diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0527.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0527.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0527.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,607 @@ +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8/", "date_download": "2021-06-24T23:59:42Z", "digest": "sha1:4L2XKZSJNP6ZFEZM3IXIFHJT73CW5COM", "length": 11087, "nlines": 121, "source_domain": "navprabha.com", "title": "हिमाचलात बस दरीत कोसळून २५ मृत्यूमुखी | Navprabha", "raw_content": "\nहिमाचलात बस दरीत कोसळून २५ मृत्यूमुखी\nहिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बंजार भागात काल एका खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जण मृत्यूमुखी पडले असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कुल्लूच्या पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० फूट खोली दरीत कोसळून ही दुर्घटना झाली आहे.\nसदर बस बंजर येथून गदगुशानी येथे जात होती. कुल्लू जिल्ह्याच्या बंजारजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ७० प्रवासी होते. अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ जखमी प्रवाशांना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.\nदुर्दैवी बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते. सदर विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून परतत होते. दुर्घटनाग्रस्त बसमधील बहुतेक प्रवासी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मतदारसंघातील असल्याचे सांगण्यात आले.\nदुर्घटनास्थळावर मदतकार्यात प्रशासकीय यंत्रणेबरोबरच स्थानिक लोकही गुंतले आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत १८ महिला, ७ लहान मुले व १० युवकांना वर काढण्यात आले आहे.\nउत्तर प्रदेशात ७ बुडाले\nउत्तर प्रदेशच्या लखनौनजीक काल दुपारी ३ वाजता एक पिकअप व्हॅन नाल्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ मुले पाण्यात बेपत्ता झाली असून त्यापैकी तिघांचे मृतदेह वर काढण्यात आले आहेत. विवाह समारंभ आटोपून सदर वाहनाने २९ जण घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. २२ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले. वाहून गेलेल्या ७ मुलांचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांचे सहाय्य घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/congress-for-assembly-election/", "date_download": "2021-06-24T23:51:40Z", "digest": "sha1:34QMDMGMKDQTYXZD5BJVSI6XXPB4CU6N", "length": 17176, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आगामी विधानसभेसाठी काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर���जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nआगामी विधानसभेसाठी काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह\nमुंबई : २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (assembly election) शिवसेनेने भाजपशी (BJP) फारकत घेत राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्रित निवडणूक लढवल्या आहेत; पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेच्या मजबूत बांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.\nआज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना ‘आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखवला’, असे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. ‘मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कामगार कायदे रद्द केले आहेत.\nसर्व कायदे आता मालकाच्या बाजूने गेले असून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे; पण हे कामगारविरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. तसंच, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच लढा देत आला आहे. सत्तेत असताना कामगार हिताचे कायदे बनवले होते. सध्या केंद्रात असलेले सरकार शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे तयार करत आहे. काँग्रेस या विरोधात लढा देत राहील, असंही पटोले म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपरमबीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबिरे यांनी माझ्या दोन गाड्या जबरदस्तीने नेल्या; व्यावसायिकाचा आरोप\nNext articleआदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिले तसे बहुजनांचे पालकत्व स्वीकारा, त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा; पडळकरांची मुख्यमंत्र्यांना मागणी\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/ganja-holder-arrested-by-ranjangaon-midc-police/", "date_download": "2021-06-24T23:50:05Z", "digest": "sha1:DIOQZHZT3I5O7NZDJ3LNS2LWXZUWSTE5", "length": 9900, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "ग��ंजा बाळगणार्‍याला रांजणगाव MIDC पोलिसांकडून अटक - बहुजननामा", "raw_content": "\nगांजा बाळगणार्‍याला रांजणगाव MIDC पोलिसांकडून अटक\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिरुर तालुक्याच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत गांजा बाळगल्याप्रकरणी युवकास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nया प्रकरणी पोलिस काॕस्टेबल सुरज वळेकर यांनी फिर्याद दिली असून मयूर रावसाहेब रूके (रा.गणेगाव खालसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मयूर हा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगून असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपिकडे दोन किलो वजनाचा खाकी कागदी पाकिटात पॅक बंद असलेला गांजा,तसेच सात प्लॅस्टिक पॅकबंद पुड्यात गांजा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.\n ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातची बनावट रेमडेसिव्हिर टोचली त्यातील 90 % रुग्ण बरे\nका घातक बनतीये कोरोनाची दुसरी लाट काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (BHU) वैज्ञानिकांनी सांगितलं कारण; जाणून घ्या\nका घातक बनतीये कोरोनाची दुसरी लाट काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (BHU) वैज्ञानिकांनी सांगितलं कारण; जाणून घ्या\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला ग���न्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nThe Poona District Police Co-op Credit Society Ltd. Pune | दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पुणे संस्थेचा 101 वा वर्धापन दिन संपन्न\nमहाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या\nLonavala Police | पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक निघाले लोणावळ्याला, 3 हजार पर्यटकांना लावला 22 लाखापेक्षा जास्त दंड\nRailway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nPM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/whoswho/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T00:55:05Z", "digest": "sha1:BSPUM7W55XJJCB2VTGCIXNE2KSA7SACB", "length": 4146, "nlines": 103, "source_domain": "gondia.gov.in", "title": "श्री. पंकज गजभिये | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nखोली क्र. 101, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया\nपदनाम : जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी एन.आय.सी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/mi-sainik-zalo-tar-nibandh/", "date_download": "2021-06-25T01:12:34Z", "digest": "sha1:MPVHPHNTAU2ZXNKHTGVOKPUAHWDXYLK3", "length": 8576, "nlines": 52, "source_domain": "marathischool.in", "title": "मी सैनिक झालो तर मराठी निबंध", "raw_content": "\nHome » मराठी निबंध\nमी सैनिक झालो तर मराठी निबंध Mi Sainik Zalo Tar Marathi Nibandh: १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या काही सैनिकांचे एक मार्मिक संस्मरण मी एका पुस्तकात वाचले. त्या शूर शहिदांचे धैर्य आणि देशप्रेम अनुभवताना मी विचार केला- काश मीसुद्धा भारतीय सैन्याचा एक सैनिक झलो तर\nसैनिक असणे हे सौभाग्य आहे – स्वतंत्र भारताची फौज हिम्मत व शौर्यासाठी प्रख्यात आहे. देशाची एकता, स्वातंत्र्य आणि अभिमान जपण्यासाठी ती सदैव तत्पर असतात. आमचे सैनिक फक्त सीमांचे पहारेकरी नाहीत तर ते देशातील अंतर्गत शांतता व सुव्यवस्थेचे दक्ष पहारेकरी आहेत. अशा सैन्याचा सैनिक बनणे किती मोठा बहुमान आहे\nदेशभक्तीवादी मार्ग – मी एवढ्या मोठ्या भारतीय सैन्याचा सैनिक झालो तर भारतमाता माझी भवानी होईल. छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस असे भारतीय आत्मे माझ्या जीवनाचे आदर्श होतील. मी सैनिक झालो तर माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब राष्ट्रदेवतेच्या चरणी अर्पण केला जाईल. देशाच्या संरक्षणासाठी कोणतीही बलिदान देण्यास मी तयार राहील.\nसैनिकाची कर्तव्ये – भारतीय सैन्याचा एक सैनिक म्हणून मी नेहमी माझे कर्तव्य ठामपणे बजावेल. मला सीमेवर तैनात केले तर माझे डोळे नेहमी सीमेच्या सुरक्षेवर राहील. तिथे असताना कुठलाही शत्रू आपली सीमा ओलांडण्याचे साहसही करणार नाही. आमची सीमा पार करण्यापूर्वीच शत्रू त्याच्या आयुष्याची मर्यादा ओलांडेल. मी सीमेवर तैनात असताना तस्करांना सीमेभोवती फिरता येणार नाही. हेरोइन, चरस, गांजा इत्यादी मादक पदार्थांचे तस्कर माझ्यापासून वाचू शकणार नाही. शत्रूचे गुप्तचर पकडले जातील किंवा त्यांचा नाश करण्यात येईल. देशातील दहशतवादी सीमेपलीकडे असलेल्या शत्रूंशी हातमिळवणी करू शकणार नाहीत. पूर दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत मी बाधित भागात पोहोचेल आणि लोकांना दिलासा देण्यासाठी दिवसरात्र काम करीन.\nएक आदर्श सैनिक आणि तरुणांना प्रेरणा – माझे आचरण भारतीय सैनिकाला प्रेरणा देणारे राहील. मला कोणतीही भीती राहणार नाही. सैन्यातील शिस्त माझ्या रक्तारक्तात राहिल. मी आमच्या उच्च अधिकाऱ्यांचा पूर्ण आदर करीन. मी त्यांच्या आज्ञांचे प��र्णपणे पालन करेन, परंतु त्यांना माझ्या उचित कल्पना सांगण्यास मला अजिबात संकोच वाटणार नाही. जेव्हा मी सुटीच्या दिवसात माझ्या गावी जाईल, तेव्हा तेथील तरुणांना देशाच्या संवर्धनामध्ये सहभागी होण्यासाठीही मी त्यांना प्रेरित करीन. मी तरुणांना सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहन देईल.\nजीवनाच्या अर्थपूर्णतेची संधी – खरंच भारतीय सैन्याचा सैनिक बनून मी राष्ट्राच्या अभिमान आणि स्वातंत्र्याचा पहरेकरी होईल. देशासाठी जगणे आणि मरणे यालाच जीवनाचा अर्थ समजेल. काश मी माझी इच्छा पूर्ण करू शकेल\nहे लेख सुद्धा जरूर वाचावे :-\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-25T01:33:17Z", "digest": "sha1:RSYQSVFFZJTMPX4BAYXA5WFQF6R5HYBV", "length": 7950, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय वनांचे प्रकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने\nउष्णकटिबंधीय दमट पानगळीची वने\nTropical Moist Deciduous Forest संपूर्ण अंदमान आणि निकोबारसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,\nमहाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ येथील दमट भागात साग, Rosewood, Mahua, Amla, Kusum, बांबू\nसमुद्रकिनार्‍याची आणि दलदली वने\nLittoral and Swamp Forest संपूर्ण समुद्री प्रदेश आणि मोठ्या नद्यांच्या जवळचा भाग सुंद्री, Agar, रानभेंडी, केवडा\nउष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने\nTropical Dry Deciduous Forest राजस्थान, पश्चिम घाट आणि बंगालचा भाग सोडून उर्वरीत भारत साग, तेंदु, बिजा, अमलतास, अंजन, बेल, खैर, बांबू\nTropical Thorn Forest पंजाब, राजस्थान, गंगेचे खोरे, दक्षिणी पठार चंदन, कडुनिंब, खैर, पळस\nउष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने\nTropical Dry Evergreen Forest उन्हाळी पाऊस पडणारा कोरोमंडलचा भाग कडुनिंब, रिठा, चिंच\nअर्ध-उष्णकटिबंधीय रुंद पानांची डोंगरी वने\nSub-Tropical Broad Leaved Hill Forest हिमालयाच्या उताराच्या भागात, महाबळेश्वर,\nSub-Tropical Pine Forest काश्मिर सोडून उत्तर-पश्चिमी हिमलायाच्या १००० ते\n१८०० मी. पर्यंतचा भाग, मणिपूर खासी आणि नागा पर्वतरांगा ओ, Rhododendron, चीर\nअर्ध-उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने\nSub-Tropical Dry Evergreen Forest पश्चिमी हिमालयाच्या १००० मी. उंचीपर्यंतचा भाग लवंग, पिस्ता\nडोंगराळ आर्द्र समशीतोष्ण वने\nMontane Wet Temperate Forest केरळ, तमिळनाडूचा डोंगराळ भाग, आसाम,\nअरुणाचल प्रदेशचा १८०० ते ३००० मी. उंची पर्यंतचा भाग Plum, Birch, Indian Chestnut, Magnolia, वेलदोडे\nहिमालयीन दमट समशीतोष्ण वने\nHimalayan Moist Temperate Forest हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, सिक्कीम, दार्जीलिंगचा १५०० ते ३३०० मी. उंचीपर्यंतचा भाग देवदार, Oak, Chestnut, Maple, Spruce, Fir, Kail, Birch,\nहिमालयीन शुष्क समशीतोष्ण वने\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २९% क्षेत्रफळ हे जांगळव्याप्त आहे असे निद्शनास आले आहे.\nLast edited on २२ सप्टेंबर २०२०, at १९:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०२० रोजी १९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shabdakosh.marathi.gov.in/node/87009", "date_download": "2021-06-25T01:11:16Z", "digest": "sha1:7MXIUCHIC7FZY5E2HI7FFL3T6VDQZK7B", "length": 4872, "nlines": 15, "source_domain": "shabdakosh.marathi.gov.in", "title": "probability paper | मराठी शब्दकोश", "raw_content": "\n१ संभाव्यता आलेखपत्र २ संभाव्यता पत्र [या आलेखपत्रावप य-अक्षाचे मापांकन (graduation) असे असते की क्ष-अक्षावर चलाची मूल्ये आणि य-अक्षावर त्या चलमूल्यानुसार दिलेल्या संचयी संभाव्यता फलाची मूल्ये घेतल्यास सरळ रेषा मिळते. अशा प्रकारची खास आखलेली संभाव्यतापत्रे प्रसामान्य, द्विपदी, प्वॉसाँ, इत्यादी वितराणांच्या बाबतीत उपलब्ध आहेत.]\nसंख्या शास्त्र परिभाषा कोश\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली शब्दकोशनिहाय \"वर्णानुक्रमिक अनुक्रमणिका\" पहा\nतत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्���्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)\nवर्णानुक्रमिक अनुक्रमणिका | सर्च इंजिनचा खुलासा..\nसंरचना : अनन्या मल्टिटेक प्रायवेट लिमीटेड\nकॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=367", "date_download": "2021-06-25T01:03:19Z", "digest": "sha1:M6OBTJUEWEQMCQRVV5BUPUSI6FC2DZA2", "length": 2855, "nlines": 95, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बुद्ध व बुद्धधर्म| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nबुद्ध व बुद्धधर्म (Marathi)\nधर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेले बुद्ध व बुद्धधर्माचे विवेचन READ ON NEW WEBSITE\nबुद्ध व बुद्धधर्म 1\nबुद्ध व बुद्धधर्म 2\nसंघ भाग १ला 1\nसंघ भाग १ला 2\nसंघ भाग १ला 3\nसंघ भाग १ला 4\nसंघ भाग १ला 5\nसंघ भाग १ला 6\nसंघ भाग १ला 7\nसंघ भाग १ला 8\nसंघ भाग १ला 9\nसंघ भाग १ला 10\nसंघ भाग १ला 11\nसंघ भाग १ला 12\nसंघ भाग १ला 13\nसंघ भाग २ रा 1\nसंघ भाग २ रा 2\nसंघ भाग २ रा 3\nसंघ भाग २ रा 4\nसंघ भाग २ रा 5\nसंघ भाग २ रा 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mumbai-life/editorial-article-mrunalini-naniwadekar-319541", "date_download": "2021-06-24T23:56:00Z", "digest": "sha1:22OTYFZYP2MUI5WHKDYDVLHKC4GFJNNA", "length": 24146, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजधानी मुंबई : आता दिसू दे सरकार", "raw_content": "\nसत्तेत राहण्याच्या एकमेव उद्देशाने आघाडी सरकारे स्थापन होतात आणि सायासाने मिळवलेली सत्ता राखणे या एकमेव उद्देशाने कामे करतात. सत्ता राखणे या संकल्पनेत स्वपक्षाचा विस्तार, सहकारी पक्षाला अंक��त ठेवणे, जमेल तेथे समोरच्याला न दुखावता कुरघोडी करणे अशा बाबी येतातच, पण जनतेकडे लक्ष देणे आणि प्रश्न सोडवणे असे एक पोटकलम त्यात असतेच. सत्तेची मोट बांधताना हे पोटकलम सर्वाधिक महत्त्वाचे आहे हे विसरून चालत नाही.\nराजधानी मुंबई : आता दिसू दे सरकार\nसत्तेत राहण्याच्या एकमेव उद्देशाने आघाडी सरकारे स्थापन होतात आणि सायासाने मिळवलेली सत्ता राखणे या एकमेव उद्देशाने कामे करतात. सत्ता राखणे या संकल्पनेत स्वपक्षाचा विस्तार, सहकारी पक्षाला अंकीत ठेवणे, जमेल तेथे समोरच्याला न दुखावता कुरघोडी करणे अशा बाबी येतातच, पण जनतेकडे लक्ष देणे आणि प्रश्न सोडवणे असे एक पोटकलम त्यात असतेच. सत्तेची मोट बांधताना हे पोटकलम सर्वाधिक महत्त्वाचे आहे हे विसरून चालत नाही.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमहाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्षांशी तडजोड करून सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारसमोर शंभरच्या वर जागा जिंकलेला भाजप विरोधी पक्ष म्हणून उभा आहे. सत्तारूढ आघाडीत भले भले नेते आहेत, अनुभव आहे. राज्यातल्या भाजपकडे तसे काही नाही. दिल्लीतले मोदी- शहा हेच येथील कारभारी देवेंद्र फडणवीस यांची शक्ती आहेत. या दोघांना महाराष्ट्रातल्या सत्ताप्रयोगात सध्या रस नसल्याचे लक्षात आल्याने फडणवीस गावोगाव फिरत आहेत. वेळप्रसंगी निवडणूक आलीच तर ती राखण्याचे आव्हान पेलायला भाजप सरसावलेली दिसते. फडणवीस जागोजाग फिरताहेत. सरकार पाडणे शक्‍य नाही, हे फसलेल्या शपथविधीने त्यांना कळले असावे. त्यामुळे ‘आम्हाला सत्तेच्या खेळात रस नाही,’ असे सांगत सेवेचे नाव घेतले जाते आहे. त्यांना द्राक्षे आंबट वाटत असतील; निदान विरोधक फिरताहेत तरी; पण सत्ताधाऱ्यांचे काय\nविरोधी पक्ष सक्रिय झाला की सत्ताधारी अस्वस्थ होतात, एकत्रही येतात आणि कामाला लागतात असा अनुभव. दुखावलेला पक्ष पोराटोरांचा का असेना सक्रिय झाला ही धोक्‍याची सूचना असल्याचे लक्षात घेत ‘राष्ट्रवादी’चे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत. पण बाकी सरकार मात्र आपल्याला पाडणार तर नाहीत ना या धास्तीतच दिसतात. मुख्यमंत्री ठाकरे कमालीचे आग्रही आहेत. ते नव्या आघाडीतही फारसे वाकत नाहीत. शिवसेनेचे पारनेरसारख��या आडगावातले नगरसेवक त्यांनी ‘राष्ट्रवादी’तून परत आणले. त्यांना न विचारता पोलिसांच्या ज्या बदल्या झाल्या, त्या त्यांनी रद्द केल्या. रात्रंदिवस राबणाऱ्या मुंबई पोलिस दलाचे प्रमुख निर्णय बदलल्याने नाराज होतील याची तमा न बाळगता आपण या राज्याचे प्रमुख आहोत हे दाखवण्यास त्यांनी मागेपुढे पाहीले नाही. त्यांच्या या स्वाभिमानी वागणुकीमुळे सरकार कुणाचे हे तर राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे, तर प्रशासनालाही कळाले, पण शिवसैनिकांचे काय \nशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी एकजीव असल्याचा दाखला देण्यासाठी मुखपत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखती प्रसिद्ध होणार आहेत. ठाकरे पिता-पुत्रांना आजवर मिळालेला मान आयता चालत येणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमाई, पण शिवसेनेचे यात काय होते आहे आज मुख्यमंत्रिपद लाभलेल्या या पक्षाच्या बालेकिल्ल्याला ‘कोरोना’ने घेरले आहे. मुंबई आजारी आहे अन्‌ फैलाव आता मुंबईलगतच्या शहरांत पसरला आहे. ठाणे जिल्हा शिवसेनामय. मुंबईत शिवसेनेच्या रुग्णवाहिका दिसत नाहीत, शाखा सक्रिय नाहीत अशा तक्रारी सुरू आहेत. मंत्रालयात शिवसेनेचे अस्तित्व नाही अशी टीका आहे.\nआजवर मुंबईत रुग्णव्यवस्थापन नीट होत नव्हते, आता तीच तक्रार ठाण्याबाबत सुरू झाली आहे. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवर औषधोपचार तर दूर, मलमपट्टीही स्वातंत्र्योत्तर काळात कधी केली गेली नाही. मुंबई सभोवतालचा परिसर सुजला, पण नागरी सुविधा वाढल्याच नाहीत. मुंबईचा इलाखा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने पिंजून काढला. येथील मराठी माणसाला भावनात्मक आधार दिला. ऐहिक उत्कर्ष कधी रडारवर आला नाही, भावनांच्या धुमाऱ्यात ते आवश्‍यक वाटलेच नसावे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर ‘कोरोना’ची साथ आली हे दुर्दैव. पण संकटात संधीही दडलेली असते. ती हेरावी लागते.\nपरप्रांतांतले कामगार गावी परतल्याने उद्योगांची गरज भागवण्यासाठी ‘महाजॉब्ज’सारखे उपक्रम सुरू झाले आहेत, ते मतदारांपर्यंत पोहोचतील काय गरजूंना कामे मिळतील काय गरजूंना कामे मिळतील काय मुख्यमंत्री आता रोज बैठका घेताहेत. युतीच्या कार्यकाळातले अधिकारी त्याच जागांवर आहेत. ते नव्या सरकारला आपले मानताहेत की हे औटघटकेचे कारभारी आहेत या समजात आहेत मुख्यमंत्री आता रोज बैठका घेताहेत. युतीच्या कार्यकाळातले अधिकारी त्याच जागांवर आहेत. ते नव्या सरकारला आपले मानताहेत की हे औटघटकेचे कारभारी आहेत या समजात आहेत मंत्र्यांना जसे राजकीय नेत्याचे संदेश गरजेचे वाटतात, तसेच नोकरशाहीलाही आदेश आवश्‍यक असतात. ‘कोरोना’ची लढाई मोठी, त्यासाठी सजग, सक्रिय सरकार आवश्‍यक आहे. फडणवीस फिरले तर बातमी होईल, पण सरकार हलले तर दिलासा मिळेल. कुरघोडी आणि प्रत्यारोपांची ही वेळ नाही. लढाई जिंकण्यासाठी मैदानात उतरणे उद्धवजींची प्रतिमा लोकप्रिय करणारे ठरेल. ती त्यांची गरज आहे अन्‌ दिलासा शोधणाऱ्या नागरिकांचीही.\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nविधान परिषद निवडणूक - शिवसेनेचा दुसरा उमेदवार ठरला, कोणाला मिळालं तिकीट जाणून घ्या..\nमुंबईः महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेनं या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आलं\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nकसदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर आधारित ‘अर्थसत्य’ चित्रपटाची कथा विजय तेंडुलकरांची होती आणि त्यात दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ‘चकव्यूह में घुसने से पहले’ ही कविता अर्थपूर्णरीत्या वापरण्यात आली होती. या चित्रपटात तत्त्वनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हतबलता दाखवण्यात आली\nभाजपची ईडी, सीबीआय, एनसीबी अन्‌ शिवसेनेचा डायरेक्ट जेसीबी; नेमकं प्रकरण काय वाचा\nअहमदनगर : राज्यात गेल्यावर्षी विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्रीत तर भाजप व शिवसेना हे एकत्रित लढले होते. निकालानंतर मुख्यमंत्रीपदवारुन भाजप व शिवसेना यांची युती तुटली. अन्‌ कोणी कल्पनाही केलेली नसताना भाजपला विरोधी बाकावर बसवत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एक\nराजधानी मुंबई : सरकारच्या कारभारात मतभेदांचा खोडा\nआघाडीच्या सरकारला मतभेदाचे ग्रहण असते, हे स्वाभाविक. तथापि, प्रत्येक निर्णयालाच त्याने ग्रासले तर विकासाचा गाडा धावणार कसा, हा प्रश्‍न आहे.\nशरद पवार म्हणालेत मुख्यमंत्रिपदासाठी 'यांच्या' नावावर झाली सहमती\nमहाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटरच्या चौदाव्या मजल्यावर पार पडली. तब्बल दोन तास ही उच्चस्तरीय बैठक सुरु होती. या बैठकीत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोण बसणार हे नक्की करण्यात आल्याची माहिती समजतेय. दरम्यान, महाविक\nआता पुढचा प्रश्न; मुक्काम वर्षावर की मातोश्रीवर\nमुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास त्यांचा मुक्काम वर्षावर असणार की मातोश्रीवर याव\nशपथविधी झाल्यानंतरही ठाकरे सरकारची होणार मोठी अडचण\nमुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या (ता. २८) शिवतीर्थावर त्यांच्यासोबत ९ मंत्र्याचा शपथविधी होणार असला तरी त्यांची मोठी अडचण होणार असल्याचे दिसत आहे.\nमहाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपची खेळी; राणेंना देणार 'ही' जबाबदारी\nमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/27/narendra-modis-aunty-narmadaben-died-due-to-corona/", "date_download": "2021-06-25T01:42:06Z", "digest": "sha1:H4MSCFXRCB2TB77EPBR5YTBVRJRDPA3K", "length": 4980, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नरेंद्र मोदींच्या काकू नर्मदाबेन यांचे कोरोनामुळे निधन - Majha Paper", "raw_content": "\nनरेंद्र मोदींच्या काकू नर्मदाबेन यांचे कोरोनामुळे निधन\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, कोरोनाबळी, नरेंद्र मोदी / April 27, 2021 April 27, 2021\nअहमदाबाद – कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे निधन झाले आहे. अहमदाबादच्या एका रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. त्या ८० वर्षांच्या होत्या. न्यू रानिप या भागात आपल्या परिवारासोबत त्या राहत होत्या.\nयासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी दिली आहे. ते म्हणतात की, दहा दिवसांपासून नर्मदाबेन या कोरोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या. नरेंद्र मोदी यांचे काका आणि नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास यांचे पूर्वीच निधन झाले आहे. आपल्या मुलांसोबत नर्मदाबेन या राहत होत्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-25T01:41:21Z", "digest": "sha1:ZRUB52TLXQA2VIQVWV3BEQASHBYIMOFM", "length": 15237, "nlines": 131, "source_domain": "navprabha.com", "title": "सुवर्ण महोत्सवी इफ्फी थाटात साजरा करणार : जावडेकर | Navprabha", "raw_content": "\nसुवर्ण महोत्सवी इफ्फी थाटात साजरा करणार : जावडेकर\n>> गोवा हेच इफ्फीचे कायम स्थळाबाबत दिली ग्वाही; सात शहरांमध्ये रोड शोचे आयोजन करणार\nइफ्फी महोत्सवाला यंदा ५० वर्षे पू��्ण होत असल्याने यंदाचा इफ्फी थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पणजीत काल झालेल्या इफ्फीच्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पणजीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच सुकाणू समितीचे सदस्य ए. के. बीर, मधुर भंडारकर, शाजी करुण, राहूल रवैल, रवी कोठारा व मंजू बोरा यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.\nयंदाच्या इफ्फी हा सुवर्ण महोत्सवी इफ्फी असल्याने ह्या महोत्सवाच्या आयोजनात कसलीही कसर राहू द्यायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यंदा ऑस्कर पुरस्कार समितीचे चेअरमन जॉन बेली यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nयंदा रशिया महोत्सवाचा भागीदार देश\nयंदाच्या इफ्फीचा रशिया हा भागीदार देश (सहकारी राष्ट्र) असेल, अशी माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली.\nयंदाच्या इफ्फीची चांगली प्रसिध्दी व्हावी यासाठी यावेळी देशातील सात शहरांत इफ्फीसाठीच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली. हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम यासह एकूण सात शहरांत या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nमहात्मा गांधी यांचा जन्म झाला त्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त यंदा गांधीजींच्या कार्याची माहिती देणारे एक प्रदर्शन इफ्फीत भरवण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.\nत्याशिवाय चित्रपट निर्मितीसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे एक प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.\nयंदाच्या इफ्फीसाठी भारतीय फिल्म इन्स्टिट्युट तसेच सत्यजीत रे फिल्म इन्स्टिट्युटच्या विदयार्थ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहितीही जावडेकर यानी दिली.\nइफ्फीला सिने रसिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा इफ्फीसाठी वाढीव सिनेमागृहांची सोय करण्याचा विचार असून त्यासाठी काही खासगी चित्रपटगृहांच्या मालकांशी बोलणी करण्यात येणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली.\nगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फीचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्‍वासन ��िले आहे, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी जावडेकर यांच्याहस्ते यावर्षीच्या इफ्फीसाठीच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.\nदरम्यान मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी नंतर इफ्फीचा उद्घाटन व समारोप सोहळा जेथे होत असतो ते डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, कला अकादमी व आफनॉक्स ह्या इफ्फी स्थळांची पाहणी केली.\nयावेळी इफ्फी सगळ्यांच्या स्मरणात राहील, अशा प्रकारे तिचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल सांगितले.\nइफ्फीसाठीच्या साधन सुविधात आवश्यक ती वाढ व सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले. पणजीबरोबरच अन्य काही शहरातही इफ्फीनिमित्त चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.\nगोवा हेच इफ्फीचे कायम स्थळ\nगोवा हेच यापुढेही इफ्फीसाठीचे कायम स्थळ राहणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. इफ्फीच्या आयोजनात कोणतीही कसर बाकी राहू नये, यासाठी इफ्फीसाठीच्या साधनसुविधात आवश्यक ती वाढ करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह ��ेरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/pensions-to-those-orphaned-by-corona-chief-minister-kejriwals-announcement/", "date_download": "2021-06-25T00:12:26Z", "digest": "sha1:6TISZGKNAL5FXUQYJSCWAZVDK4HRAXLO", "length": 17390, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "New Delhi News : कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पेन्शन; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nकोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पेन्शन; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा\nनवी दिल्ली :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे (Corona) ज्या मुलांचे आईवडील दोघांचेही निधन झाले आहे, त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन मुले २५ वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. सोबतच त्यांना मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.\n“दिल्लीत ७२ लाख लोकांकडे रेशन कार्ड आहे. सरकार अशा लोकांनाही महिन्याला १० किलो रेशन देणार आहे. मात्र, दिल्लीत असे अनेक लोक आहेत ज्यांना गरज आहे पण रेशन कार्ड नाही. त्यांनाही रेशन दिले जाणार आहे. दोन ते चार दिवसांत ही व्यवस्था सुरू होईल. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये कमावणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचा कोरोनाने मृत्यू झाला, अशांनाही पेन्शन देण्यात येईल. दिल्लीत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, ज्यांना धान्याची गरज आहे त्यांना रेशन मिळेल. प्रत्येक गरजूला महिन्याला १० किलो रेशन मिळेल.” अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.\nकोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान आपण कधीच भरून काढू शकत नाही, मात्र त्यांना मदत करू शकतो. अशा लोकांसाठी ५० लाख रुपयांची मदत केली जाईल, ज्यांच्या कुटुंबातील कमावणाऱ्या प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झालेल्यांना ५० लाख रुपयांसह अडीच हजार रुपयांची पेन्शन दिली जाईल. त्याचबरोबर पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला, ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांच्या आई-वडिलांनाही पेन्शन देण्यात येणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleदिलदार महिंद्रा : कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळणार पाच वर्षांचा पगार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च \nNext articleभाजपा खोटारडा, विखारी, कांगावेखोर, टूलकिट प्रकरणावरून सचिन सावंत यांची आगपाखड\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रम��...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/crpf-soldier-from-sangli-martyred/", "date_download": "2021-06-25T00:04:36Z", "digest": "sha1:KNG6CY4YTCW4VUP5KML3ADEOXLF657VY", "length": 7292, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला आले वीरमरण.. - Khaas Re", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला आले वीरमरण..\nजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.\nया हल्ल्यात लष्कराच्या एक डझनहून अधिक वाहनांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अधिकृत व्यक्तीकडून सांगण्यात आले. झालेल्या हल्ल्यात ५० हून अधिक वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या ताफ्यात CRPF चे २५४७ जवान होते.\nया ताफ्यावर एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात आतापर्यंत ४० जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.\nपुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानालाही वीरमरण आलंय. सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल करांडे हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. सीआरपीएफकडून शहीद जवानांबद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.\nमात्र सांगली जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. या भीषण हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले असून याची भीषणता एवढी होती कि गाड्यांचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत.\nहा हल्ला आदिल अहमद दर उर्फ वकास या दहशतवाद्याने केला आहे. त्याने सुसाईड बॉम्बर बनून जवानांच्या ताफ्यात त्याची गाडी घुसवली. त्या गाडीमध्ये २०० किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती.\nआदिल दर हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी होता. तो २०१६ नंतर या संघनतेत भरती झाला होता.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nरेड लाईट एरियात व्हॅलेंटाईनडे साजरा कसा होतो… समीर बापू यांचा लेख\nपुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या या दोन सुपुत्रांना आले वीरमरण..\nपुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या या दोन सुपुत्रांना आले वीरमरण..\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/maratha-reservation-chavans-important-meeting-on-sahyadri-and-fadnavis-important-meeting-on-sagar/", "date_download": "2021-06-25T01:06:21Z", "digest": "sha1:CF5QQK3ND75MTBC7V7RYNXP7HZ3S4F7Y", "length": 18317, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्षण : चव्हाणांची 'सह्याद्री'वर तर फडणवीसांची 'सागर'वर महत्त्वाची बैठक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमराठा आरक्षण : चव्हाणांची ‘सह्याद्री’वर तर फडणवीसांची ‘सागर’वर महत्त्वाची बैठक\nमुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू झाली आहे. तर मराठा आरक्षणावर दिशा ठरवण्यासाठी भाजपनेही बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्राने आरक्षणप्रश्नी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होत आहे.\nया बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नव्याने मागास वर्ग आयोग स्थापन करणे आणि डेडलाईनच्या आत मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल तयार करणे, याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.\nएककीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू असतानाच भाजपनेही मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रसाद लाडही उपस्थित आहेत.\nया बैठकीत मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या समितीतील सदस्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोर्टात सरकारच्या कोणकोणत्या चुकांमुळे मराठा आरक्षण रद्द झा���े, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीच्या निष्कर्षावरून भाजप सरकारची पोलखोल होणार आहे. भाजपच्या या बैठकीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसोमवारच्या पावसाने मनपाचा नालेसफाईचा दावा ठरवला फोल; नगरसेवकांचा आरोप\nNext articleदिलदार महिंद्रा : कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळणार पाच वर्षांचा पगार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च \nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nitish-ranes-mischievous-remark-aadu-your-father-left-the-center-to-ask-for-only-a-wife-for-you/", "date_download": "2021-06-25T01:01:07Z", "digest": "sha1:OOW2XCKBY2XXLFJ6DVSFFDRPLJYZKXOA", "length": 16789, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'आदु, तुझ्या पप्पांनी केंद्राकडून तुझ्यासाठी फक्त बायकोच मागायची सोडली', नितेश राणेंची मिस्कील टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\n‘आदु, तुझ्या पप्पांनी केंद्राकडून तुझ्यासाठी फक्त बायकोच मागायची सोडली’, नितेश राणेंची मिस्कील टीका\nमुंबई : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाचा (Maratha Resrvation)निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून आला. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिले. त्यानंतर विरोधकांकडून ‘ठाकरे’ सरकारची कोंडी सुरू झाली आहे. त्यामुळे कालरात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी सोशल मीडियावरुन जनतेशी संवाद साधत आता राष्ट्रपती आणि केंद्र सरकारच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तोडगा काढू शकेल. यासाठी केंद्राने आणि राष्ट्रपतींनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. यावरून भाजप नेते नितेश राणेंनी (Nitesh Rane)मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंवर(Aditya Thackeray) मिस्कील टीका केली.\nनितेश राणेंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया.. आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त.., असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरच हल्लाबोल केला\nविशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निकालानंतरही त्यांनी ट्विट करत ठाकरे सरक���रवर टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री साहेब.. तुमच्या आदित्य किवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते..तर..मग..मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते, असा टोलाही त्यांनी लगावला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमराठा समाजाला आरक्षण देणे ‘ठाकरे’ सरकारचे कर्तव्य, आणि ते पार पाडणारच – शिवसेना\nNext articleडॉक्टर म्हणाले सात, मात्र माली येथे महिलेने दिला तब्बल नऊ बाळांना जन्म\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झा��े राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.natyasanskar.com/events/performances/", "date_download": "2021-06-25T00:32:57Z", "digest": "sha1:PMBIZMHJOOWAHI3Z6YJYANQT3YQC4ZL7", "length": 8064, "nlines": 98, "source_domain": "www.natyasanskar.com", "title": "नाटयछटा – नाट्यसंस्कार कला अकादमी", "raw_content": "\nसुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा 2020\nसुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा 2020\nउन्हाळी शिबीर (वयोगट ५ ते १६)\nयुवा कार्यशाळा (वयोगट १६ च्या पुढे)\nशिक्षक कार्यशाळा – एप्रिल\nपरीक्षक कार्यशाळा – एप्रिल\nनाट्यछटांद्वारे गंभीर समस्यांना फोडली वाचा\nशालेय विद्यार्थांचा सहभाग : नाट्यसंस्कार कला अकादमीच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण\nपुणे : दुष्काळ, मोबाईल वापराचा अतिरेक या आणि इतर समाजाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर शालेय विद्यार्थांनी प्रकाश टाकला. निमित्त होते ते नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी (दि. २०) आयोजित करण्यात आलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे. या स्पर्धा हुजूरपागा शाळेत झाल्या. विजेत्या स्पर्धकांना हिंदी नाट्य सृष्टीतील लेखक-कलावंत अभिजित चौधरी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल :\nइंग्रजी माध्यम : गट १ : ज्युनियर/सिनियर : प्रथम आरोही भामे, द्वितीय अथर्व भिडे, उत्तेजनार्थ आर्वी कदम.\nगट २ : पहिली/दुसरी : प्रथम श्रेया जाधव.\nगट ३ : तिसरी/चौथी : प्रथम शर्व दाते, व्दितीय सुरज डांगे.\nगट ४ : पाचवी/सहावी : प्रथम ओजस बकरे, द्वितीय अमृता काळे, उत्तेजनार्थ अद्वैत राइलकर.\nगट ५ : सातवी/आठवी : प्रथम आरोही नानजकर, निशांत घोडे.\nगट ६ : नववी/दहावी : प्रथम आशिष राइलकर.\nलेखन विभाग : विद्यार्थी गट : यश काळे. पालक गट : अचिंत्य बकरे.\nगट १ : शिशू गट : प्रथम अन्वित हर्डीकर, द्वितीय ओवी दोषी.\nगट २ : पहिली/दुसरी : प्रथम श्रीया जाधव.\nगट ३ : तिसरी/चौथी : प्रथम स्वरूपा झांबरे, दिव्तीय पल्लवी माने. उत्तेजनार्थ सांची कुंभार, स्वामिनी कुंभार, दिव्या रामरूले.\nगट ४ : पाचवी/सहावी : प्रथम अद्वैत राईलकर, अनिया सिंग, उत्तेजनार्थ दृष्टी मोरे, खुशी भंडारी.\nगट ५ : सातवी/आठवी : प्रथम स्वरांगी खरे, द्वितीय राही बिरादार, उत्तेजनार्थ सिद्धान्त भंडारी, संस्कृती शिंदे, श्रुती शिंदे.\nगट ६ : नववी/दहावी : प्रथम अनिश राईलकर.\nखुला गट : द्वितीय शंतनू भोसले, उत्तेजनार्थ रेणुका पुरंदरे.\nअभिजित चौधरी म्हणाले, चित्रपटाकडे ओढा असला तरी नाटकाची उपयुक्तता भविष्यातही कायम राहणार आहे. आयुष्यात नाट्यसंस्कार खूप उपयोगी पडतात.\nअकादमीचे प्रमुख विश्वस्थ प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.\nदीपा परांजपे, मुग्धा वडके, सुचित्रा मेडदकर, अमर देवगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.\nपद्मजा मोरे आणि तृप्ती टिंबे यांनी सूत्रसंचालन केले.\nफोटो (see attached) : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्यांसमवेत अभिजित चौधरी, प्रकाश पारखी व इतर.\n©2020 -2021 नाट्यसंस्कर कला अकादमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/india-to-build-6-new-high-tech-submarines-its-training-is-very-difficult-470160.html", "date_download": "2021-06-25T01:01:58Z", "digest": "sha1:7ESD3EBPQUXJD7XQDHD4LPXWEDH72OVM", "length": 21041, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभारत बनवणार 6 नवीन हायटेक पाणबुडी, खूप कठीण आहे त्याचे प्रशिक्षण\nकोणत्याही देशातील नौदलाकडे पाणबुडी असणे हे त्याच्या सामर्थ्याचा पुरावा मानला जातो. दुसर्‍या महायुद्धात पाणबुड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. (India to build 6 new high-tech submarines, its training is very difficult)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभारत बनवणार 6 नवीन हायटेक पाणबुडी\nनवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी भारतीय नौदलासाठी सुमारे 43,००० कोटी रुपये खर्चून सहा पाणबुडी बांधण्यास मान्यता दिली. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने या ‘P-75 इंडिया’ प्रकल्प मंजूर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व पाणबुड्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केल्या जातील. पाणबुडी हे कोणत्याही देशासाठी महत्त्वाचे रणनितीक हत्यार आहे, याशिवाय कोणत्याही देशाचे नौदल अपूर्ण आहे. (India to build 6 new high-tech submarines, its training is very difficult)\nनौदलासाठी का आवश्यक आहे पाणबुडी\nपाणबुडी हे कोणत्याही देशासाठी एक अतिशय मोठे रणनितीक शस्त्र आहे. याच्या मिशनची कुणालाही कानोकान खबर लागत नाही. समुद्राच्या आत ते शत्रूच्या प्रत्येक योजनेला नाकाम करण्याचे काम करते. विशाखापट्टणममध्ये तैनात नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की आज कोणत्याही देशातील नौदलाकडे पाणबुडी असणे हे त्याच्या सामर्थ्याचा पुरावा मानला जातो. दुसर्‍या महायुद्धात पाणबुड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. यानंतर नौदलाने मोठ्या प्रमाणात पाणबुडीला प्राधान्य देण्यास सुरवात केली. कोणत्याही युद्धात पाणबुडी सैन्याचे एक प्रमुख शस्त्र असते. पाण्याखाली तो शत्रूच्या नजरेपासून शस्त्रांचा बचाव करताना अनेक प्रयोग करु शकतो. म्हणूनच आज भारत अनेक प्रकारच्या पाणबुडी खरेदी करण्यावर भर देत आहे.\nजगातील आणि भारताची पहिली पाणबुडी\nजगातील पहिली पाणबुडी टर्टल होती आणि ही 1776 मध्ये तयार केली गेली होती. अमेरिकन युद्धाच्या वेळी टर्टल ऑपरेट करण्यात आले होते. 7 सप्टेंबर 1776 रोजी ही पाणबुडी न्यूयॉर्कच्या बंदरात ब्रिटीश युद्धनौका एचएमएस ईगल बुडविण्यात अयशस्वी झाली. भारताची पहिली पाणबुडी म्हणजे कलावारी क्लासची पाणबुडी आयएनएस कुरसुरा होती आणि ती 1967 मध्ये कमीशंड करण्यात आली. ही पाणबुडी सोव्हिएत काळातील फॉक्सट्रॉट क्लासच्या पाणबुडीचा भाग होती. आयएनएस कुरसुरा सध्या विशाखापट्टणममधील रामकृष्ण बीच येथील संग्रहालयात सुरक्षित आहे.\nसमुद्राची खोली 350 फूट\nपाणबुडीवर तैनात असलेले भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांचे आयुष्य खूप कठिण असते. पाणबुडी सुमारे 300 ते 350 फूट खोलीपर्यंत समुद्राखाली जाते. पाणबुडी बंदर सोडताच त्याची तैनाती सुरू होते. क्रूचे वजन, रेशन्स, टॉरपीडो आणि इतर आवश्यक सामानासह पाणबुडी रवाना केली जाते. ती शांतपणे समुद्राच्या आत आपले मिशन पार पाडते.\nपाणबुडीवर तैनात होणाऱ्या नौसैनिकांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये स्थित आयएनएस सत्वाहन हे पाणबुडीचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे 24 आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर अधिकारी किंवा खलाशी पाणबुडीवर फिट असल्याचे घोषित केले जाते. प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशी नौदलातील अधिकाऱ्यांनाही बोलावले जाते. अशाप्रकारे, संपूर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये आयएनएस सत्वाहन ही एकमेव अशी संस्था आहे जिथे सर्वोत्तम पाणबुड्या तयार केल्या जातात. दररोज 8 तासांचा क्लास असतो. प्रशिक्षणात पाणबुड्यांना टॉर्पेडो चालवण्यापासून क्षेपणास्त्रांपर्यंत प्रशिक्षण दिले जाते. या दरम्यान, प्रत्येक ���धिकारी कठोर शारीरिक प्रशिक्षण घेतात तसेच पाणबुडी खाली पडल्यास आपला जीव कसा वाचवायचा हे सांगितले जाते.\nपाणबुडीसाठी अमृत आहे ऑक्सिजन\nपाणबुडीवर 44 ते 50 खलाशांचा क्रू असतो, ज्यामध्ये 11 अधिकारी आणि 35 ते 40 सैनिक असतात. पाणबुडीच्या क्षमतेनुसार ही संख्या भिन्न असू शकते. पाणबुडी कोठे जाईल हे कोणालाही माहिती नसते. केवळ त्या क्षेत्राचा अंदाज लावता येतो. फक्त कमांड सेंटरलाच याची माहिती असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाला पाणबुडीवर तैनात होऊ शकत नाही. पाणबुडीवर ऑक्सिजनचे महत्त्व हिऱ्यापेक्षा कमी नाही. पाणबुडी 45 ते 50 दिवसानंतरच पृष्ठभागावर येते आणि ऑक्सिजन गोळा केल्यानंतर पुन्हा पाण्याखाली तैनात होते. पाणबुडीला पडलेला थोडासा क्रॅकदेखील काही सेकंदात 50 लोकांचा बळी घेऊ शकतो. म्हणूनच हे अत्यंत काळजीपूर्वक चालविले जाते. (India to build 6 new high-tech submarines, its training is very difficult)\nउल्हासनगर महापालिकेकडून 990 इमारतींना नोटिसा, 10 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश\nअंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत\nभारत बनवणार 6 नवीन हायटेक पाणबुडी, खूप कठीण आहे त्याचे प्रशिक्षण\nताज्या बातम्या 3 weeks ago\nMonsoon Update | अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर\nMonsoon Update | राज्यात आजपासून 4 दिवस पावसाचा इशारा\nअरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर, महाराष्ट्रात कुठे काय परिणाम\nमहाराष्ट्र 1 month ago\nमहाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट, हाय ॲलर्ट जारी, अरबी समुद्राकडे टाँकटाइ वादळाची आगेकूच\nमहाराष्ट्र 1 month ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-25T00:25:49Z", "digest": "sha1:QW2IKAO3JF3QDMOIGIV2LYRKTR3D7667", "length": 12942, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "संविधान Archives - बहुजननामा", "raw_content": "\nरोहित पवारांचा भाजपवर निशाणा म्हणाले.. संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय\nबहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यपाल भगत सिह कोश्यारी हे काल विमानाने एका कार्यक्रमासाठी उत्तराखंड येथे जात होते. तेव्हा त्यांना विमानतळावर ...\nसंविधान आणि हिंदूबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या शरजील उस्मानीवर राष्ट्रद्रोहाचा FIR दाखल करा\nबहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे- पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध ...\nराष्ट्रवादीनं राज्यपालांना पाठवली संविधानाची प्रत करून देणार ‘ही’ जाणीव\nबहुजननामा ऑनलाइन टीम - संविधानिक पदावर विराजमान असतानाही संविधानानं सांगितलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांचा विसर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पडला आहे ...\n2036 पर्यंत रशियाचे राष्ट्रपती राहतील व्ल��दिमीर पुतिन सार्वमतामध्ये मिळाले ‘बंपर’ वोट\nमॉस्को : वृत्तसंस्था - रशियाच्या राष्ट्रपती पदावर व्लादिमीर पुतिन यांनी 2036 पर्यंत कायम राहण्यासाठी मतदारांनी संविधानात दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली ...\n‘डॉ. आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे देशाने ठरवावे’\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आपल्याला एकत्र आणले असून त्यामुळे आता आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर ...\nमाजी खा. सावित्रीबाई फुलेंनी बनवला नवा पक्ष, भाजपवर नाराज होवुन दिली होती काँग्रेसच्या हाताला ‘साथ’\nलखनऊ : वृत्तसंस्था - भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्रीबाई फुले यांनी आता काँग्रेसचाही हात सोडत नवीन पक्ष स्थापन ...\nनागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसह 727 बुध्दिजीवींचं सरकारला पत्र\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. या विधेयकाविरोधात देशभरातून ...\nHyderabad Case: ‘न्यायालयाची भूमिका संपवायची आहे का संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - हैद्राबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि जाळून मारल्याच्या प्रकरणातील आरोपींचा हैद्राबाद पोलिसांनी पहाटे ३ वाजता एन्काऊंटर ...\nकलम 370 बाबत अनेकांमध्ये होते गैरसमज, आता वेळ खरा इतिहास लिहिण्याची, अमित शाहांनी सांगितलं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी पुन्हा ...\n‘भारतीय संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो’ : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशाच्या संविधानाने कुठलीही एक जात दुसऱ्या जातीला कैद करणार नाही अशी व्यवस्था केली आहे. म्हणून ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कं���न्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nतुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका\nPimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत\nAmazon अ‍ॅपद्वारे जिंकू शकता 15 हजार रुपये, करावे लागेल ‘हे’ छोट काम; जाणून घ्या\nMansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई\nPune Crime Branch | पुण्यातील नगरसेविकेच्या मुलाकडे खंडणीची मागणी; जस्ट डायलवरून नंबर काढणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chikupiku.com/product/your-children/?add-to-cart=15258", "date_download": "2021-06-25T00:38:32Z", "digest": "sha1:DP33TGFFW3FYBZ2W7ULT2F6IYA4BNQQO", "length": 5048, "nlines": 120, "source_domain": "chikupiku.com", "title": "आपली मुलं | Chiku Piku", "raw_content": "\nमुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. आई-बाबांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्याची मागणी करत आहे. अशात मुलं वाढवणं हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःलासुद्धा समृद्ध करण्याची संधी असते हे उमजायला हवं.\nमाझं मु�� म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसंच कसं वागेल\nमुलांना चांगल्या-वाईटाचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. 'देणं' असं तरी कसं म्हणावं ते त्यांना देता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे.\nआई-बाबांचा रोल निभावताना मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं, काही विसरणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफुली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.\nमुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्यालाही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत-खेळत वाचताना अशी जाग नक्की येईल.\nनोना, लीला, बोबू, बाला आणि पिंकू (Set of 5 Books)\nमुलांच्या क्रिएटिव्हिटीला आणि कल्पनाशक्तीला वाव देणारा कॅनव्हास म्हणजे चिकूपिकू. अॅक्टिवीटीज आणि गोष्टींमधून मुलं स्वतःचं जग तयार करतील. मोठे झाल्यानंतर चिकूपिकू आणि आईबाबांबरोबर घालवलेले क्षण कायम त्यांच्या आठवणींत राहतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-24T23:37:25Z", "digest": "sha1:7RBJJ66FTPWC5QGLAYCUB4MAUX4XCNGA", "length": 4211, "nlines": 106, "source_domain": "gondia.gov.in", "title": "हेल्पलाईन | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nनागरिकांकरीता कॉल सेंटर – 155300\nबाल मदतकेंद्र – 1098\nमहिला मदतकेंद्र – 1091\nगुन्हा थांबवणारे – 1090\nएन.आय. सी. हेल्पडेस्क – 1800 -111- 555\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 17, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-06-25T01:44:39Z", "digest": "sha1:7F3UZBOYQSID4LKXBZW4GRPTC6HUDLBE", "length": 6484, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाणगांव रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nघाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)\nवर्सोवाकडे(मुंबई मेट्रो म���र्गिका क्र. १)\nहार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत वाढवणार (नियोजित)\nमध्य रेल्वे व कोकण रेल्वेकडे\nवाणगांव हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या उपनगरी गाड्या थांबतात. लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत नाहीत.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानके\nपालघर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०१६ रोजी ०४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/asha-pratishthan-celebrates-74th-independence-day-with-devdasis-children/", "date_download": "2021-06-25T01:12:59Z", "digest": "sha1:6KVJ2ZSVPX3OACTPSMM4D65LICHLTUOT", "length": 11447, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "'आशा' प्रतिष्ठानकडून 74 वा स्वातंत्र्य दिन देवदासींच्या मुलांसोबत उत्साहात साजरा | Asha Pratishthan celebrates 74th Independence Day with Devdasi's children | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n‘आशा’ प्रतिष्ठानकडून 74 वा स्वातंत्र्य दिन देवदासींच्या मुलांसोबत उत्साहात साजरा\n‘आशा’ प्रतिष्ठानकडून 74 वा स्वातंत्र्य दिन देवदासींच्या मुलांसोबत उत्साहात साजरा\nपोलिसनामा ऑनलाइन – ७४ वा स्वातंत्र्य दिन देवदासीच्या मुलांसमवेत आशा प्रतिष्ठान ने उत्साहात साजरा केला. बालगोपाळाच्या चेहऱ्यावरील झळकणारा आनंद हीच आमच्या निस्वार्थ कार्याची पावती आहे. यावेळी मुलांना पौष्टिक आहार पौष्टिकलाडू ,राजगिरा वडी आणि शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले. असे कार्यक्रम सामाजिक अंतर कमी होण्यास नक्कीच मदत होईल.\nयावेळी पुणे शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमठवलेले मान्यवर कार्यक्रमाला उपस्���ित होते. साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पियुशजी शहा,नवनीत मंडळाचे संतोषजी फडतरे,त्वष्ठा कासार मंडळाचे किरणजी शेटे, जय महाराष्ट्र मंडळाचे हनुमानजी शिंदे, किरण कर्णावट, तंबाखू आळी मंडळाचे अभिषेकजी मालपाणी, आशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजलीताई लोणकर, गणेशभाऊ ठाकर, अंकित राजपूत, सोपान यादव, यश जैन, प्रतीक डांगी, पुरुषोत्तम डांगी उपस्थित होते. किरण कर्णावट यांनी यावेळी आशा प्रतिष्ठानला कै.सुर्यप्रभा कर्णावट यांच्या स्मरणार्थ मदत केली.\nयावेळी सर्व मान्यवरांना तुळशी च्या रोपांचे वाटप करुन सन्मान करण्यात आला. शहरातील कोरोनाची पाश्वभूमी पाहता सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रम चे सूत्रसंचालन गणेश ठाकर यांनी केले तर आभार अंजली लोणकर यांनी मानले.\nMS Dhoni Retirement : …म्हणून धोनीनं निवृत्तीसाठी निवडली 7.29 pm ही वेळ, वाचून बसणार नाही विश्वास\nसोन्याचे आजचे दर ‘विक्रमी’ उच्चांकीवर, 1947 मध्ये मिळायचं आजच्या दूधाच्या भावामध्ये Gold \narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी…\nPune Crime News | पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा…\nPune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख…\nPune Court News | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घरातील व्यक्तीचा…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र…\nBurglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भ���दिवसा फोडला, 5 लाखाची रोकड…\n सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर\nRIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या काय आहे विशेष\nAurangabad Municipal Corporation | औरंगाबाद महानगरपालिकेत भरती, सव्वा लाखाचा पगार, जाणून घ्या\nCovid-19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे आणि या पासून कसा करता येईल बचाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/mns-leader-sandeep-deshpande-attacks-on-mumbai-mayor-kishori-pednekar-over-open-manholes-in-aaditya-thackeray-constituency-worli-474431.html", "date_download": "2021-06-25T01:05:38Z", "digest": "sha1:TZ7GVYUB3UZJSXVZXDR5TPXQ52BGAGZN", "length": 12514, "nlines": 234, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nलोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये : संदीप देशपांडे\nवरळी मतदारसंघात हनुमान गल्ली परिसरात जवळपास 20 हून अधिक मॅनहोल्स उघडे असल्याचं मनसेने समोर आणलंय. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी महापौरांवर हल्लाबोल केला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nवरळी मतदारसंघात हनुमान गल्ली परिसरात जवळपास 20 हून अधिक मॅनहोल्स उघडे असल्याचं मनसेने समोर आणलंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा हा मतदारसंघ असूनही ही अवस्था इथे आहे तर मुंबई शहराचं काय असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केलाय. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) फक्त दावा करतात, मात्र किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत ते त्यांनी तपासावे. आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढतात त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. (MNS leader Sandeep Deshpande attacks on Mumbai Mayor Kishori Pednekar over open manholes in Worli )\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nJitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीनं चर्चांना उधाण\nमोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाडांची गुप्त बैठक, तब्बल दोन तास चर्चा\nमुंबईकरांची चिंता मिटली; मालमत्ता करातील 14 टक्के दरवाढ रद्द\nइकबाल कासकरच्या अडचणीत वाढ, एनसीबी 24 जूनला अटक करणार\nमुंबई क्राईम 24 hours ago\nदोन कॅमरे, व्हिडीओ कॉलिंग फीचर्ससह Facebook चं स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत…\nSpecial Report | पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद; कारवाई नेमकी केली कुणी, बिल्डर की महापा��िका\nSpecial Report | 8 पक्ष… 14 नेते… आणि ‘जम्मू-काश्मीर’ प्लॅन; मोदींच्या बैठकीत काय ठरलं\n11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार\nJayant Patil | अजित पवारांची CBI चौकशीचा ठराव, ही भाजपची वैचारिक दिवाळीखोरी : जयंत पाटील\nSpecial Report | नाना पटोलेंना दिल्लीत पाचारण, स्वबळाच्या घोषणेवरून काँग्रेस हायकमांड नाराज\nSpecial Report | देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवरील दुसरा वाझे कोण\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं\nमहाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक होणार, 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी\nSpecial Report | अजितदादा, अनिल परबांची सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत ठराव मंजूर\nमराठी न्यूज़ Top 9\n‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती’ रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर\nअन्य जिल्हे2 hours ago\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं\nदोन कॅमरे, व्हिडीओ कॉलिंग फीचर्ससह Facebook चं स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत…\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nओबीसी आरक्षणासाठी भाजपचं जेलभरो, 1 लाख कार्यकर्ते अटक करुन घेणार; चंद्रकांत पाटलांचा दावा\nड्रायव्हरचा गाडीच्या वेगावरचा ताबा सुटला, थेट क्रॅश बॅरियरवर कार चढली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली\nWTC Final ची ट्रॉफी जिंकल्यानंतर केन विल्यमसनचं खास ठिकाणी फोटोशूट, आयसीसीने पोस्ट केले फोटो\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 197 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/05/06/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-25T01:19:54Z", "digest": "sha1:HSAREIZSV65JX4P5VLSNPAAYFG5YYSTT", "length": 21923, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यास���ठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nराज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी\nरेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती\nराज्यभरातील केंद्रीय संस्थांनी त्यांच्या सुविधा देण्याचे आवाहन\nमुंबई दि ६: गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.\nसध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे. पण केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आय��ीयु बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, वांद्रे कुर्ला संकुल आदि ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.\nलॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे तसेच परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील हे गृहीत धरून राज्य शासनाने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नेव्ही यांना त्यांच्या रुग्णालयांच्या जागा, तसेच त्यांच्या अखत्यारीतील इतर मोठ्या इमारती व जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे. असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य होईल.