपूर जंगलात बैलांना चरायला घेऊन गेलेल्या गुराख्यासमोर अचानक वाघ आला, अन्...\nठाणे महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिका धावली; करोना चाचणी, ताप सर्वेक्षण करणार\nLive Tokyo Olympics 2020: करोनाची लागण झाल्याने हा खेळाडू टोकियो ऑलिम्पकमधून झाला बाहेर\nसिनेमॅजिक हिंदी मालिकेच्या सेटवर 'या' मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला होता चोरीचा आरोप\nन्यूज काय झालं होतं मनु भाकरच्या बंदुकीला प्रशिक्षकांनी दिली मोठे अपडेट\nदेश महाराष्ट्रात दरड कोसळून एकूण १०० हून अधिक मृत्यू, NDRF च्या ३४ टीम तैनात\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nटिप्स-ट्रिक्स कोण को��� लपून-छपून पाहत आहे तुमचा WhatsApp प्रोफाइल फोटो या ट्रिकद्वारे मिळेल सर्व माहिती\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २५ जुलै २०२१ रविवार : चंद्र आज मकर राशीतून जात असताना अनेक राशींसाठी लाभदायक\nविज्ञान-तंत्रज्ञान Facebook App वर युजर्सना अनुभवता येणार Tokyo Olympic चा रोमांच, पाहा डिटेल्स\nरिलेशनशिप कमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, घटस्फोटानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/has-the-government-mortgaged-discretion-ashish-shelar/", "date_download": "2021-07-25T08:34:56Z", "digest": "sha1:6UGVC727C7PLWFJDNP746MHOMLRYNQKC", "length": 4685, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?- आशिष शेलार - News Live Marathi", "raw_content": "\nसरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय\nसरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय\nकंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे.\nयावरून भाजपाने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा विवेकबुध्दी गहाण ठेवली काय विवेकबुध्दी गहाण ठेवली काय, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी” असं शेलार यांनी म्हटलं आहे.\nभाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. “मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी” असं शेलार यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे.\nRelated tags : Bjp Shivsena शिवसेना आशिष शेलार मदन शर्मा महाराष्ट्र\nकाळ कठीण आहे, पहाटे ३ वाजताही कुणी कॉल केला तरी उचला- चंद्रकांत पाटील\nशेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी- सदाभाऊ खोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/shivsena-recommends-disqualification-khed-panchayat-samiti-members-77813", "date_download": "2021-07-25T09:58:59Z", "digest": "sha1:5ZPBQ5FNTDY34LZ6GYDOIUJT25F57SLX", "length": 18921, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "खेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूमिका महागात - shivsena recommends disqualification of khed panchayat samiti members | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूमिका महागात\nखेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूमिका महागात\nखेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूमिका महागात\nशनिवार, 12 जून 2021\nखेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे शिवसेनेच्या ६ सदस्यांना भोवण्याची चिन्हे आहेत.\nराजगुरुनगर : खेड (Khed) पंचायत समितीचे (panchayat samiti) सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे शिवसेनेच्या (Shivsena) ६ सदस्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण शिवसेनेने गंभीरपणे घेतल्याचे स्पष्ट झाले असून, शिवसेनेच्या बंडखोर ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.\nपक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सहा सदस्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ व १९८७ नुसार अपात्र ठरविण्यात यावे, अशी शिफारस शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. खेड पंचायत समितीचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे हा पत्रव्यवहार दाखल झाला आहे. त्यांनी तो पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १० जूनला पाठविला आहे. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य सुनीता सांडभोर, सुभद्रा शिंदे, वैशाली जाधव, अंकुश राक्षे,अमर कांबळे व मच्छिंद्र गावडे यांच��यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा हा दावा मान्य केल्यास हे सदस्य अपात्र ठरतील. तसेच पुढील किमान ३ वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र राहतील. पक्षाचा आदेश नसताना या सदस्यांनी परस्पर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा दावा प्रस्तावात केला आहे. पक्षाच्या सभापतींवरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानंतर या सहा सदस्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांना ७ दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. त्या नोटिशीला राक्षे वगळता इतर कोणीही उत्तर दिले नाही. त्यानंतर पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली आहे.\nहेही वाचा : अमित शहांनी चार्टर विमान पाठवलेला नेता तृणमूलच्या वाटेवर\nअविश्वास ठरावाच्या निर्णयाला आव्हान देत स्वतः पोखरकर, पंचायत समिती सदस्य अमोल पवार व ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जूनला होणार आहे. तोपर्यंत नवीन सभापती निवडीस स्थगिती देण्यात आली आहे. एकीकडे नवीन सभापती निवड प्रक्रिया थांबली तर दुसरीकडे अपात्रतेची टांगती तलवार अशा कात्रीत शिवसेनेचे बंडखोर सदस्य सापडले आहेत.\nगटनेता हा आपल्या सदस्यांना पाहिजे तेव्हा व्हीप बजावू शकतो. त्या व्हीपचे पालन करणार नाही, तो सदस्य अपात्र होऊ शकतो. खेड पंचायत समितीत शिवसेनेचा गटनेता नसल्याने त्यांना व्हीप बजावता येत नाही, ही खरी अडचण आहे. तसेच, पंचायत समितीतील आठपैकी सहा सदस्य म्हणजे तीन चतुर्थांश सदस्य बाहेर पडले असल्याने, त्यांचा गट हाच पक्षाचा अधिकृत गट होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शिफारस लागू होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीतील मृत्युमुखींच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर\nमुंबई : अतिवृष्टीने राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. महाड तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळून सुमारे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे दरड...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nखळबळजनक : स्फोट घडवून एटीएम फोडले अन्‌ लाखो रुपये लुटले\nपिंपरी : आतापर्यंत एटीएम मशीन कटरने कापून, फोडून वा ते चक्क पळवून नेऊन त्यातील पैसे लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यात स्फोट घडवून...\nबुधवार, 21 जुलै 2021\nराष्ट्रवादीला झटका : सलग दहा वर्षे तालुकाध्यक्ष राहिलेला नेता भाजपत दाखल\nराजगुरुनगर (जि. पुणे) : खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला असून सलग दहा वर्षे पक्षाचे तालुकाध्यक्षपद सांभाळलेले शांताराम...\nसोमवार, 19 जुलै 2021\nमला त्रास दिल्याशिवाय आढळरावांना बरेच वाटत नाही : मोहिते\nआंबेठाण (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यात विकासकामे होत असताना, तिथे विरोध करायचा नाही. पण, खेड तालुक्यात काही विकासकामे व्हायला लागली की आडकाठी घालायची...\nसोमवार, 19 जुलै 2021\nकोल्हेंचा आढळरावांना टोला; त्यांना उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही\nपुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांच्या श्रेयवादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष होत आहे . पुणे- नाशिक महामार्गाच्या खेड घाट...\nसोमवार, 19 जुलै 2021\nशिवसेना अन् राष्ट्रवादीच्या श्रेयवादात आता भाजपची उडी\nपिंपरी : पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळणाच्या कामाच्या श्रेयबाजीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली असताना त्यात आता भाजपनेही उडी घेतली आहे. या कामाचे...\nरविवार, 18 जुलै 2021\nकोल्हे यांचा आढळरावांवर नेम.. पण मुख्यमंत्र्यांवरच राजकीय वार\nराजगुरूनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहेच. पण ते शरद पवारांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल...\nरविवार, 18 जुलै 2021\nमुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर पवारांचा वरदहस्त : डॉ. कोल्हे\nराजगुरूनगर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) मतदारसंघात शिवसेनेने (Shiv Sena) सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर...\nशनिवार, 17 जुलै 2021\nआम्हाला चोर म्हणणाऱ्या सोनवणेंच्या त्रासाला कंटाळून ठेकेदार पळून गेला\nनारायणगाव (जि. पुणे) : आम्हाला चोर म्हणणाऱ्या जुन्नरच्या माजी आमदार शरद सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळून पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळणाचे काम...\nशनिवार, 17 जुलै 2021\nवयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये : कोल्हेंची आढळरावांवर बोचरी टीका\nनारायणगाव (जि. पुणे) : माजी खासदारांविषयी मला आदर आहे. नारायणगाव व खेड बाह्यवळण उदघाटन कार्यक्रमाचे मी त्यांना निमंत्रण देणार होतो. मात्र, त्यांनी...\nशनिवार, 17 जुलै 2021\nकोल्हेंच्या आधीच आढळरावांनी साधला रस्त्याच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त\nनारायणगाव : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्‌घाटन शनिवारी (ता. १७ जुलै) खासदार डॉ. अमोल कोल्हे...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nवकिलाकडून लाच घेताना सरकारी वकिलाला पकडले\nपिंपरीः एका वकिलाकडून साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना खेड (जि. पुणे) सत्र न्यायालयातील सरकारी वकिल (अतिरिक्त सरकारी अभियोक्ता) देवेंद्र मधूकर...\nबुधवार, 14 जुलै 2021\nखेड पंचायत समिती shivsena अनिल देसाई महाराष्ट्र maharashtra जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक उच्च न्यायालय high court\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jedhecollege.ac.in/Facilities.aspx", "date_download": "2021-07-25T08:16:15Z", "digest": "sha1:2G4P7TLES4XY5HUPI32D7WM4HEUOJDLD", "length": 18506, "nlines": 247, "source_domain": "jedhecollege.ac.in", "title": "S.B.B alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College", "raw_content": "\n\"बहुजन हिताय बहुजन सुखाय\"\nएप्रिल / मे 2021 या सत्रातील सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ बाबत\nमहाविद्यालयातील सर्व नियमित आणि बॅक लॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्रात होणाऱ्या म्हणजेच मार्च / एप्रिल 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे आयोजन जून 2021 मध्ये होणार आहेत. सदर परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरण्याची ऑन लाईन लिंक विद्यापीठ परिपत्रकानुसार दिनांक 15/05/2021 पासून सुरु होत आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 30/05/2021 अशी दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा फॉर्म विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर भरावयाचा आहे. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर महाविद्यालयाने इनव्हर्ड केल्यानंतर परीक्षा फी धान्याची लिंक ओपन होईल. सदर लिंकवरून विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा फी ऑन लाईन पेमेंट गेटवे द्वारे भरवायची आहे. जे विद्यार्थी परीक्षा फी भरणार त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा सीट नंबर मिळेल म्हणजेच त्यांनाच परीक्षा देता येईल. जे परीक्षा फी ऑन लाईन भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन सुटले आहे. तरी सर्वानी याची नोंद घ्यावी.\nमहाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व एम कॉम व एम एस्सी वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्य��र्थांनी प्रवेश घेताना फी सवलत घेतलेली आहे व ज्या विद्यार्थांनी ई.बी .सी व बी.सी. स्कॉलरशिप फॉर्म अद्यापही कार्यालयात जमा केलेला नाही. अशा विद्यार्थांनी राहिलेली सर्व फी 20/02/2021 पर्यंत भरावी सर्वे विद्यार्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान (मायक्रोबायोलॉजी), बी.बी.ए (सी.ए.) व बी.एससी. (कॉम्पुटर सायन्स) या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खालीलप्रमाणे कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात वेबसाईट वर दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे वर्गवाईज जमा करावी. तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील महाविद्यालयातील प्रथम,व्दितीय, तृतीय वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.(मायक्रो)/बी.सी.एस./बी.सी.ए./एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.T./S.C./O.B.C./N.T./S.B.C. (CAST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी.सी. स्कॉलरशिप व फ्रि-शीप धारक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रि-शीप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.\nआपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.\nव्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.\nपहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.\nमेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प���रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.\nप्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.\nप्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T10:27:04Z", "digest": "sha1:QYKZDKE65R2NW4UPNU6R3XLC2WYPPMDL", "length": 9619, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मुक्ताईनगरच्या आमदारांनी भेदभाव करू नये | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमुक्ताईनगरच्या आमदारांनी भेदभाव करू नये\nमुक्ताईनगरच्या आमदारांनी भेदभाव करू नये\nउपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांची पत्रकार परीषदेत भावना\nमुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरात नव्याने जी कामे मंजूर झाले आहेत ती कामे मुक्ताईनगर शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच मंजूर करण्यात आली आहेत. आमदार चंद्रकांत पाटील हे काही प्रभागाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे व तालुक्याचे आमदार आहेत व त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी, अशी भावना मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षा मनिषा पाटील यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केली.\nयाप्रसंगी नगरसेविका साधना हरीषचंद्र ससाणे, नगरसेवक मस्तान कुरेशी, नगरसेवक शकील सर, नगरसेवक निलेश शिरसाठ, नगरसेवक बिल्किसबी आसीफ बागवान, नगरसेवक कुंदा अनिल पाटील, नगरसेवक शमिनबी अहमद खान आदींची उपस्थिती होती.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nनाथाभाऊंनी दिला समान न्याय\nउपनगराध्यक्षा मनिषा पाटील म्हणाल्या की, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी 15 ते 20 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करीत असतांना शहरातील सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये समान न्याय या हक्काने विकास कामे केली. त्यात प्रभाग 12, 14, 17 या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये देखील विकास कामाचा समावेश होता. आता मात्र आमदार पाटील यांनी नव्याने कामे मंजूर करून आणली ती सेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मंजूर करण्यात आली. यात काही गौड बंगाल आहे का हे सेना नगरसेवकांनी जाहीर करावे, असेही त्या म्हणाल्या. आमच्या नेत्यांचा आमदारांनी आदर्श घेऊन सर्व शहराला न्याय द्यावा, अशी मागणी उपनगराध्यक्षा मनिषा प्रविण पाटील व नगरसेवकांनी केली.\nत्या नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे : संतोष कोळी\nपत्रकार परीषदेला हजर असलेले सर्वच नगरसेवक भाजपाचेच आहेत का याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये यापैकी बहुतांशी नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती उपस्थिती देतात. ते भाजपाचेच जर असतील तर त्यांनी आमच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे यावे व पत्रकार परीषद घ्यावी. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवणार्‍या नगरसेवकांसह व नगरसेविकांचे पती हे खासदार कार्यालयात पत्रकार परीषद घेतात हेच भाजपाचे दुदैव असल्याचे ते म्हणाले.\nमाजी मंत्री खडसेंना धक्का : मुक्ताईनगरातील भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेत\nमाजी मंत्री खडसे म्हणाले, हा कसला धक्का : त्या, नगरसेवकांचा प्रलोभन देवून घडवला प्रवेश\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा ��ालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/decision-on-maharashtra-state-board-12th-exam-soon/", "date_download": "2021-07-25T09:24:52Z", "digest": "sha1:QF4FJVJ4IGTVQIYJRETOH7YWONWPPGR6", "length": 7062, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव\nबारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव\nअंतिम मंजुरीची प्रतीक्षा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती\nमुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे मात्र, त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. कालच्याच दिवशी सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला होता. यानंतर महाराष्ट्राची भूमिका ठरेल, अशी अपेक्षा होती.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली असून, आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. त्यांची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू, असेही गायकवाड यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यास या निर्णयाचा 14 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल.\nव्हिडिओ : ही चिमुकली मुलगी का वैतागली \nभुसावळात सुनेने केला सासूचा खून\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nर��ज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/hathras-rape-case-investigation-cbi-fir-registered-oppose-accused/", "date_download": "2021-07-25T09:33:08Z", "digest": "sha1:E4HJ3IGHQ7AUPPFYQSPFGIACKVQVZTRX", "length": 8584, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "हाथरस प्रकरण: सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nहाथरस प्रकरण: सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल\nहाथरस प्रकरण: सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल\nहाथरस: बहुचर्चित हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. दरम्यान सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. देशभरात आंदोलने होत आहेत. भाजप सरकारवर आरोप देखील या घटनेवरून होताना दिसत आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर प्रचंड टीका झाली. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे योगी सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. काल शनिवारी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते, त्यानंतर आज सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदरम्यान, हाथरस प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मागणीची दखल घेत योगी सरकारनं हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. केंद्रानं शनिवारी सीबीआयकडे तपास सोपवला. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौकशी टीमही नियुक्त केली आहे.\nहाथरस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयकडून माहिती देण्यात आली. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे. यापूर���वी पीडितेच्या भावानं या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हाथरसमधील चंदपा ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. सामूहिक बलात्कार व हत्येच्या या घटनेला २७ दिवस लोटल्यानंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. यापूर्वी हाथरस पोलीस त्यानंतर एसआयटी याप्रकरणाची चौकशी करत होती.\nगावा-गावातील जमिनीचे वाद मिटणार; जाणून घ्या काय आहे स्वामित्त्व योजना\nमहिला टी-20 चॅलेंज स्पर्धा: हरमनप्रीत कौर, मंधाना, मिताली राजकडे नेतृत्व\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/22/sarathi-covid-helpline-for-truck-drivers-service-available-in-five-languages/", "date_download": "2021-07-25T09:04:26Z", "digest": "sha1:EMALJFBEKCA5RUC6BBZK7WTKPDQ23QYI", "length": 8212, "nlines": 110, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "ट्रकचालकांसाठी 'सारथी' कोविड हेल्पलाईन, पाच भाषांत मिळणार सेवा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nट्रकचालकांसाठी ‘सारथी’ कोविड हेल्पलाईन, पाच भाषांत मिळणार सेवा\nपुणे : अपोलो टायर्स आणि अशोक लेलँड यांच्या संयुक्तविद्यमाने ट्रकचालक समुदायासाठी ‘सारथी’ ही कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. ट्रक चालक, हेल्पर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांना डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोविड विषयक मार्गदर्शन, लसीकरण आणि अन्य आजारांसाठी नॉन-कोविड मार्गदर्शन केले जाणार आहे. देशव्यापी स्तरावर कार्यरत असणारी ही हेल्पलाईन सध्या – हिंदी, तमिळ, तेलुगु, मराठी आणि असामी या पाच भाषांत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. टेलेराड फाउंडेशन हे या हेल्पलाईन सेवेचे तांत्रिक भागीदार आहेत.\nट्रकचालकांसाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ७०२८१ ०५३३३ या क्रमांकावर ही हेल्पलाईन सेवा सुरू असणार आहे. ट्रकचालक जे कोविड पॉझिटीव्ह असतील, जे गृह विलगीकरणात असतील त्यांना हेल्पलाईनवर डॉक्टरांशी संवाद साधता यईल. नॉन-कोविड रुग्णांना सारथी उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टरांशी सल्लामसलत आणि प्रिस्क्रिप्शन सेवा पुरविण्यात येणार आहे.\n← पुढील 2 दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस; हवामान विभागाचा अंदाज\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आक्रोश आंदोलन →\n‘सारथी’ बंद होणार नाही, स्वायत्तता कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा\nमराठा आरक्षण – पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, विनायक मेटे यांचा इशारा\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2021-07-25T10:40:26Z", "digest": "sha1:BYVKP7CYJJD2HJ2OIK3Q6IS4IULJFGHC", "length": 6545, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिनी माथु�� - विकिपीडिया", "raw_content": "\n२१ ऑगस्ट, १९६८ (1968-08-21) (वय: ५२)\nमिनी माथुर (जन्म: ११ ऑक्टोबर १९७१) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करते. माथुर अमन वर्मासोबत इंडियन आयडॉल कार्यक्रमाच्या पहिल्या तर हुसेन कुवाजेर्वालासोबत दुसऱ्या व तिसऱ्या हंगामाची सुत्रसंचालक होती.\nमिनी माथुरने काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील मिनी माथुरचे पान (इंग्लिश मजकूर)\nमिनी माथुर आणि अमन वर्मा\nअन्नु मलिक • फराह खान • सोनु निगम\nसंदीप आचार्या • एन.सी.कारुण्य • अनुज शर्मा • अमेय दाते • अंतरा मित्रा • मीनल जैन • रवि त्रिपाठी • पन्ना गिल • मोनाली ठाकुर • नेहा कक्कर • यशश्री भावे • सागर सावरकर\nमिनी माथुर आणि हुसेन कुवाजेर्वाला\nअन्नु मलिक • उदित नारायण • जावेद अख्तर • अलिशा चिनॉय\nप्रशांत तमंग • अमित पौल • इमॉन चॅटर्जी • अंकिता मिश्रा • मयांग चांग • पुजा चॅटर्जी • दिपाली किशोर • अभिशेक कुमार • परलीन सिंग गिल • स्मिता अधिकारी • चारू सेमवाल • जॉली दास • रिचा अनेजा\nइ.स. १९६८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/pandharpur-temple-online-darshan/", "date_download": "2021-07-25T09:17:51Z", "digest": "sha1:3FDICREF32IRMJUJCVISOO7OOPCFFCP7", "length": 7571, "nlines": 108, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Top news पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन\nपंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन\nपंढरपूर, दि.१७: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरदेखील बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बं�� असले तरी भाविकांना आता घरबसल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली\nकोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे\nविठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन\nअरविंद बन्सोड यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत\nचपलेनं मारहाण केल्याप्रकरणी टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाट यांना अटक..\nझोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस, हे सरकार जातीय व धर्मवादी – प्रकाश आंबेडकर\nPrevious articleअरविंद बन्सोड यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत\nNext articleनोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\nचंद्रकांत पाटलांच्या टीकेवर शिवसेनेचा ‘चंपा’ म्हणत पलटवार\nस्टेट बँकेने आजपासून बदलल्या कामकाजांच्या वेळा\nअँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने बडतर्फ\nजगभरातील पहिलेच प्रकरण : चीनमधील एका व्यक्तीला H10N3 बर्ड फ्लूची लागण\n‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/smriti-iranis-osd-mobile-number-pegasus-list-rm82-80084", "date_download": "2021-07-25T10:17:26Z", "digest": "sha1:JRN4G247B5ULXAY6ZCFT5VNIHPSJFDHG", "length": 19245, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "स्मृती इराणी, वसुंधरा राजे याही हेरगिरीच्या भोवऱ्यात - Smriti Iranis OSD mobile number in Pegasus list-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बात���्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्मृती इराणी, वसुंधरा राजे याही हेरगिरीच्या भोवऱ्यात\nस्मृती इराणी, वसुंधरा राजे याही हेरगिरीच्या भोवऱ्यात\nमंगळवार, 20 जुलै 2021\nकेंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचाही यादीत समावेश आहे.\nनवी दिल्ली : राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या यादीत दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (Smriti Iranis OSD mobile number in Pegasus list)\nसुरूवातीला भारतातील 40 पत्रकारांचे फोन हॅक केल्याची माहिती भारतातील एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा, निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी महिला यांच्यासह काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nहेही वाचा : पेगॅसिसवरून भाजप अडचणीत अन् फडणवीसांचे यूपीएकडं बोट\nअनेक वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकांना लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी 2018-19 मध्ये लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या यादीत स्मृती इराणी यांचे विशेषाधिकारी संजय कचरू आणि वसुंधरा राजे यांच्या खासगी सचिवांचे मोबाईल क्रमांकही आहेत. त्यामुळे भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.\nस्मृती इराणी यांना विस्तारित मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल कल्याण हे महत्वाचं खातं देण्यात आलं आहे. तसेच मंत्रिगटातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर इराणी यांच्याकडं मनुष्यबळ विकास खातं देण्यात आलं होतं. पण अनेक प्रकरणांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांच्याकडचं हे खातं काढून वस्त्रोद्योग मंत्रालय दिलं गेलं. तर राजस्थानमध्येही वसुंधरा राजे अन् इतर नेते असे भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. राजस्थानमधील सत्ता गेल्यानंतर वसुंधरा राजे यांना पक्ष संघटनेपासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.\nदरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. ही कंपनी केवळ सरकारलाच हे स्पायवेअर विकत देते. त्यामुळं विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.\nइस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nन्यायिक चौकशीतून समजेल...देशद्रोही कोण, पंतप्रधान की गृहमंत्री\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुरूवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपेगॅससवरून रणकंदन; केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून फाडली\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून गुरूवारी राज्यसभा दणाणून गेली. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर बोलत असतानाच तृणमूल...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nऑपरेशन कमळ : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांवरही होती पाळत\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) 2019 मध्ये काँग्रेस व जेडीएसचे सरकार पाडणे आणि भाजपचे...\nम��गळवार, 20 जुलै 2021\nसरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिलेचा मोबाईलही हॅक\nनवी दिल्ली : राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे (Pegasus Spyware) हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nमहाराष्ट्रातही पेगॅससचा 100 टक्के वापर; संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप\nमुंबई : पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nमोदी सरकार बेडरूममधील बोलणंही ऐकत आहे\nनवी दिल्ली : पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशभरातील पत्रकारांसह दोन केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर,...\nसोमवार, 19 जुलै 2021\nthank you modiji : इंधन दरवाढीवरून वाहनचालकांची भन्नाट शक्कल\nपुणे : इंधन दरवाढीने त्रस्त आहात... त्याचा निषेधही करायचाय... मग तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारावं लागेल. त्यासाठी वाहनचालकांनी एक भन्नाट शक्कल...\nसोमवार, 19 जुलै 2021\n'पिगॅसस'चा धुमाकूळ; दोन केंद्रीय मंत्र्यांसह राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा फोन हॅक\nनवी दिल्ली : पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशभरातील नामांकित पत्रकारांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर...\nसोमवार, 19 जुलै 2021\nपृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे अध्यक्ष होणार का यावर त्यांनीच दिले हे उत्तर\nसातारा : मोदी-शहांशी लढताना काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची खूर्ची रिकामी ठेऊन लढता येणार नाही. त्यामुळे आता अध्यक्ष पदाच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक...\nबुधवार, 14 जुलै 2021\nम्हणून शरद पवार हे नाना पटोलेंवर नेहमीच टोमणे मारत असतात\nपुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मनात काही नेत्यांबद्दल अढी बसली की ती लवकर निघत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nबुधवार, 14 जुलै 2021\nगोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी नयना खांडेकर यांची नियुक्ती\nसोलापूर : राज्यातील प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्याही बदलल्याचे सञ सुरू झाले आहे. या बदल्यांमध्ये मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही...\nबुधवार, 14 जुलै 2021\nप्रशांत किशोर राहुल गांधींना भेटले..भाजपविरोधी मोर्चेबांधणी\nनवी दिल्ली : पंजाबच्या निव़डणुकीची रणधुमाळी आणि उत्तर प्रदे���ात निवडणुकीचे वाजलेले पडघम या पार्श्वभूमीवर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस...\nबुधवार, 14 जुलै 2021\nप्रशांत किशोर मोबाईल भारत स्मृती इराणी smriti irani मुख्यमंत्री mobile number फोन खासदार रंजन गोगोई भाजप मोदी सरकार सरकार government मंत्रालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/thavar-chand-gehlot-will-be-new-governor-amid-big-new-reshuffle-79208", "date_download": "2021-07-25T09:34:11Z", "digest": "sha1:XG5BAMUYMZBJOVEYGLFGXNWAVSHPAUUN", "length": 15402, "nlines": 195, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोठे फेरबदल : केंद्रीय मंत्र्याकडे कर्नाटकचे राज्यपालपद; चार नवीन राज्यपालांची नियुक्ती अन् तिघांची बदली - thavar chand gehlot will be new governor amid big new reshuffle | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोठे फेरबदल : केंद्रीय मंत्र्याकडे कर्नाटकचे राज्यपालपद; चार नवीन राज्यपालांची नियुक्ती अन् तिघांची बदली\nमोठे फेरबदल : केंद्रीय मंत्र्याकडे कर्नाटकचे राज्यपालपद; चार नवीन राज्यपालांची नियुक्ती अन् तिघांची बदली\nमंगळवार, 6 जुलै 2021\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली असून, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली असून, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत (Thavar Chand Gehlot) यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी (Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह चार नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली असून, तीन राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.\nगेहलोत हे 83 वर्षांचे असून, त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार आहे. ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेले आहेत. आता त्यांच्यावर कर्नाटकच्या राज्यपालपदाची धुरा असेल. मंगूभाई छगनभाई पटेल हे गुजरातमधील भाजप नेते असून, त्यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाली आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार होता. राष्ट्रपतींनी हरी बाबू कंभमपती आणि राज��ंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची अनुक्रमे मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. कंभमपती हे आंध्र प्रदेशमधील भाजप नेते असून, अर्लेकर गे गोव्यातील भाजप नेते आहेत.\nमिझोरामचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे. हरियानाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरात तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बायस यांची झारखंडमध्ये बदली करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांची हरियानात बदली करण्यात आली आहे.\nहेही वाचा : नारायण राणे दिल्ली गेले अन् मंत्रिमंडळ विस्ताराची बैठकच रद्द\nकेंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून चर्चा केली होती. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनंद सोनोवाल यांनी आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देत हिमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे.\nयाचबरोबर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. भाजपने त्यांना राज्यातून हलवून केंद्रात नेल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. याचबरोबर राजस्थान आणि बिहारचे भाजप प्रभारी भूपेंदर यादव, मध्य प्रदेशातील नेते व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांचाही समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरेल्वे मंत्रालय काढून घेतल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्रातील नेत्यावर मोठी जबाबदारी\nनवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे राज्यसभेच्या (Rajya Sabha) सभागृह नेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात...\nबुधवार, 14 जुलै 2021\nप्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत खरी कारणे\nनवी दिल्ली : रवीशंक�� प्रसाद (Ravi Shankar Prasad), प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) या गेली दीड- दोन दशके भाजपचा चेहरा बनलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांसह...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nराजीनामा मागितला नाही, मीच दिला काही तासातच चुकीची दुरूस्ती\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करण्यात आला आहे. पण काही...\nबुधवार, 7 जुलै 2021\nमोठे फेरबदल : रविशंकर प्रसाद, जावडेकरांसह 12 केंद्रीय मंत्र्यांना डच्चू\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या...\nबुधवार, 7 जुलै 2021\nप्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी केले भाष्य\nमुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्ली...\nबुधवार, 7 जुलै 2021\nगोव्यात घडला इतिहास; राज्यातील व्यक्ती पहिल्यांदाच राज्यपालपदी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार होणार आहे. विस्तार करत असताना केंद्रीय...\nमंगळवार, 6 जुलै 2021\n`फडणवीस, ओबीसींवर प्रेम असेल तर सत्तेचे काय घेऊन बसलात`\nमुंबई : कोरोनामुळे केंद्रातील सरकार २०२१ ची जनगणना सुरु करू शकलेले नाही. (Centre Government noy able to start 2011 census) तुम्ही आम्हाला चौदा...\nसोमवार, 5 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/best-farmers-in-india/", "date_download": "2021-07-25T10:18:55Z", "digest": "sha1:G6I5SVYFPNG2GJBS7MUAUAN3OQWX33ME", "length": 3320, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "Best Farmers in india – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nशेतीवाडी – डाळींब पिकावरील रोग आणि त्यावरील उपचार\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागा��ुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T09:52:44Z", "digest": "sha1:SUF6L5TIFWTVAOV635RXCEBJEM3GT2ZD", "length": 9899, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "ओबीसी आरक्षणासाठी ‘चक्काजाम आंदोलन’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nओबीसी आरक्षणासाठी ‘चक्काजाम आंदोलन’\nओबीसी आरक्षणासाठी ‘चक्काजाम आंदोलन’\nभुसावळ विभागात भाजपा पदाधिकार्‍यांनी आघाडी सरकारचा केला निषेध : सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेल्याचा दावा\nभुसावळ : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकार्‍यांनी व्यक्त करीत भुसावळ विभागात ठिकठिकाणी शनिवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे काही वेळेसाठी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली. प्रसंगी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी पदाधिकार्‍यांनी केली.\nभुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ग्रामीण रुग्णालयाजवळील भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या पेट्रोल पंपासमोर शनिवारी सकाळी 11.30 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला केले. सुमारे अर्धा तास आंदोलनकर्त्यांनी प्रसंगी आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे आदींसह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. महामार्ग रोखण्यात आल्याने 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nसर्वच आरक्षणात खोडा : आमदार संजय सावकारे\nमराठा समाज आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असो महाविकास आघाडी सरकारने खोडा घातला असल्याचा आरोप यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केला. ते म्हणाले की, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणही या आघाडी सरकारने थांबवले अस��न सर्वच समाजावर अन्याय या सरकारने केला आहे. सर्व समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी आजचे आंदोलन असल्याचे ते म्हणाले.\nआंदोलनात आमदार संजय सावकारे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजू खरारे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अमित आसोदेकर, अमोल महाजन, साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे, फेकरीचे प्रशांत निकम, अजय नागराणी, सतीश सपकाळे, प्रकाश बतरा आदी सहभागी झाले.\nओबीसी आरक्षण रद्दला केंद्रातील मोदी सरकारच जवाबदार\nभरधाव चारचाकीच्या धडकेत जळगावचा दुचाकीस्वार जखमी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-25T08:14:49Z", "digest": "sha1:X3BEG2K7D4LI73CXPJ2AJ4V2MNUT3NAF", "length": 9120, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कोरोनामुळे आई वा वडिलांचा जरी मृत्यू झाल्यास मिळावी भरपाई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकोरोनामुळे आई वा वडिलांचा जरी मृत्यू झाल्यास मिळावी भरपाई\nकोरोनामुळे आई वा वडिलांचा जरी मृत्यू झाल्यास मिळावी भरपाई\nभाजपा वैद्यकीचे आघाडीचे डॉ.नि.तु.पाटील यांची मागणी\nभुसावळ : कोरोना संसर्गामुळे पालकांपैकी आई वा वडिलांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी शासनाकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे निर्णय क्रमांक – अनाथ-2021/प्र.क्र.49/का-03 दि. जून 2021 नुसार एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा (आई आणि वडील) कोरोना (कॉविड-19) संसर्गामुळे मृत्यू झाल्यास अनाथ झालेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा हेतू हा की अनाथ झालेल्या बालकांची कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाल्याने त्यांना शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होई पर्यंत आयुष्य सन्मानाने जगता यावे म्हणून अश्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना अर्थसहाय्य देण्याचे ठरविले आहे. अशा बालकांच्या नावे एकरकमी पाच लाख रुपयांची रक्कम मुदतठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे.\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nएकाचा मृत्यू झाल्यानंतरही मिळावी भरपाई : डॉ.नितु पाटील\nडॉ.पाटील यांच्या निवेदनानुसार, वडीलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बालकासह परीवार आर्थिकदृष्टया कमकुवत होतो वा आईचा मृत्यू झाल्यास बालक मायेची सावलीला पोरका होतो. शेवटी बालक एका दृष्टीने अनाथ होतोच. विशेष म्हणजे आई जर अशिक्षित असेल तर मग बालकांचे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन कोणाच्या भरवश्यावर होणार असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोना ही जागतिक महामारी घोषित करण्यात आली असल्याने या काळात एक जरी पालक करोना संसर्ग झाल्याने मयत झाले असले तरी महाराष्ट्र शासनाने सदर 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ बालकाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि तशी सुधारणा या निर्णयात करण्यात यावी, अशी अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते तसेच आरोग्यमंत्री व आरोग्य संचालक, मुंबई आरोग्य सेवा आयुक्तांलयाचे आयुक्त यांना पाठवण्यात आली आहे.\nसावदा मंडळाधिकारी बी.एम.पवार अखेर निलंबीत\nभुसावळात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : दोघा आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी\nरायपूर विभागात रेल्वे��े दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात\nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nरायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/21/distribution-of-dr-kalam-young-research-fellowship-on-27th-july/", "date_download": "2021-07-25T09:42:12Z", "digest": "sha1:YSFEQY6J6AZ3PWI2DYX5OO56DA7QR5MJ", "length": 8069, "nlines": 111, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "'डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप ' चे वितरण २७ जुलै रोजी - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\n‘डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप ‘ चे वितरण २७ जुलै रोजी\nपुणे : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘तेर पॉलिसी सेंटर’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘डॉ.एपीजे अब्दुल कलाम यंग रिसर्च फेलोशिप 2020-21’ चा वितरण समारंभ २७ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे.\n‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या फेलोशिपचे हे तिसरे वर्ष आहे. देशातील ७ तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात येणार आहे.कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशोक मंगोत्रा, डॉ. सतीश कुलकर्णी, अनील अरोरा हे फेलोशिप प्रोग्रॅमचे ज्युरी देखील उपस्थित राहणार आहेत.\nपर्यावरण संवर्धन आणि संरक्��ण क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात येते. या योजनेचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी १५०० अर्ज प्राप्त झाले होते. यातून निवडलेल्या ५ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपये, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ज्युरींनी निवडलेल्या अन्य दोन संशोधकांना १० हजार रुपये , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.\n← PUNE – शहरात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा\nबकरी ईदनिमित्त पुण्यात नमाज पठणचे ‘फेसबुक लाईव्ह’ प्रसारण →\nजागतिक जल दिनी रंगला ‘संवाद जलयोध्यांशी’\nपर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांना व्यंगचित्रातून आदरांजली\n‘तेर पॉलिसी सेंटर’ च्या वतीने जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्व संध्येला वेबिनार\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/07/21/the-rights-of-tribals-should-be-protected-along-with-the-protection-of-forests-deputy-speaker-dr-neelam-gorhe/", "date_download": "2021-07-25T09:37:51Z", "digest": "sha1:CKN65SHUHH24QHFQUOJJKQ4XFO7RP4WN", "length": 11582, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "वनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे – डॉ. नीलम गोऱ्हे - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे – डॉ. नीलम गोऱ्हे\nमुंबई : आदिवासींचे हक्क डाव���ले जाऊ नयेत, त्याच बरोबर वनांचेही संरक्षण व्हावे, यासाठी स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. वन हक्क कायद्याअंतर्गत नियमांनुसार वनपट्ट्यांतील गावांचा समावेश करून, या गावांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.\nवनहक्क कायदा व सामूहिक वनहक्काचे संरक्षण व वनआधारित उपजीविका याबाबत अंमलबजावणी व शासनाची अपेक्षित भूमिका या संदर्भात आज दृरदृश्य प्रणालीद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव नंद कुमार , आदिवासी विकास विभागाचे सहसचिव ढोके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, प्रधान वन संरक्षक साईप्रकाश यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी दिलीप गोडे , मोहन हिरालाल, पौर्णिमा उपाध्याय (मेळघाट अमरावती), अरुण शिवकर (रायगड) आदिंसह विविध अधिकारी उपस्थित होते.\nडॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोणत्याही वनपट्ट्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय होता कामा नये. वन हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गाव येत असल्यास त्याची नोंद ठेवून त्यामध्ये त्या गावांचा समावेश करण्यात यावा. तसेच, गावांनी वनांना कोणतीही हानी पोहचविण्याचे कृत्य करता कामा नये यासाठी समन्वयाने कार्य करणे गरजेचे आहे. आदिवासी गावांसाठी योजना तयार करून रोजगार हमी योजनेत त्यांचा समावेश करण्यात यावा. मेंढा लेखा या आदिवासी गावाच्या ग्रामसभेचे बँक खाते पथदर्शी ठेवून इतर गावांसाठीही शासन निर्णय काढण्यासंदर्भातील अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nजलसंधारणाची कामे कार्यान्वित करणे, व्यवस्थापन योजना तयार करणे, गावकऱ्यांना तेंदु पाने गोळा करण्याचा अधिकार देणे, वनांचे संरक्षण, संवर्धन व वापर तसेच विकेंद्रीकरण पद्धतीने सर्वांगिण विकास करणे, वन्यजीवांसाठी 5 ते 7 टक्के जागेचे आरक्षण देणे, तलावांची व्यवस्था करणे, जमिनीची धुप होऊ नये यासाठी उपाययोजना आखणे, आदिवासींनी तयार केलेल्या वस्तुंच्या वितरणासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, गावहद्दीतील जंगलाचे संरक्षण करणे आदी उपाययोजना क���णे आवश्यक आहे. या कामांना गती देण्याचे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हास्तरीय बैठक त्वरित घेऊन संबंधित कामांचा आढावा घेण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\n← काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\n‘पीएमपी मी- कार्ड’ नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या – दीपक मोढवे-पाटील →\nराजकारण्यांचा संबंध फक्त खुर्चीशी आणि सत्ताकारणाशी -श्रीपाल सबनीस यांची टीका\nमहापौरांनी आंबील ओढा येथील रहिवाशांच्या पाठीशी उभे रहावे -डॉ. नीलम गोऱ्हे\nजगावे कसे याचा आदर्श प्रबोधनकार ठाकरे – डॉ. निलम गोर्‍हे\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/12/blog-post_10.html", "date_download": "2021-07-25T09:52:15Z", "digest": "sha1:Z7X5QBPPVWPHLQA7F75P2K4Y6F5NVX3C", "length": 9739, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "राज्य शासनाचे इन्क्युबेशन केंद्र नवउद्योजकांना पुरक वातावरण ; योग्य प्रशिक्षणासाठी कॉर्नेल युनिर्व्हसिटी न्युयॉर्क (यु.एस.ए.) यांच्यासोबत होणार सामंजस्य करार", "raw_content": "\nHomeMaharashtraराज्य शासनाचे इन्क्युबेशन केंद्र नवउद्योजकांना पुरक वातावरण ; योग्य प्रशिक्षणासाठी कॉर्नेल युनिर्व्हसिटी न्युयॉर्क (यु.एस.ए.) यांच्यासोबत होणार सामंजस्य करार\nराज्य शासनाचे इन्क्युबेशन केंद्र नवउद्योजकांना पुरक वातावरण ; योग्य प्रशिक्षणासाठी कॉर्नेल युनिर्व्हसिटी न्युयॉर्क (यु.एस.ए.) यांच्यासोबत होणार सामंजस्य करार\nमुंबई : नवउद्योजकांना आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा आणि पुरक वातावरण मिळावे यासाठी देशात प्रथमच राज्य शासन जागतिक दर्जाचे इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणार आहे. यासा���ी न्युयॉर्क (यु.एस. ए.) येथील कॉर्नेल विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.\nउद्या दहा डिसेंबर 2020 रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणालीमार्फत हा करार करण्यात येणार आहे. यावेळी उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, कॉर्नेल विद्यापीठाचे उपाध्यक्ष पॉल क्रुस, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित राहणार आहेत.\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतील न्युयॉर्कस्थित कॉर्नेल विद्यापीठाबरोबर होत असलेल्या या सामंजस्य करारांतर्गत दरवर्षी साठ नवउद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच आर्थिक आणि प्रशासकीय सहकार्य मिळणार आहे. महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्रधारक नवउद्योजकांना याचा लाभ घेता येणार आहे.\nकॉर्नेल या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे अमेरिकेव्यतिरिक्त अशा प्रकारचे भारतातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. या नवउद्योजक प्रशिक्षणार्थीना न्युयॉर्कच्या कॉर्नेल विद्यापीठाकडून पदविका प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जागतिक स्तरावरील विद्यापीठाशी सामंजस्य करार केल्यामुळे या संस्थेशी निगडीत सर्व सुविधांचा फायदा प्रशिक्षणार्थीना मिळणार आहे. विद्यापीठामार्फत पूर्णवेळ प्रशिक्षक नेमण्यात येणार आहे. राज्यात सर्वसाधारणपणे खुल्या प्रवर्गातील आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला उद्योजकांच्या स्टार्टअप्सना या इनक्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्य देऊन प्रोत्साहीत करण्यात येणार आहे.\nया इन्क्युबेशन केंद्रासाठी एम आय डी सी घनसोली, नवी मुंबई येथील रिलायन्स कार्पोरेट पार्क येथे 13 हजार चौ. फुटाची जागा निश्चित करण्यात आली आहे.\nहा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रतिवर्षी रु. 7 कोटी एवढा खर्च लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी रु. 5 कोटी इतक्या निधीची तरतूद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत निधीतून करण्यात येणार असून, उर्वरित निधी सामाजिक न्या��� विभागाकडून रुपये 1 कोटी व आदिवासी विकास विभागाकडून रुपये 1 कोटी याप्रमाणे रुपये 2 कोटी एवढा खर्च भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत प्राप्त निधीतून करण्यात येणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर प्रथम तीन शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येईल.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/lifestyle/planned-conversion-of-33-woman-in-up/19606/", "date_download": "2021-07-25T08:31:38Z", "digest": "sha1:HXJQMUOMGXF6IH2JFO36IBS44MJHQMOA", "length": 12327, "nlines": 135, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Planned Conversion Of 33 Woman In Up", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरधर्म संस्कृतीगरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती\nगरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती\nएबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस\nगुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू\nकेदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले\nसावरकर आणि ज्यू नि इस्राएल\nउत्तरप्रदेशमध्ये एटीएसने धर्मांतर प्रकरणामध्ये एका मोठा खुलासा केलेला आहे. धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली अटक केलेले मोहम्मद उमर गौतम आणि काझी जहांगीर यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी करण्यात आली होती. यातील बहुतेक मुली या ग्रामीण भागातील आहेत. त्यातील काही मुलींचे धर्मांतर करण्यात आले होते.\nऋचा उर्फ माहिन अलीची घटना उघडकीस आल्यानंतर एटीएसने पुन्हा एकदा उमरच्या संस्थेच्या इस्लामिक दावा सेंटरमधून ३३ मुली आणि महिलांच्या यादीची आता तपासणी सुरू केलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही यादी पाहिल्यानंतर बहुतेक मुली ग्रामीण भागातील असल्याचे समजले. यात झारखंड, ��िहार, उत्तर प्रदेश, गुवाहाटीसह अन्य राज्यांतील महिलांचा समावेश आहे.\nतौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने\n…छातीतून आरपार गेलेली सळई शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली\nकुंदन, पालांडे यांनी बारमालक, बदल्यांसाठी कोट्यवधी उकळले\nतिसरी लाट तोंडावर; पण ठाकरे सरकार गाफील\nएटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, ३३ पैकी १२ मुली अशा मुली आहेत ज्यांनी उच्चशिक्षण घेतलेले आहे. एमबीए, बीएड, बीएससी एमएससी केलेल्या या मुलींनी शिष्यवृत्तीसह आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांचे मन वळवून त्यांचे धर्मांतर करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील या तरुणींचा अनेकदा अपमान तसेच प्रतारणा झाल्यामुळे यांचे स्वतःचे अस्तित्व कधीच सिद्ध झाले नाही. अशाच मुलींच्या मानसिकतेचा फायदा आरोपी उमर गौतम आणि जहांगीर यांनी घेतला. या मुलींना असे सांगण्यात आले की, त्यांना इस्लाममध्ये पूर्ण हक्क व संरक्षण मिळेल. त्यामुळेच या मुलींचे मन वळवून या मुलींनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला.\nघाटपूर गावातील सधन शेतकरी शशी सचान यांच्या मुलीनेही धर्मांतर केलेले आहे. ही बातमी गावात पसरताच कुटूंबासहीत गावातील ग्रामस्थही हैराण झाले आहेत. मुलीच्या या कृत्यामुळे कुटुंबीय नाराज आहेत. त्यामुळेच घडलेल्या घटनेसंबंधी काहीही बोलण्यास ते तयार नाहीत. परंतु घडलेल्या घटनेची गावात मात्र अगदी जोरात चर्चा सुरु आहे. रिचाबद्दलही असेच घडलेले आहे.\nकुटुंबातील व्यक्ती रिचाबद्दल बोलण्यास अजिबात तयार नाहीत. गावातील एका अरूंद बोळातील रिचाचे घर आज सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. रिचाने धर्मांतरण केली ही बातमी गावात पसरल्यानंतर, अनेकांनी तिच्या आईवडिलांना याविषयी विचारले. परंतु रिचाचा नंबर घ्या आणि तिच्याशीच बोला असे तिचे आई वडिल म्हणत आहेत. रिचा नोएडामध्ये नाबार्डमध्ये कार्यरत आहे आणि तीन वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु कुटूंबाला मात्र याबद्दल काहीच माहीत नव्हते. एलआययूच्या अधिकारी तिच्या घरी पोहोचल्यानंतर घडलेली घटना त्यांना कळली. तीन वर्षांनंतर रिचाच्या घरच्यांना ही घटना आता या जून महिन्याच्या १९ तारखेला कळली.\nपूर्वीचा लेखतौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने\nआणि मागील लेखमहाराष्ट्राच्या ‘ड्रॅगन’चे दुबईला उड्डाण\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/obc-agitation-erupts-in-solapur-mayor-arrested-along-with-bjp-mla-nrka-147398/", "date_download": "2021-07-25T09:55:53Z", "digest": "sha1:HZUJK7SEZEKALU55H5JADMQWSNEGCTP6", "length": 11276, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "OBC agitation erupts in Solapur Mayor arrested along with BJP MLA NRKA | सोलापूरात ओबीसी आंदोलनाचा भडका; भाजप आमदारासह महापौरांना अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nसोलापूरसोलापूरात ओबीसी आंदोलनाचा भडका; भाजप आमदारासह महापौरांना अटक\nसोलापूर : ओबीसी राजकीय आरक्षण आबाध���त ठेवण्यासाठी भाजपाकडून जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मार्केट यार्ड परिसरातील नॅशनल हायवेवर विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.\n‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. कितीही गुन्हे दाखल केले तरी ओबीसी आरक्षणसाठी लढा सुरूच राहील, अशी भूमिका आमदार देशमुख यांनी मांडली. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर हल्ला चढविण्यात आला. महाविकास आघाडी सरकार ओबीसी विरोधी सरकार असल्याच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते. तर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी चक्काजाम करुन लक्षवेधी केले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/after-getting-bail-mehul-choksi-landed-in-antigua-and-barbuda-nrsr-155970/", "date_download": "2021-07-25T09:32:13Z", "digest": "sha1:IM7HECQMURXC2XUNQZZVO45ZPJ6K356B", "length": 15016, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "after getting bail mehul choksi landed in antigua and barbuda nrsr | डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोक्सीने गाठलं अँटिग्वा, भारतातून फरार झाल्यापासून तिथेच मांडलंय बस्तान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nचोर मचाये शोरडोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोक्सीने गाठलं अँटिग्वा, भारतातून फरार झाल्यापासून तिथेच मांडलंय बस्तान\nमेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica) हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे.\nअँटिग्वा : पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica) हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे. डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली त्याला तेथे ५१ दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतातून फरार झाल्यानंतर चोक्सी २०१८ पासून अँटिग्वा आणि बार्बुडा येथे वास्तव्यास आहे. त्याने तिथलं नागरिकत्वही घेतले आहे.\nडोंबिवली स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल\nचोक्सीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे. तर चोक्सीचं अपहरण करण्याचा कट होता, असा दावा त्याच्या वकिलानं केला आहे. डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीला त्याच्या उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दहा हजार ईस्टर्न कॅरिबियन डॉलर्स (जवळपास पावणे तीन लाख) भरल्यानंतर कोर्टाने चोक्सीला अँटिग्वा येथे जाण्यास परवानगी दिली. जामीन मिळण्यासाठी चोक्सीनं आपला मेडिकल रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. ज्यात ‘सीटी स्कॅन’चा समावेश होता. अहवालात त्याच्या ‘हेमाटोमा’ (मेंदूशी संबंधित आजार) ची स्थितीत समस्या असल्याचं म्हटलं आहे.\nडॉक्टरांनी ‘न्यूरोलॉजिस्ट’ आणि ‘न्यूरोसर्जिकल’ सल्लागाराद्वारे चोक्सीच्या मेडिकल स्थितीचा त्वरित आढावा घेण्याचा सल्ला दिला होता. ‘सीटी स्कॅन’ रिपोर्ट २९ जून रोजी देण्यात आला होता, त्यावर डोमिनिकाच्या प्रिन्सेस मार्गारेट हॉस्पिटलमधील डॉक्टर येरेन्डी गॅले गुटेरेझ आणि रेने गिलबर्ट व्हेरेन्सयांनी स्वाक्षरी केली होती. या आजारावरील उपचार सुविधा सध्या डोमिनिकामध्ये उपलब्ध नाहीत, असे रिपोप्टमध्ये म्हटलं होतं.\nमेहुल चोक्सी (Mehul Choksi) त्याच्या कथित अपहरण नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटीग्वामधून (Antigua) डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीनं आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारनं जबरदस्तीनं डोमिनिकाला (Dominica) नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचं त्यानं स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली होती.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांन�� अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/farmers-meet-governer-against-agriculture-bills-nashik-politics-79709", "date_download": "2021-07-25T09:22:03Z", "digest": "sha1:J5VZNCFTWDSN3NIQSKEFK37NHHDEPNRY", "length": 17189, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी राज्यपालांना साकडे - Farmers meet governer against agriculture bills, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी राज्यपालांना साकडे\nशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी राज्यपालांना साकडे\nशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी राज्यपालांना साकडे\nबुधवार, 14 जुलै 2021\nकेंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना अंधारात ठेवून केलेले शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी राष्ट्रीय किसान क्रांती महासंघातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. केंद्र सरकारने अद्याप कायदे रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही पाऊल उचलले नाही.\nनाशिक : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना अंधारात ठेवून केलेले शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, (Centre government kept farmers in dark while approved agriculture bills) अशी मागणी राष्ट्रीय किसान क्रांती महासंघातर्फे (National kissan kjanti fedration) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshiyari) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.\nकेंद्र सरकारने अद्याप कायदे रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी याप्रश्नी लक्ष घालावे, यासाठी मंगळवारी संयुक्त किसान मोर्चातर्फे राज्यपालांना साकडे घालण्यात आले, अशी माहिती किसान क्रांतीचे राज्य सचिव युवराज सूर्यवंशी यांनी दिली.\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनास सात महिने पूर्ण होऊनदेखील जाणीवपूर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी घातक असून, लवकरात लवकर हे कायदे रद्द व्हावेत. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा फक्त सहा टक्के लाभ होत असून, किमान आधारभूत किमतीचा कायदा झाल्यास इथल्या जवळजवळ ७० टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो, त्यामुळे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण राष्ट्रपती महोदयांनी योग्य तो पाठपुरावा करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली.\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग करणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे याबाबतीत कौतुक केले. हॉर्टिकल्चर किंवा सूक्ष्म सिंचनाबाबत इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आघाडी नेहमीच देशातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्‍गार राज्यपालांनी काढले. तसेच मंगळवारी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदनदेखील राष्ट्रपती महोदयांकडे तातडीने पाठवून या आंदोलनामध्ये लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.\nशिष्टमंडळात राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर कमिटी सदस्य संदीप गिड्डे पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, मधुकर पाटील, आत्माराम भिशे, किसान क्रांती महाराष्ट्रचे सचिव युवराज सूर्यवंशी, महेश राणे, माधव चौधरी, प्रकाश नार्वेकर आदी प्रतिनिधींचा सहभाग होता.\nदोन मंत्री, तीन आमदार...तरीही शेतकरी समस्यांनी बेजार\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकाॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा\nनगर : विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचे वेध लागले असतील, परंतु त्यांना ते पद मिळावे, असेे...\nशनिवार, 10 जुलै 2021\nआमच्या श्रद्धा आणि शक्ती स्थळावर हल्ला करणाऱ्यांचे कपडे उतरवले जातील\nसासवड शहर (जि. पुणे) : पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करणदेखील परवडत नाही. त्यातच केंद्र सरकारने...\nसोमवार, 5 जुलै 2021\nसहकारमंत्र्यांनी सदाभाऊ खोतांना दाद दिली नाही\nनाशिक : येथील जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना ��र्जपुरवठा करावा या मागणीसाठी (Crop loan should disburse to farmers) आज भाजप व रयत क्रांती संघटनेतर्फे आमदार...\nसोमवार, 28 जून 2021\nनाना पटोलेंचे राज्यात सरकार आहे, या सरकारने काय दिले\nजळगाव : केंद्रातील भाजप सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरीहिताचे आहेत. (What state government given to Farmers) उलट राज्यात काँग्रेसचे सरकार आहे....\nरविवार, 27 जून 2021\nमध्यरात्रीची गर्दी पाहून पटोले म्हणाले, `तुम्ही खरे काँग्रेसचे सैनिक`\nनाशिक : कोरोनाशी लढायचे तर वैज्ञानिक दृष्टिकोण हवा. (We need scintific aptitude to fight with covid19) डॅाक्टर्स, दवाखाने व वैद्यकीय सुविधा लागतात....\nशुक्रवार, 25 जून 2021\nकाळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून नाना पटोले करणार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरूवात..\nमुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Maharashtra state congress president Nana Patole उद्या बुधवार, २३ जूनपासून उत्तर...\nमंगळवार, 22 जून 2021\nजादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकास पकडले\nबुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अंकुर सोयाबीन (Soybean) बियाणांची साठेबाजी करून कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करत आहे. अगोदर...\nरविवार, 20 जून 2021\nमी अपक्ष आमदार; लवकरच शरद पवारांना भेटणार\nबार्शी (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्याची उपसा सिंचन योजना, शासकीय औद्योगिक वसाहत मंजूर होऊन 25 वर्षे होऊन गेली तरी अद्याप कामे रखडली आहेत. ह्या...\nगुरुवार, 17 जून 2021\nराज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला पेरणीचा शुभारंभ\nकुरळपुर्णा (जि. अमरावती) : मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. the monsoon arrived in the district त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग...\nसोमवार, 14 जून 2021\nपवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या काळेंवर शेतकरीहिताची जबाबदारी\nकेडगाव (जि. पुणे ) : शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि कृषी क्षेत्राशी आपली नाळ कायम ठेवून काम करणारे वासुदेव काळे यांच्याकडे त्यांच्या आवडीच्याच...\nमंगळवार, 1 जून 2021\nराष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप टिकवणाऱ्या वासुदेव काळेंना मिळाले निष्ठेचे फळ\nकुरकुंभ (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष जिवंत ठेवून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणारे दौंड तालुक्यातील...\nमंगळवार, 1 जून 2021\nकृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दारात\nनाशिक : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणार नाही. (Agreeculture loan target reduce by 24% In Nashik) त्याम��ळे शेतकऱ्यांनी सावकारांच्या...\nरविवार, 23 मे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/we-not-assured-about-cm-post-to-the-shiv-sena-amit-shah-himself-said-to-me-nitin-gadkaris-huge-statement/267357?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2021-07-25T09:57:13Z", "digest": "sha1:PXPDYZ3UB2FPKWOOTJPQYCJ3KD22CUE5", "length": 12761, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " नितीन गडकरींच्या 'या' वक्तव्याने शिवसेना चवताळेल का? we not assured about cm post to the shiv sena amit shah himself said to me nitin gadkari's huge statement", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nनितीन गडकरींच्या 'या' वक्तव्याने शिवसेना चवताळेल का\nNitin Gadkari Huge Statement: शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरलं नव्हतं. याबाबत अमित शहा यांनीच मला अशी माहिती दिली. असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.\nअडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत शिवसेनेसोबत काहीही ठरलं नव्हतं: गडकरी\nनितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे शिवसेना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता\nअडीच वर्ष मुख्यमंत्री देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, अमित शहांनीच मला माहिती दिली: गडकरी\nमुंबई: भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्ष वाढलेला असताना आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एक अतिशय मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता नाही. दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी व्हावी यासाठी नितीन गडकरी आज मुंबईत दाखल झाले. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्याआधीच गडकरी असं वक्तव्य केलं आहे की, 'अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असा कोणताही फॉर्म्युला शिवसेनेसोबत ठरलेला नव्हता.' असं वक्तव्य गडकरींनी केलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेनेला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.\n'माझी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काहीही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल.' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी मुंबईत पोहचताच केलं आहे. दरम्यान, अशाच प्रकारचं वक्तव्य काही दिव��ांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. याच वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुखावले गेले असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेव्हापासूनच शिवसेना आणि भाजपमधील चर्चा देखील झाली नव्हती. पण आता तशाच प्रकारचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं असल्याने शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.\nनेमकं काय म्हणाले नितीन गडकरी\n'माझी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काहीही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल. तसंही ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला बाळासाहेब असल्यापासून आहे. त्यामुळे आता देखील भाजपाचाच आमदार होईल. जर गरज पडली तर मी शिवसेना आणि भाजप यांच्यात नक्कीच मध्यस्थी करेन.' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं आहे.\n'तुमचे आमदार आम्हाला अॅप्रोच होत असतील तर', भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य\nशिवसेनेच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, भाजपवर अतिशय मोठा आणि गंभीर आरोप\nकुणीही मध्यस्थी करु नये, उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत; कर्नाटक पॅटर्नचा डाव सुरुयं: संजय राऊत\n'कुणीही मध्यस्थी करु नये, उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत'\nदरम्यान, शिवसेना आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम असल्याचं समजतं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेची हिच भूमिका मांडली होती.\n'माझ्या माहितीप्रमाणे नितीन गडकरी यांचं मुंबईतील वरळीमध्ये घर आहे. त्यामुळे ते मुंबईत येत आहेत ही काही बातमी नाही. तसंच तुम्हाला आधीच स्पष्ट करतो की, कुणाही मध्यस्थीची आम्हाला गरज नाही. कारण उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कुणीही तिसऱ्याने यामध्ये पडण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. पण जर कुणी राष्ट्रपती राजवटीच्या आडून महाराष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे.' अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nCovid-19: देशात सर��वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रात\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nकुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/gunjan-gole-real-hero/", "date_download": "2021-07-25T10:36:02Z", "digest": "sha1:IIUB6OWNFNGYK2HEJYXAT4SHT2UPW234", "length": 16266, "nlines": 116, "source_domain": "khaasre.com", "title": "उच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’", "raw_content": "\nउच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’\nवयाच्या २२ व्या वर्षी सरकारी नोकरी, मानसन्मान, पैसाअडका असं सगळं स्वप्नवत असताना अचानक नोकरीचा राजीनामा देणाऱ्या मुलीला तुम्ही काय म्हणाल… कदाचित बेजाबदार किंवा लहरी म्हणाल.\nपण, समाज ‘ति’ला ‘हिरकणी’ म्हणतो आहे, ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करतो आहे.\nनोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’\n२७ डिसेंबर २०१६ ला ‘ती’ विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने रक्तदान केले. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्याच दिवशी या नवीन जोडप्याने ५ अनाथ मुलींचे पालकत्व घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला.\n ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो \nगुंजनने अमरावतीत ‘गाविलगड’ नावाचे ढोल ताशा पथक सुरु केले आणि राज्यातील पहिली महिला पथक प्रमुख होण्याचा मान तिला मिळाला. या पथकात आज १५० म���िला व पुरुष आहेत.\nतत्त्वज्ञानामध्ये एम.ए. झालेल्या गुंजनने पदविच्या प्रथम वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट आणि मेहनतीने अभ्यास केला. युपीएससीमधील Combined Defence Services ची परीक्षा तिने दिली आणि ती उत्तीर्ण देखील झाली. त्यानंतर तिने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली आणि तिने त्यातही यश मिळवलं. त्यानंतर Mountaineering चे कोर्स पूर्ण करुण Adventure Instructor ची कही काळ तीने नोकरी केली परंतु\nदिवसरात्र मेहनत करून मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने एक दिवस राजीनामा दिला…\nपण, हा राजीनामा नोकरीचा कंटाळा आला, काम जमलंच नाही, वरिष्ठांचा दबाव आला म्हणून दिला नव्हता. राजीनामा देण्यामागे एक विचार होता. एक ध्येय होतं. वेगळ करून दाखवण्याची जिद्द होती. समाजसेवेची ओढ होती. हे सगळं करण्यासाठी गुंजनला प्रेरित करणारा प्रसंगही तसाच घडला होता.\nएके दिवशी अमरावतीच्या राजकमल चौक येथे सिग्नल वर उभी असताना गुंजनला एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे गुंजनच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार\nते दृश्य बघून गुंजनला खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. गुंजनने सगळा धीर एकवटला. ती गाडीतून उतरली. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा तिने ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा\nतिचा विचार पक्का झाला आणि अतिशय कष्टाने मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने राजीनामा दिला. आता रस्त्यांवरील मनोरुग्ण, वयस्क, अनाथ आजी-आजोबा, मुले यांचा आधार झाली.\nआता गुंजनचा दिवस पहाटे केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे तिला देखील कळत नाही. ती अमरावती परिसरातील गरीब-गरजू मुलांना सैनिक भरतीचे प्रशिक्षण देते. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेते. ढोल पथकाचा सराव घेते. महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे देते. साहसी खेळ जसे लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा हे शिकवण्याच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करते. विशेष म्हणजे, या सगळ्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यात वापरते.\nसंध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून बिस्किटा���े पुडे, पाण्याच्या बाटल्या, छोटे हातरुमाल अशा विविध साहित्याने भरलेली बॅग घेऊन रस्त्यांवर कोणी उपाशी झोपले आहे का, थंडीत कुडकुडते आहे का याचा ती शोध घेते आणि गरजुंना ते साहित्य देते.\nआजवर कित्येक नवजात बालकांना तिने मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना तिने जीवदान दिले आहे. तिच्या पुढाकाराने अनेक मनोरुग्ण, कृष्टरोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nगुंजन एक उत्तम गिर्यारोहक देखील आहे दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ती कळसूबाईचे शिखर सर करते आणि कळसूबाईवर तिरंगा फडकावते. आतापर्यंत १४ वेळा तिने हे शिखर सर केले आहे.\nगुंजनशी बोलताना तिचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. या मुलाखतीत तिने एकदाही स्वतःला मिळालेल्या कोणत्याही सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील केला नाही.\nज्याप्रमाणे पाच मुली दत्तक घेतल्या तशाच ५०० मुली दत्तक घेण्याचा गुंजनचा मानस आहे. महाराष्ट्रात एकही मनोरुग्ण, अनाथ, वयोवृद्ध रस्तावर बेवारस अवस्थेत राहू नये. असं तिला मनापासून वाटतं. पैशाअभावी किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने जेव्हा एखादा माणूस दगावतो तेव्हा ती स्वतःला फार असहाय्य समजते.\nया सर्वाची दखल समाज कुठेतरी घेत होता. ८ जानेवारीला तिला ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nतिच्यावर लिहिलेल्या ‘काही देणं लागतो’ या डॉ. सुभाष गवई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यभूमी तपोवन येथे पार पडला. तिला ‘हिरकणी’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.\nगुंजनने आतापर्यंत २ वेळा राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनला मन:पूर्वक शुभेच्छा \nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा… आपल्या हि ओळखीत असे अपरिचित हिरो असल्यास आम्हाला लेख पाठवा info@KhaasRe.Com\nशेतकरी कर्जमाफी अर्जदार यादीत तुमचा नाव आहे का\nआईच्या मंगळसूत्राने दिली सुवर्ण कलाटणी…\nआईच्या मंगळसूत्राने दिली सुवर्ण कलाटणी...\nPingback: गवंडी काम करणाऱ्या सुनित�� गायकवाड यांची यशोगाथा\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newschecker.in/mr/coronavirus-mr/news-sharing-is-not-prohibited-in-the-context-of-covid-19", "date_download": "2021-07-25T09:46:43Z", "digest": "sha1:QXZWWJZKF4EXXJXTPW4GRVPUNTD7SOUY", "length": 16462, "nlines": 180, "source_domain": "newschecker.in", "title": "COVID-19 संदर्भात बातमी शेअर करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरCoronavirusCOVID-19 संदर्भात बातमी शेअर करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल\nCOVID-19 संदर्भात बातमी शेअर करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल\nदेशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून यानुसार COVID-19 संदर्भात कोणतीही बातमी किंवा विनोद शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त सरकारी संस्थाच कोरोनाविषयी माहिती शेअर करु शकतील असा दावा सध्या सोशळ मीडियात व्हायरल होत आहे.\nकाय म्हटले आहे या दाव्यात\n“ग्रुप अ‍ॅडमिनला 2 दिवसांसाठी ग्रुप बंद ठेवण्याची विनंती केली जात आहे, COVID-19 संदर्भात विनोद, माहिती शेअर केल्यास पोलिस अॅडमिन आणि ग्रुपमधील सदस्यांविरुद्ध कलम, 68, 140 आणि 88 नुसार कारवाई करु शकतात. जनादेश: आज रात्री 12 (मध्यरात्री) नंतर संपूर्ण देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या नुसार, शासकीय विभागांशिवाय इतर कोणत्याही नागरिकास COVID-19 विषाणूशी संबंधित कोणती पोस्ट करण्यास किंवा शेअर करण्यास परवानगी नाही, तसे करणे दंडनीय गुन्हा आहे. ग्रुप अ‍ॅडमिनना विनंती आहे की, त्यांनी याची माहिती आपल्या ग्रुपमध्ये द्यावी. कृपया या आदेशाचे काटेकरोपणे पालन करावे.”\nआमच्या एका वाचकाने हा दावा पडताळणीसाठी पाठवून याबाबाबतची तपासणी करण्यास सांगितले आहे.\nअधिक शोध घेतला असता आम्हाला हा दावा फेसबुकवर देखील आढळून ���ला. यात देखील म्हटले आहे की, आज मध्यरात्रीपासून कोरोना हा विषय केवळ अधिकृत शासकीय संस्थांसाठी मर्यादित करण्यात आला आहे . इतर कोणालाही COVID-19 बद्दल काहीही पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे .ऍडमिन व सर्व सभासदांनी सावध असावे .. कारण हा गुन्हा शिक्षेस पात्र आहे\nआम्ही याबाबत सत्य काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला व्हायरल व्हाट्सअॅप मॅसेजमध्ये शेअर Live Law या वेबसाईटच्या बातमीची लिंक आढळून आली. 31 मार्च 2020 रोजीच्या या बातमीत यात म्हटले आहे की, माध्यमांनी कोविड-19 संदर्भातील बातम्या सरकारकडून तथ्य जाणून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करु नयेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. बातमीच्या शेवटी हा संदेश खोटा असल्याचे म्हटले आहे. मात्र व्हाटसअॅपवर मात्र याची शहानिशा करताना ही बातमी चुकीच्या दाव्याने शेअर करण्यात आली आहे.\nयाशिवाय आम्हाला Live Law या वेबसाईटच्या ट्विटर हॅंडलवर मागील वर्षीचे ट्विट आढळून आले. यात देखील म्हटले आहे की वेबसाईटच्या नावाने व्हाट्सअॅपवर COVID-19 संदर्भात एक रिपोर्ट शेअर होत आहे. तो शेअर करुन नका.\nयाशिवाय पीआयबीने देखील मागील वर्षी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले होते.\nयाशिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा दावा देखील खोटा ठरतो कारण व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्यात म्हटले आहे की आपत्ती व्यवस्थापन संपूर्ण देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या नुसार, शासकीय विभागांशिवाय इतर कोणत्याही नागरिकास कोरोना विषाणूशी संबंधित कोणती पोस्ट करण्यास किंवा शेअर करण्यास परवानगी नाही.\nमात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार, अशी कोणतीही तरतूद नाही की सरकारी विभागांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नागरिकाला आपत्तीशी संबंधित कोणतीही बातमी सांगण्याची, अपडेट करण्याची किंवा शेअर करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. सदर मॅसेज मागील वर्षीचा आहे. केंद्र सरकारने 24 मार्च रोजीच म्हटले होते – जेव्हा 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली गेली होती त्याच वेळेस व्यवस्थापन कायद्यात कोरोनव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या रोगात समाविष्ट करण्यास विनंती करण्यात आली होती. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेला दावा चुकीचा आहे.\nआमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, ग्रुपमध्ये कोरोना विषयी माहिती शेअर करण्यास आपत्ती व्यवस्थ��पन कायद्यानुसार मनाई करण्यात आलेली नाही. सोशल मीडियात मागील वर्षीचा जुनाच मॅसेज आता परत व्हायरल झाला आहे.\nकोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.\nपूर्वीचा लेखआदित्य ठाकरे HIV/AIDS पाॅझिटिव्ह नाहीत, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल\nपुढील लेखतेलंगणातील अल्पसंख्यक नेते फिरोज खान यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही,चुकीची बातमी व्हायरल\nकोरोना मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार\nरशियाने कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टम करुन सत्य समोर आणले\nराज्य सरकारने जारी केलेली नाही 1 जून नंतरची अनलाॅकची नियमावली, जुनी बातमी व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nजवानों के साथ दिवाली मनाने बॉर्डर पहुंचे पीएम मोदी की फोटोशॉप्ड तस्वीरें भ्रामक दावे के साथ वायरल\nजाणून घ्या Novel Coronavirus: COVID-19 संबंधी महत्वाची माहिती\nदिल्लीतील साकेत कोर्टात पोलिस कर्मचा-याला मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल\nगृहमंत्र्यांनी CAB आंदोलकांना गोळ्या चालवण्याचे आदेश दिले वाचा पोलिस अधिका-याच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य\nजो बायडेन यांनी डाॅ. मनमोहन सिंह यांना शपथविधीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेले नाही\nमुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील skyTran कंपनी विकत घेतली आहे का\nWeekly Wrap : राहुल गांधींची इटलीत अब्जावधींची इमारत ते ठाकरे सरकारची दर्ग्यात सलामीची परंपरा\nव्हायरल व्हिडिओ ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलमधील डाॅक्टरचा नाही, जाणून घ्या सत्य\nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B8-14-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T10:17:49Z", "digest": "sha1:LXL4WEYS2GGPZFFEA7TFLHUOYJSY4EV2", "length": 13383, "nlines": 116, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयओएस आणि आयपॅडओएस 14 | च्या पाचव्या बीटाच्या बातम्या आहेत आयफोन बातम्या", "raw_content": "\nआयओएस आणि आयपॅडओएस 14 च्या पाचव्या बीटाच्या बातम्या आहेत\nपरी गोन्झालेझ | | iOS 14, आमच्या विषयी\nकाल दुपारचे अलार्म विकासकांमध्ये बंद होते. OSपलने आयपॅडओएस 14 आणि आयओएस 14 च्या विकसकांसाठी पाचवा बीटा जारी केला होता. य��� बीटामुळे आपल्याला आतापर्यंत मोठ्या अ‍ॅपलला लाँच करण्याची इच्छा नसल्याची बातमी कळू देते आणि विकसकांच्या अभिप्रायद्वारे संपूर्ण पर्यावरण प्रणाली सुधारण्यास देखील अनुमती देते. आपल्याकडे विकसक खाते असल्यास, आपल्याला फक्त आपल्या डिव्हाइसच्या सॉफ्टवेअर अद्यतनांवर जावे लागेल आणि iOS आणि आयपॅडओएस 14 चा पाचवा बीटा प्राप्त करण्यासाठी अद्यतनित करावे लागेल. या लेखात आम्ही आपल्याला सांगू byपल या नवीन अद्ययावत बातम्या काय आहेत\nआयओएस आणि आयपॅडओएस 14 च्या पाचव्या बीटामधील स्वारस्यपूर्ण बातमी\nविकसकांसाठी पाचव्या बीटाचे वजन आपल्याकडे असलेल्या डिव्हाइसवर अवलंबून असते, 2 जीबी ते 3,5 जीबी दरम्यान असते. ही मोठी अद्यतने खूप भारी आहेत कारण त्यात मोठे विकास आणि डीबग पॅकेजेस आहेत. उर्वरित सार्वजनिक आणि विकसक बीटा दोन्हीच्या आसपास गेल्या आठवड्यात नोंदविलेले इतर बग निराकरण करण्याव्यतिरिक्त.\nपुढील जाहिरातीशिवाय विकासकांसाठी पाचव्या बीटाबद्दल ज्ञात असलेल्या मुख्य बातम्या जाणून घेऊ:\nप्रदर्शनासाठी सूचनाः एक स्क्रीन समाविष्ट केली गेली आहे ज्यामध्ये आयफोन स्वतः आम्ही ज्या प्रदेशात आहोत त्याचा शोध घेतो आणि तेथे एखादे अ‍ॅप आहे जे एपीआय वापरतो किंवा नाही हे निर्धारित करते. आम्ही सेटिंग्ज अॅप वरून एपीआय सूचना सुधारित करू शकतो.\nविजेटमधील गोपनीयता प्रवेश विनंतीः जेव्हा आम्ही अतिरिक्त माहितीची आवश्यकता असलेले विजेट वापरतो, तेव्हा आम्ही अशा डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी विजेटला परवानगी दिली की नाही आणि किती काळ आम्हाला विचारत एक सूचना सुरू केली जाईल.\nशॉर्टकट स्वागत स्क्रीन जेव्हा आम्ही शॉर्टकट प्रविष्ट करतो तेव्हा आम्हाला या अ‍ॅपच्या मुख्य बातमीसह एक स्क्रीन मिळेल. यात फॅक्टरी-सेट शॉर्टकट, ऑटोमेशन टिपा आणि Watchपल वॉच शॉर्टकट समाविष्ट आहेत.\nAppleपल न्यूज विजेट: केवळ 'आज' विभागासाठी एक नवीन विजेट जोडले गेले आहे. हे विजेट 7प्लिकेशनच्या XNUMX मथळ्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते आणि इतर विजेट्सच्या तुलनेत त्याची उंची खूपच आहे.\nघड्याळ अॅपच्या वेळ निवडकर्ता चाक: आयओएस 14 ची एक नवीनता म्हणजे Appleपलने क्लॉक अनुप्रयोगामध्ये तास आणि मिनिटे निवडण्यासाठी एक प्रकारचा जुगाराचा खेळ चाक काढून टाकला आणि त्याऐवजी एक संख्यात्मक कीपॅडची जागा घेतली. पहिल्या प्रकाशनानंतर चार बीटा, Appleपलने कीबोर्डसह, एक प्रकारचा जुगाराचा खेळ परत आणला आहे.\nलपलेला अल्बम: आम्ही बर्‍याच प्रतिमा निवडल्या आणि 'लपवा' वर क्लिक केल्यास ते आमच्या लायब्ररीत दिसणे थांबवतील आणि लपलेला अल्बम बनतील. जर आम्हाला लपलेला अल्बम दर्शवायचा असेल तर आम्ही तो फोटो सेटिंग्जमधून सक्रिय करून करू शकतो. आम्हाला ते देखील दिसू नये इच्छित असल्यास, आम्ही कार्य सक्रिय करू शकत नाही.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » आयओएस आणि आयपॅडओएस 14 च्या पाचव्या बीटाच्या बातम्या आहेत\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nअधिक आयफोनसह नवीन आयफोन 12 संकल्पना\nडबलटेक, अ‍ॅप जे आम्हाला एकाच वेळी बर्‍याच कॅमेर्‍यासह रेकॉर्ड करण्याची परवानगी देते, आयपॅड प्रो वर येतो\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/rashifal-bhavishyavani/article/18-october-2020-rashifal-in-marathi-aajche-rashi-bhavishya-12-rashi-horoscope/317671", "date_download": "2021-07-25T08:39:33Z", "digest": "sha1:E67S6YIHMSGG4WPFXATIR7TMXJFFXUS4", "length": 10873, "nlines": 78, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " horoscope । भविष्य राशी भविष्य १८ ऑक्टोबर : ���ाणून घ्या हा रविवार १२ राशींसाठी कसा 18 october 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya 12 rashi horoscope", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nराशी भविष्य १८ ऑक्टोबर : जाणून घ्या हा रविवार १२ राशींसाठी कसा\nराशी भविष्य, १८ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.\nराशी भविष्य |  फोटो सौजन्य: Times Now\nराशी भविष्य 18 October 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस\nमेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी ठरतील. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग - पिवळा.\nवृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग - लाल.\nमिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग पांढरा.\nकर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. शुभ रंग - निळा.\nसिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग - पिवळा.\nकन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.\nतूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आबालवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या वादात पडू नका. शुभ रंग - पिवळा.\nवृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग - निळा.\nधनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात मोठे यश मिळेल. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग - लाल.\nमकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - हिरवा.\nकुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली असेल. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग - पिवळा.\nमीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तुमच्यासाठी धावपळीचा दिवस आहे. एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. शुभ रंग - लाल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\nआत्महत्या करायला निघालेल्या युवतीचा व्हिडिओ व्हायरल\n'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री राहणार बिग बॉसच्या घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/dada-no-need-to-go-himalaya/", "date_download": "2021-07-25T08:48:06Z", "digest": "sha1:DSZPSZL2CZOGKG2XPPBNQYTW4FOFMUQF", "length": 8310, "nlines": 81, "source_domain": "marketmedia.in", "title": "चंद्रकांतदादाना हिमालयामध्ये जावे लागणार नाही : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ", "raw_content": "\nचंद्रकांतदादाना हिमालयामध्ये जावे लागणार नाही : ग���रामविकासमंत्री हसन मुश्रीफ\nचंद्रकांतदादाना हिमालयामध्ये जावे लागणार नाही : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ\nचंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादानी राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा जागासंदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.\nमंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भा.ज.प.चा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार कशासाठी हे होणार नाही, हे दादांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या सौ. मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप पक्षही परवानगी कशी देईल दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे दादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे.\nमी दादांचे मनापासून आभार मानतो, कारण राज्यपाल आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर दादा यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वा. माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत ते तसे करू शकतात. म्हणजे, त्यांच्या त्या वक्तव्याची त्यांनी पुष्टीच केली. तसेच संध्याकाळी पण त्यांनी मुश्रीफांचे विधान हास्यास्पद आहे, असे दादांनी वक्तव्य केले . त्याबद्दल त्यांनी असे विधान आपण स्वतः केलेले नाही, मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री. जोतिबाची शपथ घेतो, असे काहीही म्हटलेले नाही. दादांचा तो स्वभावही नाही.\n” लाँकडाऊनची वारी…घरच्याघरी ” धमाल विनोदी वेबसिरीज १४ पासून\nकाळ्या कृषी कायद्या विरोधात काँग्रेसच्यावतीने गुरूवारी ट्रॅक्टर रॅली\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदा��ी हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/yoga-is-a-great-way-to-be-a-good-person-in-life-governor-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2021-07-25T10:49:35Z", "digest": "sha1:BFC73R75YEIK2TJ74I4C6JDODSKSBSGH", "length": 14295, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/महाराष्ट्र/जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nजीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nस्वामी कुवलयानंद योग पुरस्कार प्रदान\nपुणे : संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे, असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वाम�� कुवलयानंद योग पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंद, सचिव ओमप्रकाश तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, प्राध्यापक आर.एस. भोगल यांच्यासह संस्थेतील योगा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.\nराज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मनुष्य जीवनात विचार करत असतांना त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहे, असे राज्यपाल श्री कोश्यारी यांनी म्हटले.\nअपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणाले, योग ही देश, विश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीर, मन, चेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहे, असे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले. योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घ���टन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्याला २७५ कोटी रुपये :उपमुख्यमंत्री अजित पवार\nभारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती\nकोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप\nकर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nराज्यात पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही – विनायक मेटे\nकोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देवू: उपमुख्यमंत्री अजित पवार\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2021-07-25T10:59:06Z", "digest": "sha1:IYPSK3732FZ2ZL6ITBPX2FAY6ZOBDGZQ", "length": 4883, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४२७ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १४२७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/pratap-sarnaik-is-at-matoshri-claims-kirit-somaiya/18869/", "date_download": "2021-07-25T10:19:39Z", "digest": "sha1:7QA6ZPJDN3OH2IW6PEL2BKBOUME2VEEH", "length": 11217, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Pratap Sarnaik Is At Matoshri Claims Kirit Somaiya", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाल्याची तक्रार त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी नोंदवली आहे. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ही तक्रार करण्याआधी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या आणि भाजपा ठाणे जिल्हा तसेच अध्यक्ष कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात ठाणे भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमैय्या यांनी प्रताप सरनाईक मातोश्रीवर लपले असल्याची चर्चा रंगल्याचे सांगितले.\nठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडून येणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या काही महिन्यांपासून ‘आऊट ऑफ रिच’ झाले आहेत. सरनाईक हे ईडीच्या रडारवर आल्यापासून ते गायब झाले आहेत. कोविडच्या या कठीण काळात जेव्हा मतदारसंघातील नागरिकांना लोकप्रतिनिधींची आणि त्यांच्या कार्याची प्रकर्षाने आवश्यकता भासत आहे तेव्हा ओवळा-माजिवडा मतदार संघातील नागरिकांसाठी त्यांचे आमदार जागेवर नाहीयेत. ते गायब होवून आता अनेक दिवस झाले. ते कुठे हरवले आहेत असा उगाच संशय निर्माण होत आहे. किंवा त्यांना कुणी गायब केले आहे का असा उगाच संशय निर्माण होत आहे. किंवा त्यांना कुणी गायब केले आहे का या सर्व बाबींचा तपास करून आमदार सरनाईक ���ांचा शोध घ्यावा यासाठी ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\n…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन\nफिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन\nठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय\nशिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा\nप्रताप सरनाईक यांच्या मतदार संघातील स्थानिक मतदार मिलिंद नईबागकार आणि हरीश जोशी यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात सरनाईक गायब असल्याबद्दल तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक हे मातोश्रीवर लपले असल्याची चर्चा रंगल्याचे सांगितले आहे.\nतर या संदर्भातच ठाणे भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजपतर्फे सरनाईक यांच्याविरोधात फलक झळकवण्यात आले असून ‘आमदारांचे प्रताप नागरिकांना मनस्ताप अशा घोषणा देण्यात आल्या’ तर त्यासोबतच ‘मिस्टर इंडिया झालेल्या आमदारांना शोधून आणा’ असेही म्हटले गेले. या आंदोलनात किरीट सोमैय्या आणि निरंजन डावखरे यांच्या सह जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले, सीताराम राणे, तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर हे देखील सहभागी झाले होते.\nपूर्वीचा लेखकोण होतीस तू\nआणि मागील लेखशिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी मिळाली; पण पास कधी मिळणार\n…म्हणून अकरावीच्या मुलांच्या गोंधळ वाढतो डोक्यात\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n…म्हणून अकरावीच्या मुलांच्या गोंधळ वाढतो डोक्यात\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/the-first-thing-she-did-in-her-19-year-film-career/", "date_download": "2021-07-25T08:11:08Z", "digest": "sha1:WVZIK4KUGR7EOKNKB2UAFJWXUFJMBIZZ", "length": 4514, "nlines": 70, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट - News Live Marathi", "raw_content": "\n19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट\n19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट\nNewslive मराठी- करिना कपूर 19 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिला तिच्या करिअरमध्ये एकदाही ऑडिशन द्यावी लागली नाही. करिना सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमिर खानच्या या अगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अमीर खानला चित्रपटातील भूमिका मी करावी असं वाटते होते. मात्र त्याला 100% हमी हवी होती.\nत्यामुळे त्याने मला घरी बोलवून सिनेमातील काही सीन करून पाहू, असं म्हणत माझे एकप्रकारे ऑडिशनच घेतले.\nदरम्यान, 39 वर्षीय करिना कपूरने थ्री ईडियट्स, जब वी मेट, बाॅडीगार्ड, सिंघम रिटर्न्स, गोलमाल यांसारखे अनेक मोठे चित्रपट दिले आहेत. मात्र तिला कधीही आॅडिशनचा सामना करावा लागला नाही अमिरने मात्र तिचे आॅडिशन घेतले. ‘लाल सिंग चड्ढा’ अमिर खान मुख्य भूमिका साकारणार आहे.\nभावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा\nवॉर’ चित्रपटाने काढले कमाईचे सर्व विक्रम मोडीत\nमुग्धा पडली प्रेमात, 18 वर्षांनी मोठा आहे प्रियकर\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nपुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस\nठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते- संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/in-commodity-market-gold-and-silver-rates-downfall-nrvb-147813/", "date_download": "2021-07-25T09:20:28Z", "digest": "sha1:R7J65YLGE65WCIKC6WPVJH6W7SGJMFZR", "length": 14750, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "in commodity market gold and silver rates downfall nrvb | सोने खरेदीसाठी उत्तम संधी; अडीच महिन्यांतील दर निचांकी पातळीवर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औ���ध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nGold Rateसोने खरेदीसाठी उत्तम संधी; अडीच महिन्यांतील दर निचांकी पातळीवर\nमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. १४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा ४६८३१ रुपये इतका होता. तर १५ एप्रिलला हाच दर प्रतितोळा ४७४०१ रुपये इतका होता.\nमुंबई : गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) अनेक चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात ८६ रुपयांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर ४६९५६ रुपये इतका झाला होता. (Gold rates in MCX market)\nमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. १४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा ४६८३१ रुपये इतका होता. तर १५ एप्रिलला हाच दर प्रतितोळा ४७४०१ रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.\nअमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत शिवसेना शहरप्रमुखाची बार समोर हत्या; असा होता गेम प्लॅन, वाचा सविस्तर\nआंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवू शकते. त्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारावर आणि सोन्याच्या दरांवर पाहायला मिळू शकतो.\nभारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती\nकोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस��था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. १८ जूनला परकीय चलन गंगाजळी ४.१४८ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन ६०३.९३३ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.\n पूर्ण होईल Slim and Trim होण्याचं स्वप्न; आता झोपूनच घटवा वजन\nमहत्त्वाची बातमी : कंपन्या आतातरी गांभीर्याने घेतील का उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता सरकारची परवानगी आवश्यक\nपरकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी ४ जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी ६०० अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/keep-sufficient-oxigen-storage-third-wave-nashik-politics-78769", "date_download": "2021-07-25T09:08:09Z", "digest": "sha1:ZV2V2IZBELPR3JQDNKJBZN4VLO4OKRTV", "length": 18376, "nlines": 219, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा तिप्पट साठा करा - Keep sufficient Oxigen in storage for third wave, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा तिप्पट साठा करा\nतिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा तिप्पट साठा करा\nतिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनचा तिप्पट साठा करा\nमंगळवार, 29 जून 2021\nकोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शहरामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तिप्पट साठा करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिल्या.\nनाशिक : कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शहरामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तिप्पट साठा (make tripple storage capacity of oxigen for third wave) करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief secretary Sitaram Kunte) यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांना दिल्या.\nडेल्टा प्लस व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्याचे मुख्य सचिव कुंटे यांनी महापालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. कुंटे यांनी घेतली.\nतिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयावह असण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या लाटेत जितका ऑक्सिजन वापरला गेला, त्याच्या तिप्पट साठा करण्याच्या सूचना श्री. कुंटे यांनी महापालिका आयुक्त जाधव यांना दिल्या.\nशहरात २४० टन ऑक्सिजन साठा\nशहरात दुसऱ्या लाटेत रोज ८० टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्याचा विचार करून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी रोज २४० टन ऑक्सिजन लागेल, असा अंदाज बांधला जात आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी केल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. २४० टन ऑक्सिजनमध्ये २० टक्के साठा सिलिंडरच्या माध्यमातून, दहा टक्के पी. एस. प्रकल्पातून उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरित ७० टक्के साठा लिक्विड ऑक्सिजनच्या स्वरूपात राहणार असल्याची माहिती देण्यात आली.\nतिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून २�� ऑक्सिजन प्लांट (पीएसए) उभारले जात असल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून २७.६६ टन ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. त्याव्यतिरिक्त १९७ ऑक्सिजन टाक्या उपलब्ध राहणार आहेत. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात २० किलो लिटर क्षमतेच्या दोन ऑक्सिजन टाक्या बंफर स्टॉक म्हणून ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.\n`झाकिर हुसेन`ची पुनरावृत्ती टाळणार\nडॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन भरताना गळती होऊन २४ लोक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी पर्यायी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन हजार जम्बो सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत. जुलैअखेरपर्यंत महापालिकेला सिलिंडर प्राप्त होतील. या माध्यमातून ७० टन ऑक्‍सिजनचा साठा केला जाणार आहे. संभाजी स्टेडियम, ठक्कर डोम व अंबड येथील प्रस्तावित कोविड सेंटरमध्ये जम्बो सिलिंडर दिले जातील.\nनाशिकच्या अतिरिक्त SP शर्मिष्ठा यांची धडाकेबाज कारवाई...\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंकटात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे तर पळपुटे मंत्री\nमुंबई : महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. चिपळूणला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू\nमुंबई : अतिवृष्टीमुळे rainआलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार \nपुणे : कोरोनाच्या त���सऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी...\nशनिवार, 24 जुलै 2021\n`शिवसंपर्क`च्या माध्यमातून जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा कोरगावकरांचा प्रयत्न\nनगर : शिवसनेचा महापाौर झाल्यानंतर नगरमध्ये या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कात टाकली आहे. शहरातील दोन गट एकत्र आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत आहे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nराणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील\nनगर : ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\n\"कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आमदार रोहित पवारांनी असा दिला आधार\nजामखेड : 'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे. हे दुःख सर्वांसाठीच खूप मोठे मात्र या दुःखातून सावरुन मुलांचे शिक्षण, त्यांचे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपुराने घेतला ११ कोरोना रुग्णांचा बळी; रुग्णालयात पाणी घुसून व्हेंटिलेटर पडले बंद\nचिपळूण : महापुराचे पाणी हॉस्पिटलमध्ये शिरून वीजपुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील कोरोनाचे ११ रुग्ण दगावले आहेत. ही घटना चिपळूणमधील अपरांत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n६०० कोटींचा घोटाळा करून भाजपचे 'हेलिकॉप्टर बंधू' फुर्रर्र\nनवी दिल्ली : भाजपच्या (Bjp) व्यापारी संघाचे नेते मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या 'हेलिकॉप्टर बंधूं'वर ६०० कोटी (helicopter...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमोदी म्हणाले, दानवेजी महत्वाची जबाबदारी दिली आहे, संधीचं सोनं करा..\nऔरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटुंबियासह काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बारा मिनिटांच्या या भेटीत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nकोरोना corona सामना face ऑक्सिजन महापालिका महापालिका आयुक्त chief secretary व्हिडिओ सिलिंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/sarpanch-of-77-gram-panchayats-in-aurangabad-taluka-leaving-reservation-on-8th-december/", "date_download": "2021-07-25T08:25:32Z", "digest": "sha1:7WBOCXAWWOGYAZ6BRUMJYGZ7P7C2SEHS", "length": 12226, "nlines": 148, "source_domain": "mh20live.com", "title": "औरंगाबाद तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत ८ डिसेंबरला – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/औरंगाबाद/औरंगाबाद तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत ८ डिसेंबरला\nऔरंगाबाद तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत ८ डिसेंबरला\nऔरंगाबाद तालुक्यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७७ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि. ८ डिसेंबरला काढण्यासाठी तालुकास्तरावर विशेष सभांचे आयोजन करण्याच्या तातडीच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी दिल्या. औरंगाबाद तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या असून या टप्प्यात तिसगाव, आडगाव बुद्रुक, दरकवाडी, करजगाव, खामखेडा, सांवगी, पाटोदा, भिंदोन गोपाळपूर, परदरी, परदरी, बाळापूर, वदलगाव,दुधड,गिरनेर, पंढरपूर, कचनेर, जोडवाडी, भांबर्डा, चिचोली, सांजखेडा, माहोली, लिंगदरी, डोणवडा, आडगाव सरक, जळगाव फेरण, कुंभेफळ, कोळघर, पिंपळखुटा, वाहेगाव, मोरहिरा, सिंदोन, बाळापूर, पळशी, भालगाव, ओव्हर, गारखेडा, टोनगव, कोनेवाडी, नायगाव, पिसादेवी, गोपाळपुर, ढवळापुरी, शेवगा,वरूडकाजी,पिरवाडी, झाल्टा, वरझडी,गाडीवाट, खोडेगाव, अब्दिमंडी, चौका, प्रिंप्री. खुर्द, करमाड, घारेगाव पिंप्री, मांडकी, चितेपिंपळगाव, वडखा, कृष्णापुरवाडी, मुरुमखेडा, सय्यदपुर,देमणी, शेंद्रा कमंगर, आपतगाव, पोखरी, गाढेजळगाव, माळीवाडा, शेंद्राबन, शेगाव, नायगव्हाण, गेवराई कुबेर,रावरसपुरा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nभावाने दिला भावाला मुखाग्नी, शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन\nकरोना लसीची शुभवार्ता लवकरचपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरममध्ये घेतला आढावा\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-07-25T08:19:18Z", "digest": "sha1:2K35YYJFWGZPWGCLFKLWLFW37I5PKNHD", "length": 4712, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रेल्वे स्थानके - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► देशानुसार रेल्वे स्थानके‎ (१ क)\n\"रेल्वे स्थानके\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://newsmakersinfo.com/2021/05/18/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T08:39:11Z", "digest": "sha1:CCRA2CREHCEGTI74XU6UFERN3C73ERGV", "length": 11318, "nlines": 64, "source_domain": "newsmakersinfo.com", "title": "दोन समांतर नद्यांमधील हे आहे भारतातील अद्भुत द्वीप. - newsmakersinfo", "raw_content": "\nआता या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणार संधी.\nयेथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.\nदोन समांतर नद्यांमधील हे आहे भारतातील अद्भुत द्वीप.\nमाजुली द्वीप आसाम राज्यातील जोरहाट शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये बसलेले एक मोठा नदीद्वीप आहे.