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nराज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे ७०० रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपणारा ‘प्रफुल्ल’\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – ��पमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध���यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-n-k-samrajya-gangster-arrested-from-delhi-the-shooting-took-place-all-day-in-shirur/", "date_download": "2021-06-25T01:04:09Z", "digest": "sha1:KOL62QWXSZGJHMDLSDMVK5GRN2MQFZG2", "length": 12757, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "एन. के. साम्राज्य टोळीच्या गुंडाला दिल्लीमधून अटक; शिरूरमध्ये केला होता भरदिवसा गोळीबार - बहुजननामा", "raw_content": "\nएन. के. साम्राज्य टोळीच्या गुंडाला दिल्लीमधून अटक; शिरूरमध्ये केला होता भरदिवसा गोळीबार\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एन. के. साम्राज्य ग्रुपचा म्होरक्या निलेश ऊर्फ नानु चंद्रकांत कुर्लप याच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्लीत जाऊन मुसक्या आवळल्या आहेत.\nयाप्रकरणातील एन. के. साम्राज्य टोळीतील गोपाळ संजय यादव, शुभम सतीश पवार, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवंत भगत, अदित्य औदुंबर डंबरे, शुभम उर्फ बंटी किसन यादव, राहुल अनिल पवार, महेंद्र येवले, गणेश चंद्रकांत कुर्लप, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप या���ना पकडले आहे. मात्र, जानेवारीमध्ये ही घटना घडल्यानंतर एन. के. साम्राज्य ग्रुपचा म्होरक्या निलेश कुर्लप हा फरार होता. दरम्यान या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.\nनिलेश कुर्लप याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुर्लप याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहायक निरीक्षक सचिन काळे, पोलीस नाईक राजु मोमीन, अजित भुजबळ, गुरु जाधव, मंगेश थिगळे यांचे पथक तयार केले होते.\nया घटनेनंतर निलेश कुर्लप हा दिल्ली येथे लपून बसला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यानुसार या विशेष पथकाने दिल्लीत जाऊन निलेश कुर्लप याला पकडून पुण्यात आले आहे. अधिक तपासासाठी त्याला शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निलेश कुर्लप याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा प्रकारच्या ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. निलेश हा २०१० पासून शिरुर परिसरात आपली दहशत निर्माण करीत आहेत.\nप्रविण गोकुळ गव्हाणे हा गोपाळ यादव याचा खुन करणार असल्याचा समज करुन घेऊन एन. के. साम्राज्य ग्रुपचे वर्चस्व वाढविण्याकरीता गव्हाणे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कट केला होता. तशी सुपारी दिली होती. २६ जानेवारी रोजी शिरुर शहरात सी़ टी़ बोरा कॉलेज रोडवर मोटारसायकलवरुन गव्हाणे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करीत गोळीबार केला. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. उपविभागीय अधिकारी राहुल धस अधिक तपास करीत आहेत.\nTags: all dayarrestdelhigangGangsterN. K. EmpireShirurShootingअटकएन. के. साम्राज्यगुंडागोळीबारटोळीदिल्लीभरदिवसाशिरूर\nमुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघाताचा बहाणा करुन अभिनेत्याला लुबाडले\nगँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन\nगँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nTerrorist Hafiz Saeed | दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, 20 जण जखमी, पाकिस्तानात प्रचंड खळबळ\n मुंबईत माजी महिला पत्रकाराची 7 वर्षाच्या मुलासह आत्महत्या\n18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nBurglary in Pune | लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत घरफोडी; हडपसर परिसरातील घटना\nBurglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड चोरली\ndouble murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/change-the-mobile-number-on-the-ration-card-at-home-know-the-process-and-benefits/", "date_download": "2021-06-25T01:08:44Z", "digest": "sha1:POCHTVMAFLU342EG37KO3XROBJZVRQZX", "length": 10407, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "घरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर; जाणून घ्या! प्रक्रिया आणि फायदे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nघरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर; जाणून घ्या\nरेशन कार्डाची गणना महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये होत असते. या कार्डच्या मदतीने आपल्याला कम�� पैशात धान्य मिळते, याशिवाय अनेक शासकीय योजनांसाठी किंवा इतर कामांसाठी रेशन कार्डची विचारणा होत असते. रेशन कार्ड हे आपण संबंधित गावातील रहिवाशी आहोत याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणारे कागदपत्र आहे. दरम्यान सरकारने या लॉकडाऊनच्या काळात रेशन कार्डधारकांसाठी मोफत धान्य योजना राबवली. यामुळे अशा सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक असते. शिवाय कार्डवरील सर्व माहिती योग्यरित्या नमूद करण्यात आलेली असावी, अन्यथा आपल्याला परत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.\nआता रेशनिंग हळूहळू ऑनलाईन होत आहे. यासाठी कार्डवरती घरातील प्रमुखाचा नंबर नोंदवला जात आहे. पण मोबाईल नंबर नोंदवत असताना सावधनगिरी बाळगावी लागते. परंतु अनेकजण आपला मोबाईल नंबर बदलतात आणि बदल केलेला नवीन नंबर रेशनकार्डवर नमुद केला जात नसल्याने उपभोगत्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत, जर आपला नंबर बदलला तर रेशनकार्डवर तो अपडेट कसा करायचा.\nआता तुम्ही म्हणाल रेशन कार्डवर मोबाईल नंबर कसा अपडेट करणार, याचा विचार तुम्ही करत आहात ना मोबाईल नंबर अपडेट करणे हे एकदम सोपे काम आहे. हे काम तुम्ही घरी बसून सुद्धा करु शकता. फक्त यासाठी तुम्हाला राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या पोर्टलवर जावे लागेल. तेथे ‘Register/Change of Mobile No’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपला नवा नंबर नोंदवा लागेल. पंधरा दिवसाच्या आत आपला अर्ज स्वीकारला जाईल, यास आपल्याला नवीन अपडेट रेशन कार्ड मिळेल. प्रत्येक राज्यांची वेबसाईट वेगळी असल्याने ‘Register/Change of Mobile No’ हा पर्याय आपल्याला शोधावा लागेल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपाच रुपयात तुम्ही होणार लखपती, जाणून घ्या काय आहे नाण्यात खास बात\nआता शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार,नवा कायदा ल��करच\nशेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन\nराज्यभरात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/12145", "date_download": "2021-06-25T01:14:36Z", "digest": "sha1:GACHF4YFRZGZU4RDKDHXIMQRIPZHWZSE", "length": 128048, "nlines": 316, "source_domain": "misalpav.com", "title": "फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरस��ट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nAdrian Levy व Catherine Scott-Clark लिखित \"अण्वस्त्रांबाबतची फसवणूक\"\nफसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)\nफसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)\nसुधीर काळे in जनातलं, मनातलं\nAdrian Levy व Catherine Scott-Clark लिखित \"अण्वस्त्रांबाबतची फसवणूक\"\nफसवणूक-प्रकरण पहिले: एक रागाने भडकलेला तरुण\nफसवणूक-प्रकरण दुसरे: प्रकल्प \"लोणी कारखाना\"\nफसवणूक-प्रकरण तिसरे: \"मृत्यूच्या दरीत\"\nप्रकरण पाचवे: फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार\nफसवणूक-प्रकरण सातवे-पाकिस्तानी अणूबॉम्ब सार्‍या मुस्लिम जगताचा\nफसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)\nफसवणूक-प्रकरण दहावे-\"बांगड्या ल्यायलेले बदमाष\nफसवणूक-प्रकरण अकरावे-\"क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे\" (Guest of the Revolutionary Guard)\nफसवणूक-प्रकरण १२: प्रकल्प \"A/B\" (Project A/B)\nफसणूक-प्रकरण तेरावे: \"चेस्टनटस् व उकडलेला मासा\" (Chestnuts and Steamed Fish)\nफसवणूक-प्रकरण १४: एक नवी स्पष्ट दिशा\nफसवणूक-प्रकरण १५: एक अरक्षित भगदाड (The Window of Vulnerability)\nफसवणूक-प्रकरण १६: मुश आणि बुश\nफसवणूक-प्रकरण १७: मोहीम फत्ते\nफसवणूक-प्रकरण १८: आपल्याला त्यांनी कुत्र्यांच्या तोंडी घातलंय्\nफसवणूक-प्रकरण १९: नवी विचारसरणी\nन्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)\n‹ फसवणूक-प्रकरण आठवे-अननसाचा केक\nफसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष\nफसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)\n© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)\n© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)\nमराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता\n(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)\nकुलदीप नायर यांनी खानसाहेबांबरोबरच्या भेटीचे केलेले निवेदन पूर्णपणे सत्य होते व ही गोष्ट CIA ला माहीत होती कारण पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाची तपासणी करणारा एक चमू CIA त होताच. CIA च्या लॅंग्ली येथील मुख्य कार्यालयात \"शास्त्र व आयुध संशोधन कार्यालया\"चे [Office of Scientific and Weapons Research (OSWR)] प्रमुख गॉर्डन ओलर हे एक विद्युत अभियंता होते व ते ज्ञानी व तत्वनिष्ठ गृहस्थ होते. यानंतर थोड्याच कालावधीत त्यांची शास्त्र, तंत्रज्ञान व अण्वस्त्रप्रसाराबद्दलच्या राष्ट्रीय गोपनीय अधिकारीपदावर पदोन्नती झाली व ते अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसाराविरोधी गुप्तचरयंत्रणेतील एक महत्वाचे अधिकारी बनले.\nजरी रेगन यांचा कल अशा देखरेखीविरुद्ध असला तरी ओलर यांच्या नेतृत्वाखाली OSWR(१)ने पाकिस्तानच्या असल्या हालचालींवर खास नजर ठेवली होती. या विषयावर जमा केली जाणारी माहिती प्रचंड होती व त्याची ओलरना चांगली जाणीव होती व म्हणून त्यांनी १९८५ साली केवळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी रिचर्ड बार्लो नावाचा एक नवा अन्वेषण अधिकारी नेमला व त्याला संशोधनाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यासाठी प्रत्येक माध्यमांतून जमविलेल्या माहितीपर्यंत पोचण्यासाठी लागणारा परवलीचा शब्दही ओलर यांनी बार्लोंना दिला होता(२).\nबार्लोंनी कायम उत्तम प्रतीचे संशोधन सुरू ठेवले होते. त्यांनी जमा केलेल्या पकिस्तानबद्दलच्या माहितीचा नेहमीच दैनिक गोपनीय पत्रकात व राष्ट्राध्यक्षांच्या रोजच्या सारांशरूपी अहवालात समावेश असायचा. हे पत्रक म्हणजे आदल्या दिवशीच्या प्रमुख गोपनीय माहितीचा गोषवारा असायचा व तो राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री व त्यांचे मोजके ज्येष्ठ मदतनीस यांनाच वाचायला मिळायचा. यामुळे रेगनसारख्या व इतर ज्येष्ठ नेत्यांना पाकिस्तानात काय चाललेय् याची संपूर्ण कल्पना असायची. १९८७ सालच्या उन्हाळ्यात जसजसा बार्लोंनी जमा केलेल्या माहितीपत्रकांचा ढीग त्यांच्या टेबलावर वाढू लागला तसतशी अमेरिकेला पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल अतुलनीय व अचूक माहिती मिळत गेली व त्यामुळे रेगन सरकारला दुःखद जाणीव होऊ लागली कीं त्यांचे पाकिस्तानबद्दलचे धोरण सत्यपरिस्थितीच्या दबावाखाली कोसळण्याच्या बेतात आले आहे.\nरेगननी प्रतिनिधीगृहाशी सोविएतविरुद्धच्या युद्धात यश मिळविण्याचा बहाणा वापरून, गृहाला सतावून व गृहाशी 'दादागिरी' करून नायर यांच्या गौप्यस्फोटाने निर्माण केलेल्या अडचणीवर जेमतेम ताबा मिळविला होता तेवढ्यात एक नव्या आणिबाणीची भर पडली एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाला २५ टन मारेजिंग प्रतीचे पोलाद विकत घेताना फिलाडेल्फियात अटक झाली एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाला २५ टन मारेजिंग प्रतीचे पोलाद विकत घेताना फिलाडेल्फियात अटक झाली त्याला कल्पनाच नव्हती कीं तो ज्यांच्याबरोबर या सौद्याबद्दल वाटाघाटी करत होता ती सर्व लोक FBIचे व अमेरिकेच्या Customs खात्याचे छुपे अधिकारी होते. जुलै १९८७ साली झालेल्या या अटकेचे गांभिर्य प्रतिनिधीगृह व परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकार्‍यांपलीकडे फारसे कुणाला लगेच कळलेच नव्हते त्याला कल्पनाच नव्हती कीं तो ज्यांच्याबरोबर या सौद्याबद्दल वाटाघाटी करत होता ती सर्व लोक FBIचे व अमेरिकेच्या Customs खात्याचे छुपे अधिकारी होते. जुलै १९८७ साली झालेल्या या अटकेचे गांभिर्य प्रतिनिधीगृह व परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकार्‍यांपलीकडे फारसे कुणाला लगेच कळलेच नव्हते परराष्ट्रमंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी अब्राहम सोफाएर यांना ते कळले व त्यांनी ताकीद दिली कीं या ग्राहकाचे पाकिस्तानशी असलेले दुवे जर प्रस्थापित झाले तर सोलार्त्झ घटनादुरुस्ती लागू होऊन अमेरिकेची पाकिस्तानला दिली जाणारी मदत बंद करावी लागेल.\n'व्हाईट हाऊस'ला या सौद्याची नोव्हेंबर १९८६पासून माहिती होती. कार्पेंटर स्टील या कंपनीकडून हे खास शक्तिशाली पोलाद विकत घेताना 'अर्शद परवेझ' गुप्तचरयंत्रणेच्या दृष्टिपथात आले होते. कार्पेंटर कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विक्रीखात्याचे व्यवस्थापक आल्बर्ट टॉम्ली यांना या संशयास्पद ग्राहकाबद्दल शंका आल्याने त्यांनी ताबडतोब अशा तर्‍हेच्या निर्यातीवर नियंत्रण करणार्‍या उर्जाशक्तीखात्याला (Department of Energy) कळविले.\nलगेच FBI व अमेरिकेच्या Customs खात्याच्या अधिकार्‍यांनी कार्पेंटर कंपनीच्या विक्रीखात्याच्या अधिकार्‍यांची जागा घेतली व त्यांनी परवेझ यांच्याबरोबर जवळीक करण्याचे नाटक केले. परिणामतः परवेझ त्यांच्याबरोबर बोलताना वहावत गेले व आपल्या पाकिस्तानातील लाहोर येथील एका कॉर्पोरेशनमध्ये काम करणार्‍या श्री. इनाम या गिर्‍हाइकाबद्दल बरळले परवेझनी बर्‍याच लोकांना लांच देऊ केली होती व आगाऊ रक्कमही दिली होती. या प्रतिबंधित मालाबद्दलची आपली निवेदने परवेझ सारखी बदलत होते. कधी हे पोलाद टर्बाइन्ससाठी, कधी काँप्रेसर्ससाठी, कधी रॊकेट इंजिन्ससाठी, कधी कराची विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी प्रकल्पासाठी तर कधी ते वितळवून त्याचे इंगट बनविण्यासाथी अशा नाना कथा त्यांनी सांगितल्या, पण शेवटी चुकून ते कहूताप्रकल्पासाठी हवे आहे हेही सांगून मोकळे झाले व हे संभाषण ध्वनिमुद्रित केले गेले होते. ही माहिती बार्लोंनी जमविलेल्या माहितीशी जुळत होती. त्यांच्या मते असले पोलाद सेंट्रीफ्यूजेससारख्या प्रचंड वेगाने फिरणार्‍या यंत्रातच वापरले जायचे.\nपरवेझना २०लाख डॉलर्स किमतीचे या प्रतीचे आणखी पोलाद व बेरिलियम धातूही विकत घ्यायचे होते. (बेरिलियम अणूबाँबची विनाशशक्ती कमी न करता त्याचा आकार कमी करण्यासाठी एक परावर्तक म्हणून वापरले जाते.) यावरून पाकिस्तान छोट्या आकाराचे विमानातून टाकण्यायोग्य आकारचे अणूबाँब बनवत आहे असा बार्लोंना संशय आला.\nपरवेझ यांना शिक्षा होण्याच्या आधीच प्रतिहल्ला करण्याच्या उद्देशाने रेगन यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक पवित्र्यात प्रतिनिधीगृहाला पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या निर्णयाच्या दुष्परिणामांचा व गुंतागुंतीचा विचार करायला बजावले १९८७च्या उन्हाळ्यात मुजाहिदीन सेनेने युद्धाची दिशा उलटविली होती व ते सोविएत सेनेविरुद्ध विजय मिळवू लागले होते. या वेळी मदत बंद केल्यास मुजाहिदीन अडचणीत येतील व सोविएत सैन्य अफगाणिस्तानातून परतायचा विचार बदलेल अशीही शक्यता होती. सरकारने असाही पवित्रा घेतला कीं परवेझ यांच्याबाबतीत पाकिस्तानचा उद्देश काय होता किंवा परवेझ पाकिस्तान सरकारसाठी काम करत होता हे कुठेच सिद्ध झालेले नाहीं. जेंव्हां फिलाडेल्फियाच्या सरकारी वकीलांनी \"केंद्रीय अन्वेषकांनी परवेझना कुणी काम दिले होते ते अद्याप शोधून काढले नाहींय्\" हे मान्य केल्यावर सरकारचा जीव भांड्यात पडला. मायकेल आर्माकॉस्ट या राजनैतिक विभागातील कनिष्ठ परराष्ट्रमंत्र्यांनी सिनेटच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीपुढे दिलेल्या गुप्त साक्षीत \"झियांची राजवट व परवेझ यांच्यात कांहीही संबंध नाहीं\" असे ठासून सांगितले. त्याला फिलाडेल्फियाच्या कस्टम्स खात्याच्या अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला(३).\nपण सिनेटकडून सरकारवर दबाव वाढतच होता. अण्वस्त्रे मिळवू पहाणार्‍या राष्ट्राची अमेरिकन मदत ताबडतोब बंद करण्याची घटनादुरुस्ती आणणार्‍या सोलार्त्झनी रेगनना \"पाकिस्तानच्या कृती अमेरिकेला कोंडीत आणत आहेत. जर कायदा मंत्रालयाकडे लेखी आरोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा असेल तर रेगन यांच्याकडे कायद्यानुसार पाकिस्तानची मदत बंद करण्यासाठी पुरेसे सम���्थन आहे\" अशी ताकीदही दिली. सिनेटर जॉन ग्लेन यांचेही याबाबत एकमत होते. ते म्हणाले कीं अफगाणिस्तानातील अमेरिकेचे हितसंबंध तात्पुरते आहेत, पण अण्वस्त्रप्रसार होऊ न देण्यात अमेरिकेचे दीर्घकालीन हितसंबंध आहेत.\" सिनेटच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीचे अध्यक्ष क्लेअरबोर्न पेल यांनी सरळ सांगितले कीं पाकिस्तानने अमेरिकन कायद्याचा अवमान (contempt of court) केलेला असून चारशे कोटी रुपयांची पाकिस्तानला द्यायची मदत ताबडतोब रद्द करावी\nपण 'व्हाईट हाऊस'ने आपले धोरण कायम ठेवले व पाकिस्तानकडे मोहरा वळविला. अमेरिकेचा ठाम निर्णय पाकिस्तानला सांगण्यासाठी आर्माकॉस्ट इस्लामाबादला गेले व त्या दौर्‍याबद्दलचा उद्देश जाहीर केला गेला कीं ते झियांच्या मनावर 'खासगी' ग्राहकांवर कडक कारवाई करण्याबद्दल दबाव आणण्यासाठी जात आहेत. या विधानातला 'खासगी' हा शब्द फारच महत्वाचा होता. खरे तर ती आर्माकॉस्ट व परराष्ट्रमंत्रालयातील एक वकील अब्रहॅम सोफाएर यांनी चातुर्याने समाविष्ट केलेली एक पळवाट होती. म्हणजे परवेझना काम दिलेले खासगी लोक होते व त्यांचा पाकिस्तान सरकारशी कांहींही संबंध नव्हता हे दाखवून सोलार्त्झ घटनादुरुस्तीची पाकिस्तानच्या मदतीत येणारी आडकाठी दूर करण्याचा तो प्रयत्न होता.\nपाकिस्ताननेही या 'नाटका'त भाग घेतला. परवेझच्या नावाचे अटक वॉरंट काढण्यात आले. एक वार्तापत्रही (press briefing) काढण्यात आले. या वार्तापत्रात परवेझशी निगडित \"निर्यात कारस्थाना\"त झियांचा कांहींही हात नव्हता असेही अमेरिकेला सुचविण्यात आले. थक्क झालेल्या सोलार्त्झ यांनी या बाबतीतील मूळ गोपनीय कागदपत्रे पहाण्याची मागणी केली. असा त्यांना हक्कही होता. पण रेगन यांच्या राजकीय मतांशी अमूलाग्र एकरूप झालेल्या परराष्ट्रमंत्रालयाकडून व संरक्षणमंत्रालयाकडून मिळणार्‍या माहितीचा दर्जा विश्वासार्ह असण्याची कांहीच खात्री नव्हती\nसोलार्त्झ व त्यांच्या इतर सिनेटर सहकार्‍याना माहिती देण्यासाठी CIA च्या तात्पुरत्या निर्देशकांनी ज. डेव्हिड आईन्सेल यांची निवड केली व ती अर्थपूर्ण होती. कारण आईन्सेल यांची कारकीर्द कोरिया व विएतनाम युद्धांत व नंतर अण्वस्त्रांच्या वापरावर भर देण्यात गेली होती. CIAचे निर्देशक बिल केसी यांनी त्यांना १९८५ साली गुप्तहेरखात्यात आणले होते व तेंव्हापासून ते राष���ट्रीय गुप्तचरयंत्रणेत 'अधिकारी' म्हणून अण्वस्त्रप्रसारविरोधी कामावर देखरेख करत कीं ज्यात रेगन सरकारला मुळीच रस नव्हता. १९८०पासून ते कॅस्पर वाईनबर्गर या संरक्षणमंत्र्यांच्या हाताखाली अण्वस्त्रांच्या व रासायनिक अस्त्रांच्या सुधारणा, वापर व नियोजन यासंबंधीचे काम पहात. नंतर रेगननी त्यांना त्यांच्या आवडत्या \"स्टार वॉर्स\" कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक म्हणूनही निवडले होते व ते उदारमतवादी मंडळीना तोंड द्यायला समर्थ होते\nOSWR या संघटनेचे प्रमुख गॉर्डन ओलर व हेरखात्याचे उपसंचालक रिचर्ड केर यांना ही निवड अजीबात पसंत नव्हती. आईन्सेल यांचा सहभाग म्हणजे ही चर्चा दोन बलाढ्य पक्षांत होणार होती व त्यामुळे ओलर व त्यांचे सहाय्यक चार्ल्स बर्क चिंतेत पडले. बार्लोंना ते म्हणाले कीं त्यांना आईन्सेल प्रतिनिधींसमोर काय ठेवणार याबद्दल फारच काळजी वाटत होती. CIAचा पाकिस्तानाबद्दलचा तज्ञ म्हणून त्यांनी व बॉब गेट्स (त्यावेळचे CIAचे उपसंचालक व आजचे संरक्षणमंत्री) बार्लोंची निवड केली होती.\nपरवेझच्या केसबद्दल सर्व माहिती जवळ ठेवून व मागच्या बाकावर बसून आईन्सेलना लागेल ती माहिती पुरविण्यास बार्लोंना सांगण्यात आले होते. बार्लो म्हणाले कीं आईन्सेलच मुजाहिदीनबद्दलच्या कामावर देखरेख करणारे प्रमुख गुप्तहेर अधिकारी असल्याने एक अडचणच निर्माण झाली होती. एका बाजूला CIAच्या पैशाने अप्रत्यक्षरीत्या लढले जाणारे अफगाणिस्तानचे युद्ध व दुसर्‍या बाजूला अनेक गुप्तहेरसंघटनांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलची जमा केलेली माहिती यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी त्यांना निवडाण्यात आले होते. आईन्सेल 'winking general' या टोपणनावाने ओळखले जात(४) व ते सर्व चर्चा लढविणार होते.\nबार्लोंनी या चर्चेसाठी कसून तयारी केली व स्वतःसाठी संरक्षणकवचही बनविले. ते चार्ल्स बर्क यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्रालयात गेले व तिथले प्रमुख स्टीव्ह आओकी यांच्याशी चर्चा करून एकेक मुद्द्यावर त्यांचे मत विचारून घेतले. बार्लो काय-काय सांगू शकतात याची एक यादीही त्यांना देण्यात आली. प्रतिनिधीगृहातील एक परवलीचा शब्द असलेली खोली या चर्चेसाठी मक्की करण्यात आली. सोलार्त्झ त्यांच्या मदतनिसांबरोबर हजर होते. एका मोठ्या टेबलामागे आईन्सेल व बार्लो बसले. त्यांच्या बाजूला एक 'Babysitter' ब���ई बसली होती व CIA 'काँग्रेस'ऐवजी 'व्हाईट हाऊस'शी एकनिष्ठ राहील याची खात्री करण्यासाठी तिला तेथे बसवले होते CIA च्या अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागाचा जॉन सेरॅबियन नावाचा आणखी एक अधिकारीही तिथे होता. दुसर्‍या बाजूला बारा सिनेटर्स व प्रतिनिधी बसले होते. मागच्या बाजूला 'व्हाईट हाऊस'तर्फे चर्चेचे निरीक्षण करायला आलेले मध्यपूर्व व दक्षिण अशिया विभागाचे कनिष्ठ उपपरराष्ट्रमंत्री रॉबर्ट पेक व उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड मर्फी उभे होते.\nआईन्सेल बोलायला उभे राहिले व बार्लोंना खूप मानसिक तणाव जाणवू लागला. कारण 'इराण-काँट्रा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या लफड्यात खोटे बोलल्यामुळे अडचणीत आलेल्या ऑलिव्हर नॉर्थसारख्या अधिकार्‍यांची उलटतपासणी चालू होती. राजनैतिक संबंध नसतानाही इराणला गुपवुप शस्त्रे विकून मिळालेला पैसा CIAला परवानगी नसतानाही निकारग्वाच्या सत्तेला उखडून टाकण्यासाठी CIA वापरत होती. CIAचे ७० टक्के बजेट अफगाणिस्तानवर खर्च होत होते, तेही बंद होतेय् कीं काय अशा काळजीतच ही चर्चा सुरू झाली.\nप्रतिनिधींकडून पहिला प्रश्न होता,\"परवेझ व इनाम हे पाकिस्तानचे हस्तक होते काय\" आइन्सेल उत्तरले,\"आम्हाला नक्की माहीत नाहीं.\" बर्लोंनी तर आवंढाच गिळला. कारण प्रतिनिधीगृहापुढे खोटी साक्ष देणे हा गुन्हा होता व या चुकीबद्दल 'इराण-काँट्रा' प्रकरणात अशाच चौकशी सत्रांत खोटे बोलल्याबद्दल शेजारच्याच खोल्यांत चौकशा चालू होत्या व त्यात रेगन यांचे ज्येष्ठ अधिकारी दर्यासारंग प्वांडेक्स्टर (कीं पॉइनडेक्स्टर आइन्सेल उत्तरले,\"आम्हाला नक्की माहीत नाहीं.\" बर्लोंनी तर आवंढाच गिळला. कारण प्रतिनिधीगृहापुढे खोटी साक्ष देणे हा गुन्हा होता व या चुकीबद्दल 'इराण-काँट्रा' प्रकरणात अशाच चौकशी सत्रांत खोटे बोलल्याबद्दल शेजारच्याच खोल्यांत चौकशा चालू होत्या व त्यात रेगन यांचे ज्येष्ठ अधिकारी दर्यासारंग प्वांडेक्स्टर (कीं पॉइनडेक्स्टर) व संरक्षणमंत्री वाईनबर्गरवर आरोपपत्रही दाखल होणार होते(५)) व संरक्षणमंत्री वाईनबर्गरवर आरोपपत्रही दाखल होणार होते(५) बार्लोंना (व आइन्सेलनाही) नक्की माहीत होते कीं परवेझ व इनाम हे पाकिस्तानी हस्तक होते. कारण बार्लो व आइन्सेल यांनी सारखेच पुरावे पाहिले होते.\nपरवेझकडील जप्त केलेल्या दस्तऐवजावरून इनाम हे 'इनाम उल-हक' नावाचे सेवानिवृत्त ब्रिगेडियर होते. त्यांनी परवेझला \"पाकिस्तानच्या भल्या\"साठी हा मारेजिंग पोलादाचा सौदा करायला लेखी स्वरूपात आग्रहाने उद्युक्त केले होते. १९८०पासून खानसाहेबांच्या खरेदीजालातील महत्वाचे हस्तक म्हणून ओळखले गेलेले असल्यामुळे इनाम हे CIA च्या नजरेखालीही होतेच. युद्धातील शौर्याबद्दल त्यांना किताबही मिळाला होता व ते झियांच्या खास जवळचे व ISI च्याही पसंतीचे गृहस्थ होते. हँक स्लेबोज इतके नसले तरी खानसाहेबांच्या हस्तकांच्या यादीत त्यांचे स्थान बरेच वर होते. इनाम यांचा सहभाग, त्यांचे जुने 'कर्तृत्व' आणि CIA कडे असलेल्या इतर भरपूर पुराव्यावरून कार्पेंटर कंपनीबरोबरच्या सौद्याचे ग्राहकत्व नक्कीच पाकिस्तान सरकारकडे होते. आणि तरीही आइन्सेल माहीत नसल्याचा दावा करीत होते हे गुप्त अहवाल 'व्हाईट हाऊस'शी संबंधित असलेल्या आर्माकॉस्ट यांनीही पाहिले होते व त्यामुळे \"सरकारला परवेझ, इनाम व पाकिस्तानी सरकार यांतील दुवे माहीत नव्हते\" हे त्यांचे निवेदन निखालस चुकीचे होते\nइनाम उल-हक हे खानसाहेबांच्या युरोपियन विक्रेत्यांनाही माहीत होते. ग्रिफ्फिनही त्यांना दुबईत भेटले होते. इनाम यांच्या घरच्या लग्ना-कार्यांना ज्येष्ठ लष्करी व ISI अधिकारी जातीने हजर रहात. इनाम यांनी २००६मध्ये स्वतःच त्यांनी किती महत्वाचे काम केले होते हे आडवळणाने सांगून स्वतःची पाठही थोपटून घेतली होती\nखरे तर चार्ल्स बर्क यांनी बार्लोला सांगितले होते कीं जर आइन्सेल खोटी विधाने करू लागले तर त्यांनी सरळ उठून त्या खोलीबाहेर जावे. पण बार्लोंना तेवढी हिंमत झाली नाहीं. ते तिथे मान डोलवत बसले. त्यांना जाणवले कीं श्रोत्यांना सत्यपरिस्थिती माहीत नाहींय्. त्याने जमा केलेली गुप्त माहिती समोरच्या कुणापर्यंतच पोचली नव्हती व पाकिस्तानमध्ये काय चालले आहे याची त्यांना कांहींच कल्पना नव्हती\nसोलार्त्झना याची जाणीव झाली. त्यांनी बार्लोकडे वळून त्यांचे मत विचारले. बार्लो म्हणाले कीं परवेझ हे निःसंशयपणे पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचे हस्तक आहेत. झाले एकच गदारोळ माजला. \"बार्लोला कांहींच माहीत नाहीं\" असे किंचाळत आइन्सेल ताडकन् उभे राहिले\nसोलार्त्झनी सर्वांना शांत केले व त्यांनी विचारले,\"१९८५पासून अशा इतरही घटना घडल्या आहेत कां आइन्सेलनी \"नाहीं\" असे ठाम उत्तर दिल्यावर बार्लॊ पुन्हा मान डोलवू लागले. पुन्हा बार्लोंना तोच प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले कीं अशा कित्येक घटना झालेल्या आहेत(६). खरे तर ते खूपच घाबरले होते पण बर्क व आओकींनी त्यांना हिरवा कंदील दाखविला होता त्याच्या जोरावर त्यांनी असे सत्य निवेदन केले.\nरिचर्ड मर्फी व रॉबर्ट पेल यांचा चेहरा खर्रकन् उतरला. आइन्सेलनी सांगितले कीं या घटना केवळ संशयापोटीचे आरोप असून त्या अद्याप सिद्ध व्हायच्या होत्या व बार्लो त्याबद्दल पडताळून पहायच्या आधीच बोलत होते. खरे तर आइन्सेल हे सत्यावर एक पडदा पाडू इच्छित होते पण त्याचा परिणाम उलटाच झाला होता. बैठकीत पुन्हा गदारोळ माजला. 'बेबीसिटर' बाईने बार्लोंना दम भरला,\"गप्प बस व आइन्सेलना बोलू दे\". तेवढ्यात प्रतिनिधींच्या बाजूने एक चिठ्ठी आली,\"बार्लो या इतर घटनांचे स्पष्टीकरण देतीला काय आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे. परराष्ट्रमंत्रालय नाराज आहे\".\nबार्लोंनी पुन्हा आवंढा गिळला पण ते गप्प राहिले. ते सर्वात कनिष्ठ (junior) होते व त्यांना हे सर्व असह्य झाले. चिडखोर व कडवट वातावरणात बैठक संपली. \"या मूर्खाने (son of a bitch) साराच घोळ केलाय\" असे ओरडत रॉबर्ट पेल बैठकीतून बाहेर पडले. बाहेर सगळेच छोट्या घोळक्यात जमून माहिती गोळा करू पहात होते व बार्लॊंच्याकडे येत होते. पण बार्लोंना CIA च्या गाडीत कोंबून त्यांना लँग्लीच्या कार्यालयाकडे पिटाळण्यात आले. प्रतिनिधींची झोंबाझोंबी सुरू होती व ते आता पाकिस्तानची मदत थांबवण्यासाठी पुरेशी माहिती जमा झाली आहे कां याचा विचार करू लागले होते\nआइन्सेल, सेराबियन व प्रतिनिधीगृहाच्या कारभारासंबंधीचा अधिकारी यांच्याबरोबर गाडीत बसून बार्लो पोटोमॅक नदी ओलांडून लॅंग्लीला परतले. संपूर्ण प्रवासात पूर्ण शांतता होती. त्यांच्या ऑफीसमधला फोन सतत खणखणतच होता. सर्व लोक प्रतिनिधीगृह पाकिस्तानची मदत बंद करणार असेच बोलत होते. बर्क व ओलर यांनी सेराबियनना काय झाले असे विचारल्यावर त्यांनी बार्लो प्रतिनिधींशी उद्धटपणे वागल्याचे सांगितले व त्या चार शब्दात बार्लोची कारकीर्द एका क्षणात संपली. बार्लोंनी बर्कच्या ऑफीसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला आत जाऊ दिले गेले नाहीं. चर्चेबद्दलचा संपूर्ण लेखी वृत्तांत मिळेपर्यंत बर्क यांनी कुणाशीही कांहींही बोलायला नकार दिला. तो वृत्तांत मिळाल्यावर त्यांनी स्वतःला आपल्या ऑफीसात अनेक तास कोंडून घेतले. नंतर त्यांनी बार्लोंना बोलवून सांगितले कीं त्यांनी शक्य तितके चांगले काम केले होते. मग त्यांनी सेराबियनना आत बोलावले. त्यानंतर आतून आरडा-ओरड्याचे आवाज ऐकू येत होता.\nप्रतिनिधीगृहापुढे खोटे बोलताना पकडले जाण्याची सरकारची ही पहिलीच वेळ नव्हती आणि हीच एक मोठी समस्या होती बार्लोंनी आइन्सेल यांना अडचणीत टाकण्याआधी परराष्ट्रमंत्रालयात राजनैतिक-लष्करी विभाग सांभाळणारे व बार्लोंच्या मानाने बरेच ज्येष्ठ असलेले रॉबर्ट गालुच्ची हे अधिकारीही अशाच परिस्थितीत सापडले होते. सुरक्षासहाय्य, शास्त्र व तंत्रज्ञान हे विभाग पहाणारे उपपरराष्ट्रमंत्री विल्यम श्नाईडर यांच्या पाकिस्तानबद्दलच्या गुप्त साक्षीच्यावेळी गालुच्ची बार्लोंच्यासारखेच मागच्या बाकावर बसले होते. श्नाईडरनी चुकीची माहिती दिली व त्यामुळे गालुच्ची अस्वस्थ झाले. त्यांची ती अवस्था सगळ्यांच्या लक्षात आली कारण सारे लोक त्यांच्याकडेच पहात होते. गालुच्चींनी खरी माहिती दिल्यावर श्नाईडर रागावून कांहींही न बोलता निघून गेले व गालुच्ची अडचणीत आले.\nअसाच आणखी एक प्रसंग गालुच्चींना आठवत होता. पाकिस्तानला अमेरिकन सरकार एक चांगले व मैत्रीपूर्न राष्ट्र समजते. पण ते राष्ट्र एकदा नको त्या गोष्टी आयात करताना पकडले गेले. गालुच्चींना त्यातील प्रतिबंधित गोष्टी आयात केल्याबद्दलचा पुरावा काढून टाकण्याबद्दलचे एक पत्रही दिसले, पण त्यांनी त्या पत्राच्या खालच्या बाजूला मतभेद दर्शविणारी स्वतःची टीप लिहिली. या प्रसंगांमुळे गालुचींना बार्लोंच्याबद्दल सहानुभूतीपेक्षा बार्लोंना वाटणारे दुःख स्वतःचेच वाटत होते.\nइतिहास 'नव्याने लिहिणे' हा पाकिस्तानच्या किचकट गुंतागुंतीमधील प्रमुख मुद्दा होऊन बसला आइन्सेल, पेक ते थेट उपपरराष्ट्रमंत्र्यापर्यंतचे सारे अधिकारी बार्लोंच्या वरिष्ठ साहेबांशी तावातावाने बोलू लागले. त्यांनी गुप्तचरयंत्रणेचे उपनिर्देशक असलेल्या रिचर्ड केर यांच्याकडेही निषेध नोंदवला. शीतयुद्धात पारंगत असलेल्या अधिकार्‍यांना पाकिस्तानच्या मदतीवर येणार्‍या बंदीला वाचवायचा एकच मार्ग दिसत होता; तो म्हणजे बार्लोंना बदनाम करणे. त्यांना बार्लोंना नोकरीवरून काढून टाकायचे होते.\nबार्लोंना वाटले कीं त्यांनी तिथल्या तिथे काय ते स्पष्ट सांगून आयुष्यभराची तडफड वाचवायला हवी होती. न्यूयॉर्क राज्याच्या मॅनहॅटन भागात वाढलेल्या बार्लोंना लष्करात शल्यविशारद असलेल्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नव्हता. ते सहा वर्षाचे असताना त्यांची आई निवर्तली होती. वडिलांनी दुसरे लग्न करून बार्लोंना वसतीगृहाची सोय असलेल्या विश्वविद्यालयात पाठविले होते. आई-वडिलांचा सहवास नसल्याने दिशाहीन झालेले बार्लो न्यूयॉर्कमधील शिक्षण झाल्यावर थेट अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील वॉशिंग्टन राज्यात उच्च शिक्षण घ्यायला गेले. तिथे शास्त्रशाखेत प्राविण्य मिळवीत असताना अण्वस्त्रप्रसारविरोधावर व्याख्यान देणार्‍या एका प्राध्यापकाच्या संगतीत आले व त्यांनी आपला शिक्षणक्रम बदलला. राजकारणशास्त्रातील उच्च शिक्षणात त्यांनी अण्वस्त्रप्रसारविरोधी गुप्तचरयंत्रणेवर प्रबंध लिहिला व परराष्ट्रसंबंधविषयक व्यवहारीपणा व अमेरिका कशी बर्‍याच गोष्टी जाणते पण त्यांच्यावर कारवाई करायला कशी कचरते वगैरे विषयावर शिक्षण घेतले. याचा अभ्यास करतांना त्यांचे लक्ष डॉ. खान यांच्याकडे गेले. पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रप्रसारात गुंतलेल्या राष्ट्रांविरुद्ध टनावारी पुरावे असतानादेखील अमेरिका तिकडे दुर्लक्ष करते हेही त्यांनी पाहिले. त्यांना याचा अर्थ कळत नव्हता. कारण अमेरिकन सरकार अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून विश्वाच्या विनाशाशीच सौदा करीत होते.\nसरकारच्या दुटप्पीपणामुळे व ढोंगीपणामुळे दुखावलेले बार्लो स्वतःला एकाद्या अमेरिकन अग्रेसराच्या (pioneer) भूमिकेत पाहू लागले. बार्लोंना दरम्यान परराष्ट्रमंत्रालयातर्फे सानुदान उमेदवारी मिळाली. पुढे १९८१मध्ये त्यांना ACDA(७) मध्ये नोकरी मिळाली जी त्यांना खूप आवडली. अण्वस्त्रप्रसारविरोधी खात्यात ते गुप्तचर अधिकारी म्हणून काम पाहू लागले. जरी सार्‍या जगातील अण्वस्त्रप्रसारविरोधी काम त्यांच्याकडे असले तरी मुख्यत्वाने पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्पाच्या हालचालीच त्यांचा बहुतांश वेळ घेत. अभ्यासानंतर अण्वस्त्रात व इतरत्रही लागणारे व तंतोतंत सारखे असणारे घटकभाग पाकिस्तान कसे ऑर्डर करत होता व युरोपीय कारखान्यांची नफा करून घ्यायची हाव व डोळ्यावर ढापणे बसविलेली युरोपीय सरकारे या सर्वांपा��ून पाकिस्तानने कसा फायदा उठवला याचेही सखोल ज्ञान त्यांना झाले. विपुल गुप्त माहिती, शेकडो कागदपत्रें व त्यांचे याबाबतचे उच्च शिक्षण यामुळे अर्धवट ऐकलेल्या बातम्या व मध्येच छेडलेले संदेश या सर्वातून नेमके काय चालले आहे याचे चित्र डोळ्यासमोर उभे करणे त्यांना शक्य होऊ लागले.\nपण त्यांचे हे काम रेगन यांच्या कार्यक्रमाच्या आड येत होते. म्हणून रेगननी ACDA हा विभागच बंद केला व बार्लो पुन्हा रस्त्यावर आले व किरकोळ कामे करू लागले. दरम्यान सिंडी (Cindy) या मैत्रिणीशी त्यांनी विवाहही केला. मग अचानक त्यांना CIA कडून बोलावणे आले. त्यानुसार त्यांना 'जेम्स बाँड' छापाचे काम मिळायचे होते. सहा महिने वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी बैठकांना हजर राहिल्यानंतर त्यांना पुन्हा पाकिस्तानच्या अन्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे संशोधन करण्याचे काम OSWRतर्फे(८) मिळाले.\nअण्वस्त्रप्रसारबंदी व शीतयुद्धातील विजय या परस्परविरोधी ध्येयांमुळे रेगन यांच्या प्रत्येक खात्यात दुफळी माजली होती. एक फळी अमेरिकेच्या दीर्घकालीन फायद्याकडे बघत होती तर दुसरी जगाच्या भविष्याला आकार देऊ पहात होती. OSWRमधील लोकांना पाकिस्तानसारख्या देशांच्या हातात अण्वस्त्रे पडणे हे सोविएत संघराज्यापेक्षा जास्त खतरनाक वाटे. बार्लोंना द्व्यर्थी घटकभागांच्या काळ्या बाजाराचा अभ्यास करण्याचे काम मिळाले. पाकिस्तान अण्वस्त्रांसाठी लागणारे घटकभाग इतर ठिकाणी वापरण्याच्या बहाण्याने मागवत असे व बार्लो त्यावर नजर ठेवीत असत. असे भाग अमेरिका, इंग्लंड, जर्मनी व जगातील इतर ठिकाणांहूनही मागवत असे. पण बार्लोंचे या सर्वांकडे लक्ष होते.\nयुरोपमधील इतर देशांबरोबर समन्वय साधण्याच्या दृष्टीने बार्लोंनी MI6 या ब्रिटिश गुप्तचरसंघटनेबरोबरही संबंध प्रस्थापित केले. Travellers' Clubसारख्या सुमार हॉटेलांत बसून ते व त्यांचे ब्रिटिश सहयोगी 'जॉन स्टीड' खानसाहेबांच्या प्रकल्पाच्या दिशेबद्दल विचारविनिमय करीत. त्यावेळी 'लिझरोज' नावाच्या कंपनीवर नजर होती कारण या कंपनीतर्फेही मारेजिंग पोलादाची पाकिस्तानात निर्यात जर्मनीतून करण्याचे प्रयत्न सुरू होते दोघे भरपूर कामही करीत व नंतर दारू पिऊन तर्रही होत\nCIAत बार्लो हे एक असामान्य बुद्धीचे मानले जाऊ लागले. आपल्या कामाचा त्यांना ध्यास असे व ते कामामुळे पछाडले गेल्यासारखे वागत. त्य��ंना CIA सारख्या युद्धखोर, झगडाळू संघटनेतील राजकारणाचा अनुभव नव्हता. सरकारी खाती त्यांनी OSWR साठी केलेल्या संशोधनातील फक्त सोयिस्कर भाग उचलून घेत. अशा लोकांबद्दल सहिष्णुताही त्यांच्याकडे नव्हती शीतयुद्ध फळीच्या अधिकार्‍यांना बार्लोसारखे संशोधक आतल्या खोलीत हवे असत व त्यांना प्रतिनिधीगृहाच्या सभासदांपासून दूरच ठेवण्याकडे कल असे.\nपाकिस्तान व खानसाहेब यांच्या फायलींचा सखोल अभ्यास करताना बार्लोंना एक पहिला आश्चर्यजनक शोध लागला तो म्हणजे वारंवार दिसणारी एकाच तर्‍हेची वर्तणुक (pattern) जणू सगळ्यांना 'गिर्‍हाईकज्वर'च झाला होता. त्यांच्या लक्षात आले की परराष्ट्रमंत्रालय आपल्याकडील पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलची गुप्त व महत्वाची बरीच माहिती दाबून ठेवत असे. त्यामुळे सरकारच्याच इतर खात्यांना ती वापरता येत नसे. उदा. निर्यात परवान्यांना मान्यता देण्याची जबाबदारी असलेल्या वाणिज्यखात्याला व त्यांवर कार्यवाही करणार्‍या कस्टम्सखात्याला आपले काम नीटपणे करण्यात आडकाठी येत असे.\nबार्लोंनी अशी महत्वाची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एक 'आंतरविभागीय गट' स्थापण्याच्या उद्देशाने मोहीम सुरू केली करण मिळालेली माहिती सर्वांमध्ये वाटण्याची गरज उघड दिसत होती. PAEC(९) खानसाहेबांचे सहाय्यक इतके 'बिंधास'पणे काम करीत कीं अनेकदा ते घटकभाग आपल्या घरच्या पत्त्यावर मागवीत. बार्लोंच्याकडे अशा लोकांचे इस्लामाबादमधील पत्ते होते, ते निर्यातीची कागदपत्रें पहाणार्‍या कस्टम्सखात्याला माहीत असते तर त्यांना अशा निर्यातींकडे खास लक्ष देता आले असते. बार्लोंच्या चिकाटीमुळे त्यांना कॅलिफोर्नियामधील एका 'चारचौघां'सारख्या दिसणार्‍या श्री व सौ अ‍ॅर्नॉल्ड व रोना मँडेल या दांपत्याचा शोध लागला. यांनी ९९३,००० डॉलर्स किमतीची हायटेक सामुग्री (संगणक, ऑस्सिलोस्कोप्स, प्रोग्रामेबल डिजिटलायझर्स वगैरे) हाँगकाँगला निर्यात केली होती व तेथून एका चिनी गृहस्थाने ती उचलली व PAECचे अणूबाँबच्या संरचना कार्यशाळेचे(१०) प्रमुख डॉ. मुबारकमंद यांच्या खासगी पत्त्यावर पाठविली होती. पण वाणिज्य किंवा कस्टम्सच्या अधिकार्‍यांना ही माहीती दिलीच गेली नव्हती.\n१९८६साली बार्लोंच्या मोहिमेला यश अले व 'परमाणू निर्यात नियमभंगविरोधी कार्यकारी गटा'ची(११) स्थापना झाल���. परराष्ट्रमंत्रालयातील अण्वस्त्रप्रसारविरोधी ज्येष्ठ अधिकारी फ्रेड मॅकगोल्डरिक त्याचे अध्यक्ष नेमले गेले. मग बार्लोंना आणखी एक प्रक्षोभक शोध लागला. परराष्ट्रमंत्रालय गुप्त महिती दाबून तर ठेवत असेच पण यापुढे जाऊन वाणिज्यमंत्रालयाने अण्वस्त्रप्रसारविरोधी भूमिकेतून हायटेक सामुग्रीच्या निर्यातींना परवाने नाकारलेले असताना वॉशिंग्टनमधील पकिस्तानी दूतावासाला अशा अनेक निर्यातींना परवाना देऊन 'मागच्या दाराने' अशा प्रतिबंधित वस्तूंच्या निर्याती सुलभ करून देत असे. पाकिस्तानातून येणार्‍या-जाणार्‍या तारांचा-केबल्सबाबत अधिक खोलवर अभ्यास केल्यावर बार्लोंच्या लक्षात आले कीं CIA व कस्टम्सविभागांनी रचलेले सापळे सावज पकडण्यात सारखे अयशस्वी व्हायचे. घटना व केबल्स यांचा स्भ्यास केल्यावर बार्लोंच्या लक्षात आले कीं परराष्ट्रमंत्रालयाकडून पाकिस्तानला निषेधखलित्यांच्या(१२) स्वरूपात अशा सापळ्यांची अचूक माहिती मिळायची. बार्लोंच्यामते हा सरळ-सरळ देशद्रोह होता\nया निषेधखलित्यांचा उगम नक्कीच परराष्ट्रमंत्रालयातील गुप्त माहिती पहाण्याची अनुमती (clearance) असलेले ज्येष्ठ अधिकारीच असणार याची बार्लोंना खात्री होती. त्यांनी शोध जारी ठेवला व शेवटी गुप्तचरयंत्रणेचे उपनिर्देशक रिचर्ड केर यांना ते भेटले. त्यांनी ताबडतोब लॅंग्ली येथील मुख्य कार्यालयात परराष्ट्रमंत्रालयातील सर्व ज्येष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक योजली. त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिले कीं या निषेधखलित्यांत व इतर खात्यांनी रचलेल्या सापळ्याच्या वेळापत्रकात विलक्षण संबंध दिसून येत होता. अशा कृत्यांना सरळ-सरळ घातपाती कृत्ये न म्हणता ते म्हणाले कीं हे प्रकार थांबले तर ते याबाबत अधीक सखोल तपास ते करणार नाहींत. परराष्ट्रमंत्रालयातील अधिकार्‍यांनी संमती दिली. या CIA व परराष्ट्रमंत्रालयातील समन्वयाचा फायदा असा झाला की यानंतर कांहींच दिवसात पाकिस्तानात जन्मलेले पण सध्या कॅनडाचे नागरिक असलेले एक 'सावज' बार्लोंच्या सापळ्यात अडकले.\nवर सांगितलेली परवेझ यांची अटक तर परराष्ट्रमंत्रालयाला न सांगता गुप्तपणे केलेली कारवाई होती व ती यशस्वीही झाली. परवेझ व त्यांच्या इनाम या 'बोलविता धन्या'ला पेन्सिल्व्हेनियातील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. खर्‍या 'देवमाशा'ला ��कडण्यासाठी त्यांच्याकडून 'लेटर ऑफ क्रेडिट' मिळविणे आवश्यक होते. ते देतांना त्या प्रसंगाचे छायाचित्रण व ध्वनिमुद्रण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. इनाम अमेरिकेत आहेत याची बार्लोंना माहितीही होती. अमेरिकन कायद्यानुसार अशा बाबतीत परराष्ट्रमंत्रालयाला माहिती देणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी तशी माहिती त्यांना दिली. पर्वेझ आले, बडबडले व त्यांना अटकही झाली. त्याच्या कॅनडातील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात मिळालेल्या कागदपत्रांवरून बार्लोंचा संशय बरोबर ठरला. पण इनाम मात्र त्या सापळ्यात अडकला नाहीं. याची पुढील चौकशी पूर्ण करण्याआधीच बार्लोंना सोलार्त्झ समितीच्या गुप्त व प्रक्षोभक बैठकीत बोलावले गेले. खूप दिवसांनंतर अनेक केबल्सच्या तपासणीनंतर बार्लोंना स्पष्ट पुरावा मिळाला कीं हा सापळाही अंतर्गत घातपातामुळेच अयशस्वी झाला होता व इनाम यांना त्या हॉटेलात न जाण्याबद्दल 'टिप' मिळाली होती.\nकेर व सोफाएर यांनी यांनी सुरू केलेल्या चौकशीत त्यांना परराष्ट्रमंत्रालयातील दोन ज्येष्ठ अधिकार्‍यांचा हात आढळून आला होता. त्यांनी तो निषेध खलिता वकीली जडजंबाळ भाषेत असा कांहीं 'गाडला' होता कीं पाठविणार्‍या अधिकार्‍याचे नाव समजणे कठीण होते. केर व सोफाएर यांनी सर्व पुराव्याचा अभ्यास केला. हा सापळा अयशस्वी करण्यात कनिष्ठ उपपरराष्ट्रमंत्री रॉबर्ट पेक व आणखी एक तशाच ज्येष्ठ अधिकार्‍याचा हात होता हे उघड होते. हे आरोप हताश करणारे होते इनाम सापळ्यात न सापडण्याबद्दलचे सर्व पुरावे हे परराष्ट्रमंत्रालयातील ज्येष्ठ अधिकार्‍यांनी केलेले घातपाती कृत्य आहे हे उघड करत होते.\nपरराष्ट्रमंत्रालयाच्या वकीलांनी सर्व गोष्टींचा विचार केला. न्यायखात्याकडून पेक व दुसर्‍या अधिकार्‍याची चौकशी करविण्यासाठी एका स्वतंत्र वकील नेमावा लागेल व त्यानंतरच्या चौकशीत अनेक राष्ट्रीय गुपिते बाहेर येतील या कारणांमुळे त्यांनी अधीक चौकशी न करण्याचा निर्ण्य घेतला. त्याच वेळी प्रेस्लर घटनादुरुस्तीनुसार आवश्यक असलेले डिसेंबर १९८७ सालचे प्रशस्तीपत्रक देतांना रेगननी पुन्हा एकदा \"पाकिस्तानकडे आण्वस्त्रे नाहींत\"ची जपमाळ ओढली\nदुसर्‍याच दिवशी ज्यूरीने परवेझला बेकायदेशीरपणे मारेजिंग पोलाद व बेरिलियमच्या पाकिस्तानला केल��ल्या निर्यातीच्या प्रयत्नासाठी दोषी ठरविले व त्यानुसार सोलार्त्झ घटनादुरुस्तीचा उपयोग करण्याची वेळ येऊन ठेपली. पण शेवटी सोलार्त्झ, बार्लो व ओलर यांचे परिश्रम वायाच गेले कारण १५ जानेवारी १९८८रोजी रेगननी राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण पुढे करून सोलार्त्झ घटनादुरुस्ती गैरलागू जाहीर केली एवढेच नाहीं तर रेगन \"भारतीय उपखंडात व इतर ठिकाणी अण्वस्त्रप्रसार होऊ नये ही माझी बांधिलकी कुठल्याही प्रकारे कमी झालेली नाहीं\" हे सांगूनही मोकळे झाले\nबार्लोंचा सत्कार होऊ लागला. त्यांना CIAसाठी अत्युच्च किमतीची सेवा केल्याबद्दल \"Certificate of Exceptional Accomplishment\" देण्यात आले. गुप्तचरयंत्रणेतील कनिष्ठ उपसचीव रिचर्ड क्लार्ककडून \"प्रदीर्घ व गुंतागुंतीच्या अन्वेषणातील लक्षणीय सहाय्या\"बद्दल त्यांची प्रशंसा झाली. अब्राहम सोफाएर यांनीही त्यांच्या स्पष्ट, सुसंघटित व चांगल्या पद्धतीने लेखी स्वरूपात केलेल्या महत्वाच्या योगदानाबद्दल कौतुक केले.\nपण ही बक्षिसें व कौतुकाचे शब्द मिळूनही बार्लोंना त्यांच्या CIA मधील सहकार्‍यांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. आइन्सेल तर त्यांना बदनाम करायला टपले होतेच कुशल अन्वेषक व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे अग्रिम विशेषज्ञ असलेल्या बार्लोंना CIAमध्ये कांहीं महत्वच नव्हते कारण रेगन सरकार पाकिस्तानचा अण्वस्त्रप्रकल्प अस्तित्वातच नाहीं असे मानत होते कुशल अन्वेषक व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे अग्रिम विशेषज्ञ असलेल्या बार्लोंना CIAमध्ये कांहीं महत्वच नव्हते कारण रेगन सरकार पाकिस्तानचा अण्वस्त्रप्रकल्प अस्तित्वातच नाहीं असे मानत होते बार्लोला CIAच्या उपहारगृहात झिडकारले जात होते, आइन्सेल व सेराबियनसारख्यांच्याकडून हैराण केले जात होते. शेवटी बार्लोंच्या लक्षात आले कीं त्यांना मनापासून आवडणारे काम त्यांना सोडावे लागणार आहे.\nघरीही परिस्थिती वेगळी नव्हती. त्याचे लग्नही मोडकळीस आले होते. बार्लो अत्यंत दुःखी असे व सिंडीला त्याच्या असल्या विषण्ण मनस्थितीत त्याच्याबरोबर रहाणे जड जात होते. पण त्यांच्या आइन्सेलबरोबरच्या भांडणानंतर व परराष्ट्रमंत्रालयाबरोबरच्या संघर्षानंतर त्यांना नोकरी कोण देणार होते त्यामुळे बार्लोंचा धीर सुटत चालला.\nशेवटचा उपाय म्हणून त्यांनी जेराल्ड ब्रूबेकर ��ांच्याशी संपर्क साधला. त्यांची ओळख एका गुप्त कार्यकारी गटात असताना झाली होती व त्यांना बार्लो मित्र समजत होते. त्यांनी बार्लोंना पेंटॅगॉनमध्ये गुप्तचरयंत्रणेत अन्वेषकाची नोकरी देऊ केली व ती त्यांनी घेतली.\nसालाबादप्रमाणे रेगननी २५ मार्च १९८८रोजी अण्वस्त्रप्रसारविरोधातले आपले शेवटचे वार्षिक निवेदन केले. पुढच्या वर्षी नवे राष्ट्रपती अधिकारावर यावयाचे होते व म्हणून हे त्यांचे शेवटचे निवेदन होते. परवेझ पाकिस्तानचा हस्तक होता हे त्याना माहीत असूनही, सोलार्त्झ यांच्याकडून वारंवार पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मिती करत आहे अशा सूचना मिळूनही व त्यांच्या अनेक सहकार्‍यांवर पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचे आरोप असूनही रेगननी आपली नेहमीचीच रेकॉर्ड पुन्हा वाजवली\n\"शस्त्रास्त्रनियंत्रणाच्याबाबतीत माझे मुख्य ध्येय अण्वस्त्रे कमीत कमी करण्याचे व शक्य झाल्यास नाहींशी करण्याचे असून जगाची या सर्वनाशक शस्त्रांपासून सुटका करण्याचेच आहे\" असे सांगून ते मोकळे झाले. अण्वस्त्रांचा प्रसार अण्वस्त्रे नसलेल्या देशांत होऊ न देणे हा त्या ध्येयाचा एक अविभक्त भाग आहे व या ध्येयासाठी अथक निश्चयाने व कळकळीच्या वैयक्तिक बांधिलकीने मी प्रयत्न करीतच राहीन असेही ते म्हणाले.\nपण खासगीत बोलताना रेगनना त्यांच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी धोरणाच्या चिंध्या झाल्याचे सांगण्यात आले होते. दक्षिण आशियात अण्वस्त्रांवरून गोष्टी इतक्या निकरावर आल्या होत्या कीं राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून (NSC) रेगन यांच्यावर पाकिस्तानला अण्वस्त्रनिर्मितीचा प्रकल्प ताबडतोब थांबविण्याबद्दल समज देण्यासाठी दबाव आणण्यात आला. NSCचे ज्येष्ठ निर्देशक रॉबर्ट ओकली यांच्या आठवणीनुसार अशी संधी संरक्षणमंत्री फ्रँक कार्लुच्ची जेंव्हां अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेण्याबद्दलच्या सोविएत संघराज्याबरोबरच्या तहाच्या अटींवर चर्चा करायला इस्लामाबादला गेले तेंव्हां आली. ते यावेळी झियांना अण्वस्त्रांबद्दल खोटे बोलायचे थांबवण्याबद्दल बजावणार होते. पण झियांना फक्त अफगाणिस्तानबरोबरच्या तहाच्या अटींमध्येच रस होता.\nया तहात सोविएत सेना बाहेर काढणे, त्यांची आर्थिक मदत बंद करणे व अफगाणिस्तानला आपला देश स्वतःच चालवू देणे हे अमेरिकेचे प्रमुख हेतू होते पण झियांचे मत होते कीं आठ वर्षें अफगाण युद्धात मदत केल्यानंतर काबूलवर सत्ता गाजविण्याचा त्यांना अधिकार होता. रेगनबरोबर झालेल्या टेलिफोनवरील संभाषणात त्यांनी सांगितले कीं अफगाणिस्तानबरोबरच्या तहावर सही करण्यात त्यांना आनंदच होत होता, पण सोविएत सैन्य मागे घेतल्यानंतर मुजाहिदांचा शस्त्रपुरवठा बंद करणाची मॉस्कोने घातलेली अट पाळण्याचा त्यांचा मुळीच इरादा नव्हता पण झियांचे मत होते कीं आठ वर्षें अफगाण युद्धात मदत केल्यानंतर काबूलवर सत्ता गाजविण्याचा त्यांना अधिकार होता. रेगनबरोबर झालेल्या टेलिफोनवरील संभाषणात त्यांनी सांगितले कीं अफगाणिस्तानबरोबरच्या तहावर सही करण्यात त्यांना आनंदच होत होता, पण सोविएत सैन्य मागे घेतल्यानंतर मुजाहिदांचा शस्त्रपुरवठा बंद करणाची मॉस्कोने घातलेली अट पाळण्याचा त्यांचा मुळीच इरादा नव्हता रेगननी झिय़ांना खोटे न बोलण्याबद्दल ताकीत दिल्यावर त्यांनी ताड्कन उत्तर दिले कीं गेली आठ वर्षें तिथल्या युद्धात सहभाग नसल्याबद्दल ते खोटेच बोलत आले होते व चांगल्या कामासाठी खोटे बोलायला इस्लाम परवानगी देतोच रेगननी झिय़ांना खोटे न बोलण्याबद्दल ताकीत दिल्यावर त्यांनी ताड्कन उत्तर दिले कीं गेली आठ वर्षें तिथल्या युद्धात सहभाग नसल्याबद्दल ते खोटेच बोलत आले होते व चांगल्या कामासाठी खोटे बोलायला इस्लाम परवानगी देतोच फ्रँक कार्लुच्चींनाही त्यांनी तेच सांगितले फ्रँक कार्लुच्चींनाही त्यांनी तेच सांगितले परत गेल्यावर आपल्या झियांच्या बरोबरच्या संभाषणाचा अहवाल देतांना ते म्हणाले कीं झियांनी त्यांना सांगितले होते कीं रेगन जसे अण्वस्त्रांबद्दल गेली कित्येक वर्षें खोटे बोलत होते व झिया स्वतः गेली दहा वर्षें अफगाणिस्तानबद्दल जसे खोटे बोलत आले होते तसे खोटे बोलणे ते चालूच ठेवणार होते\nएवढेच नाहीं तर अफगाणिस्तानच्या तहावर सह्या झाल्यानंतर थोड्याच दिवसात, १९८८च्या २६ एप्रिलला जिनीव्हा येथे, 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या महत्वाकांक्षांबद्दल सांगितले कीं पाकिस्तानने यश मिळविलेच आहे व आता ते आरामात ते यश उपभोगणार होते Carnegie Endowment या अमेरिकन संस्थेच्या शिष्टमंडळापुढे बोलताना ते याहीपुढे जाऊन म्हणाले कीं आता पाकिस्तानने अण्वस्त्रनिर्मितीत यश मिळवले असून त्याचा प्रतिबंधात्मक छाप मारण्यासाठी उपयोग करणे चांगलेच आहे.\nरेगन यांना आपला मुद्दा ठासून सांगण्याची गरज होती व ती संधी त्यांना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री साहबजादा याकूब खान यांच्या वॉशिंग्टन भेटीत मिळाली कहूताप्रकल्प छोटा होण्याऐवजी वाढत कां चाललाय् या प्रश्नाला याकूबनी उडवाउडवीची उत्तरें द्यायला सुरुवात केली. हेही सांगितले कीं रेगन यांच्या १९८६च्या पत्रानुसार पाकिस्तानने युरेनियमचे ५ टक्क्यापेक्षा जास्त शुद्धीकरण केलेले नाहीं. पण जेंव्हा त्यांना अमेरिकेच्या गुप्तचरयंत्रणेने जमविलेली कहूताचे नकाशे, उपग्रहावरून घेतलेले फोटो व इलेक्ट्रॉनिक सहाय्याने जमविलेल्या माहितीची भेंडोळी दाखविण्यात आली तेंव्हा मात्र याकूबखान घाबरले. कारण त्यांनाही याची माहिती नसावी कहूताप्रकल्प छोटा होण्याऐवजी वाढत कां चाललाय् या प्रश्नाला याकूबनी उडवाउडवीची उत्तरें द्यायला सुरुवात केली. हेही सांगितले कीं रेगन यांच्या १९८६च्या पत्रानुसार पाकिस्तानने युरेनियमचे ५ टक्क्यापेक्षा जास्त शुद्धीकरण केलेले नाहीं. पण जेंव्हा त्यांना अमेरिकेच्या गुप्तचरयंत्रणेने जमविलेली कहूताचे नकाशे, उपग्रहावरून घेतलेले फोटो व इलेक्ट्रॉनिक सहाय्याने जमविलेल्या माहितीची भेंडोळी दाखविण्यात आली तेंव्हा मात्र याकूबखान घाबरले. कारण त्यांनाही याची माहिती नसावी ओकलींना संशय होता कीं पाकिस्तान आता परमाणूविद्या मध्यपूर्वेतील राष्ट्रांना विकू लागला होता. पण त्यांच्याकडे याकूबना हटकण्याएवढा पुरावा नव्हता.\nपण ओकलींचा संशय खरा होता.\nअफगाणिस्तानचा तह झाल्यावर अमेरिका पाकिस्तानला वार्‍यावर सोडणार अशी झियांना शंका होती. मग अमेरिकेच्या आर्थिक मदतीची भरपाई करू शकणार्‍या श्रीमंत व लष्करी मित्रांच्या ते शोधात होते. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी त्यांचे उपसेनापती मिर्ज़ा अस्लम बेग व ISIचे नवे प्रमुख हमीद गुल यांना या \"कोलांटी उडी\"ला मूर्त स्वरूप द्यायची जबाबदारी दिली.\nया दोघांनी बनविलेल्या 'श्वेतपत्रिके'त अफगाणिस्तानमध्ये इस्लामाबादच्या पसंतीचे सरकार स्थापणे, इराणबरोबरच्या प्रस्थापित अण्वस्त्रप्रकल्प करारावर पुढे चर्चा करणे व इराणने आधीच विकत घेतलेल्या 'P-1' सेंट्रीफ्यूजच्या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणखी वाढविणे, तस��च या गटात नाटोच्या दक्षिण टोकाला असलेल्या तुर्कस्तानला समावेश करून घेऊन युरोपपासून आशियापर्यंत इस्लामची चंद्रकोर तयार करणे व त्याद्वारे सर्वांच्या सुरक्षिततेत वृद्धी करणे असे मुख्य मुद्दे होते. श्वेतपत्रिकेत कुठेही पाकिस्तानच्या अणूबाँबचा उल्लेख नसला तरीही तो पार्श्वभूमीवर होताच. हा आलेख तयार होताच झियांनी बेगना तेहरानला धाडले. या डावपेचांबाबत इराणबरोबर एकमत तयार करणे व कहूता तंत्रज्ञानाच्या पुढील विक्रीबद्दल चर्चा करणे ही जबाबदारी त्यांना दिली गेली होती. त्यानंतर अनेक वर्षें बेग पाकिस्तान-इराण यांच्यामधील परमाणू तंत्रज्ञानाच्या संबंधांबाबतीत एक महत्वाचा दुवा बनले होते.\nदुसर्‍या बाजूला खानसाहेब आपले व्यूह बनवत होते. कहूता आता छान चालले होते व चाळीस बाँब बनवता येतील इतके अतिशुद्धीकृत युरेनियम आता पाकिस्तानच्या गुदामात होते. खानसाहेबांना आपली उपयुक्तता संपल्याचे जाणवू लागले होते. बाँबच्या संरचनेबद्दल व निर्मितीबद्दल ते अंधारातच होते कारण ती जबाबदारी PAEC च्या डॉ. समर मुबारकमंद व त्यांच्या 'वाह'स्थित चमूकडे होती. शिवाय फ्रान्स व चीनकडून मिळवलेल्या क्षेपणास्त्रांबद्दलच्या तंत्रज्ञानाची जबाबदारीही मुबारकमंदांकडेच होती. हत्फ-१ व हत्फ-२ या क्षेपणास्त्रांची शीत-चांचणीही झाली होती व थारच्या वाळवंटात यशस्वी चांचणी केल्यावर मुंबई व दिल्लीवर हल्ला करण्याची पात्रता त्यांना प्राप्त व्हायची होती.\nझियांनी खानसाहेबांच्या नकळत मुनीर यांच्या PAECसाठी अनेक करार केले होते. झियांनी चीनच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ३६ क्षेपणास्त्रांच्या सौदी अरेबियाबरोबरच्या सौद्यात भरीव मदत केली होती. या सौद्याची किंमत होती ३०० कोटी डॉलर्स. सौदींने ही क्षेपणास्त्रें आनंदाने विकत घेतली व चीनबरोबर राजनैतिक संबंधही प्रस्थापित केले. या कामाबद्दल चीनकडून व सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला अण्वस्त्रप्रकल्पात वाढीव मदत व आर्थिक मदत असा दुहेरी फायदा झाला. त्याबदल्यात पाकिस्तानने मुनीर खान यांचा बाँब तयार होताच सौदी अरेबियाला गुपचुप तो देण्याचेही मान्य केले होते. सौदी अरेबियाला बाँब बनविण्यात रस नव्हता, त्यांना आणीबाणीसाठी 'तयार माल' गुपचुपपणे साठवून ठेवायचा होता. पाकिस्तानने तो देण्याचे मान्य केले होते. य���च्या बदल्यात त्यांना कोट्यावधी डॉलर्स मिळणार होते\nपण याला मूर्त स्वरूप यावयाच्या आधीच १७ ऑगस्ट १९८८ रोजी 'camouflage' केलेले C-130 जातीचे पाकिस्तानी हवाई दलाचे विमान आकाशातून कोसळले व त्यात झिया, भूतपूर्व ISIचे प्रमुख व सध्याचे joint chief of staff रहमान, अमेरिकेचे राजदूत अ‍ॅर्नॉल्ड राफेल, अमेरिकेचे लष्करी अताशे ज. हर्बर्ट वस्सम व इतर २७ जण कालवश झाले. या अपघाताने 'किंमत मोजेल त्या राष्ट्राला' अण्वस्त्र तंत्रज्ञान व अण्वस्त्रे विकणार्‍या एका अघोषित अण्वस्त्रधारी राष्ट्राचा जणू शिरच्छेदच केला गेला व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाला असा झटका दिला कीं हात चोळत बसण्याशिवाय त्यांना दुसरे कांहीं करताच येईना.\n(२) माहिती जमविण्याचे कांहीं प्रकार असे आहत: Humint (human intelligence) म्हणजे शत्रूच्या प्रदेशात पाठविलेल्या गुप्तहेराकडून जमविलेली माहिती; Photint (Photographic intelligence) म्हणजे उपग्रहाच्दारा किंवा अति उंचीवरून उडणार्‍या यू-२ सारख्या विमानांद्वारा काढलेल्या छायाचित्रांतून जमविलेली माहिती; Comint (Communication intelligence) म्हणजे संदेशांना मध्येच अडवून व ते उकलून जमविलेली माहिती; आणि royal म्हणजे अतीशय ज्वालाग्राही माहिती अतीशय गुप्तपणे मिळविलेलेई व मोजक्या लोकांनाच माहिती असण्याची अनुज्ञा असलेली. बार्लोंना ही सारी माहिती वाचण्याचा/तपासण्याचा अधिकार (clearance) दिलेला होता.\n(३) रेगन सरकार कसे एककल्लीपणाने \"single-track mind\" विचार करीत असे व कसे सगळ्यांना आपल्या बाजूला वळवीत असे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. साधारणपणे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अशा तर्‍हेने कारभार करत नाहींत किंवा करू शकत नाहींत. रिपब्लिकन पक्ष जास्त एकसंध आहे असे आजही आढळून येते.\n(४) यावरून या प्रकरणाचे नाव The Winking General असे ठेवण्यात आले आहे.\n(५) या चौकशीअंती १०-१२ जणांना शिक्षा झाली, पण सारे थोरल्या बुशच्या कारकीर्दीत किरकोळ तांत्रिक कारणावरून अपीलात सुटले तर वाईनबर्गरना थोरल्या बुशनी माफी दिली यावरून अमेरिकेत न्यायसंस्थेची काय दारुण परिस्थिती आहे हे कळून येते\n(६) जरी बार्लोंनी हे सारे त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार केले असले व भारतावरच्या प्रेमाखातर केले नसले तरी भारत सरकारने बार्लोंचा मुलकी किताब देऊन सन्मान करावा असे मला वाटते. कारण असे केल्याने अमेरिकेतील सनदी नोकरवर्गात भारताला मित्र निर्माण होतील ज्यांची आज नितांत गरज आहे. सत्य हेही आहे कीं त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार काम केल्याने बार्लोंची नोकरी गेली, त्यांचे लग्न मोडले व आज ते एक निष्कांचन अवस्थेत मोंटानासारख्या आडवळणाच्या राज्यात जीवन कंठत आहेत त्याची भरपाई कांहीं प्रमाणात तरी असे मुलकी सन्मान देऊन करता येईल. त्याचबरोबर आपली कृतज्ञताही व्यक्त करता येईल. (बार्लो यांच्या या कहाणीवरील सुधीर काळे यांचा स्वतंत्र लेख \"उत्तम कथा\" या मराठी मासिकाच्या २००९च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.)\nमला काहीच दिसत नाही.\nप्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.\nलेख दिसु लागला आहे..\nचुकीच्या जागी पोस्ट झाल्यामुळे काढून टाकला आहे.\nचुकीच्या जागी पोस्ट झाल्यामुळे काढून टाकला आहे.\nहा ही भाग आवडला...\nपाकडे शब्दांचा खेळ करण्यात माहिर आहेत हेच दर वेळेला कळुन येते. आपली परराष्ट्र निती एव्हढी दुबळी का हा प्रश्न शेवटी उरतोच...भारताच्या विकासाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत होत आहेच आणि चीन व अमेरिका दोघांना खुश ठेवुन पाकडे मात्र बरेच उद्योग करुन मोकळे झाले आहेत...क्षेपणास्त्र चीनी बनावटीची आणि विमाने अमेरिकन बनावटीची...म्हणजे सारी उंगलिया घी में....\nअमेरिकेला तर लयं काळजी हाय पाकड्यांची अन् त्यांच्या सुबत्तेची...\nआपण मात्र संवाद संवाद खेळणार कोणशी ज्यांचा सगळा वेळ आपल्या देशा विरुद्ध कट कारस्थाने करण्यात जातो...\nपाकिस्तान सैन्याची हालचाल फार वेगाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे...हा एक प्रकारचा फायदाच आहे त्यांना....सैन्याची हालचाल ज्याला सुलभपणे करता येते त्याला खर्‍या युद्धात त्याचा बराच फायदा होतो हे मात्र नक्की.सध्या हिंदुस्थानी सैन्याने शेवटचा युद्ध अभ्यास कधी केला होता ते आठवतोय..\nकारगिल युद्धा नंतर हिंदुस्थानच्या सैन्यदला बद्धल अशी माहिती बाहेर आली...\nhttp://news.indiamart.com/news-analysis/kargil-conflict-show-3367.html कॅप्टन कालिया सारखे शुर या देशात जन्माला येतात म्हणुन तुम्ही आणि मी सुखाने सामान्य जिवन जगतो...\nपाकिस्तानने त्यांचा युद्ध अभ्यास सुर केला आहे,, म्हणे जो आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा युद्ध अभ्यास असेल...\nजाता जाता :--- तुम्ही गाफिल राहिला तर शत्रुला दोष देऊन काय उपयोग \nपाकिस्तानी मुत्सद्देगिरीची पुन्हा सरशी :---\nनेहमी प्रमाणेच वाचनीय लेख\nआपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात होतो, आधाशासारखा वाचून काढला.\nमला वाटते लोकशाही + देशाचा मोठा आकार (जसे भारत, अमेरिका ) हे काँम्बिनेशन त्या त्या देशासाठी प्रॉब्लेम ठरत असावेत.\nआपल्या देशाला चीन सारखी एकपक्षीय लोकशाही आणि मुशर्रफ सारखा धूर्त नेता मिळाल्यास भारत महासत्ता होईल अन्यथा काही खरे नाही.\n( मी तर गमतीने म्हणायचो - देश का नेता कैसा हो मुशर्रफ जैसा हो ) असो.\nआपला बार्लो वरील लेख कसा वाचायला मिळेल \nआपल्या सूचनेप्रमाणे आपणास व्यनि करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी येथे अजून नवखा असल्याने जरा चाचपडतो आहे.\nहे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.\nखालील दुव्यावर हा लेख वाचायला मिळेल\nसुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)\n'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9\nरेगनना कसलाच विधिनिषेध नव्हता\nपरवेझ, रॉबर्ट पेकसारख्या खटल्यात रेगनच्या सहकार्‍यांनी केलेल्या लांड्यालबाड्या पहाता त्यांना कसलाच विधिनिषेध नव्हता हे लक्षात येते. पण डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर्स व रेप्रेझेंटेटिव्हमंडळी इतकी नक्काम कशी हे कळत नाहीं विरोधी पक्षाचे काम असते सरकारला लाइनीत ठेवणे. हे काम ते करूच शकत नव्हते असेच या प्रकरणातील व आधीच्या प्रकरणांतील केसेसवरून लक्षात येते. (लक्ग्लेनसारखाअंतराळवीर-हे असे अक्षरांचे भजे कां होते विरोधी पक्षाचे काम असते सरकारला लाइनीत ठेवणे. हे काम ते करूच शकत नव्हते असेच या प्रकरणातील व आधीच्या प्रकरणांतील केसेसवरून लक्षात येते. (लक्ग्लेनसारखाअंतराळवीर-हे असे अक्षरांचे भजे कां होते नीलकातना विनंती) अंतराळवीर जॉन ग्लेनसारखा 'हीरो' सिनेटर असूनही असा कसा परिणामकारकतेत शून्य निघाला नीलकातना विनंती) अंतराळवीर जॉन ग्लेनसारखा 'हीरो' सिनेटर असूनही असा कसा परिणामकारकतेत शून्य निघाला सोलार्त्झसुद्धा घटनादुरुस्ती करण्यापलीकडे कांहींच कसे कांहीं करू शकले नाहींत\nसिनेटच्या कमिट्यांकडे खूप अधिकार असतात. त्यांनी मनात आणले असते तर ते बार्लोला subpaena करू शकले असते (जसे पूर्वी निक्सनविरोधी चौकशीत खूप वेळा झाले, अगदी त्यांच्या टेप्सही 'expletives deleted' अवस्थेत subpaena करून मागविल्या गेल्या होत्या.)\nअफगाणिस्तानच्या तहाच्या बाबतीत झियांनी ���ेलेल्या वक्तव्यावरून तर त्यांचा धूर्तपणा, दूरदर्शीपण (व निर्लज्जपणा) दिसून येतो. \"देशाच्या हितसंबंधांच्याप्र्क्षा दुसरे कांहींही महत्वाचे नाही\" या निकषाप्रमाणे ते वागले. माझ्या मते देशाच्या नेत्यात हे गुण हवेतच त्यांनी रेगननाही बजावले कीं \"गेली आठ वर्षे वर्षें तुम्ही सगळ्यांना खोटे सांगत आलात, मग मला उपदेश कां देताय् त्यांनी रेगननाही बजावले कीं \"गेली आठ वर्षे वर्षें तुम्ही सगळ्यांना खोटे सांगत आलात, मग मला उपदेश कां देताय्\" हे त्यांच वाक्य वाचल्यावर तर मला \"जय हो\" म्हणावेसे वाटले\" हे त्यांच वाक्य वाचल्यावर तर मला \"जय हो\" म्हणावेसे वाटले वर \"चांगल्या कामांसाठी खोटं बोलायला धर्माचीही अडकाठी नाहीं\" हे सांगून मोकळे\nशिवाय \"हा बाँब सार्‍या मुस्लिम जगताचा\" असे पहिल्यापासून म्हणणार्‍या झियांनी अण्वस्त्र तंत्रज्ञान मुस्लिम राष्ट्रांना विकायचा व (विकायचपैसेअमेरिकेची-हे असे अक्षरांचे भजे कां होते नीलकातना विनंती) अमेरिकेची मदत बंद झाल्यावर त्यातून पैसे मिळवायचे हीही दूरदर्शी योजना आखली होती.\nधूर्तपणात मुशर्रफही कमी नव्हते '९/११'नंतर त्यांनी सफाईने तालीबान सरकारला (वर-वर पहाता) वार्‍यावर सोडले व आतून जुने धंदे चालूच ठेवले होते\nसुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)\n'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9\nझियांचे १० वर्षें सहय्यक असलेले ज. खालिद महमूद आरिफ यांचे पुस्तक\n\"दहा वर्षें ज. आरिफ यांनी झियांचे सेनाध्यक्ष (Chief of Army Staff) व कहूता प्रकल्पाचे उपाध्य़क्ष अशा दोन्ही जबाबदार्‍या पार पाडल्या. आता सेवानिवृत्त झालेले आरिफ ती दहा वषें पाकिस्तानातले सर्वात दुसर्‍या क्रमांकाचे बलवान नागरिक होते.\" पहा प्रकरण ३ \"मृत्यूच्या दरीत\".\nपहिले पुस्तक मला फ्लॉरीडा स्टेट युनिव्हर्सिटीत काम करणार्‍या माझ्या बहिणीच्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकालयात मिळाले. त्यात Epilogue मधील हे वाक्य मला खूप पटले. ते म्हणतात, \"Politics in Pakistan is based on genes and means. Dynastic connections override efficiency.\" पाकिस्तानमधील लष्कराच्या राजकारणातील सततच्या दादागिरीचे मूळ या अपयशात आहे असे त्यांचे मत असावे असे Prologue आणि Epilogue वाचल्यावर वाटले.\nआपल्या देशातही (केंद्रीय व राज्यस्तरांवर) घराणेशाही फोफावत आहे. \"पुढच्यास ठेच मागचा शहाणा\" या न्यायाने आपण पाकिस्तानातील अपयशाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे व आपल्या देशात लोकशाहीचा पराजय होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.\nपुस्तक अद्याप पूर्ण वाचायचे आहे. जर मला ते आवडले (आवडेल असे वाटते) तर त्या पुस्तकाचा परिचय 'मिपा'करांना करून देण्याचा विचार आहे.\nसुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे धाकट्या बहिणीकडे\nकांहीं कारणाने दोनदा Post झाल्यामुळे काढून टाकली आहे.\nकांहीं कारणाने वरील टीप दोनदा Post झाल्यामुळे काढून टाकली आहे.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8", "date_download": "2021-06-25T01:56:16Z", "digest": "sha1:JZXKV2ESW4MGVDTOEFGRIPLIASEERMVA", "length": 6194, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रोनस - विकिपीडिया", "raw_content": "\nझ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,\nक्रोनस किंवा क्रोनॉस (ग्रीक: Κρόνος क्रोनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. आद्य बारा टायटनपैकी तो सर्वांत धाकटा होता. आपला पिता युरेनस याला त्याने पदच्युत करून पौराणिक सुवर्णयुगामध्ये जगावर राज्य केले. पुढे त्याचा मुलगा मुलगा झ्यूस याने त्याचा पराभव केला. रोमन पुराणात त्याला सॅटर्नस (Saturnus) असे म्हटले जाते.\nक्रोनस आपल्या मुलांना खाताना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार कर��\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१८ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-06-25T01:57:28Z", "digest": "sha1:C2DDM5MOR7JCPWW3BX2S5GCCMOPE4AFH", "length": 5733, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुसरी मारिया, पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकारकाळ २ मे, इ.स. १८२६ - २३ जून, इ.स. १८२८\nजन्म एप्रिल ४, इ.स. १८१९\nरियो दि जानेरो, ब्राझिल\nमृत्यू नोव्हेंबर १५, इ.स. १८५३\nदुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती.\nहिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉॅंझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८१९ मधील जन्म\nइ.स. १८५३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/covid-19-coronavirus-maharashtra-health-minister-rajesh-tope-again-warns-on-the-journey-without-need/", "date_download": "2021-06-25T01:17:22Z", "digest": "sha1:BO5QX2T6LSGA3JOM6JZAMIHERB7PQTG6", "length": 16075, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : राज्यातील संक्रमित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, आपण 'स्टेज-3' कडं जातोय : आरोग्यमंत्री राजेश टोपे | covid 19 coronavirus maharashtra health minister rajesh tope again warns on the journey without need", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nCoronavirus : राज्यातील संक्रमित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, आपण ‘स्टेज-3’ कडं जातोय : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nCoronavirus : राज्यातील संक्रमित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, आपण ‘स्टेज-3’ कडं जातोय : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले की, राज्यात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यांनी जनतेला हा विषाणू पसरण्यापासून रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, राज्यात ११ नवीन घटनांसह कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या ६३ झाली आहे. त्यांनी सांगितले की, या ‘११ नव्या घटनांपैकी आठ जण परदेशात गेले होते आणि तीन लोक बाधित लोकांच्या संपर्कात आले होते.’ आरोग्यमंत्री म्हणाले की, मुंबईत १०, तर पुण्यात एक प्रकरण समोर आले आहे. ५२ ते ६३ ही मोठी वाढ आहे. एकूण रूग्णांपैकी, १३ ते १४ रुग्ण असे आहेत जे संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आले. ते म्हणाले, “बाकी सर्व बाहेरून आलेली प्रकरण आहेत.” ‘बाहेरून आलेल्या लोकांमुळे त्याचा प्रसार जास्त झाला. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतर निर्माण करून आणि स्वच्छता ठेवून त्यांनी आत्म शिस्तीचा अभ्यास केला पाहिजे.\nसार्वजनिक वाहतूक थांबविण्यात येणार\n“सार्वजनिक वाहनांमध्ये गर्दी कमी झाली नाही तर वाहतूक बंद केली जाईल. आय-कार्ड तपासल्यानंतर, लोकांना सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यास परवानगी देणे देखील एक पर्याय आहे. मुंबईतील उपनगरी गाड्या आवश्यक कामांसाठी धावतील. टोपे म्हणाले की, रुग्णांची संख्या वाढणे हे चिंतेचे मुख्य कारण आहे आणि त्याविरूद्ध संघर्ष करण्यासाठी लोकांच्या सहकार्याची आवश��यकता आहे. तरीही लोकांनी म्हणणे ऐकले नाही आणि सार्वजनिक वाहतुकीचा विनाकारण वापर चालू ठेवला तर आपल्याला आणखी काहीतरी विचारा करावा लागेल. आपण या संसर्गजन्य रोगाच्या दुसर्‍या टप्प्यात आहोत आणि तिसर्‍या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत.\nडब्ल्यूएचओ आणि सेंटरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्हायरस थंड ठिकाणी बर्‍याच काळासाठी जिवंत राहतो. म्हणूनच केवळ सरकारी कार्यालयेच नव्हे तर लोकांनीही एअर कंडिशनचा वापर करू नये’. ते म्हणाले की, आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात संख्यादेखील चिंतेची बाब आहे. आम्ही जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यास सांगितले आहे, जेणेकरून प्रवासी त्यांच्या ठिकाणी जाऊ शकतील. यामुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुणे येथील रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी होईल. टोपे म्हणाले की, सर्व कार्यालये व दुकाने बंद ठेवल्यानंतर लोकल गाड्यांमधील गर्दीवर सरकार बारीक नजर ठेवून आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्राच्या संपर्कात आहेत. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुखांनी केंद्रीय चाचणी सुविधा वाढवण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. ते म्हणाले, ‘खासगी प्रयोगशाळांना तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी आणि हे वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातही केले जावे.’ यामुळे तपासणी अहवालाची प्रतीक्षा कमी होईल.\nरुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया थांविण्यात येईल :\nटोपे म्हणाले, ‘नागरी व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शस्त्रक्रिया थांबविण्यात आली आहेत. राज्यात 7000 स्वतंत्र बेड बसविण्यात आले आहेत. लोक गर्दी टाळत आहेत का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री काही रेल्वे स्थानकांना भेट देतील.\nCoronavirus : लक्षणं दिसणार्‍या रूग्णालयातील प्रत्येकाची ‘कोरोना’ चाचणी, नवीन सूचना जारी\nCoronavirus : ‘कोरोना’ची अशी भीती, 4 हॉस्पीटलनं डॉक्टरला केलं नाही भर्ती, प्रकृती गंभीर\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nPimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून…\nLife insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे…\nPimpri News | बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आ���्महत्या;…\nStrawberry Moon 2021 | 24 जूनला आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nलग्नाचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार; कोंढव्यात FIR\n ‘केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही…\n सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून…\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं,…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | फडवणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक…\n उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग नाही आवडला’, मुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग बदलण्याचं धाडस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/covid-19-free-vaccine-for-above-18/", "date_download": "2021-06-25T01:08:39Z", "digest": "sha1:2T7JWVYLD3FYSQXRLO5DD6OERPZ2JM72", "length": 14366, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "'१८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/देश-विदेश/‘१८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण’\n‘१८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण’\nपंतप्रधान नरें���्र मोदी यांनी केली महत्वाची घोषणा\nदेशातील १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार राज्यांना मोफत देणार असल्याची महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जगात लसीची मागणी होत आहे. लशींच्या मागणीशी तुलना केली, तर जगात करोना लसीचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. मग अशा परिस्थिती जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.\n“आज हा निर्णय घेण्यात आला की, राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं २५ टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे. या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील. योगायोग असा की, दोन आठवड्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन ही आहे. २१ जूनपासून देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात १८ वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील,” अशी घोषणा मोदी यांनी केली.\n“ज्या नागरिकांना ���ोफत लस घ्यायची नाही. ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घ्यायची आहे, त्यांचीही काळजी घेतली गेली आहे. देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना दिली जाणार आहे. लसीच्या निर्धारित किंमत वगळता खासगी रुग्णालये एका डोसला १५० रुपये सेवा कर आकारू शकतील. यावर देखरेख ठेवण्याचं काम राज्य सरकारांकडेच असणार आहे,” असंही मोदी म्हणाले.\n“देश संपूर्ण लसीकरणाच्या दिशेन निघालो होतो, पण करोना महामारीने आपल्याला ग्रासलं. भारतच नाही, तर जगासमोर शंका उपस्थित झाली की, भारत इतक्या मोठ्या लोकसंख्येला कसं वाचवणार. पण, निश्चय असेल तर मार्ग निघतोच. भारताने एका वर्षात दोन स्वदेशी लशी तयार केल्या. भारत लसीकरणात मागे नाही,” असंही मोदी म्हणाले.\n''हि' तर जनतेकडून जिझिया कराचीच वसूली'\nविजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बलात्कारप्रकरणी अटक\nकोरोनाची तिसरी टाळणे अशक्य : एम्स\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला को���िडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanjopraav.wordpress.com/2006/09/", "date_download": "2021-06-25T00:34:26Z", "digest": "sha1:ABZCAUUN6VDA4KCG62WAK3SAJXWEYXDP", "length": 11764, "nlines": 107, "source_domain": "sanjopraav.wordpress.com", "title": "सितम्बर | 2006 | sanjopraav", "raw_content": "\nपुण्याचे डॉ. प्रकाश कामत हा एक वेडा माणूस आहे. त्यांचे हे वेड आहे जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे. त्यांच्या ‘सूरविहार’ या स‌ंस्थेतर्फे संगीतकार चित्रगुप्त यांच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गेल्या महिन्यात सादर झाला. विभावरी आपटे-जोशी, योगिता गोडबोले-पाठक, अपूर्वा गज्जाला या गायिका आणि … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां\nनारायण धारप – अमानवी अज्ञाताचा आलेख – १\n‘रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते. मिट्ट काळोख. खोलीत दुसरं कुणीतरी असल्याची तुम्हाला शंका येते. मेणबत्तीच्या दिशेनं तुम्ही हात पुढं करता आणि तुमच्या उघड्या तळहातावर कुणीतरी काडेपेटी ठेवतं ……’ जगातली सर्वात छोटी भयकथा म्हणून ही इंग्रजी गोष्ट प्रसिद्ध आहे. इंग्रजी साहित्यात भयकथा, … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\nजी.एं. च्या कथांमधील नियतीवाद\nचित्रकार सुभाष अवचट हे जी.एं. चे (त्यातल्या त्यात ) मित्र. त्यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण जी.एं. ना पाठवले. जी.ए. लग्नाला उपस्थित रहाण्याचा प्रश्नच नव्हता. जी.एं. नी अवचटांना जे उत्तर पाठवले त्यात म्हटले आहे ‘आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\n‘दिल जो न कह सका’- संपन्न संगीतानुभव\nसंगीतकार अनिल विश्वास यांच्या ‘माधुर्य’ परंपरेतील ( ‘मेलडी’ स्कूल ) एक प्रमुख शागिर्द संगीतकार रोशन यांच्या हिंदी चित्रपटगीतांवर आधारित ‘दिल जो न कह सका’ हा कार्यक्रम काल रात्री पुण्यात झाला. उपजत गुणवत्ता, वाद्यांवरची हुकुमत, शास्त्रीय संगीताची तयारी, अर्थपूर्ण काव्य देणारे शायर आणि … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\n‘आजारी माणसांना किंवा आजाराची शंका असणाऱ्यांना औषध घेण्यापासून परावृत्त करणे हे डॉक्टरचे एक महत्वाचे काम आहे’ य�� अर्थाचे वरकरणी विरोधी भासणारे एक इंग्रजी वचन आहे. यश आणि यशातून मिळणारी प्रसिद्धी याबाबतही थोड्याफार फरकाने हेच म्हणता येईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जेवढी तपश्चर्या … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 21 टिप्पणियां\nमार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेची ‘द इयर्लिंग’ ही कादंबरी जागतिक साहीत्यविश्वात महत्वाची मानली जाते. १९३८ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा संस्थानाचे एक वेगळेच, अपरिचित रूप रेखाटले आहे. या कादंबरीचा काळ शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा. जंगलात एकटे रहाणारे बॅक्स्टर कुटुंब. … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां\nडिस्क्लेमरः खालील मजकूर म्हणजे काय आहे ते मला माहिती नाही. माझ्या काही शंकेखोर मित्रांच्या मते ती चोरून केलेली कविताच आहे. माझ्याकडून बरेच पैसे उसने घेऊन ते आजवर परत न केलेल्या एका मित्राला बाकी तो मजकूर म्हणजे ‘माझ्यातल्या विद्रोही स्फुल्लिंगाचा लयबद्ध … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां\n‘कारट्या, किती भूक भूक करशील…’ घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\nजी. एं. वरील माझ्या याआधीच्या लेखानंतर जी.एं. चे साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर का गेले नाही असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. मला वाटते जी.एं. ची विलक्षण शब्दकळा हेसुद्धा त्यामागचे एक कारण असावे. जी.एं. ची पात्रे जितकी अस्सल मराठी मातीतली आहेत, तितकीच … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\nहातातला डबा मी हळुवारपणे पाण्यात सोडला. कृष्णेच्या पाण्यात राख आणि अस्थींचा एक लहानसा पांढरा ठिपका उमटला. निश्चल नजरेनं मी समोर पहात राहिलो. बघता बघता समोरच्या देखाव्याचा तुकड्यातुकड्यांचा कॅलिडोस्कोप झाला. काळेपांढरे, रंगीबेरंगी तुकडे एकमेकात मिसळून थरथरत, तरंगत राहिले‍. जराशानं त्याचा एकच … पढना जारी रखे →\nAkka, Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/09/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T23:44:18Z", "digest": "sha1:LC2MXMXGCQ7ZFCQWYGYXPTY2PGT4YLD3", "length": 7083, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमेरिकन चीनी दणक्यात खरेदी करताहेत बंदुका - Majha Paper", "raw_content": "\nअमेरिकन चीनी दणक्यात खरेदी करताहेत बंदुका\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अमेरिका, आशियाई चीनी, गोळीबार, शस्त्र खरेदी / April 9, 2021 April 9, 2021\nगेले तीन महिने अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्याने मुळचे अमेरिकन नसलेल्या नागरिकांत असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. परिणामी हे नागरिक दणकून हत्यारे खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. एका आकडेवारीनुसार ३ एप्रिल पर्यंत विविध ठिकाणी झालेल्या गोळीबार घटनांत ८०७६ लोक मृत्युमुखी पडले आहेत. नवीन आकडेवारी आणि ट्रेंड नुसार अमेरिकेच्या इतिहासात या काळात सर्वाधिक बंदुका विक्री झाली आहे. त्यात खरेदी करण्याऱ्या ग्राहकात अर्धे आशियाई अमेरिकन आहेत आणि त्यातही चीनी जास्त आहेत.\nहेट क्राईम खाली होणाऱ्या गुन्ह्यात असे अमेरीकेबाहेरून आलेले पण आता अमेरिकेचे नागरिक असलेले लोक सहज शिकार होतात. त्यामुळे त्यांना स्वरक्षणासाठी हत्यारांची गरज भासते आहे. अमेरिकेत शस्त्र खरेदीसाठीचे नियम कडक नाहीत. त्यामुळे काही काळापूर्वी शस्त्र खरेदी करण्यास बिचकणारे आशियाई अमेरिकन आता सर्रास शस्त्रखरेदी करत आहेत. त्यातही साउथ एशियन कम्युनिटीवर ज्या प्रमाणात गोळीबार होण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी हे लोक शस्त्र खरेदीला प्राधान्य देत आहेत.\nअसेही दिसून आले आहे की नागरिकांना करोना काळात जे मदत पॅकेज दिले गेले तेव्हा तोच पैसा शस्त्रखरेदीसाठी वापरला गेला. त्या काळात बंदूक खरेदीत २० टक्के वाढ दिसली. आता दुसरे मदत पॅकेज दिले जाणार आहे आणि त्यामुळे पुन्हा शस्त्रखरेदी वाढेल असा अंदाज शस्त्र विक्रेते व्यक्त करत आहेत. या वर्षी जानेवारी मध्येच ४३ लाख नागरिकांनी शस्त्र परवाना मिळावा म्हणून एफबीआय कडे अर्ज केले आहेत. अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेले नागरिक शस्त्र खरेदी करू शकतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहित�� आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/pakistan-also-introduced-a-corona-vaccine-called-pakvac-nrms-136887/", "date_download": "2021-06-25T00:04:35Z", "digest": "sha1:C24MD7YZBXR4WHHLQLKUHAFKVGEJCJWB", "length": 12216, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pakistan also introduced a corona vaccine called PakVac nrms | पाकिस्ताननंही आणली PakVac नावाची कोरोना लस, कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nPakVacपाकिस्ताननंही आणली PakVac नावाची कोरोना लस, कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी \nपाकिस्ताननं ही लस बाजारात तर आणलीय पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.\nकोरोना महामारीला रोखण्यासाठी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. बहुतेक देशांमध्��े आता सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोना विरोधी लस दिली जात आहे. यातच आता पाकिस्ताननंही स्वदेशी कोरोना लसीची निर्मिती केली आहे. पाकिस्ताननं या लसीला PakVac असं नाव दिलं आहे.\nपाकिस्ताननं ही लस बाजारात तर आणलीय पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.\nकोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढे सरसावला ‘सिंक्सर किंग’ युवराज सिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी PakVac लस लॉन्च केली आहे. याशिवाय पाकिस्तान लवकरच कोरोनावरील महत्वपूर्ण औषध तयार करण्यासाठी सक्षम होणार आहे, असा दावा केला आहे. पाकिस्तानात तयार करण्यात आलेल्या या लसीची अतिशय काटेकोर पद्धतीनं चाचणी, गुणवत्ता आणि तपासणी झालेली आहे, असंही ते म्हणाले.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.townscript.com/e/8th-digital-marketing-workshop-in-pune-103221", "date_download": "2021-06-24T23:41:03Z", "digest": "sha1:J47PVY46CU5LEID4XAA4FOHWHXL2TBKF", "length": 5271, "nlines": 123, "source_domain": "www.townscript.com", "title": "8th Digital Marketing Workshop In Pune Tickets by Kaveri Group, Sunday, August 19, 2018, Pune Event", "raw_content": "\nरविवारी दिनांक 19 ऑगस्ट 2018\n109 प्रशिक्षार्थिना संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण\n1) सोशल मिडिया मार्केटिंग\n2) कमी खर्चात वेबसाइट एका दिवसात बनवणे [ Free Hosting ]\n6) डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून ग्राहकांची कामे मिळवुन महिना 15,000 ते 20,000 आर्थिक उत्पन्न मिळवु शकता\n7) वेबसाइट बनविने, एनीमेशन वीडियो बनवीने, ग्राफ़िक डिज़ाइन बनविने,\n8 ) amazon & flipkart यांची ऑनलाइन मार्केटिंग करून उत्पन्न सुरु करा\n9) आपल्या व्यवसायची सोशल मिडियावरुन कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाहिरात करने\n10 ) फेसबुक, वेबसाइट आणि यूट्यूब या मध्यमाचा वापर करून आपले आर्थिक उत्पन्न सुरु करू शकता\n11) विविध वेबसाइटवरुन काम मिळवून आर्थिक उत्पन्न सुरु करू शकता\n12) डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी\nया एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेत सर्व तरुण - तरुणी, महिला, लघु, मध्यम व्यवसाईक, उद्योजक सहभागी होऊ शकता.\nकार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षार्थिना सहभाग प्रमाणपत्र\nरविवारी दिनांक 19 ऑगस्ट 2018\nवेळ : सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत\nठिकाण : शिक्षक भवन, पत्रकार भवन शेजारी, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे 411030\nपहिल्या फक्त 30 जागांसाठी\nऑनलाइन प्रवेश शुल्क 900 रुपये.\nऑफ़लाइन प्रवेश शुल्क फक्त 1000 रुपये.\nप्रशिक्षक : मा. पुष्कर मालवंकर [ डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट ]\nआपल्या उद्योग व्यवसायाची जाहिरात करा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून संपर्क 9921894000\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/jofra-archer-fitness-update-india-vs-england-test-series-464030.html", "date_download": "2021-06-25T01:36:14Z", "digest": "sha1:5NHCLB2LF76PBX7MJXXI6CIZZRP2KYAT", "length": 18557, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nजोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार समोर आली मोठी बातमी\nईसीबीने दिलेल्या माहितीनुसार, \"इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या कोपऱ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. (Jofra Archer Fitness Update India vs England test Series)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nइंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर...\nमुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ मानल्या जाणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे मागील काही दिवसांपासून त्रस्त आहे. कोपराच्या दुखापतीमुळे त्याने दोन स्पर्धांमधून माघार घेतली. त्याच्या कोपरावर शस्त्रक्रिया पार पडलीय. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला इथून पुढचे 28 दिवस गोलंदाजी करता येणार नाही किंबहुना हाताचीही जास्त हालचाल करता येणार नाही. 28 दिवसांनंतर म्हणजेच एक महिन्यानंतर पुढील टेस्ट घेऊन तो गोलंदाजी करु शकेल काय हे पाहावं लागेल, अशी माहिती डॉक्टरांच्या सांगण्यानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) दिली आहे. त्यामुळे आर्चर भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही हे समजण्यासाठी, भारताला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. (Jofra Archer Fitness Update India vs England test Series)\nआर्चर भारताविरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार\nईसीबीने दिलेल्या माहितीनुसार, “इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या कोपऱ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. इथून पुढचे काही दिवस ईसीबी आणि ससेक्सच्या मेडिकल टीमच्या मार्गदर्शनाखाली आर्चर ‘रिहॅब्लिटेशन वेळ’ सुरु करणार आहे.” शस्त्रक्रियेनंतरच्या पुढच्या 28 दिवसांमध्ये त्याच्यात काय बदल होतोय, याचं निरीक्षण दोन्ही मेडिकल टीम करणार आहेत. यानंतर आर्चर भारताविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी तयार आहे का, हे पाहिलं जाणार आहे.\nटी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची आशा\nयावर्षीच्या शेवटी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेपर्यंत जोफ्रा आर्चरने ठीक व्हावं आणि या मालिकेत खेळावं, अशी आशा इंग्लंड संघाला असणार आहे. आर्चर पाठीमागच्या एका वर्षांहून अधिक काळ कोपराच्या समस्येपासून दूर आहे. या कारणामुळे आर्चर दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या काही सामन्यांत बाहेर बसला होता.\nआर्चरच्या हाताला दुखापत झाल्याने तो यंदाच्या आयपीएल मोसमाला मुकला. स्पर्धा सुरु होण्याअगोदर त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताविरुद्ध 5 व्या टी ट्वेन्टी सामन्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटपासून काही दिवस लांब राहावं लागलं.\nहातावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने पुन्हा मैदानात पुनरागमन केलं होतं. काऊंटी चॅम्पियनशीपदरम्यान ससेक्स संघातून तो खेळला. दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा जुन्या लयीत दिसला.\nदुखापतीनंतर आर्चरने शानदार पुनरागमन केलं आहे. ससेक्सकडून केंटविरुद्ध खेळताना त्याने 13 ओव्हर्समध्ये 2 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या. आर्चरने जॉक क्राऊली आणि केंटचा कर्णधार बेल डूमंड या दोन फलंदाजांना बाद करुन केंटच्या टीमला 145 रन्सवर ऑलआऊट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण त्याच सामन्यात पुन्हा आर्चरचा कोपरा दुखायला लागला आणि त्याने उर्वरित सामन्यांत माघार घेतली.\nइंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक\nपहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट\nदुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट\nतिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट\nचौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर\nपाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.\nहे ही वाचा :\nVideo : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का\nधोनी लवकरच चेन्नईला गुड बाय करणार, चोप्रांची आकाशवाणी\nलेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nGold Price : सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय मग वाचा तोळ्याचे दर आणखी किती स्वस्त होणार\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 17 hours ago\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 2 days ago\nत्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nTea Benefit : आजारांपासून दूर राहण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nलाईफस्टाईल फोटो36 mins ago\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pnbs-special-plan-for-customers-a-profit-of-rs-68-lakh-on-an-investment-of-rs-5000-per-month/", "date_download": "2021-06-25T01:23:21Z", "digest": "sha1:RQJ3IR3QZGWH6QLWWY6XOUYRHTTAGK4W", "length": 13684, "nlines": 136, "source_domain": "bahujannama.com", "title": "PNB ची ग्राहकांसाठी खास योजना ! दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीवर 68 लाखाचा लाभ, जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nPNB ची ग्राहकांसाठी खास योजना दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीवर 68 लाखाचा लाभ, जाणून घ्या\nin ताज्या बातम्या, राजकीय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक (PNB) हि एक भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने ग्राहकांसाठी एक बेस्ट योजना आणली आहे. ती योजना म्हणजे राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS) होय. या योजनेअंतर्गत ग्राहक पैसे गुंतवू शकते. एखादी रक्कम गुंतवल्यावर त्या ग्राहकाच्या निवृत्तीनंतर ६८ लाख रुपये एकरकमी रक्कम त्याला मिळणार आहे. PNB बँकेच्या या योजनेमध्ये ग्राहकाला संरक्षित गुंतवणुकीसह आणि काही वेगळा लाभ देखील मिळणार आहे.\nकाय आहे NPS स्कीम \nही स्कीम एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने २००४ साली तयार केली होती. तसेच २००९ रोजी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना ओपन केली आहे. तर, सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात काम करणारा कर्मचारी त्या���च्या इच्छेनुसार या योजनेत सहभागी होऊ शकणार आहे.\nया योजनेपासून लाभ काय \n> PNB बँकेची खास योजना असणाऱ्या NPS मध्ये पैसे गुंतवून ग्राहक निवृत्तीनंतर टेन्शन फ्री आयुष्य जगू शकतो.\n> आकर्षक बाजाराशी निगडित परतावा मिळतो\n> हा पेन्शन फंड आणि गुंतवणूकीचा पर्याय आहे.\n> आयकर कायदा ८० सीसीडी (1B) अन्वये यात ५० हजार रुपयांची अतिरिक्त सवलत मिळते.\n> ही सूट ८० सी अंतर्गत असणाऱ्या दीड लाखाच्या सवलतीव्यतिरिक्त आहे.\nया योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं \nNPS स्कीममध्ये १८-६० या वयोगटातील असणारे कर्मचारी आपली रक्कम गुंतवू शकतात. भारतातील जवळजवळ सर्वच सरकारी, खाजगी बँकांमध्ये या योजनेमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.\nअसे मिळणार ६८ लाख रुपये –\nग्राहकाला या योजनेअंतर्गत प्रति महिना ५ हजार रुपये एवढी गुंतवणूक ही ३० वर्षाकरिता करावी लागते. तसेच ग्राहकाचे एकूण योगदान १८ लाख रुपये होणार आहे. यामध्ये समजा ग्राहकाला गुंतवणुकीवर १० % प्रमाणे एक अंदाज परतावा मिळाला तर मॅच्युरिटीची एकूण रक्कम १.१३ एवढी कोटी रुपये असणार आहे.\nयाचप्रमाणे एकूण रक्कम कशी मिळेल\n> ॲन्युटीची खरेदी ४० %\n> अंदाजित ॲन्युटी रेट 8 %\n> टॅक्स फ्री विड्रॉल मॅच्युरिटी अमाउंटच्या 60 %\n> ६० वर्षांचे झाल्यावर पेन्शन रक्कम प्रति महिना ३०,३९१\n> एकरकमी रोख रक्कम – ६८.३७ लाख रुपये\nमॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढण्याची सेवा –\nनॅशनल पेन्शन स्कीममध्ये ग्राहक काही ठराविक परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी सुद्धा रक्कम काढू शकणार आहे. समजा ग्राहकाला नवीन उद्योग सुरू करायचाय अथवा घर खरेदी करण्याची योजना आखत असेल तेव्हा ग्राहक ती रक्कम काढू शकणार आहे. याव्यतिरिक्त लग्न, मुलांचं शिक्षण आणि लिस्टेड आजारांच्या उपचारासाठी देखील त्यामधील रक्कम काढू शकणार आहे.\nTags: bankbenefitsCustomerCustomersinvestmentNational pension systemNPSPNBPunjab National BankRetirementschemeगुंतवणुकीग्राहकाग्राहकांनिवृत्तीपंजाब नॅशनल बँकबँकयोजनाराष्ट्रीय पेन्शन सिस्टमलाभ\n तुमचं सेव्हींग Account जनधन खात्यामध्ये वर्ग करायचंयः जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रोसेस\nउन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या\nउन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\npune crime news | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड\n मोदी सरकार या महिन्यात देणार मोफत LPG स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ\n सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज\nRain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leela-poonawal-foundation/", "date_download": "2021-06-25T00:57:20Z", "digest": "sha1:LVKJHG6DHJZ4BNDGMCOJ6KIPD3SH47UM", "length": 5781, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leela Poonawal Foundation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : लीला पूनावाला फौंडेशनतर्फे लीला गर्ल्ससाठी अनफोल्डिंग टॅलेंट कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nएमपीसी न्यूज- लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने गावडेवाडी येथील हिरकणी महाविद्यालयात आर्टस् , कॉमर्स आणि सायन्सच्या लीला गर्ल्ससाठी आयोजित अनफोल्डिंग टॅलेंट या एक दिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गावडेवाडी , पुणे - लीला…\nPune : लीला पुनावाला फाउंडेशनकडून टूमारो टूगेदर प्रकल्पाअंतर्गत साडेआठ हजार मुलींना शिष्यवृत्ती\nएमपीसी न्यूज - पुणे आणि परिसरातील साडेआठ हजार गरजू मुलींना लीला पुनावाला फाउंडेशनकडून टूमारो टूगेदर प्रकल्पाअंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे हे नववे वर्ष आहे. पुणे शहर व ग्रामीण भागातील 19 शाळांमधील 8 हजार 500…\nPune : लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे भारतीय युद्ध नायकांना आर्थिक मदत\nएमपीसी न्यूज- \"वी केअर\" च्या थीमवर, लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे पॅरॅाप्लेजिक रीहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी), खडकी, पुणे यांना नुकतीच आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.आर्मी रीहॅबिलिटेशन हॉस्पिटलमध्ये योगदान देण्याबरोबरच एलपीएफने युद्ध…\nPune: केरळपूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू\nएमपीसी न्यूज - लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणुन 'सर्गा क्षेत्र कल्चर आणि चॅरिटेबल सेंटर, कोट्टायम, केरळ या परिसरातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. त्यामध्ये कपडे, अन्नपदार्थ, औषधे व अन्य…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-25T01:56:52Z", "digest": "sha1:2ZDEUFGQVXKUZLHUIQ7A2L52ET5LGLBC", "length": 5865, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झीनत अमान - विकिपीडिया", "raw_content": "\nईशा देओलच्या विवाहभोजप्रसंगी झीनत अमान\nनोव्हेंबर १९, इ.स. १९५१\nयादों की बारात, रोटी कपडा औ��� मकान, डॉन, सत्यम शिवम सुंदरम, क़ुर्बानी , पानिपत\nझीनत अमान (हिंदी : ज़ीनत अमान, उर्दू : زینت امان) (जन्म १९ नोव्हेंबर १९५१) ही हिंदी चित्रपटांमधील भारतीय अभिनेत्री आहे. १९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक ही स्पर्धा तिने जिंकली होती. १९७० च्या व १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमधून अभिनय करताना हिंदी सिनेमांमध्ये पाश्चात्त्य दृष्टिकोन आणून तत्कालीन आघाडीच्या नायिकांना प्रभावित करण्याचे श्रेय झीनतला दिले जाते. संपूर्ण कारकिर्दीदरम्यान झीनत अमानला \"प्रणय प्रतीक\" मानले गेले. [१][२]\nइ.स. १९५१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०२० रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/lockdown-indias-monthly-unemployment/", "date_download": "2021-06-25T00:29:12Z", "digest": "sha1:3XVWJIULB63Q22KJEYTI53DRVCFU4JI3", "length": 11075, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "मे महिन्यात दीड कोटी भारतीय बेरोजगार - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/देश-विदेश/मे महिन्यात दीड कोटी भारतीय बेरोजगार\nमे महिन्यात दीड कोटी भारतीय बेरोजगार\nदेशातली करोनाची दुसरी लाट आता काहीशी ओसरताना दिसत आहे. दैनंदिन बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तर बेरोजगार होणाऱ्यांची संख्या मात्र सातत्याने वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणाऱ्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. तसंच बेरोजगारीच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.\nएका खासगी संशोधन संस्थेने याबद्दलचा अभ्यास केला आहे. त्यांच्या या अभ्यासानुसार, या वर्षी मे महिन्यात भारतातल्या जवळपास दीड कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे देशातल्या बेरोजगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात देशातलं बेरोजगारीचं प्रमाण ७.९७ टक्के होतं. मात्र या वर्षीच्या मे महिन्यामध्ये हेच प्रमाण ११.९ टक्क्यांवर पोहोचलं आहे.\nगेल्या वर्षीच्या तुलनेत ही फार मोठी वाढ आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण १०.१८ टक्के होतं. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी(CMIE)यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजगार असणाऱ्यांपैकी शहरी भागातले जवळपास १४.७३ टक्के तर ग्रामीण भागातले १०.६३ टक्के लोक बेरोजगार झाले आहेत.\nगेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे २३.५२ टक्के होता. मात्र पुढच्या महिन्यापासून हा दर कमी होऊ लागला. मे २०२० मध्ये देशातला बेरोजगारीचा दर २१.७३ टक्क्यांवर पोहोचला. CMIEने दिलेल्या माहितीनुसार, मे मध्ये ३७.५४५ कोटी लोकांकडे रोजगार आहे, तर एप्रिलमध्ये ३९.०७९ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. म्हणजेच मेमध्ये १.५३ कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.\n'ऑनलाईन 'एक चौदा' शेतकऱ्यांसाठी अडचणींचा'\n'कोरोनावर मात करत विकासाची वाट धरूया'\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\nविजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/subhash-asolkar-unopposed-as-sarpanch-of-mandre/", "date_download": "2021-06-25T00:02:49Z", "digest": "sha1:YTSZ7PQIFKLJUTUOKAFK7WXW7SRNWPVR", "length": 15417, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'मांद्रे'च्या सरपंचपदी सुभाष आसोलकर बिनविरोध - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘मांद्रे’च्या सरपंचपदी सुभाष आसोलकर बिनविरोध\n‘मांद्रे’च्या सरपंचपदी सुभाष आसोलकर बिनविरोध\nमाजी सरपंच अश्वेता मांद्रेकर यांनी सरपंचपदाचा ४ एप्रिल दरम्यान राजीनामा दिल्यानंतर मांद्रे पंचायतीचे सदर पद रिक्त होते. त्यानंतर आज मंगळवार दि.८ रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीत सुभाष आसोलकर यांचा एकमेव अर्ज सरपंचपदासाठी आला. यावेळी पंच सदस्य राघोबा गावडे, अश्वेता मांद्रेकर, प्रिया कोनाडकर,सेरेफीना फेर्नांडीस,आंब्रोज फेर्नांडीस,महादेव हरमलकर आदींनी त्यांना समर्���न दिल्यामुळे सुभाष आसोलकर यांची बिनविरोध निवड झाली.\nएकूण पंचायत सदस्यांपैकी त्यांना ७ सदस्यांचे समर्थन लाभले. यावेळी गट विकास कार्यालयाचे अधिकारी मुरारी वराडकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना पंचायत सचिव अविनाश पाळणी यांनी सहकार्य केले.\nदरम्यान नवनिर्वाचित सरपंच आसोलकर यांनी सांगितले कि, एका सरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्याची निवड केली जाते. तीच पद्दत अनुसरून सरपंचपदासाठी आपली बिनविरोध निवड झाली असून पंचायत मंडळांतील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने मांद्रे पांचायत क्षेत्रांतील विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे. विकासकामांच्या बाबतीत आतांपर्यंत भेदभाव झाले नाहीत आणि यापुढेही ते होणे नाही.मागील आपल्या प्रभारी सरपंचपदाच्या एका महिन्याच्या कारकिर्दीत ५० लाखांची कामे १४ व्या वित्तआयोगामार्फत पूर्णत्वास नेली आहेत. तसेच सद्या १० लाख रुपये खर्चून कचऱ्यासाठी शेडचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंजुरीस आहे. पंचायत क्षेत्रांतील गटार व्यवस्था सुरळीत करण्याच्या कामाची निविदा पूर्ण झालेली आहे. केवळ कोविड १९ मुळे लॉकडाऊन असल्याने कामगारांअभावी गटार दुरुस्ती व स्वच्छता कामे राहून गेली लवकरच या सर्व कामांना सुरवात केली जाणार आहे.तसेच सच्चे भाटले येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी १२० मीटर लांबीच्या गटाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून त्याद्वारे रस्त्यावर साचलेले पाणी ओहोळांत सोडण्यात येणार आहे.पंचायतीकडे असलेल्या १ कोटी ९ लाखांपैकी ६० टक्के निधी विकास कामांसाठी पंचायतीने आतांपर्यंत वापरलेला आहे.या विकासकामांसाठी कोणाचेच दुमत नाही. कोविड १९ महामारीला सामोरे जाताना मांद्रे पंचायत व मांद्रे कोविड टास्क फोर्स यांचा मांद्रे पंचायत क्षेत्रासाठी विलगीकरण कोविड केंद्र उपलब्ध व्हावे असा प्रस्ताव होता.त्या प्रस्तावाला उदरगत संस्थेचे अध्यक्ष व मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांनी पंचायतीच्या या प्रस्तावाला संमत्ती दर्शवून एक सुसज्ज व सर्व सोयीसुविधा नियुक्त विलीगीकरण कोविड केंद्र उपलब्ध करून दिले.एकूण ७० नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेतला. त्यांच्या या योगदानाबद्दल जीत आरोलकर यांचे मांद्रे पंचायत व मांद्रे कोविड टास्क फोर्स समिती अत्यंत ऋणी आहे.मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी आतापर्यंत पंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य केलेले आहे.विकास कामांत त्यांनी कधी राजकारण आड आणले नाही.असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असल्याचे सरपंच सुभाष आसोलकर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना म्हणाले.\nमाजी सरपंच अश्वेता मांद्रेकर म्हणाल्या कि,आपल्याला सरपंचपदी अनेक अनुभव आले आणि बऱ्याच नविन गोष्टी ज्ञात झाल्या.आस्कावाडा येथील प्रभागांत पांच विहिरींची दुरुस्ती,पंचायतीच्या नविन इमारतीची निविदा व मांद्रे शिक्षण संस्था आणि राष्ट्रोळी देवस्थानच्या कामाची निविदा मंजुर झाली तसेच अन्य कांही कामे मिळून अंदाजित १५ – १६ लाखांच्या विकास कामांना चालना दिल्याचे अश्वेता मांद्रेकर यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांनी सरपंचांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.\n'आयआयएफएल होम फायनान्स'ने केली सेंट्रल बँके सोबत हातमिळवणी\n...आणि १०० बेडचे कोरोना सेंटरच चोरीला गेले\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठरा��\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2019/09/pavsacha-nibandh-marathi-madhe.html", "date_download": "2021-06-25T00:01:40Z", "digest": "sha1:QMZ42TTZLTNWYEVJXCCLL3GPFKGXGOZC", "length": 14803, "nlines": 114, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "पाऊस निबंध मराठी - Pavsacha Nibandh Marathi Madhe - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\n'ये रे, ये रे पावसा' म्हणून स्वच्छंदाने बागडणारी लहान मुले ज्याचे स्वागत करतात तो पाऊस शेतकरी दोन-दोन डोळ्यांनी ज्याची वाट बघत असतात तो पाऊस शेतकरी दोन-दोन डोळ्यांनी ज्याची वाट बघत असतात तो पाऊस प्रौढ वयातील माणसाच्या अंगाचा दाह ज्याच्या शीतल स्पर्शाने शांत होतो तो पाऊस प्रौढ वयातील माणसाच्या अंगाचा दाह ज्याच्या शीतल स्पर्शाने शांत होतो तो पाऊस चराचर सृष्टीला नवचैतन्य प्राप्त करून देणारा पाऊस चराचर सृष्टीला नवचैतन्य प्राप्त करून देणारा पाऊस या पावसाची सौम्य आणि रौद्र अशी दोन रूपे मनाला सारखीच वेड लावतात. Read also : माझा आवडता महिना श्रावण निबंध\nपावसाचे सौम्य रूप नेहमीच आनंददायक वाटते. शाळेची मे महिन्याची सुटी संपून मुले जेव्हा नवजोमाने शाळेत जाण्यास उत्सुक असतात, तेव्हा हा पाऊस नेमकी आपली हजेरी लावून मुलांची व त्यांच्या पालकांची धांदल उडवून देतो. डोक्यावरची छत्री, अंगावरील रेनकोट, टोपी, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून घातलेले जाकीट या सर्वांच्या दर्शनाने रस्त्यावरून चालताना एक वेगळाच अनुभव मुले अनुभवत असतात.\nहाच आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही पाहवयास मिळतो. नांगरणी, पेरणी करताना शेतातील पावसामुळे झालेला चिखल पायी तुडवताना त्याला त्रासदायक वाटत नाही. या पावसातच पिकाची, भविष्याची स्वप्ने तो पाहत असतो. तो मनोमन सुखावतो. Read also : माझा आवडता ऋतू : वर्षा ऋतू मराठी निबंध\nवडीलधारी माणसे कामावर जाताना अगर घरात बसल्या बसल्या या पावसाचे आनंदाने स्वागत करताना दिसतात. चराचर सृष्टीही हर्षोत्फुल्ल होऊन आनंदाने डोलू लागते. निसर्गातील या सृष्टीचे वर्णन अनेक लेखकांनी आपापल्य��� भाषेत केलेले आढळते.\nअसा हा पाऊस थोरा-मोठ्यांच्या, लहानांच्या आशा-आकांक्षा पल्लवित त्यांना दिलासा देतो. मने प्रफुल्लित करतो. जीवनाला सार्थकता देतो. वसुंधरेच्या घरी चार महिने पाहुणा आलेला हा पाऊस आपल्या सौम्य स्वरूपाने, शात प्रवृत्तीने, कृपाकटाक्षाने वसुधरेच्या दारात वैभवाच्या पायघड्या घालतो व वसुंधरेला धान्य, फळफळावळ, भाजीपाला यांचा आहेर देऊन, रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ तिच्या स्वाधीन करतो व तिचे स्वागत करून तिचा निरोप घेत निघून जातो. वसुंधरा या पाहुण्याकडे कुतूहलाने पाहत राहते पुन्हा येण्याची त्याची वाट बघत. Read also : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध\nपावसाचे हे सौम्य रूप सर्वांनाच हवेहवेसे वाटते.\nपण या पावसाचे रौद्र रूप मात्र नकोसे होते. पावसाची संततधार कोणालाच आवडत नाही. मुलांना खेळता येत नसल्यामुळे ती या पावसावर नाराज असतात. सतत दीर्घकाळ पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवतो. उभ्या असलेल्या पिकाची नासाडी पाहताना त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. नद्या, नाले, ओढे भरभरून वाहताना सर्वसामान्य माणूस धास्तावलेला असतो. आपल्या घराची होणारी पडझड तो उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. क्षणाक्षणाला आता काय होईल, या चिंतेत पावसाचे उग्र स्वरूप त्याच्या छातीत धडकी भरवते. काळ्याकुट्ट मेघांनी व्यापलेले आकाश आणि पावसाच्या धारांचा वर्षाव प्रलयकाळच्या भययुक्त वातावरणाची आठवण करून देतो व केव्हा एकदा हा पाऊस थांबेल याची वाट बघत भेदरलेली धरणी जणू मौनच धारण करते. Read also : अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन\nमानवी व्यवहाराचे सारे बंध या पावसाच्या हातात आहेत. या पावसाला 'निसर्गातील अनभिषिक्त बादशहा' असे म्हटले, तर काय हरकत आहे\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी पन्ना दीपदान एकांकी की केंद्रीय पात्र है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/03/31/the-woman-lodged-a-complaint-with-the-police-as-her-husband-had-not-had-sexual-relations-with-her-for-over-a-year/", "date_download": "2021-06-25T00:26:11Z", "digest": "sha1:VUCR7IGYO4NVV4X2HKEFV7SPBUV5Y7PB", "length": 9849, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नवऱ्याने वर्षभरापासून शारिरीक संबंध न ठेवल्यामुळे महिलेची पोलिसात तक्रार - Majha Paper", "raw_content": "\nनवऱ्याने वर्षभरापासून शारिरीक संबंध न ठेवल्यामुळे महिलेची पोलिसात तक्रार\nमुख्य, देश / By माझा पेपर / अनिवासी भारतीय, गुजरात पोलीस, घरगुती हिंसा, शारिरीक संबंध / March 31, 2021 March 31, 2021\nअहमदाबाद – आपल्याच पतीविरोधात गुजरातमधील अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या महिलेने अदालज पोलीस स्थानकामध्ये आपल्या दुबईत असणाऱ्या एनआरआय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षाच्या मुलीला आपल्या नवऱ्याने बिअर पाजल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. त्याचप्रबरोबर नवऱ्याने मागील वर्षभरापासून एकदाही माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवलेले नसल्याचेही य��� तक्रारीमध्ये महिलेने म्हटले आहे.\nमहिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये तिचे लग्न झाले आहे. या दोघांना लग्नानंतर काही वर्षांनी मुलगी झाली. या तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे या महिलेला नवरा बळजबरीने बिअर पाजायचा. त्यानंतर तो बिअरचे कॅन दोन वर्षाच्या मुलीला खेळायला द्यायचा, असे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. २०१७ साली आपण पतीसोबत दुबईला गेल्याचेही या महिलेनेही तक्रारीत म्हटले आहे. दुबईला गेल्यानंतर सासरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार नवऱ्याने मला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.\nमाझा नवरा दारु प्यायल्यानंतर माझ्याशी वाद घालायचा. माझ्या पालकांकडून हुंडा आणण्यासाठी, तो मला मारहाण करायचा. माझ्यावर तो अनेकदा बिअर पिण्यासाठी दबाव आणायचा. बिअर मला आवडत नाही, तरीही तो माझ्यावर बळजबरी करायचा. एवढेच नाही, तर त्याने माझ्या दोन वर्षाच्या मुलीलाही बिअर पाजली होती, असे या महिलेने तक्रारीत सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मुलीला खेळणी आणून देण्याऐवजी माझा नवरा तिला बिअरचे रिकामे कॅन खेळायला द्यायचा, असाही आरोप या महिलेने केला आहे.\nमाझ्या नाजूक तब्बेतीवरुन तो मला कायम टोमणे मारायचा. माझ्या तब्बेतीचे कारण देतच त्याने मागील वर्षभरापासून माझ्यासोबत शरीरसंबंधही ठेवले नसल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. नवऱ्याने मुलगी आजारी असताना औषधांसाठीही कधी पैसे दिले नसल्याचेही या महिलेने म्हटले आहे. औषधांसाठी मी पैसे मागितल्यावर तो मला तुझ्या पालकांकाडून पैसे घेऊन, ये असे सांगायचा, असा दावा या महिलेने केला आहे.\nही महिला याच वर्षी मार्च महिन्यामध्ये पतीसोबत भारतामध्ये परत आली. भारतात आल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला माहेरी सोडले आणि तो त्याच्या घरच्यांसोबत पुन्हा दुबईला निघून गेला. दुबईला जाण्यासंदर्भात त्याने आपल्याला अंधारात ठेवल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. २५ मार्च रोजी तो आम्हाला सोडून गेला त्यानंतर त्याच्याशी आमचा संपर्कच झाला नसल्याचेही या महिलेने म्हटले आहे. या महिलेने तिचा नवरा दुबईमधून युनायटेड किंग्डमला निघून जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल करुन घेतला असून या महिलेचा नवरा आणि त्याच्या ना���ेवाईकांचा ते शोध घेत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/11/gudi-padwa-new-year-reception-in-dombivli-canceled-for-the-second-year-in-a-row/", "date_download": "2021-06-25T00:32:53Z", "digest": "sha1:OZSFF7HMBO5URZA4ISX5MVTNDVNKVCCV", "length": 7716, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गुढीपाडव्याला डोंबिवलीत होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द - Majha Paper", "raw_content": "\nगुढीपाडव्याला डोंबिवलीत होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, गुढीपाडवा, नववर्ष यात्रा, मराठी नववर्ष / April 11, 2021 April 11, 2021\nडोंबिवली : राज्यात सर्वच ठिकाणी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. डोंबिवलीमधून याच स्वागत यात्रेची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. मुळात या गोष्टीसाठीच स्वागतयात्रेचा वसा पुढे नेणारी डोंबिवली जास्त ओळखली जाते. पण, यंदा मात्र उत्सवाच्या उत्साहावर कोरोनाच्या संसर्गाने विरझण टाकले आहे.\nदरवर्षी डोंबिवलीमधील प्रसिद्ध श्री.गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीने स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. पण कोरोनामुळे मागच्या वर्षी या श्रृंखलेमध्ये खंड पडला. त्यावेळी पुढच्या वर्षी नव्या उत्साहात स्वागतयात्रा आयोजित करण्यात येईल, असे सांगण्यातही आले. पण, परिस्थिती काहीशी सुधारत असल्याचे दिसून आले आणि पुन्हा एकदा कोरोनामुळे जीवनाची घडी विस्कटल्यामुळे यंदाच्या वर्षीही डोंबिवली येथील नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे.\nयंदाची नववर्ष स्वागत यात्रा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रद्द केल्याची माहिती श्री. गणेश मंदीर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली आहे. स्वागत यात्रा रद्द करण्यात आली असली, तरीही मंदिरात धार्मिक कार्यक्रम अंत्यत कमी लोकांच्या उपस्थित आणि कोरोना��े नियम पाळून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nगुढीपाडवा फक्त डोंबिवलीच नव्हे, तर राज्यातील अनेक ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात करणारा हा सण बहुविध कारणांनी साजरा केला जातो. पण, मागचे वर्ष आणि यंदाचे वर्षही या सणाचा उत्साह सर्वांनाच आवरता घ्यावा लागणार आहे. सध्याच्या घडीला गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा आणि स्वागत यात्रांचे आयोजन होणार नसले तरीही कोरोनाचे नियम पाळत पूजाविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, आता शासनाकडून निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्यानंतर मात्र नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/20/icse-x-board-exams-canceled-due-to-increasing-prevalence-of-corona/", "date_download": "2021-06-25T00:35:31Z", "digest": "sha1:6VJQIIU4JUJ4D77RAWLONCCRKZQWTB7M", "length": 5878, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ICSE दहावी बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द - Majha Paper", "raw_content": "\nICSE दहावी बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द\nमुख्य, देश / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, दहावी परीक्षा, सीबीएसई / April 20, 2021 April 20, 2021\nनवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसईसह (CBSE)देशातील अनेक राज्यांच्या बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत, तर काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.\nअशातच आता ICSE बोर्डाचाही यात समावेश झाला आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षा आयसीएसई बोर्डाने रद्द केल्या आहेत. दरम्यान, पहिल्यांदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी पर्यायी ठेवण्यात आली होती. दरम्यान, आयसीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा 4 मेपासून सुरु होणार होत्या.\nदरम्यान, आयसीएसई बोर्डाने (ICSE) यापूर्वीच बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. बोर्डाने सांगितले होते की, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जुनमध्ये परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/billing-counters-in-zonal-offices-will-be-open-on-sunday/01161642", "date_download": "2021-06-25T00:43:13Z", "digest": "sha1:ITZFUUNGT2Z3A4L2T76TR5NI6VOHRRY7", "length": 11083, "nlines": 65, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "रविवारी झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्स राहणार सुरु... Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nरविवारी झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्स राहणार सुरु…\n२१ जाने २०२१ पर्यंत पाणीबिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ ..\nनागपूर:- आतापर्यंत १८९८२ हून अधिक नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे व रु.६.८३ कोटीहून अधिक रक्कम मनपाच्या खात्यात जमा झालेली आहे (१५ जानेवारी २०२१ पर्यंत). अनेक वर्षांत देयक न भरल्याने अनेक ग्राहकांची विलंब शुल्काची रक्कम मुद्दलाच्या रकमेहून अधिक झालेली आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत विलंब शुल्क १००% माफ झाल्याने थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळत आहे.\nनागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेने १० झोनमध्ये जवळजवळ २२ बिलिंग काउंटर्स सुरु केले आहेत. आठवड्यातील सर्व कामाच्या दिवशी हे काउंटर्स सकाळी ८ ते ४ किंवा काही ठिकाणी सकाळी ८ ते ५ सुरु असतात. नागपूर महानगरपालिकेने आता नागरिकांच्या सुविधेसाठी हे काउंटर्स रविवारीदेखील सुरु ���ेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून थकबाकीदर आता रविवारी देखील झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्सवर आपली थकीत रक्कम भरू शकतात.\nयासोबतच थकबाकीदर पेटीएमद्वारेही आपली थकीत रक्कम भरू शकतात. इतर ऑनलाईन पर्याय थकबाकीदारांसाठी उपलब्ध नाही.\nनागपूर महानगरपालिका पाणीबिलाच्या थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे. या अंतर्गत २१ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२० दरम्यान पाणीबिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. तर २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान विलंब शुल्कावर ७०% सूट देण्यात येईल.\nनागपूर महानगरपालिकेतर्फे थकबाकीदारांना या योजनेची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आलेली आहेत. तसेच SMSद्वारेही याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय मोठ्या थकबाकीदारांना प्रत्यक्षपणे भेटूनही थकीत रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.\nनागपूर महानगरपालिका जलप्रदाय विभागाचे सद्यस्थितीत ३.७२ लाख ग्राहक आहेत. पैकी २.५७ लाख ग्राहकांवर थकबाकी असून या थकबाकीची रक्कम रु.२१२.६७ कोटी इतकी आहे. या नागरिकांना थकीत रक्कम भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मनपा ने ही योजना सुरु केलेली आहे. मोठ्या संख्येने नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.\nनागपूर महानगरपालिकेच्यावतीने नवीन मा. महापौर श्री. दयाशंकर तिवारी व स्थायो समिती अध्यक्ष श्री. विजय झलके यांनी नागपूरकरांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.\nया योजनेंतर्गत आपली थकीत रक्कम भरण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या झोन कार्यालयात संपर्क करावा. आपली थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी १८००२६६९८९९ वर कॉल अथवा www.ocwindia.com वर लॉग इन देखील करता येईल.\nपाणीकर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. आपली थकीत रक्कम पूर्ण भर अनिऊ अभिमानाने जग\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/security-guard-vandalizes-13-vehicles-wakad-police-arrested-nrka-141142/", "date_download": "2021-06-25T01:43:36Z", "digest": "sha1:64PPFE4UGA2RYOYZLUIPP256E32YD5AX", "length": 11822, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Security guard vandalizes 13 vehicles Wakad police arrested NRKA | १३ वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरक्षारक्षकाला वाकड पोलिसांकडून अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nपुणे१३ वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरक्षारक्षकाला वाकड पोलिसांकडून अटक\nपिंपरी : व्यापारी संकुलासमोर उभ्या असलेल्या वाहनांची एका सुरक्षा रक्षकाने तोडफोड केली. या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने जवळपास १३ टेम्पोचालकांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सुरक्षारक्षक किरण घाडगे याला वाकड पोलिसांनी अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे नवीन कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. त्याच्या समोरच तेथील काही टेम्पोचालक वारंवार बजावून देखील वाहने उभी करतात. याशिवाय त्यातील काहीजण त्या ठिकाणी लघुशंका देखील करायचे, असे आरोपी सुरक्षारक्षक किरण घाडगे याचे म्हणणे आहे. याचाच राग मनात धरून मध्यरात्री आरोपी सुरक्षारक्षक घाडगे याने मद्यपान करून कॉम्प्लेक्स समोर उभा करण्यात आलेल्या टेम्पाचे दगडाने फोडून नुकसान केले. यात १३ रिक्षांच्या काचा फोडल्या असून वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.\nतसेच कॉम्प्लेक्ससमोर रिक्षा उभ्या केल्या असल्याने आपण स्वत: रिक्षा फोडल्याची कबुली देखील त्याने पोलिसांना दिली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसव��ूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-highest-number-of-291-pati-8037/", "date_download": "2021-06-25T01:21:17Z", "digest": "sha1:ETBJEPSSWMQGSKC2OSWG6PL7UOW45YEO", "length": 20105, "nlines": 195, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुण्यात आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त २९१ रुग्ण | पुण्यात आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त २९१ रुग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nपुणेपुण्यात आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त २९१ रुग्ण\nशहरात १४ कोरोना ग्रस्तांचा मृत्यू पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २९१ ने वाढला आहे. आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा धडकी\nशहरात १४ कोरोना ग्रस्तांचा मृत्यू\nपुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २९१ ने वाढला आहे. आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा धडकी भरविणारा आहे. शहरात १४ कोरोना ग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना बळींची संख्या २४१ झाली आहे.\nपुण्यातील कोरोनाचा प्रसार नियं��्रणात येण्याची चिन्हे दिसत नाही. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहराच्या पश्चिम भागास वगळता उर्वरित भागात कोरोना वेगाने फैलावत आहे.पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील अनेक भागातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही पुण्यातील कंटेन्मेंट परिसरात अजूनही कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच आता एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने पुण्यातील आणखी एक परिसर कंटेन्मेंट घोषित करण्यात आला आहे.’कोरेगाव पार्कमधील संत गाडगे महाराज वस्ती भागात एकाच दिवसांत १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तातडीने या भागाची पाहणी आयएएस अधिकारी सौरव राव यांच्यासमवेत केली. पाहणीनंतर हा भाग कंटेन्मेंट घोषित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून उपाययोजनांच्या बाबतीतही संपूर्ण नियोजन केले आहे,’ अशी माहिती पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.\nपुणे विभागातील २ हजार ९२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६ हजार २९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण २ हजार ८०७ आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९७ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.\nयापैकी पुणे जिल्हयातील ५ हजार १४ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित २ हजार ५५२ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २ हजार २१२ आहे. कोरोनाबाधित एकूण २५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९० रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.\nकालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात २९७, सातारा जिल्ह्यात २०, सोलापूर जिल्ह्यात ४६, सांगली जिल्ह्यात ३, कोल्हापूर जिल्ह्यात ४९ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.\nसातारा जिल्हयातील २०१ कोरोना बाधीत रुग्ण असून १०६ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ९० आहे. कोरोनाबाधित एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसोलापूर जिल्हयातील ५२४ क���रोना बाधीत रुग्ण असून २१८ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २६९ आहे. कोरोना बाधित एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसांगली जिल्हयातील ६२ कोरोना बाधीत रुग्ण असून ३८ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २३ आहे. कोरोना बाधित एकूण १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nकोल्हापूर जिल्हयातील २२८ कोरोना बाधीत रुग्ण असून १३ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २१३ आहे. कोरोना बाधित एकूण २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nआजपर्यत विभागामध्ये एकुण ६५ हजार ५५१ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी ५६ हजार ४४५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ९ हजार १४९ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ५० हजार ३१४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ६ हजार २९ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.\nरात्री ७ ते सकाळी ७ संचारबंदी\nपुणे शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. ३१ मे पर्यत ही संचारबंदी असणार आहे. सहपोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत पुणे शहर, पुणे आणि खडकी कॉटेन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. संचारबंदी आदेशानुसार रस्त्यावर वाहन आणणे, रस्त्यावर उभे राहणे यास सक्त मनाई आहे. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.\n– शुक्रवारी २९१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.\n– शुक्रवारी घरी सोडलेले रुग्ण – १८९\n– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे\nएकूण रुग्ण – २३७१\n– शुक्रवारी एकूण मृत्यू -१४\n– पुण्यातील एकूण मृत्यू – २४२\n– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – १६८\n– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ४९\n– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – ४३९८\n– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – १७८६\n– शुक्रवारी झालेल्या एकूण चाचण्या- १७३५\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/bhagirath-bhalke-is-our-leader-ncp-activists-ms-60329/", "date_download": "2021-06-25T01:03:02Z", "digest": "sha1:23VCAJXZJCPJVHI3SWWWRUNDIFVYLRTY", "length": 15848, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bhagirath Bhalke is our leader NCP activists ms | भगीरथ भालके हेच आमचे नेते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलं साकडं | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणा���र आंदोलक हजर\nआमदार भालके यांच्या आठवणींना उजाळाभगीरथ भालके हेच आमचे नेते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलं साकडं\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघ (Pandharpur Assembly constituency) ओपन झाल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके (Bharat Nana Bhalke) यांनी मंगळवेढा (Magalwedha) तालुक्यात २००७ पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या (Farmers) व सर्वमान्यजनाच्या हितासाठी शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत गेला पाहिजे ह्या दृष्टीने तयारी सुरू केली.\nमंगळवेढा : मंगळवेढा-पंढरपूरचे ( Mangalwedha-Pandharpur ) विद्यमान आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांच्या हजारो समर्थकांनी सरकोली येथे जाऊन कै. भालके यांच्या प्रतिमेसमोर त्यांचे पुत्र व विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके ( Bhagirath Bhalke ) हेच आमचे नेते असून त्यांनी आमचे नेतृत्व व कुटुंबकर्ता म्हणून स्वीकारण्याची गळ घातली आहे. भरलेल्या अश्रूंनी व गहीवरलेल्या अवस्थेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत आमदार भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघ ओपन झाल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके यांनी मंगळवेढा तालुक्यात २००७ पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या व सर्वमान्यजनाच्या हितासाठी शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत गेला पाहिजे ह्या दृष्टीने तयारी सुरू केली. भारदस्त वक्तृत्व, रांगडा स्वभाव आणि गोरगरिबांच्या हाकेला धावून जाण्याची वृत्ती यामुळे येथील जनतेचे ते ताईत बनले होते. कोणत्याही पक्षात असले तरी खा. शरदचंद्र पवार यांना दैवत मानत विधानसभा निवडणुकीत उतरले.\nठाण्यात एफडीएची धाड ; पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई\n२००९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके विधानसभेत पोहचले. तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवला. त्यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे अशक्य असणाऱ्या ५३० कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली. म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली, शिरणानंदगी तलावात पाणी सोडले, ४० गावांची भोसे प्रादेशिक योजना, प्रांत कार्यालय, विविध कार्यालये मंजुरी व उभारणीसाठी निधी, रस्ते, पूल, बंधारे, राज्यातील सर्वाधिक तीर्थ���्षेत्र विकास निधी, बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक उभारणी निधी साठी पाठपुरावा, पीकविमा, यासह अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली.\nप्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडे मागितली ‘इतक्या’ दिवसांची मुदत, अचानक पाठवलं पत्र\nकै. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र कै. भालके यांचे खा. पवार साहेबांवरील प्रेम पाहता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमची असून कै. भारतानानाचे पुत्र भगीरथ यांना आम्ही योग्य वेळी न्याय देऊ असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सूचित केले असल्याने त्यांच्याकडे येथील नेतृत्व दिले जाणार आहे.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-if-you-want-an-e-pass-from-the-police-dont-make-these-5-mistakes-while-applying-online-police-commissioner-amitabh-gupta-said/", "date_download": "2021-06-25T01:09:59Z", "digest": "sha1:ZRODZHTF5EPQVWZZDPOH2VPK3V734R2H", "length": 14540, "nlines": 129, "source_domain": "bahujannama.com", "title": "पोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अ‍ॅप्लीकेशन करताना 'या' 5 चुका करू नका; पोलिस आयुक्त अ��िताभ गुप्तांनी सांगितलं - बहुजननामा", "raw_content": "\nपोलिसांकडून E-Pass हवांय तर Online अ‍ॅप्लीकेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांनी सांगितलं\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी लागू केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-पाससाठी परवानगीचे तब्बल 1 लाख 11 हजार अर्ज पोलिसांकडे आले. मात्र, त्यापैकी फक्त 28 हजार 698 अर्ज मंजूर केले. तर त्रुटी असणारे 83 हजार अर्ज फेटाळले आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जे अर्ज नाकारण्यात आले आहेत त्या अर्जाचा परत Review घेतला जाणार असून, ज्यांचे अर्ज प्रलंबित किंवा नाकारले गेले आहेत त्यांनी @CPPUNECITY या ट्विटरवर टोकन नंबर टाकावा, असे अहवान केले आहे.\nशासनाने राज्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी (दि. २३ एप्रिल) राज्यात (जिल्हा) प्रवासास बंदी घातली आहे. अत्यावश्यक तसेच वैध कारणाशिवाय नागरिकांना प्रवास करता येत नाही. प्रवास करण्यास पोलिसांचा ई-पास घेणे बंधनकारक आहे. ई-पासासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून covid19.mhpolice.in ही वेबसाईट तयार केली आहे. यावेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. पोलिस विभाग अर्ज आल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे पाहून वैध कारण असल्यास त्यास परवानगी देतात.\nशहरात ही सुविधा सुरू केल्यानंतर (१७ दिवसात) पुण्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यांसाठी 1 लाख 5 हजार अर्ज आले आहे. यात 27 हजार 592 जणांस ई-पास मंजूर करण्यात आला आहे. त्यात वैद्यकीय कारणांसाठी सर्वाधिक नागरिकांना ई-पास मंजूर केला आहे. तर, आवश्यक कागदपत्रे नसल्याने तसेच कारण आवश्यक नसल्याने 57 हजार नागरिकांचे पास मंजूर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून आता नाकारण्यात आलेल्या अर्जाचा Review घेतला जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा नाकारले गेले आहेत, अशांनी त्यांचा टोकन नंबर हा @CPPUNECITY या ट्विटर टाकण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विमानप्रवास करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा तिकिट जोडल्यानंतर त्यांना तात्काळ पास दिला जाणार आहे.\nतसेच नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे. आवश्यकता असेल तर बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.\nनाकारण्यात आलेल्या अर्जात ‘या’ प्रकारच्या आहेत चुका; अ‍ॅप्ली��ेशन करताना ‘या’ 5 चुका करू नका\nअर्ज करताना स्वतःचे आणि सोबत असणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र जोडले जात नाहीत.\nअर्ज करताना Covid चा निगेटिव्ह अहवाल किंवा फिट असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट जोडले जात नसल्याचे दिसून आले आहे.\nप्रवास कोणत्या कारणासाठी करत आहात त्या संबंधित कागदपत्रे जोडली जात नाहीत.\nजोडलेले कागदपत्रे ही पीडीएफ स्वरूपात नसतात. त्या अर्जावरचा फोटो हा व्यवस्थित नसतो.\nप्रवास करतानाचे कारण हे अर्धवट असते आणि सध्या राहत असलेला पत्ता अर्धवट असतो.\nसराईत गुन्हेगार ‘सचिन राकेश सौदाई’ टोळीतील 7 जणांविरुद्ध ‘मोक्का’\n15 मेनंतर निर्बंध शिथिल होणार का\n15 मेनंतर निर्बंध शिथिल होणार का\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n ���िवाहित तरूणाला ‘लिव्ह इन’ गर्लफ्रेंडसोबत सुद्धा करावा लागला विवाह, आता 3-3 दिवस दोघींसोबत राहणार\nanti corruption bureau | घरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’; ग्रामविकास अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला पकडले ‘रंगेहाथ’\nAnil deshmukh | सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद\nVideo : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं ‘ढोल रॅम्प’, व्हायरल झाला व्हिडीओ\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता\n चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/13/uttarakhand-chief-ministers-claim-the-spread-of-the-corona-will-not-be-due-to-the-grace-of-mother-ganga/", "date_download": "2021-06-25T01:11:48Z", "digest": "sha1:XY55RARI4THSUI4S46X76BUSXJD4UHUT", "length": 5902, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; कोरोनाचा फैलाव गंगा मातेच्या कृपेमुळे होणार नाही - Majha Paper", "raw_content": "\nउत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; कोरोनाचा फैलाव गंगा मातेच्या कृपेमुळे होणार नाही\nमुख्य, देश / By माझा पेपर / उत्तराखंड मुख्यमंत्री, कुंभमेळा, कोरोना प्रादुर्भाव, तीरथ सिंह रावत, शाही स्नान / April 13, 2021 April 13, 2021\nडेहराडून: कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने भाविकांनी या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी या पार्श्वभूमीवर अजब दावा केला आहे. गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असे रावत यांनी म्हटले आहे.\nपत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले की गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. कारण गंगा नदी अविरतपणे वाहत असते. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे, असा अजब दावा तीरथ सिंह रावत यांनी केला आहे. तसेच मरकजशी कुंभमेळ्याची तुलना करू नये. असे करणे चुकीचे असल्याचेही रावत यांनी स्पष्ट केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.news19daily.com/author/editor/page/36/", "date_download": "2021-06-25T00:46:48Z", "digest": "sha1:TFCLJQBYDQP55TBQT2WQ2CNJLN3A4BDR", "length": 10286, "nlines": 77, "source_domain": "www.news19daily.com", "title": "Editor, Author at News 19 Daily - Page 36 of 40", "raw_content": "\nपडद्यावर अप्सरा दिसणाऱ्या ‘ह्या’ अभिनेत्र्यांना विना मेक-अप अवतार.. 5 नंबर वालीला बघाल तर झोप उडेल.\nशृंगार हा खरंतर जगातील सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. सुंदर दिसणे आणि मेक-अप करणे ही जवळजवळ सर्व महिलांची आवड आहे आणि ही अशी कला आहे जी जन्मजात सर्व स्त्रियांमध्ये असतेच आणि …\n‘3 वर्षांची असतानाच माझा विनय-भंग झाला होता’ ‘दंगल’ अभिनेत्री फातिमाचा धक्कादायक खुलासा\n‘बॉलिवूड’ नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही कायमच चर्चेत असते. सध्या कोरोना मुळे जरी चित्रपटांचे प्रदर्शन स्थगित असले तरी अश्या अनेक घडामोडी इथे घडत असतात ज्यामुळे इथले …\nया ‘दिग्गज’ अभिनेत्रीची मुलगी आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री.. वाचून बसेल आश्चर्याचा धक्का..\nबॉलिवूड बद्दल बोलायचे झाले तर असे बरेच स्टार्स आहेत ज्यांनी फारच कमी वेळात ह्या इंडस्ट्री मध्ये आपले नाव कमावले आणि लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यातील काही कलाकार आता आपल्यात …\nबिहारमध्ये ‘ह्या’ नेत्याने माझ्यावर ब.ला.त्का.र करून ह.त्या करण्याचा प्रयत्न केला’ अमिषा पटेलचा एका बड्या नेत्यावर गंभीर आ रोप\nसध्या बिहारमध्ये निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहेत. परिणामी त्यांचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. अनेक राज्यांतून पक्षांचे प्रतिनिधी तसेल अनेक कलाकार सुद्धा पक्षाच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले आहेत. या दरम्यानच …\n‘गझनी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘असिन’ सध्या काय करते या घट���ेमुळे सोडलं होतं बॉलिवूड..\nसाऊथ आणि बॉलिवूडमध्य अभिनय क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री असिनने आपला 35 वा वाढदिवस नुकताच साजरा केला. असिनने 2008 साली आलेल्या ‘गजनी’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपला …\nमहिमा चौधरीचं ‘त्या’ रात्री घडलेल्या एका घटनेमुळे झालं करिअर बरबाद.. केला धक्कादायक खुलासा..\nबॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, जीने बर्‍याच काळापासून चित्रपटांपासून विश्रांती घेतली आहे आणि फिल्म इंडस्ट्रीच्या चंदेरी दुनियेतून स्वतःला दूर ठेवलं होतं, तिची काही छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिमा …\n‘बालिका वधू’ मधील आनंदीचा आताचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहून झाले सगळेच चकित.. पहा फोटोज..\n‘बालिका वधू‘ या मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिचा नवा फोटो नुकताच समोर आला आहे. या फोटोमध्ये अविकाला ओळखताही येत नाही. अविकाचा फिटनेस पाहून चाहते अवाक …\n‘मिर्झापूर 2’ मध्ये दिसलेली रातोरात तरुणांना वेड लावणारी माधुरी यादव आहे तरी कोण.. जाणून घ्या..\nभारतीय वेब सीरिज दुनियेतील सर्वात लोकप्रिय सिरीज पैकी एक असलेल्या ‘मिर्जापूर’ चा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. मिर्जापूर मधील कालीन भैय्या, मुन्ना त्रिपाठी, गुड्डू पंडित आणि गोलू गुप्ता या …\nजो वाटत होता छोटा मोठा स्टार.. तो आहे खऱ्या आयुष्यात बच्चन कुटुंबाचा जावई..\nबॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही नेहमीच भारतीयांसाठी चर्चेचा विषय राहिली आहे. बॉलिवूडमध्ये रोज हजारो कलाकार आपलं नशीब आजमवायला येतात. त्यातील काही आपली छाप सोडतात …\n“माझ्या वडिलांनीच मला बि किनी घालण्याचा सल्ला दिला” ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्रिचा खळबळजनक खुलासा\nबॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये रकुल प्रीत सिंह हे सर्व परिचित असे नाव आहे. साउथ इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर खास स्थान मिळवलेल्या रकुल प्रीत सिंग आपल्या मस्त स्टाईलसाठी …\nअभिनेत्री म्हणाली,” आधी मला सगळे फ्लॅट टीव्ही म्हणायचे, पण आता मात्र लोकांच्या नजरा फिरतायत बघून माझे बॉ-\nकरीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..\n‘फुल और का���टे’ च्या या अभिनेत्रीने निव्वळ काही पैशांसाठी केले श्रीमंत बिझनेसमन सोबत लग्न.. बिझनेस बुडाल्यावर आज आली ही वेळ-\nघटस्फोट न देताच आपल्या पत्नी पासून दूर राहतात नाना पाटेकर.. या अभिनेत्रीमुळे आली ही वेळ-\nसाध्या भोळ्या दिसणाऱ्या दया भाभीने जेव्हा प्रसिद्धी साठी केली होती बी ग्रेड मुव्ही.. आजही होतोय पश्चात्ताप..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/mumbai-gang-loots-american-citizens-from-lonavala-after-watching-jamtara-web-series-456470.html", "date_download": "2021-06-25T00:29:01Z", "digest": "sha1:CJHXWXF6G3D2TUT4WZMDGWAHKT2PLIKU", "length": 17398, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nकॉम्पुटर आणि मोबाईल सॉफ्टवेअर वरुन व्हॉईसमेल पाठवत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली (Gang loots American Lonavala Jamtara )\nरणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड\nपिंपरी चिंचवड : ‘जामतारा’ वेब सिरिज (Jamtara Web Series) पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पुणे जिल्ह्यात जेरबंद करण्यात आली. बंगल्याच्या दारासमोर गांजाची शेती करणार्‍या मुंबई-ठाणे परिसरातील 15 जणांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मलमइमं आणि गजमद या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करुन अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करुन ही टोळी बेकायदेशीररित्या हवालाकरवी पैसे जमा करत असल्याचं पोलिसांना समजलं होतं. (Mumbai Gang loots American Citizens From Lonavala after watching Jamtara Web Series)\nमौजे वाकसई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर 15 मध्ये कौशल जगदीश राजपुरोहित यांच्या मालकीचा सुरावत विल्ला हा बंगला आहे. या बंगल्यात विनोद सुभाषचंद्र राय आणि त्याचे सहकारी कॉम्पुटर आणि मोबाईल सॉफ्टवेअर वरुन व्हॉईसमेल पाठवत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती.\nअमेरिकन नागरिकांना कारवाईची खोटी भीती\nजुलै 2020 ते आजपर्यंत एकत्रित संगनमताने सुरावत विल्ला बंगल्यामध्ये इंटरनेट आणि संगणक तसेच मोबाईल फोन आणि सॉफ्टवेअरचा उपयोग करुन या टोळीने यूएसए मधील नागरिकांचे मोबाईल नंबर, नाव आणि इतर माहिती बेकायदेशीरपणे मिळवली. या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरीकांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल�� जाईल, असा खोटा व्हॉईस मेल पाठवण्यात येत असे. त्यांना घाबरवून आरोपी गिफ्ट कूपन देण्यास भाग पाडत. स्वतःची आर्थिक प्राप्ती करुन घेत या टोळीने फिशिंग केले आहे.\nकौशल जगदीश राजपुरोहीत याच्या मालकीच्या आणि सध्या विनोद सुभाष राय याच्या ताब्यात असणाऱ्या सुरावत विल्ला बंगल्याच्या आवारात बेकायदा बिगर परवाना 430 ग्रॅम वजनाची आणि 6 हजार रुपये किंमतीची सात गांज्याची झाडे होती.\nया माहितीच्या आधारे अभिनव दिपक कुमार (मीरा रोड), निनाद नंदलाल देवळेकर (बदलापूर, मुळगाव गुहागर), राकेश अरुण झा (नवी मुंबई), शंतनू शाम छारी (मिरा रोड), दीप प्रिन्स चक्रवर्ती (नालासोपारा), निलेश बेल्जी पटेल (मालाड), विनोद सुभाषचंद्र राय (विरार), शाहीद शोएब खान (मिरा भाईंदर), इम्तेखाब निजामुद्दीन शेख (मालाड), गौरव देवेंद्र वर्मा (बोरीवली), बाबु राजू सिंग (मिरा रोड), विनायक धनराज उचेडर (कांदिवली), अभिषेक संजय सिंग (मीरा रोड), मोहम्मद झमा अख्तरहुसेन मिर्झी (मिरा रोड), शैलेश संजय उपादयाय (मालाड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nपत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं\nनागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार\nप्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी\nमिठ्ठूलाल तरुणीला वारंवार फोन करुन सतवायचा, सोनू अखेर सोनिया बनला, विकृताला अद्दल घडवण्यासाठी भावाची शक्कल\n101 जमिनीचे तुकडे, 1 हेलिकॉप्टर ताब्यात, शिवालीक ग्रुपच्या मालकीची 81 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिल��ला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/02/mi-nisarg-boltoy-marathi-nibandh-and-speech.html", "date_download": "2021-06-25T00:36:32Z", "digest": "sha1:GK6KJYGMGRYR572C22KDGN56WU47LHEP", "length": 15905, "nlines": 119, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध भाषण Mi Nisarg Boltoy Marathi Nibandh and Speech - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\n'देवा, तुझे किती सुंदर आकाश\nसुंदर प्रकाश सूर्य देतो.' इयत्ता दुसरीच्या वर्गातील मुले मोठ्या आवाजात कविता म्हणत होती. खूप छान कविता आहे ही, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी\nRead also : मी रविवार बोलतोय मराठी निबंध\nनिसर्ग मानवाचा मित्र आहे, त्याचा श्वास आहे. निसर्गाचा अन् मानवाचा जन्मोजन्मी असणारा ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट होण्यासाठीच तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील गद्य-पद्य पाठांची योजना असते ना कोणत्याही पर���फेडीची अपेक्षा न करता मी 'निसर्ग' तुम्हा सर्वांना भरभरून देत असतो, याची जाणीव नाही का ठेवणार\nहिरवेगार गालिचे, विविध रंगी फुलपाखरे, फुलांचे सुंदर रंग, त्यांचे देखणेपण आणि त्यांचा गंध, खळखळत वाहणाऱ्या नद्या, लाटांनी गर्जना करणारे समुद्र, झाडांनी झाकलेले डोंगर, दऱ्या-खोऱ्यातून सळसळणारा वारा, मोर, वाघ, हत्ती यासारखे प्राणी आणि पक्षी ही सगळी माझीच रूपे \nRead also : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध\nओळखलंत ना आता, मी निसर्ग या माझ्या विविध रूपांमधून तुम्हाला नेहमीच भेटतो. माझ्या सानिध्यात राहायला तुम्ही खूप उत्सुक असता. शाळेला सुट्टी लागायचा अवकाश की कथी एकदा गावी जातो, असं तुम्हाला वाटतं.\nगावाकडच्या नदीत तासन्तास डुंबत राहायला, शेतातून फिरायला, डोंगर चढायला, कैया, करवंदे काढायला तुम्हाला खूप आवडतं ना\nगावामध्ये शहरासारखं सिमेंटचं जंगल नसतं. गावात रात्री अंगणात झोपून आकाशातील चांदण्या मोजण्याचा खेळ तुम्ही खेळता, सुरपारंब्यासारख्या खेळांनी भूकही चांगली लागते आणि झोप ही\nमाझं महत्त्व जाणता; पण स्वार्थासाठी निर्दयीपणे माझ्या शरीरावर घाव घालता, नद्यांना बांध घालता, बेछूट वृक्षतोड करता, वने भुईसपाट करता, प्राण्या-पक्ष्यांना बेघर करता. या तुमच्या सर्व कर्माची फळे तुम्हालाच भोगावी लागणार आहेत. \"वृक्षो रक्षति रक्षित” हे माहीत असूनही तुम्ही निसर्गामध्ये हस्तक्षेप करता.\n\"आधीच त्यांनी केला झाडावरती घाव\nपाणी-पाणी करत खुळे, फिरती गावोगाव \" ही अवस्था यायला कितीसा वेळ लागेल\nRead also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी\nवृक्षांचा महिमा काय वर्णावा आपली पाने, फुले, फळे एवढेच नाहीतर आपले संपूर्ण शरीर मानवाच्या चरणी अर्पून ते जगतात. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा वृक्ष भागवतात. हे वृक्ष, या नद्या यांचं अस्तित्व धोक्यात आणलंय मानवाने आपली पाने, फुले, फळे एवढेच नाहीतर आपले संपूर्ण शरीर मानवाच्या चरणी अर्पून ते जगतात. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा वृक्ष भागवतात. हे वृक्ष, या नद्या यांचं अस्तित्व धोक्यात आणलंय मानवाने वृक्ष नसतील तर पाणी नाही आणि पाणी म्हणजे जीवन. त्यामुळे मानवाचे अस्तित्वच नष्ट व्हायला कितीसा वेळ लागेल\n जाण जाणो विचार करा \nहे तुम्ही जाणता, तरी निसर्गापासून दूर जाता. जंगल तोडीमुळे नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधच त्यामुळे तुटतो. नैसर्गिक साखळीही नष्ट होते.\nतुम्ही प्राणी-पक्ष्यांची हत्या करता, मला हे आवडत असेल का मोठ-मोठे कारखाने बांधून दूषित हवा वातावरणामध्ये मिसळून प्रदूषण वाढवता, त्यामुळे आवश्यक ती शुद्ध हवा न मिळाल्याने अनेक आजारांना तुम्हीच बळी पडता. आपल्या बुद्धीच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर 'निसर्गाचा स्वामी' बनल्यासारखं तुम्ही वागत आहात. अहंकार आणि अविचाराने माझ्यावरच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत एका भीषण शोकांतिकेची सुरुवात तुम्ही केलीत; पण अजूनही वेळ गेलेली नाही. पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. तद्वत पर्यावरणाशिवाय माणूस जगणं अशक्य, हे त्रिकालाबाधित सत्य तुम्ही कसं जाणत नाही\nRead also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध\nआपली भूमी, हवा, पाणी, वनश्री आणि साधनसंपत्ती या सर्वांचे जतन आणि संवर्धन करणं तुमच्याच हातात आहे. मित्रांनो, एक मोलाचा सल्ला ऐकताल माझा\n\"झाडे असती मित्र आमुचे, त्यांच्याशी दोस्ती करायची मायेनं ती वाढवायची, उगीच नाही तोडायची\nडोंगर, टेकड्या आमचे साथी, लावून झाडे त्यावर आपण, शोभा त्यांची वाढवायची\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी पन्ना दीपदान एकांकी की केंद्रीय पात्र है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रह���ा है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/22/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-25T01:37:42Z", "digest": "sha1:2MQCTTR2UZ4V4ONILGCJEZ62WUNP42VO", "length": 6386, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उद्योजक रतन टाटांनी आता या कंपनीत केली मोठी गुंतवणूक - Majha Paper", "raw_content": "\nउद्योजक रतन टाटांनी आता या कंपनीत केली मोठी गुंतवणूक\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / गुंतवणूक, मेलीट, रतन टाटा, स्टार्ट अप / April 22, 2021 April 22, 2021\nटाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती रतन टाटा यांनी कुठे कुठे नवी गुंतवणूक केली याकडे या क्षेत्रातील जाणकारांचे नेहमीच लक्ष असते. छोट्या कंपन्या आणि स्टार्टअप गुंतवणुकीचा विषय असेल तर सर्वप्रथम नाव समोर येते ते रतन टाटा यांचेच. टाटा यांनी नुकतीच मेलीट या लॉजिस्टिक कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याची बातमी आहे. ही गुंतवणूक नक्की किती याचा खुलासा झालेला नाही. गेल्या महिन्यात रतन टाटा यांनी एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधील प्रीतीश नंदी कम्युनिकेशन मध्ये गुंतवणूक केली आहे.\nरतन टाटा यांची गुंतवणूक म्हणजे त्या कंपन्या नक्की चांगली कामगिरी बजावणार असे मानले जाते. मेलीट ही देशातील प्रमुख कंपन्यांबरोबर टाटा समूहातील मोठ्या कंपन्यांना कुरिअर, कार्गो, ३पीएल, मेलरूम प्रबंधन डिजिटल सुविधा, टपाल सेवा देते. कंपनी पुढच्या पाच वर्षात आणखी ५०० मेलरुम सुरु करणार असून गोदाम आणि वितरण केंद्रेही स्थापन करणार आहे.\n२०१४ पासून रतन टाटा स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करत असून त्यांनी एल्तीरोज एनर्जी मध्ये पहिली गुंतवणूक केली होती. त्यानंतर अर्बन क्लॅप, लॅन्स कार्ट, अब्रा, डॉग स्पॉट, पेटीएम, ओला, फर्स्ट क्राय, लायब्रेट, होला शेफ, कार देखो, जेनेरिक आधार, ग्रामीण कॅपिटल, स्नॅपडील, ब्ल्यू स्टोन, अर्बन लॅडर, जीबामे, कॅश करो अश्या कंपन्यात गुंतवणूक केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-mumbai-shivsena-bjp-banners-chief-minister-post-mumbai-7797", "date_download": "2021-06-25T00:27:43Z", "digest": "sha1:HLU45QCYIJFRMLRVHD2JCA7MGY34DRPN", "length": 4087, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुख्यमंत्रिपदावरून सेना- भाजपमध्ये पोस्टरवॉर; एकावर आदित्य ठाकरे तर एकावर फडणवीस भावी मुख्यमंत्री", "raw_content": "\nमुख्यमंत्रिपदावरून सेना- भाजपमध्ये पोस्टरवॉर; एकावर आदित्य ठाकरे तर एकावर फडणवीस भावी मुख्यमंत्री\nमुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर हळूहळू कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे. शिवसेना-भाजपच्या ‘आमचा मुख्यमंत्री’ स्पर्धेमुळे मुंबई विद्रूप होऊ लागली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावल आहेत. शिवसेनेनेही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचे होर्डिंग्ज लावले आहेत. आमचाच मुख्यमंत्रीवरून सुरू झालेल्या स्पर्धेत मुंबई शहर मात्र भर दिवाळीत विद्रूप झाले आहे.\nशीव-कोळीवाड्यातील एका मोक्‍याच्या चौकात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यंमत्री होणार असल्याचा आणि त्याच बाजूला भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचा दावा करणारे बॅनर झळकत आहेत. मुंबईत महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरच होर्डिंग किंवा बॅनर लावता येणार आहेत. राजकीय बॅनरला पूर्णपणे बंदी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानेचे बंदी करण्यात आलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बॅनर लावणार नाही, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर बॅनरबाजीला ऊत आला आहे. दिव��ळी आणि नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरभरात झळकू लागले आहेत. महापालिकेने बॅनरवर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, सलग सुट्ट्यांमुळे बॅनरबाजांना मोकळे रान मिळाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/decision-to-dismiss-pimpri-chinchwad-navnagar-development-authority/", "date_download": "2021-06-25T00:29:19Z", "digest": "sha1:POG2QQY7RFW5BQ5DUHZPBGSD2EJUUK2M", "length": 22707, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करण्याचा निर्णय - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nपिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करण्याचा निर्णय\nपिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (Pimpri Chinchwad Navnagar Development Authority) विसर्जित करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ(Mantralay) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाक (Uddhav Thackery)रे होते.\nपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विलीनीकरणाशी निगडीत पुढील कार्यवाही करणेसाठी महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 113(2) अन्वये गठीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कलम 160(1) नुसार विसर्जित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पेठ क्र.5 व 8 पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद (Convention) केंद्र पेठ क्र.9, 11, 12 आणि भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र मधील उपलब्ध एकसंघ 223.89 हेक्टर क्षेत्राकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास कलम 40 अन्वये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करणेस व सदर क्षेत्र वगळता, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अधिकार / नियंत्रण क्षेत्राखालील उर्वरीत सर्व क���षेत्राकरीता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस, कलम 40 अन्वये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करणेस मान्यता देण्यात आली आहे.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्राकरिता मंजूर एकत्रिकृत विकास व नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींनुसार आता उक्त दोन्ही क्षेत्रांसाठी रस्ता रुंदीसापेक्ष मूळ चटई क्षेत्र निर्देशांक / प्रिमियम चटई क्षेत्र निर्देशांक / टी.डी.आर.सह एकूण बांधकाम क्षमता एकसमान अनुज्ञेय होणार आहे. यामध्ये तसेच एकूण बांधकाम क्षमतेमध्ये आता तफावत राहणार नाही. अशा परिस्थितीत चटई क्षेत्र निर्देशांकातील फरकाकरिता तसेच प्रिमियम चटई क्षेत्र निर्देशांक / टी.डी.आर. अनुज्ञेय करण्याकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही.\nमंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियम 2.2.3(vii) मधील तरतूदीनुसार, भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या भाडेकरारातील अटींमध्ये बदल होत असेल अथवा अशा करारामध्ये नमूद चटई क्षेत्र निर्देशांकापेक्षा जास्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरावयाचा असेल तर ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.\nसद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये करणे अथवा मालमत्ता हस्तांतरण करणे थेट शक्य नसल्याने लँड प्रिमियमबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या तसेच आकारण्यात येणारे अतिरिक्त लिज प्रिमियम, वाढीव चटई क्षेत्र निर्देशाक अधिमुल्य इ.मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिश्श्याबाबत, कायदेशीर बाबी तपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियम अस्तित्वामध्ये येतील.\nपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या लँड डिस्पोजल धोरणानुसार लिज रेंट, अतिरिक्त अधिमुल्य इ.सर्व शुल्कांची वसुली करणेचे अधिकार तसेच न्यायालयीन दाव्यांचे दायित्व, तसेच 12.5% परताव्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेचे अधिकार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचेकडे हस्तांतरीत होणाऱ्या मालमत्तांच्या बाबतीत अनुक्रमे पुणे महानगर प्रदेश विकास प्राध���करण व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचेकडे राहतील.\nपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील कर्मचारी हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये वर्ग होतील. तथापि प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी हे त्या त्या विभागाला परत पाठविले जातील. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग होणाऱ्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत, त्यांचे अटी, लाभ इत्यादी संरक्षण करणे आवश्यक राहील व इच्छुक नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती इत्यादी पर्याय राहतील. हस्तांतरणाच्या सुलभतेसाठी अधिकारी वर्ग पुढील सहा महिन्यांकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडेच कार्यरत राहील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागाकडे\nNext articleसहकारी संस्थांचे सदस्य मतदानापासून वंचित राहणार नाहीत; अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुल��� ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/03/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-25T00:22:14Z", "digest": "sha1:6R75RDBQ6RIPATUNQJWR4Q5DVS47G5Z7", "length": 19499, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पा���्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nकर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nमुंबई, दि. 3 : राज्यातील पोलीस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nसोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी न्यायालयीन खटल्यांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालणार\nडॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 37 लाखांची मदत\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्�� आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/salman-kham-bharat-teaser/", "date_download": "2021-06-25T01:25:08Z", "digest": "sha1:QT5YW3BC6OMWEC3HYKB6NM7LR2BIZ6XP", "length": 6633, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "भाई येतोय! बघा सलमान खान च्या बहुप्रतिक्षीत 'भारत'चा टीझर.. - Khaas Re", "raw_content": "\n बघा सलमान खान च्या बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा टीझर..\nबॉलिवूड अभिनेता सलमान खानच्य सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघतात. मागील काही सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघता सलमान खान शाहरुख खान यांच्या सिनेमांना म्हणावं तसं यश मिळालं नाहीये.\nसलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘भारत’ सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सलमानच्या वेगळवेगळ्या झलक पाहायला मिळत आहेत. लहान मुलापासून वृद्ध व्यक्ती असा सलमानचा प्रवास टीझरमध्ये दिसत आहे.\nअली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच आज (25 जानेवारी) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.\nटीझरची सुरुवात भारत-पाकिस्तान फाळणीच्या दृश्यांपासून येते. पहिल्या सीनमध्ये लोक ट्रेनवर बसून आपला देश सोडत असल्याच्या दृश्यावरुन भारताच्या फाळणीचं चित्र स्पष्ट होतं. एका डायलॉगने सलमान खानची एन्ट्री होते. “लोक मला कायम माझं नाव आणि जात विचारत असत. म्हणून वडिलांनी माझं नाव भारत ठेवलं. आता नावाच्या पुढे जात लावून आपल्या देशाचा मान-सन्मान कसा काय कमी करु शकतो\nसिनेमात सलमान खानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. पण टीझरमध्ये ती दिसत नाही. यासोबतच दिशा पटानीही सिनेमात दिसणार आहे. यावर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहिल्यानंतर आता चित्रपटाच्या कथेबबत उत्सुकता आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\n“एका मताने काय फरक पडतो” नक्की वाचा एका मताचे महत्व सांगणारे प्रसंग..\nचेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय\nचेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lasith-malinga/", "date_download": "2021-06-25T01:29:57Z", "digest": "sha1:6GTM2SONYM7KVX2KJRSO5KDSL7UVRIET", "length": 3918, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "lasith malinga Archives - MPCNEWS", "raw_content": "\nICC Nominations : ‘आयसीसी’च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी विराट कोहलीला…\nएमपीसी न्यूज - 'आयसीसी'च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कर्णधार विराट कोहलीला नामांकन मिळालं आहे. यासह इतर पाचही गटात नामांकन मिळाले आहे. दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या शर्यतीत फिरकीपटू रवीचंद्रन…\nCricket: ‘हा’ भारतीय गोलंदाज म्हणाला, ‘मी’ नाही, लसिथ मलिंगा आहे खरा…\nएमपीसी न्यूज- भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला एक वेगवान गोलंदाज तसेच उत्तम यॉर्कर टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. मात्र, या 26 वर्षीय खेळाडूने श्र��लंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला ‘यॉर्कर’ टाकणारा…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/coronavirus-drdos-anti-covid-drug-2-dg-receives-dcgi-approval/", "date_download": "2021-06-25T01:06:40Z", "digest": "sha1:DGQQIUXX454JCQN3P6JFDYS6WCCFPFWJ", "length": 12211, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'या' औषधामुळे नाही लागणार रुग्णाला ऑक्सिजनची गरज? - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/देश-विदेश/‘या’ औषधामुळे नाही लागणार रुग्णाला ऑक्सिजनची गरज\n‘या’ औषधामुळे नाही लागणार रुग्णाला ऑक्सिजनची गरज\nड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँन्ड सायन्स(INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूलर एन्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्रितपणे तयार केले असून या औषधामुळे ऑक्सिजनची गरज रुग्णाला फारसी लागणार नाही असा दावा करण्यात येत आहे.\nया औषधाला 2 Deoxy D glucose(2 DG) असं नाव देण्यात आलं आहे. त्याच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेंट्रीजला देण्यात आली आहे. हे औषध क्लीनिकल चाचणीत यशस्वी ठरलं आहे. दावा आहे की, या औषधाचा वापर ज्या रुग्णांवर केला गेला त्यांच्यात वेगाने बरे होण्याचे प्रमाण दिसले. त्याचस���बत जे रुग्ण ऑक्सिजनवर निर्भर होते ते कमी झाले. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच हे रुग्ण लवकर बरे होत आहेत.\nडीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये लॅबमध्ये या औषधावर प्रयोग केला होता.\nया प्रयोगात कळालं की, हे औषध कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मदत करू शकतं. त्याआधारे DCGI ने मे २०२० मध्ये या औषधाच्या फेज २च्या चाचणीसाठी मान्यता दिली. फेज २ मध्ये देशातील हॉस्पिटलमध्ये या औषधाची चाचणी घेण्यात आली. फेज २ ए चाचणीचे ६ आणि फेज २ बी चाचणी ११ हॉस्पिटलमध्ये केली. ११० रुग्णांचा यात समावेश होता. ही ट्रायल मे ते ऑक्टोबर दरम्यान घेतली गेली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या रुग्णांना हे औषध दिलं ते इतरांच्या तुलनेत लवकर बरे झाले. चाचणीत सहभागी रुग्ण दुसऱ्या रुग्णांच्या तुलनेत २.५ दिवस आधीच ठणठणीत झाले.\nहे औषध पावडरच्या स्वरुपात दिलं जातं. जे पाण्यात मिसळून प्यायचं असतं. हे औषधं संक्रमित कोशिकांमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या व्हायरसला रोखतं. हे औषध खूप फायदेशीर ठरत आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशातच या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही असं दावा केला जात आहे.\n'ऑक्सिजन तुटवड्यावर सरकार काय करते आहे\n'गोव्यातच तुटवडा असताना सिंधुदुर्गला ऑक्सिजन कसा देणार\nविजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बलात्कारप्रकरणी अटक\nकोरोनाची तिसरी टाळणे अशक्य : एम्स\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/curfew-maintained-in-the-state-till-june-7/", "date_download": "2021-06-25T00:37:17Z", "digest": "sha1:DU4MTLLM3E3ENQ7EU3GIXGQVB45G6DMP", "length": 8870, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "​राज्यात ७ जूनपर्यंत संचारबंदी कायम ​ - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /​राज्यात ७ जूनपर्यंत संचारबंदी कायम ​\n​राज्यात ७ जूनपर्यंत संचारबंदी कायम ​\nराज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने 9 मे पासून ​संचारबंदीची घोषणा केली होती. ही संचारबंदी वेळोवेळी वाढवून अखेर ३१ मे पर्यंत आणली होती. ​दरम्यान, पुन्हा एकदा ​या संचारबंदीत वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असून, आजच्या घोषणेनुसार ७ जून पर्यंत राज्यात संचारबंदी कायम राहणार आहे.\nशनिवारी मुख्यमंत्र्यांनी ​संचारबंदीचा कालावधी ​७​ जूनपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. मात्र याविषयीचा अधिकृत आदेश अजून ​प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. लवकर​च उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी याविषयीचा अधिकृत आदेश जारी करणार असल्या​चे मुख्यमंत्र्यांनी सांगित​ले आहे​.\n'​राज्य सरकारमुळेच ओबीसी समाजावर अन्याय'​\nसाखळीत टीका उत्सवास प्रतिसाद\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/gmc-doesnt-have-sufficient-oxygen/", "date_download": "2021-06-25T01:44:30Z", "digest": "sha1:TO4HV7RQMFCAA3X56EBVBOWB3IZLRF67", "length": 13684, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'जीएमसीत नाही पुरेसा ऑक्सिजन पुरवठा' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आज���ी आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘जीएमसीत नाही पुरेसा ऑक्सिजन पुरवठा’\n‘जीएमसीत नाही पुरेसा ऑक्सिजन पुरवठा’\nडॉक्टरांच्या संघटनेने लिहिले अधिष्ठाताना पत्र\nजीएमसीत कोविड वॉर्ड्समधला ऑक्सिजन (oxygen) पुरवठा पुरेसा नाही. सेंट्रल ऑक्सिजनचा फ्लो कधीकधी खूप कमी ऑक्सिजन फ्लो करतो आणि त्यामुळे एनआयव्ही तसंच व्हेंटिलेटर्स प्रभावीपणे काम करू शकत नाही. तसंच रुग्णांना लावलेले ऑक्सिजन सिलिंडर मध्यरात्री संपतात आणि बदलीचा सिलिंडर येण्यास किमान २-३ तास लागतात, कधीकधी त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. दरम्यान रुग्ण ऑक्सिजनशिवाय तडफडतो, असं ‘गार्ड’ने ‘जीएमसी’च्या डीनला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (गार्ड)ने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी)च्या डीनला पत्र लिहून हॉस्पिटल्समधील वाईट परिस्थितीची तक्रार केली आहे. असे अनेक गंभीर रुग्ण आहेत, ज्यांना ट्रॉली आणि फरशीवर तसंच क्रिटिकल कोविड वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतंय. 30 खाटांची क्षमता असलेल्या वॉर्डमध्ये 50 रुग्णांना ठेवण्यात आलंय. दर दिवशी वर्तमानपत्रातून वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यात ऑक्सिजन तसंच खाटांचा तुटवडा नसल्याची मोठमोठी वक्तव्य वाचनात येतात. आणि मग रुग्णांचे नातेवाईक कॅज्युअल्टीमधील डॉक्टर्स आणि नर्सेसना प्रश्न करतात, की जर खाटांची कमतरता नाही, तर आमच्या रुग्णाला ट्रॉली/व्हिलचेअर/जमीनीवर का झोपवलंय आमच्या रुग्णाला ऑक्सिजन का मिळत नाहीये. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नसतात, असं ‘गार्ड’ने पत्रात म्हटलंय.\nमध्यरात्री जेव्हा ऑक्सिजन सिलिंडर संपतो, रुग्णाची अवस्था गंभीर होते, कधीकधी रुग्णाचे प्राणही जातात. अशावेळी ड्युटीवर असलेल्या ज्युनिअर डॉकर्सना रुग्णाच्या नातेवाईकांच्या संतापाला सामोरं जावं लागतं. अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकांचा राग ड्युटीवर असलेल्या रेसिडेंट डॉक्टरवर निघतो. रुग्णाला वाचवण्यासाठी आमची आमचं 100 टक्के देतो, तरी आम्हाला ही अपमानास्पद वागणूक का असा प्रश्न ‘गार्ड’ने पत्रात केलाय.\nनवीन कोविड सुविधा सुरू करत असल्याचं रोज सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात मात्र नवीन स्टाफ किंवा डॉक्टर्सची नियुक्ती अद्याप झालेली नाही. एसजीडीएच, ईएसआय आणि जीएमसी व्यतिरिक्त आम्ही या अतिरिक्त सुविधांचं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे का असा प्रश्न ‘गार्ड’ने केलाय. सध्या एक डॉक्टर 30 हून अधिक रुग्णांची काळजी घेतोय, तर काही डॉक्टर्स हे 24 तासांची शिफ्ट करत आहेत. त्यांना अधिक काम करायला लावणं हीच प्रशासनाची पुढील योजना आहे का असा प्रश्न ‘गार्ड’ने केलाय. सध्या एक डॉक्टर 30 हून अधिक रुग्णांची काळजी घेतोय, तर काही डॉक्टर्स हे 24 तासांची शिफ्ट करत आहेत. त्यांना अधिक काम करायला लावणं हीच प्रशासनाची पुढील योजना आहे का” असा सवालही ‘गार्ड’कडून उपस्थित करण्यात आलाय.\nकृपया आमच्या समस्यांकडे लक्ष द्या आणि आम्हाला फक्त तोंडी आश्वासनं नकोत, त्वरित कृती करण्याची गरज आहे, नाहीतर काहीतरी विनाशकारी घडू शकतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या त्रुटी मान्य करण्याचं आवाहन करतो, जेणेकरून रुग्णांना रुग्णालयात आल्यावर काय अपेक्षा करावी हे कळेल, असं आवाहन ‘गार्ड’कडून करण्यात आले आहे.\nपंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपची सरशी\nमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ य��थे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/nana-patoles-direct-challenge-to-devendra-fadnavis/", "date_download": "2021-06-24T23:42:38Z", "digest": "sha1:5RKNUQDYKWDEGFTTGZGKZRNHRP2HPUVZ", "length": 17310, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धारिष्ट दाखवा' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/महाराष्ट्र/‘नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धारिष्ट दाखवा’\n‘नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धारिष्ट दाखवा’\nनाना पाटोळे यांचे देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान\nकोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खा. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दर���ोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा जबाबदार आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱ्या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घातला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना उद्देशून लिहिलेल्या आजच्या पत्रासंदर्भात ते बोलत होते.\nकोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून मोदी सरकारने यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभेर झाले आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. ७० वर्षात कधी भारताची झाली नव्हती एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली असल्याची टीका यावेळी नाना पाटोळे यांनी केली\nमोदी सरकारने राज्यांना भरभरून रेमडेसीवर, ऑक्सीजन व वैद्यकीय मदत पुरवली असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत.यावर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांनी शिक्कामोर्तब केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सीजन प्लँट उभारला नाही. महाराष्ट्राची रोजची ऑक्सीजनची गरज १७५० मे. टन आहे. यातील १२०० मे टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील जनता रेमडेसीवीर मागत असताना भाजपाचे नेते रेमडेसीवीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. स्वतः देवेंद्र फडणवीसही एका काळाबाजार करणा-या कंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत होते. रेमडेसिवीर साठेबाजीप्रकरणी अहमदनगरच्या भाजप खासदाराविरोधात कारवाई करण्याचे आद���श हायकोर्टाने दिले आहेत. पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्येही घोटाळा असून अनेक व्हेंटीलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याने वापराविना धुळखात पडून असल्याचे त्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे आकडेवारी देत आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहारमध्ये किती कोरोना चाचण्या होतात किती रुग्णांना ऑक्सीजन मिळतो किती रुग्णांना ऑक्सीजन मिळतो कोरोनाने भाजपशासित राज्यात किती मृत्यू होत आहेत कोरोनाने भाजपशासित राज्यात किती मृत्यू होत आहेत याची माहिती फडणवीसांनी भाजपाध्यक्षांना पत्र लिहून मागवावी. गुजरातमध्ये ७१ दिवसात १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू झाले असताना सरकार मात्र फक्त ४२१८ मृत्यू दाखवत आहे.उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहारमध्ये कोरोना मृत्यू लपवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने निर्दयीपणे मृतदेह पुरले जात आहेत तर हजारो मृतदेह गंगा नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत हे विदारक चित्र जग उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.\nजग लसीकरणात व्यस्त असताना मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त होते. मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद असल्याची टीका त्यांनी यावेळी करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहीण्याऐवजी फडणवीसांनी नमामी गंगेला शवामी गंगे बनविणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गोव्यात ऑक्सिजन अभावी रूग्ण तडफडून मरत आहेत त्या गोव्याचे मुख्यमंत्री, गुजरातमध्ये लाखो लोकांच्या मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत त्या गुजरातचे मुख्यमंत्री आणि या सर्वांचे पालक ज्यांच्या गलथानपणामुळे देशात कोरोना स्थिती बिकट झाली आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\n'राज्यात आरोग्य आणिबाणी जाहीर करा'\nकाँग्रेस नेते राजीव सातव यांचे कोरोनाने निधन\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अव��श्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/bhavishyavedh-hanuman-wedding", "date_download": "2021-06-25T01:19:50Z", "digest": "sha1:RY2BTVSMHS55QZUA3AMPVVWT4A6M5D2H", "length": 8989, "nlines": 55, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "bhavishyavedh hanuman wedding", "raw_content": "\nमारुतीने विवाह का केला \nपवनपुत्र हनुमान म्हटलं की ब्रह्मचारी वीर हनुमंत डोळ्यासमोर येतात. परंतू मारुतीने विवाह केल्याचा उल्लेख पाराशरसंहिता यात आढळतो. तसंच तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात येल्लांडू या गावी मारुतीच्या एका प्राचीन मंदिरात मारुती आपल्या पत्नीसह दिसून येतात.\nत्यामागील आख्यायिका अशी आहे की, जेव्हा मारुती त्याचे गुरू सूर्याकडून विद्या शिकत होते तेव्हा 9 विद्यांपैकी 5 विद्या शिकवल्यावर इतर 4 विद्या शिकण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे होते. त्यासाठी तशी अटच होती.\nआजीवन ब्रह्मचारी राहाण्याचे व्रत घेतलेल्या मारुतीला यामुळे बैचेनी होऊ लागली. मारुतीची मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी हनुमंताला स्वत:च्या मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला.\nसूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. ज्येष्ठ शुद्ध दशमी, भानू वासरे, रविवार, उत्तरा नक्षत्र, युक्ताशिमा लग्न हा शुभ मुहूर्त बृहस्पतींनी काढला. 32 करोड देवांच्या समक्ष सुवर्चला हनुमान यांचे लग्न झाले. भगवान सूर्या देवांनी हनुमंताचे पद प्रक्षालन केले आणि त्यांना आपल्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली. आणि मग अशा रीतीने हा सुंदर विवाह संपन्न झाला.\nअशाप्रकारे मारुतीने विवाहाची अट पूर्ण झाली आणि ब्रह्मचारी राहाण्याचे व्रतही पाळले गेले होते. मारुतीबरोबर विवाह करून सुर्वचला देखील तपस्या करायला गेली.\nसुवर्चलासहित हनुमानाचे मंदिर भारतात 4-5 ठिकाणी आहे. त्यातले एक हे तेलांगणाच्या खम्माम या ठिकाणी विवाहीत जोडप्याने येऊन त्या सपत्निक मारुतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख-शांती नांदते, अशी धारणा आहे. येल्लांडू गावात हे मंदिर आहे. या शिवाय अजून काही मंदिर सिकंदराबाद, गुंटूर, राजामुण्ड्रि इतर ठिकाणी आहेत.\nसूर्यदेवाचा तेज कुणीही सहन करु शकत नव्हतं. त्यांची उर्जा, उष्णता, शक्ती इतकी तीव्र होती की त्यांची पत्नी छाया यांना देखील सूर्याजवळ राहणे शक्य होत नव्हते. एकेदिवशी छाया देवींनी आपल्या पिता विश्वकर्मा यांच्याकडे यावर उपाय सुचवण्यास म्हटले.\nयावर विश्वकर्म्याने आपल्या तपश्चर्येचा उपयोग केला आणि त्या दोघांना संतान व्हावी असी इच्छा केली. विश्वकर्म्यांना इच्छित सर्व काही मिळवण्याचे वरदान होते.\nअशा रीतीने भगवान सुर्य आणि छाया देवी यांच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर, सूर्यासारखे तेजस्वी आणि छायादेवी सारखे निर्मळ कन्यारत्न आले. त्या कन्येचं नाव सुवर्चला असे ठेवले.\nसुवर्चला सर्व देवी-देवतांची लाडकी होती म्हणून तिच्या साथीदार कोण असणार यासाठी सर्वांची उत्सुकता वाढत होती. हे जाणून घेण्यासाठी सर्व ब्रह्म देवाकडे गेले आणि त्यांना हा प्रश्न विचारला, या सुंदर कन्येचा योग्य साथीदार कोण असणार ब्रह्मदेवाने खूप गंभीरतेने विचार केला आणि उत्तरले, भगवान अंजनेय अर्थातच हनुमान जसा जसा काळ निघत गेला सुवर्चला मोठी होत गेली सार्‍या देवांकडून त्यांना गुरु मानून दैवी शक्ती शिकत गेली.\nत्याचवेळी हनुमान भगवान सुर्यादेवाकडे दैवी विद्या शिकण्यासाठी आले होते. सुवर्चला त्या तरुण, तल्लख, उत्तम शरीरयष्टी असलेल्या हनुमानाला बघून आकर्षित झाली. सुवर्चलेने आपल्या आप्त��ष्टांना, मित्र मैत्रिणींना आणि पालकांना आपल्या मनातील गोष्ट सांगून त्याच्याशीच लग्न करायचे असे सांगितले.\nतोपर्यंत हनुमानाच्या नऊ पैकी चार विद्या शिकून झाल्या होत्या. भगवान सूर्यदेवाने, सार्‍या विद्या शिकण्यासाठी हनुमानाला आपल्या मुलीशी लग्न करण्याची अट घातली. अंजनेय म्हणाला मी तर आजन्म ब्रह्मचारी आहे, मी कसे लग्न करणार. पण नंतर त्यांनी आपल्या गुरूची आज्ञा पाळायचे ठरवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-new-coronavirus-born-in-india-has-raised-concerns-around-the-world/", "date_download": "2021-06-25T00:56:41Z", "digest": "sha1:UC75KFGTBZZN5GVG6BFS7UZOFRMCHOXM", "length": 21115, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Coronavirus Marathi Article : भारतात जन्मलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूनं वाढवली आहे जगाची चिंता", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nभारतात जन्मलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूनं वाढवली आहे जगाची चिंता\nजागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) एका खुलाशामुळं जगभरातल्या राष्ट्रांच्या चिंतेत वाढ झालीये. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वर्गिकरणासाठी त्यांनी काही बदल केलेत. विशेष म्हणजे हीच गोष्ट भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा वेग (New Coronavirus Born) आणि त्यामुळं होणाऱ्या मृतांच्या आकडेवारीत वाढ आणि नवी लस बनवावी लागेल का हा प्रश्न वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. कोरोनाचा (Corona) हा नवा विषाणू भारतात तयार झालाय. त्याला ‘बी. १.६१७’ (B. 1.617)हे नाव देण्यात आलंय. इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या विषाणूकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती. इंग्लंडने जगासमोर कोरोनाच्या नव्या विषाणूबद्दल भूमिका मांडली. आज जगातल्या ४४ देशांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू पोहचलाय.\nम्युटेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात विषाणूच्या संरचनेत वारंवार बदल होत असतात. ��ामुळं विषाणू जास्त दिवस जिवंत राहतो आणि त्याच्या क्षमतेत वाढ करु शकतो. बी.१.६१७ ला ‘डबल म्युटंट’देखील म्हणलं जातंय. कारण कोरोनाच्या नव्या विषाणूत दोन म्यूटेशन पाहण्यात आलेत. सर्वात आधी मागच्या ऑक्टोबरमध्ये याबद्दल माहिती समोर आली होती. विदर्भातल्या अनेक रुग्णांमध्ये कोरोनोच्या नव्या विषाणूचे नमुने आढळले होते. कोरोना विषाणूच्या दोन वेगवेगळ्या रुपांच्या एकत्रित करणामुळं हा नवा विषाणू तयार झालाय.\nभारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं विक्राळ स्वरुप धारण केल्यामुळं मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होत असल्याचं समोर आलंय. भारताच्या या परिस्थीतीला कोरोनाचा नवा विषाणू कारणीभूत असल्याचे अनेक पुरावे समोर आलेत. कोरोनाचा हा नवा विषाणू शरिराची रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यात अधिक पटाईत आहे. शिवाय लस घेतल्यानंतर शरिरात तयार होणाऱ्या अँटी बॉडीजना तो चकवा देण्यात पटाईत आहे. लस घेतलेल्यांना हा कोरोनाचा नवा विषाणू बाधित जरी करु शकत असला तरी तो जीवघेणा ठरत नाहीये.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं भारतासमोर मोठं सकंट निर्माण झालंय. यामुळं वैज्ञानिकांपुढील चिंता देखील वाढली आहे. लसींचा प्रभाव होणार नसल्यामुळं हा विषाणू भारतासाठी पुन्हा नवी संकटांची दारं उघडू शकतो. भारतासह जे देश कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ग्रासले आहे त्यांच्यावर जागतिक स्तरावरुन दबाव टाकला जात आहे. नव्या विषाणूच्या संक्रमणाचा आणि उपचारांचा संपूर्ण डेटा जगभरातील इतर राष्ट्रांना उपलब्ध व्हावा यासाठी त्याबद्दलची सर्व वैद्यकीय माहितीला व्यवस्थित संग्रही करुन ठेवण्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना भारतासह इतर ४४ राष्ट्रांकडे विचारणा करत आहे.\nभारतात या आधी कोरोनाचा नवा विषाणू बी.१.६२८ ने देखील वैज्ञानिकांची चिंता वाढवली होती. या विषाणूत तीन म्युटेशन पाहण्यात आले होते. याबद्दल विस्तृत माहिती मिळवण्यासाठी मोठी कसरत आरोग्य यंत्रणांना करावी लागली. काही वैज्ञानिकांच्या मते भारतात कोरोनाचे आणखी नवे विषाणू आढळू शकतात. विषाणूच्या वाढीसाठी भारतातील परिस्थीती अनूकुल आहे. भारतातील अफाट जनसंख्या आणि लोकसंख्येची घनता कोरोना विषाणूच्या म्युटेशनसाठी अनुकुल वातावरण तयार करत आहेत. यावर उपाय म्हणून मास्क आणि सोशल डिस्टंसि���गचा काटेकोर अवलंब होणं गरजेचं असल्याचं अनेकांच म्हणनं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त\nNext articleअस्मानी आणि सुलतानी संकटे नवीन नाहीत, तौत्केच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच ; शिवसेनेचा विश्वास\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/23/virar-accident-devendra-fadnavis-is-displeased-with-the-state-government/", "date_download": "2021-06-25T01:15:47Z", "digest": "sha1:K7J3VRFVBWPO6T2MKB53XUSYYBVBOOH6", "length": 9167, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विरार दुर्घटना; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी - Majha Paper", "raw_content": "\nविरार दुर्घटना; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना रुग्णालय, देवेंद्र फडणवीस, भीषण आग, महाराष्ट्र सरकार, विरोधी पक्षनेते / April 23, 2021 April 23, 2021\nमुंबई – एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झालेले असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांमुळे रुग्ण पुरते हवालदील झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचां प्राम गमवावे लागल्यानंतर आज विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nराज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. विरार येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे राज्यातील लोकांच्या मनात कोरोनाचे प्रचंड भय आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या घटनांमुळे अधिक भर पडत असल्याचे फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.\nदरम्यान, यावेळी राज्य सरकारवर फडणवीसांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि प्रशासन प्रत्येक घटनेनंतर आम्ही याची चौकशी करू असे सांगतात आणि दरवेळी सांगितले जाते की हॉस्पिटलचे फायर ऑडिट करू, पण असे ऑडिट होताना कुठेच दिसत नाही. कोरोना काळात हॉस्पिटल्सवर मोठा ताण आहे.\nअशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठीचे चेक्स हॉस्पिटल्समध्ये कसे करता येतील हे पाहिले पाहिजे. गरज असेल, तर सरकारने हॉस्पिटल्सला मदत केली पाहिजे. भंडारा, इशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत. मृत्यूमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. तेथील रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. अशा घटना पुन्हा होणार ���ाहीत, याकरिता काही प्रभावी ठोस पावले सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत, अशी माझी सरकारला विनंती असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.\nअशा घटनांचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे. सरकारने या घटनांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपण भंडारा, नागपूर, नाशिक, विरार या प्रत्येक घटनेनंतर प्रतिक्रिया देतो. पण अशा घटना होऊ नयेत, याकरिता हवे तेवढे लक्ष आपले नाही. अशा घटनांमुळे कोरोनाविरोधातील लढाई अजून अडचणीची होत आहे. सरकारच्या सर्व विभागांनी एक कार्यक्रम हातात घेऊन पुढच्या महिन्याभरात राज्यातील सर्व हॉस्पिटल्सचे सेफ्टी ऑडिट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/public-utility/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-25T01:44:03Z", "digest": "sha1:CGXYHINQECYE2D7J6RTHSKIPTWFP4EXP", "length": 4238, "nlines": 105, "source_domain": "gondia.gov.in", "title": "एमएसईडीसीएल, उपविभाग, देवरी | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nजैन मंदिर जवळ, राष्ट्रीय महामार्ग देवरी\nश्रेणी / प्रकार: एमएसइबी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-06-25T00:30:06Z", "digest": "sha1:GVZSQE4PZ34SHLPBOU5V55V5V3DCQSCA", "length": 34842, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चतुर्मास - विकिपीडिया", "raw_content": "\n(चातुर्मास या पानावरून पुनर्निर्देशित)\nचतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.[१] मात्र, काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात. जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात.[२]\n४ व्रते व आचरण\n९ हे सुद्धा पहा\nचतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात.[३] कार्तिक शुद्ध एकादशीस चतुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे.\nज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. २०२० साली अधिक आश्विन आहे, त्यामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा.\nशेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात,(अशी धारणा आहे) आश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे.[४]\nचातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात.\nया काळात हिंदू धर्म व जैन धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात.[५] या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार (मुंज), विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हंटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णु अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.