\n1853 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या सर्वेनुसार ह्याचा येरीया हा 1246 वर्ग किलोमीटर इतका होता परंतु आता फक्त 421 वर्ग किलोमीटर इतका राहिला.\nमाजुली द्वीपच्या दक्षिणेला ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि उत्तरेला खेरकुठीया नावाच्या नद्या वाहतात. खेरखुटिया खुटी नदीही ही ब्रह्मपुत्रा पासून निघालेली आहे आणि पुढे जाऊन परत ब्रह्मपुत्रा नदीत मिळाली आहे.\nमाजुली या शब्दाचा अर्थ दोन समांतर नदी मधली जागा. लोक कथेनुसार 1750 साली आलेल्या महाप्रलय कारी पुर आला त्याने 15 ते 20 दिवस अहंकार माजवला ज्यामुळे ब्रह्मपुत्रा नदी दोन भागात विभागल्या गेली ज्याची मुख्य धारा उत्तरेच्या दिशेने व्हायला लागली व दुसरी धारा दिहिंग नदीच्या बरोबर दक्षिण दिशेने व्हायला लागली व त्यातच माजुली निर्माण झाले .\nकाही काळानंतर उत्तरेच्या दिशेने वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा\nनदीच्या प्रवाहात कमी आल्याने त्याला लुहित कुटी व नंतर खेरकुठीच्या खुटी असे म्हटले गेले.माजुली दीप हे मुख्य जमिनीपासून 2-5 किलोमीटर अंतरावर आहे जेथे फक्त बोटीने जाता येते .याची लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे 45 ते 48 किलोमीटर व रुंदी उत्तरपासून दक्षिणेकडे 7 ते 8किलोमीटर आहे.\nमाजुली दीप हे मिसिंग व देऊरी समाजाचे लोक तसेच अन्य जातीचे लोक राहतात मिसिंग जमातीचे लोक हे मुख्यतः बर्मा (म्यानमार) देशाचे आहेत पण चांगल्या जीवन शैली साठी 700 वर्षांपूर्वी ते अरुणाचल प्रदेश मार्गे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्याने येऊन इथे वसले आहे. ही जमात विशिष्ट प्रकारचे वाद्य यंत्र संगीत नृत्य असते जे त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात वाजवतात.\nआली- आय – लींगांग व पोरांग हे त्यांचे पारंपारिक सण आहे माजुली मधली दुसरी जमात देऊरी ही आहे. त्यांची लोकसंख्या फक्त ३% आहे त्यांची मुख्य संख्या ही श्रीराम देऊरी व मेजर देऊरी या दोन गावात आहे ते बीहु हा सण मानतात त्यांच्या विशिष्ट नृत्य कला व गीतांनी हुरीयारंगाली म्हणवतात.\nयेथील मुख्य उद्योग शेती व्यवसाय आहे .यात ते कुठल्याही कृत्रीम पदार्थाची अथवा किटकनाशकाचा उपयोग करत नाही कोमल चावल हा सगळ्यात लोकप्रिय तांदूळ आहे. माजुली दीप आसामचा नव वैष्णव सांस्कृतिक केंद्र मानल्या जातो .\nनववैष्णव विचारधारा आसामचे संत श्रीमंत शंकर देव आणि त्यांचे शिष्य माधव देव यांनी पंधराव्या शतकात सुरू केली. या महान संताद्वारे अनेक मॉनेस्ट्री ज्याला आसाम भाषेत सत्र म्हणतात. माजूली मध्ये टोटल 65 मॉनेस्ट्री स्थापन केल्या आहेत याठिकाणी आता जुन्या पद्धतीच्या आसामी कलाकृती अस्त्र-शस्त्र, भांडे, कपडे, दागिने, हस्तशिल्प बघायला मिळते. येथील मॉनेस्ट्री मध्ये महत्त्वाच्या ज्या आहेत कमलाभारी, उत्तर कमला भारी, सामागुरी, गर मूठ, अवनी आटी,बैगेना आटी, दक्षिण पाट, मॉनेस्ट्री आहेत.\nनोव्हेंबर महिन्यात तीन दिवसाचा उत्सव होतो यावेळी रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. येथील स्था���िक पदार्थ पुरंग अपान (तांदळाचा विशेष पानात बनवलेला पदार्थ) व अपोग (तांदळापासून बनवलेली बियर) असेआहेत. तसेच मुंगा रेशम ने हाताने बनवलेले शिल्प व कपडे उत्पादन बघायला व खरेदी करायला मिळते. येथील नैसर्गिक सौंदर्य व पक्षी बघायला खूप सुंदर वाटते, पक्षी प्रेमींसाठी हि खूप मोक्याची जागा आहे. इथे अनेक प्रकारचे प्रवासी पक्षी येतात या पक्षांना बघायला नोव्हेंबर ते मार्च काळ खूप चांगला असतो.\nमाजुली प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे सौंदर्य बघायला मिळते, पावसाळ्यात हा भाग 50 ते 70 % पाण्याने भरतो. त्यावेळी बोटीतून हे सौंदर्य बघायला वेगळाच आनंद मिळतो व त्या वेळी इथला निसर्ग भरभरून वाहतो माजुली येथे जाण्यासाठी जोरहट पर्यंत विमानाने / रेल्वेने जाता येते व तेथून वीस किलोमीटर रोड जाऊन पुढील अंतर बोटीने जावे लागते.\nसौंदर्याने नटलेले हे द्वीप नक्कीच एकदा बघावे\nमंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल औरंगाबाद\nभारतातील या राज्यात आहे एक तरंगते गाव ..\nकर्नाटक मधील हे स्थळ अनेक कारणांनी आहे पर्यटकांचे आकर्षण.\nपृथ्वीवरील सर्वात आद्र असलेले हे गाव पर्यटकांची आहे पसंत.\n← या देवीच्या मंदिराला आहे तांत्रिक व मांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व..\nपृथ्वीवरील सर्वात आद्र असलेले हे गाव पर्यटकांची आहे पसंत.\nया मंदिरात मूर्ती बदलताना डोळ्यावर बांधली जाते पट्टी..\nया देवीच्या मंदिराला आहे तांत्रिक व मांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=5018029228672457458&title=Antaranf%20Yuva%20manache&SectionId=4811151065704897796&SectionName=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-07-25T09:41:16Z", "digest": "sha1:OAV22UX6XAMV45UJPHTTD5PIA7Z7W2WQ", "length": 17057, "nlines": 79, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अंतरंग युवा मनाचे", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\nएकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या....अशा समस्या विचारात घेऊन, युवकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं प्रा. नंदकुमार कुलथे यांनी ‘अंतरंग युवा मनाचे’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाबद्दल...\nजवळपास ८० वर्षांपूर्वी, म्हणजे १९३६ साली, डेल कार्नेजी या अमेरिकन लेखकाचं ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल’ हे सेल्फ हेल्प प्रकारातलं आद्य पुस्तक आलं आणि त्यानं इतिहास घडवला. त्याचा जगभरात अक्षरशः विक्रमी खप झाला आणि पाहतापाहता त्या पुस्तकाच्या विक्रीचा आकडा तीन कोटींवर जाऊन पोहोचला. मित्र कसे जोडावेत आणि लोकांवर छाप कशी पाडावी हे अत्यंत सोप्या भाषेत आणि रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन त्याने सांगितलं होतं. पाठोपाठ १९४८मध्ये त्याचं दुसरं पुस्तक बाजारात आलं ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग’ आणि तेही पहिल्या पुस्तकाप्रमाणेच बेस्ट सेलर्सच्या यादीत जाऊन बसलं.\n...म्हणजे ‘जगात आपण नक्की वागावं कसं’ ही भारतीय तरुणाईला ग्रासणारी समस्या ही तसं पाहिलं तर जागतिक तरुणाईची आहे आणि ती केवळ आजच्या स्पर्धात्मक युगातली नसून, तिची सुरुवात गेल्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासूनच झाली आहे, हे महत्त्वाचं या संदर्भात जगातल्या जवळपास प्रत्येक भाषेत शेकड्यांनी पुस्तकं लिहिली गेली आहेत, तशीच ती आता मराठीतही यायला लागली आहेत. आजच्या संगणकीय महाजालाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. क्षेत्र कुठलंही असो, इच्छुक मनुष्यबळ प्रचंड संख्येनं असल्यामुळे भारतातल्या आजच्या युवक-युवतींसमोर त्या स्पर्धेमुळे येणारा तणाव आणि त्यातून उद्भवणारं नैराश्य अशाही समस्या वाढीला लागल्या आहेत. एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतरही अनेक समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, नोकरीची चिंता, लग्नाची चिंता, लग्नानंतर उद्भवणाऱ्या वैवाहिक समस्या, त्यातून होणारे घटस्फोट, फेसबुक/व्हॉट्सअॅपच्या अतिरिक्त वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या....हे सगळं भयानक वास्तव आज आपण आपल्या आजूबाजूला रोजच बघतो आहोत.\nया आणि अशा अनेक प्रकारच्या युवकांच्या समस्या विचारात घेऊन, युवकांना मार्गदर्शन करण्याच्या हे��ूने प्रा. नंदकुमार कुलथे यांनी ‘अंतरंग युवा मनाचे’ हे पुस्तक लिहिलं आहे. मानसशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय आणि तो शिकवत असताना त्यांनी तरुणाईच्या अस्वस्थ मनाचा अचूक अंदाज घेतल्याचं हे पुस्तक वाचताना जाणवतं.\nBID=4711031530220585749\" marginheight=\"0\" marginwidth=\"0\" style=\"background-color: white; \" height=\"300px\" frameborder=\"0\" width=\"750px\"&amp;amp;amp;gt; युवकांनी आपलं व्यक्तिमत्त्व कसं सुधारावं, मानसिक आरोग्य कसं जपावं, सभाधीटपणा कसा मिळवावा, युवकांची वैवाहिक जीवनासंबंधी भूमिका काय असावी, संभ्रमावस्था कशी दूर करावी, लैंगिक शिक्षणाचं महत्त्व काय, अभ्यास कसा करावा, परीक्षेला तोंड कसं द्यावं, मुलाखतीचं तंत्र काय असतं अशा वेगवेगळ्या समस्यांचा परामर्श घेत घेत अखेर व्यक्तीव्यक्तींमधले मानवी व्यवहार उत्तम राखून समर्थ युवक कसं बनता येईल या सर्व बाबींवर कुलथे यांनी अत्यंत सोप्या भाषेत, रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देत हे ‘हाऊ टू..’ प्रकारातलं युवकांना मार्गदर्शक ठरणारं पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे. याचा आजच्या तरुण पिढीला नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.\nपुस्तक : अंतरंग युवा मनाचे\nलेखक : प्रा. नंदकुमार कुलथे\nप्रकाशक : शांती पब्लिकेशन्स, पुणे\nमूल्य : २१० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी http://www.bookganga.com/R/7L10W या लिंकवर क्लिक करा.)\nप्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...\nपरिवर्तन तुमच्याच हाती... देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...\nआमंत्रण स्वर्गाचे मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ‘स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल’ असे ठाम प्रतिपादन करणारे ‘आमंत्रण स्वर्गाचे’ हे पुस्तक लेखक विशाल चिप्कर यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय\nसहकारी बँकांचा सीईओ - एक आ��्य चाणक्य भारताच्या इतिहासात आर्य चाणक्याचं स्थान मोठं आणि योगदान अभूतपूर्व त्यानं आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि त्याच्या विलक्षण नीतिनियमांनुसार मौर्य साम्राज्याचा भारतभर विस्तार केला आणि म्हणून त्याची नीतिसूत्रं ‘चाणक्यनीती’ म्हणून प्रसिद्ध झाली. किरण कर्नाड यांना चाणक्याची नीती आणि गुण अंगी असणारा सहकारी बँकांचा\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून्ससाठी ‘लोरिएल’तर्फे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nरेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार\nरोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\n‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/a-barshi-activist-who-challenged-the-chief-minister-has-been-remanded-in-police-custody-for-seven-days-ssd73", "date_download": "2021-07-25T10:37:30Z", "digest": "sha1:NVSUCR7FWF5YYCXPLODPQZOJUARPQ6BE", "length": 10254, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणे भोवले! बार्शीच्या कार्यकर्त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणे भोवले बार्शीच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी\nसतीश आरगडे (रा. तावडी) असे पोलिस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अजिंक्‍य पिसे यांनी आरगडे यांच्यासह पाच जणांवर बार्शी शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.\nबार्शी (सोलापूर) : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Senior kirtankar Bandatatya Karadkar) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी माफी मागावी, पंढरपूर येथे महापूजेला येऊ नये, मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) पदाधिकारी, कार्यकर्ते पाय ठेवू देणार नाहीत, अशी माहिती पंढरपुरात प्रसिद्धी माध्यमांना देऊन चॅलेंज देणाऱ्या बार्शीच्या कार्यकर्त्यास बार्शी पोलिसांनी (Barshi Police) फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयात उभे केले असता, न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (A Barshi activist who challenged the Chief Minister has been remanded in police custody for seven days-ssd73)\nहेही वाचा: 'उजनी' मायनस 23 वरून मायनस 6 टक्‍क्‍यांवर 45 दिवसांत 17.77 टक्के वाढ\nसतीश आरगडे (रा. तावडी) (Satish Argade) असे पोलिस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अजिंक्‍य पिसे यांनी आरगडे यांच्यासह पाच जणांवर बार्शी शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. बारामती सहकारी बॅंकेस जमीन तारण असताना बॅंकेचे लेटरपॅड, शिक्के, हरकत दाखला बनावट तयार करून कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे हस्तांतर दस्त तयार करून फसवणूक केली असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.\nविश्व हिंदू परिषद विभागमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सतीश आरगडे यांनी 14 जुलै रोजी पत्रकार भवन, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर येथे प्रसिद्धी माध्यमांची बैठक घेतली. या वेळी जोगदंड महाराज (भक्ती मार्ग, पंढरपूर), भाग्यश्री लेणे, विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र साळे (रा. इसबावी, ता. पंढरपूर), नितीन शिंदे उपस्थित होते.\nहेही वाचा: \"या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त\nया वेळी आरगडे यांनी, महाराष्ट्र भूमी ही संतांची पवित्र भूमी आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. ही परंपरा सातशे वर्षांपासून चालत आली असून, इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही. आघाडी सरकारने ही परंपरा खंडित करण्याचे पाप केले आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवले असून, त्यांना सोडून वारी करू दिली पाहिजे व मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी व प्रायश्‍चित्त म्हणून बंडातात्या कराडकर यांची माफी मागावी. एकादशीच्या महापूजेला येऊ नये, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर विश्वहिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाहीत, असे वक्तव्य करून इशारा दिला होता.\nपंढरपूर पोलिसांनी (Pandharpur Police) बार्शी पोलिसांना ही माहिती कळवताच सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी आरगडे यांस फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करून बार्शी न्यायालयात उभे करताच न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर कार्यकर्ता, बार्शी, तावडी येथे घर, मराठा आरक्षणमध्ये सक्रिय, एसटीची तोडफोड, जाळपोळ आदी कृत्याचे गुन्हे आरगडेवर दाखल असून कारवाई केली असल्याचा अहवाल पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पोलिस अधीक्षकांना दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/06/blog-post.html", "date_download": "2021-07-25T10:15:22Z", "digest": "sha1:TPBTCVKCA2KMYXBJELKLCW6N7WZTZDQS", "length": 4371, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "नगर शहरातील विकास कामाची डॉ. खा.सुजय विखे पा. यांनी घेतली आढावा बैठक", "raw_content": "\nHomePoliticsनगर शहरातील विकास कामाची डॉ. खा.सुजय विखे पा. यांनी घेतली आढावा बैठक\nनगर शहरातील विकास कामाची डॉ. खा.सुजय विखे पा. यांनी घेतली आढावा बैठक\nअहमदनगर दि.३ : येथे महानगरपालिका हद्दीतील मा. केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा विषयक व भुयारी गटार योजने अंतर्गत व तसेच महावितरण संदरर्भातील प्रलंबितकामाबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मनपा पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदार यांची महापालिका सभागृहात बुधवार (दि.३) घेतली आढावा बैठक घेतली.\nयावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सभागृह नेता स्वप्नील शिंदे, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज कोतकर,राहुल कांबळे, रवींद्र बारस्कर,अनिल बोरूडे,नगरसेविका पल्लवी जाधव ,सतीश शिंदे, धनंजय जाधव,निखिल वारे,आयुक्त श्रीकांत मायकलवार,महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे,उपायुक्त प्रदीप पठारे,कार्यकारी अभियंता एस जि सराफ,उपअभियंता अजय मुळे, जे डी बीवाल,यंत्र अभियंता निकम आदी उपस्थित होते.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/anil-deshmukh-seeks-time-from-ed/19561/", "date_download": "2021-07-25T09:02:30Z", "digest": "sha1:TKC4OTZUURJV4MS3L2SZ335QVVIZKVRL", "length": 9979, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Anil Deshmukh Seeks Time From Ed", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पा��विला जाईल\nघरक्राईमनामाअनिल देशमुख यांनी ईडीकडे मागितला वेळ\nअनिल देशमुख यांनी ईडीकडे मागितला वेळ\n१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या\nठाकूर तो गियो…. विवा समुह ईडीच्या कचाट्यात\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा\nईडीच्या चौकशीला नंतर जाणार सामोरे\nसक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर धाडसत्र आरंभल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते, पण त्यांना नेमक्या कोणत्या खटल्यासंदर्भात बोलावले आहे, हे माहीत नसल्यामुळे देशमुख आज कार्यालयात येणार नाही, असे देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी स्पष्ट केले. देशमुख यांनी या चौकशीसाठी वेळ मागून घेतला आहे. तशी मागणी देशमुख यांच्या वकिलांनी ईडीकडे केली आहे. ईडीकडून कोणत्या खटल्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे, हे माहीत करून घेण्यासाठी कागदपत्रे मागविली आहेत, असेही पाटील म्हणाले.\nगुन्हेगारी टोळ्यांची धुंदी उतरवणार एनसीबी\nआंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांची धरपकड सुरु\nकरावे तसे भरावे…नारायण राणे बरसले\nशरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण\nशुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीने धाडी घातल्या. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीने ताब्यात घेतले होते. त्यांना शनिवारी विशेष कोर्टात उभे करण्यात येणार आहे. त्यांची शुक्रवारी तब्बल ९ तास ईडीने चौकशी केली आहे.\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट कसे दिले जात होते, असा आरोप केला होता. त्यात देशमुख यांच्यावर त्यांनी हा थेट आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. शुक्रवारी ईडीने देशमुख यांच्या नागपूर तसेच मुंबईतील दोन निवासस्थानांवर छापे मारले. त्याशिवाय, शिंदे आणि पालांडे यांच्या घरांवरही धाडी घालण्यात आल्या. वरळीच्या घरावर धाड घातली तेव्हा स्वतः देशमुख आणि त्यांची मुलेही तिथे उपस्थित होती.\nपूर्वीचा लेखआंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांची धरपकड सुरु\nआणि मागील लेखठाकरे सरकारने ओबीसी स���ाजाला बेसावध ठेवले\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T09:09:12Z", "digest": "sha1:5N3U5GW4TZVUZEFITAV6FMMAIOOGDM36", "length": 11827, "nlines": 148, "source_domain": "mh20live.com", "title": "दोन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/राजकीय/दोन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे\nदोन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे\nकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन\nपरभणी / प्रतिनिधी – राज्यातील सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष व नेते सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. कोणाला कोणाचा पायपुस नाही, त्यामुळे येत्या दोन महिन्यांत भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असे प्रतिपादन केंद्���ीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे बोलाताना केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजप महाआघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित बुथ मेळाव्यात ते बोलत होते.\nपुढे बोलताना केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष व नेते सत्तेत सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये खुप मतभिन्नता आहे. यातुनच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि भाजपा सत्तेत विराजमान होईल. राज्यातील जनतेला भाजप सारखा पक्ष हवा आहे. हे या निवडणुकीतुन पुन्हा एकदा स्पष्ट होईल असेही दानवे म्हणाले. यावेळी विविध नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nबिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढली, पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा\nशासनाच्या कृषि सिंचन योजनांचा लाभ घेऊन करा समृध्द शेती; 'या' येथे करा अर्ज, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत अनुदान\nघरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात\nमनसे सदस्य नोंदणी मध्ये सहभागी व्हा ;आप्पासाहेब पाटील वानखरे\nशिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक ; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nबीड:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन\nBreaking: वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T08:56:22Z", "digest": "sha1:AXSGPIOX4SEFUEJ5CWNDRX546XGSES3S", "length": 19012, "nlines": 151, "source_domain": "mh20live.com", "title": "फडणवीसांची आकडेवारी खोटी थोरात,परब,जयंत पाटलांनी केली पोलखोल – MH20 Live Network", "raw_content": "\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nदहावीचा निकाल ; संकेतस्थळांवर उपलब्ध\nHome/महाराष्ट्र/फडणवीसांची आकडेवारी खोटी थोरात,परब,जयंत पाटलांनी केली पोलखोल\nफडणवीसांची आकडेवारी खोटी थोरात,परब,जयंत पाटलांनी केली पोलखोल\nमुंबई :विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कोरोनासाठी केंद्रसरकार करत असलेल्या मदत कार्याचा पाढा वाचला मात्र त्यांची आकडेवारी पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचे आज महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.काँग्रेस तर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, व शिवसेनेच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.कोरोनाच्या संकटकाळात विरोधीपक्षनेते म्हणून आम्हाला फडणवीस यांचेकडून सहकार्य आणि संवादाची अपेक्षा होती.त्यांनी उणीवा दाखवल्या असत्या,सूचना केल्या असत्या किंवा टीका केली असती तर चालले असते.पण असे न करता ते केंद्र आणि राज्याने केलेल्या खर्च आणि तरतुदीची आकडेवारी सांगत आहेत.ती खरी सांगितली असती तर हरकत नव्हती.पण मागील वर्षभराचे,पुढील वर्षाचे मदतीचे आकडे कशासाठी सांगता.खोटी माहिती का पसरवता.आकडे फुगवून का सांगता.सरकारला बदनाम का करता.खरे बोला म्हणजे जनतेला सत्य कळेल.हे ही सांगा की तुम्ही मुख्यमंत्री निधी ऐवजी पंतप्रधान निधीला मदत का पाठवली हे ही सांगा की भाजपचे नेते प्रवक्ते आजी माजी मंत्री सध्या कोठे दडून बसले आहेत.सगळे समोर या आणि सत्याची शहानिशा करा .जनतेची दिशाभूल करणे आता तरी सोडा.तुमचे पितळ उघडे पडले आहे.अशा शब्दात शिवसेना नेते अनिल परब यांनी फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील दाव्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.\nदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत असा टोला लगावत परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत लगावला. आभासी चित्राला आम्ही थेट उत्तर देत आहोत असं परब यांनी म्हटलं आहे. सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असं केंद्राने सांगितलं होतं. मात्र तसं काहीही नाही असंही परब यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. आम्हाला कर्ज घेण्यासाठी कुणीही सल्ले देऊ नये असंही परब यांनी स्पष्ट केलं.\nगहू, तांदूळ आणि डाळ यांची मदत केंद्राने महाराष्ट्राला केली. १७५० कोटींचे गहू आम्हाला देण्यात आला आहे असा दावा फडणवीस यांनी केला तो खोटा आहे. कारण हे गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाहीत असंही परब यांनी सांगितलं. स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच झाला आहे असंही अनिल परब यांनी सांगितलं.\nभाजपाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती. मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. करोनाच्या काळात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते राजकारण करत आहेत असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. तसंच मजुरांच्या तिकिटांचा खर्चही राज्य सरकारनेच केला असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधक सहकार्याऐवजी संभ्रम निर्माण करत आहेत असंही थोरात म्हणाले.करोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. करोनाच्या संकटाशी महाराष्ट्रशी लढतो आहे. २५ मार्च पासून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला या लॉकडाउनला दोन महिने होऊन गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी समर्थपणे काम करते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य पद्धतीने लढा देणं सुरु आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांची संख्याही खूप मोठी आहे. महाराष्ट्र हे देशाचं व्यवसाय केंद्र आहे. आजही सात लाख लोकांना आपण भोजन देतो आहोत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांची सरकारला करोना काळात मोलाची मदत होते आहे. मुंबईची स्थिती सध्या काळजी करावी अशीच आहे. करोनाच्या संकटातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. मात्र कुणाचीच गैरसोय होऊ नये आपण कार्य करतो आहोत.असे ते म्हणाले.\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअड���णी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nआईच निघाली उलट्या काळजाची, पोटच्या गोळ्याचा घेतला जीव\nभाजपा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू -जयंत पाटील\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nकोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप\nकर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nराज्यात पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही – विनायक मेटे\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/ghargav-band/", "date_download": "2021-07-25T08:37:05Z", "digest": "sha1:ME27WOXHECH2T5REK6R6XA7JUON2SGRB", "length": 4022, "nlines": 73, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "ghargav band – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्���े गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nसंगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये भारत बंदला १०० टक्के प्रतिसाद\nघारगांवमध्ये शेतकरी आंदोलनाला व्यावसायिकांचा पाठींबा\nकेंद्राने लादलेले जाचक आणि जुलमी कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण देशातील शेतकरी आणि कामगार एकवटले असून आज मंगळवार दिनांक ८ डिसेंबर\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/some-pakistanis-demand-removal-of-malala-lesson-128692310.html", "date_download": "2021-07-25T08:51:33Z", "digest": "sha1:XOAHLGGNKMEDVVLFAD45YM6HCBPIU7KQ", "length": 6346, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Some Pakistanis demand removal of Malala lesson | मलालाचा धडा हटवण्याची काही पाक नागरिकांची मागणी,‘मग काय लादेनचे चरित्र शिकवणार?’ असा काहींचा प्रश्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइस्लामाबाद:मलालाचा धडा हटवण्याची काही पाक नागरिकांची मागणी,‘मग काय लादेनचे चरित्र शिकवणार’ असा काहींचा प्रश्न\nपंजाब प्रांताच्या अभ्यासक्रमातील ‘पाकिस्तानचे प्रभावी व्यक्ती ’वरून वादंग\nपाकिस्तानातील शालेय पुस्तकातील सामाजिक कार्यकर्ता व मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या मलाला युसूफझाईवरील धडा हटवण्याची मागणी वाढली आहे. त्यावरून पाकिस्तानात बहुसंख्यांकांची कशा प्रकारची मानसिकता आहे, याचा अंदाज लागू शकताे. पाकिस्तानातील पंजाब राज्यातील हे वास्तव आहे. तेथील शालेय अभ्यासक्रमात मलालावरील धड्याचा समावेश आहे. पाकिस्तानातील प्रभावी व्यक्ती अशा आशयाच्या धड्यात मलालाबद्दल मुलांना शिकवले जाते. या पुस्तकात मलालास अल्लामा इक्बाल, चाैधरी रहमत अली, लियाकत अली खान, माेहंमद अली जिन्ना, बेगम राणा लियाकत अली व अब्दुल सत्तार यांच्या रांगेत दाखवण्यात आले. त्यावरून लाेकांमध्ये नाराजी आहे. ते मलालाचा धडा हटवण्याची मागणी करू लागले आहेत.\nदुसरा वर्ग ���ात्र त्यास विराेध करत आहे. मलालाचा धडा हटवून काय लादेनचे चरित्र वाचण्यास पसंती द्यायची का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सिंध प्रांतातील सरकारने एका सरकारी शाळेचे नाव मलालाच्या नावावर ठेवण्याची घाेषणा केली हाेती. सेठ कुँवरजी खिमची लाेहाना गुजरात स्कूल असे या शाळेचे मूळ नाव आहे. ते बदलून मलाला सरकारी गर्ल्स सेकंडरी स्कूल असे करण्यात आले आहे. ही शाळा कराचीच्या मिशन राेडवर आहे. परंतु नाव बदलताच गदाराेळ सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी नाव पुन्हा बदलण्यास तीव्र विराेध केला आहे. सरकारने शहरातील इतिहासाला नष्ट करू नये, असे लाेकांचे म्हणणे आहे.\nआम्हाला इतिहास पुसायचा नाही, मलालाच्या वडिलांची प्रतिक्रिया\nशाळेचे नाव बदलण्यावरून मलालाच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. मलालाच्या वडिलांनी लाेकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. आपण इतिहास किंवा इतरांची नावे पुसून टाकू नयेत. सेठ कुँवरजी खिमजी लाेहाना यांचे नाव हटवून मलालाचे नाव शाळेला देणे याेग्य हाेणार नाही. पाकिस्तानात आता काही लाेक पुस्तकातून मलालाबद्दल शिकवले जात आहे. ही बाब चांगली आहे. ते हटवण्याची का बरे मागणी केली जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/three-party-political-tug-of-war-on-maratha-reservation-issue-ashish-shelars-criticism-of-the-state-government-128689338.html", "date_download": "2021-07-25T08:33:28Z", "digest": "sha1:S2H6UCPRGDRNUNIDMLXKI2WOZARINLC7", "length": 11027, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three-party political tug-of-war on Maratha reservation issue, Ashish Shelar's criticism of the state government | मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी, आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका; शरद पवारांविषयी म्हणाले - 'चोर के दाढी में तिनका है' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजपची टीका:मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी, आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका; शरद पवारांविषयी म्हणाले - 'चोर के दाढी में तिनका है'\nमराठा आरक्षणाबाबत कार्यपद्धतीचा घेतला समाचार\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते माजी मंत्री आ. अॅड आशिष शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासह ओबीसी राजकीय आरक्षण, शेतकरी, बलुतेदारांच्या मुद्द्यावरून तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षणच द्या���चंच नाही, असा आरोप भाजपचे आ. अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.\n'चोर के दाढी में तिनका है'\nयावेळी त्यांनी नव्या सहकार खात्यावरही भाष्य केलं. शरद पवारांबद्दल मी बोलणार नाही. ते केंद्रात कृषी मंत्री होते. एनसीडीसी त्यांच्याच अंतर्गत काम करत होती. त्यावर बोलण्याची गरज नाही. आम्ही सहकार से समृद्धी हा व्यापक दृष्टीकोण घेऊन आलो आहे. तो विषय जनतेत येण्याआधीच हस्तक्षेपाची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच अर्थ 'चोर के दाढी में तिनका है', असा दावाही त्यांनी केला.\nमराठा आरक्षणाबाबत कार्यपद्धतीचा घेतला समाचार\nआ. आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून काल पुणे तर आज सातारा, कराड येथे त्यांनी भाजपा आमदारांच्या भेटी तसेच संघटनेच्या बैठका घेतल्या. आज कराड व सातारा येथे पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी आघाडी सरकारच्या शेतकरी, मराठा आरक्षणाबाबत कार्यपद्धतीचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि माध्यमांमध्ये मराठा आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली आहे.\nराज्यांना स्वत:च्या अखत्यारीत आरक्षण देण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केलेला नाही. आरक्षणाचा कायदा टिकाऊ करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची निर्मिती करण्याची गरज आहे. राज्यस्तरीय आयोगामार्फत ऐतिहासिक, सांख्यकी आणि इम्पिरीकल डेटा जमा केला पाहिजे. त्या आधारावर सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करावा. हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यावर तो सभागृहात मंजूर करून घ्यावा. नंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेल्यावर सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आरक्षणाबाबतची ही अशी प्रक्रिया आहे. पण ठाकरे सरकार शेवटचं पाऊल आधी सांगते आहे. पायाभरणी न करता इमारत उभी राहिली, असं अभासी चित्रं निर्माण करण्याचं पाप केलं जात आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. कायदेशीररित्या योग्य टप्पे पूर्ण न करता आरक्षणाबद्दल राज्यकर्ते भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे.\nकेंद्रीय कृषी कायदे रद्द करू म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तर मोदींच्या कृषी कायद्यांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. राज्यात काही सुधारणा केल्या आहेत, मग केंद्राच्या कायद्याला विरोध करणाऱ्या ठाकरे सरकारने हे सांगायला हवे की, राज्यातील शेतकऱ्यांना एपीएमसी-मंडया व्यतिरिक्त अन्य ठिकाणी आपला शेतीमाल विकता येणार की नाही शेतकऱ्यांना कंत्राटी शेती करता येईल की नाही शेतकऱ्यांना कंत्राटी शेती करता येईल की नाही याची माहिती आघाडी सरकारने दिलेली नाही. शिवसेनेने संसदेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कृषी कायद्याला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीने संसदेत भूमिकाच मांडली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी अप्रत्यक्ष समर्थन केले व राज्यात कायदे तत्वतः मंजूर केले. त्यामुळे काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली.\nफोन टॅपिंगच्या मुद्द्यावरूनही अँड आशिष शेलार यांनी आघाडीवर टीका केली. परवा विधानसभेत एका पक्षाच्या अध्यक्षांनी फोन टॅपिंगचा मुद्दा मांडला. काल तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोन टॅप करत असल्याचं ते लोणावळ्यात बोलल्याचं समजलं. फोन टॅपिंग करताना 'अमजद खान' हा त्यांचा कोडवर्ड ठेवला होता. ते जर अमजद खान असतील तर 'कितने आदमी थे', हा आमचा सवाल आहे. तुमचा फोन टॅप करायला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह 'कितने आदमी थे', हा आमचा सवाल आहे. तुमचा फोन टॅप करायला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह 'कितने आदमी थे' हे आम्ही विचारत आहोत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ टगेगिरीच्या विषयावर लक्ष घातलं जात आहे. त्यातून राज्याचं नुकसान होत आहे. त्यामुळेच आगामी काळात आम्ही सरकारविरोधी एल्गार अधिक तीव्र करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/N_45.html", "date_download": "2021-07-25T09:24:20Z", "digest": "sha1:SDX5VPEMLRIEQ7TKFXKFIYWFHLUSDJGS", "length": 10325, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "महामार्गावर वाहन अडवून चालकास मारहाण करीत लुटणारी टोळी जेरबंद, टोळीत राहात्यातील जणाचा समावेश ; एलसीबीची महत्त्वपूर्ण कारवाई", "raw_content": "\nHomeMaharashtraमहामार्गावर वाहन अडवून चालकास मारहाण करीत लुटणारी टोळी जेरबंद, टोळीत राहात्यातील जणाचा समावेश ; एलसीबीची महत्त्वपूर्ण कारवाई\nमहामार्गावर वाहन अडवून चालकास मारहाण करीत लुटणारी टोळी जेरबंद, टोळीत राहात्यातील जणाचा समावेश ; एलसीबीची महत्त्वपूर्ण कारवाई\nअहमदनगर दि.२४ : नगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांना अडवून मारहाण करून लुटणारे सरईत चोरट्यांची टोळी पकडण्यात अखेर स्��ानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या मध्ये आरीफ गफूर शेख (वय २५, रा.अवघड पिंप्री ता.राहुरी), सागर गोरख मांजरे (वय २४, रा.मातापूर ता.श्रीरामपूर ह.रा.शिवाजीनगर कल्याण रोड, अहमदनगर), अविनाश श्रीधर साळवे (वय २२, राहुरी काँलेजच्या पाठीमागे, राहुरी), सुखदेव गोरख मोरे (वय २३, रा. पिंपळवाडीरोड, राहाता), चेतन राजेंद्र सणासे (वय १९, रा.पिंपळवाडी रोड, राहाता), अक्षय सुदाम माळी (वय २२, रा.खंडोबा चौक, राहाता), अक्षय सुरेश कुलथे (वय २०, रा.इंगळे ईस्टेट, मल्हारवाडीरोड, राहुरी), सागर पोपट हरिश्चंद्र (वय २२, रा.धोमारी खुर्द, राहुरी) यांच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगा आहे.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, वरील सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणीवरुन पाठलाग करून ताब्यात घेतले. या आरोपींनी लोणी व कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली १ लाख २० हजार रु.च्या दोन बिना नंतरच्या पल्सर दुचाकी, ३० रु.ची बिना नंतरची स्पेलडर, २ हजार रु.एअर गण असा १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nसर्व आरोपी रात्री राहुरी येथे एकत्र येत होते. यानंतर तीन दुचाकीवरून पिंपळवाडीरोड (ता.राहाता) येथे सुखदेव मोरे यांच्या घरी व शेतात मुक्कामी थांबत होते. रात्री पहाटे ३ वाजल्यानंतर तिन्ही दुचाकीवरून नगर-मनमाड महामार्गावर येऊन एकट्या जाणाऱ्या वाहनचालकाची रेकी करून त्याचा पाठलाग करीत असत. यानंतर दोन्ही दुचाकीवरील सहाजणांनी वाहन अडवून चालकाला चाकू, लोंखडी कत्ती आणि एअर गणचा धाक दाखवून मारहाण करून लुटणे, एक दुचाकीवरील तिघांनी वाहन अडविल्यानंतर समोरुन व पाठीमागून येणाऱ्या वाहनांवर व पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवले जाते होते. लुटमार करणाऱ्या साथीदारांना सावध करणे, गुन्ह्याची माहिती तात्काळ कुणाला सांगू नये, यासाठी चालकांचा मोबाईल काढून तो फोडून फेकून दिला जात असे. गुन्हा करताना रेकी करण्याचे काम आरोपी आलटून पालटून ते करीत असत. या आरोपींमध्ये अविनाश साळवे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात ६ तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात १ असे गुन्हे दाखल. सागर मांजरे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात १०, एमआयडीसी, राहुरी, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. आरिफ शेखवर राहुरी, एमआयडीसी, सोनई पोलीस ठाण्यात, अक्षय माळी यांच्यावर संगमनेर प��लीस ठाण्यात, अक्षय कुलथे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात तर सागर हरिश्चंद्र यांच्या वर हडपसर, दिधी (पुणे), नगर तालुका, राहुरी व सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.\nजिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, सफौ. नानेकर, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पोना संदीप कर्डीले, दीपक शिंदे, रवि सोनटक्के, संतोष लोढे, विशाल दळवी, रणजित जाधव, राहुल सोळुंके, मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, किरण जाधव, सागर सुलाने, चापोहेकाँ संभाजी कोतकर, सचिन कोळेकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/06/J_20.html", "date_download": "2021-07-25T08:29:04Z", "digest": "sha1:3CWXBILHTCEBXWTCUXTVOYEHXKOISEFL", "length": 6585, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अल्पवयीन विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत ; जामखेड तालुक्यात डोणगावतील घटना", "raw_content": "\nHomePoliticsअल्पवयीन विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत ; जामखेड तालुक्यात डोणगावतील घटना\nअल्पवयीन विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत ; जामखेड तालुक्यात डोणगावतील घटना\nजामखेड : दि.२०- तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीमध्ये असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रत्नापूर येथील अल्पवयीन मुलगी डोणगाव ये���े आजी-आजोबाकडे आली होती. ही मुलगी गुरुवार दि. 18 रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तीचा शोध घेतला, पण ती सापडुन न आल्याने मुलीच्या आजोबांनी शुक्रवार दि. 19 रोजी जामखेड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या नंतर तिसर्‍या दिवशी शनिवार दि. 20 रोजी सदर मुलीचा शोध घेत आसताना नातेवाईकांना तिचा मृतदेह सकाळी साडेदहा वाजता डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथील विहीरीत तरंगताना आढळून आला. यानंतर डोणगावचे पोलीस पाटील बिभीषण यादव यांनी सदरची घटना जामखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सपोनि. अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय बोकील, पो. कॉ. शिवाजी भोस, बाजीराव सानप, गणेश साने, अजय साठे, विष्णू चव्हाण, शेषराव म्हस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने सदरचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद केली आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/rhea-chakraborty-shares-happy-face-photo-after-one-year-death-of-sushant-singh-rajput-264307.html", "date_download": "2021-07-25T09:32:40Z", "digest": "sha1:R666CBBIZKR6MBWCEUDDWLYHXL35EPQX", "length": 29957, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Rhea Chakraborty ने Sushant Singh Rajput याच्या निधनाच्या 1 वर्षानंतर शेअर केला Happy फोटो | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nरविवार, जुलै 25, 2021\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक क���स्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर\nप्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nयेमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू\nमन की बातच्या 79 व्या एपिसोड मध्ये काय म्हणाले नरेंद्र मोदी\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nCM Uddhav Thackeray Chiplun Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौर्‍यावर; पूर परिस्थितीचा घेणार आढावा\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nRhea Chakraborty ने Sushant Singh Rajput याच्या निधनाच्या 1 वर्षानंतर शेअर केला Happy फोटो\nबॉलिवूड मधील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव सध्या अशा ठिकाणी पोहचले आहे की जणू तिला कोणीही ओळखत नाही. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या आरोपांमध्ये अडकलेल्या रिया हिच्या विरोधात सोशल मीडिया संताप व्यक्त करण्यात आला होता.\nरिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत (Photo Credits: Instagram)\nRhea Chakraborty Photo: बॉलिवूड मधील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव सध्या अशा ठिकाणी पोहचले आहे की जणू तिला कोणीही ओळखत नाही. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या आरोपांमध्ये अडकलेल्या रिया हिच्या विरोधात सोशल मीडिया संताप व्यक्त करण्यात आला होता. परंतु रिया हिने या परिस्थितीत खंबीर राहत समोर आलेल्या संकटांचा सामना केला. अशातच आता तिचे आयुष्य हळूहळू पुर्वपदावर येताना दिसून येत आहे.\nरिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर आपला हॅप्पी फेस असलेला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ही हसताना दिसून येत असून तिने असे म्हटले की, Rise and Shine. आपला भुतकाळ विसरुन रिया आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणार असल्याचे यामधून प्रतित होते. सोशल मीडियातील तिचा हा फोटो खुप व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले जात आहे.(365 Days अभिनेता Michele Morrone लवकरच करू शकतो बॉलिवूडमध्ये डेब्यू; Karan Johar ने संपर्क साधल्याची चर्चा)\nदरम्यान, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सीबीआय, एनसीबी ते ईडी च्या चौकशांना तिने उपस्थिती लावली होती.\nसप्टेंबर महिन्यात रिया हिला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिला जामिनावर सोडण्यात आले होते. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अद्याप तपास सुरु असून रियाची यामधून सुटका झालेली नाही.\nActor Rhea Chakraborty Rhea Chakraborty Instagram Story Sushant Singh Rajput अभिनेता सुशांत सिंह राजपूत रिया चक्रवर्ती रिया चक्रवर्ती इंस्टाग्राम स्टोरी\nOTT वर Salman Khan नाही करणार Bigg Boss 15 चे होस्टिंग; 'या' अभिनेत्याची लागू शकते वर्णी\nPavitra Rishta 2.0: सुशांतसिंह राजपूतनंतर आता Shaheer Sheikh साकारणार 'पवित्र रिश्ता 2'मध्ये मानवची भूमिका; डिजिटली होणार प्रसारण\nPavitra Rishta 2.0: Ankita Lokhande पुन्हा एकदा साकारणार अर्चना; 'मानव'च्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता\nSushant Singh Rajput याच्या स्मृतीदिनी 'फिर मिलेंगे' म्हणत Ankita Lokhande ने शेअर केला दोघांच्या खास क्षणांचा व्हिडिओ (Watch Here)\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘���ा’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/launch-of-verve-in-khar-by-a-leading-real-estate-developer-ekta-world-120031200021_1.html", "date_download": "2021-07-25T10:03:30Z", "digest": "sha1:EBPWJVM6KFFLMKQBZZPTPKPJ3CDOYZPA", "length": 12387, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एकता वर्ल्डने मुंबईतील खार वेस्टमध्ये उबर लक्झरी निवासी प्रकल्प वर्व्ह लॉन्च केले | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 25 जुलै 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकता वर्ल्डने मुंबईतील खार वेस्टमध्ये उबर लक्झरी निवासी प्रकल्प वर्व्ह लॉन्च केले\nआपल्या आलिशान आणि अनुभवी घरांसाठी प्रसिद्ध असलेल्या एकता वर्ल्डने खार पश्चिम, मुंबई येथे वर्व्ह सादर केले. पाली हिल येथे असलेल्या द वन नंतर एकता लक्झरी कलेक्शनच्या या नव्याने सुरू झालेल्या मालिकेतील हा दुसरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प खार पश्चिम येथे 16th रोडवर स्थित असून परिसरातील सर्व सुविधांसह अत्यंत विकसित आणि सामाजिक व नागरी पायाभूत सुविधा प्रदान करतो.\nवर्व्ह हा एक १६ मजलांचा टॉवर असून त्यामध्ये १६ युनिट्सचा समावेश आहे, जे सर्वात जास्त मागणी असलेल्या मुंबई उपनगराच्या मध्यभागी सुमारे ११०० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे. हे ३ आणि ५ बीएचके प्रशस्त फ्लॅट्ससह इंपोर्टेड मार्बल फ्लोअरिंग, वूडन फ्लश डोअर्स, अतिरिक्त सुरक्षा दरवाजा, इलेक्ट्रिक लाइट पॉईंट्स, मॉड्यूलर स्विचेस, एनोडाइज्ड एल्युमिनियम विंडो, वातानुकूलित, स्वयंचलित घरे आणि बरेच काही यासह अनेक सुविधा देते.\nप्रख्यात वास्तुविशारद चंद्रशेखर कानेटकर यांनी बनविलेले आकर्षक डिझाइन, जबरदस्त सजावट आणि तेजस्वी आभाळ खरोखरच व्हर्व्हमधील प्रत्येक अपार्टमेंटला तारांकित प्रकरण बनवते. व्हर्वमधील इतर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्येमधून एक म्हणजे प्रायव्हेट एलिव्हेटर, द्वारपालट सेवा आहे, जे प्रवेश नियंत्रण आणि प्रत्येक मजल्यावरील एक अपार्टमेंट उपलब्ध करून देते, जे उच्चतम प्रकारची गोपनीयता दर्शविते आणि एखाद्याच्या बोटांच्या टोकावर आलिशान सेवा देते.\nजम्मू-काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष\nकॉरपोरेट क्षेत्राकडून करोना प्रतिबंधासाठी विशेष उपाय जाहीर\nमुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली भाजप नेते - विखे पाटील\nमुख्यमंत्री यांनी केली अधिकारी नियुक्तीला सुरुवात, विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव\nयावर अधिक वाचा :\nTokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...\nउद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...\nसोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...\nसोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...\nAadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...\nCOVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...\nPUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...\nBattlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...\nपीएम मोदी मन की बात मध्ये म्हणाले - सण साजरे करताना विसरू ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजता आपल्या मासिक की रेडिओ कार्यक्रमातून देशाला ...\nटोकियो ऑलिम्पिक 2020: मणिपूर सरकारने जाहीर केले की, ...\nभारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या दुसर्‍या दिवशी ...\nकुस्ती : प्रिया मलिक ने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप ...\nवर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने मोठे यश संपादन केले आहे.हंगरी येथे होणाऱ्या ...\nनिर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळली,5 ठार\nमुंबईतील वरळीत निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा ...\nबेल्जियममध्ये पुन्हा पुराचे कहर,वाहने वाहून गेली\nबेल्जियममधील बर्‍याच भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या पुराने पुन्हा एकदा कहर केला.रस्ते ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/karvir-taluka-gives-winning-salute/", "date_download": "2021-07-25T09:26:03Z", "digest": "sha1:TZPB3NELZFAEEBI2JQO2S52SSWZ6QUPF", "length": 8077, "nlines": 82, "source_domain": "marketmedia.in", "title": "लेगस्पिनर पठाणच्या ६ बळींमुळे करवीर तालुक्याची विजयी सलामी", "raw_content": "\nलेगस्पिनर पठाणच्या ६ बळींमुळे करवीर तालुक्याची विजयी सलामी\nलेगस्पिनर पठाणच्या ६ बळींमुळे करवीर तालुक्याची विजयी सलामी\nलेगस्पिनर मुस्तकीम पठाणसह श्रेयस पाटील व पार्थ पाटील यांच्या गोलंदाजीपुढे गडहिंग्लज असोसिएशन संघ २५.१ षटकांतच गारद झाल्याने करवीर तालुका संघाने ६४ धावांनी मात करून विजयी सलामी दिली.\nकोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि स्व.सौ. मालती शामराव पाटील ट्रस्ट पुरस्कृत १९ वर्षाखालील कै.सौ.मालती पाटील क्रिकेट स्पर्धेला राजाराम कॉलेज कोल्हापूर येथील मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन संजय पाटील यांच्या हस्ते तर सामन्याची नाणेफेक सुमीत पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णा धोत्रे, जनार्दन यादव, नंदकुमार बामणे, सुरज जाधव, अशोक भापकर, कृष्णा धोत्रे आदींसह पंच व खेळाडू उपस्थित होते.\nस्पर्धेतील उद्घाटनाचा सामना गडहिंग्लज शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन विरूध्द करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यात झाला. प्रथम फलदांजी करताना करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनने ४० षटकांत सर्वबाद १६८ धावा केल्या. यामध्ये नितीश केबानी ५४, वर्चस्व मोरे १९, करण चव्हाण १५ व अनुराग मिस्त्री १५ धावा केल्या. गडहिंग्लज शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनकडून सम्मेद महाजन, वेंदात पाटील, प्रेम चौधरी व भारती जाधव यांनी बळी घेतले आणि ३ खेळाडू धावबाद झाले.\nउत्तरादाखल खेळताना गडहिंग्लज शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनने २५.१ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या. यामध्ये प्रणव पाटील २७, वेंदात पाटील नाबाद २०, शिरीष माळवी १३ धावा केल्या. करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनकडून लेगस्पिनर मुस्तकीम पठाणने ६ बळी घेतले. तसेच श्रेयस पाटील व पार्थ पाटील यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन संघाचा डाव संपुष्टात आणला. अशाप्रकारे करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनने ६४ धावानी मात करून विजयी सलामी दिली.\nजिल्हा निवड खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य\nमहास्वच्छता अभियान येथून पुढेही सुरुच ठेवू: प्रशासक डॉ. बलकवडे\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/survive-in-this-earth/", "date_download": "2021-07-25T09:42:25Z", "digest": "sha1:V3YKY7JIY7KHBNCRAJAEYFEVQ5OSDNUQ", "length": 9357, "nlines": 72, "source_domain": "lifecoach45.com", "title": "Survive In This Earth", "raw_content": "\nSurvive in This Earth करोना च्या भीषण परिस्थितित आजचे सायन्स अपयशी ठरले तरी, आजचे सायन्स खुप काही शिकतयआणि शिकत राहिल\nआता तर जैवकीय युद्ध याची सुरवात झाली आहे,पण या युद्धात मानवाने तग धरायचा असेल तर,संशोधनावर जास्त खर्च करावा लागेल.\nआता बस,झाले मंदिर,मस्जिद,चर्च याना देणग्या देणेतोच पैसा आपन आता,निसर्गातील संशोधनासाठी मग ते विषाणु विरुद्ध लस शोधने असो, की मानव शरीरातील प्रतिकार शक्ति वृधींगत करने असो,जेणे करुन मानव आणि अन्य जीव या पृथ्विवर जास्त दिवस तग धरून राहतील\nयासाठी संगणक,रोबोट,उपग्रह आणि अन्य तांत्रिक साधने यांचा वापर करुन घ्यावा लागेलएका बाजूला जीवशास्त्रज्ञ मानवी शरीराची, त्यातही मेंदू आणि भावनांची रहस्यं उकलत आहेत.\nआणि त्याच वेळी संगणक तज्ज्ञ (डाटा प्रोसेसिंग)आपल्याला शक्ति देत आहेत. जैव-तंत्रज्ञान क्रांती ही माहिती-तंत्रज्ञान क्रांतित सामावली तर मग बिग डाटा अल्गोरिदमचा उदय होईल.\nबिग डेटा अल्गोरिदम माझ्यावर पाळत ठेवेल, माझ्या भावना तो माझ्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे जाणेल, पण त्यांनंतर सत्ता माणसांकडून संगणकांकडे हस्तांतरित होईल. ‘मुक्त इच्छे ‘बाबतचा माझा भ्रम वितळून जाईल. आजवर कोणीही पोहोचू शकल नव्हत,अशा माझ्या मनाच्या तळात काय चाललं आहे याची खडानुखडा माहिती रोज माझा संबंध येतो त्या संस्था,कंपन्या आणि सरकारी कार्यालय यांच्या हाती लागेल.\nते त्या माहितीचं केवळ आकलनच करून घेतील असं नाही, तर ते माझ्या मनामध्ये फेरफारही करू शकतील.ही बाब अतिशय थोडक्यात मांडायची तर\nजैविक ज्ञान, संगणनाची शक्ती आणि डाटा यांचा गुणाकार केला की माणसांवर ताबा मिळवण्याची क्षमता हाती लागते.\nहे समीकरण औषधनिर्मितीच्या क्षेत्रात अनुभवाला येत आहे याचे आपण साक्षी��ार आहोत औषधाबाबतचे आपले महत्त्वाचे निर्णय,आपण आजारी आहोत की निरोगी आहोत, या भावनांवर अवलंबून नसतात किंवा आपल्या डॉक्टरांनी केलेल्या निदानांवरही\nपरंतु आपल्या देहातील विविध प्रक्रियांबाबत संगणकांनी जे संगणन केलं आहे, त्यावर अवलबून असतात कारण त्यांचं यासंबंधातल ज्ञान आपल्यापेक्षाही अधिक असतं. सातत्याने येणाऱ्या जैवतांत्रिक विदाच्या प्रवाहामुळे महाविदा अल्गोरिदम अहोरात्र आपल्यावर नजर ठेवू शकतील.\nआपल्या शरीरात इन्फ्लुएंझा, कॅन्सर किवा अल्झामायर यांसारखे रोग वा व्याधींची सुरुवात केव्हा होणार याची खबर त्याना खूप आधी, आपल्याला त्याची जाणीवही होणार नाही अशा वेळी मिळेलत्यामुळे प्रत्येकाच्या देहानुसार म्हणजे जनुक, व्यक्तिमत्त्व इत्यादीनुसार योग्य उपाययोजना, पथ्य, व्यायामाचं वेळापत्रक यांच्या शिफारशी ते करू शकतात\nमानवी इतिहासात कधीही मिळालेली नव्हती एवढी उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होईल,पण नेमक्या याच कारणामुळे लोक बहुधा कायमचे आजारी होतील.\nपरंतु २०५0मध्ये बायोमेट्रिक संवेदक, महाविदा अल्गोरिदम यांच्यामुळे कोणताही रोग, व्याधी, वेदना वा अधुपणा जाणवायच्या आधीच कळेल.आणि त्यावर उपाययोजनाही केली जाईल.\nधूप्रपान आणि फुप्फसाच्या कॅन्सरचा संबंध संख्याशा्त्राने सिद्ध झालेला असतानाही अनेक लोक धुम्रपान करतात पण तुमच्या डाव्या फुष्फुसाच्या वरच्या भागात १७ कॅन्सरग्रस्त पेशी आहेत.\nअसा इशारा बायोमेट्रिक संवेदकाने दिल्यावर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही संवेदकाच्या इशाऱ्याची पर्वा केली नाही आणि संवेदकाने ही माहिती तुमच्या विमा कंपनीला, कार्यालयाला,आणि कुटुंबा कड़े पाठवली तर मग काय\nSurvive in This Earth हे ,सर्व तांत्रिक आणि नवीन संशोधनाचा वापर करुण होईल आणि जर विषाणु आणि रासायनिक युद्ध याबद्दल अगोदरच कळले तर मानव आणि अन्य जीवन या पृथ्विवर सामान्यपणे जीवन जगु शकेल\nDhyan ची सुरवात कशी करावी 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_12.html", "date_download": "2021-07-25T09:48:35Z", "digest": "sha1:2PCEEE7NVAYPQTQOMCOJJB5F4HPTRXYM", "length": 12148, "nlines": 72, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "कोरोनाच्या लढ्यासाठी भाजपाची लवकरच कमिटी जाहीर करणार : महेंद्र गंधे", "raw_content": "\nHomePoliticsकोरोनाच्या लढ्यासाठी भाजपाची लवकरच कमिटी जाहीर करणार : महेंद्र गंधे\nकोरोनाच्या लढ्या��ाठी भाजपाची लवकरच कमिटी जाहीर करणार : महेंद्र गंधे\nअहमदनगर शहर भाजपा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली\nअहमदनगर दि.३- कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात माहिती व जनजागृती नसल्यामुळे त्यावरील उपयायोजना काय आहेत, याची माहिती होणे गरजेचे आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. यामध्ये जनतेला सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. पीएम केअरच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला ५0 व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी भाजपाच्यावतीने नगर शहरामध्ये उपाययोजना करण्यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर तसेच आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर यांना एकत्रित करुन काम करणार आहे. तसेच भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांची ११ जणांची कमिटी तयार करुन नागरिकांना कोरोना संदर्भात मदत करणार आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या सहा महिन्यापासून काम करत आहेत. आता वेगवेगळ्या भागामध्ये टीमवर्कच्या माध्यमातून काम करणार आहे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांनी केले.\nनगर शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे भाजपा शहर जिल्हा पक्षाच्यावतीने विविध उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक, ज्येष्ठ नेते सुनील रामदास, वसंत लोढा, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, संगिता खरमाळे, सुधीर पगारे, शिवाजी दहिहंडे, मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडलअध्यक्ष पंकज जहागिरदार, संतोष गांधी, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, अमोल निस्ताने, पी. डी. कुलकर्णी वंदना पंडित आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना काळात शहरामध्ये चांगले काम करत आहेत. कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, निस्वार्थपणे जनतेला सहकार्य करत आहेत. गेल्या सहा महिन्यामध्ये महानगरपालिकेला सरकारने कुठलीही आर्थिक मदत न करता पालिकेने नागरिकांच्या आरोग्य सुविधेबरोबरच चांगले अन्नछत्र सुरु करून अन्नदान केले. शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कोरोना सेंटरची उभारणी केली. पहिल्या दिवसापासून मनपाचे अधिकारी व कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. मोफत स्त्रवकेंद्र सुरु करुन नगरकरांना दिलासा देण्याचे काम केले. या पुढील काळातही भाजपच्या माध्यमातून नगरकरांना चांगल्या सुविधेबरोबर आरोग्यसेवा देण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.\nयावेळी अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सूचना जाणून घेतल्या व या बैठकीमध्ये कोरोनाच्या सर्व अर्टीचे पालन करुन बैठक पार पडली. तसे नगरकरांना कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा.\nयावेळी ज्येष्ठ सुनील रामदासी, वसंत लोढा यांनी मार्गदर्शन के ले. कार्यक्रमाची प्रस्तावना संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक यांनी केले. आभार प्रदर्शन तुषार पोटे यांनी मानले. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले.\nनगर : नगर शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे भाजपा शहर जिल्हा पक्षाच्यावतीने विविध उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीत बोलताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक, ज्येष्ठ नेते सुनील रामदास, वसंत लोढा, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, संगिता खरमाळे, सुधीर पगारे, शिवाजी दहिहंडे, मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडलअध्यक्ष पंकज जहागिरदार, संतोष गांधी, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, अमोल निस्ताने, पी. डी. कुलकर्णी वंदना पंडित आदी उपस्थित होते.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण��याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/traffick-police-e-challan-machin-stollen/21504/", "date_download": "2021-07-25T10:34:03Z", "digest": "sha1:VDXQ6M3KILBTTGZ6H7CJ3UDMC7VI3EVO", "length": 8623, "nlines": 133, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Traffick Police E Challan Machin Stollen", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामावाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले\nवाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले\n१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या\nठाकूर तो गियो…. विवा समुह ईडीच्या कचाट्यात\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा\nमाहीम वाहतूक विभागाच्या एका पोलीस हवालदाराचे ई चलन मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nमाहीम वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार बाबासाहेब पवार हे टोईंग व्हॅन वर कर्तव्य बजावत असताना धारावी टी जंक्शन या ठिकाणी त्यांनी केलेल्या नो पार्किंचे ई चलन काढून वाहन मालकांना दंडाची पावती देत होते. हे सुरू असताना त्यांनी टोईंग व्हॅनच्या बोनेटवर ई चलन मशीन ठेवून पावती बनवण्याचे काम करीत असताना अज्ञात चोरटयांनी पवार यांनी बोनेटवर ठेवलेली ई चलन मशीन चोरी करून पोबारा केला. पोलीस हवालदार पवार यांनी मशीनचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.\n‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत\nप्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी\nकच्छमध्ये होणार भारतातील सर्वात मोठे सोलर पार्क\nरक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘ट्राइब्ज इंडिया’ चे विशेष राखी कलेक्शन\nधारावी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोराचा कसून शोध घेण्यात येत आहे. ई मशीन चोरी करण्यामागे चोरट्याचा काय हेतू असू शकतो असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.\nपूर्वीचा लेख‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत\nआणि मागील लेखपाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला\n…म्हणून गोंधळ वाढतो डोक्यात\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n…म्हणून गोंधळ वाढतो डोक्यात\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/kartar/straw-reaper-61/", "date_download": "2021-07-25T09:31:55Z", "digest": "sha1:KL7V3HY2RXDIZNSK3FIPKJK7DUCQOWI4", "length": 25563, "nlines": 173, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "कर्तार स्ट्रॉ रीपर 61 स्ट्रॉ रीपर, कर्तार स्ट्रॉ रीपर किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nकर्तार स्ट्रॉ रीपर 61\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव स्ट्रॉ रीपर 61\nप्रकार लागू करा स्ट्रॉ रीपर\nशक्ती लागू करा 55-60 Hp\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nकर्तार स्ट्रॉ रीपर 61 वर्णन\nकर्तार स्ट्रॉ रीपर 61 खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर कर्तार स्ट्रॉ रीपर 61 मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर कर्तार स्ट्रॉ रीपर 61 संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nकर्तार स्ट्रॉ रीपर 61 शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे कर्तार स्ट्रॉ रीपर 61 शेतीसाठी परिपूर्ण करते. हे स्ट्रॉ रीपर श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 55-60 Hp इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी कर्तार ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nकर्तार स्ट्रॉ रीपर 61 किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर कर्तार स्ट्रॉ रीपर 61 किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला कर्तार स्ट्रॉ रीपर 61 देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nसमृद्ध उद्योग अनुभवाचा आणि ज्ञानाचा आधार घेत आम्ही स्ट्रॉ रीपरची विस्तृत श्रृंखला तयार, निर्यात आणि पुरवण्यास सक्षम आहोत. या चाचणीचा उपयोग एका ऑपरेशनमध्ये पेंढा कापून, मळणी करण्यासाठी तसेच वापरण्यासाठी केला जातो. ऑफर रेपर सर्वोच्च गुणवत्ता घटक आणि आमच्या तंत्रज्ञ टेक्नोक्रॅट्सद्वारे नवीनतम तंत्रज्ञान वापरून तयार केले जाते. शिवाय, ही स्ट्रॉ रीपर ग्राहकांना नाममात्र किंमतीनुसार वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये दिली जाते.\nसिस्टम विभक्त कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली प्रणाली\nपेंढाच्या मागे चालणारे डबल ब्लोअर ट्रॉलीकडे धावते आणि त्याच वेळी धूळ कण वेगळे करते\nपूर्णपणे बेल्ट ऑपरेट मशीन\nसमायोज्य पठाणला उंच सह येत आहे\nस्ट्रॉ रीपर हे एक हेलिकॉप्टर मशीन आहे जे एका ऑपरेशनमध्ये पेंढा कापतो, मळते आणि साफ करते. एकत्रित कापणीनंतर उरलेल्या गव्हाच्या देठांना दोलायमान ब्लेडने कापले जाते आणि फिरणारी रीळ त्यांना मागे व ओघकडे वळवते. एज आणि गाईड ड्रमद्वारे देठांना मशीनमध्ये पोहचवले जाते, जो मळणीच्या सिलेंडरपर्यंत पोहोचतो ज्याने देठांना अवतराच्या विरूद्ध लहान तुकडे केले.\nहे उत्कृष्ट वेगळे कामगिरी देते. लहान तुकडा (पेंढा) अवतळाच्या पट्ट्यामधून पडतो. डबल ब्लोअरच्या मागे कार्यरत ट्रॉलीला चिकटून पळवाट उडवते आणि धूळ कण वेगळे करतात.\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत कर्तार किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या कर्तार डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या कर्तार आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्��� मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/maharashtra/maharashtra-today-june-24-2021-9844-corona-patients-have-been-registered/571742", "date_download": "2021-07-25T09:16:22Z", "digest": "sha1:FQBOQS6UHCBCSYSIWDUI5Q53OG5ZPEZW", "length": 17754, "nlines": 146, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Maharashtra today June 24 2021 9844 corona patients have been registered", "raw_content": "\nCorona | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढऊतार कायम, 'या' जिल्ह्याचा आकडा वाढताच\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहेत.\nमुंबई : राज्यातील गेल्या 24 तासांमधील कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहेत. दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 844 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 हजार 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात एकूण कोरोनामुळे 197 जणांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra today June 24 2021 9844 corona patients have been registered)\nराज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 95.93 % इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा 2 टक्के इतका झाला आहे.\nराज्यात ताज्या आकडेवारीनुसार एकूण 1 लाख 21 हजार 767 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. 6 लाख 32 हजार 453 जण हे होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.\nरायगड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक\nराज्यात काही दिवसांपूर्वी निर्बंध शिथिल करण्यात आले. इ पासची अट रद्द करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊमुळे अनेकांना घरात रहावं लागलं. निर्बंध शिथिल होताच अनेकांनी मुंबईनजीक असलेल्या अलिबाग, मुरुड यासारख्या पर्यटन स्थळी धाव घेतली. या ठिकाणी कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.\nरायगड जिल्ह्यात मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. रायगडमध्ये गेल्या 24 तासात एकूण 609 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये ठिकठिकाणी पोलिस तपासणी सुरु आहे. विनाकारण तसेच मुंबईतून पर्यंटनासाठी आलेल्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. तसेच अँटीजेन टेस्टही करण्यात येत आहे.\nराज्याप्रमाणे मुंबईतही रुग्णसंख्येत कोरोना रुग्णसंख्येत चढउता�� पाहायला मिळत आहे. मुंबईत 24 तासात एकूण 789 रुग्णांचं निदान झालं आहे. तर 542 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.\n२४ जून, संध्या. ६:०० वाजता\n२४ तासात बाधित रुग्ण - ७८९\n२४ तासात बरे झालेले रुग्ण - ५४२\nबरे झालेले एकूण रुग्ण - ६९१६७०\nबरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%\nएकूण सक्रिय रुग्ण- १४८१०\nदुप्पटीचा दर- ७२६ दिवस\nकोविड वाढीचा दर ( १७ जून ते २३ जून)- ०.०९ % #NaToCorona\nराज्याला तिसऱ्या लाटेचा धोका\nदरम्यान राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क तसेच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे.\nअखेर भीती खरी ठरली, आता या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन\nबापरे... राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला\nआंबील झोपडपट्टीवरील कारवाईनंतर राज्य सरकारकडून तातडीची बैठक, घेतला हा निर्णय\nShare Market watch | पुढील आठवड्यात कशी असेल शेअर बाजाराची...\nकाहीही करा, मदत करा; मुख्यमंत्र्यांकडे महिलेची कैफियत\nपतीने लग्नानंतर 17 दिवसात पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवलं...\nAstrology: कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने काय होईल परिणाम...\nछोरियां छोरों से कम हैं के प्रिया मलिकने मोठ्या टूर्नामेंट...\nRation Card धारकांसाठी महत्वाची बातमी\nपावसाळ्यात कान किंवा नाक टोचून घेताय तर सावधान, कारण...\nघरात आहे झुरळांची दहशत त्यांना पळवून लावण्यासाठी घरगुती रा...\nTokyo Olympics | सानिया मिर्झा आणि अंकिता रैना महिला दुहेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/darshan-timing-change-in-ambabai-mandir-2/", "date_download": "2021-07-25T08:57:12Z", "digest": "sha1:UYIVT6MKBNBRYPSMT74GFBEYFNMLKHPC", "length": 7360, "nlines": 82, "source_domain": "marketmedia.in", "title": "अंबाबाई मंदिरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन", "raw_content": "\nअंबाबाई मंदिरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन\nअंबाबाई मंदिरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. १९ मार्चपासून श्री करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी देवीचे दर्शन सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेता येईल. सायंकाळी ६ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार असल्याचे पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nया प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१७) बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी मंदिर तसेच ओढ्यावरील गणपती – सिध्दीविनायक मंदिर, आझाद चौक येथील श्री दत्तभिक्षालिंग देवस्थान, महाद्वार रोडवरील श्री बिनखांबी गणेश मंदिर, बागल चौकातील श्री पंचमुखी मारुती, टेंबलाई टेकडीवरील श्री त्र्यंबोली देवस्थान, कात्यायनी-बालिंगा येथील श्री कात्यायनी देवी याठिकाणी भाविकांना दर्शनासाठी मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सलग खुले राहिल. सायंकाळी ६ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल.\nभाविकांनी दर्शनासाठी येताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. दर्शन रांगेत सुरक्षित अंतर ठेवावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.\nजयसिंगपुरात मागासवर्गीय मुलींसाठींचे वसतिगृह उभारण्यास मान्यता\nकोल्हापूर जिल्ह्यासाठी १९.२५ कोटी रुपये मंजूर: पालकमंत्री सतेज पाटील\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/ed-attaches-property-of-dino-morea-sanjay-khan/20323/", "date_download": "2021-07-25T09:23:50Z", "digest": "sha1:EN2LX5S3K7KB4ZUILZU25NUAU3OGBJY2", "length": 9787, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Ed Attaches Property Of Dino Morea Sanjay Khan", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन ��रा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामादिनो मोरिया, संजय खानच्या मालमत्तेवर ईडीची जप्ती\nदिनो मोरिया, संजय खानच्या मालमत्तेवर ईडीची जप्ती\n१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या\nठाकूर तो गियो…. विवा समुह ईडीच्या कचाट्यात\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा\nबॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया, डीजे अकील अब्दुलखालिल बच्चू अली, संजय खान, इरफान अहमद सिद्दीकी यांच्याशी संबंधित करोडो रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालय अर्थात जप्ती आणली आहे गुजरात मधील व्यापारी संदेसरा बंधू यांच्याशी संबंधित कर्ज घोटाळा प्रकरणात ही कारवाई केली गेली आहे. संदेसरा बंधू यांच्यावर १६००० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचा ठपका आहे.\nप्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्टच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून संदेसरा बंधूंशी संबंधित घोटाळ्यात १४,५०० रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. यात दिनो मोरियाशी संबंधीत १ कोटी ४० लाख रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली गेली आहे. तर संजय खानच्या ३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट\nपुलवाममध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nजीएसटीमुळे अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन पर्यंत पोहोचेल\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचा राजीनामा\nपेशाने डीजे असणाऱ्या अकील अब्दुलखालिल बच्चू अली याच्याशी संबंधित १ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे तर इरफान अहमद सिद्दीकी याच्या २ कोटी ४१ लाखांच्या मालमत्तेवर जप्ती आणली गेली आहे.\nसंदेसरा बंधू घोटाळा प्रकरणी तपास करताना ईडी समोर उघड झालेल्या बाबीनुसार संदेसरा यांनी गैर मार्गाने कमावलेला पैसा हा या चार जणांकडे फिरवण्यात आला. यामध्ये दिनो मोरिया, अकील अब्दुलखालिल बच्चू अली, संजय खान, इरफान अहमद सिद्दीकी यांच्याकडे अनुक्रमे १ कोटी ४० लाख, १२ कोटी ५४ लाख, ३ कोटी आणि ३ कोटी ५१ लाख इतके रुपये फिरवण्यात आले.\nपूर्वीचा लेखपुरुषांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवणाऱ्या राजस्थानच्या तिघांना अटक\nआणि मागील लेखमराठी वाऱ्यावर; पण ठाकरे सरकारला उर्दूची काळजी\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/politics/due-to-mva-governments-total-failure-swadhar-scheme-going-to-close/20249/", "date_download": "2021-07-25T09:32:02Z", "digest": "sha1:IZS2XKOORRPMWNKCAX4OL4ULFVCDL2DH", "length": 10768, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Due To Mva Governments Total Failure Swadhar Scheme Going To Close", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरराजकारणठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे स्वाधार योजना होणार निराधार\nठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे स्वाधार योजना होणार निराधार\nप्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर\nकाय डेंजर वारा सुटलाय\nकुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय\nकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान\nठाकरे सरकारने शिक्षणाच्या क्षेत्रात कायमच घोळ घातला आहे. आता तर सरकारच्या उदासिनतेमुळे स्वाधार योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही स्वाधार योजना म्हणजे अनेकांसाठी वरदान आहे. ज्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असूनही समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेता यावी म्हणून ही योजना आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे या योजनेचे नाव आहे.\nखासकरून शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी स्वाधार योजना उपयोगी पडते. परंतु शासनाच्या निष्क्रियतेमुळे स्वाधार योजना मात्र आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्या विद्यार्थी वर्गाची परिस्थिती हलाखीची असते, अशांनाच या योजनेचा लाभ मिळतो. परंतु सरकारदरबारी मात्र कशाचेच सोयरसुतक असलेले ���िसून येत नाही. सद्यस्थितीमध्ये लाभापासून वंचित राहिल्यामुळे, अनेकांना कर्ज काढून शिक्षणाचा खर्च भागवावा लागत आहे.\nदेवाच्या काठीला आवाज नसतो\nअमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक\nबला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये\nमहाराष्ट्राच्या राजकारणात नवा जेम्स बॉण्ड\nस्वाधार योजनेचा फायदा हा अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्यार्थी वर्गाला फायद्याची आहे. मुख्य म्हणजे ११ वीनंतर शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या अनेक मुलांना यामुळे वसतिगृहात भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या स्वाधार योजनेकरता निवड झालेला विद्यार्थी हा स्वाधार लाभार्थी असून त्याला शैक्षणिक बाबींमधली मदत ही केली जाते. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ ते २०१९ या वर्षात २१ हजार ६५१ लाभार्थी होते. त्यानंतर ही संख्या मात्र कमी होत गेली.\nअनेकांना या योजनेचा पहिल्या टप्प्याचा लाभ घेता आला परंतु दुसरा टप्पा अद्यापही थकीत आहे. चालू वर्षातील म्हणजे २०२०-२०२१ मध्ये तर अजूनही कोणताच हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळेच आता राज्यातील अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित झालेले आहेत. सामाजिक न्याय विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही स्वाधार योजना ही दुर्लक्षितच राहिलेली आहे. त्यामुळे अनेक गरजू विदयार्थी पदरचे पैसे घालत आहेत.\nपूर्वीचा लेखविधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला मुख्यमंत्र्यांकडून ‘रेड सिग्नल’\nआणि मागील लेखलसींचे नियोजन ही राज्यांचीच जबाबदारी\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/suspended-chhattisgarh-ips-officer-booked-sedition-79415", "date_download": "2021-07-25T08:48:04Z", "digest": "sha1:6ZUHSUN75MIFBCGWIG2GWTHPMAXVFAUG", "length": 12195, "nlines": 184, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आयपीएस अधिकाऱ्याचे आधी निलंबन अन् आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल - Suspended Chhattisgarh IPS officer booked for sedition | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआयपीएस अधिकाऱ्याचे आधी निलंबन अन् आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल\nआयपीएस अधिकाऱ्याचे आधी निलंबन अन् आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nजी. पी. सिंह हे राज्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत.\nरायपूर : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या कारणास्तव लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कचाट्यात सापडल्याने एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून ते सरकारविरोधातच षडयंत्र रचत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या आयपीएस अधिकाऱ्यावर गुरूवारी रात्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Suspended Chhattisgarh IPS officer booked for sedition)\nजी. पी. सिंह असे अधिकाऱ्याचे नाव असून ते छत्तीसगढमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) या पदावर कार्यरत होते. अद्यापपर्यंत पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. जी. पी. सिंह हे राज्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत. सिंह हे 1994 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मागील वर्षी जून महिन्यात राज्य पोलिस अकादमीमध्ये बदली होण्यापूर्वी ते एसीबीचे अतिरिक्त महासंचालक होते.\nहेही वाचा : भाजपला मला संपवायचे नाही, असं म्हणत पंकजा मुंडेचे डोळे पाणावले...\nत्यांच्या सरकारी कार्यालयावर एक जुलै रोजी पहाटे छापा टाकण्यात आला होता. त्याचबरोबर अन्य 15 ठिकाणीही एकाचवेळी छापेमारी करण्यात आली होती. जवळपास तीन दिवस चाललेल्या या कारवाईमध्ये त्यांच्याकडे सुमारे 10 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली. त्यांच्या बंगल्यामागील गटारात अनेक कागदपत्रेही आढळून आली. याच कागदपत्रांतील मजकूरांवरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसिंह यांच्याकडे ���ापडलेली डायरी व पेन ड्राईव्हमध्ये सरकारच्या विरोधातील अनेक मजकूर आढळून आले आहेत. एसीबीकडून ही कागदपत्रे तीन दिवसांपूर्वीच पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी दोन दिवस या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर छापेमारीत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचेही जबाब घेण्यात आले. त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकाय म्हटले आहे एफआयआरमध्ये\nप्राथमिक तपासानंतर एसीबीकडून 48 पानांचा अहवाल पोलिसांना सादर कऱण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांविरोधीत आक्षेपार्ह वक्तव्य आढळून आली आहेत. तसेच त्यांच्याविरोधात षडयंत्राची रचले जात असल्याचेही दिसून आले. तसेच विविध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, प्रतिनिधींचे यामध्ये विश्लेषणही करण्यात आले आहे. अनेक सरकारी योजना, धोरणे, सामाजिक आणि धार्मिक मुद्यांशी संबंधित मजकूर या कागदपत्रांमध्ये असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n'डीवायएसपी'ने मागितली दोन कोटींची लाच अन् अडकला 'लाचलुचपत'च्या जाळ्यात\nसेलू : गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची मागणी करून त्यातील दहा लाखांची लाच घेताना सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपरमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात; याचिकेवरील सुनावणीतून न्यायमूर्ती गवईंनी अंग काढले\nनवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी नव्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध...\nमंगळवार, 18 मे 2021\nभाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल\nमुंबई: भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी...\nशनिवार, 27 फेब्रुवारी 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/corona-aayurvedik-treatment/", "date_download": "2021-07-25T09:17:39Z", "digest": "sha1:ID3X64MJ4ZL6JQ6ORZY2DTXB4WOYYRWA", "length": 3361, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "corona aayurvedik treatment – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मा��ाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nअहमदनगर – आगडगावमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/desh-drohi", "date_download": "2021-07-25T10:10:59Z", "digest": "sha1:RRWVGOK7CUCNUOL62GSLY6XZPJCTOCZC", "length": 2951, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Desh Drohi Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय माध्यमांकडून अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार\nमाध्यमांची दीर्घकाळ टिकणारी शिस्नताठरता ही भ्रामक पुरुषत्वाची जाणीव वाढवत नेणारी अवस्था आहे. या कालखंडाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा द्वेषपूर्ण वातावरण ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://newsmakersinfo.com/2020/10/10/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-25T10:31:05Z", "digest": "sha1:HWZ2F467LBVXWZLYFP66IM3K6BK66XML", "length": 10793, "nlines": 56, "source_domain": "newsmakersinfo.com", "title": "रेडिओ जयंत- मराठी साहित्या द्वारे सकारात्मकता - newsmakersinfo", "raw_content": "\nआता या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणार संधी.\nयेथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.\nरेडिओ जयंत- मराठी साहित्या द्वारे सकारात्मकता\nमाणूस मानसिक रित्या भक्कम असेल तर तो कुठल्याही परिस्थीवर नक्कीच करू शकतो . त्या करिता मात्र आजूबाजूचं वातावरण सकारत्मक हवं. हेच वातावरण उत्तम विचारांनी सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आकाशवाणी नाशिक केंद्रावरआपल्या उत्कृष्ठ भारदस्त आवाजात निवेदन करणाऱ्या श्री. जयंत ठोमरे यांनी . आपल्या रेडिओ जयंत या यू -ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून.\n२६ एप्रिल २०२० ला अक्षय्य तृतीयेला रेडिओ जयंत या यू -ट्यूब चॅनेल चा शुभारंभ झाला . आनंदी कट्टा या कार्यक्रमातून उत्तमोत्तम पॉझिटिव्ह विचार मांडले जाऊ लागले आणि शुभारंभापासून आतापर्यंत १५०च्या वर आनंदी कट्टा चे एपिसोडस प्रसारित करण्यात आले आणि त्यातल्या प्रत्येकाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला .\nआकाशवाणी निवेदक ते व्यवसायिक\n‘ ऍड युअर प्रॉडक्ट टू ऍड युअर इमेज ‘ हे ब्रीद असणारा इंदिरा नगर नाशिक इथे गेल्या २५ वर्षांपासून अनेक उद्योजक व्यावसायिकांची खऱ्या अर्थाने उत्तम इमेज बिल्ड करणारा २५ वर्षांपासून नाशिक आकाशवाणीवर उत्तम आवाजाचे निवेदक म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जयंत ठोमरे यांचा इमेज ऍड डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ . आणि ऑल इंडिया रेडिओ ची अधिकृत जाहिरात एजन्सी…\nजयंत ठोमरे यांचा प्रवास.\nआकाशवाणी नाशिक केंद्र , इमेज ऍड स्टुडिओ आणि एजन्सी च्या माध्यमातून जयंत ठोमरे यांनी आतापर्यंत १०,००० च्या वर जाहीराती, ३,५०० च्या वर महितीपटना व्हॉईस ओव्हर वर ४,५०० संहिता लेखन केलयं. तसेच अनेक उत्तम जाहिराती आणि डॉक्युमेंट्रीज देखील देखील तयार करून . या जाहिरात एजन्सी च्या माध्यमातून आवाजाच्या तसेच जाहिरात आणि डॉक्युमेंट्रीज क्षेत्रात इमेज ऍड ने आपला वेगळा ठसा उमटवला यातूनच असंख्य चाहत्यांचं प्रेम मिळालं. उत्तम ध्वनिमुद्रण ,संकलन ,संहिता लेखन आणि मान्यता प्राप्त आवाजांची बँक अर्थात व्हॉइस बँक ‘इमेज ऍड’ उपलब्ध आहे .\n२०२० हे साल संपूर्ण जगासाठी जणू विनाशकारी वादळ होऊन आलं आणि संपूर्ण जगाला हादरवणारं ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही .. कारण कोरोना व्हायरस या एका अगदी न दिसणाऱ्या तरीसुद्धा वेगाने पसरून संपूर्ण मानवजातीला धोका उत्पन्न करणाऱ्या विषाणूने साऱ्या जगाला जेरीस आणलं. २३ मार्च पासून आपल्या भारतात सक्तीचं लॉक डाऊन सुरु झालं .माणसं माणसानंच घाबरू लागली ,सगळीच आपापल्या घरात घाबरून राहू लागली . स्वतःची ,स्वतःच्या घरातील माणसांच्या आरोग्याची काळजी करू लागली . काही नोकरदारांना नोकरी गमवावी लागली तर काहींना पगारकपात सहन करावी लागली . हातावर पोट असणाऱ्यांची दैना तर बघवत नव्हती पण सारेच परिस्थितीपुढे हतबल झाले .\nसगळ्यांच्या मनात नकारात्मक विचारांचं जणू थैमान सुरु झालं कारण बाहेर सकारात्मक वाटेल असं वातावरणच नव्हतं … त्या मुळेच सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी मग रेडिओ जयंत चा प्रवास सुरू झाला.\nसकारात्मकतेच्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद\nव्य क्त -अव्यक्त या साहित्य रसिकांसाठी च्या कार्यक्रमात लेखक कवी सी एल कुलकर्णी लिखित मेघावळ हा काव्य ललित संग्रहाचे सादरीकरण तसंच अनुभूती तल्या अनुभवांचं उत्तम सादरीकरण करण्यात आलं . याच बरोबर मराठी साहित्य जपण्यासाठी आणि त्याचा आबालवृद्धांनी आस्वाद घ्यावा यासाठी पुस्तक अभिवाचनातून उत्कृष्ठ पुस्तकांचं वाचन केलं जातं .आतापर्यंत प्रभू पाठक लिखित नर्मदा परिक्रमेवर आधारित बिल्वपत्र, सानेगुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकांचं अभिवाचन केलं गेलं आणि आता लवकरच लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विचारवंत कै डॉ .यशवंत पाठक यांच्या मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन सुरु करण्यात येणार आहआहे .या सकारात्मक तेच्या संकल्पनेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अवघ्या काहीच महिन्यात हे चॅनेल हजारोंनी सबस्क्राईब देखील केले आहे.\nआपल्या सकारात्मक विचारांचं लेखन किंवा आपल्या माहितीतल्या लेखकाचे लेखनसाहित्य लेखकाच्या पूर्वपरवानगीने सादर करण्याची सु वर्णसंधी देखील रेडिओ जयंत ने देऊ केली आहे.\nआरोग्यदायी सुंठ वडा बनवण्याची पारंपरिक आणि योग्य पद्धत.\nजाहिरातींचा मनोरंजक प्रवास →\nवैवाहिक व वैयक्तिक समुपदेशन सेवा नाशिकमध्ये\nइथे आज सुद्धा आहे भगवान परशुरामांची परशु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune/mentions-shahs-name-some-people-state-are-shocked-79436", "date_download": "2021-07-25T09:20:29Z", "digest": "sha1:QYTBZS4RKRUEQHPWUUN5LEPAAFY646IP", "length": 17370, "nlines": 209, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "केंद्रीय मंत्री शहांचे नाव घेताच राज्यातील काही लोकांना कापरे भरते - mentions Shah's name, some people in the state are shocked | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिक��शन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्रीय मंत्री शहांचे नाव घेताच राज्यातील काही लोकांना कापरे भरते\nकेंद्रीय मंत्री शहांचे नाव घेताच राज्यातील काही लोकांना कापरे भरते\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nसंजय राऊत यांना सर्वच बाबतीत समजतेय अशी समजूत माध्यमांनी करून घेतली आहे,\nपुणे : केंद्रात नव्या सहकार खात्याच्या चर्चेपेक्षा अमित शहा (Amit shaha) यांच्याकडे त्या खात्याच्या जबाबदारी आल्याची चर्चा राज्यभर होत आहे. शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी आल्यानंतर राज्यातील काही लोकांना कापरे भरतेय त्याला आम्ही काय करणार, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (mentions Shah's name, some people in the state are shocked)\nसहकाराचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात आहे. मात्र, काहीजणांनी त्याचा दुरूपयोग केला असल्याने त्या लोकांना भीती वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात बोलताना ते म्हणाले, ‘‘ सहकाराचा उपयोग सामान्यांच्या हितासाठी व्हावा ही भूमिका आहे. मात्र, काही लोक त्याचा दुरूपयोग करीत आहेत. जे चुकीच्या पद्धतीने काम करताहेत त्यांना भीती वाटणारच. शहा यांचा सहकार क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार खात्याला एक चांगली दिशा मिळेल.’’\nसंजय राऊत यांना सर्वच बाबतीत समजतेय अशी समजूत माध्यमांनी करून घेतली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्री करण्यामागे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे महत्व कमी करऱ्याचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत यांनी आजच्या अग्रेखात म्हटले आहे. या सभर्दात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बेलताना फडणवीस म्हणाले, ‘‘ डॉ. कराड हे मुंडे यांच्या परिवाराचा घटक आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते अत्यंत जवळचे होते. असे असताना कराड यांच्या मंत्रीमंडळातील नेमणुकीवरून चुकीची चर्चा करणे योग्य नाही.’’\nधनगर आरक्षणासंदर्भात आधीच्या सरकारने धनगर समजाला आरक्षण मिळणारच नाही, अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र दिले होते. आम्ही त्यात बदल करून योग्य प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व ओबीसी आरक्षाचा घोळ या सरकारने वाढवला आहे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्‍यक वस���तुनिष्ठ माहिती (इम्पिरिकल डाटा) गोळा करण्याचे काम तीन-चार महिन्यात होऊ शकते. या सरकारला प्रत्याक्षात काही काम करायचे नाही. राज्यातील सर्व संबंधित समाज घटकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सरकार करीत आह. त्यामुळे ते प्रत्येक कामात स्वत:ची जबाबदार झटकत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nशिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे माहीत आहेत : आशिष शेलारांची सडकून टीका\nपिंपरी : राज्यात सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारमधील (Mahavikas Aghadi Govt) घटक पक्ष स्वबळाची...\nबुधवार, 21 जुलै 2021\nमग संजय राऊत राज्य सरकारवर खटला भरणार का : चित्रा वाघ यांचा सवाल\nमुंबई : ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याच्या केंद्र सरकारच्या उत्तरावर खासदार संजय राऊतांनी केंद्रावर खटला भरावा, असे वक्तव्य केले होते. याचा...\nबुधवार, 21 जुलै 2021\nआरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी, या मागणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक...\nबुधवार, 21 जुलै 2021\nमहाराष्ट्रातही पेगॅससचा 100 टक्के वापर; संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप\nमुंबई : पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nसरकार पडेल असं रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं\nमुंबई : तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत भाजपमधील अनेक नेत्यांकडून सातत्यानं भविष्यवाणी केली जाते. त्यातच आता राष्ट्रवादी व...\nसोमवार, 19 जुलै 2021\nराज्य सरकारचा रिमोट बारामतीत असल्याने ओबीसींचा मोर्चा तेथूनच\nसातारा : ओबीसींच्या आरक्षणाचा पहिला एल्गार मोर्चा येत्या २९ जुलैला बारामतीतून निघणार आहे. कारण या सरकारचा रिमोट बारामतीत असून सर्व सूञसंचालन तिकडूनच...\nसोमवार, 19 जुलै 2021\nशिवसेना अन् राष्ट्रवादीच्या श्रेयवादात आता भाजपची उडी\nपिंपरी : पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळणाच्या कामाच्या श्रेयबाजीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली असताना त्यात आता भाजपनेही उडी घेतली आहे. या कामाचे...\nरविवार, 18 जुलै 2021\n`भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्वप्न पडणे म्हणजे मानसिक आजार`\nनवी दिल्ली : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन होणार, अशी स्वप्ने पडणे आजार आहे, अशा शब्दांत...\nरविवार, 18 जुलै 2021\nमोदींच्या भेटीनंतर आठवण झाली ती शरद पवारांनी 2019 मध्ये दिलेल्या चकव्याची\nमुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका 2019 च्या आॅक्टोबर अखेरीस पार पडल्या होत्या. भाजप 105 जागा जिंकूनही सरकार स्थापन करू शकत नव्हता कारण...\nशनिवार, 17 जुलै 2021\nसंजय राऊत sanjay raut पुणे देवेंद्र फडणवीस devendra fadnavis people महाराष्ट्र maharashtra सहकार क्षेत्र भाजप पंकजा मुंडे pankaja munde गोपीनाथ मुंडे धनगर धनगर आरक्षण dhangar reservation आरक्षण सरकार government मराठा आरक्षण maratha reservation मात mate\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/farmtrac-45-smart-33536/39453/", "date_download": "2021-07-25T08:30:53Z", "digest": "sha1:CLSLHOWWEXWDLTMX6FA4UFZLD2EPH7KP", "length": 23138, "nlines": 252, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक 45 Smart ट्रॅक्टर, 2018 मॉडेल (टीजेएन39453) विक्रीसाठी येथे सागर, मध्य प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारण���\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: फार्मट्रॅक 45 Smart\nविक्रेता नाव Brijesh Kumar\nसागर , मध्य प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nसागर , मध्य प्रदेश\nफार्मट्रॅक 45 Smart तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा फार्मट्रॅक 45 Smart @ रु. 4,70,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2018, सागर मध्य प्रदेश.\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे फार्मट्रॅक 45 Smart\nइंडो फार्म 3055 NV\nसेम देउत्झ-फहर 3042 E\nजॉन डियर 5310 गियरप्रो\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेट��� आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/farmtrac-executive-6060-36489/43313/", "date_download": "2021-07-25T09:21:59Z", "digest": "sha1:FGXJZ5QY2BAEDWJCFYII22XADWDUZMPG", "length": 23438, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक एक्जीक्यूटिव 6060 ट्रॅक्टर, 2015 मॉडेल (टीजेएन43313) विक्रीसाठी येथे टोंक, राजस्थान- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: फार्मट्रॅक एक्जीक्यूटिव 6060\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nफार्मट्रॅक एक्जीक्यूटिव 6060 तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा फार्मट्रॅक एक्जीक्यूटिव 6060 @ रु. 5,00,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2015, टोंक राजस्थान.\nमहिंद्रा 275 डीआय एक्सपी प्लस\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे फार्मट्रॅक एक्जीक्यूटिव 6060\nमॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 50 E\nसोनालिका DI 60 RX\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इत�� पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-575-di-36213/43000/", "date_download": "2021-07-25T08:27:57Z", "digest": "sha1:RI74CUQPPR4DKS7IHAFXC4CJETJXKASB", "length": 23226, "nlines": 252, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 575 DI ट्रॅक्टर, 2011 मॉडेल (टीजेएन43000) विक्रीसाठी येथे अहमदनगर, महाराष्ट्र- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 575 DI\nविक्रेता नाव Ganesh Athare\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 575 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 575 DI @ रु. 4,00,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2011, अहमदनगर महाराष्ट्र.\nव्हीएसटी शक्ती MT 180D\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 575 DI\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 55 2WD\nव्हीएसटी शक्ती Viraaj XT 9045 DI\nमॅसी फर्ग्युसन 7235 DI\nव्हीएसटी शक्ती 5025 R Branson\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/babasaheb-ambedkar-putala-ahmednagar/", "date_download": "2021-07-25T10:25:28Z", "digest": "sha1:FSXXPHCIG7RYGQDF3THUKXUYASFENWWH", "length": 2921, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "babasaheb ambedkar putala ahmednagar – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\nराहुरीमध्ये रस्त्यावर फिरणारांपैकी दोघांना कोरोना\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nपाथर्डी – आयुष काढा आणि अर्सेनिक अल्बमचे वाटप\nअहमदनगर – डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित करा\nअहमदनगर कोरोना संगमनेर सामाजिक\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगर कोरोना राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/shri-ambabai-in-mahishasurmardini/", "date_download": "2021-07-25T10:10:10Z", "digest": "sha1:UJ7A4NRBELABRKUQGXA33VXWYTMHVJM3", "length": 5590, "nlines": 80, "source_domain": "marketmedia.in", "title": "श्री अंबाबाईची ‘ महिषासूरमर्दिनी ‘ रूपात पूजा", "raw_content": "\nश्री अंबाबाईची ‘ महिषासूरमर्दिनी ‘ रूपात पूजा\nश्री अंबाबाईची ‘ महिषासूरमर्दिनी ‘ रूपात पूजा\nअश्र्विन शुद्ध अष्टमीला साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण‌‌‌पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मीची ‘ महिषासूरमर्दिनी ‘ रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक प्रसाद लाटकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.\nनवरात्रातील आठव्या माळेला अर्थात अष्टमीला देवीचा जागर असतो. त्या अनुषंगाने बांधण्यात आलेल्या या पूजेचा आशय असा , अष्टमीला आदिशक्ती श्री जगदंबेने विराट रूप धारण करून, घनघोर युद्ध करून महिषासूराचा वध केला.आपल्या प्रचंड शक्तीने मदोन्मत्त होऊन त्रैलोक्याला त्रास देणारा असूर आज संपला. ५१ शक्तीपीठांच्या यादीत करवीरसाठी येणा���ा ‘ करवीरे महिषमर्दिनी ‘ असा उल्लेख दृष्टीगोचर करणारी अशी ही आजची पूजा आहे.\nविश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित\n‘हिलरायडर्स’च्यावतीने जुना राजवाडा कमानीस मंगल तोरण\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/ek-purn-apurn-neela-satyanarayan/", "date_download": "2021-07-25T10:19:16Z", "digest": "sha1:FI2P4CV4JRS3YCWS6G4Q7SX45TDWZ4EN", "length": 15464, "nlines": 133, "source_domain": "yashwantho.com", "title": "एक पूर्ण - अपूर्ण | मराठी Book Review | YashwantHo.com | चला जग जिंकूया", "raw_content": "\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nनिवृत्त IAS ऑफिसर आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचे आज (दि. १६ जुलै २०२० रोजी) निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा लेख.\nमध्यंतरी नीला सत्यनारायण यांचं ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर लेखन असलेलं पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात त्यांचा व त्यांच्या डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाचा ‘चैतन्य’चा खडतर प्रवास त्यांनी रेखाटला आहे. एका खंबीर आईच्या अग्निदिव्याची परीक्षा आणि त्या आईच्या आत्मशक्तीच्या जोरावर तिने खोटी ठरवलेली सर्व वैद्यकीय भाकीतं यांचं हृदस्पर्शी वर्णन मनाला चटका लावून जातं.\nत्यांना समाजाकडून, डॉक्टरांकडून मिळालेल्या अवहेलनेचे वर्णन आपल्याला आतून हलवून टाकते. आजही समाज, ‘डाऊन सिंड्रोम’ असलेल्या मुलांना मोकळेपणाने स्वीकारत नाही, अनेक शाळांमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही, त्यांच्या पालकांना धीर किंवा मनोबल देण्याऐवजी कळत नकळत त्यांचे मानसिक खच्चीकरणच जास्त केले जाते. या पुस्तकातून अशा मुलांच्या आई-वडिलांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं आणि समाज म्हणून आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. दया, सहानुभूती या पलीकडे जात अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार देत मोकळेपणे स्वीकारणे किती गरजेचं आहे, हे पटतं.\nआपल्यापैकी बऱ्याच जणांना नीला सत्यनारायण यांची सनदी अधिकारी हीच एक ओळख जास्त माहीत असेल पण त्यांचं मराठी साहित्यातील योगदान देखील लक्षणीय आहे.\n२०१५ मध्ये आलेला ‘बाबांची शाळा’ हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या एका कथेवर आधारित आहे. त्या चित्रपटातील ‘माझ्या मना’ हे गाणे देखील त्यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले आहे.\nत्या म्हणतात, मी माझ्या कविता आणि पुस्तकांमधून जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होते कारण ते माझ्या अनुभवांचं आणि भावनांचं प्रतिबिंब आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमधून लिखाण केलं आहे आत्तापर्यंत त्यांचे १० कवितासंग्रह, १७ लघु कथा, कादंबऱ्या व इतर साहित्य प्रकाशित झालेलं आहे.\n‘एक पूर्ण अपूर्ण‘ सोबतच त्यांचं तरुण उद्योजकांचा प्रेरणा देणारं, ‘सत्य कथा’ , प्रशासकीय सेवेतील अनुभवांवर आधारित ‘जाळरेषा‘ ‘टाकीचे घाव‘, ‘रात्र वनव्याची‘, ग्रामपंचायतीतीळ महिलांसाठी मार्गदर्शनपर असलेलं ‘मी क्रांतीज्योती’, वृत्तपत्रातील स्तंभलेखनाचं संकलन असलेलं ‘आयुष्य जगताना’, ‘डेल्टा-१५‘ तसेच आई-बाबांची शाळा, तिढा, ऋण ही पुस्तकं/कादंबऱ्या देखील एक अनमोल ठेवा आहेत.\nप्रशासकीय सेवेसोबतच नीला सत्यनारायण यांचं साहित्य, शिक्षण, संगीत या क्षेत्रातील कार्य तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेलं योगदान या एका लेखामध्ये मावणार नक्कीच नाही. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना वंदन आणि भावपुर्ण श्रद्धांजली.\nत्यांचं लेखन तुम्ही याआधी वाचलं असेल तर आम्हाला खाली कमेंट्स मध्ये आवर्जून कळवा. आणि हे पुस्तक वाचून तुम्हाला कसं वाटलं हे देखील कळवा.\nआशा करतो की त्यांच्या लिखाणातून आपल्यात कळत-नकळत रुजलेले त्यांचे विचार त्यांच्यानंतर सुद्धा तसेच जीवंत राहतील आणि आपल्याला जगण्याच बळ देतील.\nपुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.\nवाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.\nवाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.\nअश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)\nता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.\nता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\nतुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nमॅक्झिम गोर्की – आई\n१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व – अनुजा जोशी लिमये\n‘मलाला’- सामन्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी\nआम्ही Facebook वर सुद्धा आहोत\nप्रत्येक पोस्टची अपडेट मिळवण्यासाठी खाली SUBSCRIBE करा\nसोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा\nगोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी\nमी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह\nमराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील\nबाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके\nप्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nप्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’\nमॅक्झिम गोर्की – आई\nवाचनाची आवड जपण्यासाठी, वाचनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आमच्या प्रत्येक पोस्टची पहिली अपडेट मिळवण्यासाठी, SUBSCRIBE करा\n यशवंतहो.com वर आपलं स्वागत\nविविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.\nWhatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.\nचांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://expenziv.blogspot.com/2015/05/", "date_download": "2021-07-25T08:49:11Z", "digest": "sha1:3PEVGQNJDCNIWQW4R62RURQ3PWUFEH37", "length": 16352, "nlines": 89, "source_domain": "expenziv.blogspot.com", "title": "|| अहं ब्रह्मास्मि ||: May 2015", "raw_content": "|| अहं ब्रह्मास्मि ||\nअनादी मी... अनंत मी...\nसलमान खान, न्याययंत्रणेचं \"being human\" आणि धर्मराज युधिष्ठीराचं न्यायदा\nसलमान केसवर लिहायची अजिबात इच्छा/गरज नाही. पण एक सुचवावंसं वाटतं की झाल्या प्रकाराने फक्त व्यथित नं होता, ह्या प्रसंगाचा विचारी, सजग नागरिकांनी संधीसारखा उपयोग करावा. आपली न्याय यंत्रणा कशी आहे, परदेशांत कशी आहे - नेमका काय फरक आहे, कुठली अधिक लोकाभिमुख, अधिक पारदर्शक, अधिक न्यायी आहे ह्याचा अभ्यास करावा आणि आवश्यक ते बदल - हळू हळू का असेनात - भारतात कसे लागू करता येतील ह्यावर विचारविनिमय करावा. जे घडलंय, घडत आहे ते बघून मन विषण्ण होतंय. पण ही विषण्ण अवस्था झटकून बदल घडवून आणण्याची उर्मी मनात बाणवली तर पुढच्या पिढीचे (किंवा त्याही पुढच्या पिढीचे) असे हाल होणार नाहीत.\nही केस केवळ सलमान केस म्हणून नं बघता, अश्या केसेसमध्ये न्यायदान कुठल्या भूमिकेतून व्हावं, कायद्यांचा रोख कसा असावा ह्यावर आपण विचार करायला हवा. ह्या केसवर दोन विचार प्रामुख्याने व्यक्त होत आहेत -\n१) सलमान निर्दोष असू शकतो. केवळ एका पोलिस बॉडीगार्डच्या साक्षीवर सलमानच गाडी चालवत होता असं गृहीत धरणं किती संयुक्तिक आहे \n२) सलमान सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला वेगळे मापदंड, अधिक कडक शासनाची अपेक्षा कशी काय करू शकतात लोक \nसर्वप्रथम - सलमान निर्दोष \"अजिबात\" नाही. Hit and run केस मधे \"run\" हा hit पेक्षा कितीतरी अधिक गंभीर गुन्हा आहे. सलमान \"चालक\" होता की नाही हा खरं तर वादाचा मुद्दाच नको अपघात घडल्यावर सलमान पळून गेला, तेव्हा गोंधळून जाउन पळाला असं मानलं तरी त्यानंतरसुद्धा पुढे आला नाही --- हा अपघातापेक्षा मोठा गुन्हा मानला जावा. तिथेच, Salman has failed in \"being a human\" हे सिद्ध होतं. आणि तिथेच तो आपल्या समोर गुन्हेगार ठरतो. पुढे १३ वर्ष केस ढकलणे, साक्षीदाराची कोंडी करणे, ब्लॉग लिहिणाऱ्याला धमकावून ब्लॉग पोस्ट काढायला लावणे --- ह्या गोष्टीसुद्धा निर्विवाद human being ला शोभणाऱ्या नाहीतच. आणि म्हणून गाडी कोण चालवत होतं, चालवणारा दारू पिऊन चावत होता की नाही हे फारच गौण मुद्दे ठरतात. किमान मानवतेच्या, humanityच्या न्यायासनासमोर तरी.\nअश्या परिस्थितीत, न्याय यंत्रणा नेमकं काय बघून काम करत असावी केवळ कागदावर छापलेल्या ओळींच्या interpretation वर न्याय व्हावा का केवळ कागदावर छापलेल्या ओळींच्या interpretation वर न्याय व्हावा का इथे \"केस\" चालवावी ती फक्त अपघातावरच नाही, तर अपघातानंतर लगेच पळून जाऊन केलेल्या आणि पुढे १३ वर्ष रोज जाणूनबुजून केलेल्या अगणित गुन्ह्यांवर. न्यायाधीश हे सगळं विचारात घेऊ शकत नाही का इथे \"केस\" चालवावी ती फक्त अपघातावरच नाही, तर अपघातानंतर लगेच पळून जाऊन केलेल्या आणि पुढे १३ वर्ष रोज जाणूनबुजून केलेल्या अगणित गुन्ह्यांवर. न्यायाधीश हे सगळं विचारात घेऊ शकत नाही का हे सगळं आपल्यासारखा साधा माणूस विचारू शकतो तर उच्च विद्याविभूषित वकील विचारू शकत नाहीत का हे सगळं आपल्यासारखा साधा माणूस विचारू शकतो तर उच्च विद्याविभूषित वकील विचारू शकत नाहीत का --- आणि --- जर सामान्य माणसाचे हे प्रश्न विचारले जात नसतील, \"मानवतेच्या\" दृष्टीने न्यायदान होणार नसेल --- तर न्याय यंत्रणेला अधिक humanitarian करण्यासाठी आपण, सुजाण नागरिकांनी कुठला सनदशीर मार्ग अवलंबावा --- आणि --- जर सामान्य माणसाचे हे प्रश्न विचारले जात नसतील, \"मानवतेच्या\" दृष्टीने न्यायदान होणार नसेल --- तर न्याय यंत्रणेला अधिक humanitarian करण्यासाठी आपण, सुजाण नागरिकांनी कुठला सनदशीर मार्ग अवलंबावा हा विचार आपण सर्वांनीच ह्या निमित्ताने करायला हवा.\nदुसरा प्रश्न - \"सलमान खान\"ची केस आहे म्हणून एवढा गहजब का केला जावा - तो सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला वेगळे मापदंड आणि इतर लोकांना वेगळे --- असं का असावं\nहा सुद्धा विचारवंतांसाठी चर्चेचा मुद्दा व्हावा ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. गुन्हेगार हा सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्ट्या जितका मोठा असेल तितकं जास्त कठोर शासन त्यावर व्हायला हवं. कारण ह्यातूनच सामाजिक संस्कार होत असतात. आपण जेवढे प्रगतीशील होऊ तेवढे जास्त जागरूक व जबाबदार व्हायला हवं हे प्रेशर ह्यातून येत असतं. आणि हे फार पूर्वीपासून असंच चालत आलं आहे. अलीकडे \"समानता समानता\" म्हणताना आपण अनेक समाजशास्त्रीय नियम विसरून गेलो आहोत. ह्या निमित्ताने महाभारतातील एक गोष्ट आठवली.\nराजसभेत एक केस चालू आहे. चार वर्णाचे खूनी समोर आहेत, चौघेही खूनी आहेत हे नक्की आहे. फक्त चौघांना शिक्षा कुठली द्यावी ह्यावर निर्णय बाकी आहे. विदुर सुचवतात की पुढे जाऊन दुर्योधन किंवा यु���िष्ठीर राज्य करणार आहेत, त्यांचं मत जाणून घेऊ, कळेल ते दोघं शासन करणं किती जाणतात. दुर्योधन चौघांना सारखीच शिक्षा करून मोकळा होतो. परंतु युधिष्ठीर - शूद्राला सर्वात कमी शिक्षा देतो, वैश्याला त्याहून अधिक, क्षत्रियाला आणखी जास्त तर ब्राह्मणाला - मृत्यूदंड ब्राह्मणाला एवढं कठोर शासन करण्याचं कारण सांगतो - ब्राह्मण ज्ञानी, आदरणीय आणि अनुकरणीय असायला हवा. हत्या हे महत्पाप तर आहेच शिवाय सामाजिक अस्थिरतेचं जन्मस्थान ही आहे. ब्राह्मण हे सगळं चांगलंच जाणून असतो. असं असूनही हत्येचं कृत्य त्याने केलं तर त्याला सर्वात कठोर शासन व्हायला हवं. ब्राह्मणाला समाजात एक मानाचं स्थान आहे, सर्व लोक त्याला ओळखतात. त्यामुळे त्याला दिल्या गेलेल्या शिक्षेतून सर्व समाजात एक कडक संदेश जातो --- हा संदेश फार महत्वाचा आहे.\nआजच्या गुंतागुंतीच्या समाजव्यवस्थेमधे युधिष्ठीराचा निवाडा ततोतंत अमलात आणणं अशक्य आहे. पण न्याय निवाडा कसा व्हावा ह्यासाठी एक दिशादर्शक म्हणून हे उदाहरण वापरायलाच हवं.\nसलमान खानसारख्या प्रकरणात अनेक कठोर निर्णय घेऊन समाजात सकारात्मक बदलांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती होऊ शकते. पाश्चात्य लोक किती शिस्तशीर आहेत ह्याचं कौतूक आपण नेहमी करतो/ऐकतो. ही शिस्त ज्या कठोर यंत्रणेमुळे लागते, त्या यंत्रणेचा अभ्यास करून योग्य आणि शक्य ते सर्वकाही भारतात लागू करणं ही पुढील पिढ्यांसाठी अधिक न्यायी व्यवस्था निर्माण करण्याची पहिली पायरी असेल.\nही पहिली पायरी चढण्याची तयारी आपण करुया का\nगांधीजी---शंका व समाधान (भाग १)\nफेसबुकवर अनेक विषयांवर घडलेल्या अनेक चर्चा मी अनुभवल्या आहेत. बऱ्याच चर्चांमध्ये हिरीने सहभागही घेतला आहे. त्या सर्व चर्चांमध्ये उजवी वाटले...\nजबाबदार कोण - भ्रष्ट नेता की अंधभक्त कार्यकर्ते \nआज देशाच्या असलेल्या वाईट परिस्थितीबद्दल काही वेगळी पार्श्वभूमी द्यायला नको. आपण सर्व हे सगळं चांगलंच जाणून आहोत. प्रत्येकवेळी विषय निघाला ...\nलोकांना शिस्त लावणार तरी कशी\nअनेकदा लोकांच्या बेशिस्त व्यवहाराबद्दल लोकांना जबाबदार धरताना काही ठराविक विचार व्यक्त होत असतात. \"लोकांना \"सरकारने\" का बरं...\nआर्यन इन्व्हेजन थेओरी आणि \"जैन\" पावभाजी\nनुकतीच \"भारत एक खोज\" ही मालिका बघायला सुरुवात केलीये. तिसरा एपिसोड बघुन झालाय. दुसऱ्या भागापासून 'बाहेरून आलेल्या' लोकांन...\n\"बामणाला मारा\" विरुद्ध \"ब्राह्मणा जागा हो\n\" जात\" \"धर्म\" \"भाषा\"...आपल्या भारतात ह्या गोष्टी प्रचंड सामर्थ्य बाळगून आहेत. दुर्दैवाने , वैयक्तिक बाबी असले...\nसलमान खान, न्याययंत्रणेचं \"being human\" आणि धर्मरा...\n|| अहं ब्रह्मास्मि || - on Facebook\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A5%AB", "date_download": "2021-07-25T10:37:03Z", "digest": "sha1:BSVADYRHZARZODJ2OXRA27PGRBCPJAA7", "length": 7699, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२७ फेब्रुवारी (शुक्रवार), इ.