\nक्षीरसागरात शेषावर पहुडलेला विष्णू; सोबत लक्ष्मी, ब्रह्मा, नारद\nचतुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे.\nमांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे' ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदि व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण स��्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. 'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.' राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणिमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.' राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय, असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.' मुनीचे हे म्��णणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. हृषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले.\nब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’\nदेवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –\nवार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः \nव्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् \nअर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.\nया कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.\nपावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.\nमानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[६]\nपरमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.\nचातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.\nचातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.\n‘सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. [७][८]प���्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.[९]’\n१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]\n५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य\n६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे.\nचातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)\nआपला संपूर्ण चातुर्मास : संपादक - ज्योतिष महामहोपाध्याय किशनलाल वर्मा\nसंपूर्ण चातुर्मास (प्रकाशक - अमोल प्रकाशन)\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - काशिनाथ अनंत जोशी)\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - वेदमूर्ती केशवशास्त्री जोगळेकर) : या पुस्तकात चातुर्मासात करावयाची व्रतवैकल्ये, ती कशी करावीत, त्यांचे धार्मिक महत्त्व, त्यांचे नियम आणि उद्यापन यांबाबत माहिती दिली आहे. चातुर्मासातील नित्यक्रम, भूपाळ्या, देवपूजा, देवतांच्या आरत्या, विशेष पूजा, वर्षभरातील सण आणि उत्सव, कहाण्या स्तोत्रे, संतांचे अभंग आदी सर्व माहिती दिली आहे. अशीच साधारण माहिती खालील पुस्तकांत आहे.\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - व्यंकटेश केळकर गुरुजी)\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - ज्ञानेश्वर तांदळे)\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - शं.रा. देवळे)\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - वि.के. फडक���)\nसंपूर्ण चातुर्मास (संपादक - अ.ल. भागवत)\nचातुर्मासासाठी भक्तिमार्गदर्शन (प्रकाशन - सरस्वती बुक)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • शिशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\n^ \"उत्सव विशेष : पाऊस, धर्म आणि चातुर्मास\". लोकसत्ता दैनिक. ३१.८.२०१९. ८.१.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_207.html", "date_download": "2021-06-25T00:14:32Z", "digest": "sha1:D6MOUGZVXXQYS5OXP5MMUJPFCN4NWUAJ", "length": 11008, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये खासगी कोविड सेंटर - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये खासगी कोविड सेंटर\nआमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये खासगी कोविड सेंटर\nआमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये खासगी कोविड सेंटर\nखेड दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ आणि आयसीयू सारखी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दापोली विधान सभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेड येथे खासगी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली असून या कोरोना सेंटरमुळे कोरोनाबाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत कोरोनाचा कहर पाहावयास मिळत आहे. खेड आणि दापोली या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दिवसेंदेवस नवा उच्चांक गाठत आहे. खेड दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये आय.सी.यू सेवा उपलब्ध नसल्याने कोरोना बाधित रूग्णांची हेळसांड होत होती. आयसीयू सुविधेसाठी रुग्णाला मुंबई किंवा पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घेऊन जावे लागत होते. या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणार खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता . सर्वसामान्यांची होणारी हि आर्थिक अडचण गांभीर्याने घेत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी खेडमध्ये अत्याधुनिक कोविड सेंटरच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून खेमध्ये आता अत्याधुनिक खासगी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.\nखेड येथे सुरु करण्यात आलेल्या खासगी कोविड सेंटरला आमदार कदम यांनी नुकतीच भेट देऊन या कोविड सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली. याठिकाणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपाययोजनांचा अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्याना आवश्यक त्या सूचनाही केल्या. यावेळी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन कदम, आय.सी.यू, डी.सी.सी. सुरू करणारे एम. डी. डॉ. पवार, सर्जन डॉ. प्रेमसागर जाधव उपस्थित होते.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tiger-decides-who-to-make-friends-with-sanjay-raut-scolds-chandrakant-patil/", "date_download": "2021-06-25T01:28:40Z", "digest": "sha1:ZJQ3ODEBXLOIFSIE5TYSJCK5UUDJREBG", "length": 15679, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "... वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची : संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोमणा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसें��ा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\n… वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची : संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोमणा\nनाशिक : वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पाटलांचा हा संधीचा संकेत धुडकावताना शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत म्हणालेत – वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या भेटीसंदर्भात काल पुण्यात चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहोत.\nपाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणालेत – वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसडक्या प्रवृत्तींनमुळे काँग्रेस रसातळाला, मात्र ही समाधानाची बाब, भाजपची विखारी टीका\nNext articleअजितदादांच्या नेतृत्वात पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचा, पदाधिकाऱ्यांचा निर्धार\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/closed/", "date_download": "2021-06-24T23:37:13Z", "digest": "sha1:OPVISPF6EWUWWARG5D52ZYAGTE55QQK6", "length": 12689, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "closed Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमुंबईत Lockdown मध्ये अंशत: शिथिलता; लोकल मात्र तुर्तास बंद राहणार\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन Lockdown काही प्रमाणात ...\nजाणून घ्या जूनमध्ये कोण-कोणत्या दिवशी बंद राहतील बँका घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेक करा ही पूर्ण लिस्ट\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने देशभरात हाहाकार उडाला आहे. ही स्थिती पाहता जवळपास सर्व बँकांनी आपल्या ...\nपुणे महापालिका रुग्णसंख्या घटल्याने विश्रांतवाडीतील कोव्हीड सेंटर बंद करणार\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहामध्ये सुरू करण्यात आलेले कोव्हीड सेंटरमधील रुग्णसंख्या ��त्यल्प असल्याने ...\n25 वर्षांच्या सेवेनंतर Internet Explorer ‘या’ तारखेला होणार बंद\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - जगातील बलाढ्य टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने Internet Explorer ही वेब ब्राऊजर सेवा बंद करण्याची घोषणा केली ...\n‘कोरोना’ नियंत्रणासाठी गोवा 31 मे पर्यंत बंद; कर्फ्यूत वाढ\nपणजी : वृत्तसंस्था - राज्यात सध्या अस्तित्वात असलेला कर्फ्यू हा येत्या 31 मे पर्यंत कायम असेल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ...\nSBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी आवश्यक सूचना शुक्रवारपासून 23 मेपर्यंत ‘या’ वेळी बंद राहील बँकिंग सेवा, उरकून घ्या महत्वाची कामे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही आतिशय महत्वाची ...\nपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार \nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंम्पिंग स्टेशनवरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी (दि. २० मे) रोजी ...\nबँकांची NEFT सेवा ‘या’ दिवशी काही तास राहणार बंद, RBI ची माहिती\nबहुजननामा ऑनलाईन टीम - देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा ...\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी ...\nमहापालिका शाळेतील आठवी व नववीचे विद्यार्थी गिरवणार जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषेतून धडे; कोरोनामुळे शाळा बंद अंदाजपत्रकात उल्लेखही नाही, स्थायी समितीच्या बैठकीत दाखल-मान्य\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व शाळा बंद आहेत. आगामी वर्षातही सुरू होतील की ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल, ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी\n नोकरीसाठी मिळाली असेल ऑफर तर व्हा सावध, होऊ शकतं मोठं नुकसान; जाणून घ्या\nPM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना मिळणार किमान 1800 रुपये मासिक पेन्शन, कामगार मंत्रालयाने नोटिफाय केली स्कीम\nAadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची पक्रिया, ताबडतोब होईल काम; जाणून घ्या\n प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ekregh.blogspot.com/2013/09/blog-post_28.html", "date_download": "2021-06-25T00:37:47Z", "digest": "sha1:GEHS6TUAERWLSKYSCDUINDGDJ5MIWUEH", "length": 53619, "nlines": 265, "source_domain": "ekregh.blogspot.com", "title": "रेघ: खैरलांजीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमं - आनंद तेलतुंबडे", "raw_content": "\nखैरलांजीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमं - आनंद तेलतुंबडे\nभंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी इथे भोतमांगे या दलित कुटुंबातल्या चार जणांवर भयानक अत्याचार करून त्यांची सगळ्या गावासमक्ष हत्या करण्यात आली ती तारीख होती २९ सप��टेंबर २००६. उद्या २९ सप्टेंबर २०१३ आहे. म्हणून आज ही नोंद.\nजात आणि माध्यमं, या विषयावर आपण 'रेघे'वर केवळ एक नोंद करू शकलो आहोत. ही नोंद केली तेव्हा, येत्या सप्टेंबरमध्ये या विषयावरच्या तज्ज्ञाचा लेख 'रेघे'वर आणण्याचा प्रयत्नही आपण बोलून गेलो होतो. या प्रयत्नाचा भाग म्हणून आनंद तेलतुंबडे यांच्या 'द पर्सिस्टन्स ऑफ कास्ट : द खैरलांजी मर्डर्स अँड इंडियाज् हिड्न अपार्थीड' या पुस्तकातल्या एका प्रकरणातील काही भागाचा अनुवाद त्यांच्या परवानगीने आपण इथे नोंदवतो आहोत.\nया पुस्तकामध्ये तेलतुंबडे यांनी खैरलांजीतल्या दलित हत्याकांडाला काही संदर्भांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलाय. जातीय गुन्ह्यांचं बदललेलं स्वरूप (ओ.बी.सी. विरुद्ध दलित), त्याला कारणीभूत ठरणारे घटक, जागतिकीकरणाचा आणि आर्थिक उदारीकरणाचा संदर्भ, असे काही मुद्दे लक्षात घेऊन 'खैरलांजी' हे विशेषण स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. त्यात 'मास मीडिया' असं एक प्रकरण तेलतुंबडे यांनी लिहिलेलं आहे. काही मुद्द्यांवर मतभेद व्यक्त करणं शक्य आहे, पण तरी मुद्द्यांचं महत्त्व मान्य करावं लागेल. मूळ पुस्तकाचा अपेक्षित वाचक मराठी नसल्यामुळे जसंच्या तसं ते अख्खं प्रकरण मराठीत अनुवादित करणं योग्य ठरलं नसतं. शिवाय पुस्तकात आधीच्या प्रकरणांच्या साखळीत हे प्रकरण जसं जुळून येतं तसं ते इथे स्वतंत्रपणे टाकून झालं नसतं. त्यामुळे या प्रकरणातला तेलतुंबडे यांनी केलेल्या विश्लेषणाचा मुख्य भाग आपण इथे नोंदवतो आहोत. मूळ प्रकरणाचा हा जवळपास चाळीस टक्के भाग आहे. प्रकरणात सुरुवातीला तेलतुंबडे यांनी एकूण माध्यम व्यवहारातील दलित पत्रकारांची संख्या, दलित अत्याचारविषयक बातम्या टाळण्याची वृत्ती यावर प्रकाश टाकला आहे. (दलित पत्रकारांच्या परिस्थितीवर 'द हूट' या संकेतस्थळाने ऑगस्टमध्ये तीन मोठे लेख प्रसिद्ध केले होते, तेही यासंदर्भात वाचता येतील - एक दोन \nमहाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेल्या नागपूरपासून खैरलांजी सुमारे सव्वाशे किलोमीटरवर आहे, तरीही या घटनेची बातमी राज्यस्तरावर यायला एक महिना जावा लागला. सुरुवातीला या घटनेमागे संबंधित दलित स्त्रीचा बदफैलीपणा कारणीभूत असल्याच्या निष्कर्षाच्या बातम्या आल्या. (बातम्यांचं हे येणं- न येणं यासंबंधी तेलतुंबडे यांचाच संदर्भ देऊन आपण जी नोंद केलेली, तिचा उल्लेख इथेही सुरुवातीला आला आहेच.) असं कमी-अधिक होतं नंतर अखेर महिन्याभराने प्रकरण बाहेर आलं हा आता इतिहास आहे. या इतिहासामागची कारणं शोधताना तेलतुंबडे यांनी केलेलं माध्यम व्यवहाराविषयीचं भाष्य आता वाचू. (तळटीपाही त्यांच्याच).\nप्रसारमाध्यमांवर सामाजिक बांधिलकी असते, असा समज आहे, पण सध्या माध्यमं म्हणजे नफा हेच एकमेव तत्त्व पाळणारी कॉर्पोरेट व्यवस्था बनली आहेत. इतर कुठल्याही व्यवसायाला सामाजिक बांधिलकी जितपत लागू होते तितपतच ती माध्यमांना लागू होते. (एकीकडे पर्यावरण आणि सामुदायिकतेसंबंधी अजिबातच फिकीर नसल्याप्रमाणे वागावं लागत असल्यामुळे दुसरीकडे) 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी'सारख्या गोष्टींचा आजकाल खूप गवगवा आहे, पण त्यामुळे कॉर्पोरेट व्यवस्थेच्या अस्तित्त्वासोबत येणाऱ्या काही तत्त्वांपासून पळ काढता येत नाही. हेच कॉर्पोरेट माध्यमांनाही लागू होतं. नवउदारमतवादी बांधणीमुळे माध्यमं बड्या व्यावसायिक व्यवस्था बनल्या. त्यामुळे समाज किंवा लोकशाही व्यवस्थेसंबंधी आपली काही बांधिलकी आहे याची काळजी आता माध्यमं करत नाहीत. शिवाय बाजाराकडे दृष्टी ठेवून बनवलेली एक वस्तू म्हणजे बातमी, असं तत्त्व रूढ झालेलं आहे. काही प्रसंगी हे सगळं लोकाभिमुख आहे, असं वाटू शकतं. कधी ते प्रस्थापितविरोधी आहे असं किंवा पिडीतांची बाजू घेणारं आहे, असंही भासू शकतं. पण यातला अंतःप्रवाह कायम बाजाराला आकर्षित करणं हाच असतो. लोक रस्त्यावर उतरेपर्यंत 'खैरलांजी' बातमी करण्यासारखी गोष्ट बनली नव्हती महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खैरलांजीसंबंधीच्या मोर्चा-आंदोलनांमध्ये नक्षलवाद्यांचा समावेश आहे, अशांसारखी वक्तव्यं केल्यानंतर भरलेल्या मसाल्यामुळे ही घटना वस्तू स्वरूपात खपवणं शक्य झालं.\nसार्वजनिक समस्या माध्यमांच्या कक्षेत येत नाहीत, याला जॉन कीन याने 'मार्केट सेन्सॉरशिप' असे शब्द वापरलेत. माध्यमांचं बाजारीकरण झालेलं असण्याच्या काळात, पत्रकारितेचं स्वातंत्र्य ही संकल्पना आता बाजाराच्या बेलगाम स्वातंत्र्याच्या पातळीवर आलेली आहे. आणि त्याचे प्रचंड परिणामही दिसून येतायंत. कीन म्हणतो : ''पत्रकारितेच्या स्वातंत्र्या'च्या समर्थकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, संज्ञापनाच्या बाजाराने त्यातील प्रवेशावर निर्बंध लादून, एकाधिकारशाहीने व निवडीवर बंधनं घालून आणि सार्वजनिक हित ही माहितीची व्याख्या बदलून खाजगीरित्या घडवता येणारी क्रयवस्तू ही व्याख्या अनुसरून संज्ञापनाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणलेल्या आहेत.' (जॉन कीन, द मीडिया अँड डेमॉक्रसी, कॅम्ब्रिज : पॉलिटी प्रेस, १९९१. पान ८८-८९). बाजार स्वातंत्र्यामुळे पत्रकारितेच्या चेहऱ्यावरचा लोकांबद्दलच्या कळवळ्याचा बुरखा फक्त बाजूला केला आहे.\nमाध्यमांमधले घटक जर बाजाराच्या नियमांनी घडणार असतील आणि खऱ्या अर्थाने बाजार हा पुरेसं उत्पन्न असलेल्यांसाठीच असेल, तर बाजाराबाहेर राहणारी बहुसंख्य दलित जनता माध्यमांच्या कक्षेच्याही बाहेरच राहणार. भारतामध्ये सध्या दलित मध्यम वर्गीय लोकसंख्या लक्षणीय आहे, असा युक्तिवाद केला जात असला, तरी माध्यमांमधली व्यवस्थापक मंडळी सामाजिक-आर्थिक वर्गाच्या (सोशिओ-इकनॉमिक क्लास - एसइसी) परिभाषेत बोलतात आणि आपला वाचक वर्ग त्यांच्या जीवनशैलीच्या आणि क्रयशक्तीच्या आधाराने जोखत असतात. (यात केवळ उत्पन्न लक्षात घेण्याची जुनाट पद्धत उरलेली नाही). म्हणजे राष्ट्रीय वाचक सर्वेक्षणामध्येही विभाग कसे असतात, तर एसइसी-ए, एसइसी-बी, इथपासून एसइसी-इपर्यंत. यात एसइसी-ए म्हणजे 'मलईदार वर्ग'- गाडी किंवा चैनीच्या वस्तू राखून असलेले लोक. दलित, आदिवासी, इत्यादी आर्थिक उतरंडीच्या तळात असलेले लोक क्वचितच या वरच्या वाचकवर्गात येतात. अगदी मध्यम वर्गीय दलितही माध्यमोत्पादनाचे अपेक्षित ग्राहक असणं अवघड आहे. उलट, आपलं वृत्तपत्र काही दलित वाचतात किंवा आपली वृत्तवाहिनी काही दलित पाहतात, असा दावा केला तर काही पूर्वग्रह राखलेले जाहिरातदार दुरावण्याची शक्यता असते. (तळटीप १ पाहा.)\nभारतीय माध्यमांचा दलित व आदिवासींसंबंधीच्या दृष्टिकोनाचा इतिहास भयाणच आहे. बाजारकेंद्री नव-उदारमतवादी मार्गाने माध्यमांची दलितविरोधी व लोकशाहीविरोधी बांधणी झाली, त्याही पूर्वीचा संदर्भ या इतिहासाला आहे. देशाच्या लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग व्यापणारा समाज घटक असूनही दलित व आदिवासी पारंपरिकरित्या 'राष्ट्रवादी' असलेल्या माध्यमांमध्ये दिसत नाहीत, दिसत नव्हते. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक व राजकीय नेते दिवंगत कांशीराम यांनी १९७८मध्ये पगारी दलित, अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना 'बॅकवर्ड ��ँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉइज फेडरेशन' (बामसेफ) या संघटनेखाली एकत्र आणलं नि मोठमोठ्या परिषदा घ्यायला सुरुवात केली, तेव्हा माध्यमांनी त्यांच्या प्रयत्नांकडे व्यवस्थित दुर्लक्ष केलं. 'बामसेफ'मधून 'दलित-शोषित समाज संघर्ष समिती'ची संस्थात्मक घडणी झाली आणि १९८४ला बहुजन समाज पक्ष स्थापन झाला, तरीही माध्यमांचं दुर्लक्ष कायम होतं. बसपने सातत्याने राजकीय यश मिळवायला सुरुवात केली आणि मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षांना धोका निर्माण केला, तेव्हा माध्यमांनी त्याची दखल घेतली. कांशीराम यांच्या चळवळीसंबंधी अशी बेदखलीची भावना दाखवली गेली त्यामागे कोणतीही नव-उदारमवादी धोरणं किंवा बेलगाम बाजारीकरण नव्हतं. जातीय पूर्वग्रह, हेच यामागचं स्पष्ट आणि साधं कारण होतं. आता बसप भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यामध्ये सत्तेवर आल्यामुळे, आणि त्या विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवून असल्यामुळे माध्यमांना पहिल्या पानांवर आणि मोक्याच्या वेळी त्यासंबंधी बातम्या प्रसिद्ध करणं अनिवार्य बनलंय. तरी याचा अर्थ असा नाही की आपल्या पूर्वग्रहांना माध्यमांनी मागे टाकलंय.\nआंबेडकरांनाही त्यांच्या काळात 'राष्ट्रवादी' माध्यमांकडून अशाच पूर्वग्रहाला सामोरं जावं लागलं होतं. यासंदर्भात १९४५मध्ये ते म्हणाले होते :\nअस्पृश्यांसाठी प्रसारमाध्यमं नाहीत. काँग्रेसी माध्यमांची दारं त्यांच्यासाठी बंद आहेत आणि ती त्यांना थोडीही प्रसिद्धी न देण्याचा निग्रह करून आहेत. दलितांची स्वतःची माध्यमं साहजिकपणेच असू शकत नाहीत... भारतातील मुख्य वृत्तसंस्था असलेल्या असोसिएटेड प्रेस इन इंडियामध्ये मुख्यत्त्वे मद्रासी ब्राह्मण लोक कामाला आहेत. खरंतर भारतातील सगळीच माध्यमं त्यांच्या हातात आहेत आणि सर्वज्ञात कारणांमुळे ते काँग्रेसधर्जिणे आहेत. काँग्रेसविरोधी असलेल्या कोणत्याही बातमीला ते प्रसिद्ध देणार नाहीत. ही सगळी कारणं अस्पृश्यांच्या नियंत्रणापलीकडली आहेत. (तळटीप २).\nदलित समुदायाबद्दल अजूनही माध्यमांमध्ये हाच जातीय पूर्वग्रह कायम असल्याचं दिसतं. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर जमणारा वार्षिक जनसमुदाय जगातल्या काही मोठ्या संमेलनांपैकी एक ठरेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळावर जेवढ्या संख्येने लोक जमतात तेवढ्या संख्येने एखाद्या व्यक्तीच्या विचारांकडे आकर्षित होऊन लोक एकत्र जमत असल्याचं इतिहासात दुसरं उदाहरण नसेल. कोणत्याही सरकारी आधाराशिवाय दलित जनता चैत्यभूमीवर गर्दी करते. तरीही जवळपास अर्ध शतक या घटनेला भारतीय माध्यमांच्या लेखी काहीच अर्थ नव्हता. अशा प्रचंड संमेलनांकडे दुर्लक्ष करण्यामागचं अज्ञान 'सेक्युलर' बाजारू निकषांमधूनही खरंतर लक्षात आलं असतं. पण जातीय पूर्वग्रह बाजाराच्या निकषांपेक्षा वरचढ ठरू शकतात. खैरलांजीतली घटना बाजूला ठेवली, तरी नागपूरला दीक्षाभूमीवर २ ऑक्टोबर २००६ रोजी जमलेल्या लोकांची संख्या जवळपास वीस लाखांच्या आसपास होती. हिंदू धर्म नाकारून, जातीचं जोखडं फेकून देऊन बौद्ध धर्मात प्रवेश केल्याच्या घटनेची आठवण ठेवत जमलेले हे लोक. ऑक्टोबर १९५६च्या धम्मक्रांती दिनाला पन्नास वर्षं झाल्यामुळे त्या वर्षी या दिवसाला आणखी महत्त्व आलं होतं, त्यामुळे जपानपासून आशिया व युरोपातील काही देशांमधून अनेक बौद्ध विचारवंत त्या दिवशी नागपूरला आले होते. प्रशासकीय अधिकारी व लेखक राजशेखर वुंद्रू यांनी त्यावेळी 'द टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यक्त केलेली भावना अशी होती : 'मिनिटामिनिटाचा 'एअर टाइम' बातम्यांनी भरून टाकण्याच्या मागे असलेल्या भारतीय वृत्तवाहिन्यांनी दुर्दैवाने (नागपूरमधलं) दुर्मिळ संमेलन सार्वजनिकतेमध्ये आणण्याची सोनेरी संधी हुकवली. या संमेलनासंबंधी एका मिनिटाचीही बातमी आली नाही. ही काय अलिप्ततावादी वृत्ती म्हणायची\n३१ ऑक्टोबर २००६ रोजी तरुण दलित व्यावसायिक रविकिरण शिंदे यांनी चीड येऊन 'सीएनएन-आयबीएन' वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई यांना भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मानून खुलं पत्र पाठवलं. त्या महिन्यात महाराष्ट्रामध्ये घडलेल्या दोन महत्त्वाच्या घटनांसंबंधी माध्यमांनी दाखवलेल्या असंवेदनशील वृत्तीसंबंधी शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. धम्मक्रांती दिनाला पन्नास वर्षँ पूर्ण होणं आणि खैरलांजी हत्याकांड, या त्या दोन घटना. दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या उच्चजातीय हिंदूंसारखीच माध्यमांची वर्तणूक झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. गणेशोत्सव, दुर्गापूजा व कुंभमेळ्यासारख्या हिंदू उत्सवांना थेट प्रक्षेपण-निवेदन, चर्चा आणि विशेष कार्यक्रम अशा विविध रूपांनी कित्येक तास प्रसिद्धी द��ली जाते, पण नागपूरमधल्या संमेलनाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, कारण ते दलितांचं असतं म्हणून, असं निरीक्षण शिंदे नोंदवतात.\n'दलितांवरील अत्याचार कसे थांबवावेत, या विषयावर कोणतीही वृत्तवाहिनी कधीच चर्चेचा कार्यक्रम का घेत नाही. हे माध्यमांचं जातीय पक्षपातीपणे वागणं नाहीये का' असा प्रश्न शिंदे विचारतात. 'खैरलांजीतील अत्याचार करणारे ज्या अमानवी गुन्ह्यांसाठी जबाबदार आहेत तितकीच वृत्तमाध्यमंही त्यासाठी जबाबदार आहेत', असंही शिंदे यांनी त्या पत्रात म्हटलंय. सरदेसाई यांच्यावर 'मनुवादी' असल्याचा आरोप करून शिंदे म्हणतात : 'सरदेसाई यांना काही दुःख वाटत असेल, तर त्यांच्या वाहिनीने खैरलांजी प्रकरणासंबंधी, त्यासंबंधीच्या न्यायालयीन प्रक्रियेविषयी बातम्या द्याव्यात, आणि भारतातील लोकांना जागं करण्यासाठी दर आठवड्याला अर्धा तास दलितांवरच्या अत्याचारांचं वास्तव दाखवणारा कार्यक्रम दाखवावा.' अर्थातच, 'सीएनएन-आयबीएन'ने असा काही प्रयत्न केला नाही.\nआंबेडकर १९४५मध्ये जे म्हणाले होते, ते अजूनही खरं ठरतंय ही लाजिरवाणी बाब आहे.\nतळटीप १ : अशा संदर्भात 'आउटलूक'सारखं अडीच लाख प्रती काढणारं उदारमतवादी साप्ताहिकही म्हणू शकतं की, त्यांचे बहुसंख्य वाचक एसइसी-ए वर्गातले आहेत आणि त्यामुळे त्यांना जाहिरातदारांकडून चांगलं उत्पन्न होऊ शकतं. खैरलांजी हत्याकांडासंबंधी वृत्तलेख प्रसिद्ध न करण्याच्या आपल्या निर्णयाचं समर्थन करताना आमचा मुख्य वाचकवर्ग या प्रश्नामध्ये रस घेणारा नाही असाच युक्तिवाद 'आउटलूक'ने केला होता. पण हत्याकांडानंतर सुरू झालेल्या आंदोलनामध्ये मुंबई-पुणे धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन'च्या दोन वातानुकूलित डब्यांना आग लावण्याची घटना घडली - आणि आउटलूकच्या वाचकवर्गावर परिणाम झाला - तेव्हा साप्ताहिकाने या घटनांची दखल घ्यायचं ठरवलं. १८ डिसेंबर २००६ रोजी प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिकातील 'बीट द ड्रम' या लेखाच्या मानहानीकारक शीर्षकामध्येच 'अस्पृश्यां'ना त्यांच्यावर परंपरेने लादलेल्या कामाची आठवण करून देण्यात आली. त्यानंतर या लेखात म्हटलंय की :\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जेव्हा 'जय भीम'चा नारा लगावतात किंवा 'भीमशक्ती'चा उल्लेख करतात, तेव्हा ते हिंसा करण्याची आपली क्रूर शारीरिक ताकद किंवा क्षमता दाखवू पाहतात का गेल्या पं��रवड्यातल्या हिंसाचारानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर प्रदेश जागे झाले तेव्हा एक नवीन मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला होता : दलितांचा क्रोध. मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, शिवाय काही उपनगरी रेल्वेगाड्या आणि शंभरेक बस जाळणाऱ्या संतापाला सामाजिकदृष्ट्या विषमावस्थेत असलेल्या लोकशाही रचनेने आवर कसा घालावा गेल्या पंधरवड्यातल्या हिंसाचारानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर प्रदेश जागे झाले तेव्हा एक नवीन मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला होता : दलितांचा क्रोध. मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, शिवाय काही उपनगरी रेल्वेगाड्या आणि शंभरेक बस जाळणाऱ्या संतापाला सामाजिकदृष्ट्या विषमावस्थेत असलेल्या लोकशाही रचनेने आवर कसा घालावा आपलं स्थान मिळवण्यासाठी भारतीय समाजाशी लढण्याचा उद्गार डॉ. आंबेडकरांनी जेव्हा काढला तेव्हा त्याचा असा अर्थ त्यांना नक्कीच अपेक्षित नव्हता.\nतळटीप २ : एस. आनंद यांच्या 'कव्हरिंग कास्ट : व्हिजीबल दलित, इन्व्हिजीबल ब्राह्मिन' या लेखात (पान क्रमांक १७२) हा संदर्भ आला आहे. हा लेख नलिनी रंजन संपादित 'प्रॅक्टिसिंग जर्नलिझम : व्हॅल्यूज्, कन्स्ट्रेन्ट्स, इम्प्लिकेशन्स' (नवी दिल्ली : सेज, २००५) या पुस्तकात समाविष्ट.\nLabels: गोंगाटावरचा उतारा, माध्यमं\nसुरुवातीला अनुवाद समजायला थोडा जड जातो पण लेखातले मुद्दे बरोबर पोचतात. याच विषयावरचे 'हूट' वरचे लेख उत्तम आहेत.\nहा विचार करायला लावणारा लेख आहे. किंबहुना बलात्काराच्या एवढ्या घटना आजूबाजूला घडत असताना आणि मिडिया त्यांना प्रसिद्धी देत असताना खैरलांजीच्या घटनेला महतव का देण्यात आले नाही दुसरी सोनाईची घटनाही मीडियाला महत्वाची वाटली नाही. यात काही तरी भयंकर चुकत आहे, हे कुणाच्या फारसं लक्षातही आलेलं दिसत नाही. अपवाद- साधनां साप्ताहिकाचा. त्यांनी सोनाईच्या घटनेचा गांभीर्य ओळखून लेख छापला. - मुकुंद टाकसाळे .\nडेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.\nपत्रकारी लेखकीय हेतूने माध्यमांबद्दल, साहित्याबद्दल नि क्वचित इतर काही गोष्टींबद्दल थोड्याशा नोंदी करू पाहणारं एक पत्र / जर्नल / वही.\nडेबिट वा क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग यांद्वारे\nअशा ऐच्छिक वर्गणीचा प्रयोग २०१६ साली रेघेवर पहिल्यांदा करून पाहिला. त्याला अनपे���्षितपणे मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ एका वेळेपुरता प्रयोग करावा, असं सुरुवातीला डोक्यात होतं. पण सातत्य दिसल्यावर, हा वर्गणीचा मार्ग कायमस्वरूपी इथं उपलब्ध करून ठेवला.\n'रेघेचे दोन आर्थिक संसार' अशी नोंद पहिल्या प्रयोगावेळी केली होती. त्या वेळी प्रयोगाला 'निधी' असं म्हटलं होतं. आता कायमचं रूप आल्यावर 'वर्गणी' असं नोंदवलं आहे. मुळात, आर्थिक व्यवहाराला यात असं जोडण्यामागचा उद्देश काय होता, ते मांडायचा प्रयत्न या नोंदीत आहे. अशी वर्गणी भरावी वाटली, तर ते पूर्णपणे संबंधित वाचकाच्या इच्छेवर राहील. रेघेच्या वतीने आवाहन कोणतंच नाही. रेघेवर यातून काही बंधनं नाहीत आणि संबंधित वाचकावरही काही बंधन नाही. भरलेली वर्गणी परत करण्याचा पर्याय नाही, त्यामुळे संबंधित वाचकाने स्वतःच्या इच्छेने वाटेल तेव्हाच यात सहभागी होणं रास्त असावं.\nरेघेवरच्या नोंदी ई-मेलद्वारे वाचायच्या असतील तर पूर्वी इथे 'सबस्क्रिप्शन'चा पर्याय होता. पण त्यासाठी वापरली जाणारी गुगलची 'फीड-बर्नर' ही सेवा आता बंद झालेय. त्यामुळे सध्या इथे प्रकाशित होणाऱ्या नोंदींची यादी 'ट्विटर'वर आणि 'फेसबुक'वर देणं भाग पडलं आहे. तेवढ्यासाठी पुढील दोन पानं कदाचित काहींना उपयोगी पडतील.\nखैरलांजीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमं - आनंद तेलतु...\nअरुण कोलटकर : काही आठवणी - दिलीप चित्रे\n'हिमाल' त्रैमासिकाच्या निमित्ताने इतिहास व पत्रकार...\nद हूट रीडर : संक्षिप्त प्रस्तावना\nपत्रकार, पगार व पोकळ वासा\nख़बर वहीं जगजानी है\nमुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात\n'पेड न्यूज'संबंधीच्या अहवालाचा सारांश\nखऱ्या सोशल मीडियाच्या शोधात\nफेसबुक : तीन संदर्भ\n'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक [...]\nअमेरिका, माध्यमं व एक पुस्तक\nदृश्यांची स्थलांतरं : २७ मे २०२०\nमाध्यमांचा पैस नि पैसा\nर. धों. कर्वे व प्रसारमाध्यमं\n[...] प्रोपगान्डा आणि एडवर्ड बर्नेस\nअवघा रंग एक झाला, ये गोरे गोरे गाल\nजाहिरातींचा महिला दिन व एक बातमी\nभाईसाब, बेहेनजी आणि लक्स कोझी\nफलक तक चल साथ मेरे\nइंटरनॅशनल निवड आणि साधारण निवड\nपोटासाठी पॉप्युलर : उद्धव शेळके\nकोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणसं [...]\nएक शिवी आणि भाऊ पाध्यांचा 'बगीचा'\nशकु नी. कनयाळकर यांचा 'थोडाबहुत काफ्का'\nकोलटकरांची एक सोप्पी 'परंपरा' [...]\nसदानंद रेगे : ३० वर्षं\nविलास सारंग व लेखकाचं ���्षेत्र\nमेड इन इंडिया: 'काया वाच्या मनाचा अस्सल टाहो'\nसांस्कृतिक राजधानीबाहेरची 'एकोणिसावी जात'\nएक एस्टी व पानवलकरांची एक कथा\nदरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर\nनामदेव ढसाळांच्या निमित्ताने [...]\n'गांधी मला भेटला', पण कोर्टात\nभालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही\nरघू दंडवते : तीन वर्षं\nप्रकाश नारायण संत : [...] आठवण व पळवाट\n७ नोव्हेंबर १९०५ : ७ नोव्हेंबर १९१३ : झपूर्झा\nआंबेडकर आणि दोषाचं एकक\nदबा धरून बसलेली वर्तमानाची झाडं\nआंद्रे शिफ्रीन, पुस्तकांचा बाजार आणि मिसळ\nअशोक केळकर [...] पुस्तक प्रकाशनाची हकिगत\nतीन मावश्यांच्या मृत्यूची कहाणी\nजॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतली एक नोंद\nह्यूगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक\nभाषा : जीवन आणि जेवण\nइंग्रजीची जादू नि तलवार, गदा, धनुष्यबाण [...]\nमराठी भाषेचं अपराध गीत\nहिंदी आणि उर्दू - सआदत हसन मंटो\nझोपडपट्टी, दादा आणि ताई\nसंपत चाललेल्या आवाजांच्या व्यथा\n[...] वी आर गोइंग टू बी वर्ल्ड फेमस\nबिहारचे गांधी आणि हिंसक मोसमी वारे\nभारतीय प्रजासत्ताकाची बस व 'पेसा'\nलालसू नरोटे यांची मुलाखत\nएक आठवडा + पाच हजार आदिवासी [...]\nहाक अयोध्येची आणि टाकीबंद स्मृती\nपान, पाणी नि प्रवाह\nएका लेखकाचे तीन संदर्भ\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\n- स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण (निबंध-पुस्तिका)\n- तात्पर्य (छोट्या गोष्टी)\n उन्हाळा - या तीन कादंबऱ्यांचा संकलित खंड) - जे. एम. कुट्सी\nअब्द: १२ नोव्हेंबर २००८ - २३ फेब्रुवारी २०१० >> रेघ१: २३ फेब्रुवारी २०१० - २३ ऑक्टोबर २०१० >> एक रेघ: २३ ऑक्टोबर २०१० -\nखूप पूर्वी (२००९-१०) छापण्याच्या हेतूनं केलेलं, नंतर गोष्टी बदलल्या.\nशेजारी दिलेले एकूण आठ ब्लॉग हे रेघेचेच प्रकल्प आहेत. आपण कात्रणवही तयार करतो तसे हे ब्लॉग आहेत. त्यावर सतत नवीन माहिती टाकली जाऊ शकत नाही, पण एकदा जमलेली कात्रणं, फोटो तिथं एकत्र करून ठेवलेत. ज्या लोकांबद्दलच्या कात्रणवह्या आहेत, त्यांच्याचबद्दलच्या का, याचंही एकच एक कारण नाही. आपण काही वाचतो, त्यातून त्या त्या वेळी काही वाटतं, मग तसं आणखी काही वाचायला आहे का पाहतो - अशा शोधातून ह्या वह्या तयार झालेल्या होत्या. म्हणजे काही लोकांबद्दल इंटरनेटवर काहीच सापडलं नाही, म्हणून आपण काही मजकूर, फोटो, संबंधितांच्या परवानग्या वगैरे जमवून त्याच्या कात्रणवह्या केल्या (म्हणजे टायपिंगप��सून इतर गोष्टी केल्या). वाटलं तेव्हा असं काम करून ठेवलं होतं, ते वास्तविक रेघेशी जोडवासंही वाटत नव्हतं, कारण तशी काही गरज वाटली नाही, पण मध्यंतरी यातलं काही काम दुसऱ्याच नावांवर खपवल्याचं वर्तमानपत्रात व इंटरनेटवर काही ठिकाणी दिसून आलं. यातल्या मजकुरावर आपल्याला काहीच मालकी दाखवायची नाही, पण पूर्णच खोटं नाव व श्रेय पाहून थोडं विचित्र वाटलं. तर त्यामुळं आता या वह्या इथं जोडून ठेवू. यातल्या एखाद्-दोन व्यक्तींबद्दलची रेघेची मतं आता किंचित निवळून थोडी टीकेकडं झुकणारीही झाली आहेत. तरी हे जरा जुनंपानं इथं राहू दे. तसं या वह्या म्हणजे रेघेच्या सुरुवातीच्या काळातलं बरं वेडेपण होतं:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%20%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA", "date_download": "2021-06-25T01:32:31Z", "digest": "sha1:RVRMO5DDYAOWCOGNVXNPKFYJKVF7SZP3", "length": 5196, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मोबाईल अॅप", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 'किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा\nकृषी किसान ॲपच्या मदतीने शेतकरी होणार करोडपती, मिळणार सर्व महत्त्वाची माहिती\nकोरोना व्हायरसची लागण होण्यापासून वाचवेल 'आरोग्य सेतू अॅप'\nकेंद्र सरकारने सुरू केल्या eNAM पोर्टलवर नवीन सुविधा ; शेतकऱ्यांना होईल फायदा\nकाय आहे शेतकऱ्यांना अन् व्यापाऱ्यांना जोडणारे 'ई-नाम पोर्टल' ; कसा होईल बळीराजाला फायदा\n Mobile App द्वारे पशुपालकांना मिळणार चाऱ्याविषयी माहिती\nमोबाईलद्वारे पंतप्रधान पीक विम्याचा कसा मिळवाल लाभ\n आता केळीची शेती करण्यासाठी मोबाईल करेल मदत\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशास��ीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leopard-dies/", "date_download": "2021-06-25T01:26:25Z", "digest": "sha1:AVUK4NIZP4Y3NCHUMM4G2PLIQBKJPIVZ", "length": 3065, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leopard dies Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News: कात्रज बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nएमपीसी न्यूज- कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी (दि.13) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-opposite-leader-deepali-dhumal/", "date_download": "2021-06-25T00:39:21Z", "digest": "sha1:G2QNEBJGWJLYKUXZJVOEMNEU7TFZ3V3S", "length": 4991, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmc Opposite Leader Deepali Dhumal Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : इंडस्ट्रीजमधील कर्मचाऱ्यांसाठी आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करा : दीपाली धुमाळ\nएमपीसी न्यूज - पुणे शहर आणि परिसरातील मोठ्या इंडस्ट्रीजमधील आवारातच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे…\nPune News : पीएमपीएमएल बदली कामगारांना अन्नधान्य किटचे वाटप\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'पीएमपीएमएल' कामगारांना न. ता. वाडी आगार सेवकांच्या वर्गणीतून सोमवारी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. तसेच बदली सेवकांना प्राधान्याने कामावर रूजू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पुणे मनपाच्या विरोधी…\nPune : लॉक��ाऊन पुणेकरांच्या हितासाठी, भाजपने अजित पवार यांच्यावर विनाकारण टीका करू नये : दीपाली…\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या कालावधीत पुणेकरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 10 दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/94-of-indian-students-are-eager-to-study-abroad/", "date_download": "2021-06-25T00:05:41Z", "digest": "sha1:235GDQNSCNWMCSR6YRUXBA6N4U7H2EFI", "length": 14194, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "९४% भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उत्सुक - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/क्रीडा-अर्थमत/९४% भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उत्सुक\n९४% भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उत्सुक\nप्रगत देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालये यांचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण भारतीय विद्यार्थ्यांना असते. यामुळेच गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ९४% भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी उत्सुक असल्याचे भारतातील सर्वात मोठा स्टडी अब्रॉड प्लॅटफॉर्म लेव्हरेज एडुद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ब्रिटन, अमेरिका आणि इतर विकसित देशांतील सरकारांचा उच्च शिक्षण आणि स्थलांतर धोरणातील खुलेपणाचा हा मोठा परिणाम असून पूर्वीपेक्षा ते अधिक चांगल्या प्रकारे स्वागत करणारा संवाद साधत आहेत.\nउत्कृष्ट आरोग्य सुविधेसह प्रो-स्टुडंट धोरणे, ब्रिटन आणि भारतादरम्यान झालेला मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप करार, कॅनडाद्वारे ९०,००० अनिवासीयांना कायम रहिवासी करण्याची करण्यात आलेली घोषणा यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा हा यावर्षी परदेशी शिक्षणाकडे राहिला असल्याचे लेवरेज एडूचे संस्थापक आणि सीईओ अक्षय चतुर्वेदी यांनी सांगितले.\nमागील ५ महिन्यांत लेवरेज एडू प्लॅटफॉर्मवर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ७५ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ब्रिटनला पसंती दर्शवली आहे. त्यानंतर कॅनडा आणि अमेरिकेला अनुक्रमे १३% आणि ९% असे स्थान दिले. ५९% विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचे स्थान बदलायचे नाही असे ठरवले. तर ब्रिटनमधील वेगवान लसीकरण तसेच जागतिक विद्यार्थ्यांच्या बाजूने असणारी एनएचएसची धोरणे यामुळे २८% विद्यार्थ्यांनी इतर देशांतून ब्रिटनला जाण्यास पसंती दर्शवली आहे.\nमहामारीदरम्यान विद्यापीठांनी केलेला संवाद फायद्याचा ठरला असून त्यांनी प्रदान केलेली माहिती निर्णय घेताना उपयुक्त ठरली असल्याचे ६०% विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट/बिझनेस कोर्सना शीर्ष प्राधान्य दिले असून इंजिनिअरिंगला ३५% तर बिझनेस कोर्सला १८ % प्राधान्या मिळाले. डेटा सायन्स/ अॅनलिस्टमधील अभ्यासक्रमांनाही या वर्षी ९% विद्यार्थी जातील. परदेशी शिक्षणासाठीचा खर्च हा लाखांच्या घरात असतो म्हणूनच ६०% विद्यार्थी शैक्षणिक कर्जाद्वारे शिक्षणासाठी पैसे उभारण्याचा विचार करत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.\nब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाने मागील वर्षी अनेक प्रो-स्टुडंट धोरणे आणली आहेत. आरोग्यसुविधा सध्या केंद्रस्थानी आहे. विद्यापीठांनी अनेक सुविधांच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आधार दिला असल्याचे लेवरेज एडुचा विद्यार्थी अनमोलने सांगितले.\nमी य���दा ब्रिटनला जाऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे माझे विद्यापीठ क्वारंटाइनचा खर्चही देणार आहे. मी लवकरात लवकर जाण्यासाठी आणि कँपसमध्ये शिक्षम सुरु करण्यास उत्सुक असल्याचे लेवरेज एडुचा विद्यार्थी अभिजितने सांगितले.\n'मिशन फॉर लोकल'तर्फे शिक्षकांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप\n'कापील'च्या शाळेत आता विलगीकरण कक्ष\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\nग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार\n‘मिल्खा सिंग भविष्यातही देत राहतील प्रेरणा’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://topanswers.xyz/tex-mar-deva?q=1593", "date_download": "2021-06-24T23:53:06Z", "digest": "sha1:YO4VEEWWNULKJ4JSX7US3RE5HJPQJHAV", "length": 4701, "nlines": 74, "source_domain": "topanswers.xyz", "title": "मराठी हा आज्ञासंच वापरून मराठी धा���िका तयार करताना त्यात इंग्लिश मजकूर समाविष्ट करण्यासाठी काय करावे? - टेक्-मराठी - टॉपआन्सर्स", "raw_content": "\nमराठी हा आज्ञासंच वापरून मराठी धारिका तयार करताना त्यात इंग्लिश मजकूर समाविष्ट करण्यासाठी काय करावे\n[मराठी](https://ctan.org/pkg/marathi) हा आज्ञासंच वापरून धारिका तयार करताना त्यात इंग्लिश मजकूर लॅटिन लिपीत लिहायचा असेल तर काय करता येईल\nनमुना आज्ञावली खाली दिली आहे.\nमराठी आज्ञासंचातर्फे शोभिका हा टंक मूलटंक म्हणून निवडला जातो. ह्या टंकात लॅटिन अक्षरांचा समावेश आहे, त्यामुळे लॅटिन लिपीतील अक्षरे दिसण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु `babel` आज्ञासंचातील `\\babelprovide` ह्या आज्ञेकरिता वापरलेले `mapdigits` हे प्राचल लुआलाटेक्-सह लॅटिन अंकांचे देवनागरी अंकांत रूपांतरण करते, तसेच `polyglossia` आज्ञासंच वापरत असल्यास `Mapping=devanagarinumerals` हे प्राचलदेखील तेच काम करते. त्यामुळे साध्या मजकुरात लिहिलेले लॅटिन अंक फलितात दिसत नाहीत, परंतु आकडे `$1,2,3$` अथवा `\\(1,2,3\\)` अशा प्रकारे गणित-क्षेत्रात लिहिले, तर ते व्यवस्थित दिसतात. तसेच लाटेक्-चा मूलटंक (लॅटिन मॉडर्न) वापरावयाचा असेल, तर `\\fontfamily{lmr}\\selectfont` ह्या फॉन्टस्पेक आज्ञासंचापूर्वीपासून लाटेक्-मध्ये असणाऱ्या आज्ञा वापरता येऊ शकतात. नमुना आज्ञावली पुढे पाहा.\nमराठी मजकुरात देवनागरी आकडे १,२,३ व लॅटिन आकडे \\(1,2,3\\).\nमराठी हा आज्ञासंच वापरून मराठी धारिका तयार करताना त्यात इंग्लिश मजकूर समाविष्ट करण्यासाठी काय करावे\n@Tejas मराठी हा आज्ञासंच पॉलिग्लॉसिया अथवा बेबलच वापरतो. कृपया हस्तपुस्तिका पाहावी. http://mirrors.ctan.org/language/marathi/marathi.pdf\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_910.html", "date_download": "2021-06-25T00:37:38Z", "digest": "sha1:3UCCGVEWDB2JPHI4QXFYZJCJATSJIIQG", "length": 11771, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "माथेरान मध्ये विविध कामांचे भूमिपूजन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड माथेरान मध्ये विविध कामांचे भूमिपूजन\nमाथेरान मध्ये विविध कामांचे भूमिपूजन\nमाथेरान मध्ये विविध कामांचे भूमिपूजन\nमाथेरान नगरपरिषदेच्या वतीने गावात मुस्लिम मोहल्ला, कस्तुरबा रस्ताच्या विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते तर शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला यावेळी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी प्रश��ंत जाधव यांसह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अभियंता, कर्मचारी वर्ग, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.\nप्रीती हॉटेल पासून ते हॉटेल पॅनोरमा पर्यंत क्ले पेव्हर ब्लॉक या रस्त्यासाठी ९८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून *रस्ता अनुदानातून* हे काम केले जात आहे तर, रेल्वे लाईन पासून मुस्लिम मोहल्ल्यातील भागात पावसाळी गटार करीता आठ लाख रुपये खर्च करून *नफा फंडातून* गटाराचे काम केले जाणार आहे आणि *स्वच्छ संरक्षण अंतर्गत माथेरानला 2.5 कोटी निधी प्राप्त झाला होता त्या निधीतून* मुस्लिम मोहल्ल्यात जुन्या शौचालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या जागेच्या सुशोभीकरणासाठी २३ लाख रुपयांची मोठी रक्कम खर्च करण्यात येणार आहे. चारी बाजूस कंपाउंड वॉल, पाथ वे, ओपन जिम साहित्य, व बसण्यास जागा असे कामाचे स्वरूप असेल या सर्व कामाचा भूमिपूजन कार्यक्रम विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.\nयेणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर विकास कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि लवकरच सर्व कामे मार्गी लागणार आहेत .दरम्यान ही सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोठया प्रमाणावर रक्कम खर्च करण्यात येणार आहे त्यामुळे संबंधित परवानाधारक ठेकेदारांनी त्यांच्या मार्फत ही कामे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीनी निश्चित पणे या मोठया रक्कमेचा योग्य वापर करून ही कामे अधिक काळ तरी टिकतील जेणेकरून नगरपरिषदेच्या या रक्कमेचा अपव्यय होणार नाही अशाप्रकारे पूर्ण करावीत.\nआमच्या प्रभागात ही विकास कामे सुरू केल्यामुळे निश्चितच हा भाग विकसित होणार आहे त्यासाठी आम्ही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,गटनेते प्रसाद सावंत आणि सर्व लोकप्रतिनिधीचे आभारी आहोत\nस्थानिक रहिवासी अनिस शेख\nकस्तुरबा रोडवरील पेनोरामा हॉटेल ते प्रिति हॉटेल पर्यंत चा धूळ विहरित रस्ता व्हावा ही आमची अनेक वर्षा पासून मागणी होत होती ती आता पूर्ण होत याचा आम्हा व्यापारी वर्गासाठी आनंदाची गोष्ट आहे .\nसूर्यकांत कारंडे -स्थानिक दुकानदार\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व��हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/07/10/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-25T00:40:01Z", "digest": "sha1:YM7S5GQSR6I2WLV25VTGWIUWV7SGAL33", "length": 19977, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मुख्य जलवाहिणीला टॅब मारून खुलेआम पाणी चोरी… सभागृह नेत्यांनी केला पर्दाफाश", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nमुख्य जलवाहिणीला टॅब मारून खुलेआम पाणी चोरी… सभागृह नेत्यांनी केला पर्दाफाश\nडोंबिवली : – ( शंकर जाधव ) पालिकेच्या मुख्य जलवाहिनीतूनच चक्क पाणीचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिका सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे कल्याण लागत असलेल्या भिवंडी येथिल कोणगाव परिसरातील काही इमारतींसह ,चोरी केलेले हे पाणी बातल्यामध्ये भरून विक्रीही होत असल्याचे समोर आले आहे.\nकल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातून पालिकेची मुख्य जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिणीला अनधिकृत पणे टॅबिंग करत पाणी चोरी होत असल्याचा प्रकार याआधी ऑक्टोबर महिन्यात सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता .त्यावेळी आयुक्तांनी तत्काळ कारवाई करत हे कनेक्शन तोडले होते मात्र काही महिन्यात च पुन्हा या ठिकाणी टॅबिंग केल्याचे उघडकीस आले आहे .या जलवाहिणीला टॅब मारून हे पाईप रस्त्याखालून गेलेल्या नाल्यातून जुन्या दुर्गाडी पुलावरून थेट कल्याण लगतच्या भिवंडी कोणगाव येथील काही इमारतींना पाणी पुरवठा केला जात आहे तर पुलालागत पाण्याचे कॅन भरून या पाण्याची खुलेआम विक्री होत असल्याची धक्कादायक बाब आज सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी निदर्शनास आणून दिल�� .एकीकडे पालिका हद्दीतील करदाते नागरिक पाणी टंचाईची झळ सोसत असताना ही पाणी चोरी खुलेआम सूरु असल्यानं समेळ यांनी संताप व्यक्त केला .दरम्यान हा अत्यंत गंभीर प्रकार असून याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी श्रेयस समेळ यांनी केली आहे. तर या प्रकारात महापालिकेचे अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याची चौकशी आयुक्तांनी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nडोंबिवली स्थानकात विजेचा लपंडाव.., तिकिट विक्री, उदघोषणा, इंडिकेटर यंत्रणा फेल.\nडोंबिवलीत रानभाज्यांची माहिती प्रदर्शन\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स��वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-aqwisition/", "date_download": "2021-06-25T00:14:49Z", "digest": "sha1:KOTZL6LFY4B2W2HTUWTQOCZSUS5NS7S4", "length": 3100, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "land aqwisition Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : राज्यशासनाचा निधी मिळेपर्यंत भूसंपादनासाठी महापालिका देणार १८५ कोटी\nएमपीसी न्यूज - बावधन कोथरूड येथील चांदणी चौकातील भूसंपादन पैशांअभावी रखडल्यामुळे राज्य सरकारने १८५ कोटी देण्याची घोषणा केली. मात्र, राज्य सरकारकडून हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. त्यामुळे या भूसंपादनासाठी राज्य सरकारचा निधी येईल…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2018/12/mother-teresa-essay-in-marathi.html", "date_download": "2021-06-25T01:03:14Z", "digest": "sha1:RBFQPRMAA5MLROD45HNFURVI5HJR6FED", "length": 19844, "nlines": 111, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "मदर टेरेसा मराठी निबंध। Mother Teresa Essay in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nमदर टेरेसा मराठी निबंध\nमदर टेरेसा मराठी निबंध\nएक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्याची मुलगी.\nतिचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग���रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (१९२९). स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने १९ वर्षे अध्यापन केले. ती प्राचार्य झाली; अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे. त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय, असे विचार तिच्यात दृढमूल झाले. एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला. तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.\nया कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली (१९५०). पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. तिच्या विचारांशी सहमत असणार्या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महि- लांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. तेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत; तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून दिले. या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले (१९५२). १९६४ मध्ये तेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली; कारण त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.\nतिच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु तेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात (१९८३).\nमिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर ५२ देशांत प्रसृत झाल्या असून एकूण २२७ ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या ९८ शाळा, ४२५ फिरती रूग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे, २८ शिशुभवने, ४८ अनाथा-लये व ६२ आश्रमगृहे आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणीही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादान नावाचे स्वीकार- गृह १९७६ मध्ये सुरू करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्था-साठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच तेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो.\nदारिद्र्य, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकार यांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, असे तिचे मत आहे. म्हणून प्रथम या शत्रूंना दूर केले पाहिजे; यासाठी दुःखी व अपदग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे. या तिच्या सेवाकार्याची दखल घेऊन १९७९ चे शांततेचे नोबेल पारितोषिक तिला दिले. याशिवाय तिला त्रेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी मागसाय-साय पारितोषिक (१९६२), पोपचे शांतता पारितोषिक (१९७१), नेहरू पुरस्कार (१९७२), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक (१९७९), भारतरत्न (१९८०) इ. महत्त्वाची व मानाची आहेत. विविध मान्यवर विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली आहे. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी तिच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल दिला. मदर तेरेसाचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड (१९७५) या पुस्तकात संकलित केले आहेत.\n‘मदर ऑफ द मॅनकाइंड’ म्��णूनच तिच्या ठायी वसत असलेल्या मातृत्वाच्या भावनेला गौरवाने उल्लेखण्यात येते. तिचे कार्य अति- श्रमाचे आणि कष्टाचे आहे. पीडितांना प्रेम देऊन त्यांचे जीवन सुसह्यकरण्याचा तिचा प्रयत्न जगन्मान्य झाला आहे. अपरिमित, आभाररहित अखंड कष्ट म्हणजेच मदर तेरेसा, असे समीकरण झाले आहे.\nखूप छान माहिती लिहिली आहे>> मदर टेरेसा बद्दल\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए\nहिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए हिंदी नाटक का उद्भव और विकास पर प्रकाश डालिए : भारतेन्दु हरिश्चन्द्र से पूर्व हिन्दी में न...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी पन्ना दीपदान एकांकी की केंद्रीय पात्र है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है\nजीवन में योग का महत्व निबंध\nजीवन में योग का महत्व निबंध Essay on importance of yoga in hindi प्रस्तावनाः योगासन शरीर और मन को स्वस्थ रखने की प्राचीन भारतीय...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/satbara-cora-of-40-lakh-farmers-through-chhatrapati-shivaji-maharaj-krishi-samman-yojana-chief-minister/06241845", "date_download": "2021-06-25T01:19:44Z", "digest": "sha1:44KGLR6UTTYWNCCR2EJW5D5DYFPO2BTQ", "length": 17551, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा – मुख्यमंत्री Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा – मुख्यमंत्री\nमुंबई: राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय असून त्यामुळे महाराष्ट्रातील ८९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफीमुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्या बँक खात्यात २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.\nया ऐतिहासिक निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता राज्य शासनाने देशाच्या इतिहासातील अभुतपूर्व असा कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. २०१२ पासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जात बुडाले होते. कर्ज भरु शकत नसल्याने कर्जमाफी करण्याबाबत मागणी होत होती. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध घटकांशी चर्चादेखील सुरु होत्या. दरम्यानच्या काळात झालेल्या शेतकरी आंदोलनातही राज्य शासनाने शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. मंत्रिगटाची उच्चाधिकार समिती नियुक्त करुन त्यांनी विविध घटकांशी आणि शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्ध��� ठाकरे, खासदार राजू शेट्टी यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा केली.\nसर्वांशी चर्चा करुन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रापेक्षा अन्य राज्यात घरटी कृषी कर्जाची रक्कम दुप्पट आहे. केंद्र शासनाने संपूर्ण देशात कर्जमाफी केली होती. त्यात महाराष्ट्राची ७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. यावर्षी राज्य शासनाने अभुतपूर्व अशी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येईल. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे.\nराज्य शासनाने घेतलेल्या अभुतपूर्व निर्णयाचा सर्व पक्ष, संघटना स्वागत करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निधी उभा करण्याकरिता सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे राज्य शासनावर आर्थिक भार येणार असला तरी अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पैसा उभारण्याकरिता बँकांशी संपर्क साधून हप्ते पाडून त्याची परतफेड करण्यात येणार आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविण्यात येणार असून शेतमालाला हमी भाव मिळण्याकरिता केंद्र शासनाशी चर्चा करुन त्यासंदर्भात एक यंत्रणा निर्माण करण्यात येईल. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य तो भाव मिळण्यास मदत होईल.\nराज्य शासनाने केली देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर.\nराज्य शासन शेतकऱ्यांना कर्जम��फी देण्यासाठी सकारात्मक होते, आज मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी.\nकजमाफीची योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना नावाने ओळखली जाणार.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना विविध पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.\nइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रातील कर्जाची रक्कम कमी\n८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ.\nया कर्जमाफीमुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा\nज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ\nया निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.\nजे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार.\nजे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येईल.\nशेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निधी उभा करण्याकरिता सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन जमा करणार\nशेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविणार.\nशेतमालाला हमी भाव मिळण्याकरिता केंद्र शासनाशी चर्चा करुन त्यासंदर्भात एक यंत्रणा निर्माण करणार.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nलिज्जत पापड लाटणाऱ्या महिला कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात आपचे निवेदन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-dc-vs-csk-prithvi-shaw-girlfriend-prachi-singh-react-on-his-fantastic-inning-435991.html", "date_download": "2021-06-25T00:40:09Z", "digest": "sha1:VNQKMHRHLTFIE5IXACJERPS5DC35BRO5", "length": 15374, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….\nपृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली आहे. तिने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली आहे. | (IPL 2021 DC vs CSK Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nचेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून सलामीला आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने धमाकेदार खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. पृथ्वीने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.\nअॅडलेड कसोटीत खराब कामगिरी करणा पृथ्वी शॉला मालिकेतील इतर सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर, इंग्लंड मालिकेत देखील त्याचा संघात समावेश केला गेला नाही.\nपृथ्वी शॉ ने पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरुन आपल्या मेहनतीवर लक्ष दिलं. ज्याचा फायदा त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये झाला. त्याने विजय हजारे स्पर्धेत 827 धावांचा रतीब घातला. ज्यानंतर आता आयपीएल सुरु झाल्यानंतर चेन्नईविरोधीत पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वीने आपल्या बॅटची जादू दाखवली.\nपृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली आहे. तिने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली आहे.\nपृथ्वीने काय शानदार सुरुवात केली.... असं म्हणत तिने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. याअगोदरही प्राचीने पृथ्वीच्या बॅटिंग परफॉरमन्सवर आपली मतं मां���ली आहेत.\nपृथ्वीने आयपीएल स्पर्धा सुरु होण्याअगोदर ट्रेनिंग कॅम्पमधील एक फोटो शेअर केला होता. ज्यावर साक्षीने तुझं हसणं मी मिस करत असल्याचं म्हटलं होतं. त्याचसोबत तिने हार्ट इमोजीही शेअर केला होता.\nपृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. अखेर हा धावांचा दुष्काळ चेन्नईविरोधातील मॅचमध्ये संपुष्टात आला. त्याने केवळ 27 चेंडूमध्ये दणदणीत अर्धशतक ठोकलं. अर्धशतकानंतरही त्याने आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. त्याने 38 चेंडूमध्ये 72 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पृथ्वीने चेन्नईविरोधातील शानदार बॅटिंगने टीकाकारांची तोंड बंद केली.\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या, इंग्लंड दौऱ्यानंतर थरार रंगणार\nPhoto : दीपक चहरचा शॉर्ट हेअर लूक पाहिलात का\nस्पोर्ट्स फोटो 2 weeks ago\nIPL 2021 सुरु होण्यापूर्वीच युजवेंद्र चहलकडून मोठा खुलासा, म्हणतोय ‘या’ संघाकडून खेळाचंय\nIPL 2021 | आयपीएलचे उर्वरित सामने ‘या’ देशात होणार, बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय\nIPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याच�� दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/virendra-sehwag-changed-the-indian-batting-says-pakistan-former-spiner-saqlain-mushtaq-468736.html", "date_download": "2021-06-25T01:49:19Z", "digest": "sha1:XQMJDG5KIUAMMZBSUKGXPRVRW5B3RFQF", "length": 15891, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभारतीय फलंदाजी ‘या’ खेळाडूमुळे बदलली, सर रिचर्डशीही तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक\nपाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक यांनी भारताच्या माजी सलामीवीराची प्रशंसा केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकराची : पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक (Saqlain Mushtaq) हे पाकिस्तानच्या गोलंदाजीतील एक महत्त्वाच हत्यार. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांच्या विकेट घेतल्या होत्या. त्यांनी भारतीय फलंदाजीबद्दल एक मोठ वक्तव्य केलं असून भारताची फलंदाजी आक्रमक करण्यात भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याच मोठ योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या कसोटी इतिहासांत सेहवाग सर्वांत महत्त्वाचा फलंदाज असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. (Virendra Sehwag changed the Indian batting says Pakistan former spiner Saqlain Mushtaq)\nभारतीय क्रिकेट इतिहासात सर्वांत स्फोटक फलंदाज म्हणून सेहवागला ओळखलं जात. सेहवागचा कसोटी सामन्यांत स्ट्राइक रेट 82.2, एकदिवसीय सामन्यांत 104.3 आणि टी-20 मध्ये 145.3 इतका होता. त्यामुळे सकलैन यांच्यामते भारताची आजची आक्रमक फलंदाजीमागे सेहवागन��� रचलेला पायाच महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे सेहवागने कसोटीतील आपले पहिले त्रिशतक हे सकैलन यांच्या चेंडूवर सिक्सर ठोकत पूर्ण केले होते. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सकलैन म्हणाले, “संपूर्ण जागतिक क्रिकेटवर सेहवागच्या फलंदाजीचा वेगळा प्रभाव होता. त्याच्या आक्रमक क्रिकेटचा अनेक भारतीय फलंदाजाना फायदा झाला. त्याच्या फलंदाजीच्या स्टाईलने भारतीय क्रिकेटची मानसिकताच बदलून ठेवली.”\nसेहवागची विव रिचर्डस यांच्याशी तुलना\nसकलैन म्हणाले, ”सेहवागने स्वत:साठी खेळतानाच देशासाठी खेळणे ही तितकेच महत्त्वाचे समजले. ज्यामुळे येणाऱ्या फलंदाजाची मानसिकता त्याने बदलली. सेहवाग आधी वेस्ट इंडिज संघाचे दिग्गज क्रिकेटर सर विवियन रिचर्डसही अशी फलंदाजी करत. त्यांनी फलंदाजीतून जगावर राज्य केलं तसाच दबदबा सेहवागने देखील प्रस्थापित केला.”\nहे ही वाचा :\nटीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला\nICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी\nदुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार\nफाफ डुप्लेसीसच्या डोक्याला दुखापत, त्यानंतर काहीच आठवेना, नेमकं काय झालं\nVideo : धोनीने लावली घोड्यासोबत शर्यत, पत्नी साक्षीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहाच\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nप्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य\nPHOTOS : गर्लफ्रेंडने फॅशन स्टोअर सुरु केलं, तर ऋषभ पंतने सांगितली मनातील गोष्ट, नात्याचाही खुलासा\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nत्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nTea Benefit : आजारांपासून दूर राहण्या���ाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nलाईफस्टाईल फोटो49 mins ago\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/actors-randhir-kapoor/", "date_download": "2021-06-25T00:48:31Z", "digest": "sha1:7KIT65KHRW2DDWSN7NBQFEZPRL36GIRF", "length": 7615, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Actors Randhir Kapoor Archives - बहुजननामा", "raw_content": "\nअभिनेते रणधीर कपूर यांना ICU मध्ये हलवले; म्हणाले – ‘मला कोरोना कसा झाला माहित नाही’\nबहुजननामा ऑनलाईन - बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात उपचार सुरू ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राह���्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n’ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर… – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान\nMaharashtra Unlock | निर्बंध शिथिल होणार , मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8-31/", "date_download": "2021-06-25T01:19:21Z", "digest": "sha1:JJISXCT4MEBWQB53JYIEXWU77N4FMH76", "length": 5033, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "थेट खरेदी पध्दत���ने जमिन संपादन करणेबाबत मौजा-बिरसी, ता-तिरोडा, जि-गोंदिया | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nथेट खरेदी पध्दतीने जमिन संपादन करणेबाबत मौजा-बिरसी, ता-तिरोडा, जि-गोंदिया\nथेट खरेदी पध्दतीने जमिन संपादन करणेबाबत मौजा-बिरसी, ता-तिरोडा, जि-गोंदिया\nथेट खरेदी पध्दतीने जमिन संपादन करणेबाबत मौजा-बिरसी, ता-तिरोडा, जि-गोंदिया\nथेट खरेदी पध्दतीने जमिन संपादन करणेबाबत मौजा-बिरसी, ता-तिरोडा, जि-गोंदिया\nथेट खरेदी पध्दतीने जमिन संपादन करणेबाबत मौजा-बिरसी, ता-तिरोडा, जि-गोंदिया\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://hodges.edu/mr/students/knowing-then-what-she-knows-now/", "date_download": "2021-06-25T01:31:33Z", "digest": "sha1:AB3JLEPJ7LLEEJ45Y3XQORWWALK5ATWI", "length": 26257, "nlines": 116, "source_domain": "hodges.edu", "title": "तिला आता काय माहित आहे हे जाणून घेणे, # मायहॉडेजस्टेरी »हॉजेस यू", "raw_content": "\nप्रवेश - भविष्यातील हॉक्स\nहाय एड मध्ये विविधता\nनोंदणी अटी व शर्ती\nआमच्या स्टाफ बद्दल जाणून घ्या\nतिला आता काय माहित आहे हे जाणून घेणे\nतिला आता काय माहित आहे हे जाणून घेणे - # मायहॉडेजस्टेरी मार्था “डॉटी” फॉल\nमार्था “डॉटी” फॉलने होजस युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्याच्या खूप आधी, तिने डीसोटो काउंटी शेरीफचे कार्यालय आणि शार्लोट काउंटी शेरिफ ऑफिस या दोन्ही ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी करिअर बनवण्यासाठी सुमारे 20 वर्षे घालविली.\nडिप्टी शेरीफ म्हणून कार्यरत रस्ता पेट्रोलिंगपासून ते गुन्हेगारी अन्वेषण म्हणून पोलिस हाताळण्यापर्यंत, अनेकांनी केवळ कल्पना करू शकत असलेल्या गोष्टी पाहिल्या आणि पाहिल्या. मानवजातीच्या नकारात्मक आणि कठोर वास्तवांना सर्वात संवेदनशील असलेल्या कायद्याच्या बाजूने बसून, फॉल ऑगस्ट २०० in मध्ये सेवानिवृत्त झाला आणि त्याने स्वतःचा व्यवसाय उघडला, न्याय अन्वेषण सेवा, इन्क., 2010 मध्ये ज्यांना गरज आहे त्यांना मदत देण्याचा एक मार्ग म्हणून.\nआपला ��्यवसाय सुरू करण्याच्या सुरुवातीच्या काळात, तिला तिच्या कंपनीच्या निर्मितीत पदवी प्रदान करण्याचे महत्त्व लक्षात आले. शार्लट काउंटी शेरीफच्या कार्यालयात काम करत असताना, होज्स युनिव्हर्सिटी (ज्याला आंतरराष्ट्रीय कॉलेज म्हणून ओळखले जाते) च्या प्रतिनिधींनी कोर्सच्या ऑफर्सवर चर्चा करण्यासाठी भेट दिली.\nती म्हणाली, “त्यावेळी मी त्यांना त्यांच्या ऑफरवर न घेतल्याबद्दल खेद वाटतो.” “पण जेव्हा शाळेत परत जाण्याची वेळ आली तेव्हा मला हॉजची आठवण झाली, म्हणून मी २०० in मध्ये व्यवसाय शाळेत प्रवेश घेतला.”\nफ्लोरिडाच्या पूर्वेकडील किना on्यावर सहा महिने व्यवसाय कार्यक्रमात आणि विक्रीवर काम केल्यानंतर, फॉलला कळले की तिची कलागुण व्यवसायासाठी नव्हे तर गुन्हेगारी न्यायासाठी अधिक योग्य आहे, म्हणून तिने तिचे सर्व वर्ग ऑनलाइन घेतले.\nएक ऑनलाइन विद्यार्थी म्हणून ती कबूल करते, “मला वाटते की मला अधिक लक्ष वेधून घेतले कारण चर्चा मंडळामुळे मला बोलण्याची संधी मिळाली आणि शिक्षक सहज उपलब्ध झाले. क्लास संपल्यावर आणि प्रोफेसरला प्रश्न विचारण्यासाठी समोर जायला लागल्याची मला चिंता करण्याची गरज नव्हती. ”\nतिच्या पदवी कार्यक्रमात कायद्याची अंमलबजावणी करण्याचा तिचा वर्षांचा अनुभव घेऊन, फॅलला हे समजले की तिचे किती व्यावसायिक कार्य केवळ एका क्षेत्रावर केंद्रित आहेत आणि गुन्हेगारी न्यायाच्या विशाल क्षेत्राबद्दल अभ्यासक्रमांनी मौल्यवान अंतर्दृष्टी कशी दिली.\n“कोर्स मला व्यवस्थापन, दुरुस्ती आणि किशोर न्यायाबद्दल शिकवले. गुन्हेगारी न्यायाच्या इतिहासाविषयी आणि विविध संस्कृती गुन्हेगारी न्यायाकडे कसे जातात याबद्दल मला खूप काही शिकायला मिळाले, ”ती म्हणाली.\nतिची कमाई फौजदारी न्याय मध्ये बॅचलर डिग्री २०१२ मध्ये, तिने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले. ती आणि तिचे 2012 तपास व्यावसायिक फ्लोरिडा राज्यासह कायदेशीर संरक्षण घेऊ शकत नाहीत अशा फौजदारी न्यायाच्या यंत्रणेतील निर्जीव लोकांना मदत करण्यासाठी कार्य करतात. वकिलांशी जवळून काम करणे, फॅल आणि तिची कार्यसंघ प्रभावी प्रकरण तयार करण्यासाठी तथ्य, पुरावे आणि माहिती एकत्रित करण्यात मदत करण्यासाठी त्यांचे कौशल्य वापरतात.\nगुन्हेगारीपासून ते हत्याकांडापर्यंत, हरवलेल्या व्यक्तींपर्यंतची प्रकरणे या प्रकरणात आहेत, तर फॉल्स तिचे खोटे बोलणे आणि फसवणूकीचे कौशल्य तपासात मदत करण्यासाठी वापरते. तथापि, तिच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे आणि कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित असलेल्या संबंधांमुळे, तिने पुन्हा एकदा कायदेशीर अभ्यासामध्ये आपले शिक्षण पुढे नेण्यासाठी हॉजेसकडे पुन्हा पाठ फिरविली.\nती म्हणाली, “मी डॉ. [चार] वेंडेलशी बोललो आणि तिने मला सांगितले की कायदेशीर अभ्यास हा गुन्हेगारी न्यायापेक्षा खूप वेगळा आहे, परंतु मला हे आवडले आहे की मला ते आवडते आणि ते दोघे खरोखरच एकमेकांच्या हातात जातात,” ती म्हणाली. .\nमध्ये प्रवेश घेत आहे कायदेशीर अभ्यासात विज्ञान पदव्युत्तर २०१ degree मध्ये पदवी कार्यक्रम, फॉल अभ्यासक्रमाची कबुली देतो आणि असाइनमेंटमुळे तिला तिच्या व्यवसायात पूर्णपणे नवीन प्रकारे योगदान करण्यास सक्षम केले आहे. चिलखती, अनुपालन आणि केस ब्रीफिंग्ज बद्दल शिकणे, फॉल ज्ञानाचा वापर करून ती आणि तिचा कार्यसंघ त्यांच्या वकिलांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतील अशा प्रकारे बदल करण्यात मदत करतात.\n“तुम्ही रस्त्यावर असता तेव्हा कायदा कसा कार्य करतो हे जाणून घेणे आपणास बरीच मदत करते. “मला कोर्टरूममध्ये काय होणार आहे आणि त्यांना काही गोष्टी कशा हव्या आहेत हे मला माहित असल्यास ते माझे केस खूप चांगले करेल,” ती स्पष्ट करतात. \"आता दुसरीकडे, त्यांनी काय केले पाहिजे हे मला माहित आहे, म्हणून मी त्यांना मदत करण्यासाठी माझ्या वकीलांना सादर करू शकेन.\"\nडिसेंबर २०१ in मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन करण्यापूर्वी फक्त आठवडे शिल्लक राहिले आहेत, फॉल तिचे ज्ञान आणि व्यावसायिक अनुभव घेण्यास आणि अध्यापनाच्या क्षेत्रात आपली कौशल्ये वाढविण्यास उत्सुक आहे.\n“मी बर्‍याच गोष्टींचा सामना करीत आहे आणि त्यातील काही परत द्यायचे आहेत आणि शिकवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. माझे काही अनुभव सांगण्यात आणि मी शिकलेले काही ज्ञान आणि ते कसे वापरावे हे सामायिक करण्यास सक्षम होण्यासाठी - हे मला खूप समाधानकारक वाटेल. ”\nटॅग्ज: फौजदारी न्याय, हॉज विद्यापीठ, हॉजेसयू, कायदेशीर अभ्यास, मार्था फॉल, कायदेशीर अभ्यास मास्टर, जवळपास दूर रहा\nआमच्या पाळीव प्राणी आणि व्यक्ती देणगी ड्राइव्हमध्ये सामील व्हा\nहोजेस यू संगणक पदवीसह मार्ग दाखवते\nहॉज कनेक्ट वर्कफोर्स स्��िल्स गॅप्स भरण्यास मदत करते\nहॉजस यू चे सर्वोत्कृष्ट व्हेट्स २०२०\nहॉज युनिव्हर्सिटीने हॉज कनेक्टची घोषणा केली\n4501 कॉलनील ब्ल्व्हड फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 33966\nनवीन - हॉज कनेक्ट\nजेव्हा आपण Amazonमेझॉन खरेदी करता तेव्हा समर्थन हॉज यू\nजेव्हा आपण Amazonमेझॉनवर खरेदी करता तेव्हा खालील दुव्यावर क्लिक करा आणि आपल्या खरेदीचा एक भाग हॉज हॉक्स फंडामध्ये दान करा\n© कॉपीराइट हॉज युनिव्हर्सिटी 2018-2021 | गोपनीयता धोरण | ग्राहकांची माहिती | हॉजस युनिव्हर्सिटी हे प्रादेशिकपणे सहकारी, बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यासाठी महाविद्यालयावरील दक्षिणी असोसिएशन ऑफ कॉलेजिज आणि स्कूल कमिशनने अधिकृत केले आहे. हॉज विद्यापीठाच्या मान्यतेबद्दल प्रश्नांसाठी, १1866 For30033 दक्षिणेकडील लेन, डिकाटूर, जॉर्जिया येथे -००4097-404०. At या दूरध्वनीवर किंवा महाविद्यालय (कमिशन) (679०4500) XNUMX-XNUMX वर कॉल करा. हॉज युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक कार्यक्रम, प्रवेश आवश्यकता, आर्थिक मदत इत्यादी संबंधित इतर सर्व चौकशी हॉज विद्यापीठाकडे निर्देशित केली गेली पाहिजे, न की साउदर्न असोसिएशन ऑफ कॉलेजेस अँड स्कूल कमिशनला. हॉज्स युनिव्हर्सिटीमधील प्रत्येक क्लिनिकल प्रोग्रामचा अभ्यासक्रम फ्लोरिडा राज्यातील व्यावसायिक परवाना गरजा पूर्ण करतो. या क्लिनिकल प्रोग्राम्समध्ये क्लिनिकल मेंटल हेल्थ काउन्सिलिंग मध्ये सायन्स ऑफ सायन्स, नर्सिंग इन सायन्स इन फिजिकल थेरपिस्ट असिस्टंट, सायन्स इन असोसिएशन ऑफ फिजिकल थेरपिस्ट असिस्टंट, सर्टिफिकेट इन पॅरामेडिक्स, प्रॅक्टिकल नर्सिंग इन सर्टिफिकेट. वर सूचीबद्ध केलेले कार्यक्रम इतर राज्यांच्या व्यावसायिक परवाना गरजा पूर्ण करतात की नाही याचा संकल्प हॉज विद्यापीठाने घेतला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोरिडा बाहेर स्थलांतर करण्याची योजना आखली आहे त्यांनी अभ्यासक्रम त्या राज्यातील गरजा पूर्ण करतो याची पुष्टी करणे आवश्यक आहे.\nआम्ही कुकीज आणि इतर डेटा संग्रहण साधने वापरतो, शक्यतो उत्तम वापरकर्ता अनुभव तयार करण्यासाठी, त्यांचा कसा वापर केला जातो हे समजून घेण्यासाठी आमच्या गोपनीयता धोरण पृष्ठास भेट द्या. ही साइट वापरणे सुरू ठेवून आपण आम्हाला असे करण्यास आपली संमती देत ​​आहात. जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (“जीडीपीआर”) मला लागू होईल त्या मर्यादेपर्यंत, या वेबसाइटला भेट देऊन मी माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेस परिभाषित केल्यानुसार परवानगी देतो. जीडीपीआरद्वारे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, होजेजच्या धोरणांमध्ये वर्णन केलेल्या आणि त्या पुरविल्या गेलेल्या उद्दीष्टांसाठी. मला हे समजले आहे की विशिष्ट परिस्थितीत, मला माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. मी पुढे समजून घेतो की माझ्याकडे (1) माझ्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करण्याची विनंती करण्याचा मला अधिकार आहे; (२) चुका किंवा चुका सुधारणे आणि / किंवा माझा वैयक्तिक डेटा मिटविणे; ()) होज माझ्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यास प्रतिबंधित करते; आणि (2) की पोर्टेबल स्वरूपात विनंती केल्यावर होज माझा वैयक्तिक डेटा प्रदान करतात.\nगोपनीयता आणि कुकीज धोरण\nआम्ही कुकीज आणि इतर डेटा संग्रहण साधने वापरतो, शक्यतो उत्तम वापरकर्ता अनुभव तयार करण्यासाठी, त्यांचा कसा वापर केला जातो हे समजून घेण्यासाठी आमच्या गोपनीयता धोरण पृष्ठास भेट द्या. ही साइट वापरणे सुरू ठेवून आपण आम्हाला असे करण्यास आपली संमती देत ​​आहात. जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (“जीडीपीआर”) मला लागू होईल त्या मर्यादेपर्यंत, या वेबसाइटला भेट देऊन मी माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेस परिभाषित केल्यानुसार परवानगी देतो. जीडीपीआरद्वारे वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, होजेजच्या धोरणांमध्ये वर्णन केलेल्या आणि त्या पुरविल्या गेलेल्या उद्दीष्टांसाठी. मला हे समजले आहे की विशिष्ट परिस्थितीत, मला माझ्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. मी पुढे समजून घेतो की माझ्याकडे (1) माझ्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करण्याची विनंती करण्याचा मला अधिकार आहे; (२) चुका किंवा चुका सुधारणे आणि / किंवा माझा वैयक्तिक डेटा मिटविणे; ()) होज माझ्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यास प्रतिबंधित करते; आणि (2) की पोर्टेबल स्वरूपात विनंती केल्यावर होज माझा वैयक्तिक डेटा प्रदान करतात.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8", "date_download": "2021-06-24T23:34:43Z", "digest": "sha1:QBG3PF7RTGTC7MYSRWLLCZXQX7TIHC3R", "length": 3902, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सीटीएस", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआता चेक क्लिअरिंगला नाही वेळ लागणार; लवकरच लागू होणार नवा नियम\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/help-fishermen-through-centres-sagarmala-scheme/", "date_download": "2021-06-24T23:53:34Z", "digest": "sha1:MPI34YI4PL46YIR2AMIHFBMU2X2DB2ML", "length": 11602, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "​'​केंद्राच्या सागरमाला योजनेतून ​मच्छीमारां​ना मदत द्या' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/शहर/मुंबई /​’​केंद्राच्या सागरमाला योजनेतून ​मच्छीमारां​ना मदत द्या’\n​’​केंद्राच्या सागरमाला योजनेतून ​मच्छीमारां​ना मदत द्या’\n​​पालघर​ (अभयकुम��र देशमुख) :​\nतौक्ते चक्रीवादळाने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अशा संकटात राज्य शासनाकडून विशेष मदत मिळत नाही. मात्र केंद्र सरकारच्या योजना आमच्यापर्यंत पोहचत नाही, त्यामुळे आम्हाला केंद्राच्या सागरमाला योजनेतून मदत मिळवून द्या, असे साकडे मच्छीमारांनी आमदार अँड आशिष शेलार यांना घातले.\nपालघर दौऱ्यात आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी यांनी पालघर मधील माहिम टेंभी या गावाला भेटी देऊन नुकसान झालेल्या बोटींची पाहणी केली.​ ​यावेळी टेंभी मत्सव्यावसायिक सहकारी संस्था यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. या गावातील तीन बोटींचे नुकसान झाले असून अनेकांची जाळी व अन्य साहित्याची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती मच्छीमार बांधवांनी केली. बोटीच बुडाल्याने बोटीचे मालक, त्यावर काम करणारे खलाशी यांच्या उदरनिर्वाहाची साधनेच उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे तातडीने मदत मिळावी अशी विनंती केली.\nयावेळी मच्छीमारांनी सांगितले की, आज पर्यंत जेव्हा जेव्हा असे नैसर्गिक आपत्तीने नुकसान होते तेव्हा मच्छीमारांना शासनाकडून मदत मिळत नाही. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांमध्ये राज्यातील मच्छीमारांना बसवून मदत मिळवून देण्यास राज्य शासन पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे आम्हाला केंद्रीय योजनेतून मदत करा अशी विनंती स्थानिक मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी केली.\nअर्नाळ्याच्या मच्छीमार, बागायतदारांची भेट​ :\nया दौऱ्यात आमदार अँड आशिष शेलार यांनी वसईतील अर्नाळा गावात घरांचे आणि केळी व फुलबागांचे नुकसान झाले त्यांची भेट घेतली. तसेच अर्नाळा बंदरातील 4 बोटी बुडाल्या असून त्या मच्छीमारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.​\n​'शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा'\nबार्ज दुर्घटनेतील 49 मृतदेह सापडले\n‘जनहिताला नेहमीच काँग्रेसने दिले प्राधान्य’\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\nऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारली वसतिगृहे\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/pave-way-foreign-vaccines-pfizer-moderna-come-india-how-it-13745", "date_download": "2021-06-25T01:48:25Z", "digest": "sha1:3TPZGB5FQWMDCIKB5ABTUDUYMY3VMRFQ", "length": 6997, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "फायझर, मॉडर्ना सारख्या परदेशी लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा; पण तो कसा?", "raw_content": "\nफायझर, मॉडर्ना सारख्या परदेशी लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा; पण तो कसा\nविजय पाटील, साम टीव्ही, सांगली\nनवी दिल्ली : कोविड 19 Covid 19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण Vaccination मोहिम जोर धरू लागली आहे. भारतात सध्या दोन स्वदेशी लसीचे लसीकरण सुरू आहे. अशातच आता परदेशी लसीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेतील भयावहता पाहून केंद्र सरकारने भारतीय औषध नियंत्रण संस्थेने Indian Institute of Drug Control परदेशी लसी भारतात आणण्याच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहे.\nफायझर Pfizer आणि मॉडर्ना Moderna सारख्या परदेशी लसी भारतात आणल्यानंतर वेगळ्या चाचणीची आवश्यकता नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने केलेल्या या बदलामुळे आता फायझर आणि मॉडर्ना लसी भारतात येण्याचा मार्ग अधिक सोयीस्कर झाला आहे.\n 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसऱ्या लाटेची झळ संपूर्ण देशाला लागली आहे. आता देशातील दुसरी लाट ओसरायला लागळ इयसाली तरी अद्याप मृत्यूसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फायझर आणि मॉडर्नासारख्या ज्या लसीना जागतिक आरोग्य संघटनांनी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अशा लसींची भारतात चाचणी करून त्याची विश्वासर्हता तपासण्याची गरज नाही असा निर्णय भारतीय औषध नियंत्रण संस्थेने घेतला आहे. त्यामुळे आता या लसीही भारतीय लोकांना उपलब्ध होऊ शकतात.\nयाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपले मत व्यक्त केले आहे. दुसऱ्या देशातील नगरिकांनीही फायझर आणि मॉडर्ना लसीचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आम्हीही या लसीचे लसीकरण घेण्यासाठी तयार आहोत संबंधित कंपन्यांनी भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितल्यास त्यांना मंजुरी दिली जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nदरम्यान, भारतात परदेशी कंपन्यांची कोविड प्रतिबंधक लस वापरण्यापूर्वी ब्रिज ट्रायलची अट घालण्यात आली होती जी आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने ज्या परदेशी लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे, अशा लसीची गुणवत्ता आणि परिणाम याची चाचणी करण्याची आवश्यकता नाही.\nकोविड 19 लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ञ गटाच्या शिफारसीनंतर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या लसीना परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती डीजीसीआयचे प्रमुख वीजी सोमानी यांनी दिली आहे. त्यामुळे आता आधीपासून वापरात असलेल्या आणि ज्या लसी लाखों लोकांनी घेतल्या आहेत, अशा लसीना आता देशात वेगळ्या चाचणीची गरज नाही. तसेच जर एखाद्या लसीला तेथील नॅशनल कंट्रोल लॅबोरेटरीने प्रमाणित केले असेल तर भारतात अशा लसीला चाचणीची गरज नाही, असेही वीजी सोमानी यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/29/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-25T00:45:27Z", "digest": "sha1:OCDXFRTEYY2SPZMFPM6RYKY6TATRYJAS", "length": 25202, "nlines": 253, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "जीवनावश्यक वस्तुंच्या किराणा किटचे मोफत वाटप", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nजीवनावश्यक वस्तुंच्या किराणा किटचे मोफत वाटप\nबीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय\nहोम क्वारंटाइन असलेल्या हजारो ऊसतोडणी मजुरांना मिळणार लाभ\nबीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर\nमुंबई, दि. २९ : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे.\nबीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.\nऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना रा���्य शासनाने धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुराव्याने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून २८ दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात येत आहे. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने श्री.मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशित केले होते.\nत्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, इतर सभापती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मागील चार दिवसांपासून याबाबत सखोल अभ्यास व प्रयत्न करून शासनाची विशेष बाब म्हणून धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परवानगी मिळवली.\nया निर्णयानुसार ऊसतोड मजुरांना तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्यात येणार आहे.\nयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १७ तारखेच्या शासन निर्णयानुसार अधिकृत नोंदणी करून परत आलेल्या ऊसतोड मजुरांची कुटुंब संख्या निश्चित करून, सदर चांगल्या प्रतीच्या किराणा मालाचा दर निश्चित करून त्या-त्या ग्रामपंचायतीला निधी वर्ग करण्यात येईल व ग्रामपंचायतीच्या मार्फत हे किराणा किट वाटप करण्यात येतील अशी माहिती जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाट यांनी दिली.\nदरम्यान राज्य ग्रामविकास विभागाने या निर्णयातील तांत्रिक बाबींना तात्काळ मान्यता दिल्याबद्दल श्री.मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व विभागाचे आभार मानले आहेत.\nतसेच कोणत्याही गावामध्ये किराणा किट वाटप करण्यावरून राजकारण होऊ नये किंवा अन्य अडचणी येऊ नयेत यासाठी दर चार गावांमध्ये एक विस्तार अधिकारी दर्जाचा क्षेत्रीय अधिकारी नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली हे वाटप घरपोच करावे अशा सूचना श्री.मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना दिल्या आहेत.\nआतापर्यंत नोंदणीकृत जिल्ह्यात आलेल्या तसेच अजूनही परत यायला सुरूच असलेल्या हजारो ऊसतोड मजुरांना या निर्णयाचा फायदा होणार असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निहाय दर व कुटुंब संख्या निश्चित करून मे महिन्याच्या पहिल्या ��ठवड्यात हा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.\nधनंजय मुंडे – खरे पालक\nकोरोनाच्या संकटामुळे सुरू झालेल्या लॉक डाऊनमध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजुरांची सुरुवातीला ज्या ठिकाणी हे मजूर ऊस तोडणी करत आहे त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून सोय केली.\nलॉकडाऊन चा दुसरा फेज सुरू होताच त्यांना विशेष प्रयत्न करून जिल्ह्यात परत आणले आणि आता परत आल्यानंतर त्यांची जीवनावश्यक वस्तू अभावी हेळसांड होऊ नये म्हणून त्यांची ही व्यवस्था करून खरे पालकत्व सिद्ध करून ऊसतोड मजुरांचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेतले आहेत.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nमाहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांच्या पूर्ततेचे मोठे आव्हान – राज्यमंत्री सतेज पाटील\nरेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआ���ा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी क�� पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://artekdigital.org/courses/corel-draw-for-graphic-design-in-marathi/", "date_download": "2021-06-24T23:34:30Z", "digest": "sha1:ZCHXZBFXJOJC4LINSXYK75H3VS2H6CSO", "length": 4784, "nlines": 58, "source_domain": "artekdigital.org", "title": "Corel Draw for Graphic Design – ARTEK DIGITAL", "raw_content": "\nग्राफिक डिझाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सपैकी कोरल ड्रॉ हे एक व्हेक्टर बेस सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबसाठी लागणारे ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी होतो. ज्यामध्ये ड्रॉईंग, कलरिंग आणि इफेक्टस वापरून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स बनविली जातात. खास करून आर्टिस्टसाठी बनविलेलेल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही लोगो डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड, स्टेशनरी, लिफलेट, फोल्डर, स्टिकर, पोस्टर, जाहिरात, बॅनर, होर्डिंग अशा अनेक प्रकारची प्रिंट डिझाईन्स बनवू शकता. डिझाईनची संकल्पना एकदा फायनल झाली, कि ती संकल्पना प्रत्यक्षात दृश्य रूपात आणण्यासाठी कोरल ड्रॉ ह्या टूलचा उपयोग होतो. ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी विचार करणे, लिहिणे, डिझाईनसाठी कल्पना सुचणे, फोटोग्राफी, फोटो एडिटिंग, प्रिंट आणि वेब टेक्निक्स, ऑनलाईन मार्केटिंग अशा इतर अनेक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. आणि हे सारे स्टेप बाय स्टेप शिकावे लागते. कोरल ड्रॉमध्ये ड्रॉईंग आणि कलरिंग ही फक्त सुरुवात आहे.\nह्या कोर्समध्ये फक्त टूल्स आणि मेनूचा अभ्यास नाही, तर ग्राफिक डिझाईन ज्या पद्धतीने बनते आणि ते बनविताना ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या साऱ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलसह साध्या, सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या आहेत. हा कोर्स तुम्ही नियमित प्रॅक्टिकल करून पूर्ण केलात ��र तुमची खात्री होईल कि, खरंच, ग्राफिक डिझाईन खूप सोपं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/milind-kathe-crime-branch-charge-ciu-crime-branch-gets-24-new-officers/", "date_download": "2021-06-25T01:30:58Z", "digest": "sha1:KUAEXDX7GQ3MZRV7RMF7M2HXKTAAWOAM", "length": 11453, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "गुन्हे शाखेचे मिलिंद काठे CIU चे प्रभारी, आता गुन्हे शाखेला मिळाले 24 नवीन अधिकारी - बहुजननामा", "raw_content": "\nगुन्हे शाखेचे मिलिंद काठे CIU चे प्रभारी, आता गुन्हे शाखेला मिळाले 24 नवीन अधिकारी\nin ताज्या बातम्या, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (CIU) तत्कालीन प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. अशात मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही तेच प्रमुख आरोपी असल्याचा संशय NIA ला आहे. दरम्यान वाझे यांच्या रिक्त झालेल्या जागी गुन्हे शाखेच्या कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. अंबानी स्फोटक प्रकरणात काठे यांच्याकडेही एनआयएने चौकशी केली होती. अशात गुन्हे शाखेतील 65 जणांच्या बदलीनंतर मंगळवाऱी (दि. 30) गुन्हे शाखेला 24 नवीन अधिकारी मिळाले आहेत.\nमुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. यात एकाचवेळी गुन्हे शाखेतील 65 अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यानंतर गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश काढून गुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या 24 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष दोनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्याकडे CIU ची जबाबदारी दिली आहे. तसेच कक्ष तीनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी दिली आहे.\nTags: arrestCIUcrime branchCriminal Intelligence DepartmentMansukh HirenMilind KatheMumbai PoliceMurderNIASachin Wazenअटकगुन्हे शाखेगुन्हेगारी गुप्तवार्ता विभागमनसुख हिरेनमिलिंद काठेमुंबई पोलिसांसचिन वाझेंहत्या\nतामिळनाडूमध्ये BJP ची फजिती प्रचाराच्या Video मध्ये कार्ती चिदंबरम यांच्या पत्नीचा व्हिडीओ\nसरपंचाच्या पतीचा दबाव अन् ग्रामविकास अधिकार्‍य���ची आत्महत्या, प्रचंड खळबळ\nसरपंचाच्या पतीचा दबाव अन् ग्रामविकास अधिकार्‍याची आत्महत्या, प्रचंड खळबळ\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nCoronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित देशात 88 दिवसानंतर आल्या इतक्या केस\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nPune Crime News | हडपसर ते स्वारगेट प्रवासादरम्यान महिलेकडील दीड लाख लांबविले\nAadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची पक्रिया, ताबडतोब होईल काम; जाणून घ्या\nCoronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी\n मोदी ���रकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/congress-party-pays-homage-to-rajeev-satav/", "date_download": "2021-06-25T00:42:49Z", "digest": "sha1:I37K3GF7FRKYXORJWKLF242WKOWNJF3G", "length": 22845, "nlines": 164, "source_domain": "rashtramat.com", "title": "'राजीव आपल्यातून गेला यावर अजून विश्वास नाही'​ - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/देश-विदेश/‘राजीव आपल्यातून गेला यावर अजून विश्वास नाही’​\n‘राजीव आपल्यातून गेला यावर अजून विश्वास नाही’​\nकाँग्रेस पक्षाने वाहिली ऑनलाईन श्रद्धांजली\nमुंबई​ (अभयकुमार देशमुख) :​\nराजीव सातव (Rajeev Satav) यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षा​चे ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खा. राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.​ ​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी ​ते बोलत होते.\nआपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधीजी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.\nमल्लीकार्जून खर्गे म्हणाले की, कोरोनाने आमचा एक युवा साथीदार आम्हाला सोडून गेला हे मनाला पटत नाही. पक्षासाठी सदैव तत्पर असणारा, पक्षनेतृत्वाचा विश्वास, काम करण्याची क्षमता असलेला, काँग्रेस पक्षातील पुढच्या पिढीतील भवितव्य होते. ते वंचितांचा आवाज, तरुणांचे प्रेरणास्रोत होते. कमी वयातच त्यांनी कारकिर्दिला सुरुवात करुन आपल्या कामाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर पोहचले. संसदेत ते सामान्य जनतेसाठी आवाज उठवत असत. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती.\nगुलाम नबी आझाद म्हणाले की, राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. राजीव लहान असल्यापासून आपण त्यांना ओळखत होतो. त्यांच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या निधनाने पक्षाचा तसेच कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे.​ ​एच. के. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर उत्तम काम केले. पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. देशासाठी आणि पक्षासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. काँग्रेस विचारांशी त्यांची बांधीलकी होती. जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधानाने माझे वैयक्तीक व पक्षाची मोठी हानी झाली आहे. राजीव हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहतील.\nके, सी. वेणुगोपाल म्हणाले की, राजीव यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करुन देशपातळीवर आपल्या कामाचा वेगळी छाप पाडली होती. संसदेत काँग्रेस पक्षाची रणनिती ठरवण्यातही ते नेहमी आग्रही असत. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाला मोठी ताकद मिळवून दिली. काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाढलेली ता��द ही राजीव सातव यांच्या कामाचा परिपाक आहे. कोरोनाने राजीव सातव यांना आपल्यातून हिरावले ही अत्यंत दुःखद घटना आहे.\nप्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती.लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी झाली आहे.​ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राजीव सातव यांच्याबरोबर संसदेत एकत्र काम केले. पाच वर्ष त्यांनी संसदेत उत्तम काम केले. ते अभ्यासपूर्ण विषय मांडायचे, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर ते देशपातळीवर पोहचले. राजीव यांचे निधन हा एक मोठा धक्का असून पक्ष व सातव कुटुंबासाठी ही मोठी हानी आहे.\nसुशिलकुमार शिंदे म्हणाले की,राहुलजी आणि सोनियाजी गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर नेहमीच मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती जबाबदारी उत्तमरितीने पार पाडून नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. वंचित, मागास समाजाचे प्रश्न ते मोठ्या हिरीरीने मांडत असत. त्यांच्या निधनाने आपण एक तरुण नेतृत्व गमावले आहे.​ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कमी वयात राजव सातव यांनी महाराष्ट्र व देशाची सेवा केली. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रीय सरचिटणीस पदाच्या माध्यमातून पक्षाचे काम उत्तम पद्धतीने पार पाडले. राष्ट्रीय पातळीवर काम करत असतानाही स्वतःच्या मतदारसंघातील विकास कामासाठी ते सतत झटत होते. ते एक तरुण झुंजार नेते होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले. त्यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा होत्या.\nबाळासाहेब थोरात म्हणाले की, राजीव सातव एक अभ्यासू तरुण नेतृत्व होते, राज्यसभा, लोकसभेचे सदस्य नात्याने त्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सभापती पदावर काम केले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी पक्षात तरुणांचे मोठे संघटन उभे केले.​ मुकुल वासनिक म्हणाले की, राजीव सातव यांच्या कामात परिपक्वता होती. त्यांनी तरुण वयातच पक्षासाठी मोलाचे काम केले. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक मोठा नेता गमावला.माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, दूरदृष्टी, संतुलित विचार करण्याची क्षमता असलेला अभ्यासू नेता राजीव सातव तरुण वयात निघून गेला. त्यांना पक्षात उत्तम भवितव्य होते.\nऑनलाईन श्रद्धांजली सभेत खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, विरोधी पक्षनेता राज्यसभा मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेता तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, दूग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आ. अभिजित वंजारी तसेच काँग्रेसचे खासदार, आमदार आदी सहभागी झाले होते​.\n'...म्हणूनच केली मोदींनी खतांची दरवाढ'\nतौक्ते बळींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख\nविजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/teachers-pending-questions-convention-astgav", "date_download": "2021-06-25T02:04:15Z", "digest": "sha1:2NKSBFN5VW7FLUC6N3ODJRDO5MGKWFY6", "length": 8216, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार!", "raw_content": "\nशिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार\nशिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा ऑनलाईन\nअहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. असे संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी सांगितले.\nमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक भारती संघटना जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन मिटिंग शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सहविचार सभेत प्रलंबित प्रश्नांपैकी वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील समस्या डी. सी. पी. एस. पावत्या न मिळणे, 1 तारखेला पगार न होणे, सातवा वेतन आयोग पहिला हप्ता अद्याप काही शिक्षकांना न मिळणे, शालार्थ आय. डी. त्वरित देणे, विनाअनुदानित अपात्र शाळांना त्वरीत अनुदान देणे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करणे, सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासनाने कोरोनासारख्या महामारीत शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना आणणे, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊनही अद्याप काही शिक्षकांना पूर्ण वेळ वेतनश्रेणी मान्यता न मिळणे, कनिष्ठ महाविद्यालयाची संचमान्यता 2018-19 प्रमाणे ठेवणे, एन. पी. एस. शासन हिस्सा 14% पगारात मिळवल्याने इन्कम टॅक्स दोन वेळे�� भरावा लागणार, 2003 ते 2019 पर्यंत विनावेतन काम करणार्‍या प्रस्तावित पदांना त्वरित मान्यता देणे, शिक्षकांना 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, डी. सी. पी. एस. खात्याचा हिशोब देऊन ती रक्कम एन.पी.एस. मध्ये त्वरित वर्ग करणे, तासिका तत्त्वावर काम करणार्‍या शिक्षकांना मानधन वाढवणे व नवीन शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे.\nअर्धवेळ शिक्षकांना महागाई भत्ता, घरभाडे, सेवा शासवती देणे, नवीन शैक्षणिक धोरणातील संभ्रम दूर करणे. यासारख्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा सहविचार सभेत झाली सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी आपापल्या तालुक्यातील विविध प्रश्न मांडले सहविचार सभेसाठी राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, उच्चमाध्यमिक विभागाचे सरचिटणीस महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, डॉ. किशोर डोंगरे, मनोहर राठोड, तालुकाध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा हिशोब तपासणीस सोमनाथ बोंतले, उच्चमाध्यमिक विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन जासूद, महिला अध्यक्ष आशा मगर, रुपाली कुरूमकर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, कैलास राहणे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, रोहिदास चव्हाण, बाबासाहेब लोंढे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, हर्षल खंडिझोड, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सुर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम. पी. शिर्के, हनुमंत बोरुडे, प्रकाश मिंड, मधुकर नागवडे, महादेव कोठारे, संतोष देशमुख, योगेश हराळे, काशीनाथ मते सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/people-pune-be-open-public-renovation-national-war-memorial-403615", "date_download": "2021-06-25T01:54:28Z", "digest": "sha1:66GCO2R2GTR4FYKPQ4AEQULCBQDPNGVS", "length": 19764, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं", "raw_content": "\n‘पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक हे फक्त दक्षिण मुख्यालयाचे नाही तर, सामान्य नागरिकांचे देखिल आहे. लष्कराबरोबर सर्वसामान्य नागरिक, नागरी प्रशासन, राज्य सरकारच्या सहकार्यामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत या युद्ध स्मारकाचे नूतनीकरण करणे शक्य झाले आहे.\nVideo: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं\nपुणे - ‘पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक हे फक्त दक्षिण मुख्यालयाचे नाही तर, सामान्य नागरिकांचे देखिल आहे. लष्कराबरोबर सर्वसामान्य नागरिक, नागरी प्रशासन, राज्य सरकारच्या सहकार्यामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत या युद्ध स्मारकाचे नूतनीकरण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे, हे युद्ध स्मारक व संग्रहालय आता सामान्य लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात येत आहे.’’ असे प्रतिपादन दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी मोहंती यांनी केले.\nदक्षिण मुख्यालय येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून हे युद्ध स्मारक आणि संग्रहालय आजपासून पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने शुक्रवारी एक विशेष स्मारक सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लेफ्टनंट जनरल मोहंती बोलत होते.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nलेफ्टनंट जनरल मोहंती म्हणाले, ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे नागरिकांना लाइट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून देशातील विविध युद्धांचा तसेच लष्कराच्या इतिहासाची माहिती दिली जाणार आहे. तर या युद्ध संग्रहालयामुळे नव्या पिढीची लष्करात जाण्याची इच्छाशक्ती बळावेल.’\nडिम्ड कन्व्हेयनससाठी पावणे दोनशे सोसायट्यांचे प्रस्ताव\nनागरिक आणि सैन्य यांच्यात संबंध स्थापित करण्यासाठी १५ ऑगस्ट १९९८ दरम्यान या युद्ध स्मारकाची स्थापना करण्यात आली होती. हे स्मारक आता पुण्याचे प्रतिष्ठीत स्थळ असून दररोज हजाराहून अधिक नागरिक या युद्ध स्मारक आणि तेथील संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतात. कोरोनामुळे राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता हे स्मारक आणि संग्रहालय आठवड्यातील सहा दिवस (मंगळवार वगळता) साकाळी नऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत नागरिकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. तसेच लाइट अँड साउंड कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार ते रविवारी सायंकाळी पाऊने सात ते आठ या वेळेत खुले राहणार आहे.\nमंचर येथून बँकेचे एकोण��स लाख रक्कम असलेले एटीएम चोरट्यांनी केले लंपास\nलष्कराची शौर्य गाथा सांगणारे अष्ट स्तंभ\nभारतीय लष्कराने स्वातंत्र्यानंतर लढलेल्या महत्त्वपूर्ण युद्धांची शौर्यगाथा सांगणारे आठ स्तंभ ‘पिलर्स ऑफ वेलर’ या युद्ध स्मारक येथे उभारण्यात आले आहे. स्मारकातील चार शिल्पांमध्ये (म्युरल्स) विविध युद्धातील पराक्रम आणि २१ परमवीरचक्र विजेत्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. या संबंधी दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखांनी पुढाकार घेतला होता. तर या नूतनीकरणासाठी लागणाऱ्या निधीकरिता पुणे महानगरपालिका आणि ऍफनोल इंटरकनेक्ट इंडिया द्वारे मदत करण्यात आले.\nपुण्यात शाळेची घंटा वाजणार; पालकांची लेखी मंजुरी अत्यावश्यक\nपुणे : जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती आहे. परंतु, भारतात जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाल्यानंतरही कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झालेली पहायला मिळत आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मर्यादीत आहे. अशात शाळा कॉलेज कधी सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. राज्य सरकारने नुकतीच प\nसोलापुरातील स्वॅबची तपासणी आता पुण्यातही होणार\nसोलापूर : सोलापूर शहारात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोना चाचणीचे रिपोर्ट लवकर मिळावेत, सोलापुरातील जास्तीत जास्त संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी व्हावी यासाठी नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणे येथिल क्रस्ना डायग्नोस्टिक सं\nLockdown : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'नो-एन्ट्री'; जिल्ह्यातील आणखी २७ गावे 'सील'\nपुणे : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे सील केली आहेत. त्याचपाठोपाठ जिल्हाधिकारी यांनीही कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यातील ५ तालुक्यातील एकूण २७ गावेही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.\nआता आणखी काळजी घ्या - अजित पवार\nपुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nपुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणा���\nपुणे : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्याला मान्यता दिली असली, तरी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक यंत्रणांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणार, याबाबत अद्याप अ\nFight With Corona : पुण्यातील कोरोना हॉस्पिटलच्या अडचणी दूर करतायेत डॉ. खेडकर\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडू लागली आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरका र, पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन अहोरात्र झगडत आहे. त्यातच आता पालिकेच्या रुग्णालयातील खाटा संपल्याने खासगी रुग्णालयांमध्येही उपचार करण्यात येत आहेत.\nपुणेकरांनो, हे काय करताय\nकोथरूड (पुणे) : शिवसृष्टी व बीडीपीसाठी राखीव असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. भुसारी कॉलनी येथील सौदामिनी सोसायटी लगत असलेल्या डोंगर उताराच्या भागावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्‍यता नागरिक व्यक्त करत आहेत.\nपुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश; लग्नं, कार्यक्रमांवर पुन्हा मर्यादा\nपुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाने कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या\n 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी\nपुणे - पुणेकरांसाठी मागील अकरा महिन्यांपासून जीवघेणा ठरलेल्या कोरोनाच्या बाबतीत शनिवारी (ता ६) दिलासादायक घटना घडली आहे. तब्बल अकरा महिन्यांनंतर शनिवारी दिवसभरात पहिल्यांदाच कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. यामुळे पुणेकरांच्या आज पुन्हा एकदा ३० मार्च २०२० च्या स्मृती जाग्या झाल्या आहेत.\nपुण्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत प्रशासनासह पालकमंत्र्यांनीच खूलासा करावा : किशाेर शिंदे\nसातारा : पुणे महापालिकेच्या हद्यीतील बायोमेडिकल वेस्ट पुण्याच्या आसपासचे प्लॅन्ट सोडून, सातारा पालिकेच्या प्लॅंटला पाठविणेस कोणी परवानगी दिली, शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटटी असताना नेम��े त्याच दिवशी आणि रात्रीच्या वेळेसच पुणे महापालिकेच्या मालकीचे हे येथे ट्रक का आले त्याला आयुक्तां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/27/claim-of-a-doctor-of-indian-descent-if-you-follow-these-instructions-corona-will-end-on-july-1/", "date_download": "2021-06-25T00:22:30Z", "digest": "sha1:AAE5XTNHNCCUPNESNTYGYTVVS4HNU4EN", "length": 8294, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतीय वंशाच्या डॉक्टरचा दावा; 'या' सूचनांचे पालन केले तर 1 जुलैला संपणार कोरोना - Majha Paper", "raw_content": "\nभारतीय वंशाच्या डॉक्टरचा दावा; ‘या’ सूचनांचे पालन केले तर 1 जुलैला संपणार कोरोना\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिवासी भारतीय, कोरोना प्रादुर्भाव, डॉ. रवी गोडसे, वैद्यकीय तज्ज्ञ / May 27, 2021 May 27, 2021\nमुंबई : भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर असलेल्या रवी गोडसेंनी आपण सांगितलेल्या पाच गोष्टींची अंमलबजावणी केली, तर एक जुलैला भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा काही धोका नसल्याचा दावा केला आहे.\nख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून डॉ. रवी गोडसे हे ओळखले जातात. त्यांनी या आधीही कोरोना संबंधी व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक सूचना केल्या आहेत. त्यांनी आता भारत सरकारसाठी पाच सूचना केल्या आहेत. त्यांचे जर पालन केले, तर येत्या 1 जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपेल, ऑक्टोबरपर्यंत लोकांना मास्क वापरायची गरज भासणार नाही, तर भारतात कोरोनाची तिसरी लाटच येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.\nकोरोनाची तिसरी लाट देशभर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर डॉ. रवी गोडसे म्हणाले की, जरी कोरोनाची तिसरी लाट आली नाही, तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली मुले अचानक ग्राऊंडवर खेळायला गेली, तर त्यांना कमी असेना पण काही प्रमाणात धोका असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.\nकोणत्या पाच सूचना डॉ. रवी गोडसे यांनी केल्या आहेत\nजनतेला कोरोनाबद्दल दररोज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती द्या.\nमंजुरीच्या प्रतिक्षेत जेवढ्या काही लसी आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.\nलसीकरण असेल वा कोरोनाचे उपचार, खासगी क्षेत्रालाही त्याची परवानगी द्या. त्यामुळे गती वाढेल.\nमोनोक्लोनल प्रक्रियेला प्रोटोकॉलनुसार परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. गेल्या वर्षीच अमेरिकेत मोनोक्लोनलला परवानगी देण्यात आली आहे.\nलाल फितीचा कारभार बंद करा आणि सर्वांचे लसीकरण करा.\nजर या दिलेल्या तारखा खोट्या ठरवायच्या नसतील, तर या सूचनांचे लगेच पालन करा, असेही डॉ. रवी गोडसे म्हणाले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/03/the-government-should-have-mercy-on-us-like-modern-pfizer-adar-poonawalla/", "date_download": "2021-06-25T01:04:54Z", "digest": "sha1:PCJ5VW4LGTYC3UXHTMFZDPGITJOQMVAM", "length": 8582, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मॉडर्ना-फायझरसारखी दया आमच्यावरही सरकारने करावी- अदर पूनावाला - Majha Paper", "raw_content": "\nमॉडर्ना-फायझरसारखी दया आमच्यावरही सरकारने करावी- अदर पूनावाला\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, कोरोना प्रतिबंधक लस, सीरम इंस्टिट्यूट / June 3, 2021 June 3, 2021\nनवी दिल्ली – फायझर आणि मॉडर्ना लसीनंतर कोव्हिशिल्ड लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील सरकारकडे कायदेशीर संरक्षणाची मागणी केली आहे. सर्वांसाठी हा कायदा समान असावा. त्यासोबतच सरकार जर परदेशी कंपन्यांना कायदेशीर संरक्षण देत असेल तर तशी दया आमच्यावरही करावी, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला म्हटले आहे.\nवृत्तसंस्था एएनआयला कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, केवळ सीरमलाच ही सुरक्षा हवी नसून देशात लस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कंपन्यांना द्यायला हवी. देशात अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोव्हिशिल्ड नावाने कोरोनाची लस सीरम तयार करीत आहे.\nया सुविधा अनेक देशांनी लस कंपन्यांना दिल्या असून या सुविधा पुरवण्यात भारतालाही कोणतीही अडचण नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले होते. ज्या परदेशी कंपन्या आपातकालीन मंजुरीसाठी अर्ज करतात त्यांनाच ही सुविध�� मिळू शकते.\nभारत सरकार आणि फायझर-मॉडर्ना यांच्यात लसीच्या कराराबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. दरम्यान, आपल्या निवेदनात फायझरने म्हटले आहे की, भारत सरकारशी लसींच्या पुरवठासंदर्भांत चर्चा सुरु असून यावर लवकरच तोडगा निघणार आहे. हा करार फक्त एका मुद्यावर अडकलेला असून फायझरने अमेरिका, ब्रिटनसमवेत अनेक देशांकडून कायदेशीर संरक्षण मागितले आहे. कारण लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची कायदेशीर त्रुटी असल्यास त्यास कंपनी जबाबदार राहणार नसून यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी कंपन्यांची इच्छा आहे.\nपरदेशी कंपन्यांच्या लसींसाठी देशात सरकारने नियमांत सूट दिली आहे. डीसीजीअायने याची घाेषणा केली. आता भारतात परदेशात तयार लसींना ट्रायल करण्याची गरज नाही. अर्थात या लसींना परदेशात वापराची मंजुरी मिळालेली असावी. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपातकालीन वापराची मंजुरी मिळाली असावी. पण, देशात तयार होणाऱ्या लसीच्या प्रत्येक बॅचच्या नमुन्यांची लॅबमध्ये पूर्वीप्रमाणेच तपासणी होत राहील.\nआता अमेरिकन कंपनी फायझर व मॉडर्नाच्या लसी देशात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भारतात अमेरिकेच्या अन्न व औषध पुरवठा प्रशासन, ब्रिटनच्या ईएमए, ईके, एमएचअारए आणि जपानच्या पीएमडीएकडून मंजुरी मिळलेल्या लसींना चाचणी वा तपासणीची गरज नसेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-24T23:48:19Z", "digest": "sha1:6CD2A4BEN6EDBLWYDMKWWTJRB54ALNE7", "length": 4826, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बिगर-शासकीय, सदस्य निवड जाहिरात | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्���ा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nजिल्हा ग्राहक संरक्षण समिती बिगर-शासकीय, सदस्य निवड जाहिरात\nजिल्हा ग्राहक संरक्षण समिती बिगर-शासकीय, सदस्य निवड जाहिरात\nजिल्हा ग्राहक संरक्षण समिती बिगर-शासकीय, सदस्य निवड जाहिरात\nजिल्हा ग्राहक संरक्षण समिती बिगर-शासकीय, सदस्य निवड जाहिरात\nजिल्हा ग्राहक संरक्षण समिती बिगर-शासकीय, सदस्य निवड जाहिरात\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%AC_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-06-25T01:07:55Z", "digest": "sha1:3T7ZEGDHVJPBBCP2SNLCSTE6CVSTY4Z5", "length": 8578, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तैयब मेहता - विकिपीडिया", "raw_content": "\nजुलै २६, इ.स. १९२५\nजुलै २, इ.स. २००९, जुलै १, इ.स. २००९\nब्रिटिश भारत ( – इ.स. १९४७)\nभारत (इ.स. १९५० – )\nपद्मभूषण पुरस्कार (इ.स. २००७)\nतैयब मेहता (जन्म : कपडवंज-गुजरात, २५ जुलै १९२५; मृत्यू : मुंबई, २ जुलै २००९) हे एक भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माता होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, एस.एच. रझा यांच्यासोबत बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपशी संबंधित होते.\nमेहता हे बंगाल कला शैली सोडून आधुनिकतावादात काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रकारांपैकी एक होते. सेलिब्रेशन्स आणि काली या त्यांच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत. २००२ मध्ये त्यांच्या सेलिब्रेशन्स हे चित्र क्रिस्टिस येथे १ कोटी ५० लाख रुपयांना विकले गेले.[१] व २००५ मध्ये भारतात \"काली\"च्या लिलावात १५ दशलक्ष रुपये मिळाले.[२]\nमेहतांना प्रदान केलेले पुरस्कार आहेत:\n१९८८-८९ - कालिदास सन्मान पुरस्कार\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी ल���गू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.adarshshikshanmandal.org/adarsh-prathmik-staff", "date_download": "2021-06-25T01:44:44Z", "digest": "sha1:KLG73JOKEJAPKFUXUVBUHPGLPXZKFAUA", "length": 8119, "nlines": 169, "source_domain": "www.adarshshikshanmandal.org", "title": "Menu", "raw_content": "\nआदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक\nआदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक\nआदर्श च्या माजी मुख्याध्यापिका\nकु . छाया बिदनूर\nकै. श्रीमती सरस्वती लेले\nकै. सौ. अंजली आपटे\nसध्याच्या शाळेतील कार्यरत शिक्षक\nसौ. कल्पना बाळासाहेब मोहिते मुख्याध्यापिका\nश्रीमती. माया जयंत परांजपे\nसौ. नंदा भगवान फाळके\nसौ. जयश्री दादासो पाटील\nसौ. स्नेहलता माणिक कुरणे\nसौ. माधवी श्रीकांत दिवाण\nसौ. प्राची प्रदिप जोशी\nश्री. संभाजी पांडुरंग भोसले\nसौ . अश्विनी गिरीश कोल्हापूरे\nसौ . उमा सूर्यकांत डांगे\nसौ. विनीता विश्राम आजगांवकर\nसौ . नंदिनी गौतम काटकर\nसौ. नीता विजय पवार\nश्री. कमलाकर विष्णू मिसाळ\nश्री. उदयसिंगराव जयसिंगराव भोसले\nसौ. सुलक्षणा महेश मुळे\nश्री. दिपक दादासो सावंत\nश्री. रमेश बापू कुरणे\nश्री. मिरासो गोपाळ सातपूते\nसौ. राधिका रावसाहेब हुलवान\nसौ. विमल शशिकांत वायचळ\nसौ. कृष्णाबार्इ उत्तम शिंगे\nसौ. माया जयंत परांजपे यांना पदमभुषण वसंतदादा पाटील पुरस्कार सन २०१३-२०१४\nडी. एस. एम परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण\nसौ. माधवी श्रीकांत दिवाण डी. एस. एम . परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण\nसौ. कल्पना बाळासाहेब मोहिते यांना पदमभुषण वसंतदादा पाटील पुरस्कार सन २०१६-२०१७\nसौ. स्नेहलता माणिक कुरणे यांना जिल्हा साक्षरता अभियान सांगली यांच्यातर्फ १९९५ साली प्रमाणपत्र\nलोकसभा निवडनूक १९९९ प्रमाणपत्र\nभारताची जणगणना २००१ प्रमाणपत्रम\nमुक्त विदयापिठ संवादपत्रिका राज्यस्तरिय निबंध स्पर्धा सन २०१०-२०११ उत्तेजनार्थ प्रमाणपत्रम\nआकाशवाणी मुलाखात , सांगली आकाशवाणी केंद्र\nनवोपक्रम निबंध लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रमाणपत्रम\nसंघर्ष कविता संग्रहाचे प्रकाशन सन २०१४\nसांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक यांचे कडून सावित्रीबार्इ आदर्श शिक्षिका पुरस्कार\nसावित्रीची लेक आदर्श शिक्षक पुरस्कार\nराष्ट्रसंत गाडगे महाराज जिल्हास्तरिय समाजत्न पुरस्कार\nशानदार स्पोर्टस एन्ड एज्युकेशन असोसिएशन जयसिंगपूर सन्मानपत्र.\nसौ. विनिता आजगांवकर व सौ. अश्विनी कोल्हापुरे नाटयपंढरी सांगली येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०१२ या कालावधीत ९२ वे नाटय संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. या नाटयसंम्मेलनात इ. ३ री च्या सौ. विनिता आजगांवकर व सौ. अश्विनी कोल्हापुरे यांनी ३ री च्या विदयाथ्र्यांचे तुमची आमची गटटी जमली हे आहारावर आधारित बालनाटय सादर केले. त्याबद्दल आखिल भारतीय मराठी नाटय परिषद मुंबर्इ यांच्या कडून त्यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/document/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81/", "date_download": "2021-06-25T01:28:29Z", "digest": "sha1:A43FYX4TVUWSRJAVUEBZ35JER2OC2YAJ", "length": 4199, "nlines": 105, "source_domain": "gondia.gov.in", "title": "अतिक्रमण – तहसील सडक अर्जुनी | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nअतिक्रमण – तहसील सडक अर्जुनी\nअतिक्रमण – तहसील सडक अर्जुनी\nअतिक्रमण – तहसील सडक अर्जुनी\nअतिक्रमण – तहसील सडक अर्जुनी 01/01/2017 पहा (41 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-24T23:54:15Z", "digest": "sha1:DXQ36VKEKJA5AFI326YYUTJDGOZ7ELOZ", "length": 10991, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "राज्यात आज आंतरराष्ट्रीय योगदिन | Navprabha", "raw_content": "\nराज्यात आज आंतरराष्ट्रीय योगदिन\nराज्यभरात पाचवा आंतरराष्ट्रीय् योग दिन आज शुक्रवारी उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योग दिनाच्या कार्यक्रमातून हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाणार असून हृदयरोग टाळण्यासाठी उपयुक्त आसनांची माहिती व प्रात्यक्षिके सादर केली जा���ार आहे.\nराज्य पातळीवरील प्रमुख योग दिन कार्यक्रम सकाळी ७ वाजता ताळगाव येथे कॉम्युनिटी हॉलमध्ये होणार असून या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nया कार्यक्रमात मंत्री, आमदार सहभागी होणार आहेत. सरकारी कार्यालयांना योग दिन साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांना सुध्दा योग दिन कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना योग दिन कार्यक्रम साजरा केल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल आणि छायाचित्रे सादर करण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे.\nमिरामार पणजी येथील गोवा विज्ञान केंद्र आणि वर्ल्ड ऑफ योग या संस्थेच्या सहकार्याने सकाळी ८.३० वाजता केंद्राच्या सभागृहात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम कर्मचारी आणि नागरिकांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, आयएएस अधिकारी नीला मोहनन उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारच्या इंडिया टुरिझम गोवा, गोवा राज्य योग अकादमी आणि पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० वाजता पाटो पणजी येथील कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात योग दिन साजरा केला जाणार आहे.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवी�� तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/vidhan-sabha-2019-sachin-bade-writes-blog-about-ncp-leader-sharad-pawar-satara-speech-7416", "date_download": "2021-06-24T23:50:49Z", "digest": "sha1:PLGVERFHVJDO3EH7D5QUAWRYYED776GG", "length": 7255, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "एक सभा पावसातली आणि एक सभा ...", "raw_content": "\nएक सभा पावसातली आणि एक सभा ...\nपुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात झालेली सभा.\nपंतप्रधानांच्या सभेत पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करुन वॉटर प्रुफ स्टेज आणि मंडप उभारण्यात आला होता. त्यात सभेच्या जागेसाठी काही झाडांचाही कत्तल देखील करण्यात आली. सभेच्या वेळी पाऊस तर आला नाही, परंतु मोदी यांनी त्यांच्या कामांचा आणि आश्वासना���चा पाऊस मात्र सभेत पाडला. दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमदेवार आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या पचारार्थ सभा घेतली. शरद पवारांची ही सभा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहात कायमची नोंद होणारी ठरली. सभेला शरद पवार उभे राहताच पावसाला सुरुवात झाली. अनेकांना वाटलं पवार भाषण थांबवतील मात्र, पवारांनी भर पावसात भाषण सुरू ठेवलं. वयाच्या 80 व्या वर्षी पायांना जखमा असतानांही पवार भर पावसात सभेला संबोधित करत होते. तर हजारोच्या संख्येने नागरिकही या एतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले.\nदरम्यान, मुंबईमध्ये पंतप्रधान देखील सभेला संबोधित करीत असल्याने टिव्ही मीडियाना त्यांना लाईव्ह दाखवत होती. त्यामुळे पवार यांची सभा अगदी शेवटी काही चॅनल्सनी लाईव्ह दाखवली. मात्र, पवार यांनी भर पावसात भाषण सुरू ठेवल्याने त्यांच्या सभेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्यास सुरुवार झाली. त्यांचे सभेचे फोटो व व्हिडिओ अनेकांनी शेअर करत त्याचे कौतुक केले. एका बाजूला पंतप्रधान मोदी यांच्या एका सभेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन पावसापासून त्यांचे सरंक्षण करण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला पवार हे उघड्या स्टेजवरुन भर पावसात जनतेला संबोधित करतात. या दोन्ही घटना अनेक गोष्टी न बोलता सांगू जाणाऱ्या आहेत.\nभारतीय जनता पक्षाने कोट्यावधी रुपये खर्च करुन राज्यातील मोदीच्या आतापर्यंत घेतलेल्या सभांवर पवार यांच्या पावसातील एका सभेने पाणी फेरल्याचे चित्र सोशल मीडियावर काही काही वेळेतच दिसत होते. 