स. २०१५ रोजी होणाऱ्या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.\n१ वेळ व ठिकाण\n६ हे सुद्धा पाहा\nवेळ व ठिकाणसंपादन करा\nवेळ : शुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ (स्थानिक प्रमाणवेळेनुसार, जगभर)\nठिकाण : मराठी विकिपीडिया\nऔचित्य : मराठी भाषा दिवस\nसंपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.\nरोजच्या प्रमाणे संपादने करा.\nया संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :\nमराठी विकिपीडिया वर या दिवसाच्या निमित्ताने अधिक भर घालणे.\n४१,५०० लेखांचा टप्पा गाठणे\nसगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित असलेले लेख लिहिणे, असलेले लेख पुष्ट करणे.\nसदस्य व संपादक नसलेल्या व्यक्तींना या निमित्ताने विकिपीडियावर सहभाग घेण्यास उद्युक्त करणे.\n१० नवीन संपादक मिळून त्यांनी प्रत्येकी ५ संपादने करणे.\nकार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय योगदान केलेल्या/करणाऱ्या सदस्यांची दखल घेणे.\nमराठी विकिपीडियनांनी पूर्ण संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.\nदिवसाच्या सुरुवातीस व शेवटी आकडेवारी मोजणे.\nविकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५/आकडेवारी आणि आरंभबिंदू\nहे सुद्धा पाहासंपादन करा\nविकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ - इ.स. २०११ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली पहिली मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.\nविकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २ - इ.स. २०१२ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली दुसरी मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.\nविकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ३ - इ.स. २०१३ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली तिसरी मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.\nविकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ४ - इ.स. २०१४ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली चौथी मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.\nमराठी विकिपीडियाची ध्येय आणि धोरणे\nLast edited on २६ फेब्रुवारी २०१५, at २२:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१५ रोजी २२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Makecat-bot", "date_download": "2021-07-25T10:29:53Z", "digest": "sha1:GE7EWCLNLI2LIEUK7RFMWLPOOY3GTJEC", "length": 9743, "nlines": 277, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Makecat-bot साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: sh:Ticino\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: sh:Aargau\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: da:Sinopec\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: gl:Hugo de Vries\nवर्ग:इ.स. ७३७ मधील जन्म\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ru:Уннао\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ru:Фирозабад\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ru:Фатехпур\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: sr:Хертфордшир\nवर्ग:नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील संघ\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: zh:陪臚\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: simple:Columnist\nवर्ग:इ.स. ११४१ मधील जन्म\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: da:Kategori:66\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: de:Tanya Tate\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ar:هاغاتنا\nवर्ग:ओशनियामधील देशांच्या राजधानीची शहरे\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: gl:Kimigayo\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: kk:Рецензия\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: az:Sarğı\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: es:Ari Behn\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ar:مارثا واشنطن\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - महिला एकेरी\nr2.6.5) (सांगकाम्याने ��ाढविले: hi:कोर्बिन ब्लू\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: hr:Prionailurus\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ka:აბუ ნუვასი\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: it:Sativa Rose\nफेरो द्वीपसमूह फुटबॉल संघ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2021-07-25T11:02:34Z", "digest": "sha1:DTNFHWGW74P4KZXU5SIKSOBVZXPNFXHU", "length": 5923, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८४० चे - ८५० चे - ८६० चे - ८७० चे - ८८० चे\nवर्षे: ८६० - ८६१ - ८६२ - ८६३ - ८६४ - ८६५ - ८६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरशियाच्या स्मोलेन्स्क ओब्लास्तमधील स्मोलेन्स्क शहराची स्थापना.\nइ.स.च्या ८६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०२० रोजी ०८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/march-for-reservation-starts-from-satara-information-given-by-shiv-sena-amol-awale-nrka-147439/", "date_download": "2021-07-25T09:01:25Z", "digest": "sha1:OORNXE4PTA7MO3B5JXOXSDGY53HOPBOM", "length": 17729, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "march for reservation starts from Satara Information Given by Shiv Sena Amol Awale NRKA | आरक्षणासाठीच्या पदयात्रेला साताऱ्यातून सुरूवात; शिवसेनेच्या अमोल आवळेंची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती ���्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसाताराआरक्षणासाठीच्या पदयात्रेला साताऱ्यातून सुरूवात; शिवसेनेच्या अमोल आवळेंची माहिती\nसातारा : बहुजनांना पहिले आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी मराठ्यांची राजधानी सातारा ते राजभवन मुंबई हा प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून राज्याचे राज्यपाल यांना सातारा येथून मुंबईपर्यंत ३४० किमी अंतर पायी चालत जाऊन आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती फलटण-कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना क्षेत्र प्रमुख अमोल आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nआवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे व पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सातारा ते मुंबई या ३४० किलोमीटरच्या पदयात्रेला सुरूवात केली. येथील शाहू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथे पत्रकारांशी अमोल आवळे यांनी संवाद साधला. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, हमीदभाई पठाण, भिमाशंकर अहिरेकर, शैलेंद्र भोईटे, निलेश भोईटे उपस्थित होते.\nआवळे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा ५८ मोर्चे निघाले. त्यात अनेक तरुणांनी आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. नुकताच मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासलेपण सिद्ध न करता आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारले. मात्र, कोर्टाने केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो, असे सूचित केले होते. हा आरक्षण मुद्दा केंद्र सरकारच्या अधीन असल्याचे त्यांनी सांगितले.\n२६ जुलै १९०२ ला राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला देशातील पहिले आरक्षण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिले. सरकारी नोकऱ्यांतील पन्नास टक्के जागा राखीव, आरक्षित ठेवल्या आणि आरक्षणाबाबतचा हाच जाहिरनामा करवीर गॅझेटमधून प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याचबरोबर बहुजनांना शिक्षणासाठी दारे खुली केली. ११९ वर्षांपूर्वी हा बहुजनांसाठी निर्णय घेतला होता. शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, पदयात्रेच्या माध्यमातून या मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पायी प्रवास व निवेदनाद्वारे तसेच लक्ष्य वेदण्यासाठी हा प्रयत्न आहे.\nतसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून थांबवण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला प्रायोगिक जनगणनाची माहिती दिली पाहिजे होती, त्या आधारावर, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. २०१७ पासून ओबीसी, एससी आणि इतर समाजाच्या नोकरीमधील बढत्या, पदोन्नती थांबवण्यात आल्या आहेत. ती बढती मिळावी अशा विविध मागण्यासाठी सातारा येथून २६ ला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या आरक्षण मागणीसाठी पदयात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे.\nराज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या माध्यमातून निवेदन देऊन पंतप्रधान यांना राज्यातील या तीन समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या भावना व संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी या पदयात्रेत फलटण- कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, राष्ट्रीय समाज पक्ष्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जयेंद्र लेंभे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हमीदभाई पठाण,भाजपचे नितीन चव्हाण, आरपीआयचे किशोर सोनवणे, दयानंद पोळ आणि शिवसेनेचे दत्ता जाधव या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, सातारा ते मुंबई ३४० कि.मी.चा पायी प्रवास केला जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/video/father-attack-daughter-hammer-video-goes-viral-social-media-karnataka-crime-news-marathi-google-batmya/266867?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2021-07-25T09:11:57Z", "digest": "sha1:XLPZSVF4IUMITPXSNK5KV7LSP5WDYFRI", "length": 9723, "nlines": 83, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " [VIDEO]: धक्कादायक! वडिलांचा मुलीवर हातोडीनं हल्ला, व्हिडिओ व्हायरल father attack daughter hammer video goes viral social media karnataka crime news marathi google batmya", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्हायरल झालं जी >\n वडिलांचा मुलीवर हातोडीनं हल्ला, व्हिडिओ व्हायरल\nFather attacks on daughter with hammer: आपल्या वडिलांनीच मुलीवर हातोडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या हल्ल्यात मुलीच्या हाताला दुखापत झाली आहे.\n वडिलांचा मुलीवर हातोडीनं हल्ला, व्हिडिओ व्हायरल\nवडिलांनीच केला मुलीवर हातोडीने हल्ला\nहल्ल्यात मुलीच्या हाताला दुखापत\nव्हिडिओ समोर आल्यावर वडिलांच्या अटकेची होऊ लागली मागणी\nकर्नाटकातील हासन जिल्ह्यातील घटना\n���ासन: कर्नाटकातील हासन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. हासन जिल्ह्यात एका वडिलांनीच आपल्या मुलीवर हातोडीने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. दारुच्या नशेत असलेल्या वडिलांनी मुलीवर केलेल्या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या मुलीची आई सुद्धा घरीच होती.\nया घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, मुलीचे वडील भलामोठा हातोडा घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच मुलीचे वडिल हल्ला करताना एका सिनेमाचं गाणंही गात आहेत. आरोपीचं नाव प्रशांत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला असून या मुलीच्या वडिलांवर कारवाई करणअयाची मागणी होऊ लागली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत हा एक कॉफी इस्टेटचा मालक आहे आणि त्याला दोन मुली आहेत. असं म्हटलं जात आहे की, मुलगा न झाल्याने तो दारुच्या नशेत आपल्या दोन्ही मुलींना मारहाण करतो. वडील मारहाण करत असल्याचं दोन पैकी एका मुलीने मोबाइल कॅमेऱ्यात शूट केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून प्रशांतला अटक करण्याची मागणी केली जात आहे.\nब्रा मध्ये महिलेने लपवून ठेवला होता कॅमेरा, पाहा काय आहे कारण...\nनवरा रोज अंड देत नसल्याने बायको थेट प्रियकरासोबतच गेली पळून\nलिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण\nकाही दिवसांपूर्वी गुरुग्राम येथे सुद्धा हातोडीने मारहाण केल्याची एक घटना समोर आली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीने कथित रुपात हातोडीने मारहाण करुन आपल्या पत्नीची हत्या केली होती. ही घटना शहरातील प्रेम पुरी परिसरात घडली होती. पीडित महिला आपला पती अशोक याच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. आरोपी अशोकने पत्नीवर हातोडीने हल्ला केला आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा कापल्याचं समोर आलं होतं.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nनेहरूंच्या पुतळ्याला हार घालण्यावरुन काँग्रेसमध्ये भांडण\nकाळजाचा थरकाप करणारा अपघात, चेकपोस्ट टाळण्यासाठी पळवली बाईक, एकाचा जागीच मृत्यू\nVIDEO: मंत्री महोदयांचा महिलांसोबत डान्स; कोविड नियमांचा फज्जा, व्हिडिओ व्हायरल\nIPS अधिकाऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पत्नीने पकडले रंगेहाथ, व्हिडिओ आला समोर\n[VIDEO] कुत्र्याला तलावात उचलून फेकणारा नराधम कॅमेऱ्यात कैद\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\nआत्महत्या करायला निघालेल्या युवतीचा व्हिडिओ व्हायरल\n'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री राहणार बिग बॉसच्या घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsmakersinfo.com/2020/07/23/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T10:35:10Z", "digest": "sha1:3OLNXCOQF5LHEGB7GRFWLLCXONPLFGEW", "length": 10286, "nlines": 67, "source_domain": "newsmakersinfo.com", "title": "आयुर्वेद - असाध्य रोगावरील परिणामकारक उपचार - newsmakersinfo", "raw_content": "\nआता या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणार संधी.\nयेथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.\nआयुर्वेद – असाध्य रोगावरील परिणामकारक उपचार\nजीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणी झालेले जीवनमूल्यांचे संस्कार, कुटुंबातून मिळालेले प्रोत्साहन तसेच ध्येय ठरवण्यासाठी मिळालेली प्रेरणा ही प्रमुख्याने कारणीभूत असते. ग्रामीण भागात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन शालेय शिक्षण लहान गावात घेतल्यानंतर पुढील पूर्ण शिक्षण मेरीटवर पूर्ण करून अकरा वर्षापासून आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या नाशिक मधील सुप्रसिद्ध अष्टांग आयुर्वेद सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉ. प्रवीण केंगे यांचा हा जीवनप्रवास.\nडॉ. प्रविण केंगे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळस येथे शेतकरी कुटुंबात झाला .वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना बाल दम्याचा खूप त्रास झाला. अनेक प्रकारचे उपचार केले पण यश आले ते आयुर्वेदिक उपचाराला.\nबस…. आयुर्वेद म्हणजे असाध्य रोगावरील परिणामकारक उपचार हे बालमनावर बिंबले. त्याच सोबत ग्रामीण भागातील त्यावेळची परिस्थिती बघून ‘‘मोठा हो व डॉक्टर होऊन रोग्यावर उपचार कर” असा आशीर्वाद आजीने दिला. मग काय मोठा होऊन काय व्हायचे हे बालपणी ठरले.\nशालेय शिक्षण प्रवरानगर येथे पूर्ण झाल्यानंतर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आयुर्वेद या वैद्यकीय शाखेच��� पुढील शिक्षणासाठी निवड केली. पदवीचे शिक्षण घेता घेता अनेक तज्ञांकडे प्रशिक्षण देखील घेतले तसेच पदवी पूर्ण झाल्यावर अनेक पदव्युत्तर कोर्सेस जसे पोस्ट ग्रॅज्युएशन इन चाइल्ड हेल्थ, पोस्ट ग्रॅज्युएशन इन स्कीन डिसीज, योगा , ज्योतीष विशारद व एमडी (आयुर्वेद ) देखील पूर्ण केले.\nपाच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या आयुर्वेदाच्या अथांग ज्ञानाचा फायदा रुग्णांना होण्यासाठी 2009 मध्ये अष्टांग आयुर्वेद हे क्लिनिक सुरू केले पण आयुर्वेद योगा व निसर्ग उपचार असा एकत्रित उपचार करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. त्यामुळे 2013 मध्ये नाशिकच्या चेतना नगर येथे अष्टांग आयुर्वेद मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ची सुरुवात करण्यात आली. हा प्रवास येथेच न थांबवता शहरातील गंगापूर रोड भागातही दुसरी शाखा कार्यान्वयित करण्यात आली. आपली जन्मभूमी म्हणजेच निफाड तालुक्यातील पिंपळस येथे चार एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत देखील हॉस्पिटल उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.\nमी बघितल्या रुग्णांपैकी सुमारे 80 ते 85 टक्के रुग्ण हे मधुमेह, रक्तदाब ,थायरॉईड ,सोयरासिस, कोलेस्ट्रॉल, यूरिक ॲसिड ,संधिवात ,आम्लपित्त या व्याधीने ग्रस्त आहेत .योग्य उपचार न केल्याने हे रोग मुळापासून बरे न होता उलटपक्षी त्यासाठी घेतलेल्या औषध व उपचारांनी अन्य आजार सुरू होत आहेत. रोगांच्या समूळ उच्चाटन साठी आयुर्वेद ही एकमेव योग्य उपचार पद्धती आहे.\nअष्टांग मधील एकाच छताखाली मिळणारे उपचार-\n१. स्री व पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी पंचकर्म\n२. तणाव डिप्रेशन ताण यासाठी अध्यात्माची जोड देऊन शिरोधारा उपचार.\n३. वंध्यत्व निवारणासाठी संशोधन केंद्र.\n४. प्रसूतिपूर्व गर्भसस्कार व प्रसूतीनंतर योग्य संगोपन.\n५. पॅरॅलिसिस साठी मसाज तसेच ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर उपचार.\n६. मनस्वास्थ्य साठी योग उपचार.\n७. सर्व असाध्य रोगांसाठी परिपूर्ण उपचार.\nया सर्व उपचारांनी असंख्य रुग्ण बरे झाले असून याकरिता डॉ. प्रविण केंगे यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कोविंड साठी प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी हॉस्पिटल तर्फे एक विशेष पॅक देखील तयार करण्यात आला आहे.\nप्रत्येकाच्या आयुष्यात आयुर्वेद पोहोचणे जेणेकरून शरीर व मन शुद्धीकरण करून त्यांना निरोगी ठेवणे या या उद्देशासाठी डॉ. प्��वीण केंगे परिश्रम घेत आहेत. अधिक माहिती http://www.ashtangaayurved.com/\nमृदु मनाचा... हाडाचा डॉक्टर\nकोरोना काळातही संदीप फाउंडेशनची नेत्रदीपक घोडदौड\nमृदु मनाचा… हाडाचा डॉक्टर →\nदिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स\nमहिलांमधे संधीवाताचे वाढते प्रमाण चिंताजनक- कृती करणे, तुमच्या हातात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2021-07-25T09:08:28Z", "digest": "sha1:ELLWRTTBTBE4YIG5BMQBMBJ2K5WAMPLP", "length": 7047, "nlines": 99, "source_domain": "news24pune.com", "title": "#काविळ - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nकाविळ झाल्याने विरोधकांना पिवळे दिसतेय–प्रवीण दरेकर\nपुणे–विरोधकांना काविळ झाल्याने सर्व काही पिवळेच दिसत आहे. त्यातूनच त्यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीका होत आहे. मात्र, आत्मविश्वास वाढविणारे हे बजेट असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वाहतूक विभागातील पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांच्या डोक्मयात लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलीस […]\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत पाटील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nदेव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात\nसोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार\nसरकारी नोक-या कमी होत असताना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय- जयंत प���टील\nकलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर\nदेशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/education/11th-std-cet-format-declared-check-here-all-your-question-answers-265865.html", "date_download": "2021-07-25T10:08:32Z", "digest": "sha1:7C6B6UZCAQVTHWE4X3TWGT4CZPCSDMSE", "length": 31973, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती | 📖 LatestLY मराठी", "raw_content": "\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nरविवार, जुलै 25, 2021\nIND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nIND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर\nप्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nCM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा\nMaharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज\nMumbai: धारावी येथे लसीकरणासाठी नागरिकांची तुफान गर्दी (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अ‍ॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी\nPriya Malik: प्रिया मलिकने हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nMirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये रूपेरी कामगिरीनंतर व्यक्त केली पिझ्झा खाण्याची इच्छा, Domino's India आता तिला आयुष्यभर देणार मोफत पिझ्झा\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-म��लाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\n11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती\nदहावीचा निकाल लागल्यानंतर आता 11 वी प्रवेशासाठी नेमके काय कराचे असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनात पडला आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षेकडून आकरावी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर करण्यात आला आहे.\n11th Std CET Format: दहावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर आता 11वी मध्ये प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्या अकारावी सीईटीचे पॅटर्न जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिक्षेसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रश्न हे Multipal Objective Type Question असणार आहेत.(Maharashtra SSC Result 2021 Date: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल, जुलै महिन्यात 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता)\nअकरावी सीईटी 100 गुणांची असणार असून 2 तासामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यास वेळ मिळणार आहे. परिक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित केली जाणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर पोर्टलवर परिक्षेला बसायचे की नाही हा ऑप्शन विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. तर सीईटी परिक्षेसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु सीबीएसई, आय��ससीई आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटीसाठी शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.(Maharashtra 12th Board Result 2021: राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालासाठी 30:30:40 नुसार मूल्यमापन होणार, वर्षा गाडकवाड यांची माहिती)\nदहावीचा निकाल 15 जुलैच्या दरम्यान लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर निकालाच्या 2 आठवड्यांनी सीईटीची परिक्षा घेतली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी परिक्षेसाठी अभ्यास करण्यास सुरुवात करावी असे सांगण्यात आले आहे. तर 11 वी मध्ये प्रवेश हा तुम्हाला सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर दिला जाणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयातील शिल्लक जागी प्रवेश दिला जाणारआहे. पण त्यांना दहावीच्या मुल्यमापन पद्धतीच्या गुणांच्या आधारावर असणार आहे.\n10th Class Mark 11th Std Admission 11th Std CET Format 11वी सीईटी परिक्षा 11वी सीईटी परिक्षा निकाल 11वी सीईटी परिक्षा पॅटर्न दहावी परिक्षा गुण\nMaharashtra FYJC CET 2021 Exam Date: 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला; इथे पहा परीक्षेचं स्वरूप ते अर्जाचे अपडेट्स\nFYJC Admissions: प्रथम येणार्‍यास प्राधान्य तत्त्वावर 14-31 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर रिक्त जागांवर 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शेवटची संधी\nFYJC Online Admission Process 2020-21 New Time Table: 11वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया 26 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू; 11thadmission.org.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक\nFYJC Admission 2020: 11 वीची रखडलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होणार मराठा आरक्षणाशिवाय पार पडणार प्रक्रिया\nJammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू\nमाजी PM नवाज शरीफ यांच्या ‘या’ फोटोमुळे पाकिस्तान मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nNagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली\nIND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nMaharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर (Watch Video)\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nMahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nFuel rate Today: सलग आठव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट नाहीच\nJEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर\n‘Mann Ki Baat’ 79th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये देशवासियांना दिलेला संदेश पहा इथे\nMann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-rate-today-25-october-dhanatrayodashi-diwali-mumbai-delhi-sarafa-bazar-business-news-marathi-google-batmya/265595?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2021-07-25T09:56:29Z", "digest": "sha1:77JIUGLW5M4YC5F5P3TBVEJVLNLIK6QK", "length": 9474, "nlines": 83, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Gold Rate: जाणून घ्या दिवाळीत काय आहे सोनं-चांदीचा भाव gold rate today 25 october dhanatrayodashi diwali mumbai delhi sarafa bazar business news marathi google batmya", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nGold Rate: जाणून घ्या दिवाळीत काय आहे सोनं-चांदीचा भाव\nGold Price in Diwali: दिवाळीला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. आता दिवाळीत सोनं-चांदीचे दर काय आहेत हे जाणून घेऊयात...\nप्रातिनिधीक फोटो |  फोटो सौजन्य: BCCL\nदिवाळीत सोनं खरेदीकडे नागरिकांचा कल\nजाणून घ्या काय आहे सोनं-चांदीचा भाव\nनवी दिल्ली: दिवाळी आणि सणासुदीच्या काळात सोनं-चांदीची मोठी मागणी वाढली आहे. वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, धनत्रयोदशीत सोनं खरेदी वाढल्याने सोन्याच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याचा दर ३९,२४० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ३९,०२० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. सणासुदीच्या काळात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.\nचांदीच्या दरात ६७० रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा दर ४७,६८० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. गुरवारी चांदीचा दर हा ४७,०१० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. एचडीएफसी सिक्युरिटीच्या तपन पटेल यांनी सांगितले की, धनत्रयोदशीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत सोन्याचा दर ३९,२४० रुपयांवर पोहोचला आहे.\nदिवाळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी आणि इतर धातुंच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. सणासुदीच्या काळात सोनं-चांदी ची मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १५०६ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे तर चांदीचा दर १८.०५ डॉलर एक औंसवर पोहोचला आहे. तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली अनिश्चितता आणि सोन्याची वाढलेली मागणी या सर्वांमुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यात आता दिवाळी सारख्या सणात दागदागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक वाढते परिणामी सोनं-चांदीच्या दरात आणखीन वाढ होत आहे. येत्या काळात सोनं-चांदीचे दर आणखीन वाढतील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nदिवाळीत गोड बातमी: SBIच्या नफ्यात मोठी वाढ, 'इतक्या' कोटींचा झाला फायदा\nBSNL आणि MTNL संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय\nLPG Gas connection: घर बसल्या बूक करा नवं गॅस कनेक्शन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nकोविडचा फटका बसलेल्या क्षेत्रांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची १.१ लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा\nअर्थसंकल्प 2021 Live: टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत\nलस भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देईल\nShare Market: 2020 वर्षातील शेवटच्या दिवशी निफ्टीने गाठली 14000 ची पातळी\nITR filing last date: आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा, आता 'ही' आहे आयटीआर भरण्याची शेवटची तारीख\nकुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/20/fathers-day-if-i-could-be-as-amazing-with-the-kids-as-you-are-genelia-wishing-riteish/", "date_download": "2021-07-25T08:25:28Z", "digest": "sha1:GWWF3L2SUOV5523GKMK4NK4TVEUZO4KD", "length": 7530, "nlines": 108, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "Father’s Day - 'मी मुलांसोबत तुझ्याइतकीच अमेझिंग होऊ शकले असते तर..., असे म्हणत जेनेलियाने रितेशला दिल्या शुभेच्छा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nFather’s Day – ‘मी मुलांसोबत तुझ्याइतकीच अमेझिंग होऊ शकले असते तर…, असे म्हणत जेनेलियाने रितेशला दिल्या शुभेच्छा\nआज फादर्स डे निमित्त अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने पती आणि अभिनेता रितेश देशमुखसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. “हॅपी बाबाज् डे” अशा शब्दात जेनेलियाने रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच रितेश आणि रियान-राहिल यांच्या फोटोशूटचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.\nजेनेलिया आपल्या पोस्ट मध्ये लिहिते की, ‘मी मुलांसोबत तुझ्याइतकीच निस्वार्थी, संयमी आणि अमेझिंग होऊ शकले असते, तर किती बरं झालं असतं. पण तुला पराभूत करण्याची एकही संधी तू मला देत नाहीस. तू सर्वोत्कृष्ट वडील आह���स. माझ्यासोबत पुरेसा वेळ न घालवल्याबद्दल मी तुझ्याकडून हव्या त्या गोष्टी उकळू शकते. मात्र मुलांनी बाबामधला ‘ब’ जरी उच्चारला, तरी तुझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे असणार हे त्यांना माहीत असतं’. पालकत्वासारख्या जादूई गोष्टीत माझा जोडीदार झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.’\n← Pune – दिवसभरात 255 रुग्ण कोरोना मुक्त\nमराठा आरक्षण – पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, विनायक मेटे यांचा इशारा →\n‘तुझे मेरी कसम’ मधील ‘या’ व्यक्ती बरोबर रितेश देशमुख 20 वर्षांनी करतोय काम\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/covid-19-vaccine", "date_download": "2021-07-25T09:38:08Z", "digest": "sha1:JHYOLER2W7VD4IWGMFRTS3MRUSOMFDPF", "length": 5212, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMumbai Covid Vaccination: मुंबईत लसीकरणाला पुन्हा ब्रेक; लस तुटवड्यामुळे सतत होतेय कोंडी\nपासपोर्टला कोविड-१९ लस सर्टिफिकेटशी 'असे' करा लिंक, विदेशात जाण्यात येणार नाही अडचण\n'बेड रिडन' नागरिकांची माहिती द्या; लसीकरणासाठी BMC चं मुंबईकरांना आवाहन\ncovid norm violations : केंद्राचा राज्यांना इशारा; 'गाफील राहू नका, करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोका'\n१९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन, संसदेत UV-C टेक्नोलॉजीचा वापर होणार\nDiet Plan : कोरोना वॅक्सिननंतर होतायत भयंकर साइड इफेक्ट्स, ‘या’ ५ पदार्थांच्या सेवनामुळे वेदना कमी होण्यासोबत एनर्जी होईल बुस्ट\ncoronavirus : देशात काय आहे करोनाची स्थिती केंद्राने दिली अपडेट आकडेवारी\ncovid the third wave : करोनाची तिसरी लाट जवळ आलीय, केंद्र आणि राज्य सरकारांना IMA चा इशारा\nकरोना लस घेतल्यानंतर स्तनाचा आकार वाढला; तरुणीला डॉक्टर म्हणाले चिंता नको\nमुंबई, ठाण्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लशीचा साठा संपला\ncoronavirus india : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; केंद्राने दिले राज्यांना निर्देश\nमुंबईकरांना लसीची प्रतीक्षा; सलग दोन दिवस लसीकरण बंद राहणार\nCovishield booster dose : कोविशील्ड वॅक्सिनचा तिसरा डोस आवश्यक आहे का व या डोसचा फायदा काय\nbihar vaccination : बिहारमध्ये लसीकरणादरम्यान अक्षम्य हलगर्जीपणा, डोस न भरताच तरुणाला दिले इंजेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://newschecker.in/mr/2020/04", "date_download": "2021-07-25T09:24:58Z", "digest": "sha1:Y4F5FLWPZDCIXRUMIHKQUMGSEYQASOXN", "length": 11044, "nlines": 162, "source_domain": "newschecker.in", "title": "April 2020 - Newschecker", "raw_content": "\nमासिक संग्रहण April, 2020\nभारताच्या नावाने व्हायरल झाला पाकिस्तानातील मुलाच्या हत्येचा फोटो, वाचा काय आहे सत्य \nClaim- लाॅकडाऊनमध्ये उपासमारीने एका पित्याने आपल्या मुलाचा गळफास देऊन खून केला. भुक कोरोना पेक्षा जास्त घातक आहे. सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल होत आहे. यात एक छोटा...\nहा फोटो इंडोनेशिया किंवा रवांडामधील लाॅकडाऊन दरम्यानचा नाही, जाणून घ्या सत्य\nClaim- इंडोनेशिया में खुले में जरूरत का समान रखा जाता है कोई भी किसी समय ले जा सकता हैं ये होती है सच्ची मानव सेवा...\nमिझोरम आणि मणिपूरच्या नावाने व्हायरल झाला म्यानमारमधील भाजी बाजाराचा फोटो, जाणून घ्या सत्य\nClaim- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिझोरममधील भाजी बाजारात सामाजिक अंतर राखले जातेय त्याचा हा फोटो आहे. सोशल मीडियामध्ये भाजी बाजाराचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात...\nमध्यप्रदेशात कोरोनाची लागण झाल्याने महिला डाॅक्टरचा मृत्यू वाचा काय आहे सत्य\nClaim- कोरोनाग्रस्तांवर 24 तास उपचार करणा-या इंदोर येथील महिला डाॅक्टर वंदना तिवारी आपल्या तीन वर्षाच्या बाळाला सोडून गेल्या.कोरोनाने त्यांचा जीव घेतला. सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर एक पोस्ट...\nअभिनेता जावेद जाफरीने वादग्रस्त ट्विट केले जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य\nClaim- थुंकी लावून फळे आणि भाजी विकणारे सगळे मुसलमान कोरोना पाॅझिटिव्ह नाहीत, पण तरीही काही हिंदू ग्राहक मुस्लिम विक्रेत्यांचा बहिष्कार करत आहेत- जावेद जाफरी बाॅलिवुड...\nकोरोनामुळे यंदाच्या एमपीएससी, यूपीएससी परीक्���ा रद्द केल्या आहेत का\nClaim- कोरोनामुळे यंदा एमपीएससी, यूपीएससी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाममध्ये सध्या एबीपी माझाच्या बातमीचा एक स्क्रीनशाॅट व्हायरल होत आहे यात यदांच्या एमपीएससी यूपीएससी परीक्षा रद्द...\nलाॅकडाऊनमध्ये आंबेडकर जंयती साजरी करायला निघालेल्या युवकांना पोलिसांनी चोप दिला\nClaim- काही युवक लाॅकडाउन असतानादेखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायला चालले होते पोलिसांनी त्यांना चोप दिला. सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या...\nलाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण रेल्वेगाड्या सुरु होणार वाचा व्हायरल बातमीचे सत्य\nClaim- लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण रेल्वेगाड्या सुरु होणार. मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या बातमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी दाखवण्यात...\nरतन टाटांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जगात सर्वात जास्त रक्कम दान केली आहे\nClaim- कोरोनाचा सामना करण्यासाठी जगात सर्वात जास्त रक्कम रतन टाटांनी यांनी दान केली आहे. टिकटाॅक या सोशल मीडिया अॅप वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून...\nCOVID-19: जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाल्ल्याने रुग्ण बरे होतात\nClaim- कोरोना व्हायरस पेक्षा जास्त पीएच असलेल्या क्षारयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने COVID-19 चे रुग्ण बरे होतात. सोशल मीडियात सध्या एक कोरोना व्हायरस पासून बरे झालेल्या रुग्णांच्या...\n12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nसुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल\nपंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीत संजय राऊत चहा बनवत होते\nWeekly Wrap: कोरोना व्हॅक्सीन ते जगभरातील अन्य महत्वांच्या मुद्दयांपर्यंत, आठवडभरात व्हायरल झालेल्या टाॅप फेक दाव्यांचे फॅक्ट चेक\nकोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते\nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/congress-opposed-the-old-agricultural-law-and-attemted-to-make-new-safe-law-nrsr-149150/", "date_download": "2021-07-25T10:06:39Z", "digest": "sha1:ZDOGPCSTALHHEM7RL5EVKN44QEBIMMGF", "length": 13463, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "congress opposed the old agricultural law and attemted to make new safe law nrsr | कॉंग्रेसच्या पुढाकाराने केंद्���ीय कायद्याला विरोध करत सुधारित सुरक्षित कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nकृषी कायद्याचा मुद्दा ऐरणीवरकॉंग्रेसच्या पुढाकाराने केंद्रीय कायद्याला विरोध करत सुधारित सुरक्षित कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न\nराज्यात कृषी-सहकार पणन हे विभाग शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे असले तरी काँग्रेस पक्षाच्या(Congress Party) पुढाकाराने राज्यातही महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारने या कायद्याला विरोध करत या कायद्यात सुधारणा करुन राज्य सरकार नवीन सुरक्षित कायदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.\nमुंबई : केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्यात(Agricultural Law) शेतकऱ्यांना संरक्षण नसल्याने हे कायदे शेतकरीविरोधी असल्याचे सांगत देशभरात आंदोलन(Protest) सुरूच आहे. त्यातच बिगर भाजप राज्यात हा कायदा लागू करण्यात येवू नये अशी भूमिका आंदोलनाच्या नेत्यांनी घेतल्यांनतर अनेक राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. राज्यात कृषी-सहकार पणन हे विभाग शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे असले तरी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने राज्यातही महाविकास आघाडी सरकारने या कायद्याला विरोध करत या कायद्यात सुधारणा करुन राज्य सरकार नवीन सुरक्षित कायदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.\nकोरोनाच्या तिसऱ���या लाटेमध्ये मुलांना संसर्गाचा धोका किती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण\nविधी व न्याय विभागाकडे याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा सभागृहात मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. केंद्राच्या कृषी कायद्यात आवश्यक सुधारणा आता राज्य पातळीवर अंमलबजावणी करताना करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य सरकारला महत्वाचे तीन बदल अपेक्षित आहेत.\nफसवणूक झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल\nशेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्राच्या कायद्यात राज्याकडून अनेक बदल केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर फौजदारी गुन्हा दाखल करुन तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. आशा प्रकारची तरतूद या कायद्यात केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना संरक्षण नाही.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/milk-price-law-to-be-enacted-soon-to-provide-relief-to-farmers-sunil-kedar-nrdm-147114/", "date_download": "2021-07-25T09:56:39Z", "digest": "sha1:7QWDINBMQ7265GCX6NKKWWQXUSO7Z65B", "length": 15309, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Milk price law to be enacted soon to provide relief to farmers: Sunil Kedar nrdm | दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करुन शेतकऱ्या���ना दिलासा देणार : सुनील केदार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nमुंबईदूध दरासंदर्भात लवकरच कायदा करुन शेतकऱ्यांना दिलासा देणार : सुनील केदार\nदुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.\nमुंबई : दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.\nएफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कायदा\nकोरोना आणि निर्बंधाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुधाचे दर कमी झाल्याने संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनानी आंदोलन केले होते. ते म्हणाले की, दुधाच्या दराच्या संदर्भात आज वेगवेगळ्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कायदा करण्याच ठरले आहे. त्यासंदर्भात लवकरच कायदा केला जाईल. जेणेकरून दूध उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसू शकणार नाही.\nऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर\nऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. २५ रुपये लिटर दूध अशी मागणी असली तरी सुद्धा दुधाच्या किमती बाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असेही सुनील केदार म्हणाले. निर्बंधामुळे अनेक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. त्यादृष्टीने दिलासा द्यायचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nआज समाधानकारक चर्चा झाल्या\nदूध दरवाढ मिळावी म्हणून रयत क्रांती संघटनेने १० जून रोजी मंत्रालय परिसरात आंदोलन केले होते. आजच्या वैठकीलातर किसान महासभेचे डॉ अजित नवले, भाजपचे डॉ अमिल बोंडे शेतकरी नेते संतोष सूर्य़वंशी सदाभाऊ खोत आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ नवले यानी तातडीने दुधाला वाढीव भाव देण्याबाबतच्या आश्वासनानुसार किमान ३५ रूपयापेक्षा जास्त भाव द्यावा अशी मागणी केली ते म्हणालेकी आज समाधानकारक चर्चा झाल्याने आम्हाला आता सरकारच्या कृतीची प्रतिक्षा आहे. ते म्हणाले की ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा म���द्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T10:44:06Z", "digest": "sha1:M3EMQDBUX4HSWRC3H57F6RSFBLFCSU7Y", "length": 7025, "nlines": 90, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "ब्लूमनः ब्लूटूथ | सह आपले डिव्हाइस व्यवस्थापित करा लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nब्लूमन: आपले ब्ल्यूटूथ डिव्हाइस व्यवस्थापित करा\nअलेक्झांडर (उर्फ केझेडकेजी ^ गारा) | | अॅप्लिकेशन्स, जीएनयू / लिनक्स\nते कसे होईल माहित नाही KDE, परंतु किमान व्यवस्थापक ब्लूटूथ काय समाविष्ट gnome माझ्या आवडीसाठी ते खूप गुंतागुंतीचे आहे.\nया तंत्रज्ञानासह माझा सेल फोन किंवा इतर कोणतेही डिव्हाइस व्यवस्थापित करण्यासाठी, मी वापरतो ब्लूमन, जे वापरणे सोपे आहे आणि आपल्याला स्क्रीनवर अधिक माहिती देते. याव्यतिरिक्त, हे पॅनेलच्या सूचना क्षेत्रातील चिन्हाद्वारे देखील व्यवस्थापित केले जाऊ शकते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: लिनक्स वरुन » अॅप्लिकेशन्स » ब्लूमन: आपले ब्ल्यूटूथ डिव्हाइस व्यवस्थापित करा\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटा��ेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nजर मला ब्लूमॅनने (माझ्या बाबतीत युनिटीच्या) जीनोमचे डीफॉल्ट ब्लूटूथ व्यवस्थापक पुनर्स्थित करायचे असेल तर मी काय करावे \nमिंटस्पिरिटः एलएमडीईसाठी नवीन फॉन्ट\nगनोम मध्ये आमच्या फोल्डरची चिन्हे बदला\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम ताज्या बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/people-are-talking-openly-about-modi-and-bjp-thats-why-the-center-is-taking-action-on-twitter-nawab-malik-128682434.html", "date_download": "2021-07-25T09:37:36Z", "digest": "sha1:HJWVPPW3JFK3IIB536NJMKDAZRD5Y2VD", "length": 4995, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "People are talking openly about Modi and BJP, that's why the Center is taking action on Twitter - Nawab Malik | केंद्र सरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत, त्यामुळेच ट्वीटरवर कारवाईसाठी केंद्राच्या हालचाली - नवाब मलिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादीने सांगितले कारण:केंद्र सरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत, त्यामुळेच ट्वीटरवर कारवाईसाठी केंद्राच्या हालचाली - नवाब मलिक\nलोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणे हे योग्य नाही\nदेशातील कायदे हे सर्वोच्च आहेत ट्विटरला हे कायदे पाळावे लागतील, अशा स्पष्ट शब्दांमध्ये नवीन माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला इशारा दिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'केंद्र सरकार ट्वीटरसोबत नेमके का भांडत आहे' असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.\nजगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर लोक सध्या उघडपणे बोलत आहेत. आता टीकेचा हा भडीमार कसा थांबवायचा हा प्रश्न केंद्राला पडला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून महत्त्वाचे सोशल माध्यम असेलल्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.\nकोणत्याही देशात त्यांच्या कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असेल किंवा आस्थापना असेल त्यांच्यावर नियंत्रण करणे किंवा कारवाई करणे हा अधिकार असतो. मात्र केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडत आहे प्रश्न आहे असेही नवाब मलिक म्हणाले. लोकांना स्पष्ट पणे मत मांडायला ट्वीटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणे हे योग्य नसल्याचेही मलिक म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-2/", "date_download": "2021-07-25T09:40:58Z", "digest": "sha1:KVIA3ESZY6C43NF557PZPBCJKGNJVLVZ", "length": 8605, "nlines": 103, "source_domain": "news24pune.com", "title": "#उदय सामंत - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nमोठी बातमी: 13 अकृषी विद्यापीठांच्या सर्व परीक्षा होणार ऑनलाइन – उदय सामंत\nApril 22, 2021 April 22, 2021 News24PuneLeave a Comment on मोठी बातमी: 13 अकृषी विद्यापीठांच्या सर्व परीक्षा होणार ऑनलाइन – उदय सामंत\nमुंबई- राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आजपासून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले असून कडक नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटाने सर्व व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान, आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय […]\nपरीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची केली महत्वाची घोषणा\nFebruary 27, 2021 February 27, 2021 News24PuneLeave a Comment on परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची केली महत्वाची घोषणा\nपुणे- राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेआहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर निर्बंध आणले जात आहेत. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आणि महाविद्यालयीन परीक्षा कक्षा घ्याव्यात याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांचा ऑनलाइन परीक्षेला विरोध तर काहींचा ऑफलाइन परीक्षेला विरोध आहे. त्यामुळे नक्की कुठला निर्णय […]\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे या���नी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nरक्तदान चळवळीचे प्रसारक दौलतराव मराठे कालवश\nसोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर\nआयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध\nरा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे\nराज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/new-terms-and-conditions-pest-control-contract-permanent-nashik", "date_download": "2021-07-25T10:47:04Z", "digest": "sha1:36RHRUC4FURONSBTT5JDCVEWUPZRDR2C", "length": 10190, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवीन अटी-शर्तींसह पेस्ट कंट्रोल ठेका स्थायीवर; शिवसेनेसह विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद", "raw_content": "\nकल्पना पांडे यांनी मात्र एकाच ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून काम दिले जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन व भाजपच्या वर्षा भालेराव, प्रा. शरद मोरे यांनी नवीन अटी व शर्तींवर नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी केली.\nनवीन अटी-शर्तींसह पेस्ट कंट्रोल ठेका स्थायीवर; शिवसेनेसह विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद\nनाशिक : मे. दिग्विजय एन्टरप्राइजेस कंपनीला ठेका देण्यास नगरसेवकांचा विरोध असतानाही स्थायी समितीमध्ये कोविड चर्चेच्या निमित्ताने पेस्ट कंट्रोलचा ठेक्याचा विषय आणून पुढील स्थायीच्या सभेत नवीन अटी व शर्तींसह प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना सभापती गणेश गिते यांनी दिल्या. प्रस्तावाला होकार ना नकार, या भूमिकेवरून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयास्पद ठरत आहे.\nशिवसेनेसह विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद\nगेल्या वर्षी ऑगस्टपासून पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला सातत्याने मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने त्याच म्हणजे मे. ��िग्विजय एन्टरप्राइजेसला ठेका देण्याची तयारी सुरू झाली आहे. निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर निविदा समितीने अनुभव नसणे, आयुक्तांच्या मान्यतेशिवाय मूळ प्राकलनात बदल, तांत्रिक व जीवशास्त्राशी संबंधित काम असताना अतांत्रिक कंपनीला ठेका देणे, प्राकलन तपासण्यासाठी व्यवस्था नसताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी न करणे, दिग्विजय एन्टरप्राइजेसची नोंदणी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनकडे नसणे, मालेगाव महापालिका हद्दीत दिग्विजय एन्टरप्राइजेसवर गुन्हा दाखल असणे, या मुद्द्यांवर ठेका नाकारण्यात आला होता. निविदा समितीने ठेका नाकारल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांकडून दिग्विजयसाठी प्रयत्न केले जात होते.\nनवीन अटी व शर्तींवर नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी\nस्थायी समितीच्या मंगळवार (ता. ८) च्या सभेत कोविड प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित करताना पेस्ट कंट्रोलचा विषय चर्चेला आणताना सभापती जो निर्णय घेतील ते मान्य राहील, अशी भूमिका घेण्यात आली. काँग्रेसचे राहुल दिवे यांनी शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून ठेका देण्याची मागणी केली. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी निविदा समितीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना चुकीचा प्राकलन तयार केल्याचा आरोप केला. कल्पना पांडे यांनी मात्र एकाच ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून काम दिले जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन व भाजपच्या वर्षा भालेराव, प्रा. शरद मोरे यांनी नवीन अटी व शर्तींवर नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी केली.\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nशिवसेनेची भूमिका 'नरोवा कुंजरोवा'\nशिवसेनेने पेस्ट कंट्रोलच्या प्रस्तावाला होकार दिला नसला तरी, नकारही दिला नाही. त्याशिवाय विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पेस्ट कंट्रोलसंदर्भात प्रशासनाकडे खुलासा मागविला, त्याबाबतही अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका दिग्विजय एन्टरप्राइजेसला ठेका देताना संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\nसंपादन - किशोरी वाघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/N_19.html", "date_download": "2021-07-25T10:22:27Z", "digest": "sha1:GR75J6ENBCSOUWDIOE4INLYWI6YG3KUF", "length": 6365, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ६६", "raw_content": "\nHomePoliticsअहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ६६\nअहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ६६\nअहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ४ जण कोरोना बाधीत\nअहमदनगर, दि.१९ - संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला त्यात तो बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. इतर २३ अहवालही प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nमंगळवारी सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून २६ जणांचा अहवाल प्राप्त झाला.त्यात हे तिघे बाधित आढळून आले. बाधीत आढळलेली ५७ वर्षीय महिला ही काल नाशिक येथे बाधीत आढळलेल्या रुग्णांची नातेवाईक असून दुसरा ५२ वर्षीय व्यक्ती हा संगमनेर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. सध्या, नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील असून त्यांचा मुलगा नाशिक येथे कॉन्स्टेबल असल्याने त्यांना तिकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.\nआतापर्यंत एकूण १८७३ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७४१ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६६ व्यक्ती बाधित असल्याची माहिती त्यांनी दिली.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ ��रिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/06/blog-post27.html", "date_download": "2021-07-25T09:52:59Z", "digest": "sha1:UW4CVM3TMWDLHXTKTGJJ27GTHBHZAMOP", "length": 8929, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पोलीस कर्मचारीच वरिष्ठांवर शिरजोर!", "raw_content": "\nHomePoliticsपोलीस कर्मचारीच वरिष्ठांवर शिरजोर\nपोलीस कर्मचारीच वरिष्ठांवर शिरजोर\nकोतवाली पोलीस निरीक्षकासह डिबी इन्चार्जवर राजकीय दबावतंत्र ; वसुलीसाठीच अपवाद पोलीस कर्मचाऱ्याचे धक्कातंत्र\nअहमदनगर दि.२७- कोतवाली पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच हजर झालेले पोलीस निरीक्षक व डिबी इन्चार्जवर राजकीय दबाव वाढत असल्याने दोन्ही पोलीस अधिकारी त्रस्त झाले आहेत. हे केवळ वसुली मिळण्यासाठी अंतर्गत वादात अपवाद कर्मचारी राजकीय दबावतंत्र वापर करीत आहे, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.\n'एसपी' साहेब अशीच परिस्थिती राहिल्यास वरिष्ठांचा गुन्हेगारांसह अवैध धंद्यावाल्याना पोलिसांची भिती राहणार नाही. हे सर्व केवळ 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत 'वसुली'च्या कारणांमुळे घडत आहे. यात कोतवाली पोलीस ठाण्यात अपवाद पोलिसांनी आपलीच मक्तेदारी असल्यासारखे ठाण्यातील वरिष्ठांना राजकीयांना हाताशी धरून अप्रत्यक्ष त्रास देण्याच्या कुरघोड्या सुरू केल्या आहेत.\nयामुळेच सध्यातरी कोतवाली डिबीपासून ते सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात आपलीच मक्तेदारी असल्यासारख्या वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष केंद्रित केल्यास अनेक बेकायदेशीर प्रकार उघडकीस येऊ शकतात.\nनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कोतवाली ठाणे आहे. यामुळे सर्वच अवैधधंद्यावाल्यासह गुन्हेगारावर वचक राहणे आवश्यक आहे. यासाठीच यापूर्वी तत्कालीन एसपी कष्णप्रकाश, विश्वास नागरे पा. यांनी कोतवाली पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु कोतवाली पोलीस ठाण्यात सध्याची परिस्थिती वेगळी आहे. हे केवळ एसपीचे लक्ष नसल्याकारणाने आहे. यामुळे एसपी साहेब यांनी कोतव���ली पोलीस निरीक्षक व डिबी ईन्चार्ज यांना ताकद दिली पाहिजे, तसेच राजकीय वरदहस्त ठेवून वरिष्ठांना अप्रत्यक्ष त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने मक्तेदारी समजणारे 'त्या' कोतवाली पोलीसांचा दिवसेंदिवस नवीन आलेल्या पोलीस निरीक्षक व डिबी ईन्चार्ज यांना अप्रत्यक्ष त्रास देण्याचे फंडे सुरु झाले आहेत. या कोतवालीतील अंतर्गत वादाचा परिणाम कोतवालीच्या कामकाजावर होत आहे. यात कोतवालीत आपलीच मक्तेदारी समजणाऱ्याचा अनेक अवैध धंद्यावाल्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध वाढले आहेत. याचा सर्वच कारवाईवर परिणाम झाला आहे. यामुळे एसपी साहेब आपण कोतवालीच्या कामकाजाची गोपनीय माहिती घेतल्यास अनेक घडामोडी उजेडात आल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही सर्व वस्तुस्थिती समजावून घेण्यासाठी 'एसपी' साहेब किती अनुकूल आहेत, यावर अवलंबून आहे.\nया गंभीर घडामोडींची 'एसपी' साहेब यांनी दखल न घेतल्यास, सर्व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर कंट्रोल राहणार नाही. याचा परिणाम पोलीस प्रशासनावर होईल, हे सर्व टाळण्यासाठी 'पोलीस ठाण्यात आपलीच मक्तेदारी' असे समजाऱ्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांवर बदल्याची कार्यवाही होणे क्रमप्राप्तच आहे. यामुळे 'एसपी' काय निर्णय घेतात याकडे सर्व जिल्ह्यातील पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtralokmanch.com/2021/06/16/will-meet-cm-with-maratha-coordinators-sambhaji-raje-chhatrapati/", "date_download": "2021-07-25T09:30:03Z", "digest": "sha1:HS7DD6OOSF4XGG42M3NFUYHZDLNLWFZP", "length": 8727, "nlines": 110, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "मराठा समन्वयकांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार - संभाजीराजे छत्रपती - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्ह��� प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nमराठा समन्वयकांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार – संभाजीराजे छत्रपती\nकोल्हापूर – कोल्हापूरच्या मराठा मूक मोर्चा आंदोलनात जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना आवाहन केलं होतं की मुंबईत चला, मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो. त्यांच्या या आवाहनला प्रतिसाद देत खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या गुरुवारी मराठा समन्वयकांसोबत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असं सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड. अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.\nखासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मुंबईत चर्चेला येण्याची चांगली भूमिका घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि संबंधित मंत्री उपस्थित असतील. याचं मी स्वागत करतो. पण चर्चेला गेलो याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही. ती चर्चा होणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे आम्ही पाहणार. चेतावणी द्यायची नाही पण ठरलेले मोर्चा नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगड येथे होणारच आहेत”. दरम्यान जर राज्य सरकारने सगळे प्रश्न मार्गी लावले तर मूक आंदोलन नाही तर नाशिकला विजयोत्सव करु असंही त्यांनी जाहीर केलं.\n← मराठमोळ्या रुपाली भोसलेचं नऊवारीत फोटोशूट\n.. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंदी निर्मात्यांवर कारवाई करून दाखवा – अमेय खोपकर →\nमराठा आरक्षणः निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती\n‘राष्ट्रवादीची इच्छा नव्हती म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला’ – चंद्रकांत पाटील\nमराठा आरक्षण – मूक आंदोलन महिनाभरासाठी पुढे ढकलले – संभाजीराजे छत्रपती\nस्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ\nभाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी\n‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापुरात पूरपरीस्थ���ती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद\n‘बिग बॉस ओटीटी’चे सूत्रसंचालन करणार ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक\nडेक्कन, नांदेड – पनवेल, इंद्रायणीसह ५२ रेल्वे २७ जुलैपर्यंत रद्द\nरायगड – दरड कोसळली, हिरकणीवाडी मधील नागरिक धास्तावले\nराज कुंद्राच्या परदेशातील व्यवहारांची होणार चौकशी\nवरळीत लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू तर सात जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/web-series/articlelist/78517595.cms", "date_download": "2021-07-25T09:54:21Z", "digest": "sha1:FC3HFOD5EQNC3FM3ESCY6OCNQDW46AGE", "length": 6014, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘पोस्टर पाहून सुशांतची आठवण येते’ Pavitra Rishta 2 चं मोशन पोस्टर पाहून युझर्सनी दिल्या प्रतिक्रिया\n‘समांतर २’ही सुसाट..., स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकरच्या अभिनयाचं कौतुक\n'बॉलिवूडमध्ये टीव्ही अभिनेता होतो म्हणून दिले जायचे टोमणे, पण स्वतःला सिद्ध केलं'\nस्वप्नील- तेजस्विनीचा बोल्ड अवतार, 'समांतर-२' मधील 'त्या' सीनची सोशल मीडियावर चर्चा\nअंबरनाथमधला गॅसवाला वेब सीरिज, मालिकेत दिसला तर नवल वाटायला नको\nजीवे मारण्याची धमकी, मुर्दाबादच्या घोषणा, 'द फॅमिली मॅन'च्या अभिनेत्याला समजलं जातंय पाकिस्तानी\n संतोष जुवेकरच्या 'हिडन'चं पोस्टर प्रदर्शित\nबच्चन परिवारातील आणखी एका व्यक्तीचं ओटीटीवर पदार्पण; वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात\n'समांतर २' वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकर दिसणार दुहेरी भूमिकेत\n'द फॅमिली मॅन २ मधील इंटिमेट सीन्स कापले'; शहाब अलीने केला खुलासा\nओटीटी प्लॅटफॉर्ममुळे घराण्यांचे अधिराज्य संपले; प्रियांका चोप्रानं साधला कपूर- खान घराण्यावर निशाणा\nओटीटीनं बदललं गणित ; मनोज वाजपेयी , पंकज त्रिपाठी पडले सलमान, अक्षयवर भारी\n‘समांतर २’ही सुसाट..., स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आ...\n'बॉलिवूडमध्ये टीव्ही अभिनेता होतो म्हणून दिले जायचे टोम...\n संतोष जुवेकरच्या 'हिडन'चं पोस्टर प्रदर्श...\n‘पोस्टर पाहून सुशांतची आठवण येते’ Pavitra Rishta 2 चं म...\nअंबरनाथमधला गॅसवाला वेब सीरिज, मालिकेत दिसला तर नवल वाट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/pm-modi-inaugurates-redeveloped-gandhinagar-station/21837/", "date_download": "2021-07-25T08:27:11Z", "digest": "sha1:4M4UI6HZHGL5B4UCWC57EGUKNWUM6TWI", "length": 10108, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Pm Modi Inaugurates Redeveloped Gandhinagar Station", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषपंचतारांकित गांधीनगर स्थानकाची ही वैशिष्ट्ये तुम्हाला माहित्येत का\nपंचतारांकित गांधीनगर स्थानकाची ही वैशिष्ट्ये तुम्हाला माहित्येत का\nएबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस\nगुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू\nसावरकर आणि ज्यू नि इस्राएल\nगौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची हीच वेळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १६ जुलै रोजी अनेक महत्वाच्या विकास प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी कायापालट झालेल्या गांधीनगर स्थानकाचेही लोकार्पण करण्यात आले. तर त्यासोबतच गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. व्हर्च्युअल माध्यमातून हा सारा कार्यक्रम पार पडला.\nगांधीनगर स्थानकाचा झालेला नवनिर्माण हा खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या स्थानकाचे फोटो पाहिल्यावर हे रेल्वे स्थानक आहे यावर आधी विश्वास ठेवणे कठीण जाते. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असणारे हे स्थानक देशातील सर्वात अद्ययावत असे रेल्वे स्थानक ठरणार आहे.\nलोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या\n“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”\nपंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण\nकाय आहेत नव्या गांधीनगर स्थानकाची वैशिष्ट्ये\nया नव्या गांधीनगर स्थानकामध्ये एक पंचतारांकित हॉटेल असणार आहे. ७४०० चौरस मीटर इतके या पंचतारांकित हॉटेलचे क्षेत्रफळ आहे. यामध्ये ३१८ खोल्या आहेत. तर या व्यतिरिक्त रेल्वे प्रवाशांसाठी अद्ययावत असा वेटिंग लॉन्ज आहे. हा वेटिंग लॉन्ज संपूर्णपणे वातानुकूलित असून इथे ४० जणांच्या बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. या स्थानकात एकूण तीन उद्वाहक आहेत. तर त्यासोबत दोन स्वयंचलित जिने सुद्धा आहेत. याबरोबरच दोन फलाटांना जोडणारा भुयारी रस्ता सुद्धा तयार करण्यात आला आहे. या सर्व सुविधांच्या बरोबरच विमानतळाप्रमाणे गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व धर्माच्या प्रवाशांच्या प्रार्थनेसाठी एका विशिष्ट हॉलची सोय करण्यात आली आहे.\nपूर्वीचा लेखपंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण\nआणि मागील लेखमराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक\nकोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात\nआज पाहू सिंधू, मेरी कोमचा खेळ\nनौदलाला गुरुवारीच कळवले असते तर…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात\nआज पाहू सिंधू, मेरी कोमचा खेळ\nनौदलाला गुरुवारीच कळवले असते तर…\nमहाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा\nआमीषांना बळी पडलेले आता अडकले बदला’पुरात’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/subashchandra-bos-jayanti-at-shivaji-university/", "date_download": "2021-07-25T09:54:37Z", "digest": "sha1:IOJOJ5KNTUEABH73LGR4YB5WLCXYF523", "length": 5501, "nlines": 80, "source_domain": "marketmedia.in", "title": "सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन\nसुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.\nकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. व्ही.जे. फुलारी, डॉ. राजीव व्हटकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते\nमहापालिकेच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळ���साहेब ठाकरे जयंती साजरी\nअतिरिक्त ९५ कोटीच्या मागणीसह ३६६ कोटी प्रस्तावाच्या ठरावास मंजुरी\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/four-million-of-ganja-seized/", "date_download": "2021-07-25T09:38:34Z", "digest": "sha1:V4IHGQPSGNH623OHPHCOGJ4DDXJ6D4OI", "length": 9762, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साडेचार लाखांचा गांजा जप्त – Dainik Prabhat", "raw_content": "\nसाडेचार लाखांचा गांजा जप्त\nकामशेतमध्ये ग्रामीण पोलिसांची कारवाई\nग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग पसरले आहेत. यामुळे तेथे राज्यासह परराज्यातील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या कामगारांमध्ये दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी गांजाचे सेवन करण्याची “क्रेझ’ आहे. त्यामुळे गांजाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे. यामुळे चोरी-छुप्या पध्दतीने गांजाची विक्री ग्रामीण भागातील उद्योगांचे जाळे असलेल्या परिसरात केली जात आहे. या बाजारपेठेत गांजा विक्रीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावल्यास यातून काळबाजार उघडकीस येईल, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.\nपुणे – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कामशेत येथे छापा टाकून 30 किलो गांजा जप्त केला. गांजाबरोबरच इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा, असा 4 लाख 51 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कामशेत येथील दौंडे कॉलनी येथे करण्यात आली. महेंद्र शांतीलाल भन्साळी (50, रा. दौंडे कॉलनी, कामशेत), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मावळ ���ालुक्‍यात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना भन्साळी याने बेकायदा गांजा बाळगला असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकला असता नायलॉनच्या पांढऱ्या पोत्यात 30 किलो गांजा आढळून आला.\nगांजा विकण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि वजन काटाही आढळून आला. त्याच्याविरुध्द अंमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्‌माकर घनवट, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघमारे, अजय दरेकर, समीर शेख, गणेश महाडिक, वैभव सपकाळ, संदीप शिंदे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनोटाबंदी व जीएसटीवर शत्रुघ्न सिन्हा यांची टीका\n#लोकसभा2019 : अनेक उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/Nagar_41.html", "date_download": "2021-07-25T09:35:02Z", "digest": "sha1:WY7QAJ2BFQIF7TV67UBO5OH45JR34AFT", "length": 13917, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित", "raw_content": "\nHomePoliticsअहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित\nअहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित\nयेत्या ४ जूनपर्यंत लागू\nअहमदनगर, दि. २२- नगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. घोषित केलेल्‍या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ.व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २२ मे रोजी दुपारी ०४ वाजेपासून दिनांक ०४ जून, २०२० रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्‍थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्‍यात असल्याचे आदेशात म्हटले आहे. जूने मनपा कार्यालय चौक, डॉ.होशिंग हॉस्‍पीटल चौक, शनी चौक, तख्‍ती दरवाजा मस्‍जीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बँक ते जूनी मनपा चौक हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून तर यतीम खाना बिल्‍डींग, न्‍यामत खानी मोहल्‍ला, निंबाळकर गल्‍ली, तवकल वस्‍ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भांडार, घूमरे गल्‍ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्‍टेशन, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्‍ली, जूना बाजार रोड, पटवेकर गल्‍ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, मनपा फायर स्‍टेशन, भाऊसाहेब फिरोदीया स्‍कूल हा भाग बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. श‍नी चौकातील डि.पी.जवळील रस्‍ता हा प्रवेशासाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.\nराज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड-19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी. सार्वजनिक ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे आदेश उद्घोषित करण्‍यात यावा. कंट्रोल रुम स्‍थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत. अहमदनगर शहरातील उपरोक्‍त कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन या ठिकाणी आयुक्‍त, महानगरपालीका, अहमदनगर हे सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील. सदर क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. ज्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी मार्ग ठेवला आहे, त्याठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवा व जीवनावश्‍यक वस्‍तुंची वाहतुक व वितरण व्‍यवस्‍थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्‍यात यावा. ये-जा करणा-या व्‍यक्‍तींची थर्मल स्‍कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्‍यात यावी. कंट्रोल रुम मध्‍ये रजिस्‍टर ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्‍यात याव्‍यात व नागरीकांना आवश्‍यक त्‍या जीवनावश्‍यक वस्‍तु सशुल्‍क पु‍रविण्‍यात याव्‍यात. तसेच प्राप्‍त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्‍यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्‍यात याव्‍यात. त्‍याकामी जीवनावश्‍यक वस्‍तुंचे व्‍हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्‍यादी बाबींचे सुक्ष्‍म नियोजन करावे. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बॅंक प्रतिनिधी मार्फत उपलब्‍ध करुन द्याव्‍यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्‍ते बंद करुन ज्या ठिकाणी येण्याजाण्याकरिता प्रवेश मार्ग निश्चित केला आहे, तो सरकत्या बॅरिकेडस द्वारे खुले ठेवावेत. या प्रतिबंधीत भागामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने येथील नागरीकांच्‍या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्‍यक ठरले आहे. त्‍यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्‍थापनांकडून देण्‍यात आलेल्‍या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्‍यात येत आहे. या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्‍यार्थ असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्‍याच्‍या ठिकाणी जाणे आवश्‍यक असल्‍यास, अश्‍या व्‍यक्‍तींची त्‍यांच्‍या कर्तव्‍याच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍याची सुविधा संबंधीत आस्‍थापनांनी उपलब्‍ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्‍यांच्‍या हालचालींवर निर्बध घालणे शक्‍य होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.\nकोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/covid-positive-cases-drop-again/18715/", "date_download": "2021-07-25T10:05:30Z", "digest": "sha1:XLL7XSMM2FLNECEH3LMMESBLGY3V7X75", "length": 9462, "nlines": 141, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Covid Positive Cases Drop Again", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेषकोरोना आकडेवारीत पुन्हा घट\nकोरोना आकडेवारीत पुन्हा घट\nएबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस\nगुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू\nसावरकर आणि ज्यू नि इस्राएल\nगौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची हीच वेळ\nदेशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ६२ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ५८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोना���ून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या ७३ दिवसांनी ८ लाखांच्या खाली आली आहे.\nगेल्या २४ तासात भारतात ६२ हजार ४८० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ८८ हजार ९७७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.\nभारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर गेला आहे. देशात २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ७ लाख ९८ हजार ६५६ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.\nहे ही वाचा :\nशिवसेनेत ‘राम’ राहिला नाही\n‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’\nवाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे\nभारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण\nआतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nपूर्वीचा लेखझांबियाचे पहिले राष्ट्रपती केनेथ कौंडा यांचे निधन\nआणि मागील लेखआज दुपारी ३ वाजल्यापासून जगज्जेतेपदाचा लढा सुरु\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/government-announces-unlock-7-in-delhi-training-centre-opens-national-capital-news-and-live-updates-128689251.html", "date_download": "2021-07-25T08:56:38Z", "digest": "sha1:B6XRT6CFHZEEKH3ZV22XR7LU73YVSXID", "length": 6054, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Government Announces Unlock 7 In Delhi । Training Centre Opens । National Capital; news and live updates | प्रशिक्षण केंद्रे 50 टक्के क्षमतेसह उघडले जातील; शाळा-महाविद्यालय आणि मल्टीप्लेक्सवर अद्याप बंदी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीमध्ये अनलॉक 7 ची तयारी:प्रशिक्षण केंद्रे 50 टक्के क्षमतेसह उघडले जातील; शाळा-महाविद्यालय आणि मल्टीप्लेक्सवर अद्याप बंदी\nअनलॉक 6 मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सना सूट\nदेशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत आता अनलॉक 7 ची तयारी असून सरकारने तशी गाइडलाईन जारी केली आहे. यामध्ये ट्रेनिंग सेंटर 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळा-महाविद्यालयीन प्रशिक्षण, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, पोलिस व सैन्याच्या प्रशिक्षणासह इतर ट्रेनिंगसाठी परवानगी घेण्याची गरज भासणार नाहीये. याशिवाय शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत मेळाव्यास परवानगी देखील देण्यात आली आहे. परंतु, शाळा महाविद्यालय आणि मल्टीप्लेक्सवर अद्याप सरकारने बंदी घातलेली आहे.\nअनलॉक 6 मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सना सूट\nगेल्या रविवारी दिल्ली सरकारने प्रेक्षकविना स्टेडियम आणि क्रीडा संकुल उघडण्यास मान्यता दिली होती. तथापि, सिनेमा घरे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅनक्वेट हॉल, सभागृह आणि शाळा व महाविद्यालये उघडण्यावर अद्याप निर्बंध कायम आहेत. यासह सामाजिक/राजकीय मेळाव्यांनाही दिल्ली सरकारने बंदी घातलेली आहे.\nदिल्लीत आता या गोष्टींना सूट\n1. योग केंद्रे आणि जिम 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यात येईल.\n2. लग्न समारंभात 50 लोक उपस्थित राहू शकतील.\n3. सरकारी कार्यालय, स्वायत्त संस्था, पीएसयू आणि महामंडळे 100 टक्के कर्मचाऱ्यांसह उघडले जातील.\n4. खाजगी कार्यालय सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत 50 टक्के कर्मचाऱ्यांसह उघडतील.\n5. दुकाने, रेजिडेंस कॉम्प्लेक्स, रेशन दुकान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडे राहतील.\n6. परवानगी असलेल्या साप्ताहिक बाजारपेठा 50 टक्के क्षमतेसह उघडली जाऊ शकतात.\n7. स्टेडियम व क्रीडा संकुल, प्रशिक्षण केंद्र.\n1. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था.\n2. सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम\n3. जलतरण तलाव, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/crime-news-143/", "date_download": "2021-07-25T09:39:10Z", "digest": "sha1:MC6473SVRZNRUB4DPDAL5Q7N56ZNDXTR", "length": 7122, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुलीशी भांडण केले म्हणून सासू-सासऱ्यांनी जावयाला बदडले – Dainik Prabhat", "raw_content": "\nमुलीशी भांडण केले म्हणून सासू-सासऱ्यांनी जावयाला बदडले\nदेहुरोड -घरगुती कारणांवरून मुलीचे जावयाची भांडण झाले. या सततच्या भांडणाचा मनात राग धरून सासू-सासऱ्यांनी जावयाला बदडून काढले. धायरी, गारमाळ येथे 25 एप्रिल रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.\nया प्रकरणी आकाश यशवंत जालगी (वय 31, रा. गारमाळ, धायरी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरे महेश गोविंद येलगुंडी, सासू यशोदा महेश येलगुंडी आणि चुलत सासरे पांडुरंग येलगुंडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआप उमेदवाराच्या प्रचारार्थ अभिनेत्री स्वरा भास्करचा रोड शो\nमहिंद्राची 50 इलेक्‍ट्रिक वाहने उबरच्या प्लॅटफॉर्मवर\n#crime news | चिखली येथील खून प्रकरणी एकाला अटक; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद\nन्यायालयाची फसवणूक; मित्राच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविले\nपिंपरी-चिंचवड: आयटीच्या कुंपणावर गुरगुरतोय बिबट्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये 81.40% नागरिकांत करोनाच्या ‘ऍन्टिबॉडिज’\nपोलिसांना शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल\ncrime news | अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल\npune crime | गावठी पिस्तुल बाळगणारा जेरबंद\n#crime news | कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना कोठडी\nभिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; लंपास केला एक लाख 55 हजार रुपयांचा माल\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले…\nपावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार\nपुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या…\nमीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत\n“मोदीसाहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो…” म्हणत अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे…\nRaj Kundra Pornography Case : अन्‌ शिल्पा शेट्टीने दिले प्रत्युत्तर\n#crime news | चिखली येथील खून प्रकरणी एकाला अटक; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद\nन्यायालयाची फसवणूक; मित्राच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविले\nपिंपरी-चिंचवड: आयटीच्या कुंपणावर गुरगुरतोय बिबट्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/vishesh/fourty-cities-will-be-connected-with-vande-bharat-express/21992/", "date_download": "2021-07-25T09:52:12Z", "digest": "sha1:47GDPE2EN2LKQDF7JQVT3VF55SSW5P3K", "length": 9621, "nlines": 134, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Fourty Cities Will Be Connected With Vande Bharat Express", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरविशेष'वंदे भारत' गाड्यांनी जोडणार ४० नवी शहरे\n‘वंदे भारत’ गाड्यांनी जोडणार ४० नवी शहरे\nएबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस\nगुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू\nसावरकर आणि ज्यू नि इस्राएल\nगौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची हीच वेळ\nसंपूर्ण भारतीय बनावटीच्या वेगवान गाडीला चालना देण्यासाठी सरकारकडून नव्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील ४० शहरांना वंदे भारत गाडीने जोडण्याची योजना आखली आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत ही योजना पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा मानस आहे.\nनव्याने रेल्वे मंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना मंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेतील आमुलाग्र बदल दर्शविण्यासाठी येत्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी घेतला आहे.\nहँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार\n लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड\nचेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या\nवारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही\nयाच योजनेच्या पूर्ततेसाठी हैदराबादच्या मेधा या कंपनीला त्यांचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निदान दोन प्रारूप गाड्या पुढील मार्चपर्यंत निर्माण करण्यात याव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कंपनीला ४४ वंदे भारत गाड्यांमधील विद्युत यंत्रणा बसविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मंत्री महोदयांच्या या योजनेला मूर्तरूप देण्यासाठी रेल्वे बोर्डाने तातडीने बैठक घेतली आणि या योजनेला अंमलात आणण्यासाठी युद्धपातळीवरील आराखडा तयार करण्यात आला.\nवंदे भारत ही अत्याधुनिक, संपूर्ण भारतीय बनावटीची जलदगती गाडी आहे. ही इंजिनशिवाय चालणारी रेल्वे असून सध्या दिल्ली ते वाराणसी या स्थानकांदरम्यान सेवा द��ण्यासाठी वापरली जाते.\nपूर्वीचा लेखहँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार\nआणि मागील लेखमृतांच्या नातेवाईकांना किमान दहा लाख रुपयांची मदत द्या\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nआता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\n‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार\nदरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/friend-murder-killed-rs-120-beaten-death-uttar-pradesh-crime-news-marathi-google-batmya/264976?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2021-07-25T08:23:35Z", "digest": "sha1:XBUSW5EEDW2NRNXPWSAAZV4R2DZDTUAA", "length": 9337, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " उधार घेतलेले १२० रुपये मागितल्याने 'त्याने' केली मित्राचीच हत्या friend murder killed Rs 120 beaten death uttar pradesh crime news marathi google batmya", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nउधार घेतलेले १२० रुपये मागितल्याने 'त्याने' केली मित्राचीच हत्या\nMan beats friend to death: असं म्हटलं जात की, संकटात मदत करतो तोच खरा मित्र. मात्र, आता अशी एक घटना समोर आली आहे जेथे मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे.\nप्रातिनिधीक फोटो |  फोटो सौजन्य: Getty Images\nमित्राला उधार दिलेले १२० रुपये परत न दिल्याने मारहाण\nबिरजू कुमार याने आपला मित्र रामू याच्याकडून घेतली होती उधारी\nउधार घेतलेले पैसे मागितल्याने आरोपी बिरजू याने रामूला केली मारहाण\nबरेली: आपल्या मित्राला उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. उत्तरप्रदेशातील लखिमपूर खेरी जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. १२० रुपयांवर���न झालेल्या वादानंतर आरोपीने आपल्याच मित्राला मारहाण केली आणि या मारहाणीत रामू नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपीचं नाव बिरजू कुमार असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.\nमृतक रामू याच्या मुलाच्या मते, बिरजू कुमार याने आपले वडील रामू यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. जेव्हा माझ्या वडिलांनी बिरजू कुमार यांच्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी माझ्या वडिलांनी बिरजू कुमार याला विरोध केला तेव्हा त्याने वडिलांना काठीने मारहाण केली.\nबिरजू कुमार याने केलेल्या मारहाणीत रामू गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बिरजू कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.\nमृतक ४५ वर्षीय रामू आणि आरोपी बिरजू कुमार हे दोघेही एकाच गावात राहतात. बिरजू कुमार याला पैशांची गरज होती तेव्हा रामू यानेच मदत केली. मात्र, जेव्हा रामूने आपले पैसे पुन्हा मागितले तेव्हा संतप्त झालेल्या बिरजू कुमार याने त्यालाच मारहाण केली आणि या मारहाणीत रामूचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अजय मिश्रा यांनी सांगितले की, या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी लखिमपूर जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.\nरुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप\n[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं\n३३ वर्षीय महिलेचा ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार, महिलेने दिला बाळालाही जन्म\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nदेशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची गरज नाही, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे मत\nप्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट, शरद पवारांसोबत गेल्या महिन्यात झाल्या अनेक बैठका\nमानवी बॉम्ब बनण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना अटक\nलसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची- मोदी\nGoa Statehood Day गोवा राज्य स्थापना दिनाच्या मराठी शुभेच्छा\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\nआत्महत्या करायला निघालेल्या युवतीचा व्हिडिओ व्हायरल\n'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री राहणार बिग बॉसच्या घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/padalkar-criticizes-rohit-pawar-rohit-pawars-reply/", "date_download": "2021-07-25T10:28:03Z", "digest": "sha1:Y637KFG6QFXDG2MKJFU2GN2SZ5NYJ6QE", "length": 8508, "nlines": 108, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "पडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका...रोहित पवारांचं प्रत्युत्तर... - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra पडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…\nपडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…\nमुंबई | भाजप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती की शरद पवार हे महाराष्ट्रा ला लागलेला कोरोणा आहे. या टीकेवर राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत पडळकर यांच्या विरोधात शहरात आंदोलने चालू आहेत.व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सुध्दा प्रत्युत्तर दिलं आहे.\nमहाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या पक्षातलेच आहेत. पडळकर यांच्या या टीकेनंतर त्यांच्या नेत्यांनी त्यांना झापल्याची माहिती आम्हाला कळली आहे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्या नंतर आम्ही काय बोलणार असे प्रत्युत्तर शरद पवार यांचे नातू यांनी दिले. त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे.\nत्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली.काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अश्या प्रकारचे वक्तव्य करत असतात. आपण काय बोलतो आहे याचे भान नसते अस सुध्दा रोहित पवार म्हणाले.\nपडळकरांनी पवारांवर बोलताना जरा विचार करायला हवा होता बोलण्याच्या नादात ते बोलून गेले असतील परंतू भाजप सरकार त्यांच्या या विधाना सोबत समर्थन करत नाही आहेत, असं फडणवीस यांनी सांगितले. व भाजपने त्यांच्या अश्या वक्तव्यानंतर नंतर हात वर केले आहेत.\nमुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा शिरकाव….\nइतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ\nजितेंद्र आव्हाड – गाड्या वापरणे बंद केलेस की ट्विटर….\nPrevious articleमुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा ���िरकाव….\nNext articleराजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsdanka.com/crime/police-are-facing-some-basic-questions-for-fake-vaccination-drive/19942/", "date_download": "2021-07-25T08:35:58Z", "digest": "sha1:NEW2ATOI5EVD74I4AWI23HGZTEZ5Y66O", "length": 12194, "nlines": 136, "source_domain": "www.newsdanka.com", "title": "Police Are Facing Some Basic Questions For Fake Vaccination Drive", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरक्राईमनामाबनावट लसीकरण प्रकरणात पोलिसांना भेडसावत आहेत मूलभूत प्रश्न\nबनावट लसीकरण प्रकरणात पोलिसांना भेडसावत आहेत मूलभूत प्रश्न\n१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या\nठाकूर तो गियो…. विवा समुह ईडीच्या कचाट्यात\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा\nकोविड काळात लोकांची फसवणूक करून खोटं लसीकरण करण्यात आल्याच्या काही घटना मुंबईत घडल्या होत्या. त्यापैकी बोरिवली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या घटनेचा तपास करताना पोलिसांसमोर काही सामान्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. तक्रारदारांनी महेंद्र सिंग आणि इतर जेव्हा त्यांच्याकडे या लसीकरण कँपच्या संदर्भात आले, त्यावेळेस त्यांची सत्यता पडताळून का घेतली नाही, असा प्रश्न पोलिसांना भेडसावत आहे.\nपोलिस अधीकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी आरोपींचा प्रस्ताव मान्य केला अशांच्या शोधात आहेत. ज्यांनी लसीकरण मोहिम आ��ली त्यांनी आरोपींचे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयासोबत असलेल्या संबंधांची पडताळणी का केली नाही किंवा, आधीच उघडलेल्या लस मात्रांच्या संदर्भात देखील प्रश्न का उपस्थित केले नाहीत, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी लस देताना आरोपींनी सोसायटीमधील सीसीटीव्ही बंद करायला लावले, किंवा सरकारी नियमाचे कारण पुढे करून लसीकरण चालू असताना फोटो काढायला देखील मना केले, त्यावेळी तरी आयोजनकर्त्यांना शंका का आली नाही, असा प्रश्न देखील पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. आरोपींनी तर लस घेणाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी देखील केली नव्हती. या अतिशय सामान्य गोष्टी असून देखील त्या आयोजनकर्त्यांच्या देखील ध्यानात आल्या नव्हत्या.\nट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा\nभारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे\nनरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका\nप्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी\nपोलिसांनी सांगितल्यानुसार या गोष्टी आयोजनकर्त्यांच्या ध्यानात यायला हवा होत्या. याकडे झालेले दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकले असते.\nबोरिवली पोलिसांनी आदित्य कॉलेज आणि शिंपोली येथील एक शेअर ब्रोकर यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याआधारे मोहिमकर्त्यांची ओळख पटवण्यात त्यांनी कोणता हलगर्जीपणा तर नाही ना केला हे शोधण्याचा प्रयत्न केला.\nडीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले की, हा तपासकार्यातील नेहमीचा टप्पा आहे आणि तपास योग्य दिशेत चालू आहे. पोलिस आता या गुन्ह्यामागील टोळीच्या कार्यपद्धतीचा तपास करत असल्याची माहिती देखील हाती आली आहे. यासंदर्भात डॉ मनिष त्रिपाठी यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामिन याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.\nहिरानंदानीमधील नागरिकांना लसीकरणानंतर वेगळ्याच रुग्णालयाचे प्रमाणपत्र मिळाले. त्याबरोबरच काहींनी कोविनवर आपली लसीकरणाची स्थिती तपासल्यानंतर त्यांना पहिला डोस मिळायचा बाकी असल्याचे दाखवले गेले. त्यामुळे हा बनावट प्रकार उघडकीस आला. हिरानंदानीसोबतच वर्सोवा, बोरिवली आणि खार येथून अशा तऱ्हेचे सहा प्रकार उघडकीस आले आहेत.\nपूर्वीचा लेखनियतीचा सूड म्हणतात तो हाच\nआणि मागील लेखशिवसेनेला ‘व्हीप’ची गरज का पडली\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्��करणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nवरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात\nजनतेला मिळणार स्वस्त वीज\nपंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार\nऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला\nतालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2020/12/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T08:45:22Z", "digest": "sha1:SY2XVACEMNF7BARAZOPVDIN2XY7RDJUO", "length": 7687, "nlines": 92, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "गावपातळीवर राजकारण तापणार…! ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nमहाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.\n*असा असेल निवडणूक कार्यक्रम *\n15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्���सिद्ध करतील.\n23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी.\n31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी.\n4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी.\n31 डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.\n(वृत्त संकलन विभाग – सी न्यूज मराठी)\n← पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात\nअहमदनगर – प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकावर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण →\nसंगमनेरमध्ये ऍलोपॅथी डॉक्टरांचा मोर्चा आणि एकदिवशीय संप\nमंचर – वासुदेव आला हो वासुदेव आला.. सकाळच्या पहारी हरिनाम बोला…\nसंगमनेर – अवकाळीतील नुकसानीची मदत आली, १८ लाखांचा निधी प्राप्त\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/tichyasathi-vadapav/", "date_download": "2021-07-25T10:13:37Z", "digest": "sha1:4SH3ZDK7IJBVHB2MOVQ37W46IMT4LXFZ", "length": 17648, "nlines": 254, "source_domain": "yashwantho.com", "title": "तिच्यासाठी वडापाव | Vadapav Story | मराठी कथा | YashwantHo Marathi Blog", "raw_content": "\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\nतसं, पोरांना नाही एवढं कौतुक,\nपण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा.\nतेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या.\nदर बुधवारी वाट बघायचो.\nआई आठवड्याच्या बाजाराला जायची.\nघेवडा, उडीद, लसूण विकायला.\nतेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला.\nयेताना हमखास वडापाव आणायची.\nआमचं खाऊन झालं की, आईकडे बघायचो.\nस्वतःच्या वाट्यातला काढून द्यायची.\nआईला कुठे आवडतो वडापाव\nअसं बाहेरून काही आणलं,\nमी नेहमी आईच्या गटात.\nमलाच अर्ध्यापेक्षा जास्त मिळणार.\nतसंही, असलं काही तिला आवडतचं नाही.\nमागच्या आठवड्यात पोरीनं विचारलं,\n‘आज्जी, तुझी फेव्हरेट डिश कोणती\nआपण कधी विचारलंच नाही.\nमी पण कान टवकारले.\n“वडापाव”, आईनं लाजतच सांगितलं.\nमी मात्र शांत झालो.\nती पण मन मारतच राहिली.\nआमची हौस, मौज पुरवताना,\nतिला नाही आवडत असले पदार्थ.\nखाऊच्या डिश बाहेर नेताना,\n‘बायांना कसली आलीय हौसमौज\nगावातल्या मोठ्या आज्या बोलायच्या.\n‘आज्जी, तुला काय आवडतं\nअसं त्यांनाही नाही विचारलं.\nकाल ऑफिसबाहेर चहाला जमलेलो.\nसदया बऱ्याच दिवसांनी भेटला.\nमहिन्याभरापूर्वी वडील गेले त्याचे.\nकसं वाढवलं, कसं शिकवलं.\nकटिंग दिली तर नको म्हणाला,\n‘वडलांना आवडायचा चहा, सोडलाय त्यांच्यासाठी.’\nरात्री विचारातच घरी आलो.\nनंतर सोडून काय उपयोग\nअजून आपल्या हातात वेळ आहे.\nआज गरमागरम बटाटेवड्यांचा बेत.\nपाव नाही जमणार एवढयात.\nबाहेरचे नको आता तिला या वयात.\nआज माझ्यातल्या जास्तीचा हिस्सा तिला देईन.\nलहानपणी ती मला द्यायची तसाच.\nपुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.\nवाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.\nवाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.\nअश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)\nमराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा\n१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व – अनुजा जोशी लिमये\nथोडी भावूक ही झाले…\nप्रतिक्रिया देऊन तुमच्या भावना प्रकट केल्याबद्दल आभारी आहे\nधन्यवाद शितल 😇 लोभ असावा🙏\nवाचून मन खूपच भरून आलं हो लहानपणी आपण कसे ना स्वतःच स्वतःच ठरूउन मानून चालत जातो जो पर्यंत मोठे होऊन संसारातील व्यवहाराचे चटके बसत नाही तो पर्यंत मी आणि माझ्यापुरतीच जग या पलीकडे जाऊन विचार करायला आणि जगायला सुरुवात होते लहानपणी आई किंवा बाबांनी आपल्यासाठी आणलेला खाऊ हा त्यांना आवडतच नसेल अस ठरून त्यांच्या पुरता उरलेल्या खाउत सुद्धा आपलीच मालकी आहे आणि ते मलाच मिळणार या तोऱ्यात मिरवतो आणि मिळवतो सुद्धा त्या क्षणी आपल्यासाठी आपल्या जन्मदात्यांनी प्रेमाने आणलेल्या आवडत्या पदार्थाची साधी चव बघ म्हणून एक घास आई किंवा वडिलांना भरऊन द्यावा हे सुद्धा कळत नाही आपल्याला की त्���ांनाही ते आवडत असेल आपण फक्त आपला विचार करतो आणि आपले आई वडील मात्र त्यांच्या मुलांचा विचार करू आपल्या आवडी निवडीला विसरून जातात खरच मला वाटते आपण कमविण्यास सक्षम झालो की सर्वप्रथम आपल्या जन्मदात्यांचा आवडी निवडी पूर्ण कराव्यात साहजिकच त्यांना काय आवडत ते तुम्हाला कधीच सांगणार नाही पण ते काय हे शोधून काढणं आपलं आद्य कर्तव्य आहे\nएक वडापाव ही एक गोष्ट नाही. ती एक ऐतिहासिक घटना आहे .१९६०-७०जन्मलेल्या प्रत्येकाची .समाजात कितीही तोंड लपवले तरी मनाला लपवू शकत नाही.\nखूपच कमी भाग्यवान असतील ,जे माफीने पावन होतील.\nमनातल्या भावना फार सुंदर व्यक्त केल्या आहेत\nखूप मनाला भिडणारी कथा लिहिली आहे तुम्ही….\nवा काय सुंदर लिखाण. अगदी आईची आठवण करून दिली.\nव्वा,सुंदर, वडा पाव न देता पूर्ण दिलात,माँ का दिल खूस हुआ\nकिती किती सुंदर लिहिले आहे..\nमोजक्याच शब्दांमधला पण खूप काही सांगणारा लेख ..\nधन्यवाद विनय आपला ब्लॉग सब्स्क्राइब कर नक्की\nमस्त लिहिलंय यार.. एकदम भारी..👌👌\nआम्ही Facebook वर सुद्धा आहोत\nप्रत्येक पोस्टची अपडेट मिळवण्यासाठी खाली SUBSCRIBE करा\nसोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा\nगोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी\nमी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह\nमराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील\nबाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके\nप्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nप्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’\nमॅक्झिम गोर्की – आई\nवाचनाची आवड जपण्यासाठी, वाचनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आमच्या प्रत्येक पोस्टची पहिली अपडेट मिळवण्यासाठी, SUBSCRIBE करा\n यशवंतहो.com वर आपलं स्वागत\nविविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.\nWhatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.\nचांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T10:24:48Z", "digest": "sha1:6MH4A3J4AN2NI2NSN5VG7P3S3BR6JJYS", "length": 18068, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "‘पिंजर्‍यातील पोपट’ला प्रतिष्ठा मिळवून देणार का? | Janshakti Newspaper", "raw_content": "\n���पिंजर्‍यातील पोपट’ला प्रतिष्ठा मिळवून देणार का\n‘पिंजर्‍यातील पोपट’ला प्रतिष्ठा मिळवून देणार का\nजनशक्तीचे निवासी संपादक डॉ युवराज परदेशी यांचा विशेष लेख\nमग लोक श्वास घ्यायला विसरले का\nदेवा पांडूरंगा आता तूच वाचव रे या कोरोनापासून\nसीबीआयच्या संचालकपदी केंद्र सरकारने सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जास्त रंगली आहे. या निवडीमुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने काँग्रेसला डावलणार्‍या शिवसेना व राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी काँग्रेसने भाजपाच्या मदतीने खेळलेली ही खेळी असल्याचेही बोलले जात आहे. सीबीआय संचालकपदावरुन महाराष्ट्रात उडालेल्या या राजकीय धुराळ्याला अनेक कारणे व पैलू आहेत. महाराष्ट्रात 2019मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले त्यावेळी सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी होती. मात्र पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीवरुन राज्यकर्त्यांसोबत खटके उडाल्यानंतर जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांशीही जयस्वाल यांचे कधी पटले नव्हते. अभिनेता सुशांतसिंग मृत्यू प्रकरणासह राज्य सरकारची डोकंदुखी ठरणार्‍या काही प्रकरणांचा तपास सीबीआयकडे आहे. योगायोग म्हणजे 100 कोटी रुपयांची वसूलीचा आरोप असलेले अनिल देशमुखांचीही चौकशी सीबीआय करत आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची आणि नेते मंडळींनाही जयस्वाल जाणून आहेत. यामुळे ठाकरे सरकार आणि सीबीआय असा ‘सामना’ रंगला नाही तर नवलच\n1985च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रमुख होते. जयस्वाल हे महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालकदेखील होते. यासोबतच सुबोध कुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी विभागातही काम केलेले आहे. मालेगावमध्ये सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशीही जयस्वाल यांनी केली आहे. महाराष्ट्रातील 20 हजार कोटींच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे सुबोध कुमार ज��स्वाल हे प्रमुख होते. यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पोलीस खात्याची इंत्यभूत माहिती आहे. उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करतांना जयस्वाल यांचे तत्कालीन गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यात खटके उडाल्यानंतर जयस्वाल यांची बदली थेट गडचिरोलीला करण्यात आली. राज्याच्या राजकारणाला कंटाळून जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. तेथे ते थेट पंतप्रधानांसह महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या विशेष सुरक्षा पथकात गेले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षापथकात त्यांनी काम पाहिले. जयस्वाल यांनी रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) मध्येही काम केले असल्याने त्यांचे नेटवर्क मजबूत आहे. महाराष्ट्राचे महासंचालक पद स्विकारल्यानंतर जयस्वाल यांनी घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा अजूनही होते. लाच प्रकरणात पोलीस कर्मचारी, अधिकारी सापडला की त्याला थेट बडतर्फ करण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यामुळे चुकीचे काम करणार्‍याला पाठीशी न घालणारे म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर जयस्वाल यांचे पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून राज्यकर्त्यांशी खटके उडू लागले. काही प्रकरणांत डोक्यांवरून पाणी जाते आहे, हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन पण चुकीचे काम करणार नाही, असे अधिकार्‍यांच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले. काही अधिकार्‍यांच्या नावांना त्यांचा तीव्र विरोध होता. तरीही या नावांना एकदम क्रिम पोस्टिंग मिळण्याचे सत्र सुरूच राहिले. मुख्यमंत्री व सरकारच्या इतर बड्या नेत्यांकडेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्याचा काही विशेष परिणाम दिसून आला नाही. प्रकरण इतक वाढल की राज्याचे डीजीपी हे पद सोडून ते केंद्रात परत गेले. या वेळीही त्यांचे गृहमंत्र्यांशी म्हणजे अनिल देशमुखांशी पटले नाही. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद सोडल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांना सीबीआयच्या संचालकपदी नेमण्यात आले आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मु्ंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे. अशा परिस्थितीत सुबोधकुमार जयस्वाल यांना सीबीआय पदावर नियुक्त करणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातो आणि याचे परिणाम राज्याच्या राजकरणात ही होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जयस्वाल यांची सीबीआय संचालकपदी निवड होण्यामागेही काही योगायोग देखील आहेत. संचालकपदासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्यासह सीमा सुरक्षा दल आणि अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक राकेश अस्थाना आणि राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएचे महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे प्रमुख एस.एस. देस्वाल, उत्तरप्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी.अवस्थी, केरळचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा आणि गुजरातच्या भ‘ष्टाचारविरोधी विभागाचे (एसीबी) प्रमुख केशवकुमार हे देखील स्पर्धेत होते. यात अस्थाना किंवा डॉ.मोदी यांची नावे आघडीवर होती मात्र जयस्वाल यांची निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या समितीने जयस्वाल यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती केली. काँग्रेस नेते रंजन चौधरी यांचीही पसंती जयस्वालच होते, याला योगायोग म्हणता येणार नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची होणारी कोंडी फोडण्यासाठी काँग्रेसने खेळलेली ही चतूर खेळी तर नाही ना अशी चर्चा होणे स्वाभाविकच आहे. काहीही असले तरी देशातील नामांकित आणि सर्वोच्च तपास संस्था म्हणून सीबीआयचा लौकीक आहे. असे असले तरी पिंजर्‍यातील पोपट म्हणूनही या संस्थेवर टीका केली जाते. जयस्वाल हे स्वतः पिंजर्‍यात राहणारे नाहीत. ते संस्थेला पिंजर्‍यातून बाहेर काढण्यात यशस्वी होतात की नाही, याचे उत्तर येत्या दोन वर्षात मिळेलच\nभुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर\nएसीबीचा सापळा लक्षात येताच धूम ठोकणारा धरणगावातील पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात\nमग लोक श्वास घ्यायला विसरले का\nदेवा पांडूरंगा आता तूच वाचव रे या कोरोनापासून\nसमान नागरी कायदा आणि आरक्षणाचा संबंध\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/most-truck-driver-are-punjabi/", "date_download": "2021-07-25T08:32:35Z", "digest": "sha1:WKHPVKH2YEA3BNZQ4X4PN3H6UMFTC242", "length": 10066, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "शिखच का असतात सर्वात जास्त ट्रक ड्रायवर? बघा यामागील कारण खासरेवर - Khaas Re", "raw_content": "\nशिखच का असतात सर्वात जास्त ट्रक ड्रायवर बघा यामागील कारण खासरेवर\nकधीही हायवेने प्रवास केल्यावर कुठल्याही हॉटेलवर थांबल्यावर एक चित्र नक्की दिसेल. पंजाबी शीख ड्रायवर पगडीवाले हे नक्कीच दिसणार. भारतात जास्तीत जास्त ट्रक ड्रायवर हे पंजाबी आहे. पण असे का कधी या मागच्या कारणाचा विचार केला आहे का नाहीना परंतु या मागील खरे कारण काय आहे हे आपण आता खासरेवर बघूया..\n१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीश साम्राज्याने भारताची फाळणी केली. परंतु भारतातील पश्चिम भागात राहणारे नागरिक हे पाकिस्तानचा भाग झाले होते. त्यामध्ये बहुतांश शीख समाज होता. रातोरात या भागात राहणाऱ्या लोकांना स्वतःचे घरदार, जमीन जुमला सर्व सोडून जावे लागले. ते भारतात स्थलांतरीत झाले. भारतातील लढवय्या आणि स्वाभिमानी समाज रातोरात रस्त्यावर आला होता डोक्यावर छप्पर नव्हते किंवा खिशात एक रुपया सुध्दा नव्हता. त्या नंतर झालेल्या दंगलीत अनेक कुटुंबाची एकमेकापासून ताटातूट झाली जवळचे दूर गेले.\nशून्यातून त्यांना भारतात सुरवात करावी लागली. काही लोकांना सरकार तर्फे जमिनी देण्यात आल्या परंतु बहुतांश शीख समुदाय हा बेघर आणि भूमिहीन राहिला. त्या वेळेस शीख समाजातील उपजत स्वाभिमानी वृत्ती जागृत झाली. त्यामुळे हा समाज संपूर्ण भारतात विखुरल्या गेला भिक मागण्यापेक्षा काम कधीहि चांगले राहील हे त्यांना माहिती होते.\nत्यामुळे बहुतांश लोक हे रोड ट्रान्सपोर्ट, taxi, भारतीय सैन्य आणि रस्त्यावर चालणारे हॉटेल या क्षेत्रात उतरले. पंजाबी खाद्य अतिशय प्रसिध्द आहे याचे मुख्य कारण कि त्या काळात भारता�� वेगवेगळ्या भागात स्थलांतरीत झालेले लोक हे धाबे चालवू लागले. भारतात असा कुठलाही हायवे नाही जिथे पंजाबी धाबा तुम्हाला दिसणार नाही. आता संपूर्ण जगात शीख लोक त्यांचा व्यवसाय घेऊन चालले आहे.\nतुम्ही भारतातील कुठल्याही कोपऱ्यात जा आणि विचार सरदारजी का धाबा कुठे आहे तुम्हाला काही अंतरावरच तो मिळणार हे नक्की आहे. शीख लोकांना आता त्यांचे अन्न संपूर्ण भारतात मिळते त्यामुळे कालांतराने जगण्याकरिता वाहन चालकाची जवाबदारी स्वीकारलेल्या लोकांच्या पिढ्यांनी हा धंदा सुरु ठेवला. कारण मनुष्य सर्व पोटासाठी करतो आणि त्याला घरच्या सारखे अन्न भारतात कुठेही उपलब्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिकतर पंजाबी लोक असतात.\nया सोबत आणखी एक कारण आहे लोक शीख लोकावर जास्त भरोसा करतात. त्यांच्या मते शीख हे इमानदार जात आहे त्यामुळे सुध्दा शीख लोकांना या व्यवसायात जास्त संधी आहे. त्या काळात भारताबाहेर जे लोक गेले त्यांनी सुध्दा taxi चालक आणि ट्रकचा व्यवसाय निवडला या मागचे सर्वात महत्वाचे कारण हे आहे कि, ड्रायवर होण्याकरिता प्रदेशात कुठलीही पदवी लागत नाही.\nआणि परदेशात वाहन चालकास चांगला पैसा मिळतो व रोजच्या रोज नगद हातात पैसे त्यामुळे घरदार चालविणे सोपे झाले. या सर्व गोष्टीमुळे भारतात आणि भारताबाहेर सर्वाधिक शीख लोक तुम्हाला ट्रक अथवा वाहनचालक म्हणून भेटतील… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nराजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास आपणास माहिती आहे का \nरिलायन्स जिओमधील गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून तिने टाकला रस्त्यावर हातगाडा…\nरिलायन्स जिओमधील गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून तिने टाकला रस्त्यावर हातगाडा…\nखरंच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर माणूस त्या कुत्र्यासारखंच वागतो का \nहरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले\nचक्क एका उंदराने वाचवलाय हजारो लोकांचा जीव, अनेक पुरस्काराने झालाय सन्मानित\nपावसाळ्याचे दिवस आहेत, विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात \nचंद्रावर पहिले पाऊल ठेऊन येताच नील आर्मस्ट्राँगने का मागितली होती इंदिरा गांधींची माफी \nअक्कल दाढ म्हणजे काय आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-old-lady-death-civil-toilet-health-department-305697", "date_download": "2021-07-25T10:06:10Z", "digest": "sha1:2REW4KF4LNVYLYZIVTRCOSW4U5OFTVAK", "length": 12922, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"देवदूत' नव्हे..! रुग्णांच्या जिवाशी खेळणारे \"यमदूत'", "raw_content": "\nसिव्हिलचे रुग्णालय अधिष्ठातांची जबाबदारी..' असे म्हणत जबाबदारी झटकणारे सिव्हिल सर्जन, \"या दोघांची पदे माझ्या अखत्यारित नाहीत, त्यांच्यावर मी काय कारवाई करणार..'असे म्हणणारे जिल्हाधिकारी, आणि \"जिल्हाधिकारीच आम्हाला विश्‍वासात घेत नाही..' अशी व्यथा मांडणारे पालकमंत्री... ही शासन- प्रशासनातील साखळी ज्या जिल्ह्यात असेल,\n रुग्णांच्या जिवाशी खेळणारे \"यमदूत'\n\"सिव्हीलशी माझा संबंध नाही..' असे समजणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, \"वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न त्यामुळे सिव्हिलचे रुग्णालय अधिष्ठातांची जबाबदारी..' असे म्हणत जबाबदारी झटकणारे सिव्हिल सर्जन, \"या दोघांची पदे माझ्या अखत्यारित नाहीत, त्यांच्यावर मी काय कारवाई करणार..'असे म्हणणारे जिल्हाधिकारी, आणि \"जिल्हाधिकारीच आम्हाला विश्‍वासात घेत नाही..' अशी व्यथा मांडणारे पालकमंत्री... ही शासन- प्रशासनातील साखळी ज्या जिल्ह्यात असेल, त्याठिकाणी कोरोनाचा विस्फोट होणे धक्कादायक, चिंताजनक, गंभीर असले तरी आश्‍चर्यकारक मुळीच नाही. जीव वाचला, आजार बरा केला की आपलं भोळं समाजमन यांना \"देवदूत' बनवते.. पण, ही यंत्रणा अशाप्रकारे रुग्णांच्या जिवावर उठत असेल तर त्यांना \"यमदूत'च म्हणावे लागेल..\nआवर्जून वाचा - कस होणार रे भो जळगावच... आठ दिवस कोरोना बाधीतेचा मृतदेह बाथरुमध्ये पडलेला \nजळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अब्रू चव्हाट्यावर आणणारे प्रकार तसे या महामारीच्या काळात दररोजच घडताहेत. पण, या प्रकारांनी कळस गाठला तो बुधवारी. सामान्य रुग्णालयातील कोविड कक्षातच आठ दिवसांपासून बेपत्ता बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून येणे... त्याविषयी राज्यभरातील प्रसारमाध्यमांत वृत्त येऊन कल्लोळ उठणे.. अन्‌ पाठोपाठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसह सात जणांवर थेट निलंबनाची कारवाई होणे हे अपेक्षित असले तरी त्यातून खूप काही साध्य होणार नाही. कारण, रुग्णांना उपचार उपलब्ध न होणे आणि त्यातून त्यांचा मृत्यू ओढवणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यात किंवा त्यावर नियंत्रण मिळविण्यात जिल्हाधिकाऱ्यांपासून या विषयाशी संबंधित प्रत्येक प्रशासकीय प्रमुखाचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे.\nलॉकडाऊनचा पहिला टप्पा गांभीर्याने पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यापासून प्रशासन निष्क्रिय झाले आणि कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. सलग चार टप्पे होऊनही संसर्ग आटोक्‍यात येणे तर दूरच, उलटपक्षी वाढत गेला. संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अन्य शहरांमधील उपाययोजनांच्या पॅटर्नचे दाखले दिले गेले, मात्र जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कोरोना सांभाळणाऱ्या टीमला या उपाययोजनांशी काही देणेघेणेच नव्हते.. आजही नाही, अशी स्थिती आहे. प्रशासकीय स्तरावर \"कोविड'साठी आवश्‍यक उपाययोजना, सुविधा देण्याच्या दावा जिल्हाधिकारी करत असले तरी कागदोपत्री ही व्यवस्था उभी करून त्यांची जबाबदारी मुळीच संपत नाही. कोरोना रुग्णांवरील उपचार हे वैद्यकीय यंत्रणेचेच \"फ्रंट फूट वॉर' असले तरी त्यामागे प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रणच अपेक्षित होते. दुर्दैवाने या दोन्ही यंत्रणा सप्शेल अपयशी ठरल्यात.\nलॉकडाउनच्या काळात केंद्रीय गृहमंत्रालयाचे दिशानिर्देश धाब्यावर बसवले गेले. नियमांचे उल्लंघन होत असताना कारवाईचे आकडे पुढे करण्यापलीकडे पोलिस अधीक्षकांची सेनाही रस्त्यावर उतरून लॉकडाउनचे पालन करण्यामागे लागलीय, असे चित्र कधीच दिसले नाही. गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जळगावचा दौरा केला खरा.. मात्र, त्यांच्या दौऱ्यातील जत्रा बघता त्यांनाही जळगावच्या स्थितीबद्दल कितपत गांभीर्य होते, हा प्रश्‍नच आहे. त्यांचा दौरा आटोपल्यानंतरही जिल्ह्यातील स्थितीत सुधारणे होणे तर दूरच, उलट स्थिती आणखी भीषण होत चाललीय... हे समोरच आहे.\nकुणी म्हणेलही... की, तिकडे अमेरिकेत लाखावर बळी गेले. इटली, स्पेन, फ्रान्स, इराणमधील मृत्यूचे तांडव थांबलेले नाही.. जगातील एखादा देशही या महामारीपासून वाचलेला नाही.. मग, आपणच आपल्या जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणेला कसे जबाबदार धरायचे पण, मुद्दा तो नाहीच. कारण, राज्याचे उदाहरण घेतले तरी ज्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट सुरवातीला झाला त्या मालेगाव, नागपूर, धारावीत प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा प्रतिकूल परिस्थितीत काम करून संसर्ग 15 दिवसांत नियंत्रणात आणते. या गावांमध्ये बळींची संख्याही जळगावच्या तुलनेत नगण्य. ��णि ग्रीन झोन असलेला जळगाव जिल्हा 50 दिवसांत हॉटस्पॉट होतो, सव्वाशेवर बळी जातात... मग, या यंत्रणेला यमदूत नाही, तर काय म्हणणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/05/blog-post24_24.html", "date_download": "2021-07-25T09:17:27Z", "digest": "sha1:3EUPT4IW52FJNA52VSFTHZUDTIVM6F4Z", "length": 7652, "nlines": 79, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आणखी २ रुग्ण कोरोनामुक्त ; जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४", "raw_content": "\nHomePoliticsआणखी २ रुग्ण कोरोनामुक्त ; जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४\nआणखी २ रुग्ण कोरोनामुक्त ; जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४\nअहमदनगर, दि. २४ - नगर शहरातील सारस नगर येथील एक आणि सुभेदार गल्ली येथील एक असे दोन रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. त्यांना आज अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सारसनगर आणि सुभेदार गल्ली परिसर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना याच रुग्णालयात दुसऱ्या वॉर्ड मध्ये ठेवण्यात येणार आहे यामुळे आता कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी ११ व्यक्तींचे अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मधून प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.\nदरम्यान, आज सकाळी ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या त्यापैकी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील व्यक्ती जिल्ह्यातीलच असल्याने बाधित रुग्णांची संख्या आता ७५ झाली आहे. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सात इतकी आहे.\nजिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत २००२ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासले असून त्यापैकी १८७५ निगेटिव्ह आले आहेत. तर १४ स्त्राव नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. नऊ व्यक्तींचे अहवाल रिपीट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १८ जण उपचार घेत असून तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.\nजिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७५ असून त्यापैकी ५४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मनपा आणि तालुकानिहाय आढळलेले रुग्ण, डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्���माणे आहे.\nअहमदनगर मनपा- एकूण रुग्ण २१, डिस्चार्ज १३, मृत्यू ०१.\nनगर ग्रामीण- एकूण रुग्ण ०३, डिस्चार्ज ०३, मृत्यू ००.\nजामखेड - एकूण रुग्ण १७, डिस्चार्ज १६, मृत्यू ०१.\nसंगमनेर- एकूण रुग्ण २५, डिस्चार्ज १६, मृत्यू ०३.\nनेवासा- एकूण रुग्ण ०४, डिस्चार्ज ०४, मृत्यू ००.\nराहता- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ०१, मृत्यू ००.\nकोपरगाव- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ००, मृत्यू ०१.\nपाथर्डी- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ०१, मृत्यू ००.\nपारनेर- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ००, मृत्यू ०१.\nश्रीरामपूर- एकूण रुग्ण ०१, डिस्चार्ज ००, मृत्यू ००.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T10:21:59Z", "digest": "sha1:5PY4275PUV7QOHIRIB35H37WS7HCFBAG", "length": 10069, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:रोलबॅक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे.\nहे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात.\nया धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे.\nरोलबॅक (Rollback) (द्रुतमाघार किंवा माघार) हा अधिकार विकि सदस्यांना एक बटण प्रदान करतो जो एका क्लिकवर, एखाद्या पृष्ठावरील एकाच संपादकाने सलग केलेल्या सर्व संपादनांना एकादाच परतवतो, आणि आधीचे संपादन परत आणतो. नासाडी/ उत्पात यासारख्या समस्याग्रस्त संपादनांना पूर्ववत करण्यासाठी रोलबॅकचा वापर केला जातो. हा अधिकार मिळालेल्या सदस्यांना रोलबॅकर (Rollbacker), किंवा द्रुतमाघारकार किंवा माघारकार म्हटले जाते.\nरोलबॅक वापरकर्त्याच्या हक्कांसह संपादक त्यांच्या निराक्षणसूची, ���ापरकर्त्याच्या योगदान पृष्ठांवर (त्यांच्या स्वत:च्या समावेशासह) आणि पृष्ठांच्या संपादन इतिहासावर संबंधित रोलबॅकचे एक बटण (रोलबॅक # संपादने) पाहू शकेल.\nरोलबॅक सक्षम केला आहे आणि सर्व प्रचालकांना स्वयंचलितपणे उपलब्ध आहे आणि विनंती केल्यास प्रचालकांची मान्यतेच्या अधीन. इतर वापरकर्त्यांना दिला जाईल, सध्या मराठी विकिपीडियावर १० प्रचालक आणि ३ रोलबॅकर (एकूण १३) आहेत. ग्लोबल रोलबॅकर आणि प्रतिपालक यांत समाविष्ट नाहीत, ज्यांना सर्व विकिमीडिया प्रकल्पांत हा अधिकार देण्यात आला आहे.\nमानक रोलबॅक फक्त काही विशिष्ट परिस्थितींमध्येच वापरला जाऊ शकतो - मानक रोलबॅकचा गैरवापर करणारे संपादक (उदाहरणार्थ, स्पष्टीकरणात्मक संपादनाचा सारांश सामान्यत: अपेक्षित असेल अशा परिस्थितीत चांगल्या-विश्वास संपादनांना उलट करण्यासाठी याचा वापर करणे) त्यांचे रोलबॅक अधिकार काढून टाकले जाऊ शकतात.\n१ रोलबॅक कधी वापरायचे\n२ रोलबॅक परवानगी रद्द करणे\n३ रोलबॅक परवानगीचा गैरवापर\n४ अधिकार मिळवण्यास विनंती\nरोलबॅकचा वापर सामान्यपणे नासाडीविरुद्ध मर्यादित असावा, परंतु आपल्या स्वत:च्या चुकीच्या संपादने किंवा दुसऱ्या वापरकर्त्याच्या स्पष्टपणे चुकीच्या संपादने रोलबॅक करण्यासाठी देखील हे साधन वापरले जाऊ शकते. सानुकूल मजकूर जोडण्याची संधी न देता स्वयंचलित संपादन सारांश प्रदान केल्यामुळे ते केवळ क्लियर-कट प्रकरणांसाठी वापरले जावे.\nरोलबॅक परवानगी रद्द करणे\nसदस्यांनी विधायक संपादनास परत आणण्यासाठी रोलबॅक साधनाचा दुरुपयोग केला तर त्यांची रोलबॅक परवानगी मागे घेऊ शकते. वॉरिंग किंवा सामग्री विवाद संपादित करण्यासाठी त्याच्या वापरासाठी हेच लागू होते. काढणे प्रचालकांद्वारे त्यांच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही वेळी केले जाऊ शकते. आगाऊ सूचना आवश्यक नाही, परंतु दिली जाऊ शकते. ज्या वापरकर्त्यांची रोलबॅक परवानगी रद्द केली गेली आहे त्यांना विनंती केल्या शिवाय परवानगी पुन्हा दिली जाऊ शकत नाही. सदस्य प्रचालकांना विचारून कोणत्याही वेळी त्यांच्या रोलबॅक परवानगीचा राजीनामा देऊ शकतात. रोलबॅक अधिकार असलेल्या सदस्याकडून एक वर्षापेक्षा जास्त काळ संपादने न झाल्यास त्या सदस्याकडून हा अधिकार काढून घेण्यात येईल.\nप्रचालकणाच्या चावडीवर एक नोंद ठेवून आपण रोलब���क साधनाचा दुरुपयोग नोंदवू शकता.\nअधिकार मिळवण्यास विनंती विकिपीडिया:अधिकारविनंती या पानावर करता येऊ शकते.\nमुख्य लेख: विकिपीडिया:द्रुतमाघारकारांची यादी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२१ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T10:39:33Z", "digest": "sha1:3767N355SKN4WYJYRVDABLQ4MP6P7M3I", "length": 10841, "nlines": 109, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "सॅमसंग त्याच्या स्मार्टफोनसह चार्जर समाविष्ट करू देण्याचा विचार करेल आयफोन बातम्या", "raw_content": "\nसॅमसंग त्याच्या स्मार्टफोनसह चार्जर समाविष्ट करू देण्याचा विचार करेल\nलुइस पॅडिला | | आमच्या विषयी, मिश्रित\nयावर्षी रिलीज झालेल्या मॉडेल्समधून आयफोन खरेदी करताना कंपनी चार्जरसहित थांबवू शकते अशा अफवांनी Appleपल वापरकर्त्यांमधील हालचाल झाल्यानंतर, असे दिसते. कोरियन ब्रँड त्याच्या पुढील स्मार्टफोनसह तशाच करण्याच्या परिणामाचा अभ्यास करीत असेल.\nआयफोन बॉक्समधील चार्जर आणि इअरपॉड्ससह Appleपल थांबेल या संभाव्यतेबद्दल आपण आतापर्यंत बरेच काही वाचले किंवा ऐकले असेल. सध्या आयफोन एसई आणि आयफोन 11 मध्ये क्लासिक 5 डब्ल्यू चार्जरचा समावेश आहे, तर आयफोन 11 प्रो आणि प्रो मॅक्समध्ये 18 डब्ल्यू चार्जरचा समावेश आहे, जो आयपॅड प्रो प्रमाणेच आहे. आम्हाला लाइटनिंग कनेक्शन, इअरपॉड्स असलेले हेडफोन्ससुद्धा आढळतात. हे दोन अ‍ॅक्सेसरीज यापुढे आयफोन 12 बॉक्स आणि उत्तराधिकारी मध्ये येऊ शकत नाहीत, हा निर्णय काही लोकांना आवडतो परंतु काही पर्यावरणाची काळजी आणि आर्थिक कारणास्तव तार्किक हलवा म्हणून न्याय्य ठरविण्याचा प्रयत्न करतात. बरं, हीच कारणे ही असू शकतात जी सॅमसंगला त्याच्या पुढील रिलीझमध्ये समान उपाय करण्याचा विचार करायला लावेल.\nकोरियन कंपनी याचा तुमच्या वापरकर्त्यांना होणार्‍या नकारात्मक परिणामाविषयी तुम्हाला माहिती आहेया प्रकरणाच्या संदर्भात Appleपलबद्दल काय सांगितले आणि लिहिले जात आहे ते आपण फक्त पहावे. परंतु असे दिसते की वाटेल त्यापेक्षा आर्थिक फायदे अधिक महत्वाचे आहेत आणि ते जर ते करण्यापूर्वी पहिले नसतील तर बरेच चांगले, म्हणून दुसर्‍या एखाद्याला वाईट दडपण मिळते. Appleपलने हेडफोन जॅक काढून टाकला तेव्हा लिहिलेले आणि सर्व काही लक्षात असू द्या आणि मग इतर सर्व ब्रांड एक-एक करून पडले. बरं, याच गोष्टी बरोबरच होईल. प्रथम ते Appleपल असेल, असे दिसते की दुसरा सॅमसंग, आणि अन्य उत्पादक अनुसरण करतील, जरा शंका नाही.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » सॅमसंग त्याच्या स्मार्टफोनसह चार्जर समाविष्ट करू देण्याचा विचार करेल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआयओएस 14 मध्ये सफारीच्या सर्व बातम्यांचा कसा वापर करावा\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/11/blog-post_93.html", "date_download": "2021-07-25T09:02:01Z", "digest": "sha1:4IWLBIIZ3ROYHSEC5TFM54ZODWPBCGNI", "length": 6949, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक यांना मास्‍क न घातलेल्‍यांकडून दंड वसूलीचे अधिकार प्रदान", "raw_content": "\nHomeAhmednagarपोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक यांना मास्‍क न घातलेल्‍यांकडून दंड वसूलीचे अधिकार प्रदान\nपोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक यांना मास्‍क न घातलेल्‍यांकडून दंड वसूलीचे अधिकार प्रदान\nअहमदनगर :- साथरोग अधिनियम 1897 कलम 2 (1) नुसार जिल्‍हाधिकारी अहमदनगर यांना अहमदनगर जिल्‍हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍याचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍याउपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहे.\nअहमदनगर जिल्‍हयात आगामी कालावधीत कोविड-19 विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्‍क/रुमाल वापरणे तसेच सोशल डिस्‍टन्सिंग पाळणे, आवश्‍यक आहे.\nतसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार तसेच अध्‍यक्ष, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अहमदनगर व साथरोग 1897 मधील तरतूदी विचारात घेता अहमदनगर जिल्‍हयात सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर कायम मास्‍क/रुमाल वापरणे व सोशल डिस्‍टन्सिंग (सामाजिक अंतर) पाळणे याबाबत सर्व नागरीकांना निर्देश दिले आहेत. मास्‍क/रुमाल लावणे व सोशल डिस्‍टन्सिंग (सामाजिक अंतर) चे उल्‍लंघन केल्‍यास अहमदनगर जिल्‍हयातील पोलीस आस्‍थापनेवरील पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचे पोलीस अंमलदार यांना असे उल्‍लंघन करणा-या व्‍यक्‍तींविरुध्‍द रु. 100/- इतकी भरपाई रक्‍कम आकारणे व वसुल करणेबाबत दि.112020 ते 18/11/2020 या कालावधीकरीता प्राधिकृत करीत आहे.\nजिल्‍हा पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर उल्‍लंघनासाठी योग्‍य ते नियोजन व निर्देश त्‍यांचे अधिनस्‍त पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचे पोलीस अंमलदार यांना देण्‍यात यावेत.\nसदर उल्‍लंघनातून प्राप्‍त झालेली भरपाई रक्‍कम चलनाव्‍दारे संकेतांक (0210067201) या लेखाशिर्षावर भरण्‍यात यावे व केलेल्‍या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्‍हाधिकारी व जिल्‍हादंडाधिकारी यांचे कार्यालयास सादर करावा, असे डॉ. राजेन्‍द्र ब. भोसले, जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण,अहमदनगर यांनी कळविले आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/pranayama-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T09:19:27Z", "digest": "sha1:KS4356HE2CIZMF3E7ADK4CGOJWADCC6X", "length": 18665, "nlines": 95, "source_domain": "lifecoach45.com", "title": "Pranayama हे योगाचे हृदय आहे.", "raw_content": "\nPranayama हे योगाचे हृदय आहे\nPranayama हे योगाचे हृदय आहे.\nPranayama हे योगाचे हृदय आहे.\n■Pranayama हे योगाचे हृदय आहे श्वसनाचा वेग साधारणपणे दर मिनिटाला १५ आणि २४ तासात २१,६०० असा असतो.Pranayama हे योगाचे हृदय आहे\nपरंतु यात व्यवतीच्या जीवनमानाप्रमाणेच तसेच प्रकृतीस्वास्थ्य आणि भावना यांच्यामुळे फरक पडतो. प्राणायामामुळे प्रत्येक श्वासोच्छ्वासाची क्रिया करण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे वृद्धावस्था येण्याची क्रिया लांबते आणि माणसाला दीर्घायृष्य लाभते.\nवृद्धावस्थेमध्ये श्वसनक्रिया कमी होते कारण फुफ्फुसातील वायुकोश आकुंचन पावतात आणि प्राणवायू आत घेण्याचे प्रमाण कमी होते.\nप्राणायामामुळे ही आकुंचन होण्याची क्रिया थांबून वायुकोशांचे आकारमान टिकून राहते आणि लाल रक्तपेशींचे अभिसरण शरीराच्या सर्व भागांमध्ये नीट होऊन सर्व शरीरात जीवन व चैतन्य पसरते.\n■प्राणायामाच्या सरावामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा वृद्धापकाळ लाबवू शकतात.मानवी शरीर जसें सात्त्विकतेने परिपूर्णतेने भरलेले आहे, तसेच ते क्लेशांनी भरलेले आहे.प्राणायामामध्ये श्वासोच्छ्वास नाक़ावाटेच केला पाहिजे.\nभाषेवर प्रभुत्व मिळविण्याकरता प्रथम मूळाक्षरे गिरवावी लागतात.अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञान मिळविण्यासाठी प्राणायामापासून सुरुवात करावी लागते.आसनावर प्रभुत्व मिळाल्यावर प्राणायामावर प्रभुत्व मिळवावयाचे असते.\n■आसनांमुळे फुफ्फुसांतील तंतूंना लवचिकता येते आणि प्राणायाम चागला करता येती.शरीरातील मज्जातंतूची एकंदर लांबी ६००० मैल आहे. त्यांची कार्ये अत्यंत नाजूक स्वरूपाची असल्यामुळे त्यांना स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याकरिता त्यांची फार काळजी घ्यावी लागते.\n■प्रत्येक आसन पुन्हापुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने पण दर वेळेला जास्त वेळ देऊन करावे प्राणायामासबंधी काही सूचना मज्जासस्था स्वच्छ व मोकळी ठेवता येते आणि प्राणायाम करताना चैतन्याचा म्हण्जेच प्राणाचा प्रवाह विनविरोध चालू राहतो.\nअर्धवट कैलेल्या आसनांमुळे श्वसनकार्य उथळ होते आणि त्यांची धारणाशक्ती देखील कमी होते.शराराची जर नीट काळजी घेतली नाही व त्याचे कोडकौतुक केले, तर ते विश्वासघातकी मित्र बनते. शरीराला आसनांनी आणि मनाला प्राणायामाने शिस्त लावावी.\nसुख आणि दुःख याच्या द्वद्वातून मुक्त होऊन आत्मज्ञान मिळविण्याची ही खात्रीची रीत आहे.ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनज्योत म्हणजेव प्राण प्रज्वलित ठेवण्यासाठी फुप्फुसामध्ये योग्य प्रमाणात हवा घेतलीच पाहिजे.\n■प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी बरगड्यांमधील स्नायू, मध्यपटल आणि कटिरपटल(pelvic diaphragm) यांची हालचाल नीट होण्याकरिता योग्य आसनांचा सराव करावा.\n■प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी मलमूत्रोत्सर्जन करावे बद्धकोष्ठ असलेल्या व्यक्तीनी प्राणायाम केला तरी चालेल, कारण त्यामुळे मूत्राशयावर होतात तसे आतड्यांवर दुष्परिणाम होत नाहीत.सिंह आणि हत्ती इत्यादी हिंस्र पशूंना शिकविणारा माणूस त्यांच्या सवयी व लहरींचा अभ्यास करून मगच त्यांना हळूहळू शिस्त लावतो.\nतो त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्याशी समजूतदारपणे वागतो. प्राण्यांच्या कलाने न घेतल्यास हे पशू त्याच्यावरच उलटण्याचा व त्याला जायबंदी करण्याचा धोका असतो. साधकानेही त्याचप्रमाणे वागले पाहिजे.\n■ हवेच्या दाबावर चालणारी यंत्रे योग्य तऱ्हेने वापरल्यास अत्यंत कठीण खडकसुद्धा कापून काढतात. परतु तो जर पद्धतशीरपणे हाताळली गेली नाहीत, तर ती यंत्रे खराब तर होतीलच,\nपरंतु वापरणारालाही इजा होण्याचा संभव असतो. म्हणून याच कारणास्तव आपल्या श्वसनक्रियेचा नीटपणे अभ्यास करावा आणि काळजीपूर्वक पायरी पायरीने पुढे जावे.\n■ प्राणायाम जर धांदलीने किंवा जास्त जोराने केला,तर साधकाला त्रासदायक ठरेल.\n* प्राणायामाचा सराव ठराविक वेळेला आणि ठराविक बैठकीतच करावा. काही वेळा प्राणायामाच्या नेहमीच्या पद्धतीमुळे त्रास होतो.\nतसे झाल्यास ती पद्धत बदलून शरीराला व मनाला आणि मज्जातंतू व मेंदू यांना आराम देऊ शकणाऱ्या दुसऱ्या एखाद्या पद्धतीचा तात्काळ अवलंब करावा.\nअसे केल्याने शरीरातील भागंचे पुनरुज्जीवन होईल आणि साधकाला ताजेतवाने वाटू लागेल. प्राणायाम अंधश्रद्धेने नित्य कृत्य म्हणून करू नये\n■आपल्या श्वसनक्रियेचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याला समजूतदारपणे, मोकळ्या मनाने व शहाणपणाने नीट वळण द्यावे. प्राणायामाच्या सरावाकरिता एकातातील स्वच्छ, हवेशीर आणि जेथे किडामुंगी नाही. अशी जागा निवडावी.\nशांततेच्या वेळी प्राणायामाचा सराव करावा.गोगाटामुळे अस्वस्थता निर्माण होते, रसभंग होतो व राग पेती. अशा वेळी प्राणायाम करणे टाळावे.\nPranayama हे योगाचे हृदय आहे.आपण देवळात जाताना शरीर व मन स्वच्छ केल्याशिवाय जात नाही. तद्वतच स्वतःव्या शरीररूपी मंदिरात शिरताना योग्याने स्वच्छतेचे नियम पाळावे.\nयोगप्रंथानुसार साथकाने प्राणायामाची आवर्तने सकाळ, दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्र अशा चार वेळेला पुरी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अर्थात है करणे सर्वांनाच जमेल असे नाही. तरीही रोज कमीत कमी पंचरा मिनिटे प्राणायाम करणे आवश्यक आहे. साहजिकच हे निष्ठावंत साधकाला पुरे नाही.प्राणायामाचे एक आवर्तन म्हणजे श्वास आत घेणे, आत रोखून ठेवणे, श्वास बाहेर सोडणे व पुन्हा रोखून ठेवणे पूरक, अंतर्कुभक,रचक, बाहाकुंभक असे आहे. प्राणायामाला अत्यंत सोयीची वेळ म्हणजे सूर्योदयापूर्वीचा काळ होय. यावेळी उद्योगधंद्यामुळे वातावरण टूषित झालेले नसते आणि आपले शरीर व मेंदू ताजेतवाने असतात. अभ्यासाला प्रात:काळ सोयीचा नसेल तर सायंकाळी सूर्यास्तानंतर हवामान थंड व आल्हाददायक असताना प्राणायाम करावा.\n◆ जमिनीवर ब्लॅकेट अथवा घोंगडी टाकून त्यावर बसून प्राणायाम करणे सर्वात चांगले होय. ◆प्राणायामाकरिता सिद्धासन,स्वस्तिकासन, भद्रासन, वीरासन\nबद्धकोणासन आणि पद्मासन, या सोयीच्या बैठकी आहेत.फ़क्त माकडहाड ते मानेपर्यंत पाठ ताठ हवी आणि ती जमिनीला काटकोन करून असावी.\n◆विटांची भित बांधताना एका विटेवर दूसरी विट रचतात, त्याप्���माणे, पाठीचे मणके अगदी तळापासून एकावर एक सरळ येतील असे असावे. कण्याची उजवी आणि डावी बाजू समातर राहील अशा तऱ्हेने हालचाल करून व्यवस्थित करावी. प्राणायामामध्ये कण्याची बाजू मागव्या बाजूपेक्षा अधिक कार्यक्षम असते.\nपाठीमागच्या फासळ्या आतील बाजूला, बाजूच्या फासळ्या पुढच्या बाजूला आणि पुढच्या फासळ्या वरच्या बाजूला एकदमच हलविल्या पाहिजेत.\n◆Pranayama हे योगाचे हृदय आहे. हात सैल ठेवावेत. ते घट्ट करून वर किंवा मागच्या बाजूला उचलू नयेत. ते जर घट्ट केले तर त्यांना झिणझिण्या येतात व ते बधीर होतात. सुरुवातीला सवय नसलेल्या बैठकीत आसन करताना असे प्रकार होतात परंतु एकदा सवय झाली म्हणजे ते कमी होतात.Pranayama हे योगाचे हृदय आहे.\n◆नखे वाढविता कामा नयेत कारण बोटॉंनी नाकपुडी धरताना तेथील त्वचेला इजा होण्याची शक्यता असते.\n◆ प्राणायामाच्या सुरुवातीला लाळ जास्त सुटते. शास बाहेर सोडल्यानंतर तो आत घेण्यापूर्वी ती गिळन टाकावी. श्वास कोंडून धरलेला असेल तेव्हा मात्र लाळ गिळू नये. जीभ घट्ट करून दातावर व टाळूवर दाबू नये. ती किचित सैल ठेवावी.\n◆ प्राणायाम करताना डोळे मिटावेत परतु आसने करताना ते उघडे ठेवावेत.डोळे सैलपणे बंद करून दृष्टी हृदयाच्या दिशेने खाली ठेवावी. डोळे घट्ट बंद करू नयेत.अशा रीतीने आतून पाहणे फार साक्षात्कारक असते.\n◆ डोळे जर उघड़े ठवले तर त्याची आग होते, त्यामुळे अस्वस्थपणा येतो व मनाची चलविचल होते.\n◆ मधूनच डोळे उघडून आपली बैठक बरोबर आहे की नाही, ते पाहावे व ती तशी नसल्यास सुधारावी.\n◆ Pranayama हे योगाचे हृदय आहे.कानातील आतला भाग दक्ष ठेवावा पण कानांना अक्रियाशील (Passive) ठेवावे. कान म्हणजे मनाच्या खिडक्या आहेत. त्यांना श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना झालेल्या कंपनाशी आणि श्वास कोंडून निर्माण झालेल्या स्तब्धतेत तद्रूप करावे.Pranayama हे योगाचे हृदय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ahmednagar", "date_download": "2021-07-25T10:02:06Z", "digest": "sha1:ZP25YX7WCFNIKF6FWHLRI6X2MIBS56K7", "length": 4979, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्जत-जामखेडमध्ये मॅच फिक्सिंग, रोहित पवारांचा रोख कोणा��डे\nपारनेरला करोनाचा कहर सुरूच, लग्नात बाधित आढळण्याचे प्रमाण मोठे\nकाँग्रेसची 'स्वबळ एक्स्प्रेस' नगरमध्ये सुस्साट राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप\nकरोनामुळं महाराष्ट्रात २० हजार महिला विधवा; मुख्यमंत्री, पंतप्रधानांकडे केली महत्त्वाची मागणी\nधबधब्याच्या पाण्यात बुडणाऱ्या तीन मित्रांना त्याने वाचवले, पण…\nशिवरायांचा अवमान करणारा छिंदम पुरता अडकला; फॉरेन्सिक अहवालातून 'हा' पुरावा समोर\nनगरमध्ये हे चाललंय काय आणखी एक हनी ट्रॅप उघडकीस\nParner Covid Restrictions: 'या' तालुक्यातील तब्बल ७१ गावांत करोनाची दहशत; घातली 'ही' बंधने\nनगरमधील 'ते' प्रकरण चिघळले; आता शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nNilesh Lanke: वेळ आल्यास लोकसभा लढण्याची तयारी; नीलेश लंकेंचे विखेंना आव्हान\nबंदी असतानाही पारनेरमध्ये बैलगाडा शर्यत, माहिती मिळताच तहसीलदार आले, पण...\ncongress agitates against fuel price hike: इंधन दरवाढीचा निषेध, पंतप्रधानांना कुरिअरने पाठविल्या शेणाच्या गोवऱ्या\nकरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच निलेश लंकेंच्या तालुक्यात सुरू होता धक्कादायक प्रकार\nवाड्याच्या आवारात सापडले गुप्तधन; चर्चा होताच घरमालकानं घेतला 'हा' निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/vaccine-is-given-in-baahu-those-who-take-it-become-baahubali-says-pm-modi-nk990", "date_download": "2021-07-25T09:24:04Z", "digest": "sha1:375APZKLJTKJYCS7XAHFPZR65QOKGVJM", "length": 7271, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन", "raw_content": "\nलस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (ता.१९) प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी संसदेबाहेरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांनी करोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन नेत्यांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना लस घेण्याचं आव्हान केलं. ते म्हणाले की, 'लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.'\nराजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे संसदेत पोहचण्यासाठी सर्वच नेत्यांना छत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्व:त छत्री घेऊन संसदेत पोहचले होते. यावेळी मोदी म्हणाले की, 'आशा आहे की सर्वांनी एकतरी कोरोना लसीचा डोस घेतला असेल. पण तरिही सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करावं. संसदेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की करोना नियमांचं पालन करावं.'\nहेही वाचा: कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच\nपावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व पक्षांच्या गटनेत्यांसोबत चर्चा केली. कठीण प्रश्न विचारा मात्र शांततेत चर्चा करा, असा आवाहन मोदी यांनी विरोधकांना केलं आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात एकूण २३ विधेयके सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ जुनी तर १७ नवी विधेयके आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी सर्वपक्षीय बैठक झाली. ३३ पक्षांच्या ४० पेक्षा अधिक नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांना महत्त्व दिलं जावं, याबाबत बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सर्व नेत्यांचे आणि विरोधी पक्षांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/a-case-has-been-registered-against-two-doctors-for-giving-fake-remdesivir-injection-in-udgir-spv94", "date_download": "2021-07-25T10:27:34Z", "digest": "sha1:PUBQYGTWJSWKXX6TLKBWCFG7K5FOLOTY", "length": 6283, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बनावट रेमडेसिव्हर दिल्याचा आरोप! डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल", "raw_content": "\nबनावट रेमडेसिव्हर दिल्याचा आरोप\nउदगीर (लातूर) : कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी येथे बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन ९० हजारांची फसवणूक केल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी रविवारी (ता. १८) शहरातील दोन डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, इंजेक्शन खरे आणि होते की बनावट हे प्रयोगशाळेतील अहवालानंतर कळणार आहे.\nहेही वाचा: लातूर-उस्मानाबादकरासांठी गुड न्यूज\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महेशकुमार त्र्यंबकराव जिवणे यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार, ता. १७ एप्रिल ते २ मे च्या दरम्यान उदयगिरी हॉस���पिटलमध्ये फिर्यादीने त्यांच्या आईस उपचारासाठी दाखल केले होते.\n उदगीर तालुक्यात वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल ठार\nयावेळी डॉ. माधव चंबुले आणि डॉ. नामदेव गिरी यांनी फिर्यादीच्या आईस उपचारासाठी बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन ९० हजार रुपयांची फसवणूक केली, असा आरोप तक्रारीमध्ये जिवणे यांनी केला. त्या आधारे पोलिसांनी रेमडेसिव्हर इंजेक्शन जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे तपास अधिकारी साहाय्यक पोलिस निरीक्षक नौशाद पठाण यांनी सांगितले. याप्रकरणी डॉ. चंबुले व डॉ. गिरी या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/mahavikas-aghadis-correct-program-right-time-lets-show-our-strength-78981", "date_download": "2021-07-25T09:19:45Z", "digest": "sha1:TBAERQLNPPMVPHEEPO7R3JG4Z5NDXU4A", "length": 18832, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "महाविकास आघाडीचा `करेक्ट कार्यक्रम`, योग्य वेळी; आमची ताकद दाखवून देऊ.. - Mahavikas Aghadi's 'Correct Program', at the right time; Let's show our strength. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाविकास आघाडीचा `करेक्ट कार्यक्रम`, योग्य वेळी; आमची ताकद दाखवून देऊ..\nमहाविकास आघाडीचा `करेक्ट कार्यक्रम`, योग्य वेळी; आमची ताकद दाखवून देऊ..\nमहाविकास आघाडीचा `करेक्ट कार्यक्रम`, योग्य वेळी; आमची ताकद दाखवून देऊ..\nशुक्रवार, 2 जुलै 2021\nजरेंडेश्वर कारख्यान्यावरील कारवाई पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना सुरु झाली होती. या कारखान्यात आर्थिक अनियमितता होती.\nदिल्ली ः महाराष्ट्रात राजकीय घडमोडींना वेग आलेला असतांनाच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दावने यांनी पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रमावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम आम्ही योग्य वेळ आल्यावर करूच. वेळेला बंधन नसतं, आम्ही तारीख दिलेली नव्हती. (Mahavikas Aghadi's 'Correct Program', at the right time; Let's show our strength.) पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात निवडणूका होतील, त्या प्रत्येक वेळी आम्ही आमची ताकद दाखवू, असा सूचक इशारा दानवे यांनी दिला. बिलोली-देगलूर ���ोटनिवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू, असा दावा देखील त्यांनी केला.\nराज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती ईडीने फास आवळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील रडावर असल्याचे समोर आले आहे. (Bjp Leadar Central State Minister Raosaheb Danve) मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर देखील भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहबे दानवे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली.\nमहाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे का यावर दानवे म्हणाले, योग्य वेळी आम्ही या सरकारचा करेकरेक्ट कार्यक्रम तर करूच, वेळेचे कुठलेही बंधन आमच्यासाठी नाही, आम्ही तारीखही दिली नाही. पण जेव्हा जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा भाजप या तीन पक्षांच्या सरकारला ताकद दाखवून देईल. बिलोली-देगलूर निवडणुकीतच आम्ही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू, याला करेक्ट वेळ म्हणतात.\nविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या..\nतीन पक्ष एकत्र आहेत, विधानसभा अध्यक्ष्य पदासाठी त्यांच संख्याबळ आहे त्यांनी निवडणूक घ्यावी, असे आवाहन करतांनाच हा आकड्यांचा खेळ आहे, असा सूचक इशाराही दानवेंनी यावेळी दिला . विधानसभा अध्यक्ष्य पदाची निवडणूक व्हावी, ही आमची इच्छा आहे. भाजप उमेदवार देणार नाही, असे मी म्हंटले नाही म्हणत त्यांनी उत्सूकता वाढवली.\nजरेंडेश्वर कारख्यान्यावरील कारवाई पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना सुरु झाली होती. या कारखान्यात आर्थिक अनियमितता होती, त्यामुळे उगाच राज्याचे नेते केंद्रावर ठपका ठेवत आहेत. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, असे म्हणत त्यांनी ईडीची कारवाई योग्यच असल्याचे म्हटले आहे .\nआरक्षणाशी केंद्राचा संबंध नाही..\nआरक्षण टिकवण्यासाठी राज्याने सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज उभी करावी, केंद्राने आरक्षण द्यावे हे २०१४ च्या आधी का कळलं नाही, असा टोला देखील दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. यांना आरक्षण टिकवता आलं नाही आणि आता खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असून केंद्राचा या आरक्षणाशी संबंध नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.\nहे ही वाचा ः चंद्रकांत पाटील म्हणतात, त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचे असते..\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nगुड न्यूज...सर्वोच्च न्यायालयाने घटवली विद्यार्थ्यांची एव्हढी `फी`\nनाशिक : कोरोना कालावधीत केलेली शुल्क वाढ रद्द (School fees increase in Covid19 period) करण्यासह राजस्थानच्या धर्तीवर १५ टक्के शुल्क कमी करण्याचा...\nरविवार, 25 जुलै 2021\n...अन् अजित पवारांनी घेतला फिरत्या गाडीवरील गुळाच्या चहाचा आस्वाद\nबारामती : कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही शक्य होत नाही. त्याच्या फिरत्या...\nरविवार, 25 जुलै 2021\nपूरग्रस्तांसाठी उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट; म्हणाले...\nसातारा : राज्यातील अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. रायगड, सातारा जिल्ह्यात तर पावसाचे रौद्र रुप बघायला मिळाले. अनेक गावांत…असंख्य घरांवर...\nरविवार, 25 जुलै 2021\nअखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर\nनाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्री चिपळून दोऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nमुंबई : ढगफूटी झाल्यामुळे चिपळून शहराला पूराचा वेढा पडला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nछोटा राजनविरुद्ध 71 खटले दाखल ; पण 46 केेसेस बंद करण्याचा पोलिसांचा अहवाल\nमुंबई : गुंड छोटा रा��नविरोधात (Chota Rajan) सीबीआयने दाखल केलेल्या ७१ प्रकरणांपैकी सुमारे ४६ प्रकरणांत सीबीआयने ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nउपराजधानीत थरार; स्वयंदीपच्या खुनाचा १२ तासांत घेतला बदला, शक्तिमान आयसीयूत...\nनागपूर : शहरातील कौशल्या नगर Koushlya Nagar of the city परिसरात काल रात्री स्वयंदीप नगराळे Swyamdeep Nagrale या २१ वर्षीय युवकाचा परिसरातील ७ ते...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमहाराष्ट्रावर आभाळ फाटलं...138 जणांचा बळी तर हजारो जणांचे स्थलांतर\nमुंबई : महाराष्ट्रावर (Maharashtra Floods) आभाळ फाटलं असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसामुळे (Maharashtra...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमहाराष्ट्र maharashtra विकास निवडणूक नांदेड nanded भाजप ईडी ed अनिल देशमुख anil deshmukh मुख्यमंत्री अजित पवार ajit pawar bjp raosaheb danve आरक्षण रावसाहबे दानवे पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan टोल चंद्रकांत पाटील chandrakant patil\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T09:29:02Z", "digest": "sha1:OOP676DWX4R2KV2AWQHUQ2GYHOTCFDE5", "length": 19257, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "खडसे, सीडी आणि ईडी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडसे, सीडी आणि ईडी\nखडसे, सीडी आणि ईडी\nडॉ.युवराज परदेशी: भाजपाला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या वेळी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असा इशारा भाजपाला देणार्‍या एकनाथराव खडसेंवर सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) भूत घोंगावत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीसाठी बुधवारी स्वत:हून हजर राहणार असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले होते मात्र त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता त्यांना १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. १४ दिवसांनी ते ईडीपुढे हजर होतील का चौकशीत काय होईल अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतीलच मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा ईडीच्या माध्यमातून रचलेल्या ‘राजकीय सुडनाट्या’चा नवा अंक राज्यभरात चर्चेत आला आहे.\nभाजप आणि भाजपाचे राजकीय विरोधकांमधील संबंध किती ताणले गेले आहेत, याचा दररोज एक नवा अध्याय पहायला मिळतोय. विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी केंद्रात सत्तेत असलेला भाजपा सीबीआय, इन्कम टॅक्स व ईडी यांचा खूबीने म्हणण्यापेक्षा खुनशीने वापर करुन घेत असल्याचे आता नवे राहिलेले नाही. यातही ईडीच्या कारवाईकडे कायमच राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. केंद्राच्या हातातील आणि विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा म्हणून ईडीची ओळख निर्माण झाली आहे. राजकीय उट्टे काढण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार ईडी या केंद्रीय संस्थेचा हत्यारासारखा वापर करते, असा आरोप सातत्याने होत असतो. गेल्या दिड-दोन वर्षात ईडीने केलेल्या आठ ते दहा कारवायांना राजकीय चष्म्यातून पाहिले गेले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा झाली ती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील कारवाईची सप्टेंबर २०१९मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे दिलीप देशमुख, मधुकर चव्हाण आदी ७६ नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. मात्र शरद पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची तयारी दर्शवत ईडीलाच कोंडीत पकडले होते. यानंतर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी तुमच्या चौकशीची गरज नाही, कदाचित भविष्यातही या चौकशीची गरज पडणार नाही, असा ईमेल ईडीने पवार यांना पाठवत स्वत:ची सुटका करुन घेतली. त्याआधी २२ ऑगस्ट२०१९ ला कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरेंना चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी ईडीने नोटीस बजावली होती. राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरचा जमीन खरेदीत सहभाग असल्याने या व्यवहाराशी राज ठाकरेंचा संबंध येतो. असे ईडीने म्हटले होते. यावरुनही मोठा राजकीय धुराळा उडाला होता.\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nऑगस्ट २०१९ मध्ये पी. चिदंबर�� यांना इडीने अटक केली होती. आयएनएस मीडियाच्या प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचा नवरा पीटर मुखर्जी यांची अमंलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानंतर चिदंबरम तपास यंत्रणांच्या रडारवर आले. सोबतच यावर्षी जानेवारीमध्ये एअर इंडियाच्या ४३ विमान खरेदी व्यवहार प्रकरणात ईडीने चिदंबरम यांची तब्बल सहा तास चौकशी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांपूर्वी जानेवारी २०१९ मध्ये बसपा अध्यक्ष मायावती या ईडीच्या रडारवर आल्या होत्या. मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी १ हजार ४०० कोटी रुपयांची स्मारके उभी केली होती. याच कामात ११४ कोटींच्या स्मारक घोटाळ्याच्या आरोपावरून ईडीने यूपीमधील सात कार्यालयांवर छापे टाकले होते. अगदी त्याचवेळी १७ जानेवारी २०१९ ला ईडीने अवैध खाण प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी चालू केली. एका दिवसात १३ खाणींना परवानगी देण्याच्या या प्रकरणात आधी सीबीआयने गुन्हा दाखल आणि या गुन्ह्याचा आधार घेत ईडीने गुन्हा केला. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २७ जून २०२० रोजी काँग्रेसचे दिग्गज नेते खा. अहमद पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीच्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला २००५ मध्ये पंचकुला येथील जमीन वाटपात गैरप्रकार झाल्याच्या आरोप आहे. याच प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदरसिंग हूडा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांच्या भूमिकेबाबत ईडी चौकशी करीत आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनाही ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी ३ सप्टेंबर २०१९ रोजी अटक केली होती. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना २० ऑगस्ट २०१९ ला ईडीने अटक केली होती. या सर्वच कारवायांना राजकीय फोडणी होती, हे आता लपून राहिलेले नाही. आता एकनाथराव खडसेंवरील ईडीची वक्रदृष्टी याच पंगतीत बसणारी आहे.\nभाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून एकनाथराव खडसेंनी भाजपविरोधात ���ोरदार आघाडी उघडली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात जिथे एकनाथराव खडसेंचा प्रभाव आहे, अशा ठिकाणी खडसेंनी भाजपला खिंडारं पाडायला सुरुवात केली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात खडसेंसोबतच भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आता खडसे यांनी जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती. यामुळे भाजपा खडसेंना पुन्हा अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर करु शकते याची जाणीवच नव्हे तर १०० टक्के खात्री खडसेंना होतीच. यामुळेच याप्रकरणावर बोलतांना, ईडीने नोटीस पाठवली असेल तर लागोपाठ सुट्ट्या आल्याने ती अद्याप पोहचू शकली नसेल, अशी प्रतिक्रीया खडसेंनी दिली होती. एकंदर कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यास मी तयार आहे, असाच पवित्रा खडसे यांनी घेतला होता मात्र ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांची ईडीपुढील पेशी पुढे ढकलली गेली आहे. आता ईडीच्या नोटीसीनंतर खडसे सीडी लावून धमाका करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खडसेंवरील या कारवाईत किती तथ्य आहे आणि किती नाही, याचे उत्तर येणार्‍या काळात मिळेलच मात्र सुडाच्या राजकारणात ईडीसारख्या तपाससंस्थेची विश्‍वासर्हाता पार धुळीस मिळाली आहे, या कटू सत्याला नाकारता येणार नाही.\nखडसे 14 दिवसानंतर ईडीसमोर हजर होणार\nVIDEO: पाचोरा शहरातील मध्यवर्ती असलेल्या हॉटेलला भीषण आग\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T09:41:26Z", "digest": "sha1:4V64D2XQL6WL7JGIHJDKQEXIL5MD3Z6W", "length": 7783, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळात विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळात विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nभुसावळात विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nभुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या निधीतील रुग्ण वाहिकेचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी पाच वाजता लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी ट्रामा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nभुसावळात अद्यावत रुग्ण वाहिकेचे लोकार्पण\nमंगळवारी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी येथील ट्रामा केअर सेंटरला भेट देत आमदार संजय सावकारे यांच्या निधीतील अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी ट्रामा केअर सेंटरच्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले तसेच ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, डॉ. नि.तु. पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक एन.एस. चव्हाण, डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, भाजप शहराध्यक्ष परिक्षित बर्‍हाटे, दिनेश राठी, गिरीष महाजन, राजू आवटे, संतोष बारसे, राजेद्र नाटकर, निक्की बतरा, अजय नागराणी, सतीश सपकाळे, अ‍ॅड. अभिजीत मेणे, अमोल महाजन, मंगेश पाटील आदी उपस्थित होते.\n12 वर्षीय बालिकेला रेल्वेतून फेकणार्‍या सैन्यातील जवानास भुसावळात अटक\nभुसावळात जुगारावर छापा : आठ जुगार्‍यांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त\nअज्ञात वाहनाच��या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\nपाणलोट क्षेत्रात विपूल पर्जन्यवृष्टी : हतनूर धरणाचे 41…\nशिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T10:38:02Z", "digest": "sha1:YTJZ2W3CUDV4KUANGQPFNUMZXPHK3EKE", "length": 5217, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू.चे ३० चे दशक\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:30idí RC\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: id:30-an SM\nसांगकाम्याने वाढविले: sw:Miaka ya 30 KK\nसांगकाम्याने वाढविले: sh:30-e pne.\nसांगकाम्याने वाढविले: fa:دهه ۳۰ (پیش از میلاد)\nसांगकाम्याने वाढविले: gd:30an RC\nसांगकाम्याने वाढविले: qu:30 watakuna kñ\nसांगकाम्याने बदलले: uk:30-ті до н. е.\nसांगकाम्याने बदलले: hr:30-ih pr. Kr.\nसांगकाम्याने वाढविले: mk:30-ти п.н.е.\nसांगकाम्या बदलले: es:Años 30 a. C.\nदशकपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/things-to-remember-during-body-polishing-at-home", "date_download": "2021-07-25T08:58:24Z", "digest": "sha1:6JIZM642CIZZVPUWIUDXZQHJDVBJZMTP", "length": 8401, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरी बॉडी पॉलिशिंग करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या!", "raw_content": "\nजर तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे तुमच्या त्वचेला जास्तीत जास्त फायदा होईल.\nघरी बॉडी पॉलिशिंग करताय मग या गोष्टींची काळजी घ्या\nपुणे: जर त्वचेला (Skin) सुंदर आणि चमकदार बनवायचे असेल तर बॉडी पॉलिशिंग (body polishing) करणे निश्चितच ��क उत्तम उपाय आहे. बॉडी पॉलिशिंग करणे केवळ आपल्या त्वचेतून डेड स्किन सेल्स (Dead skin cells)काढून टाकण्यास मदत करत नाही तर अनइवन स्किन टोन आणि इतर बर्‍याच समस्या देखील दूर करते, ज्यामुळे तुमची त्वचा (Skin) चमकू लागते आणि त्यास शाइन (Shine) देते. फक्त एवढेच नाही तर त्याचा वापर करुन तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये लगेच फरक दिसू लागेल. जरी बहुतेक स्त्रिया पार्लरमध्ये जातात आणि बॉडी पॉलिशिंग करतात, परंतु त्यामध्ये ते खूप पैसे खर्च करतात आणि म्हणूनच घरी बॉडी पॉलिशिंग करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. तर घरी बॉडी पॉलिशिंग करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला घरी पार्लरसारखे इफेक्ट दिसतील.\nहेही वाचा: सलून-ब्युटी पार्लर चालकांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती\nया इंग्रीडिएंट्सपासून दूर राहा\nतुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असताना घरगुती स्क्रब बनवताना साखर किंवा बेकिंग सोडा यासारख्या विशिष्ट घटकांचा वापर करणे टाळा. हे तुमची त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकते. तसेच, जर ते योग्यरित्या वापरले गेले नाहीत तर ते तुमच्या त्वचेवर हार्श होऊ शकतात. तर, बॉडी पॉलिशिंगसाठी होममेड बॉडी स्क्रब बनवताना त्यातील घटकांबद्दल अधिक काळजी घ्या. या घटकांबद्दल कोणत्याही प्रकारचे अडचण असल्यास तुम्ही बाजारात उपलब्ध बॉडी स्क्रब वापरू शकता.\nहेही वाचा: Unlock Nashik : सलून, ब्यूटी पार्लर व्यवसाय ४० टक्केच सुरू\nस्किन टाईप बॉडी पॉलिशिंग करा\nघरी बॉडी पॉलिशिंग करताना काळजी घेणे ही एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे. तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असताना हे लक्षात घ्या की ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ते असावे.\nहेही वाचा: हॉट टॉवेल स्क्रब ट्राय केलंय पाहा त्याचे शारीरिक फायदे\nतुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असताना ही एक अतिशय महत्वाची स्टेप्स आहे ज्याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करीत असाल तर त्वचेवर कठोरपणाने वागू नका. तुम्ही तुमच्या त्वचेवरील दबाव नियंत्रित करण्यास सक्षम असावे. विशेषत: शरीराच्या मऊ भागावर, जसे की अंडरआर्म्स आणि गुडघ्यांच्या मागे अधिक जोरदारपणे स्क्रब करणे टाळा कारण यामुळे तुमची त्वचा ताणू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/popular-mimicry-artist-madhav-moghe-passes-away-after-a-battle-with-cancer", "date_download": "2021-07-25T09:59:29Z", "digest": "sha1:C4SHQGMCA7CRC7BKZIK5NKZHOTRKGS3G", "length": 7664, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कॅन्सरशी झुंज अपयशी, मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन", "raw_content": "\nकॅन्सरशी झुंज अपयशी, मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन\nमुंबई - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे (madhav moghe) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कॅन्सरसारख्या दुर्धर (cancer) आजाराशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांच्या जाण्यानं हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मराठीतील अनेक सेलिब्रेटी कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.(Popular mimicry artist madhav moghe passes away after a battle with cancer)\nशोले (sholy) या चित्रपटातील ठाकूरची मिमिक्री (thakur mimicry) करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती संजीव कुमार यांची मिमिक्री केल्यामुळे. याशिवाय त्यांनी दामिनी आणि घातक सारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिमिक्रीसाठी मोघे प्रख्यात होते. याबरोबरच वेगवेगळ्या कॉमेडी शो मध्येही त्यांचा सहभाग होता. त्या मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या पत्नीचे 21 जुन 2021 रोजी निधन झाल्यावर माधव यांनी अन्न - पाणी सोडले होते. त्यामुळे ते अशक्त झाले होते. त्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सगळ्या चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी माधव यांना शेवटच्या स्टेजचा फुफुसांचा कर्करोग असल्याचे निदान केले. अशी माहिती त्यांची मुलगी प्राची मोघे यांनी दिली.\nएमटीव्हीवर फुली फालतू नावाचा जो शो होता त्यात मोघे यांनी शोले या चित्रपटातील ठाकूरची मिमिक्री केली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी 1993 मध्ये आलेल्या दामिनी मालिकेतून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यात सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ यशस्वी झाला होता.\nहेही वाचा: #BoycottToofaan:फरहानचा 'तुफान' वादाच्या भोवऱ्यात\nहेही वाचा: 6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'\nजाना पहचाना हा मोघे यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यात सचिन पिळगावकर, रणजीत कौर यांची प्रमुख भूमिका होती. त्यांना बॉलीवूड आणि मराठीतील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/urmila-nimbalkar-slams-trollers-who-commented-on-her-pregnancy-photos-slv92", "date_download": "2021-07-25T08:29:23Z", "digest": "sha1:RGIKJMORTRZKVCVQX6LPVHCVLHRFVIGU", "length": 8653, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर", "raw_content": "\n'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर\nगरोदरपणावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने Urmila Nimbalkar सडेतोड उत्तर दिलं आहे. उर्मिलाने गेल्या काही महिन्यांत तिच्या गरोदरपणातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. याच फोटोंवरून आलेल्या नकारात्मक कमेंट्सबाबत उर्मिलाने ही पोस्ट लिहिली आहे. 'स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही. ही स्त्री जातीची शोकांतिका आहे', अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली. (urmila nimbalkar slams trollers who commented on her pregnancy photos slv92)\n'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का एवढं काय हिचं प्रेग्नंसीचं कौतुक एवढं काय हिचं प्रेग्नंसीचं कौतुक कोणाला काय पोटं येत नाहीत का कोणाला काय पोटं येत नाहीत का मागच्या ९ महिन्यांत या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रियांनीच पाठवल्यात. स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही. ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रियांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपता येत असतील, तेवढे टिपून घ्या. या संपूर्ण प्रवासाचा खूप आनंद लुटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाही. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की माझा नववा महिनासुद्धा संपायला आता काही दिवसच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे', अशी पोस्ट तिने लिहिली.\nहेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर\nउर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमस्तेशी लग्नगाठ बांधली. या वर्षी एप्रिल महिन्यात तिने पतीसोबतचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली. उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओ���ख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो.\nउर्मिलाने अभिनेत्री आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रवास, लाइफस्टाइल, फॅशन यांसारख्या विषयांवर ती आणि तिचा पती मिळून व्हिडीओ बनवत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. उर्मिलाने 'दुहेरी' या मराठी मालिकेत भूमिका साकारली होती. तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुमसे ही यांसारख्या मालिकेत ती झळकली. त्यानंतर उर्मिलाने 'संगीत सम्राट' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन गायक रोहत राऊतसोबत मिळून केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2014/04/punekar-jokes.html", "date_download": "2021-07-25T08:15:40Z", "digest": "sha1:ADURCIWNS4CTLUQJMB44LHTNJMVBNLNK", "length": 16226, "nlines": 252, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Funny Punekar jokes,Puneri Jokes,Puneri Patya आणि खूप काही 😁", "raw_content": "\nएक पुणेकर आरशात बघुन स्वतःलाच नमस्कार करित होता..\nमुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय,\nपुणेकर म्हणाला \"आज गुरुपोर्णिमा ना... आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकविणार\nएकदा एक मुलगा टाइमपास\nstar hotel सर्च करत होता..\nगुगल नि रिजल्ट दिला..\nपुणेकर एक पोपट पाळतात.\nपोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो.\nपोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना\nपूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.\nकाही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते.\nपोपट -ऊठ कि बे झागिरदार...\nकामाला कोण तुझा बाप जाणार का कडू\nआज एका पोलिस वाल्याने मला थांबवलं\nकारण हेलमेट घातल नव्हत....\nपोलिसा ने गाड़ी ची चावी काढून घेतली..\nआम्ही तर पुणेकर मग काय \nआम्ही खिशातुन दूसरी चावी\nगाड़ी स्टार्ट केली आणि म्हटलो,\nआता तू ये आमच्या मागे-\nआम्ही छत्री का घ्यायची\nपुण्यात पाऊस 28 इंच पडतो.\nतो देखील 4 महिन्यात.\nमहिन्याचा झाला 7 इंच.\nअर्धा रात्री पडतो, 12 तासात उरला 3.5 इंच.\nदुपारी 3 तास (1 ते 4) आम्ही झोपतो. उरला 0.88 इंच.\nएवढ्या टीचभर पावसासाठी ....\nआम्ही छत्री का घ्यायची\nमुंबईकर:- काय करता आपण\nपुणेकर:- बिझिनेस आहे माझा\nमुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला\nपुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस\nपुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी\nपुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्��ासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.\nगोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :\nमाणूस:-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार \nमाणूस:- त्यानंतर फेकून देणार \n त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.\nमाणूस:- त्या तुम्ही किती दिवस वापरता \nगोखले:- अन्दाजे एक वर्ष.\nगोखले:- त्यानंतर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.\nगोखले:- मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.\nमाणूस:- मग ते तुकडे टाकून देता \n त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात.\nमाणूस:- त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही \n त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.\nमाणूस:- म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही \nगोखले:- ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो.\nत्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला\nकाल एक नविन पुणेरी पाटी\nवाचून बेशुध्द पडता पडता वाचली ...\n\"आमच्या येथे 13व्या चा स्वयंपाक करून मिळेल..\n१५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक\nपुणेरी ग्राहक :- Underwear दाखवा...\nदुकानदार :- ही पहा...\nपुणेरी ग्राहक :- कितीला आहे...\nदुकानदार :- फक्त ₹ 1850/-\nपुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Party wear नकोय...\nआणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल\nदुकानदार : ते का\nपुणेरी ग्राहक : का म्हणजे अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून\nपुणेरी मेडिकल दुकानातील पाटी...\nआम्हाला आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,....\nपण तुमची माहीत नाही.,,,,\nतेव्हा कृपया उधार मागू नये.\nबायको - अहो ऐकता का .... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले\nविकास - वाह... मग एक मार्क कुठे गेला\nबायको - आपला कार्टा घेऊन आलाय\nएका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली\n. पात्रता : मधुमेह असला पाहिजे\nक्या रखा है शिमला और जम्मू में\nकुछ दिन तो गुजारियें पुणे में\nना हालिंग ना डूलींग\n# नुसता गारठा फिलींग\nपुणेरी मुलगा त्याची कार धुत होता...\nतिथून शेजारच्या काकू जात होत्या.\nकाकू :\"कार धुतोयस का रे\nमुलगा: \"नाही पाणी देतोय गाडीला...\nबघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक \"\nपुण्यात एक नवीन चायनीज रेस्टॉरंट उघडले. *Lim Yan Che*\nआत गेल्यावर कळल त��� *लिमयांचे* आहे.\nअसे काय नाही बे ,\nरात्रीचे अकरा वाजले होते,\n*रेल्वे पुणेस्टेशनवरून मुंबईला सुटण्याच्या तयारीत होती*.\nहे पाहून *मन्याने शिंकायला सुरवात केली*.\nसारे प्रवासी घाबरून आपापले सामान घेऊन *आजूबाजूच्या बोगीत निघून गेले.*\nमन्या मनोमन खुश झाला\nआणि त्याने एका रिकाम्या जागेवर आपला बिस्तरा पसरला आणि आडवा झाला.\nदिवसभरात शिणल्यामुळे तो ताबडतोब झोपी गेला.\nचायवाल्याच्या आवाजाने तो जागा झाला.\nगाडी स्टेशनवर थांबली होती.\nतो उठून गाडी बाहेर आला आणि चहावाल्याला विचारलं, *कोणतं स्टेशन आलं आहे\nमन्या: *अरे रात्री तर गाडी पुण्याहून सुटली होती.*\nचहावाला: *रात्री कोणीतरी कोरोनाचा पेशंट गाडीत चढला होता.* त्यामुळे ही बोगी बाजूला ठेवून बाकी गाडी निघून गेली\nपुण्यात नाटकाचा *पहिला प्रयोग* संपतो... आणि लेखक प्रेक्षकात जाऊन..\n*लेखक* :- कसे वाटले नाटक म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का \n*पुणेकर* :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.\n*पुणेकर* :- म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.\n*शेजाऱ्यांकडे लग्न 🎊🎉👩‍❤️‍👨🎉🎊 होतं.....*\n*आम्हाला बोलावणं नाही आलं.....🤭*\n*पण शांत 🤫 बसण्या शिवाय पर्याय नव्हता......*\n*दूर गार्डन पाशी ऊभा 🧍🏻राहून आत जाणारी माणसं 👫🏻👭🏻👬🏻🧍🏻‍♂️🧍🏻🧍🏻‍♀️मोजत बसलो.........*\nजसे *५० क्रॉस झाले ...... तसा पोलिसांना 🚔☎️📞 फोन लावला.\nमिळवा नवीन मराठी जोक्स\nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nमुलगा आणि बाबा Marathi vinod\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/aditya-thackeray-who-gave-the-nationalist-certificate/", "date_download": "2021-07-25T10:18:31Z", "digest": "sha1:XQRTULQGSJUVR4TJNUBSSOIFIMSUF2FW", "length": 4789, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देणारे आपण कोण- आदित्य ठाकरे - News Live Marathi", "raw_content": "\nराष्ट्रवादाचे प्रमाणपत्�� देणारे आपण कोण- आदित्य ठाकरे\nराष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देणारे आपण कोण- आदित्य ठाकरे\nNewslive मराठी: कोणी सरकारच्या विरोधात बोलले ते सरकारच्या विरोधात आहेत. त्यांना राष्ट्रविरोधी कसे म्हणता येईल, राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देणारे आपण कोण, असा प्रश्न युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उपस्थित करत केंद्र सरकारला टोला लगावला. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा व सिवरेज ट्रिटमेंट प्लांटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.\nमहापौर नंदकुमार घोडेले यांचे भाषण सुरू असताना नमाजासाठी अजान सुरू होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना भाषण थांबविण्याच्या सूचना केल्या. त्याला अनुरसरून एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी भाषणात आदित्य यांचे कौतुक केले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, आम्ही कोणाला राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र देणे अयोग्य आहे.\nसरकारला जरी प्रश्न विचारला तर तो सरकारच्या विरोधातील प्रश्न असतो, तो देशाच्या विरोधात नसतो. त्याचा प्रश्न देशाविरोधात नसतो सरकारविरोधी असतो. जे देशासाठी काम करत असतील, त्या सगळ्यांना पाठबळ देणे आपले काम आहे. अनेक दिवसानंतर युतीच्या एकत्रित कार्यक्रमाला येता आले, याबाबत आनंद वाटत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.\nRelated tags : आदित्य ठाकरे राष्ट्रीय सरकार स्मार्ट सिटी\nज्या पक्षाची ताकद जास्त, त्याला अधिक जागा- शरद पवार\nभाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे- रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/shrigonda-corona-news/", "date_download": "2021-07-25T10:21:28Z", "digest": "sha1:OUVYPNTV3QA642HK24USNQSDFXPFC2XO", "length": 3278, "nlines": 69, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "shrigonda corona news – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\nराहुरीमध्ये रस्त्यावर फिरणारांपैकी दोघांना कोरोना\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nपाथर्डी – आयुष काढा आणि अर्सेनिक अल्बमचे वाटप\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nश्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटीव्ह\nविधानसभेचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतः जाहीर करत संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून\nअहमदनगर कोरोना संगमनेर सामाजिक\nसंगमनेरमधील आजच्या रुग्णसंख्येने धाकधूक वाढली, पुन्हा एकदा जिल्ह्यात संगमनेर पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगर कोरोना राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पठारभागातील “गरिबांचा कैवारी” जनार्दन आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marketmedia.in/vishant-and-ranjit-select-in-maharashtra-cricket-team/", "date_download": "2021-07-25T08:41:04Z", "digest": "sha1:LXTHUORFJW774DY4XMBDX4YJKQNTGIMJ", "length": 7604, "nlines": 83, "source_domain": "marketmedia.in", "title": "विशांत मोरे व रणजीत निकम यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड", "raw_content": "\nविशांत मोरे व रणजीत निकम यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड\nविशांत मोरे व रणजीत निकम यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड\nकोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू विशांत मोरे व रणजीत निकम यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\nविशांत मोरे याची यापुर्वी सन २०१५-१६ व २०१६-१७ यावर्षीदेखील महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. विशांत मोरेने यापुर्वी महाराष्ट्र १४,१५,१७,१९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. महाराष्ट्र २२ वर्षाखालील संघाचे कर्णधारपददेखील भुषविले आहे. तसेच सलग दोन वर्षे २५ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती. २०१६-१७ साली मुश्ताक अली व विजय हजारे स्पर्धा खेळला आहे. विशांत हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. विशांतची झोनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये कॅम्पमध्ये निवड झाली होती.तसेच नॅशनल किक्रेट अॅकॅडमीमध्येदेखील कॅम्पसाठी निवड झाली होती.\nरणजीत निकम २०१० पासून कोल्हापूर जिल्हा १६,१९,२३ व खुला गट संघातून खेळत आहे. सन २०१९-२० यावर्षी २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून खेळताना त्याने गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेश या संघांविरूध्द सलग तीन सामन्यात तीन शतके झळकावली. या कामगिरीच्या जोरावर गतवर्षी त्यांची महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. या कामगिरीच्या जोरावर तसेच या वर्षीच्या कॅम्पमध्ये व सराव सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\nमहाराष्ट्र संघ क गटात\nमहाराष्ट्र संघाचा क गटामध्ये समावेश आहे. या गटात गुजरात, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश, बडोदा, उत्तराखंड या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्���ाचे सर्व सामने वडोदरा, गुजरात येथे होणार आहेत\nमहास्वच्छता अभियानात ३टन कचरा व प्लॅस्टिक गोळा\nसमृद्ध साहित्याची लाभलेली परंपरा जपण्यासाठी वाचनकट्टा चळवळीची समाजाला गरज : खा.श्रीनिवास पाटील\nProf Dr Kiran Yashwant Shiralkar on पन्हाळा येथील बालग्रामला शैक्षणिक मार्गदर्शनासह खेळाचे साहित्य भेट\nNARESH VISHWAS PATIL on बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक\nAjitkumar Bhimrao Patil. on शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात\nSangita Narayan morbale on ‘आदिशक्तीचा जागर, स्त्रीचा सन्मान ‘ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAjitkumar Bhimrao Patil. on संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट\nमहाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्वाचे\nसुगीचे दिवस आणि …..\nघोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान\nमंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत\nआ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने महामार्गावरील ट्रक चालकांच्या जेवणाची सोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/block-the-way-of-bjp-against-the-municipal-council-which-is-under-the-control-of-the-authorities/", "date_download": "2021-07-25T09:57:29Z", "digest": "sha1:7H4TYO6T4M45VWMC3XZV37XGJK6YUD3J", "length": 15729, "nlines": 154, "source_domain": "mh20live.com", "title": "सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद विरोधात भाजपचा रास्ता रोको..आंदोलन – MH20 Live Network", "raw_content": "\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nHome/औरंगाबाद/सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद विरोधात भाजपचा रास्ता रोको..आंदोलन\nसत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद विरोधात भाजपचा रास्ता रोको..आंदोलन\nनगर परिषद प्रशासनाने अतिरेक केल्यास रुमण हाता��� घेऊ-सांडू पाटील\nसिल्लोड :नगर परिषद प्रशासनाणे भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या अधिकृत बांधकामावर अनधिकृतपणे बुलडोजर चालवीला आहे नगर परिषद प्रशासनाचा हा मनमानी कारभार सहन करणार नाही यापुढे जर हा मनमानी कारभार थांबविला नाही तर न .प च्या विरोधात हातात रुमण घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपचे माजी आ सांडू पाटील लोखंडे यांनी दिला.दि 12 शुक्रवार रोजी दुपारी सिल्लोड येथे न .प प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nवाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार\nरास्ता रोको आंदोलनामुळे तब्बल दिड तास रस्त्यावर वाहने रस्त्यावर अडकून पडली होती.यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना देण्यात येऊन सदरील प्रकारणाविरोधात शहर पोलीस ठाणे येथे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी तक्रार दिली.यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी,शहराध्यक्ष कमलेश कटारिया,सुनील मिरकर,मकरंद कोरडे,अशोक तायडे,मनोज मोरेल्लू यांनी केवळ भाजपा कार्यकर्ते हे सत्तार यांच्या विरोधात काम करीत असल्याने नगर परिषद प्रशासन हे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोलण्यावरून कार्यवाही करीत असल्याचा आरोप यावेळी केला..\nभारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आवाहन\nयावेळी किसान मोर्चाचे संजय डमाळे,पं. स. सदस्य अनिल खरात,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.प्रकाश नवाल,दादाराव आळणे, विष्णू काटकर, संतोष ठाकूर, शामराव आळणे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर राऊत,गणेश भूमकर, मयूर कुलकर्णी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष किशोर गवळे, शहराध्यक्ष अरुण राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष राजू गायकवाड, अमोल ढाकरे, मोतीराम मिसाळ, भाऊ गोमटे, नंदकुमार श्रीवास्तव, मधुकर जाधव, प्रकाश भोजवानी, वैभव स्नानसे, किरण शिरसाठ, योगेश सोनवणे, योगेश पवार,स्वप्नील शिनगारे, कृष्णा अहिरराव, उमेश सरोदे, पवन स्नानसे, आकाश खंडागळे, सुनील आरके, विजय माळकरी, सागर निकम, सुभाष साळवे, योगेश ढोरमरे, दयानंद संसारे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.\nदुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी गाडीला अचानक आग,गॅस सिलेंड��चा स्फोट मोठी हानी टळली\nभाजपा पदाधिकारी यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत नगर परिषद कार्यालय कडे जाण्याचा निर्णय घेताच पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले.पोलीस ठाण्यात समज देऊन सर्वांना सोडण्यात आले.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nपर्यटन विकासाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमोदी सरकार सत्तेत आल्यावर अमित शाह आणि निवडक उद्योगपतींची संपत्ती झपाट्याने वाढली\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1161386", "date_download": "2021-07-25T10:53:41Z", "digest": "sha1:KVLINNAJB4G22FSQ2Z7G237YBLVAIJKO", "length": 2884, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मार्टिन गुप्टिल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मार्टिन गुप्टिल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:२०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n२३ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n२३:४७, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०२:२०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n{{न्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११}}\n[[वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|गुप्टिल, मार्टिन]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://timesofmarathi.com/mushrif-should-take-this-question-seriously-realizing-that-he-is-a-minister-of-state/", "date_download": "2021-07-25T08:18:12Z", "digest": "sha1:XATADFBG5YRUPJAEJZEW4C2LRHDTV2DL", "length": 8102, "nlines": 108, "source_domain": "timesofmarathi.com", "title": "“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं - Times Of Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra “आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं\n“आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवत मुश्रीफांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पहावं\nकोल्हापूर | जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून खरीप हंगामात 158 टक्के पिक कर्जवाटप करण्यात आले आहेत. हे नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे .भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला की राज्यातील राष्ट्रीय बँकांच्या थकित कर्ज कडे सुद्धा लक्ष द्यावे.\nभाजपने नुकतच कर्जमाफी प्रश्नावरून आंदोलन हाती घेतलं आहे .चंद्रकांत पाटलांनी पत्र��ातून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तून का वगळण्यात आलं असा सुद्धा प्रश्न विचारला आहे.\nराज्यातील अद्याप थकीत व कर्जमाफी स पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 14 जिल्हा मध्यवर्ती या बँकांनी कर्ज वाटप केलेले नाही आपण या राज्याचे मंत्री आहोत याचं भान ठेवून या प्रश्नाकडे आपण जरा गांभीर्याने पहावे असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले\nत्याचबरोबर खरीपाची कामे वेगाने सुरू झालेली आहेत .राज्यात वेळेवर सुद्धा पाऊस झालेला आहे. परंतु पीक कर्जाविषयी सगळच खोळंबल झाला आहे .अशी टीका सुद्धा चंद्रकांत पाटलांनी आपल्या पत्रकातून केली\nठाणे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने 30 जून पर्यंत कडक लॉक डाउन….\n64 एन्काऊंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या….\nमास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू…500 ते 1000 रुपये पर्यंत दंड…\nPrevious articleठाणे शहरात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने 30 जून पर्यंत कडक लॉक डाउन….\nNext articleचीनच्या वादानंतर ही लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास….\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’\nमुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार\nकोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार\nसंभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन\nजळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस\nशरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत\nकेंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक\nदरवर्षी 6 जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा होणार...\nखासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8-6-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE-14-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T08:51:52Z", "digest": "sha1:RSQOPB2OTII3NGD5YSVW22A6WHIGK2AR", "length": 14312, "nlines": 127, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "विकसकांसाठी आयओएस 6 बीटा 14 मध्ये नवीन काय आहे? | आयफोन बातम्या", "raw_content": "\nविकसकांसाठी आयओएस 6 बीटा 14 मध्ये नवीन काय आहे\nपरी गोन्झालेझ | | iOS 14, आमच्या विषयी\nहळूहळू आम्ही नवीन Appleपल ऑपरेटिंग सिस्टमच्या चाचणी प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यावर पोहोचत आहोत. विकसकांचे आभार, बिग Appleपल अंतिम आवृत्तीच्या जवळ असलेल्या ऑपरेटिंग सिस्टमची सर्व माहिती पॉलिश करू शकतो. अंतिम प्रक्षेपण आयफोन 12 च्या लॉन्च बरोबर असेल तर बहुधा सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीस. काही दिवसांपूर्वी हे लाँच केले गेले विकसकांसाठी iOS 6 बीटा 14 काही स्वारस्यपूर्ण बातम्यांसह, बग सुधारणा आणि सर्व डिव्हाइसवरील कार्यक्षमतेसह वाढ.\nआम्ही आयओएस 6 च्या बीटा 14 वर पोहोचलो: बातमी\nमी लेखाच्या सुरूवातीला नमूद केल्याप्रमाणे, Appleपलने काही दिवसांपूर्वी आयओएस आणि आयपॅडओएस 14 चा सहावा बीटा लॉन्च केला. प्रथम बीटा 22 जून रोजी आला आणि तेव्हापासून Appleपलने विकसकांना ऑफर केलेल्या प्रत्येक आवृत्तीमध्ये ही बातमी चालू आहे. . यावेळी ते कमी होणार नव्हते आणि आमच्याकडे लहान नवीन कार्ये आणि निराकरणे आहेत जी आयओएस आणि आयपॅडओएसला अधिक परिष्कृत आणि अष्टपैलू प्रणाली बनवतात. आम्ही त्यांच्यावर टिप्पणी करणार आहोतः\nMapsपल नकाशे मध्ये मुख्यपृष्ठ स्क्रीनवर: इतर अनुप्रयोगांप्रमाणेच, एकदा आम्ही बीटा नंतर प्रथमच Mapsपल नकाशे अॅप सुरू केल्यावर, अनुप्रयोगात iOS 14 च्या बातमीसह एक स्क्रीन प्रदर्शित होईल. हे लक्षात ठेवले पाहिजे की आयपॅडओएस आणि आयओएस 14 मधील मुख्य नवीनता म्हणजे सायकल नेव्हिगेशन, मार्गदर्शकांचे आगमन आणि स्पीड कॅमेर्‍याचा इशारा.\nMapsपल नकाशे मध्ये स्वतःची रेटिंग सिस्टमः काल मी या नवीनतेबद्दल बोलत होतो. Appleपलला आस्थापने व ठिकाणांची मते आणि आढावा देण्यासाठी येल्प किंवा फोरस्क्वेअर यासारख्या तृतीय-पक्ष कंपन्या अवलंबून राहणे थांबवायचे आहे. हे करण्यासाठी, त्याने रेटिंग सिस्टम अंमलात आणले आहे जी आत्तासाठी बीटामधील केवळ निवडलेल्या आणि लहान लोकांसाठी उपलब्ध आहे.\nघड्याळातील वेळ निवडकर्ता: आधीपासूनच मागील बीटामध्ये Appleपलने आयओएस नेहमीप्रमाणे आम्हाला नंबरची स्लायडर परत दिली. तथापि, या निमित्ताने बॉक्सला पिवळ्या ओळीने गोल केले जाते जे सूचित करते की तास आणि मिनिट असलेल्या बॉक्समध्ये बदल होऊ शकतो.\nएअरपॉड्स प्रो स्थानिक स्थानिक ऑडिओ: स्पेसिअल ऑडिओ फंक्शन द���खील ibilityक्सेसीबीलिटी पर्यायांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. हे फंक्शन आपल्याला एअरपॉड्स प्रो मध्ये उपलब्ध हा मोड सक्रिय करण्यास अनुमती देते.आमच्या डोक्यावर फिरतेवेळी आयफोन वरून एअरपॉड्समध्ये प्रसारित केलेला ऑडिओ सुधारित केला जात नाही हे टाळण्यापासून विसर्जित करण्याच्या अनुभवात भाग घेण्यास हे काय परवानगी देते. वैशिष्ट्य समाविष्ट केले असले तरी ते अद्याप कार्यशील नाही.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » iOS » iOS 14 » विकसकांसाठी आयओएस 6 बीटा 14 मध्ये नवीन काय आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n3 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमाझ्यासाठी हे आश्चर्यकारक वाटले की अद्याप कोणीही कुतूहलपूर्ण काल्पनिकतेबद्दल बोलत नाही.\nचार्जिंग पूर्ण झाल्यावर आता वायरलेस चार्जर्स (सुसंगत) लीड रंग बदलतात.\nहे माझ्यापेक्षा कोणी पाहिले नाही. ‍♂️\nनकाशांमध्ये रडारच्या पर्यायाबद्दल गुड मॉर्निंग चर्चा आहे पण मला ते स्पेनमध्ये कुठेही दिसत नाही की ते उपलब्ध होणार नाही\nFomero23 यांना प्रत्युत्तर द्या\nही नवीनता स्पेनमध्ये उपलब्ध नाही. जोपर्यंत आम्ही याची पुष्टी केली नाही. लक्षात ठेवा की हे कार्य ट्रॅफिक लाइट्स आणि रडारमधील कॅमेरा संदर्भित आहे. सर्व शुभेच्छा.\nGelngel González यांना प्रत्युत्तर द्या\nचाचणीमध्ये YouTube चे फ्लोटिंग स्क्रीन व्हिडिओ वैशिष्ट्य\nसामायिक दस्तऐवज संपादन चांगले नोट्स 5 वर येते\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sharad-pawar", "date_download": "2021-07-25T10:18:19Z", "digest": "sha1:DKSFU6DUGRXXSX2O4S26B4G2BGCWTI4L", "length": 4817, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nmahad landslide महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची 'ही' महत्वाची सूचना\nJayant Patil: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय; राष्ट्रवादीने केले स्पष्ट\nSharad Pawar: शरद पवारांची 'सह्याद्री'वर बैठक; सरकारला केली 'ही' महत्त्वाची सूचना\nNarendra Modi - Sharad Pawar | नरेंद्र मोदी-शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली\nSharad Pawar: शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तातडीच्या बैठकीचं कारण काय\n'किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा...'\nEknath Khadse: एकनाथ खडसेंनी घेतला शरद पवारांचा सल्ला; 'सह्याद्री'त नेमकं काय शिजलं\nशरद पवारांबाबत 'या' बातम्या पेरल्या गेल्या; राष्ट्रवादीने केले स्पष्ट\nपवार-मोदी भेट: गैरसमज टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं केला महत्त्वाचा खुलासा\nNawab Malik: भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते नवाब मलिक यांनी दिलं नदीचं उदाहरण\nSanjay Raut: शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार; संजय राऊत यांनी केले मोठे विधान\nपवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काँग्रेसच्या स्वबळावर चर्चा\n... म्हणून काँग्रेसची स्वबळाची तयारी; नाना पटोलेंचा पुन्हा इशारा\nराष्ट्रपतीपदाची चर्चा; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.updatesofmaharashtra.com/india/beed-news-janmadatyanna-kathine-marhan/", "date_download": "2021-07-25T09:30:50Z", "digest": "sha1:3XTQMR3D4H4LIBKC6D2XYML5ZBU7PBDN", "length": 8169, "nlines": 108, "source_domain": "www.updatesofmaharashtra.com", "title": "Beed News: जन्मदात्यांना काठीने मारहाण - Updates Of Maharashtra", "raw_content": "\nBeed News: जन्मदात्यांना काठीने मारहाण\nBeed News: वडिलांचे Father ऋण व्यक्त करण्याचा (Beed News) आज दिवस म्हणून फादर्स डे संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना, Beed News, दुसरीकडे मात्र बीडमधील Beed घाटशिळ Ghatshil पारगाव Pargaon गावातील मुलगा आपल्या आई- वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल Viral झाला आहे. The son beats his mother and father\nयामध्ये गंभीर बाब म्हणजे, या बेदम मारहाणीत जन्मदात्या आईचा मृत्यू झाला असून, वडील नगर Nagar येथील रुग्णालयात Hospital उपचार सुरु आहे. (Beed News) या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Beed News) बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव गावातील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई- वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान, काठीने बेदम मारहाण केली.\nविशेषबाब म्हणजे, मारहाण करत असतानाचे व्हिडिओ Video गावातीलच एका अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड Record केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर Social media व्हायरल झाल्याने, घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर दिसून आला आहे. या संदर्भाने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. The son beats his mother and father\nमारहाण करताना थांबवण्यासाठी केलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता, म्हणून लोकं तिकडे जात नव्हते. झालेल्या मारहाणीत बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे, आणि वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Beed News) आजच्या दिवशी जागतिक फादर्स डे निमित्त देशभरात वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल जात. आई- वडिलांना काठीने मारहाण करताना मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत झाल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.\nया प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘व्हायरल झालेल्या व्हिडीओची तात्काळ चौकशी करून, योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार संतापजनक आहे. ‘आई- वडिलांना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणाऱ्या नराधमांवर कारवाई करा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. (Beed News) पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आई- वडिलांना लाठी काठीने बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. The son beats his mother and father\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/tag/karjat-namdev-raut/", "date_download": "2021-07-25T09:06:53Z", "digest": "sha1:BBQ3HBANYWRY5IZHDYHWVJ44FS6DZW5D", "length": 3265, "nlines": 68, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "karjat namdev raut – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\nपारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nसंगमनेर – रंगकर्मी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन\nआता प्रवरेची रसद कर्जतला पुरवली जाणार – खा.डॉ.सुजय विखेंचे आश्वासन\nसंगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/bhima-koregaon-case-surendra-gadling-computer-was-hacked-into-a-criminal-e-mail-128674694.html", "date_download": "2021-07-25T09:18:09Z", "digest": "sha1:ELYB7PERZEJT4RV5ESDYH7XV6XXAEHM4", "length": 4604, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bhima koregaon case Surendra Gadling computer was hacked into a criminal e-mail | सुरेंद्र गडलिंग यांचा संगणक हॅक करून टाकले होते गुन्हेगारी ई-मेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभीमा कोरेगाव प्रकरण:सुरेंद्र गडलिंग यांचा संगणक हॅक करून टाकले होते गुन्हेगारी ई-मेल\nपुण्यात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले मानव अधिकार कार्यकर्ते अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा संगणक हॅक करून त्यांना आरोपी ठरवण्यासाठी काही गुन्हेगारी प्रकारचे मेल टाकण्यात आले होते. रोना विल्सन यांच्या संगणकात असेच पुरावे टाकणाऱ्या हॅकरनेच हा प्रकार केला होता. अमेरिकेतील एका आघाडीच्या दैनिकाने हा दावा केला आहे.\nअमेरिकेतील मॅसाच्युएटस््स्थित डिजिटल न्यायवैद्यक कंपनी आर्सेनल कन्सल्टिंगच्या मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. बचाव पक्षांच्या वतीने ही तपासणी करण्यात आली होती. हे संगणक हॅक करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मालवेअर टाकण्यात आला होता आणि एनआयने हेच पुरावे आरोप लावण्यासाठी आधार मानले, असे अहवालात नमूद आहे. दरम्यान, एनआय��चे प्रवक्ते जय रॉय यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत आर्सेनलच्या या अहवालाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.\nसोनिया गांधींसह दहा नेत्यांचे राष्ट्रपतींना पत्र\nभीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व फादर स्टेन स्वामी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्युप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दहा विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43297412", "date_download": "2021-07-25T11:00:36Z", "digest": "sha1:WFFR46FAUSQ45Y6KUXUXVT4QFMWCVL5K", "length": 14095, "nlines": 112, "source_domain": "www.bbc.com", "title": "राम मंदिर ते तालिबान: श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित 5 मोठे वाद - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nराम मंदिर ते तालिबान: श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित 5 मोठे वाद\nअपडेटेड 8 मार्च 2019\nअयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी तीन मध्यस्थांची नियक्ती केली आहे. निवृत्त न्यायाधीश खफीफुल्लाह यांच्या अध्यक्षतेखाल नेमलेल्या या समितीमध्ये श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचाही समावेश आहे.\nगरज भासल्यास या समितीमध्ये आणखी सदस्यांचा समावेश करता येऊ शकतो, असंह सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.\n'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी या आधीही अयोध्या प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली होती. अयोध्या प्रश्न सुटला नाही तर भारताचा सीरिया होईल, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आधी केलं होतं.\nमार्च 2018 मध्ये NDTVशी बोलताना ते म्हणाले होते, \"जर न्यायालयानं सांगितलं की या जागेवर बाबरी मशीद होती, तर लोक ते मान्य करतील का 500 वर्षांपासून मंदिराची लढाई लढणाऱ्या बहुसंख्यासाठी ही कडू गोळी सारखं असेल. अशा परिस्थितीमध्ये हिंसाचार होऊ शकतो. मुस्लिमांसाठी हे श्रद्धास्थळ नाही. मुस्लिमांनी सद्भावनेतून ही जागा सोडून द्यावी.\"\nअयोध्या वाद मध्यस्थीनं सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नेमली 3 सदस्यीय समिती\nश्री श्री रविशंकर यांना राम मंदिरात इतका रस का\nपण वादग्रस्त विधान करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. याआधीही ते काही न काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.\n1. यमुनेच्या काठी कार्यक्रम\nत्यांच्याबद्दलचा पहिला मोठा वाद झाला तो दिल्लीत यमुनेच्या काठावर त्यांनी आयोजित केलेल्या वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमुळे. राष्ट्रीय हरित लवादानं या कार्यक्रमामुळे यमुनेच्या काठाचं नुकसान झाल्याचा निवाडा देत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला दंड ठोठवला.\nमार्च 2016मध्ये राष्ट्रीय हरित लवादानं अटींसह या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. पण आर्ट ऑफ लिव्हिंगने हा दंड भरला नाही.\nराष्ट्रीय हरीत लवादाच्या तज्ज्ञांच्या अहवालात पर्यावरणाचं न भरून येणारं नुकसान झाल्याचं म्हटलं होतं.\n2. 'तालिबानशी बातचीत व्हावी'\nसहा वर्षांपूर्वी त्यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं आश्रमाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी बीबीसीशी बोलताना ते तालिबान आणि इतर जहालवादी संघटनांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.\nते म्हणाले होते, \"कोणत्या ना कोणत्या मार्गानं लोकांमधलं अंतर कमी झाला पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे. मला शांती आणि सुखाची नवी लाट यावी असं वाटतं.\"\nश्री श्री रविशंकर यांनी समलैंगिकतेवर केलेल्या विधानामुळे ही वाद झाला होता. समलैंगिकता ही अशी प्रवृत्ती आहे जी नंतर बदलता येते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.\n4. 'अध्यत्माच्या अभावाने आत्महत्या'\nएप्रिल 2017मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर वक्तव्य केलं होतं. आध्यात्माच्या कमतरतेमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं ते बोलले होते.\n5. मलालाबाबत वादग्रस्त विधान\nपाकिस्तानातील विद्यार्थिनी मलाला युसफझाई यांना मिळालेल्या नोबेल शांती पुरस्कारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मलाला यांनी शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा असं कोणतंही काम केलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.\n‘हो मी नागा आहे आणि याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही’\nनिवडणुकीनंतर त्रिपुरात का उसळली आहे हिंसा\nOscars 2018 : पुरस्कारप्राप्त 'शेप ऑफ वॉटर'ची कथा काय आहे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n'कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही'- चिपळूण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nस्वच्छता कर्मचारी ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचा आशा कंडारांचा प्रेरणादायी प्रवास\nउदारीकरणानंतर भारतीय अर्थव्��वस्थेमध्ये झाले हे सकारात्मक बदल\nमुंबईत लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरे यांच्याकडून अपघाताची पाहणी\nज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल - उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्रातल्या पूर आणि दरडीमागची कारणं काय आपलं नेमकं काय चुकतंय\nव्हीडिओ, कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय\nपुराने केली नागरिकांची वाताहत, बचावकार्य कसं सुरू आहे\nमहाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 24 तासात 57 जणांचा मृत्यू\nव्हीडिओ, लोककलेच्या प्रसारासाठी धडपडणारा लावणी नर्तक राज मिस्त्री, वेळ 4,35\n#गावाकडचीगोष्ट: वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी\nब्राझील आणि भारतादरम्यानचा वादग्रस्त करार अखेर रद्द\n'चिखलात गेलेले संसार आणि न थांबणारे अश्रू' - चिपळूण डायरी\nएका अभिनव प्रयोगामुळे या लहान शहरातून कोव्हिड-19 असा झाला हद्दपार\nकोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर\nकोव्हिड-19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉ. के. के. अग्रवाल यांचा मृत्यू का झाला\nशेवटचा अपडेट: 20 मे 2021\nकोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं\nलशीचा दुष्परिणाम : माझा अनुभव कसा होता त्या परिणामांचा अर्थ काय\nसद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू\nशेवटचा अपडेट: 19 फेब्रुवारी 2021\nअरब देशांमधल्या 'कामसूत्रा'बद्दल तुम्हाला माहिती आहे का\nभारतात कोणत्या लशी दिल्या जातात कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, कोव्होव्हॅक्स लशींची वैशिष्ट्यं काय\nकोव्हिडमधून बरं झाल्यानंतर कधी लस घ्यावी\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4619721507821095002&title=Shreepad%20Vallabh&SectionId=4811151065704897796&SectionName=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%20%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-07-25T10:06:46Z", "digest": "sha1:TVBK7QAQ2HGV5XTCV5PRJ7L2WEEA2T2D", "length": 10379, "nlines": 73, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्रीपाद वल्लभ", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\nश्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे.\nविजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यवनांच्या आक्रमणाला यशस्वीपणे थोपवून हिंदू धर्मरक्षणासाठी हिंदू साम्राज्याची स्थापना करणे, हा मोठा चमत्कारच त्यांनी केला आहे.\nया चरित्रात श्रीपादांचा जन्म, मुंज, अनेगुंडीचा महायज्ञ, इस्लामी जन्भासुर अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. त्यानंतर माधव हरिहर बुक्क भेटीसह विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना असे टप्पे येतात. माधव म्हणजेच विज्ञारण्यस्वामी. श्रीपादांनी त्यांना शृंगेरी पीठाचे शंकराचार्य केले. श्रीपादांबरोबरच त्यांचेही कर्तृत्व समजते.\nप्रकाशक : मृदगंधा प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIBOIधार्मिकश्रीपाद वल्लभShreepad Vallabhमृदगंधा प्रकाशनपुस्तक परिचयDnyaneshwar Kulkarniआध्यात्मिकज्ञानेश्वर कुलकर्णी\nकुंडलिनी शक्ती योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो.\nभावार्थ श्रीगुरुचरित्र आपल्याकडील विविध संप्रदायांत दत्तसंप्रदायाला मोठे महत्त्व आहे. या संप्रदायात श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, जनार्दनस्वामी यांसारखे थोर पुरुष होऊन गेले. अध्यात्म व धर्मरक्षणाचे कार्य त्यांनी केले. ही परंपरा पुढे माणिकप्रभू, अक्कलकोटचे स्वामी आणि टेंबे स्वामी महाराज या दत्तभक्तांनी पुढे चालविली या सर्वांनी दत्त महाराजांची उपासना केली\nदेवमाळ देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.\nविसावा समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मंजिरी श. धूपकार यांनी लिहिलेली ही चरित���रातील ठळक प्रसंगांसह बारकावेही त्यांनी टिपले आहेत. नारायण ते रामदास ते समर्थ असा हा प्रवास आहे. या प्रवासातील वाटावळणे, ऐतिहासिक घटना, प्रसंग आदींची त्यांनी गुंफण केली आहे. रामदासस्वामींची जडणघडण कशी झाली हे त्यांतून समजते\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून्ससाठी ‘लोरिएल’तर्फे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर\nरेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार\nरोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\n‘सोलवूड व्हेंचर’च्या भव्य दालनाचा शुभारंभ\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/21-injured-as-pickup-overturns-on-muthalane-satewadi-road-ahemadnagar-news", "date_download": "2021-07-25T10:39:42Z", "digest": "sha1:YDCNBTNB73TVSLOTFF27WYICR24FTDHT", "length": 6354, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पिकअप उलटून २१ मजूर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक", "raw_content": "\nपिकअप उलटून २१ मजूर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक\nअकोले (जि. नगर) : मुथाळणे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मुथाळणे-सातेवाडी मार्गावर येसरठाव शिवारातील तीव्र उतारावर आज (रविवार) सकाळी पिकअप उलटला. या अपघातात पिकअपमधील ५५ पैकी २१ शेतमजूर जखमी झाले. या प्रकरणी वंदना भीमा दिघे (रा. सातेवाडी, ता. अकोले ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक ठका लक्ष्मण कचरे (रा. पळसुंदे, ता. अकोले) याच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (21 injured as pickup overturns on Muthalane-Satewadi road)\nअपघातात पार्वती मुठे, हिराबाई बुळे, कोंडाबाई मुठे, राहिबाई मुठे, सुनीता दिघे, सविता दिघे, भामाबाई मुठे, भामाबाई दिघे, शोभा मुठे, वंदना दिघे, जयवंताबाई दिघे, राजू मुठे, उषा मुठे, प्रतिमा मुळे, सीताबाई मुठे, जनाबाई मुठे, ताराबाई मुठे, लता पारधी, अनिता मुठे, सुनीता मुठे, वनिता मुठे हे शेतमजूर जखमी झाले.\nतालुक्यातील आदिवासी भागातील सातेवाडी, खेतेवाडी, पळसुंदे व इतर वस्त्यांवरील शेतमजूर जुन्नर तालुक्यातील उदापूर, बनकर फाटा येथे शेतमजुरीसाठी जातात. रविवारी सकाळी साडेसहा वाजता सातेवाडीहून हे मजूर पिकअपने (एमएच- १४ एएच- ९२८१) मजुरीसाठी जात होते. पिकअप मुथाळणे गावाच्या हद्दीतील चढ चढत असताना तिच्यात बिघाड झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला. त्यातील २१ मजूर जखमी झाले. त्यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉ. यादव शिखरे यांनी जखमीवर उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.\nहेही वाचा: राज्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ : डॉ. सुजय विखे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/indian-big-bull-to-invest-in-airline-company-soon-nrsr-154354/", "date_download": "2021-07-25T08:37:12Z", "digest": "sha1:6D4CTVLJIQ7DN62ZGLT4WAPQPAIMAHHB", "length": 13600, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "indian big bull to invest in airline company soon nrsr | राकेश झुनझुनवाला नव्या एअरलाईन्समध्ये करणार गुंतवणूक, कंपनीचं 'हे' ठेवणार नाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n'बिग बुल'ची आकाश भरारीराकेश झुनझुनवाला नव्या एअरलाईन्समध्ये करणार गुंतवणूक, कंपनीचं ‘हे’ ठेवणार नाव\nशेअर बाजारात ‘बिग बुल’ (Big Bull) अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नव्या एअरलाईन्समध्ये ग���ंतवणूक (investment) करण्याचा निर्णय घेतला आहे. एका परदेशी गुंतवणूकदारासोबत (Foreign investor) त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.\nमुंबई : भारत आणि विमान कंपनी (airline) हे आतापर्यंत कधीही फायद्याचं न ठरणारं गणित जुळवण्यासाठी आता आणखी एक मोठं नाव पुढं येत असल्याचं दिसत आहे. शेअर बाजारात ‘बिग बुल’ (Big Bull) अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नव्या एअरलाईन्समध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा निर्णय घेतला आहे. एका परदेशी गुंतवणूकदारासोबत (Foreign investor) त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.\nगर्लफ्रेंडची समजूत काढण्यासाठी तो प्रेमवीर बनला वीरू, त्या ड्राम्यामुळे सगळ्यांनाच भरली धडकी\nलवकरच ही बोलणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होईल. या योजनेत राकेश झुनझुनवाला सुमारे २६० कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांसाठी आव्हान ठरलेल्या या उद्योगाला फायदेशीर मॉडेल देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांच्या उपस्थितीत ही बोलणी सुरू आहेत. त्याला अंतिम स्वरूप आल्यानंतर देशांतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.\nया कंपनीला आकाश असं नाव देण्यात येण्याची शक्यता आहे. प्राथमिक बोलणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी या पुढील वर्षाअखेरपर्यंत संपतील, असं सांगण्यात आलं आहे. या प्रक्रियेची सुरुवात एनओसी मिळवण्याच्या प्रक्रियेपासून होणार आहे. किंगफिशर एअरलाईन्स, जेट एअरवेज यासारख्या बड्या कंपन्या या व्यवसायात आल्यानंतर छोट्या कंपन्यांनीदेखील त्यासाठीची तयारी सुरू केल्याचं चित्र दिसत होतं. आता देशातील उद्योजक या व्यवसायत पैसा गुंतवण्याचा विचार करत असून ही सकारात्मक गोष्ट असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/get-ready-for-the-third-wave-of-corona-says-dattatray-bharane-nrka-147449/", "date_download": "2021-07-25T09:47:32Z", "digest": "sha1:WETRVBQNMPIBWS4QL5CR2PDML7AMNZRD", "length": 15427, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Get ready for the third wave of corona says dattatray bharane NRKA | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा : पालकमंत्री भरणे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\nसरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्या, खासदार कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nसोलापूरकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा : पालकमंत्री भरणे\nसोलापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अश�� सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. काही वैद्यकिय अहवालानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. युरोपातील काही देशात रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांनी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी करावी, असेही ते म्हणाले.\nजिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी भरणे यांनी आज बैठक घेतली. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.\nभरणे यांनी बैठकीच्या प्रारंभी शहर आणि ग्रामीण भागातील कोविड विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या स्थितीबाबत माहिती घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.\nते म्हणाले, तिसऱ्या लाटेत बालकांना जास्त लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बालकांची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि खासगी डॉक्टरांची मदत घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी. त्यासाठी आवश्यक असणारी औषधे, इंजेक्शन, आयसीयू यंत्रणा आदीबाबत आढावा घेऊन योग्य ती तयारी करावी, अशा सूचना भरणे यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात अद्याप कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.\nमाझं मुलं, माझी जबाबदारी घडीपुस्तिकेचे प्रकाशन\nतिसऱ्या लाटेचा धोका बालकांना असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पालक आणि मुलांना जागृतीबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने ‘माझे मुलं, माझी जबाबदारी’ आणि ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ ही घडीपुस्तिका तयार केली आहे. घडीपुस्तिकेचे प्रकाशन भरणे यांच्या हस्ते झाले.\nया पुस्तिकेत मुलांची काय आणि कशी काळजी घ्यावी, ताप आला तर त्वरित दवाखान्यात जाऊन निदान करा. मास्क, लहान मुलांचा आहार, विलगीकरण, काय करावे आणि काय करू नये याविषयीची माहिती यात देण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणं दिसताच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढोले, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जावेद शेख, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2020/09/blog-post_97.html", "date_download": "2021-07-25T08:50:40Z", "digest": "sha1:OAOQULMZEPI65IIJ7UNS7DAWZQPWYNMR", "length": 4776, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अण्णा नगरकर यांचे निधन", "raw_content": "\nHomeCity अण्णा नगरकर यांचे निधन\nअण्णा नगरकर यांचे निधन\nअहमदनगर, दि.10 - नगर येथील रहिवासी रंगनाथ उर्फ अण्णा दत्तात्रय नगरकर ( नेप्तीकर) वय वर्ष 85 यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. शहरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट उमेश नगरकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nअण्णा नगरकर हे मूळचे नेप्ती येथील आहे, प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे .काल सायंकाळी च्या सुमाराला त्यांना अचानक पणे त्रास सुरू झाला त्यांना येथील खासगी रुग्णालयांमध्ये नेले असता तेथे त्यांचे निधन झाले.\nअत्यंत मनमिळाऊ स्वभाव तसेच धार्मिक कार्याची आवड त्यांना होती सनातन धर्म सभेच्या माध्यमातून अनेक धार्मिक कार्यामध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे तसेच शहरातील अनेक धार्मिक कार्यामध्ये ते अग्रेसर होते ,शेती व्यवसाय त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळला, प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nसेवेतून निलंबित झालेल्या कर्मचा-यांना मिळणार दिलासा ; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल\nसागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार\nचिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ \nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/health/article/suffering-from-joints-problems-with-age-read-to-know-how-to-keep-joints-fit-and-fine/317603", "date_download": "2021-07-25T10:19:50Z", "digest": "sha1:Q6S7UUW45CYRVBISAV5EQHOTM2ZQQMQQ", "length": 12546, "nlines": 91, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " वाढत्या वयासोबत का होतात सांध्याच्या समस्या? जाणून घ्या कसे ठेवाल आपले सांधे तंदुरुस्त आणि मजबूत, Suffering from joints problems with age? Read to know how to keep joints fit and fine", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nवाढत्या वयासोबत का होते सांधेदुखी जाणून घ्या कसे ठेवाल आपले सांधे मजबूत\nप्रत्येकालाच वाटते की त्याने संपूर्ण आयुष्य तंदुरुस्त राहावे. पण असे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच हे शक्य नाही. अनेकदा वाढत्या वयाबरोबर अनेक आजार शरीराला ग्रासून टाकतात.\nवाढत्या वयासोबत का होतात सांध्याच्या समस्या जाणून घ्या कसे ठेवाल आपले सांधे तंदुरुस्त आणि मजबूत (प्रातिनिधीक फोटो) |  फोटो सौजन्य: BCCL\nमानवी शरीरात सांध्यांमध्ये एक विशिष्ट द्रवपदार्थ असतो\nसांध्यांसोबतच मांसपेशींवर लक्ष देणेही गरजेचे असते\nआपल्या दैनंदिन आयुष्यात व्यायामाचा समावेश करा\nवाढत्या वयाबरोबर (Growing age) अनेक आजार शरीराला ग्रासून (health issues) टाकतात. सांध्यांचे दुखणे (joint pain) हे यापैकी सर्वात वेदनादायक असते. अनेकदा ही समस्या कमी वयापासूनच त्रास देऊ लागते. मानवी शरीरात (human body) अनेक प्रकारची हाडे (various bones) असतात जी एका विशिष्ट ठिकाणी एकमेकांना जोडलेली (joined on specific spots) असतात. या जागांना आपण सांधे (body joints) म्हणतो. हे सांधे शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी (bodily movements) मदत करतात. आपल्या दैनंदिन जीवनातील पळणे (running), व्यायाम करणे (exercising) अशा गोष्टी आपण या सांध्यांमुळेच सहजपणे करू शकतो.\nवाढत्या वयासोबत उद्भवते सांध्यांचे दुखणे\nवाढत्या वयासोबत आपल्याला सांध्यांच्या समस्या चालू होऊ शकतात. या सांध्यांमध्ये एक चिकट द्रवपदार्थ असतो. वाढत्या वयासोबत हा द्रवपदार्थ कमी कमी होऊ लागतो. यामुळे सामान्यतः उठता-बसताना आणि चालताना त्रास होतो. सोबतच सांधेदुखीही चालू होते. पण जर आपण कमी वयापासूनच याची काळजी घेतली तर सांधे मजबूत ठेवता येतात.\nकसे ठेवाल आपले सांधे तंदुरुस्त\nसांध्यांचे आरोग्य राखण्यासाठी आपण चार उपाय करू शकता. जास्तीत जास्त पायी चालणे किंवा पळणे यासोबतच सांध्यांच्या आरोग्यासाठी व्यायामही अत्यंत गरजेचा आहे. तसेच आपल्याला मांसपेशींचीही काळजी घ्यावी लागते. जर आपण या गोष्टींवर नियमित लक्ष दिले तर आपल्याला सांध्यांच्या समस्या टाळता येतील. हे चार उपाय आपल्यासाठी सहाय्यक ठरू शकतात.\nयामुळे मांसपेशी मजबूत होतात. अशा व्यायामाने सांधेही चांगले राहतात आणि सांधेदुखीही कमी होते. या प्रशिक्षणात सुरुवातील हलके वजन उचलण्यास सुरुवात करावी आणि हळूहळू वजन वाढवत न्यावे. मांसपेशींमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी वजन उचलण्याची पद्धत योग्य आहे याची खात्री करून घ्या.\n2. खेळण्यावर लक्ष द्या\nसायकलिंग आणि पोहणे यासारखे व्यायामही सांध्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. बास्केटबॉल किंवा टेनिससारखे खेळही आपण खेळू शकता. यामुळे मांसपेशी आणि सांधे मजबूत राहतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम असते. जर आपण अशा काही खेळांचा समावेश आपल्या दिनचर्येत केला तर आपण मानसिकदृष्ट्याही आरोग्यपूर्ण राहाल.\n3. हृदयाशी संबंधित व्यायाम\nहृदयाशी संबंधित व्यायामांनी (कार्डिओ एक्सरसाईझ) आपल्या हृदयासोबतच फुफ्फुसेही चांगली राहतात. तसेच हे आपल्या सांध्यांसाठीही चांगले असतात. जॉगिंग किंवा पळण्याने चांगला प्रभाव पडतो. दोरीच्या उड्या मारल्याने हृदयासोबतच सांधेही चांगले राहतात. पण आधीपासूनच सांधेदुखी असलेल्यांनी हे व्यायाम करू नयेत. त्यांचा त्रास वाढू शकतो.\nअनेक लोक स्ट्रेचिंगकडे फक्त वॉर्मअप म्हणून पाहतात. पण ते यापेक्षा अधिक काम करते. जर आपण कोणताही व्यायाम करत नसाल तर स्ट्रेचिंग आपल्या सांध्यांना चांगले राखू शकते. सोबतच आपले शरीर लवचिक आणि मांसपेशी मजबूत करते.\nसतत भूक लागते का हे पदार्थ तुमची भूक करतील कंट्रोल\nजादुई फायदे असलेले कापराचे तेल\nशेंगदाण्याचे बटर खा, कोलेस्टेरॉलची चिंता विसरा\nफक्त आपण सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यायामाचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात अवश्य करा.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nCorona Vaccination: पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ\nCovaxin: कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या स्वदेशी 'कोव्हॅक्सिन' लसीला भारतात मान्यता\nCorona Vaccine free: संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार\nCovid-19 Vaccine: ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला भारतात मान्यता\nCorona Vaccination: २ जानेवारीपासून देशभरातील सर्व राज्यांत लसीकरणाचं 'ड्राय रन', पाहा कसे होणार हे ड्राय रन\nकुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nपेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिरच\nमन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी\n'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टला लागू\nदेशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/swaraj/swaraj-735-fe-35010/41360/", "date_download": "2021-07-25T10:16:28Z", "digest": "sha1:EWP72TYNCEFFS3T63GN2QIRIV2K34ZDM", "length": 23083, "nlines": 252, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले स्वराज 735 FE ट्रॅक्टर, 2000 मॉडेल (टीजेएन41360) विक्रीसाठी येथे नाशिक, महाराष्ट्र- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ���्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: स्वराज 735 FE\nविक्रेता नाव Samadhan Aher\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nस्वराज 735 FE तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा स्वराज 735 FE @ रु. 1,70,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2000, नाशिक महाराष्ट्र.\nव्हीएसटी शक्ती MT 180D\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे स्वराज 735 FE\nमॅसी फर्ग्युसन 7235 DI\nफार्मट्रॅक 50 ईपीआई पावरमैक्स\nजॉन डियर 5042 Dपॉवरप्रो\nमॅसी फर्ग्युसन 245 स्मार्ट\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोल���े अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151641.83/wet/CC-MAIN-20210725080735-20210725110735-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}