80 व्या वर्षीही अशी अफाट इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद यामुळे या विधानसभा निवडणुकीत पवार हे मोदींपेक्षा कितीतर पटीने सरस ठरल्याचे जाणवते. पवार यांची ही सभा साताऱ्यासह संबंध राज्याच्या निवडणुकीवर परिणाम करणारी ठरेल, असे चित्र सोशल मीडियावर अवघ्या काही तासातच तयार झाले.\nपवार यांना देखील या सभेचे महत्त्व चांगलेच माहिती होते. त्यामुळे त्यांनी सभा सुरु आसताना आलेल्या पावसाला अडचण न समजता त्यांच्या चौकस बुद्धीने त्याकडे संधी म्हणून पाहिले. या सभेचा पुरेपुर फायदा त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kalocilsbeauty.com/news/", "date_download": "2021-06-25T00:42:34Z", "digest": "sha1:H55XZGBCTPTX237WP6BMI76GVXD5B4B7", "length": 13049, "nlines": 182, "source_domain": "mr.kalocilsbeauty.com", "title": "बातमी", "raw_content": "\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\nमेकअप कसा वापरायचा, 5 चरणात सुलभ करा\nचरण 1: मॉइश्चरायझर लागू करणे ही एक कला आहे. नितळ, कोमल त्वचा ही आपली उत्कृष्ट सामग्री आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर आवश्यक आहे. आपला चेहरा धुवा आणि नंतर आपल्या त्वचेला लोशन किंवा स्प्रे शोषून घेण्यासाठी काही मिनिटे द्या. चरण 2: प्राइमर प्राइमर तुमची त्वचा कॉन्सियासाठी तयार करण्यात मदत करते ...\nआपल्या डोळ्याच्या आकारासाठी योग्य खोटे eyelashes कसे निवडावे\nआपल्या स्वतःच्या डोळ्याचे आकार कसे जाणून घ्यावेत आणि योग्य खोटे डोळे कसे निवडावेत याबद्दल बरेच लोक संभ्रमित आहेत. खाली आपल्या संदर्भासाठी सविस्तर प्रस्तावना आणि सूचना खाली दिल्या आहेत. कॅलोकिल्स ब्युटी आपल्यासाठी नेहमीच बेस्ट खोटी झेप देते. ...\nआपला खाजगी लोगो कसा सानुकूलित करायचा, व्यावसायिक सानुकूलित प्रक्रिया आपला वेळ आणि मेहनत वाचवते.\nआपला खाजगी लोगो कसा सानुकूलित करायचा, व्यावसायिक सानुकूलित प्रक्रिया आपला वेळ आणि मेहनत वाचवते. 1, लोगो फाईल पाठवा लोगो सानुकूलनासाठी, कृपया एआय किंवा पीडीएफ स्वरूपात लोगो स्त्रोत फाइल्स पाठवा. एखादी स्पष्ट लोगो फाइल मुद्रण करताना लोगोचा मुद्रण प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे सादर करण्यात मदत करू शकते. मी ...\nआपल्या डोळ्यांना चमकदार आणि ग्लॅमर बनविण्याचा सर्वात सोपा मार्ग, खोटे डोळे कसे लावायचे\nखोटे eyelashes कसे वापरावे, डोळे चमकदार आणि ग्लॅमर बनविण्याचा सर्वात सोपा मार्ग 1, खोटे eyelashes बोलण्यास सज्ज व्हा. जास्त लांबी होऊ नये यासाठी योग्य लांबी तपासण्यासाठी आपल्या डोळ्यापर्यंत फटके धरा. जे अस्वस्थ होईल ...\nगतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सौंदर्यप्रसाधनेच्या किरकोळ विक्रीचा वाढीचा दर तीन पटीने होता, एकूण २.1.१ अब्ज युआन, वार्षिक आधारावर १.3..3% वाढ\n१ November नोव्हेंबरला नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने असे आकडेवारी जाहीर केली की ऑक्टोबरमध्ये माझ्या देशातील ग्राहक वस्तूंची एकूण किरकोळ विक्री 3,,85857..6 अब्ज युआन होती, वार्षिक आधारावर 3.3% वाढ आणि विकास दर १.० टक्के होता. मागील महिन्यापेक्षा जास्त त्यापैकी टी ...\nआमच्या कंपनीत आपले स्वागत आहे\nसुपीरियर मेकअप उत्प��दनाची गुणवत्ता निरंतर संशोधन आणि विकास आणि गुणवत्ता देखरेख आणि व्यवस्थापन यांच्याद्वारे येते. नानचांग वेती टेक्नॉलॉजी कंपनी, लि. ही एक विविध सौंदर्यप्रसाधने कंपनी आहे जी उत्पादन, उत्पादन आणि ऑनलाइन विक्री एकत्रित करते. “प्रश्न ... च्या कॉर्पोरेट तत्त्वाचे पालन करीत आहे\nप्राण्यांच्या केसांमध्ये खोटे डोळे आणि कृत्रिम केस, आपल्यासाठी कोणते चांगले आहे\n1, प्राण्यांचे केस प्राण्यांचे केस प्राण्यांच्या केसांमधून केसांच्या केसांपासून खोट्या डोळ्यांत बनतात. फायबर आयलॅशेसच्या तुलनेत हे अधिक गोंधळलेले आहे, परंतु ते प्राण्यांकडून केस काढले गेलेले आहे, ते मानवी शरीराच्या केसांसारखेच आहे, थोडेसे तेल आहे. ग्लॉसची भावना आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचे केस ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nहा नानचांग वेती टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा कलोकिल्स ब्युटी ब्रँड आहे. जो खोटी eyelashes, आयलाइनर, लिप ग्लॉस, आयशॅडो, मस्करा इ. उत्पादनात खास आहे. विविध सौंदर्य मेकअप उत्पादने आमच्याकडून निवडल्या जाऊ शकतात. कॅलोकिल्स ब्यूटी ब्रँडची स्थापना २०१ 2019 मध्ये केली गेली होती, परंतु आमच्याकडे जवळपास १० वर्षांचा ब्युटी मेकअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टिंग एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सुमारे 000००० चौरस मीटर कार्यशाळा आणि १०० पेक्षा जास्त स्थिर कामगार आहेत. आमचे वार्षिक निर्यात मूल्य US 3000,000 पेक्षा जास्त आहे. आशा आहे की आपण दीर्घकालीन व्यवसाय संबंध प्रस्थापित करू आणि परस्पर लाभ साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nडोळयातील पडदा विक्रेते, मिंक मारणे, डोळा लॅश, डोळ्यातील बरणी विस्तार, काजळ, काजळ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/cognizant-to-hire-28-thousand-freshers-from-india-in-2021-year-jobs-vacancy/", "date_download": "2021-06-25T01:18:35Z", "digest": "sha1:LLYV4TVHUHTP7RDJB2XZOKZI4DFCTADU", "length": 11574, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "भारतात IT सेक्टरसाठी खुशखबर ! 'ही' कंपनी यावर्षी करणार 28 हजार फ्रेशर्सची भरती; जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nभारतात IT सेक्टरसाठी खुशखबर ‘ही’ कंपनी यावर्षी करणार 28 हजार फ्रेशर्सची भरती; जाणून घ्या\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. मात्र, या दरम्यान एक चांगली बातमी सुद्धा समोर आली आहे. आयटी सर्व्हिसशी संबंधीत कंपनी कॉग्नीजंट (Cognizant) ने म्हटले आहे की, ते यावर्षी भारतात 28 हजार फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहेत.\nयापूर्वी मागील वर्षी कंपनीने 17 हजार फ्रेशर्सची भरती केली होती. कॉग्नीजंटमध्ये एकुण सुमारे 2 लाख 96 हजार 500 कर्मचारी आहेत. यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त भारतातून आहेत. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार कॉग्नीजंटचे सीईओ ब्रायन हमफ्रायस यांनी सांगितले की, कंपनी सध्याच्या संघर्षातून पुढे जाण्यासाठी योग्य दिशेने काम करत आहे.\nब्रायन यांनी म्हटले की, कंपनीत मागील काही महिन्यात राजीनाम्यांमुळे काही अडचणी असतील कारण भारतात दोन महिन्याचा नोटीस कालावधी आहे. अशावेळी क्वॉर्टर-2 मध्ये समस्या होऊ शकते. मात्र, हा आमच्या मॉडलेमध्ये पुढे जाण्याचा रस्तासुद्धा आहे. दरम्यान, आम्ही विक्रमी गतीने लोक कामावर ठेवत आहोत आणि अतिरिक्त भरती सुद्धा करणार आहोत.\nब्रायन यांच्यानुसार कंपनी कर्मचार्‍यांना रोखून ठेवण्यासाठी सुद्धा अनेक आघाड्यांवर कम केले जात आहे. यामध्ये अंतर्गत प्रकारे कामाबाबत आणि प्रयत्न वाढवणे तसेच करयिर विकासाची संधी प्रदान करण्यासह प्रशिक्षण इत्यादीचा समावेश आहे. सोबतच तिमाही स्तरावर पदोन्नतीसह महत्वाच्या पदांसाठी वेतनवाढ आणि प्रमोशनचा सुद्धा समावेश आहे.\nTags: CognizantCompanyFreshersGood newsIndiaIT sectorIT ServicesIT सेक्टरrecruitmentआयटी सर्व्हिसकंपनीकॉग्नीजंटखुशखबरफ्रेशर्सभरतीभारता\nशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार; कोविड उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यु\nविनामास्क कारवाई करताना पोलीस शिपायाला मारहाण; कारचालकाला अटक\nविनामास्क कारवाई करताना पोलीस शिपायाला मारहाण; कारचालकाला अटक\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून ���ेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nCorona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का ‘या’ कारणामुळं बळावला संशय\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nMcAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या\nGood News For Farmers | ‘या’ सरकारचा 2.46 लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा, तब्बल 980 कोटींचे कर्ज केलं माफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/maharashtra-cm-uddhav-thackeray-wrote-letter-pm-narendr-modi-about-maratha-reservation/", "date_download": "2021-06-25T00:29:53Z", "digest": "sha1:YBL6WKNBFYLGJUBO6IG2GMOMUA2ZNXDN", "length": 10762, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "CM ठाकरेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले - 'केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या' - बहुजननामा", "raw_content": "\nCM ठाकरेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले – ‘केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या’\nin ताज्या बातम्या, मुंबई\nबहुजननामा ऑनलाईन टीम – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.\nयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावे. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण द्यावे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आजवर केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांना दिली आहे. यात सरकारने आणलेला अद्यादेश, गायकवाड आयोग, विधीमंडळात केलेला कायदा आदीची माहिती दिली आहे.\nTags: canceledCentral governmentChief Minister Uddhav ThackerayletterMaratha ReservationPrime Minister Narendra ModiSupreme Court Actकायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दकेंद्र सरकारपंतप्रधान नरेंद्र मोदीपत्रमराठा आरक्षणामुख्यमंत्री उद्धव ठाकरेरद्द\n‘मुंबईमध्ये 3 आठवड्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप’ \nSBI क्लार्क पदाच्या परीक्षेसाठी करा ‘अशी’ तयारी; पहिल्याच प्रयत्नात मिळू शकेल यश\nSBI क्लार्क पदाच्या परीक्षेसाठी करा 'अशी' तयारी; पहिल्याच प्रयत्नात मिळू शकेल यश\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘��हाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर तिसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’\nKissing Benefits | किस करण्याचे 7 आरोग्यदायी आणि आनंददायी फायदे \nBhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळयातील 8 आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी\nRain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-25T01:30:24Z", "digest": "sha1:T43LSLRAA6UGJ3KEJZZEZQW2RRTIH5WY", "length": 4888, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "Advertisement - Regarding Plan Outline for Setting Up of Apale Sarkar Seva Kendra | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nजाहिरात – आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागे भरणेबाबत कार्यक्रम आराखडा\nजाहिरात – आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागे भरणेबाबत कार्यक���रम आराखडा\nजाहिरात – आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागे भरणेबाबत कार्यक्रम आराखडा\nजाहिरात – आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागे भरणेबाबत कार्यक्रम आराखडा\nजाहिरात – आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागे भरणेबाबत कार्यक्रम आराखडा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/link-your-aadhaar-card-to-pan-immediately-otherwise-you-will-be-fined-know-everything/", "date_download": "2021-06-24T23:46:56Z", "digest": "sha1:PIDT5DMVELNAZNTXNFMSREGF42YFEMJ7", "length": 11248, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आपल्या आधार कार्डला त्वरित पॅनशी लिंक करा, नाही तर दंड आकारला जाईल सर्वकाही जाणून घ्या", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआपल्या आधार कार्डला त्वरित पॅनशी लिंक करा, नाही तर दंड आकारला जाईल सर्वकाही जाणून घ्या\nकेंद्र सरकारने आधीच आधार आणि पॅन कार्डला दुवा जोडण्याचा कालावधी अनेक वेळा हलविला आहे. या कामासाठी आता आपल्याकडे फक्त 31 मार्च 2021 हि तारीख शिल्लक आहे.जर तुम्ही पॅन कार्ड आधारशी अंतिम मुदतीनुसार लिंक केले नाही तर मग तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.\nकेंद्र सरकारने आपला कायम खाते क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याचा कालावधी अनेक वेळा वाढविला आहे. आता सरकारने 31 मार्च 2021 ची अंतिम तारीख निश्चित केली आहे. जर आपल्याला सोप्या शब्दात समजले असेल तर आता आपल्याकडे आधार पॅनशी जोडण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक आहेत. जर आपण या काळात हे काम हाताळू शकत नसाल तर दंडासह आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागेल. जाणून घेऊया दंड किती असेल आणि काय त्रास होईल.\nकेंद्र सरकारने वित्त विधेयक 2021 च्या अंतर्गत प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये जोडलेला कलम 234 एच पास केला आहे. ते 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर झाले. कलम २44 एच नुसार जर तुम्ही सरकारने आधार दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत पॅनशी आपला आधार जोडला नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त १,००० रुपये दंड आकारला जाईल. शेवटच्या तारखेपर्यंत आपण सक्षम नसाल तर आपला पॅन निष्क्रिय होईल. यासह, 1 एप्रिल 2021 पासून आपण पॅन आर्थिक व्यवहारात वापरू शकणार नाही. जर आप��्याला सुलभ भाषेत समजले असेल तर, जेथे पॅन आवश्यक असेल त्या व्यवहारात आपल्याला त्रास होईल.\nजर आधार-पॅन जोडलेला नसेल तर आपला पॅन निष्क्रिय होईल आणि पॅनशिवाय, या सर्व गोष्टी आपल्यास होणार नाहीत.पॅन कार्डशिवाय अनेक गुंतवणूकीचे पर्याय बंद होतील. असा विश्वासही आहे की सरकार या कामासाठी तारीख वाढवणार नाही कारण अर्थसंकल्प प्रस्ताव 1 एप्रिल 2021 पासून लागू केले जातील. घरी बसून आपण पॅनशी आपला आधार कसा ऑनलाइन लिंक करू शकता हे येथे आपण पाहू .\nहेही वाचा:शेतकरी उत्पादक कंपन्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असाव्यात- कृषिमंत्री भुसे\nअशा प्रकारे आपण ऑनलाइन दुवा साधू शकता:\nप्रथम प्राप्तिकर वेबसाइटवर जा.\nआधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.\nआधार कार्डमध्ये, जन्म वर्ष दिल्यास फक्त स्क्वेअरवर टिक करा.\nआता कॅप्चा कोड प्रविष्ट करा.\nआता आधार बटणावर क्लिक करा.\nआपला पॅन आधारशी जोडला जाईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपाच रुपयात तुम्ही होणार लखपती, जाणून घ्या काय आहे नाण्यात खास बात\nआता शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार,नवा कायदा लवकरच\nशेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन\nराज्यभरात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्���ेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE---%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2---%E0%A5%AB/", "date_download": "2021-06-25T00:54:29Z", "digest": "sha1:6JDXDIHLLSRG3MKYFNBVNNECD2J6ZZOW", "length": 11104, "nlines": 160, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया - दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया (पॅनेल – ५)", "raw_content": "\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया - दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया (पॅनेल – ५)\nती चढण चढून येत होती, डोक्यावरच्या भाऱ्यामुळे चेहरा झाकलेला होता. दिसणारं काम, न दिसणारी बाई. ओरिसातल्या मलकानगिरीतल्या या भूमीहीन स्त्रीसाठी हे श्रम रोजचेच आहेत. पाणी, जळण आणि चारा. बाईच्या आयुष्याची एक तृतीयांश वर्षं हे गोळा करण्यात जातात. देशात काही भागात बायांना दिवसाचे तब्बल ७ तास केवळ घरच्यासाठी पाणी आणि सरपण गोळा करण्यासाठी घालवावे लागतात. चारा गोळा करणंही वेळखाऊ काम आहे. या तिन्ही गोष्टी गोळा करण्यासाठी ग्रामीण भारतातल्या बायांना दर दिवशी किती तरी मैलाची पायपीट करावी लागते.\nडोक्यावरच्या भाऱ्याचं वजन खूप जास्त आहे. मलकानगिरीच्या डोंगराची चढण चढून जाणाऱ्या या आदिवासी बाईच्या डोक्यावर सुमारे ३० किलोचं सरपण आहे. तिला अजून तीन किलोमीटर अंतर काटायचंय. किती तरी बायांना पाणी आणण्यासाठी असेच किंवा याहूनही जास्त कष्ट सोसावे लागतात.\nमध्य प्रदेशातल्या झाबुआमधली ही बाई लाकडाच्या ओंडक्यावर तोल सांभाळत कठडे नसणाऱ्या विहिरीतून पाणी शेंदतीये. विहिरीत चिखल माती जाऊ नये म्हणून हे ओंडके आडवे टाकले आहेत. ते नुसते ठेवलेत, बांधलेही नाहीयेत. जरा तोल गेला तर थेट २० फूट खोल विहिरीतच कपाळमोक्ष. आणि पाय घसरला तर ओंडक्यांमध्ये अडकून पायाचा चेंदामेंदा होणार.\nजंगलं नष��ट झालेल्या, पाण्याची टंचाई असणाऱ्या भागांमध्ये तर हे कष्ट अजूनच वाढतात. अंतरं जास्त असतात. त्यामुळे एकाच खेपेत जास्त भार वाहून आणण्याची खटपट बाईला करावी लागते.\nसगळं व्यवस्थित असतानाच ही सगळी कामं मात्र जास्तच बिकट होऊ लागली आहेत. गावाच्या सामुदायिक संसाधनांवरचा हक्क जसजसा नाहिसा होत चाललाय, तसतशी ही समस्या बिकट होत चाललीये. देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये गावाच्या सामुदायिक संसाधनांचं झपाट्याने खाजगीकरण होऊ लागलं आहे. याचा फटका गरिबांना आणि त्यातही शेतमजुरांना बसतो. पूर्वीपासून याच संसाधनांनी त्यांना त्यांच्या गरजेच्या बहुतेक गोष्टी पुरवल्या आहेत. जेव्हा या संसाधनांवरचा हक्क जातो तेव्हा इतर गोष्टींबरोबर तळी, पायवाटा, गायरानं, जळण, जनावरांसाठी चारा, पाणी सगळ्यावरचाच हक्क संपतो. जी झाडं वर्षानुवर्षं फळं देत होती, ती झाडं, वनराई पण हिरावून घेतली जात आहे.\nखाजगीकरण आणि व्यापारीकरणाचा गरीब स्त्री पुरुषांवर सारखाच परिणाम होतो. पण या सामुदायिक संसधानांमधून गरजेच्या गोष्टी गोळा करण्याचं काम मुख्यतः स्त्रिया करतात. दलित आणि भूमीहीन शेतमजुरांसारखे गट यात सर्वात जास्त पिचले जातात. हरयाणासारख्या राज्यामध्ये वरच्या जातीच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या पंचायतींनी या सामुदायिक मालकीच्या जमिनी कारखाने, हॉटेल, दारू गाळणारे उद्योग, ऐषाराम करण्यासाठी फार्म हाउस आणि घरसंकुलं बांधण्यासाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.\nट्रॅक्टर सोडा, कापणीची मोठाली यंत्रं वापरात आल्यापासून शेतात लागणाऱ्या मजुरांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना जगवणाऱ्या, त्यांना गावात राहणं सुकर करणाऱ्या या सामुदायिक जमिनी आता विकून टाकल्या तरी हरकत नाही असा आता सर्वांचा मानस झाला आहे. जेव्हा केव्हा अशा जमिनी विकायला गरीब विरोध करतात, तेव्हा जमीनदार आर्थिक आणि जातीच्या जोरावर त्यांना वाळीत टाकण्याचं अस्त्र उपसतात. गायरानं, सामुदायिक मालकीच्या जमिनी आणि असे निर्बंध याच्या परिणामी कधी कधी बायांना शौचाला जायलादेखील जागा उरलेल्या नाहीत, हे वास्तव आहे. किती तरी स्त्रियांसाठी ही गंभीर समस्या झाली आहे.\nजळण, चारा, पाणी – यावर लाखो कुटुंबं जगत आहेत. पण ते गोळा करणाऱ्यांना मात्र त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते.\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – रान, पण स्वतःचं नसणारं – (पॅनेल ३)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्य वेचताना (पॅनेल ६)\nसोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/blog-post_15.html", "date_download": "2021-06-25T00:49:17Z", "digest": "sha1:DLQZUP6RDYKB7FHG6OH6HUI3U4QY7PHM", "length": 12287, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे पुण्यात आयोजन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे पुण्यात आयोजन\nमाझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे पुण्यात आयोजन\nमाझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे पुण्यात आयोजन\nमाय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश असेल. 11 आणि 12 जानेवारी रोजी पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे फेस्टिवल माय अर्थ फौंडेशन,सस्टेनाबिलीटी इनिशीएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.\nयावेळी एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीयाचे ललित राठी, सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.\nअनंत घरत म्हणाले कि, हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन क��ण्यात आले आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवकांनी या लघुपट महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन अनंत घरत यांनी केले आहे.\nराज्यस्तरीय पुणे पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत myearththree@gmail.com यावर मेल करावा किंवा 9561792055 यावर संपर्क साधण्याचे आवाहन सोमनाथ पाटील यांनी केले.\nमहाराष्ट्रातील जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी व संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा आणि हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात योगदान देण्याचे आवाहन सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे यांनी केले.\nकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता हा विषयावर जास्तीत जास्त प्रबोधनात्मक फिल्म्स व्हाव्यात असे मत ललित राठी यांनी व्यक्त केले.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # पुणे # महाराष्ट्र\nTags पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/gutkha-worth-lakhs-seized-khamgaon-city-police-crackdown-13566", "date_download": "2021-06-25T01:39:53Z", "digest": "sha1:PRVO63DC43R4HPWNVBOJVAXNYUZWUKSB", "length": 3886, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "खामगाव मध्ये पकडला लाखोंचा गुटखा; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई", "raw_content": "\nखामगाव मध्ये पकडला लाखोंचा गुटखा; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई\nबुलढाणा : इंदोर Indore वरून अकोल्याला Akola जाणारा लाखो रुपयांच्या अवैध गुटखा Gutkha खामगाव Khamgaon पोलिसांनी पकडला आहे. आयशर ट्रकमधील इतर सामान खाली करण्यासाठी ट्रक खामगावात काही काळ थांबला असता पोलिसांना या अवैध गुटख्याबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. Gutkha Worth Lakhs Seized In Khamgaon City Police Crackdown\nया कारवाईत १७ लाख रुपयांचा अवैध गुटखा,सुगंधित तंबाखू आणि इतर मुद्देमाल असा जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खामगाव येथील आठवडी बाजार भागात असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मध्ये गुटखा येणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली होती.\nउल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 जणांचा मृत्यू\nया डीबी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक आठवडी बाजारामध्ये असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मध्ये तपासासाठी गेले. Gutkha Worth Lakhs Seized In Khamgaon City Police Crackdown\nत्या ठिकाणी एम एच-१९ झेड-४२७९ नंबरच्या आयशर मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला गुटखा सदर गाडीमध्ये आढळून आला. यामध्ये राज निवास गुटख्याच्या पोतडया व चारचाकी वाहन असा २५ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी Police जप्त Confiscated केला आहे.\nहे देखील पहा -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/james-anderson-to-play-most-test-mataches-for-england-474124.html", "date_download": "2021-06-25T01:27:50Z", "digest": "sha1:2RBTRCVJS6IND26SJMEQT53O3KPLSHJM", "length": 16501, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘मी ठरलोय आज सक्सेसफूल…’ अँडरसनचा रेकॉर्ड, इंग्लंडच्या एकाही खेळाडूला आतापर्यंत अशी कामगिरी जमली नव्हती\nइंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठी कामगिरी केलीय. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रम केलाय. अशी कामगिरी इंग्लंडच्या आणखी एकाही खेळाडूला जमली नव्हती. (James Anderson to play Most test mataches For England)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मोठी कामगिरी केलीय. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रम केलाय. अशी कामगिरी इंग्लंडच्या आणखी एकाही खेळाडूला जमली नव्हती. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलास्टर कूकचा (Alaster Cook) रेकॉर्ड मोडित काढत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत आता अँडरसन अव्वल स्थानी असेल. (James Anderson to play Most test mataches For England)\nअनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून सर्वाधिक म्हणजेच 162 सामने खेळले आहेत आणि आणखीही खेळतो आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अँडरसनने मैदानात पाऊल ठेवताच हे यश मिळवलं. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून दुसर्‍या कसोटी सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपूर्वी न्यूझीलंडचा इंग्लंडशी शेवटचा कसोटी सामना पार पडत आहे.\nअँडरसनने कूकचा रेकॉर्ड तोडला\n38 वर्षांच्या अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले 162 सामने पूर्ण केले. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळल्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकचा विक्रम त्याने मोडित काढला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. तो इंग्लंडकडून आतापर्यंत 147 कसोटी सामने खेळला आहे.\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत अँडरसनची भूमिका महत्त्वाची\nभारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची महत्त्वाची भूमिका असणार आहे. इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचं नेतृत्व अँडरसनच्या खांद्यावर असणार आहे. तसंच भारताच्या प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवण्याची जबाबदारी देखील अँडरसनच्या खांद्यावर असेल.\nहे ही वाचा :\nIND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे\nWTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nGold Price : सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय मग वाचा तोळ्याचे दर आणखी किती स्वस्त होणार\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 17 hours ago\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 2 days ago\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा ���डसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95", "date_download": "2021-06-25T01:40:49Z", "digest": "sha1:SU4FQUE4NNGO3B36VXSCFKC3CLFXEWRU", "length": 3406, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:जोसेफ ब्लॅक - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१५ रोजी २०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/what-are-drugs-and-what-are-symptoms-drug-addicts-read-full-story-345433", "date_download": "2021-06-25T00:47:19Z", "digest": "sha1:EDR63XCI5LWJJZCAXZ6A5UNGSLTESIAG", "length": 20937, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित", "raw_content": "\nसुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाने ड्रग्स घेणाऱ्यांची आणि विक्री करणाऱ्यांची झोप उडवली आहे. पण हे ड्रग्स नक्की असतात तरी काय कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जातात कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जा���ात आणि त्यावरील उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.\n'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित\nनागपूर: गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून आपल्या कानावर सतत काही शब्दांचा वर्षाव सुरु आहे. त्यापैकी काही मुख्य शब्द म्हणजे कोरोना, आत्महत्या आणि त्याहूनही मोठा शब्द म्हणजे ड्रग्स. हा शब्द आपण या आधी ऐकलाच नव्हता असं नाही मात्र गेल्या काही दिवसात सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाने ड्रग्स घेणाऱ्यांची आणि विक्री करणाऱ्यांची झोप उडवली आहे. पण हे ड्रग्स नक्की असतात तरी काय कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जातात कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जातात आणि त्यावरील उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.\nड्रग्स म्हणजे नक्की काय\nभारतात तरुणांमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो.\nब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते.\nस्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जातो.\nअति शौकीन लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात.\nइतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून केला जातो.\nठळक बातमी - काय सांगता नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास\nया देशांतून होतो पुरवठा\nशेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान इथून ड्रग्स आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो- करोडो रूपयात असते. याची खरेदी - विक्रीही सांकेतिक भाषेत म्हणजेच खुणांच्या माध्यमातून होते.\n‘हशीश’सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरवले जातात. नायजेरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस���करी केली जाते.\nहे आहेत ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे\nमुलांच्या वागण्यात अचानक बदल होतो.\nअभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन न लागणे.\nघरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे.\nडोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे.\nबोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे.\nव्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे.\nव्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे.\nअस्वस्थता, मानसिक आजार होणे.\nइम्युनिटी ठेवा मजबूत, व्यायाम करा टाइट तरच कोरोनाशी फाईट; डॉक्टर म्हणतात हे करा आणि वाढवा इम्युनिटी\nआपल्या मुलांना असे ठेवा ड्रग्सपासून दूर\nपालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्याच्याशी प्रेमाने वागा. त्यांना विश्वासात घ्या.\nकाय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या.\nवाईट मित्रांची संगत करू देऊ नका.\nशिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे.\nकोणत्याही मुलाला कमी लेखू नका.\nमानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्या.\nश्रीलंका अन्‌ सौदी अरेबियासह कांद्याची 25 टक्के निर्यात \"ऑर्डर' रद्द..\nनाशिक : बदलते हवामान आणि अवकाळीच्या भीतीमुळे उघड्यावर ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई केल्याने कांद्याच्या भावातील घसरण कायम आहे. बुधवारी (ता. 18) क्विंटलला सरासरी 900 ते बाराशे रुपये भावावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. निर्यात सुरू असतानाही भाव का कोसळत आहेत, याचा\nकांदा निर्यातीची संधी असतानाही केंद्र सरकारचे \"हातावर हात'\nनाशिक/रेडगाव खुर्द, : जगात उत्पादित होणाऱ्या कांद्यामध्ये 28.68 टक्के हिस्सा असलेला चीन कोरोनाग्रस्त झाला आहे. त्यामुळे चीनचे आयात-निर्यात व्यवहार थंडावलेले असतानाच संभाव्य कमतरतेच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळ आर्थिक समन्वय समितीने 30 मेपर्यंत कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्ण\nदेशांतर्गत मागणीमुळे कांद्याचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत; पाकच्या कमी भावामुळे अरब राष्ट्रांच्या निर्यातीवर मर्यादा\nनाशिक : मकरसंक्रांतीमुळे उत्तर भारतात वाढलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी पावसामुळे हरियाना, राजस्थान, दिल्लीचे व्यापारी नाशिककडे वळले आहेत. त्यामुळे कांद्याच्या आगारातील बाजारपेठांमधून नवीन लाल कांद्या���ा सरासरी भाव अडीच हजारांपर्यंत पोचला आहे.\nनाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा नवा कांदा\nनाशिक : नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा नवा कांदा उतरला आहे. मात्र अजूनही टनाला ५० ते ७५ डॉलर अधिकचा भाव असल्याने पाकिस्तानच्या कांद्याकडे कल वाढलेला नाही. मुळातच, किलोला १७ ते १८ रुपये भाव असताना आयातदारांनी भाव वाढतील म्हणून कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करून ठेवली. त\nनागपुरात भरदिवसा सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला; दुकान लुटण्याचा होता गुंडांचा प्रयत्न\nनागपूर ः तीन सशस्त्र दरोडेखोरांनी उपराजधानीतील सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. लूटमार करताना व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला केला. आजूबाजूच्या दुकानदारांनी लगेच धाव घेतल्यामुळे दरोडेखोर पळून गेले. या घटनेत सराफा व्यापारी रक्तबंबाळ झाले. ही खळबळजनक घटना वाठोडा ठाण्याअंतर्गत दिवसाढ\nयवतमाळमध्ये लॉकडाउनच्या नियमांमध्ये दिलासादायक बदल; वाचा काय राहील सुरु आणि काय बंद\nयवतमाळ : राज्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने टाळेबंदीची मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीतासुध्दा टाळेबंदीची मुदत आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्याचे व सुधारीत मा\nखा.राजीव सातव यांनी साधला नागरीकांशी संवाद, हिंगोलीत गाठीभेटीतुन दिवाळी शुभेच्छा\nहिंगोली : अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा राज्यसभेचे खा. राजीव सातव यांनी शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेत दिवाळीच्या रविवारी (ता. १५) शुभेच्छा दिल्या.\nआमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह संपर्कातील सहकाऱ्यांना केले टेस्ट करून घेण्याचे आवाहन\nपंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी अहोरात्र काम करत असलेले आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत रणजितसिंहांना प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन राहावे लागण\n सर्वसामान्यांना दंड अन्‌ हजारोंच्या सभांकडे मात्र दुर्लक्ष\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जात असताना, पंढरपूर, मंगळवेढ्यात मात्र नियमांची पायमल्ली करून शेकडोंच्या उपस्थितीत निवडणुकीच्या प्रचार सभा होताहेत. एकीकडे नियम मोडल्यास व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून दंड वसूल केला जातोय तर दु\nविशेष लेख : जैविक युद्धावर विज्ञानाची मात्रा - आशीषकुमार चव्हाण\nमुंबई - पुढील काळात प्रत्येक देश किंवा देशांचा समूह आधुनिक जैविक शस्त्रे तयार करण्याचा अट्टहास धरणार आहे. त्यासोबतच जगाच्या पाठीवर टिकून राहण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचाही प्रयत्न विविध देशांकडून केला जाईल. अदृश्‍य स्वरूपातील हे युद्ध मानवी वंशावर आघात करणारे आहे. प्रत्येक देशाने जैविक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_881.html", "date_download": "2021-06-25T00:39:57Z", "digest": "sha1:JMF4ZJFJHSNXNG6KKQ2S2MZYZE433KWD", "length": 10718, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मनोरुग्णांच्या पुनर्वसन सर्वंकष आराखडा तयार करा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पुणे मनोरुग्णांच्या पुनर्वसन सर्वंकष आराखडा तयार करा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख\nमनोरुग्णांच्या पुनर्वसन सर्वंकष आराखडा तयार करा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख\nमनोरुग्णांच्या पुनर्वसन सर्वंकष आराखडा तयार करा\nप्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्‍हा नियोजन समिती, कम्‍युनिटी सोशल रिस्‍पॉन्सिबिलीटी, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या मदतीने या आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्‍ध करण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.\nजिल्‍हाधिकारी कार्यालयात रुग्‍ण कल्‍याण नियामक समितीची बैठक झाली. यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस, स्‍थानिक मनोविकार तज्ञ डॉ. भरत सरोदे, शर्मिला सय्यद आणि इतर सदस्‍य उपस्थित होते.\nडॉ. देशमुख म्‍हणाले, ज्‍या रुग्‍णांना बरे झाल्‍यानंतरही त्‍यांचे नातेवाईक घेवून जात नाहीत किंवा बरे झालेले तथापि, त्‍यांचा मूळ ठावठिकाणा सापडत नसलेल्‍या रुग्‍णांच्‍या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्‍न क���ण्‍याची गरज आहे. याकरिता स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जावी. सध्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्‍याने या रुग्णांना कोरोनाची लागण होणार नाही, याचीही काळजी घ्‍यावी, आवश्‍यकता वाटल्‍यास त्‍यांच्‍यासाठी स्‍वतंत्र 2 वॉर्ड निर्माण करण्‍यात यावेत, असेही ते म्‍हणाले.\nमनोरुग्‍णालयात दाखल रुग्‍णांवर उपचार करतांना त्‍यांचे नातेवाईक जवळ असतील, तर असे रुग्‍ण लवकर बरे होण्‍याची शक्‍यता असते. या बाबीचा विचार करुन फॅमिली वॉर्ड विकसित करता येतील, का याचाही विचार करण्‍याची सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केली. प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी प्रास्‍ताविक केले.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत ���्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/balbharati-pune-school-books-printing-not-completed-due-to-case-pending-about-paper-in-court-464220.html", "date_download": "2021-06-25T01:50:59Z", "digest": "sha1:SSLLSWBSAALSVBXAQ7IIEZ2LKLHE7SVX", "length": 17234, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nविद्यार्थ्यांना पुस्तकं कधी मिळणार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत बालभारतीकडून पुस्तक छपाई सुरुच, नेमकं कारण काय\nमे महिन्याच्या अखेरपर्यंत बालभारतीकडून पुस्तक छपाईचं काम सुरुचं आहे. Balbharati Pune school books printing\nअश्विनी सातव-डोके,टीव्ही 9 मराठी, पुणे\nदिनकर पाटील, संचालक, बालभारती\nपुणे: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच वाटप होते. मात्र, यावर्षी मे महिना संपत आला, तरीही अद्याप महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे पाठ्यपुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (ई-बालभारती) ई-पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध याही वर्षी देण्यात आली आहे. ( Balbharati Pune school books printing not completed due to case pending about paper in court )\nपुस्तक छपाई लांबण्याचं कारण काय\nशालेय शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून तब्बल नऊ कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. मात्र,यंदा छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदा शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच 14 जूनपर्यंत पुस्तके उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येते.\nउपलब्ध कागदाचा वापर करुन छपाई\nसध्या बालभारतीकडे मागील वर्षीचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे. त्याशिवाय साठा म्हणून उपलब्ध असलेल्या कागदाचा वापर करून पुस्तकांची छपाई केली जाणार आहे. परंतु, शाळेत जाणाऱ्या प्रत्येक वि���्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक असेलच असे यंदा होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शाळा ऑनलाइनद्वारेच सुरू होणार आहेत, अशी माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.\nशाळा 14 जूनला सुरु\nपुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तर, जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांकडून नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले होते. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या होत्या.\nविनायक मेटे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम, परवानगीसाठी गृहमंत्र्यांच्या भेटीला https://t.co/BamyB5qJMb #MarathaReservation #VinayakMete #Maharashtra\nशाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू\nदहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर\n11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार\nमहाराष्ट्र 10 hours ago\nOBC Reservation : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे\nऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nत्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nTea Benefit : आजारांपास���न दूर राहण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nलाईफस्टाईल फोटो51 mins ago\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/australian-player-pat-cummins-pregnant-girlfriend-flaunts-baby-bump-467459.html", "date_download": "2021-06-25T01:32:27Z", "digest": "sha1:JOMDXL64CNZZHBUVLCSWHEFJTLJWOYMI", "length": 15043, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…\nपॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतताच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला गोड बातमी दिली आहे. पॅटची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन गर्भवती आहे. पॅट येताच तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करत बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केलीय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स तब्बल 8 आठवड्यांनंतर 31 मे रोजी आपली प्रेयसी बेकी बोस्टनला भेटला. यावेळी तो खूप भावनिक झाला होता. पॅट कमिन्सला समोर पाहून तिला आभाळ ठेंगणं झ���लं होतं. पॅटला पाहताच तिने आनंदाने त्याला मिठी मारली. पॅटनेही प्रेयसीला कडकडून मिठी मारत तिचं चुंबन घेतलं. दरम्यान पॅट ऑस्ट्रेलियाला परतताच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला गोड बातमी दिली आहे...\nपॅटची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन गर्भवती आहे. पॅट येताच तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करत बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केलीय. तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.\nनव्या घरात आमची पहिली रात्र आहे. मी, पॅट आणि आमचं अस्तित्व..... या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयत. मी खूप आनंदित आहे... या सगळ्या भावना मी कायम माझ्याजवळ साठवून ठेऊ इच्छिते, असं तिने फोटो अपलोड करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय...\nपॅटची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनने गर्भवती असल्याचं सांगताना ती म्हणते, \"ही आनंदाची गोष्ट मी अधिक काळ लपवू शकत नाही. वसंत ऋतूत छोट्या बाळाचं आगमन होतंय. मी पॅट आणि आमचं छोटं बाळ आम्ही तुम्हा सगळ्या जणांना भेटायला उत्सुक आहोत...\"\nकोरोनाच्या उद्रेकानंतर 4 मे रोजी IPL 2021 स्थगित करण्यात आली. त्यानंतर सर्व परदेशी खेळाडूंना आपआपल्या मायदेशी जाण्याची सोय बीसीसीआयने केली. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले खरे, मात्र विलगीकरणाच्या नियमांचे पालन करुन 26 दिवसांनी 30 मे रोजी त्यांची कुटुंबियांशी भेट झाली. या भेटीदरम्यान पॅट आणि त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन फारच इमोशनल झाले होते.\nरुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या\nअन्य जिल्हे 2 days ago\nपत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nऔरंगाबाद 4 days ago\nशारीरिक संबंधांना नकार, तरुणीची जंगलात हत्या, प्रियकराच्या मित्राने 24 वेळा चाकू खुपसला\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल���ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/rishabh-pant-coach-tarak-sinha-got-angry-on-pant-and-mahendrasingh-dhoni-comparison-465572.html", "date_download": "2021-06-25T01:17:24Z", "digest": "sha1:W2BZZDGWJTH3J3PB2J5JKGO4HFYI3GR6", "length": 16932, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nधोनी आणि पंतमध्ये सतत तुलना कशाला, ऋषभच्या प्रशिक्षकाला राग अनावर\nभारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मागील काही सामन्यांत धमाकेदार खेळी केली आहे. त्यामुळे तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू झाला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nऋषभ पंत आणि महेंद्र सिंग धोनी\nनवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आपल्या खेळामुळे सर्वांनाच प्रभावित करतो आहे. काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियात गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी जिंकवून देण्यातही पंतने महत्त्वाची कामगिरी केली. त्यानंतर पंत भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू झाला आहे. त्याला भारती क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) भावी कर्णधार ही म्हटलं जात आहे. सोबतच त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंग धोनी बरोबर ही केली जाते. मात्र याच तुलनेवरुन पंतचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) रागवले असून पंत आणि धोनीची तुलना करणे बंद केले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. (Rishabh Pant Coach Tarak Sinha Got Angry on Pant And Mahendrasingh Dhoni Comparison)\nन्यूज 18 या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तारक सिन्हा म्हणाले की, ”पंत हा निश्चितच एक गेमचेंजर आहे सामना जिंकवून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. मात्र सतत त्याची तुलना धोनीशी का केली जाते धोनीला त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी वेळ लागला होता. पंतची तर ही केवळ सुरुवात आहे.” तसंच पंतकडून यष्टीरक्षणावेळी चूक झाली, तर प्रेक्षक धोनी-धोनी असे ओरडायचे ज्याचा पंतच्या खेळावर परिणाम झाला होता आणि त्यामुळेच तो मागील वर्षी संघातून बाहेर गेला होता. असंही सिन्हा म्हणाले.\nसिन्हा पंतच्या इच्छाशक्तीबद्दल बोलताना म्हणाले, ”रोहन गावस्कर हा खराब खेळाडू नव्हता, पण सतत वडील सुनिल गावस्करांशी तुलना झाल्यामुळे त्याच्या खेळावर त्याचा परिणाम झाला. पंतसोबतही तसेच झाले होते. मात्र त्या परिस्थितही पंतने हिम्मत न हारता अतुट इच्छाशक्तीच्या जोरावर आपला खेळ सुधारला आणि संघात महत्त्वाचे स्थान काबिज केले”\nडब्ल्यूटीसी फायनलसाठी पंत तयार\nयंदा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 2021 या वर्षांत आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पंतने 10 डावांमध्ये 64.38 च्या सरासरीने 515 धावा ठोकल्या. ज्यात एका शतकासह 4 अर्धशतकांचा समावेश होता. दरम्यान आता पंत यंदाच्या वर्षातील सर्वांत महत्त्वाचा कसोटी सामना असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. तो यासाठी जीममध्ये दिवस-रात्र घाम गाळत आहे.\nक्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट\nतीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी\nT-20 World Cup 2021 : चार संघ स्���र्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित\nIcc Test Ranking | Rishabh Pantची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय विकेटकीपर\nPrithvi Shaw, IPL 2021 | चेन्नई विरुद्ध पृथ्वीची धमाकेदार खेळी, उलगडलं गमावलेल्या परफॉरमन्सचं रहस्य, विजयानंतर मोठा खुलासा\nCSK vs DC, IPL 2021 | आधी शून्यावर बाद, त्यानंतर दिल्लीकडून मोठा पराभव, ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीला ‘जोर का झटका’\nIND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात\nVideo | ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचा 114 मीटर लांब गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/04/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-25T00:50:01Z", "digest": "sha1:74I4S2QO5IQHVXC3PNMJIHQSO54L6CQT", "length": 20552, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डोंबिवलीत विज्ञानदिंडीत योग विद्या धाम संस्थेचा सहभाग", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nडोंबिवलीत विज्ञानदिंडीत योग विद्या धाम संस्थेचा सहभाग\nडोंबिवली : ( शंकर जाधव ) जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट, दादर मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग व कल्याण डोंबिवली महानगरपालिका वतीने ५ व ६ जानेवारी रोजी दरम्यान डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यासंकुल येथे विज्ञान संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे..या निमित्ताने गुरुवार दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.ही दिंड�� सकाळी ७ वाजता ब्लाॅझम स्कूल (स. वा. जोशी विद्यासंकुल) येथून सुरू होऊन ८.३० वाजता स. वा. जोशी विद्यालय येथे संपन्न झाली. योग – आयुर्वेद – निसर्गोपचार – पर्यावरण – जीवनशैली हा या विज्ञान सम्मेलनाचा केंद्रबिंदू असल्याने सदर विज्ञान दिंडीत अनेक शाळेतील विद्यार्थी, विज्ञान – फ्लोट, आयोजक मान्यवर, योग विद्या धाम डोंबिवली – फ्लोट विज्ञान पालखीसह सहभागी झाले होते. योग विद्या धाम डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष नाना कुटे, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष सौ छाया थत्ते, कार्यवाह सुहास बडंबे, कोषाध्यक्ष सौ उर्मिला पाटील, प्रसिध्दी प्रमुख व्यंकटेश टी आर व इतर पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. योग विद्या धाम डोंबिवली संस्थेच्या योग शिक्षकांनी चालत्या फ्लोटवर योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगविषयक फलक हातात घेतले होते. योग विद्या धाम डोंबिवली संस्थेने डोंबिवली व कल्याण शहरात आज दिनांक ३ जानेवारी पासून ते ३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत एक महिना कालावधीत जवळ जवळ १०० पेक्षा जास्त विनामूल्य योग प्रवेश वर्ग सुरू केले असून सर्व वर्गांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी या विनामूल्य योग वर्गांचा फायदा घ्यावा व त्यासाठी अजून ४ ते ५ दिवस नागरिकांना वर्गास प्रवेश देण्यात येणार आहे असे योग विद्या धाम डोंबिवली संस्थेने जाहीर केले आहे.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nडोंबिवलीतील स.वा. जोशी शाळेच्या माजी विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन\nआमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल ऍपचे वाटप\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका ���्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/dandasana-will-relieve-shoulder-pain-relax-the-muscles/", "date_download": "2021-06-25T01:06:08Z", "digest": "sha1:IVTHJSQDPVVVTZ2NIAVUCYM7UYT7HQYC", "length": 10743, "nlines": 133, "source_domain": "bahujannama.com", "title": "Dandasana will relieve shoulder pain, relax the muscles|खांद्याच्या वेदनांपासून मुक्ती देईल दंडासन, मांसपेशींना मिळेल आराम", "raw_content": "\nखांद्याच्या वेदनांपासून मुक्ती देईल दंडासन, मांसपेशींना मिळेल आराम\nबहुजननामा ऑनलाइन टीम – योग केल्याने शरीर बाहेरून सुंदर दिसतेच, शिवाय आतूनही निरोगी राहते. यासाठी काही योगासन नियमित केली पाहिजेत. यामुळे जीवन संतुलित राहाते. दंडासन एक संस्कृत शब्द आहे. जो दोन शब्दांनी तयार झाला आहे. पहिला दंड आणि दुसरा आसन आहे. दंडासन योग मुद्रेचे एक सोपे आसन आहे. हे आत्म-जागृतीच्या उर्जेसाठी मार्ग बनवते. यासाठी दंडासनाला शक्ती आणि चांगले रूप देण्यासाठी आदर्श मानले जाते.\n* प्रथम योगा मॅट जमीनीवर अंथरून त्यावर बसा.\n* दोन्ही पाय शरीरासमोर पुढे पसरवा आणि जवळजवळ ��ेवा.\n* दोन्ही पायांची बोटे तुमच्याकडे झुकलेली आणि खेचलेली असावीत.\n* मांड्या आणि कोपर जमीनीवर दाबा.\n* दोन्ही हात सरळ आणि पंजे जमिनीवर ठेवा. दोन्ही हात नितंबाजवळ ठेवा.\n* पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा.\n* छाती वर उचला आणि कॉलरबोन पसरवण्यासाठी खांदे थोडे खेचा.\n* समोर पहा आणि श्वास सामान्य ठेवा.\n* हे दंडासन 20 सेकंद ते एक मिनिटपर्यंत करत राहा.\n* तुम्ही हे आसन आपल्या क्षमतेनुसार करू शकता.\n* जखडलेल्या खांद्यांसाठी लाभदायक\n* पाठीच्या कण्यात लवचिकता आणि मजबूती वाढवते\n* मांसपेशी मजबूत होतात\n* सायटिका वेदनांमध्ये लाभदायक\n* मेंदू शांत ठेवते\nBudget 2021 : बजेटच्या घोषणेनंतर पगार आणि रिटायरमेंट सेव्हिंगवर होईल परिणाम; वाचा किती पडणार फरक\nNagpur News : Facebook फ्रेंडशिप पडली महागात वृद्धाची लंडनच्या एका मैत्रिणीने केली 10 लाखाची फसवणूक\nNagpur News : Facebook फ्रेंडशिप पडली महागात वृद्धाची लंडनच्या एका मैत्रिणीने केली 10 लाखाची फसवणूक\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आण��� अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर तिसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा\nPune News | शिक्रापूर पोलिसांचा मटका अड्डयावर छापा, लाखाचा मुद्देमाल जप्त मात्र संबंधित बीट अमलदाराचे दुर्लक्ष\nCorona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का ‘या’ कारणामुळं बळावला संशय\nHeavy Rains | पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; कोयना, राधानगरीतून पॉवर हाऊससाठी विर्सग\nCoronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित देशात 88 दिवसानंतर आल्या इतक्या केस\nMangaldas Bandal Fraud | फसवणूक प्रकरणी मंगलदास बांदल यांना पुन्हा पोलीस कोठडी; ‘त्या’ प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-commissioner/", "date_download": "2021-06-25T00:09:02Z", "digest": "sha1:SZA7KIBHVIZ6MPQQ77QPZC45PDBPURNC", "length": 8180, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmc commissioner Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPMC Budget : आयुक्त अंदाजपत्रक 29 जानेवारीला सादर करणार \nएमपीसी न्यूज : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या 23 गावांच्या निर्णयामुळे महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक या वर्षी जानेवारी अखेरीस स्थायी समितीला 29 जानेवारीला सादर होणार आहे.महापालिकेच्या पुढील आर्थिक वर्षाचे…\nPune News : मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या; शिवसेनेची मागणी\nएमपीसीन्यूज : शहर आणि जिल्ह्यातील मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स आणि सभागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर,…\nPune News: हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यास ‘असा’ असेल दंड\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासाठी जाहीर केलेले मानक कार्यप्रणालीचा भंग केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाबाबत तसेच परवाना निलंबनाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार…\nPune News : पुण्यातील कर बुडव्या लोकांना दिलासा का देताय \nएमपीसी न्यूज - पुण्यातील कर बुडव्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतींवरून माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. महापालिका अशा नागरिकांना दिलासा का देताय असा सवालही केसकर यांनी उपस्थित केला आहे.…\nPune: कोरोना संदर्भात पुढील महिन्याचा आराखडा दोन दिवसांत -आयुक्त\nएमपीसी न्यूज - कोरोना संदर्भात पुढील एक महिन्याचा आराखडा येत्या दोन दिवसांत तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना दिले. या आराखड्यात कोरोनासाठी भविष्यात किती खर्च…\nPune : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पर्यायी टीम हवी : हेमंत बागुल\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ हे गेले 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या संदर्भातील उपाययोजनांसाठी पर्यायी टीमची उपलब्धता…\nPune : 72 तासांत बजेट मांडले – शेखर गायकवाड\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 72 तासांत बजेट मांडल्याचे शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सामान्य पुणेकरांचा बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे. विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेत…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/declare-mp-mla-panchayat-employees-corona-warriors/", "date_download": "2021-06-24T23:50:33Z", "digest": "sha1:NUM6BI2SPGWU5JTBMVAIWT6P65QQKE7X", "length": 12892, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "'लोकप्रतिनिधी, पंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिब���ंच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘लोकप्रतिनिधी, पंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा’\n‘लोकप्रतिनिधी, पंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा’\nआपचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी केली सरकारकडे मागणी\nसरकारने फ्रन्टलाइन कोरोना योद्धे यांच्या व्याख्येत बदल करून त्यामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा व त्या सर्वांचे प्राधान्य क्रमाने लसीकरण करण्यात यावे.\nनिवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी कोरोना रोखण्याच्या कामकाजात अग्रभागी लढा देत आहे त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे त्यांना कोरोना योध्ये घोषित करून त्यांचे प्राध्यान्याने लसीकरण करावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.\nपत्रकानुसार, पंचायत कार्यालयांमध्ये तसेच नगरपरिषद कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना फ्रंटलाईन योद्धा म्हणून घोषित करावे. यात सर्व ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सचिव आणि कार्यालयीन कर्मचारी तसेच ग्राउंड कर्मचारी यांचा समावेश असावा. तिळवे यांनी विशेषतः स्वच्छताविषयक आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांची दुर्दशा यावर प्रकाश टाकला आहे. सदर कर्मचाऱ्यांना कोणत्याही संरक्षक (हातमौजे) उपकरणाशिवाय कचरा हाताळवा लागतो त्यामुळे त्यांचे त्वरित लसीकरण करावे. तसेच त्यांच्या वाढणार्‍या या जोखमीमुळे त्यांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उपकरणे व प्रशिक्षण देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली.\n‘खलाशांचे करा प्राध्यान्याने लसीकरण’\nदरम्यान, आपच्या खलाशी सेलचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगास म्हणाले की, समुद्री जहाजावरील कामकाज व भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे आणि त्यामुळे गोव्यातील समुद्री प्रवाशांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. “गोव्यातील खलाशी अनेक दिवस घरीच होते आणि आता समुद्री कामकाज सुरू होण्याची ते उत्सुकतेने वाट पाहत आहे. शिवाय गोवा सरकार त्यांना रो​​जगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना पूर्वीच्या नोकऱ्यातूनच रोजगार मिळत आहे, तेव्हा कमीत कमी सरकारने त्यांचे लसीकरण त्वरित करावे,” अशी मागणी कॅप्टन वेंझी यांनी केली.\nखलाशी ज्यांच्याकडे CDC, SID, LOI किंवा इतर कोणताही खलाशी असल्याचा पुरावा असेल अशांचे प्राधान्याने लवकरात लवकर लसीकरण करावे, अशी मागणी कॅप्टन वेंझी यांनी केली आणि सरकारने यात उशीर न करता लसीकरणासाठी स्वतंत्र काउंटर स्थापन करण्याचे त्यांनी आवाहन केले.\n'कोविड'शी लढण्यासाठी 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना कोटींची मदत\nराज्यात आज कोरोनाचे ५८बळी\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actor-siddharth-takes-finance-minister-nirmala-sitharaman-maami-next-level-flexible-her", "date_download": "2021-06-25T01:17:36Z", "digest": "sha1:WHL63DMHQ64TUFL5PFSSGGKEA3HEEPCD", "length": 17757, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही'", "raw_content": "\nसिध्दार्थनं अर्थमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे.\n'मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही'\nमुंबई - देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परडवणारे दर आता पेट्रोलचे झाले आहेत. त्यावरुन नागरिकांध्ये नाराजी आहे. दुसरीकडे काही सेलिब्रेटींनी सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविषयी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. रंग दे बसंतीमधील प्रसिध्द कलाकार सिध्दार्थची प्रतिक्रिया व्हायरल झाली असून त्यावरुन चर्चा रंगली आहे.\nसिध्दार्थनं अर्थमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे. सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये प्रतिलीटर एवढे आहेत. त्याचा निषेध म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार व्हायला लागले आहेत. सिध्दार्थ सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता आहे. तो सामाजिक, राजकीय विषयांवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखला जातो. त्याचं झालं असं की, प्रख्यात वकील प्रशांत भुषण यांनी निर्मला सीतारामन यांच्या दोन विधानांवर चर्चा करण्यात आली आहे.\n2013 मध्ये जेव्हा कॉग्रेसचे सरकार होते तेव्हा देखील निर्मला सीतारामन यांनी त्या सरकारला पेट्रोलचे दर वाढले म्हणून दोषी ठरवले होते. आता तेच म्हणत आहेत की तेलाचे भाव वाढण्यामागे त्याचे उत्पादन करणा-या कंपन्या आहेत. प्रशांत भुषण यांच्या त्या व्टिटवर सिध्दार्थ याने प्रतिक्रिया दिली होती. सिध्दार्थनं लिहिले आहे की, मामी, ज्यावर विश्वास ठेवतात त्यानुसार बदलत जातात. असे आतापर्यत दिसून आले आहे. मग त्यात कांदा, आश्वासनांचा पडलेला विसर हे सगळे आले. मामी रॉक्स असे त्यानं म्हटलं आहे.\nहेही वाचा : 'एक जमाना था जब हम भी..'; लहान भावाच्या जन्मानंतर तैमुरवरून भन्नाट मीम्स व्हायरल\nसीतारामण म्हणाल्या होत्या की, इंधन दरवाढ हा असा एक मुद्दा आहे की त्यात जनतेला संतुष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे जी वास्तविकता आहे ती समोर आणणं गरजेचं आहे. तेव्हाही लोकांना वाटेल की मी दोन्ही बाजूंनी बोलत आहे म्हणून. हा खरोखर खूप गंभीर मुद्दा आहे. पेट्रोलच्या किंमतीवर सरकारचे कुठलेच नियंत्रण नाही. तेल कंपनी कच्च्या तेलाची आयात करतात. ते रिफाईन करतात आणि त्याचे वितरण करतात. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.\nदोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया\nमुंबई - समोर ठेवलेल्या तीन स्केचबोर्डवर एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी स्केच चित्रकार राबीन बार साकारत होते. हा आगळावेगळा अनुभव मुंबईकरांनी सोमवारी (ता. २) जहांगीर कलादालनात घेतला. जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांचे ‘इन्कारनेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर कलादालना\n घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न\nनालासोपारा - महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या वाढत्या घटनांत वसईतील एका प्रकरणाची भर पडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दोघा जणांनी घरात घुसून गर्भवती महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अनोळ\nएक लाख कोटींची गरज सिंचन प्रकल्प निधीअभावी कोरडेच\nसोलापूर : राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध होऊ न शकल्याने मागील आठ वर्षांपासून राज्यातील 298 सिंचन प्रकल्पांना मुहूर्त लागलेला नाही. आता हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक लाख 13 हजार कोटींची गरज असून त्यातून 19 लाख\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nजीवनाचे रणांगण तुडवीत आलेली बाबा आमटे यांची कविता श्रममूल्यांचा उदघोष करते - प्रा. जयदेव डोळे\nवर्तमानात जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी हो���े आहे. बहुतांश देशांमध्ये समाजवादाऐवजी साम्राज्यवाद वाढत चालला आहे. भारतातील बदललेल्या शासनव्यवस्थेचे उपेक्षित, गरीब, वंचित व दलित समाजाकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे. विषमतेची दरी वाढते आहे. अशा काळात ब\nगिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या\nचंदगड : गिरणी कामगारांना लॉटरी पध्दतीने दिली जाणारी घरे मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रातच द्यावी अशी आग्रही मागणी सर्व श्रमिक संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. संघटनेचे दत्तात्रय अत्याळकर यांनी ही माहिती दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री व नगरविकास\n‘कोरोना’चा गैरसमज, अन् मुंबईत मटणाची टंचाई\nनवी मुंबई : ‘कोरोना’ विषाणूविषयीच्या गैरसमज आणि अफवांमुळे खवय्यांनी चिकन खाणे कमी केले आहे. त्यामुळे मांसाहारासाठी मटणाची मागणी वाढली आहे. परंतु अशातच, मुंबईत मटणाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. देवनार कत्तलखान्यातील ६० टक्के बकरे दक्षिणेतील व्यापारी खरेदी करून घेऊन जात असल्याने, महामुंबई क\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्य\nपोलिस आयुक्त परमबीर सिंह येताच... ‘या’कारवाईला स्थगिती\nमुंबई : संजय बर्वे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना १२ अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) नियुक्तीसाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर बर्वे यांनी शिस्तभंगाची कारवाई म्हणून या १२ अधिकाऱ्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. विद्यमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/23/what-to-do-for-bloating-that-occurs-after-overeating/", "date_download": "2021-06-24T23:50:58Z", "digest": "sha1:U32V5JGOBLRBEKWUWTSU46QDYHPW7PVW", "length": 11536, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जास्त जेवल्यानंतर उद्भवणाऱ्या पोटफुगी साठी काय करावे? - Majha Paper", "raw_content": "\nजास्त जेवल्यानंतर उद्भवणाऱ्या पोटफुगी साठी काय करावे\nआरोग्य / By माझा पेपर / घरगुती उपाय, पोट दुखी, पोट विकार, पोटफुगी / May 23, 2021 May 31, 2021\nएखाद्या निवांत दिवशी भरपूर जेवण केल्यावर किंवा जेवणामध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ले गेल्याने तुम्ही पोटफुगी (Stomach Bloating) किंवा पोटदुखी (Stomach Pain) याचा अनुभव घेतला असेलच. अशाप्रकारे उद्भवणाऱ्या पोटफुगीमुळे शरीर जडजड वाटायला लागते आणि मनुष्य अगदी अस्वस्थ होऊन जातो. पोटाची ही तक्रार अतिशय सतावणारी किंवा त्रासदायी ठरते. यासाठी काही सोपे पोट फुगी उपाय आम्ही येथे सुचविले आहेत ज्यांचा अवलंब करून तुम्ही यातून नक्कीच सुटका करून घेऊ शकता.\nपोटॅशियमयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा:\nआपल्या आहारामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करा. पोटॅशियममुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त ‘फ्लुइड्स’ किंवा द्रव बाहेर पडून पोटफुगी कमी होते. म्हणून आपल्या आहारामध्ये केळी, रताळी, पालक, पिस्ते अशा पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा.\nसकाळचा नाष्टा टाळू नका – फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा:\nबहुतेक लोक वेळेच्या अभावी किंवा आळस येतो म्हणून किंवा भूक लागत नाही म्हणून सकाळची न्याहारी करणे टाळतात आणि मग दुपारपर्यंत भूक अनावर झाल्याने दुपारच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात अन्न सेवन करतात. रात्रीच्या जेवणातही पचण्यास जड पदार्थ सेवन केले जातात आणि परिणामी ’ब्लोटींग’ होते, म्हणजेच पोट फुगू लागते. सकाळच्या वेळी नाश्ता न करणे हे पोट फुगण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे सकाळी फायबरयुक्त पदार्थांचा आपल्या नाश्त्यामध्ये समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाने पोट पुष्कळ वेळ भरलेले राहते, त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आपोआपच अन्न सेवन मर्यादित राहते. एखाद्या मेजवानीला जाण्यापूर्वी देखील फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आपोआप भूक कमी लागेल आणि मेजवानीतील तेलकट, मसालेदार, पचण्यास जड पदार्थांवर ताव मारण्याचा मोह आवरता येणे शक्य होईल.\nव्यायाम चुकवू नका – शारीरिक हालचाली करत राहा:\nजेवण झाल्यानंतर अनेक जणांना सुस्ती येते, शैथिल्य येते. या सुस्तीपायी अनेकजण आपल्या दिनचर्येतून व्यायामाला पूर्णपणे फाटा देऊन टाकतात. असे न करता आपल्या दिवसातील काही वेळ व्यायामाकरिता देणे आवश्यक आहे. व्यायाम करणे अशक्य असेल, तर जास्त शारीरिक हालचाली होतील अशी कामे निवडा. ऑफिसमध्ये किंवा खरेदीला पायी जावे, शक्यतो लिफ्टचा वापर न करता जिन्यांवरून चढत जावे, बागकाम करावे, घराची सफाई करावी. या हालचालींमुळे शरीराला आवश्यक तो व्यायाम मिळून अन्नपचन सुरळीत होते आणि पोट फुगणे कमी होते.\nदिवसभरात भरपूर पाणी प्या:\nआपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी पिणे देखील समाविष्ट करावे. पाणी पिताना एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी पिताना थोडे थोडे पाणी दिवसातून अनेकदा प्यावे. आपल्या शरीराला सामान्यपणे ३ ते ४ लिटर पाण्याची रोज आवश्यकता असते म्हणजेच दररोज तुम्ही न चुकता १० ते १५ ग्लास पाणी हे प्यायलेच पाहीजे.\nआहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित करा:\nआपल्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. मिठाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये फ्लुईड्स साठत राहतात आणि परिणामी पोट फुगू लागते.\nपुदिन्याचा काढा किंवा चहा प्या:\nजर जास्त खाण्यामुळे गॅसेस (Stomach Pain Gas) किंवा अपचन (Indigestion) झाले तरी पोट फुगु लागते. अश्या वेळी पुदिन्याची पाने घालून केलेला काढा किंवा चहा पोटफुगी कमी करण्यास मदत करतो. परंतु या चहामध्ये साखर घालू नये.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पे��र \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%99%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-25T01:51:22Z", "digest": "sha1:XDQC76C7ZPVHST74W7POQS2UMSHRJ7VC", "length": 28956, "nlines": 124, "source_domain": "navprabha.com", "title": "वाङ्‌मयीन संस्कृतीच्या निस्सीम उपासक ः डॉ. विजया राजाध्यक्ष | Navprabha", "raw_content": "\nवाङ्‌मयीन संस्कृतीच्या निस्सीम उपासक ः डॉ. विजया राजाध्यक्ष\nविजयाबाईंनी अनेक महत्त्वपूर्ण वाङ्‌मयीन प्रकल्प राबविले. एकोणसत्तर वर्षे व्रतस्थ वृत्तीने साहित्यसाधना करणे आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला सातत्याने स्वतःला जोडून घेणे ही सोपी गोष्ट नव्हे. अंतर्निष्ठा आणि सत्त्वशील जीवनधारणा असते तेव्हाच अशी कार्ये सिद्ध होतात.\nमराठी साहित्यविश्‍वात आपल्या पृथगात्म कर्तृत्वाने उठून दिसणार्‍या आणि अभिरुचिसंपन्न अशा जुन्या-नव्या दांपत्यांमध्ये राजाध्यक्ष दांपत्याची अग्रक्रमाने गणना करावी लागेल. अनिल-कुसुमावती, पु. य. देशपांडे- विमलाबाई देशपांडे, विश्राम बेडेकर- मालती बेडेकर, ह. वि. मोटे- कृष्णाबाई मोटे, प्रा. शंकर वैद्य- डॉ. सरोजिनी वैद्य, प्रा. वसंत आबाजी डहाके- डॉ. प्रभा गणोरकर आणि पु. ल. देशपांडे- सुनीताबाई देशपांडे यांच्या समृद्ध भावविश्‍वाचा संदर्भ या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावा लागेल.\nराजाध्यक्ष दांपत्याने मराठी साहित्याचा भव्य पट अनुभवला. ‘सत्यकथा’, ‘अभिरूची’ या वाङ्‌मयीन नियतकालिकांनी नव्या संवेदनशीलतेचा जो प्रवाह निर्माण केला तो त्यांनी आत्मसात केला. ‘छंद’, ‘वीणा’, ‘मौज’, ‘उत्तम’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘साहित्य’ आणि अन्य महत्त्वाच्या नियतकालिकांचा ऊर्जस्वल कालखंड त्यांनी पाहिला. त्यातून सातत्याने त्यांनी अव्वल दर्जाची साहित्यनिर्मिती केली. समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखन केले.\nआज येथे डॉ. विजयाबाई राजाध्यक्ष यांच्या प्रदीर्घ काळ केलेल्या वाङ्‌मयनिर्मितीकडे लक्ष केंद्रित करून संक्षेपाने लिहायचे आहे. १९५० मध्ये विजयाबाईंनी ‘कशाला आलास तू माझ्या जीवनात’ ही कथा लिहून लेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कथा ‘सत्यकथा’ मासिकात त्या काळात प्रसिद्ध होत होत्या. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया आपटे. आजतागायत त्यांनी कसदार कथालेखन केले. चिकित्सक आणि आस्वादक समीक्षा लिहिल���. संशोधनात्मक कार्य केले. विवेचक प्रस्तावनांसह महत्त्वपूर्ण संपादने केली. वाङ्‌मयीन कोशकार्यात त्या सहभागी झाल्या. अनेक महत्त्वपूर्ण वाङ्‌मयीन प्रकल्प राबविले. एकोणसत्तर वर्षे व्रतस्थ वृत्तीने साहित्यसाधना करणे आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला सातत्याने स्वतःला जोडून घेणे ही सोपी गोष्ट नव्हे. अंतर्निष्ठा आणि सत्त्वशील जीवनधारणा असते तेव्हाच अशी कार्ये सिद्ध होतात.\nआपल्या जीवनात वाङ्‌मयाला अनन्यसाधारण महत्त्व देणार्‍या डॉ. विजयाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली असेल याविषयी आपल्या मनात कुतूहल जागे होते. ‘कदंब’ या ललितनिबंधसंग्रहात ‘दॅट इज अ बिगिनिंग’ आणि ‘माझे लेखन कशासाठी’ या लेखातून याचा प्रत्यय येतो. ‘पाठीवरचा हात’मधून राजारामपुरीतील ‘नंदादीप’मध्ये राहणार्‍या आणि नंदादीपाप्रमाणे तेवणार्‍या भाऊसाहेब खांडेकरांची संस्मरणे त्यांनी कृतज्ञतेने जागविली आहेत. ‘अनुबंध’मधील प्रा. श्री. शं. खानवेलकर (इशारा). आई (मायलेकी), प्रा. जी. ए. कुलकर्णी (औदुंबर मग्न बसला आहे…), प्रा. वा. ल. कुलकर्णी (आधारवड कोसळल्यानंतर…), रणजित देसाई (रणजित देसाई ः एक स्वगत), प्रा. अरविंद गोखले (एक ब्रह्मकमळ मिटले), पंडित महादेवशास्त्री जोशी (संस्कृती नावाचा महावृक्ष), कुसुमाग्रज (कलशाध्याय), पु. ल. देशपांडे (पडद्यामागचे ‘पीएल’), प्रा. श्री. प. भागवत (लेखन श्री. पु.) ग. रा. कामत (ग. रा. कामत ः तीन रूपे), प्रा. के. ज. पुरोहित (के. ज. पुरोहित की शांताराम) यांच्यावरील लेख वाचावेत. त्यांच्या जोडीला ‘मंत्रपुष्प’ या लेखातील त्यांच्या आठवणींचा पट डोळ्यांसमोर पाहावा. ‘संवाद’मधील प्रा. वा. ल. कुलकर्णी आणि विंदा करंदीकर यांच्याशी हृयदसंवाद साधणार्‍या डॉ. विजयाबाईंच्या अभिरुचिसंपन्नतेचा, व्यासंगाचा आणि बहुश्रुततेचा शोध घ्यावा. ‘स्वच्छंद’, ‘अवतीभोवती’ आणि ‘तळ्यात-मळ्यात’ या ललितनिबंध संग्रहातील आत्मपरता शोधावी. विविध कलांशी नाते ठेवू पाहणार्‍या रसिकाग्रणी आणि संवेदनशील साहित्यिकाचे मन शोधावे आणि सहवासात आलेल्या प्रतिभावंतांच्या कर्तृत्वाच्या अज्ञात पैलूंचा धांडोळा घेण्याची वृत्ती पाहावी. त्यांनी आपल्या काव्यसमीक्षेतून कुुसुमाग्रज, अनिल, रा. श्री. जोग, ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके इत्यादी कवींचा जुने कवी आणि नवे कवी असा भेद न करता मर्मदृष्टीने घेत���ेला वेध न्याहाळावा. बहुपेडी विंदा करंदीकरांची त्यांनी केलेली मीमांसा, ‘आदिमाया’मधून विंदांच्या कवितेत मूलःस्रोत शोधण्याचा केलेला प्रयत्न आणि विंदांच्या समग्र लघुनिबंधांतून दिसून येणार्‍या त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा शोध पाहावा. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेचा प्रबंधरूपाने डॉ. विजयाबाईंनी केलेले प्रचंड काम म्हणजे मराठी कवितेच्या एका महत्त्वपूर्ण पर्वाचा ध्यासपूर्वक केलेला अभ्यास आहे.\nडॉ. विजयाबाई राजाध्यक्षांचे बालपण कोल्हापुरात गेले. बँच राजाराम हायस्कूलमधून त्या १९५० मध्ये एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्या. राजाराम महाविद्यालयातून त्या बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९५६ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.ए.ची. पदवी प्राप्त केली. लेखक आणि समीक्षक असलेल्या प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मुंबईला वास्तव्य केले. कोल्हापूरहून मुंबईला झालेले त्यांचे स्थलांतर त्यांच्या जीवनाला वेगळे किंवा व्यापक वळण देणारे ठरले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ मराठीचे अध्यापन केले. मराठीच्या नामवंत प्राध्यापिका म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. त्या विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका म्हणून गणल्या गेल्या. १९८० मध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवर प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाची पी.एचडी. पदवी मिळवली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख या नात्याने त्यांनी काम पाहिले. अनेक चर्चासत्रे आणि वाङ्‌मयीन प्रकल्प त्यांनी तेथे राबविले. निवृृत्तीनंतर प्रोफेसर इमेरिट्‌स’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पी.एचडी. आणि एम. फिल या पदव्यांसाठी समर्थपणे मार्गदर्शन केले.\nअध्यापनक्षेत्रावर त्यांनी जशी आपली मुद्रा उमटविली तशाच वाङ्‌मयनिर्मितीच्या क्षेत्रात त्या निरंतर मग्न राहिल्या. कथाकार म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. व्यक्तिमनाचे विविध पापुद्रे त्यांनी सूक्ष्मतेने उलगडून दाखविले. त्यासाठी मनोविश्‍लेषणाचा आधार घेतला. पण ही कथा भावनातिरेकानं पिंजून काढली जात नाही. स्त्रीविश्‍वाचे नाजूक धागे उलगडणारी ही कथा आहे. स्त्रीजाणिवेतील दुःख-संवेदनेला येथे केंद्रवर्ती स्थान असते. वीसांहून अधिक कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. आणि आता त्या कादंबरीलेखनाकडेही वळलेल्या आहेत. त्या कथासंभारातून मोजक्याच कथांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी ‘अंतराळ’, ‘जन्म’, ‘कवच’, ‘शो-रूम’, ‘विदेही’, ‘कमळ’, ‘देह मृत्यूचे भातुके’ आणि ‘ऋतुचक्र’ या कथांचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या कथांतून स्त्रीची वेगवेगळी रूपं रेखाटली गेली आहेत. विजयाबाईंच्या कथेत एकाकीपणाची भावना आणि मृत्यूची जाणीव देणार्‍या काळाची, अंधाराची जाणीव असते. बाह्य संघर्षापेक्षा अंतर्मनात चालणार्‍या संघर्षाचे चित्र या कथांतून अधिक आढळते. हे मन अभिरुची असलेले आणि संस्कारित आहे. स्त्रीजाणिवेच्या परिघाबाहेर जाऊन पुरुषपात्रांचेही कथा चित्रण करते. या संदर्भात ‘गुणाकार’, ‘अंधाराचा अर्थ’, ‘ईश्‍वर मृतात्म्यास शांती देवो’, ‘सुरक्षित’, ‘वंशवृक्ष’, ‘क्षितिज’, ‘दिशा’ व ‘कमान’ या कथा वाचाव्यात. निराळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि निराळ्या पातळ्यांवरील त्यांचे चित्रण येथे आढळते.\n‘कदंब’मध्ये उद्धृत केलेल्या ‘झाडापलीकडे लुकलुकणार्‍या दिव्याइतके…’ या कवितेपलीकडे डॉ. विजयाबाई काव्यलेखनाकडे फारशा वळल्या नाहीत. त्यांच्या कथांमध्ये काव्यात्म चिंतन आढळते. कविता हा वाङ्‌मयप्रकार त्यांना अत्यंत आवडतो. म्हणूनच त्या काव्यसमीक्षेकडे वळलेल्या आहेत. ‘कवितारती’, ‘जिव्हार स्वानंदाचे’, ‘वेध कवितेचा’ आणि ‘कवितेपासून कवितेकडेे’ या पुस्तकांत काव्यसमीक्षा आहे. तो त्यांचा मर्मबंध आहे हे सहज लक्षात येते.\nअनिल, कुसुमाग्रजांइतकाच केशवकुमार (प्र. के. अत्रे), बी. रघुनाथ, मंगेश पाडगावकर, रमेश तेंडुलकर, उषा मेहता, मलिका अमरशेख, ज्ञानेश्‍वर मुळे, दासू वैद्य, प्रज्ञा लोखंडे-पवार या कवी-कवयित्रींविषयीचा डॉ. विजयाबाईंनी सविस्तर आणि ममत्वाने परामर्श घेतला. महानोर आणि डहाके यांच्या नंतरच्या काव्यप्रवासाविषयी त्यांना आत्मीयतेने लिहावेसे वाटले. त्यानंतरच्या पिढीतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितेचे समालोचन त्यांना करावेसे वाटले. त्यांच्या काव्यसमीक्षेमधून मराठी कवितेचे विस्तीर्ण क्षितिज त्याच्या गुणवैशिष्ट्यांस दृग्गोचर होते. दोषदिग्दर्शनापेक्षा सामर्थ्यचिन्हे आणि सौंदर्यस्थळे रसज्ञतेने टिपण्यात त्या मग्��� आहेत असे सहज लक्षात येते.\nमाझ्या भावजीवनात प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि डॉ. विजयाबाई राजाध्यक्ष यांना आगळेवेगळे स्थान आहे. त्या आठवणी स्मृतिपटलावरून पुसल्या जात नाहीत. ‘गोमंत विद्या निकेतन’ने १९८३ मध्ये दिवाळीच्या सुटीत कथाशिबीर आयोजित केले होते. या दांपत्याचे मार्गदर्शन त्यावेळी लाभले. अभ्यासाच्या निमित्ताने मी उपस्थित होतो… मी कुठेच नव्हतो… डॉ. प्रल्हाद वडेरसरांचा विद्यार्थी हीच माझी कमाई होती… डॉ. विजयाबाईंसह ते राजाराम कॉलेजमध्ये सहाध्यायी होते- त्यांनी मला ‘मराठी नवकथेची वाटचाल’ या विषयावर एका सत्रात बोलण्याची संधी दिली… प्रोत्साहनाचा हात पुढील आयुष्याला अभ्यासाची दिशा कसा देऊ शकतो याचा ऊबदार अनुभव मला त्या दोघांच्या बाबतीत आला… या भेटीत प्रा. राजाध्यक्षसरांनी मला ममत्वाने त्यांचे ‘खर्डेघाशी’ हे पुस्तक दिले अन् डॉ. विजयाबाईंनी त्यांचे ‘कदंब’ हे आत्मपर लेखांचे पुस्तक दिले. आजही अनेक कारणांमुळे वांद्य्राच्या साहित्यसहवासमध्ये मी जात असतो. सुलेखनकार अच्युत पालव त्यांना ‘अक्षराई’ का संबोधतात याचा आल्हाददायी प्रत्यय दरवेळेला येतो. त्यांच्या पाठीवरच्या हातामुळे ‘अभंग; साहित्य सहवास’ हे माझे विसाव्याचे ठिकाण झाले आहे.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरो���ा विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nहिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले\nदत्ता भि. नाईक ‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा...\nख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा\nगो. रा. ढवळीकर बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले...\nकर्जदार मृत्यू पावल्यास वसुलीचे काय\nशशांक मो. गुळगुळे सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा...\nगिरिजा मुरगोडी फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना...\nदिलीप वसंत बेतकेकर खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_933.html", "date_download": "2021-06-25T01:34:07Z", "digest": "sha1:JRZ7IFTCSTKJOWOPVB5B6JPEWB34CO22", "length": 9409, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "वात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे विजयादशमी सोहळा खेळीमेळीत संपन्न - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र वात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे विजयादशमी सोहळा खेळीमेळीत संपन्न\nवात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे विजयादशमी सोहळा खेळीमेळीत संपन्न\nवात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे विजयादशमी सोहळा खेळीमेळीत संपन्न\nवात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे यावर्षी देखील विजयादशमी आजी आजोबा यांनी उत्साहात साजरा केला. अध्यक्ष सतीश सोनार यांनी यावेळी रिदम शहा यांचे कारवा कराओके क्लबचे गायक यांना आमंत्रित केले होते. कोरोना काळात बऱ्याच दिवसापासून वातावरण शांत असल्याने आणि सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाल्याने काही तरी विरुंगुळा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिदम शहा आणि त्यांचे सहकाऱ्यांनी अनेक जुनी हिंदी मराठी गाणी गाऊन आजी आजोबांचे मनोरंजन केले. आजी आजोबांनी देखील गाण्यांवर मस्त ताल धरून मनसोक्त आनंद लुटला. यामुळे वृद्धाश्रमात सर्वत्र आनंदीमय वातावरण होते. सदरहू कार्यक्रम हा सर्व नियमांचे पालन करूनच साजरा करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक सुरेश च��्हाण यांनी याप्रसंगी समाजातील सधन लोकांनी या वृद्धाश्रमास जी काही मदत करता येईल त्याप्रमाणे करावे असेही सुचित केले.\nयाप्रसंगी रिदम शहा त्यांचे कलाकार, अध्यक्ष सतीश सोनार, चेतन संगमनेरे, ओम ठेपणे, वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी आणि चित्रपट दिग्दर्शक सुरेश चव्हाण उपस्थित होते.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/how-will-goa-cm-give-oxygen-to-sindhadurga/", "date_download": "2021-06-25T01:40:43Z", "digest": "sha1:UCO5GEF4SFW4XHJMCHHBTOWOJRZOBHDJ", "length": 11597, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "'गोव्यातच तुटवडा असताना सिंधुदुर्गला ऑक्सिजन कसा देणार?' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘गोव्यातच तुटवडा असताना सिंधुदुर्गला ऑक्सिजन कसा देणार\n‘गोव्यातच तुटवडा असताना सिंधुदुर्गला ऑक्सिजन कसा देणार\nगोव्यातील भाजप सरकारला गोमंतकीयांचे काही सोयरसुतक नाही हे परत एकदा समोर आले आहे. कारण राज्यातच ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा असताना महाराष्ट्राला ऑक्सिजन (oxygen) पुरविण्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन आमचा दावा खरा ठरविते अशी टिपण्णी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला गोव्यातून प्राणवायू देण्याचे आश्वासन दिल्याचे वक्तव्य केले, त्यावर दिगंबर कामत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nआज रुग्णांना प्राणवायुच्या कमतरतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टर ऑक्सिजनच्या एका सिलींडरवर तीन रुग्णांना प्राणवायु देत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलींडरसाठी धावाधाव करावी लागत आहे. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत करुन लोकांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोव्यात रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल होत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ते सिंधुदुर्गला कसा व कुठून ऑक्सिजन पुरवठा करणार ते स्पष्ट करावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.\nमी काल सर्वपक्षिय शिष्टमंडळाकडून गोव्यातील ऑक्सिजन पुरवठा प���हणी करण्याची सरकारकडे मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री वा आरोग्यमंत्र्यांनी त्यावर अजुनही उत्तर दिलेले नाही. प्रधानमंत्री कार्यालयाने मागितलेला ऑक्सिजन ऑडीट रिपोर्ट सरकारने जाहिर करावा. सरकार ऑक्सिजन व्यवस्थापनावर श्वेतपत्रीका काढण्यास का घाबरते हे सरकारने सांगावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. जर सरकारने आताच पाऊले उचलली नाही तर ऑक्सिजनच्या अभावामुळे गोव्यात मृत्यु होतील व त्याची संपुर्ण जबाबदारी भाजप सरकारवर राहिल असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.\n'या' औषधामुळे नाही लागणार रुग्णाला ऑक्सिजनची गरज\n'हे' १२ मान्यवर असणार कोरोना टास्क फोर्सचे सदस्य\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट���रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/game-was-full-swing-during-curfew-13259", "date_download": "2021-06-25T01:31:16Z", "digest": "sha1:NWCSSTXXGMKETO2ADJF25QQYA3X7HYOQ", "length": 3601, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "संचारबंदीच्या काळात जालन्यात खेळ रंगला..!", "raw_content": "\nसंचारबंदीच्या काळात जालन्यात खेळ रंगला..\nजालना : राज्यात कोरोनाचा Corona वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने State Government कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून कडक संचारबंदीचे Curfew नियम घातले आहेत. असे असताना देखील भोकरदन Bhokardan तालुक्यातील पारध पोलिस Police ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेणुकाई पिंपळगाव परिसरात मात्र सरासपणे जुगार Gambling अड्डे सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. The Game Was In Full Swing During The Curfew\nहे देखील पहा -\nपरिसरातील शेताच्या परिसरात \"अंदर- बाहर\" पत्याचा डाव सुरू असल्याचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. जिल्ह्यात जमाव बंदीचा आदेश असताना हे जुगारी सोशल डिस्टन्सिंग च्या नियमाला हरताळ फासत हे अड्डे चालवत लावत असल्याची बाब समोर आली आहे.\nपारध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २५ गावातील हे जुगारी कोरोनाच्या महामारीत परिसरात सर्वत्र बंद असताना दररोज 'अंदर-बाहर' चा डाव मांडत या डावातून हजारो रुपयांची उलाढाल रोज होत असल्याची माहिती समोर आली आहे.The Game Was In Full Swing During The Curfew\nमौखिक निरीक्षणावरून झाले शवविच्छेदन, महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार \nमात्र हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असताना हे जुगार अड्डे सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, यांच्यावर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lead/", "date_download": "2021-06-25T00:16:29Z", "digest": "sha1:RV7RYOKRAD43SJRNFU3G3TNZ3FDK3EI7", "length": 3057, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lead Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट येथे पार्थ पवार यांची प्रचारात आघाडी\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभेत आता परिवर्तन होणार, राष्ट्रवादीचाच खासदार होणार, असा पार्थ पवार यांच्या विजयाचा निर्धार राष्ट्रवादीच्या शिलेदारांकडून पिंपरीत करण्यात आला.मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/bhavishyavedh-future-by-date-of-birth-32", "date_download": "2021-06-25T00:42:00Z", "digest": "sha1:NBT6ZLONIXBYGCMCF7AZV2TIPD4B26S5", "length": 11082, "nlines": 61, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bhavishyavedh Future By Date Of Birth", "raw_content": "\nजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth\n13 ते 19 मे या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य\nजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth\nकिरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,रवि, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट फारच वेगळी आणि काहीशी विचीत्र राहील. जीवनात इतरांपेक्षा वेगळ्या घटना घडतील. भौतिक दृष्टीने भाग्यवान आहात. जीवनात सतत काही ना काही बदल होत राहतील. इतरांशी जमवून घेणे जड जाईल. त्यामुळे शत्रुंची संख्या वाढेल. पण तरीही अडथळ्यांना पार करत पाऊल पुढेच राहील. विवाहाच्या बाबतीत जगावेगळा अनुभव येईल. बारीक सारीक गोष्टीची टीका करण्यावर अंकुश ठेवणे चांगले. अपेक्षित घटनांपेक्षा अनपेक्षित घटना जास्त घडतील. इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने धनी व्हाल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. बुद्धीमत्तेच्या द़ृष्टीने ग्रहांची चौकट चांगली आहे. त्यामुळे बुद्धी सुक्ष्म तर मौलिक आणि जागृत असेल. तर्कशक्ती बलवान असल्याने कोणत्याही मुद्याचा किस पाडण्यात आनंद वाटेल. कोणाच्याही प्रभावाखाली न येता सर्वांशी जमवून घेण्याची अद्भूत किमया तुम्हाला प्राप्त आहे. कोणत्याही कामात रस घेतल्यात त्यास सरस कामगिरी कराल. एकाच विषयाला चिकटून रहाणे जमणार नाही. आर्थिक बाबतीत उलाढालीबद्दल मनात काय विचार चालले आहेत याविषयी इतरांना कोडे वाटेल. पैशाने पैसा मिळवणे याबाबत पटाईत असाल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रह चौकट अशी आहे की, तुमची धारणा प्रेम हेच जीवन अशी असेल आणि सगळ्या मानवावर प्रेम करणे हेच तुमच्या जीवनाचे ध्येय राहील. त्यासाठी कोणतेही काम करण्यास तयार असाल. कोणत्याही कष्ट आणि त्याग करण्यास तयार असाल. भावना तीव्र असाल. आणि भक्ती योगामुळे तुमचा उत्साह दांडगा राहील. धर्मगुरू, कलावंत लेखक इ.मध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्याची चांगली साथ राहील. चांगल्या संधी प्राप्त होतील. ऐश्वर्ययुक्त वस्तूंच्या उलाढालीच्या मोठ्या कंपनीत प्रचंड यश मिळेल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. स्वभाव सौम्य असून लक्ष्य वर्तमानापेक्षा भविष्याकडेच जास्त आहे. तुमची व्हिजन अद्भूत आहे. अध्ययन, गूढशास्त्रे याविषयी आकर्षण राहील. नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे मग ते त्या कलेविषयी असोत अथवा विज्ञानाशी संबंधित असो जीवनात तुम्हाला उत्तम यश मिळेल. एकाच प्रकारचे जीवनाचा लवकर कंटाळा येईल. आर्थिक बाबतीत सुरूवातीला काही अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र सर्व सुरळीत होऊन गाडी रूळावर आली की, आर्थिक प्रगतीचा आलेख चांगला वाढेल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, शुक्र , शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, जीवन आणि करिअर एकदम चांगले असेल किंवा त्या उलटही असू शकेल कारण तुमच्या प्रगतीची दोरी भाग्याच्या हातात राहील. ती जिकडे घेऊन जाईल तिकडे जावे लागेल. प्रेमाची व आपुलकीची भावना पुर्ण झाली असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. अनेक लोकांच्या संपर्कात असूनही आपण एकाकी आहोत अशी टोचणी मनाला सारखी राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कारण खर्चावरील नियंत्रण, काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक हे असेल. मात्र सट्ट्यासारख्या व्यवहारात यश येणार नाही.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अतिशय सामर्थ्यवान आहे. त्यामुळे अ‍ॅडव्हेंचर, धोका पत्करणे, रोमान्स या गोष्टी आवडतील. तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. ती चांगल्यासाठी वापरायची की वाईटासाठी हे तुमच्याच हातात आहे. संपत्ती व सत्ता आवडत असले तरी त्यासाठी आवश्यक असणार्‍या मोठ्या खर्चाची तरतूद करणे अवघड वाटेल. व्यापार उद्योगात विपुल प्रमाणात पैसा मिळेल. प्रबळ शत्रुमुळे कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागण्याची शक्यता आहे. व्यापार, उद्योगात विपुल प्रमाणात पैसा मिळेल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आपला जीवनपट स्वकष्टाने उभा कराल. तुमची सृजनशीलता आणि मौलिकता यांचा तुमच्या योजनात महत्वाचा वाटा असेल. स्वभाव शांत व सहनशील आहे पण कुणी मार्गात आडवे आले तर क्रोधाचा स्फोट होतो. दूरदृष्टी चांगली आहे. उच्च पदावर किंवा जनसमूहावर नेतृत्व करण्याच्या कार्यात चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/mahamahal-to-be-the-taj-mahal-in-the-kingdom-of-yogis-the-taj-mahal-was-formerly-a-shiva-temple-controversial-statement-of-bjp-mla-surendra-singh-nrvk-102027/", "date_download": "2021-06-25T00:31:23Z", "digest": "sha1:NLUQ3MJGPMG57ZFQJZCB5F5RH2ZDXGZF", "length": 14609, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "‘Mahamahal’ to be the Taj Mahal in the kingdom of Yogis The Taj Mahal was formerly a Shiva temple; Controversial statement of BJP MLA Surendra Singh nrvk | ताजमहाल हे पूर्वी शिवमंदिर होते; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nयोगींच्या राज्यात ताजमहाल होणार ‘राममहल’ताजमहाल हे पूर्वी शिवमंदिर होते; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे\nमुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजां���्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले. ताजमहल हे शिवमंदीर असल्याचा वाद -ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचे काही हिंदूवादी संघटनांनकडून म्हटले जाते, हे येथे उल्लेखनीय.\nलखनौ : उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. ताजमहल हे पूर्वी शिवमंदिर होते. त्यामुळे लवकरच ताजमहलाचे नाव बदलून राममहल असे ठेवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ यांचा उल्लेख त्यांनी शिवाजी असा केला. उत्तर प्रदेशात शिवाजीचे वंशज म्हणून आदित्यनाथ आले आहेत, असे ते म्हणाले.\nमुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले. ताजमहल हे शिवमंदीर असल्याचा वाद -ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचे काही हिंदूवादी संघटनांनकडून म्हटले जाते, हे येथे उल्लेखनीय.\nसुरेंद्रसिंह यांनी मोरादाबाद येथे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमोर पत्रकारांना मारहाण, त्यांचे कॅमेरे तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. सपावाल्यांचे खरे चारित्र्यच असे आहे की ते दिसून येते. यात नवे असे काहीच नाही तो त्यांना मिळालेला संस्कारच आहे अशी टीका त्यांनी केली.\nआमदार सुरेंद्रसिंह यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. बंगाल वाचवायचा असेल तर बंगालच्या लोकांना ममतांचा त्याग करावा लागेल. कारण ममता बॅनर्जी राक्षस आहेत. लोकांच्या सहानुभूतीसाठी त्या जखमी असल्याचे नाटक करत आहेत, असे सिंह म्हणाले.\nकधीही आंघोळ न करणाऱ्या सौंदर्यवती; आंघोळीला बंदी आहे म्हणून महिलांनी शोधून काढला भन्नाट उपाय\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/despite-participating-in-the-third-phase-pimpri-chinchwad-is-ranked-second-in-the-smart-city-rankings-ab-59713/", "date_download": "2021-06-25T00:56:31Z", "digest": "sha1:PJR6IMTQDK7R3YNUXSBCAC5NSUA3I42P", "length": 15660, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Despite participating in the third phase, Pimpri Chinchwad is ranked second in the Smart City rankings AB | तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड दुस-या स्थानी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nपुणेतिस-या टप्प्यात सहभागी होऊनही स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड दुस-या स्थानी\nपिंपरी : केंद्र सरकार च्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही स्मार्ट सिटीच्या राज्यस्तरीय रैंकिंग मध्ये पिंपरी चिंचवड दुस-या स्थानी आले आहे. राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरुन दुस-या स्थानी झेप घेतली आहे. स्मार्ट सिटीत तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही शहराचे रँकिंग वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या कामाची पावती म्हणून हे स्थान मिळविता आले आहे. तर, पुणे शहराचा पहिला क्रमांक आहे.\nपिंपरी : केंद्र सरकार च्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही स्मार्ट सिटीच्या राज्यस्तरीय रैंकिंग मध्ये पिंपरी चिंचवड दुस-या स्थानी आले आहे. राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरुन दुस-या स्थानी झेप घेतली आहे. स्मार्ट सिटीत तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही शहराचे रँकिंग वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या कामाची पावती म्हणून हे स्थान मिळविता आले आहे. तर, पुणे शहराचा पहिला क्रमांक आहे.\nयाबाबतची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रँकींग देण्यात आली. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. कोरोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू होती. प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील नऊ शहरात पिंपरी-चिंचवडने दुस-या क्रमाकांवर झेप घेतली असून ही सुधारणा शहराला चालणा देणारी आहे.\nहर्डीकर म्हणाले, ”स्मार���ट सिटी अंतर्गत झालेले काम आणि खर्च यानुसार रँकींग काढले आहे. शहरातील सर्व कामांच्या निविदा झाल्या आहेत. कामे सुरु आहेत. त्यामुळे शहराचा रँकींगमध्ये नंबर वाढत आहे. राज्यातील नऊ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड दुसऱ्या नंबरवर आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी साडेतीनशे कोटीच्या आसपास खर्च झाला आहे. सर्व कामे चालू आहेत. त्यामुळे खर्च होत आहे. उर्वरित शहरांचा दुस-या टप्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला. पिंपरी-चिंचवडचा तिस-या टप्प्यात समावेश झाला होता. सर्वात शेवटी सहभाही होऊन सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली. कामांचे कार्यरंभ आदेश (वर्कऑर्डर) दिल्या आहेत. फिल्डवर कामे सुरु आहेत. त्यामुळे जसे प्रकल्प संपत जातील. तस-तसे शहराचा रँकींग वाढत जाईल”..\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/atul-bhatkhalkar-aditya-thackeray-12862", "date_download": "2021-06-25T01:37:06Z", "digest": "sha1:CJIJGOXFM6QBHQZW7YNJSUMQNVYLQSJR", "length": 4358, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी, अतुल भा��खळकर यांचे टीकास्त्र", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी, अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र\nमुंबई - आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या Mumbai हक्काच्या मेट्रोचे कारशेड Metro Car shed आरे मधून इतरत्र हलवणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून युवराज आदित्य ठाकरे Aditya Thackeary व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar यांनी केली आहे. Atul Bhatkhalkar on Aditya Thackeray\nहे देखील पहा -\nआरे Aarey मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने आरे मधील तब्बल 32310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. Atul Bhatkhalkar on Aditya Thackeray\nअभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 50 हजारांना लुटले\nइतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या 'आर्थिक' संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/free-vaccines-everyone-over-age-18-modis-announcement-14036", "date_download": "2021-06-25T01:33:50Z", "digest": "sha1:SD3XENGONN2S6WTAZD2NG7PVWIWII4AQ", "length": 5021, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा", "raw_content": "\nअठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा\nनवी दिल्ली : देशात कोविड 19 Covid 19 ची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोकादेखील अद्याप कमी झालेला नाही. अशातच देशातील काही राज्यांनी आता कोविड 19 ची परिस्थिति पाहता लॉकडाऊनच्या Lockdawn नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना नियमांमध्ये शिथिल���ा आणली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendr Modi देशवासियांना संबोधित केले. (Free vaccines for everyone over the age of 18; Modi's announcement)\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nकाय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी\n- यावेळी बोलताना त्यांनी देशातील दुसऱ्या लाटेतील परिस्थितीवर भाष्य केले. देश बर्‍याच काळापासून करीत असलेल्या निरंतर प्रयत्न व परिश्रमांमुळे आगामी काळात लसीचा पुरवठा आणखी वाढणार आहे. आज देशातील 7 कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या लस तयार करत आहेत. त्याचबरोबर आणखी तीन लसींची चाचणीही प्रगत टप्प्यात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\n- यावर्षी 16 जानेवारीपासून एप्रिल अखेरपर्यंत भारतात लसीकरण कार्यक्रम मुख्यत्वे केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालू होता. सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर देश पुढे जात आहे. तर देशातील नगरीकदेखील शिस्त पाळत असून त्यांची वेळ आल्यावर स्वतःचे लसीकरण करून घेत आहेत.\n- आज हा निर्णय घेण्यात आला आहे की, लसीकरणाशी संबंधित 25 टक्के कामांची जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितरित्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील.\n- सोमवार, २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना मोफत लस उपलब्ध करुन देईल. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करेल आणि ते राज्य सरकारांना मोफत देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/corona-second-wave-do-not-ignore-these-covid-19-symptoms-even-if-you-dont-have-fever/", "date_download": "2021-06-25T01:38:12Z", "digest": "sha1:PH7KUI3FR6WCVZ4WQIKL2AAUAAOWUPNZ", "length": 13514, "nlines": 127, "source_domain": "bahujannama.com", "title": "ताप नसला तरी कसं ओळखायचं कोरोना झाला की नाही? ही 10 लक्षणे आहेत मोठे संकेत, जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nताप नसला तरी कसं ओळखायचं कोरोना झाला की नाही ही 10 लक्षणे आहेत मोठे संकेत, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. ताप, सर्दी, खोकला हे सामान्य आजारच कोरोनाची प्रमुख लक्षणे असल्याचे पाहिला मिळते. मात्र, ताप नसला तरी कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला की नाही हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडतो.\nकोरोनाबाधित रुग्णाला सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण ही लक्षणे प्रामुख्याने पाहिली जातात. पण ताप नसला तरी कोरोना आहे की नाही हे समजू शकते.\nतर जाणून घ्या कसं ओळखायचा ते…\nडोळे लाल होणे – चीनमध्ये केलेल्या अभ्यासातून समोर आले की नव्या स्ट्रेनवर विशेष लक्ष दिले तर कोरोनाबाधित रुग्णामध्ये इन्फेक्शन दिसून येते. रुग्णांचे डोळे काही प्रमाणात लाल किंवा गुलाबी दिसून येतात. डोळ्यातून पाणी येणे, सूज येणे यांसारखीही लक्षणे दिसू शकतात.\nसातत्याने खोकला – सातत्याने खोकला आल्यास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सातत्याने येणाऱ्या खोकल्यावर कोरोनाप्रमाणेच उपचार करावा.\nश्वसनास त्रास – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसत आहे. दमा असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच ऑक्सिमिटरवर ऑक्सिजन लेव्हल तपासणे गरजेचे आहे. 94 पेक्षा लेव्हल खाली आल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे.\nछातीत दुखणे – छातीत दुखणे हे कोरोनाचे घातक लक्षण मानले जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. जर तुमच्याही छातीत दुखत असेल तर तुम्हीही डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.\nचव आणि वास न येणे – जर तुम्हाला वास आणि चव समजत नसेल तर हे दोन्हीही कोरोनाचे असामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे शरीरात ताप येण्यापूर्वी दिसू लागतात. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना हे जाणवत नाही.\nअशक्तपणा – खोकला आणि तापाशिवाय कोरोनाबाधित रुग्णाला अनेकदा अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटते. हे इतर व्हायरल इन्फेक्शनमुळेही होऊ शकते. पण याकडेही दुर्लक्ष करू नये.\nघशात खवखव – कोरोना आणि सर्दी किंवा तापामुळे झालेल्या घशात दुखल्यासारखे वाटते. जर तुम्हाला ताप किंवा खोकलासह घशात खवखव जाणवत असेल तर ही कोरोनाचीच लक्षणे आहेत.\nडायरिया – कोरोनाच्या अनेक रुग्णांना डायरियाची लक्षणे दिसतात. त्याने रुग्णाच्या पोटात गंभीर समस्या निर्माण होते. उल्टी होऊ लागते.\nमांसपेशी आणि सांधेदुखी – कोरोनाबाधितांच्या अनेक रुग्णांना विशेषत: ज्येष्ठांना मांसपेशी आणि सांधेदुखी होऊ लागते. मांसपेशी जोपर्यंत दुखतात व्हायरस टिश्यू आणि सेल्सवर हल्ला करतात.\n गेल्या 24 तासात 4673 जण ‘कोरोना’मुक्त, 2837 नवे पॉझिटिव्ह\nपैशांच्या बाबतीत या 4 राशींसाठी दिवस उत्तम, इतरांसाठी असा आहे सोमवार\nपैशांच्या बाबतीत या 4 राशींसाठी दिवस उत्तम, इतरांसाठी असा आहे सोमवार\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPimpri-Chinchwad News | नातेवाईकांच्या मदतीने सुनेनेच फोडली कार, सासुची केली तक्रार\ndouble murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ\nPune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना\n गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’\nRIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या काय आहे विशेष\n सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/heavy-rains-are-expected-in-june-july-and-august-this-year/", "date_download": "2021-06-25T00:04:28Z", "digest": "sha1:UA5BLHCMI3B2JSZYWIMCVVIT4GU7YBBQ", "length": 10330, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यंदा जून- जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता; परदेशी हवामान विभागाचा अंदाज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nयंदा जून- जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता; परदेशी हवामान विभागाचा अंदाज\nमागील वर्षासारखे या वर्षीही मॉन्सून हंगाम चांगला राहणार आहे. पावसाळ्यातील जून- जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nजर यंदा पाऊस दमदार झाला तर शेतकऱ्यांचे उत्पन्नात घसघसीत वाढ होण्याची आशा आहे. ही बातमी शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण भारतातील दोन तृतीयांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे.\nहवामानाविषयी अंदाज वर्तवणारी ऑस्ट्रेलियाची जगातील सर्वात मोठं हवामान विभाग स्टीरने याविषयीची माहिती दिली आहे. स्टीरच्या मते यावर्षी सामान्य पाऊस राहणार आहे. म्हणजेच जून- जुलै आणि ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाची हवामान विज्ञान ब्युरोच्या मते , यावर्षी ला नीना आणि एल नीनो हे वादळ येण्याची शक्यता नाही. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अजून याविषयी कोणताच अंदाज वर्तवलेला नाही. साधरण एप्रिल महिन्याच्या आधी अंदाज वर्तवला जाईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान अजून एका हवामान विभागाने आपला अंदाज वर्तवला आहे, त्यांच्या मते यंदा भारतात दुष्काळ पडणार नाही.\nदरम्यान बिहार, झारखंडसह उत्तर भारतातील अनेक राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीला धानाची पेरणी केली जाते. जर यावर्षी पुर्व - मॉन्सूनमध्ये चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना शेती तयार करण्यास मदत होईल. वेळेवर पेरणी झाली तर उत्पन्न अधिक होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून दगा करणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.\nदरम्यान मॉन्सूनचा सर्वात मोठा परिणाम हा ग्रामीण भागावर होत असतो, पाऊस चांगला झाला तर ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढत असते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था सुधारत असते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपाच रुपयात तुम्ही होणार लखपती, जाणून घ्या काय आहे नाण्यात खास बात\nआता शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार,नवा कायदा लवकरच\nशेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन\nराज्यभरात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/block-unwanted-notifications-on-chrome-use-these-simple-tips/", "date_download": "2021-06-25T01:27:05Z", "digest": "sha1:GZ6ZJLUIFMZOO7YSRI5FRGGKSOZ6GWFX", "length": 12360, "nlines": 128, "source_domain": "bahujannama.com", "title": "Chrome वर येत असलेल्या नोटिफिकेशनचा तुम्हाला कंटाळा आलाय? मग, 'या' सोप्या मार्गाने बंद करा - बहुजननामा", "raw_content": "\nChrome वर येत असलेल्या नोटिफिकेशनचा तुम्हाला कंटाळा आलाय मग, ‘या’ सोप्या मार्गाने बंद करा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल क्रोम (Google Chrome) वेब ब्राऊझर वापरकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे एक ब्राऊझर आहे. जगभरातील अनेक व्यक्ती या ब्राऊझरचा वापर करत आहेत. यामध्ये ज्यावेळी एक वेबसाईट ब्राउझ करत असता, त्यावेळी अनेक वेबसाईट्स पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना (नोटिफिकेशन) पाठविण्याकरिता यूजरची मंजूरी विचारत असतात, समजा व्यक्ती ज्यावेळी सारखे सारखे कोणत्याही वेबसाईट्सवर जात असेल त्यावेळी पॉप-अपच्या माध्यमातून समंती घेतल्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होत असेल तेव्हा त्यापासून कसे थांबायचे याबाबत नव्या टिप्स आल्या आहेत. त्याद्वारे ते बंद केले जाऊ शकते.\nअसे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी अधिक सोप्या मार्गाने कुठल्याही डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवर Google Chrome वापरणे जवळपास सारखे असते. तसेच, Windows, Mac आणि Linux वर वेबसाइटला सूचित करण्याचा सोपा मार्ग देखील सारखा आहे. Chrome च्या मोबाईल आवृत्तीसाठी मात्र यासारखे नसणार आहे. त्याचप्रमाणे तसा आहे. क्रोमच्या मोबाइल आवृत्तीसाठी मात्र हे थोडे वेगळे आहे. तसेच अँड्रॉइड आणि iOS साठी सुद्धा वेगळे आहे.\nअँड्रॉइड वर क्रोम नोटिफिकेशन पाठविण्यापासून वेबसाइट्सना कशा पद्धतीने बंद करायचे\n– प्रथम आपणास आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये क्रोम उघडावे लागेल.\n– डेस्कटॉपमध्ये क्रोम ओपन करण्यासाठी व्यक्तीला प्रथम गरज आहे.\n– व्यक्तीच्या प्रोफाईल चिन्हाच्या राईट साईडला असलेल्या ३ बिंदू मेनूवर क्लिक करणे.\n– यानंतर, settings ला क्लिक करणे. तसेच साइटला settings पर्यंत skrol करावे लागणार आहे.\n– साइट settings मधील नोटिफिकेशन पर्यंत skrol करणे आवश्यक आहे.\n– आपल्याला साइट्स नोटिफिकेशन पाठविण्यास सांगू शकतात यासाठी टॉगल दिसेल. आपल्याला ते बंद करावे लागेल.\n– सर्व प्रथम, आपण iOS किंवा iPadOS वर Google Chrome ओपन करणे आवश्यक आहे.\n– यानंतर उजवीकडे तळाशी असलेल्या बटणावर टॅप करा. त्यानंतर settings वर टॅप करा.\n– यानंतर आपल्याला सामग्री सेटिंग्जवर टॅप करावे लागेल. त्यानंतर व्यक्तीला ब्लॉक पॉप-अपवर टॅप करावे लागेल.\n– यामधून व्यक्ती ब्लॉक पॉप-अप बंद करू शकणार आहे.\nTags: boringbrowserGoogle ChromeNotificationsoffusefulउपयुक्तकंटाळागुगल क्रोमनोटिफिकेशनबंदब्राऊझर\n‘रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का \nवृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्या सदस्यपदी आनंद तांबे यांची निवड\nवृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्या सदस्यपदी आनंद त���ंबे यांची निवड\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nMansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 318 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nWorker dies in Pimpri | पिंपरीत क्रेन जागेवरुन उखडल्याने धक्का लागून 11 व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु\nAnil deshmukh | सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद\n पुढील वर्षापर्यंत मिळत राहील घर बांधण्यासाठी नाममात्र व्याज दरावर अ‍ॅडव्हान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/blog-post_63.html", "date_download": "2021-06-25T00:16:31Z", "digest": "sha1:FDSEQSJQDQI7NVZXCCTM3PBZVRDTNG35", "length": 9231, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "माझं गाव ,माझं तीर्थ उपक्रमांतर्गत कसबे तडवळे येथे करण्यात आले वृक्षारोपण. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome उस्मानाबाद मराठवाडा महाराष्ट्र माझं गाव ,माझं तीर्थ उपक्रमांतर्गत कसबे तडवळे येथे करण्यात आले वृक्षारोपण.\nमाझं गाव ,माझं तीर्थ उपक्रमांतर्गत कसबे तडवळे येथे करण्यात आले वृक्षारोपण.\nमाझं गाव ,माझं तीर्थ उपक्रमांतर्गत कसबे तडवळे येथे करण्यात आले वृक्षारोपण.\nउस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील क्लासमेट ग्रुप १९९८-१९९९ वर्षातील सर्व तरुणवर्ग एकत्र येऊन जयहिंद विद्यालय समोरील रस्त्याच्या बाजूस १७ वृक्षाची लागवड करण्यात आली.सोबत या वृक्षांना ट्री गार्ड ही बसवण्यात आले. आपण लावलेल्या वृक्षाला कसलाही धोका वा इजा होऊ नये यासाठी ही ट्री गार्ड संकल्पना राबविण्यात आली. माझं गाव,माझं तीर्थ ह्या उपक्रमांतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आले.\nयासाठी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक. महेश लांडगे, विशाल जमाले, सचिन जमाले, हनुमंत होगले, अमोल पवार, अभिजित करंजकर,महेश निंगुळे, अप्पा मणके, प्रा. अतुल हिंगमीरे,नाना माने,प्रीतम भालेराव, अमर घोरपडे,डिगंबर लोहार बालाजी जमाले,संतोष कापसे,समीर कोरबू ,बालाजी बोरकर ,बाळू श्रीरसागर,किशोर लोहार ,सोमनाथ माळी,संतोष माळी ,इकबाल कोतवाल, मल्हारी गावखरे सह आदी तरूण वर्ग उपस्थित होते.\nTags # उस्मानाबाद # मराठवाडा # महाराष्ट्र\nTags उस्मानाबाद, मराठवाडा, महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर��तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-you-run-devidas-part-21-km-running-bus-conductor-right-time-duty-palghar-st-bus-station/", "date_download": "2021-06-24T23:38:56Z", "digest": "sha1:AH6X7O7SXMTVLKOHJO7SQTTQH4BZGYFM", "length": 13213, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Corona Lockdown : ST महामंडळातील 'तो' कंडक्टर चक्क 'मिल्खा' बनून धावला 21 KM, डयुटीवर वेळेत पोहचला | coronavirus you run devidas part 21 km running bus conductor right time duty palghar st bus station | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nCorona Lockdown : ST महामंडळातील ‘तो’ कंडक्टर चक्क ‘मिल्खा’ बनून धावला 21 KM, डयुटीवर वेळेत पोहचला\nCorona Lockdown : ST महामंडळातील ‘तो’ कंडक्टर चक्क ‘मिल्खा’ बनून धावला 21 KM, डयुटीवर वेळेत पोहचला\nमुंबई , पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात कार्यरत असणाऱ्या देविदास राठोड यांनी ड्युटीवर येण्यासाठी चक्क २१ किलोमीटरची पायपीट केली. आणि हा सगळं खटाटोप करण्यामागचे कारण म्हणजे देविदास यांना कोरोना अ��्यावश्यक सेवा पुरवण्याची जवाबदारी देण्यात आली आहे. देविदास यांच्यावर मुंबईतील केईम रुग्णालयातील २५ डॉक्टर्स आणि नर्स यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. मुबंई पासून १०० किलोमोटार लांब असणाऱ्या मनोर गावत देविदास कुटुंबासमवेत राहतात. त्यामुळे ड्युटीवर येण्यासाठी देविदास यांना रोज २१ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जर कोणी लिफ्ट दिली तर त्यांची पायपीट कमी होते. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या देविदास यांच्याकडील पास पाहून त्यांना कधी कधी लिफ्ट देत असत, परंतु रविवार असल्या कारणाने अनेक ट्रक चालकांना सुट्टी होती त्यामुळे देविदास यांना काही लिफ्ट मिळाली नाही , तरीसुद्धा हतबल न होता देविदास हे धावत धावत २१ किलोमीटरचे अंतर कापत कापत ड्युटीवर पोहचले . त्यांच्या या कृत्यांचे देशभरात कौतुक होत आहे. त्यांच्या कर्तव्याप्रती असणारी जाणीव बरेच काही शिकवून जात आहे. देविदास हे पालघर येथून सेंट्रल मुंबई डेपोमध्ये कार्यरत आहेत. देविदास हे रोज घरून निघताना स्वतःसोबत पाण्याच्या बाटल्या ठेवतात आणि पालघरपर्यंत पायपीट करतात. सकाळी ६ वाजता देविदास यांना ड्युटीवर पोहचावे लागते तिथून ३ वाजता त्यांची सुट्टी होते . तेथून ते दादरला बसमधून जातात. ५ वाजता दादरला पोहचल्यावर देविदास यांची २१ किलोमीटरची पायपीट सुरु होते.\nदेविदास राठोड म्हणाले माझ्यावर अत्यावश्यक सेवांमधील डॉक्टर्स आणि नर्स यांना पोहचवण्याची मोठी जवाबदारी आहे त्यामुळेच मी या कर्तव्यपायी अतिशय तत्पर आहे . राठोड यांना धावण्याची आवड आहे तसेच रोज सकाळी उठल्यावर ते धावायला सुद्धा जातात. देविदास यांच्या या कामगिरीबद्दल एसटी महामंडळात त्यांचा छोटेखानी सत्कार देखील करण्यात आला. देविदास यांना ४ मुले आहेत त्यांची १ मुलगी वैद्यकीय शिक्षण घेतीये तर १ मुलगी नर्स आहे आणि मुलगा सिक्युरिटी गार्ड असून दुसऱ्या मुलाने प्रिंटिंगचे शिक्षण घेतले आहे.\nJio-Facebook डील : आता जिओ Mart WhatsApp सोबत करणार काम, जोडणार कोट्यावधी किराणा दुकानदार\nकिम जोंग यांच्या प्रकृतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\n‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या…\nPimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून…\n‘शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द,…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nAmazon अ‍ॅपद्वारे जिंकू शकता 15 हजार रुपये, करावे लागेल…\n ‘फक्त अजित पवारांवर दबाव…\nPune Crime News | झोमॅटो अन् स्वीगीची डिलिव्हरी करताना तिघांनी सुरू…\nCovid-19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे आणि या…\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून…\n आंबिल ओढा परिसरात पोलिस अन् स्थानिक रहिवाशांमध्ये राडा, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/ajay-devgaon-film-maidan-on-ott-paltform-not-decide-yet-nrst-131937/", "date_download": "2021-06-25T01:59:56Z", "digest": "sha1:OHRF32WSOE7RE3CLBUNNSAEXELCO7FCJ", "length": 12819, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Ajay devgaon film maidan on ott paltform not decide yet nrst | अजय देवगणचा 'मैदान' ही ओटीटीवर? चित्रपट पुर्ण होण्याआधीच केली घोषणा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nमनोरंजनअजय देवगणचा ‘मैदान’ ही ओटीटीवर चित्रपट पुर्ण होण्याआधीच केली घोषणा\nप्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि सरकारनं दिलेल्या प्रोटोकॉलचं पूर्ण पालन करून चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपला कल असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nबायोग्राफीकल स्पोर्टस फिल्म असलेल्या ‘मैदान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार की ओटीटीवर याबाबत सर्वत्र संभ्रम आहे. वेगवेगळ्या बातम्या या संभ्रमात भर घालण्याचं काम करत असल्यानं अखेर ‘मैदान’च्या निर्मात्यांच्या वतीनं एक स्टेटमेंट रीलीज करण्यात आलं आहे.\nविविधांगी भूमिका साकारणाऱ्या निखिलने आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना केलं ‘मोहीत’\n‘मैदान’चे निर्माते बोनी कपूर, अक्ष चावला आणि अरुणवा जॅाय सेनगुप्ता यांनी रीलीज केलेल्या स्टेटमेंटमध्ये ‘मैदान’च्या प्रदर्शनाबाबत खुलासा केला आहे. ‘मैदान’ ओटीटीवर रिलीज करण्याबाबत किंवा पर पे व्ह्यू अंतर्गत प्रदर्शित करण्याबाबत काहीही बोलणी सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि सरकारनं दिलेल्या प्रोटोकॉलचं पूर्ण पालन करून चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपला कल असल्याचं सांगण्यात आलं आहे.\n१९५२ ते ६२ या काळातील भारतीय फुलबॅाल संघावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटात अजयनं सय्यद अब्दुल रहीम या फुलबॅाल कोचची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट १५ आॅक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित करण्याची योजना आहे.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्��ांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/suicide-of-a-married-woman-who-is-fed-up-with-the-persecution-of-her-sonnrpd-106306/", "date_download": "2021-06-25T01:22:40Z", "digest": "sha1:OR6EZ4PTKHMR4WQXITRGABHQCCHOWI3Y", "length": 11399, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Suicide of a married woman who is fed up with the persecution of her sonnrpd | मुलगाचा हवा या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nधक्कादायकमुलगाचा हवा या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nपत्नीने दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून आरोपी योगेंद्र हा गेल्या तीन वर्षापासून पत्नीचा छळ करत होता. पतीच्या शारिरीक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपिंपरी: दोन मुली असल्याने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी येथे हा प्रकार घडला.\nयोगेंद्र मिनबहादूर साही (वय २४, रा. हिंजवडी) असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे. विवाहितेच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेंद्र याच्या पत्नीने दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून आरोपी योगेंद्र हा गेल्या तीन वर्षापासून पत्नीचा छळ करत होता. पतीच्या शारिरीक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फौजदार रेळेकर तपास करत आहेत.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/show/notice/", "date_download": "2021-06-25T00:58:19Z", "digest": "sha1:RMCZVSUQKKDOMKXL76N22JQXFIWN5HYE", "length": 10501, "nlines": 115, "source_domain": "marathi.gov.in", "title": "Category: सूचना | मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार – सन २०२० व श्री.पु.भागवत पुरस्कार – सन २०२० जाहीर\nमराठी साहित्य / वाङ्मय क्षेत्रात भरीव व मोलाची कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास सन २०२० या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तसेच मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस, सन २०२० या वर्षासाठीचा श्री.पु.भागवत पुरस्कार मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक पुरस–२०२१/प्र.क्र.६/भाषा–३, दि. ११ फेब्रुवारी २०२१ अन्वये जाहीर करण्यात आलेले आहेत‍. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१९ जाहीर\nमहाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०२१/प्र.क्र.१/भाषा – ३, दि. २८ जानेवारी २०२१ अन्वये सन २०१९ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास दि. १० सप्टेंबर, २०१२ व दि. २ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१९ जाहीर करण्यात आलेले आहेत‍. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - यवतमाळ (२०१९) येथे पार पडले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी केलेले भाषण खालील लिंकवर उपलब्ध आहे. …\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून \"बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना\" कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2021 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/pen-and-sword-nibandh/", "date_download": "2021-06-25T00:17:56Z", "digest": "sha1:TMLRIRIHKJX2UAWZ5TA6S632MPONWE2A", "length": 7262, "nlines": 52, "source_domain": "marathischool.in", "title": "पेन आणि तलवार मराठी निबंध Pen and Sword Essay in Marathi", "raw_content": "\nHome » मराठी निबंध\nपेन आणि तलवार मराठी निबंध Pen and Sword Essay in Marathi: लेखणी आणि तलवारीच्या सोप्या अर्थाने सर्वजणच परिचित आहेत, परंतु प्रत्यक्षात ते दोन्ही जगासाठी दोन महान शक्तींचे प्रतीक आहेत. लेखणी ही बुद्धिमत्तेची सूचक आहे, विचारक्रांतीची समर्थक आहे. तर तलवार बळाची सूचक आहे, हिंसकक्रांतीची ती समर्थक आहे.\nतलवारीचे स्थान – आजच्या जगात तलवार किंवा शारीरिक शक्ती खूप महत्वाची आह��. आज ज्यांच्याकडे अधिक शक्ती आहे ते दुर्बळांवर अत्याचार करीत आहेत. तोफ व बॉम्बच्या आवाजाने संपूर्ण जग घाबरले आहे. या परिस्थितीत तलवार, स्नायू किंवा शारीरिक शक्ती आवश्यक आहे. सत्य हे आहे की आज संस्कृती आणि मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तलवार वापरणे आवश्यक झाले आहे.\nतलवारीपासून हानी – तरीही तलवारीने शारीरिक सामर्थ्याने नेहमीच जगाचे कल्याण होऊ शकत नाही. तलवारीनेच हिरव्यागार शहरांचे वाळवंटात रुपांतर केले आहे. भीती, द्वेष आणि वाईट गोष्टींनी लोकांच्या मनात एकच वादळ निर्माण केले आहे. तलवारीने निरागस मुले आणि निराधार महिलांवर अत्याचार केले आहेत; सभ्यता आणि संस्कृतीचे प्रवाहांना विस्कळीत केले आहे. माणसाला जंगली प्राणी बनविले आहे.\nलेखणीची करामत – ज्ञानाचा प्रचंड साठा जो जगात आज टिकून आहे तो लेखणीच्या चमत्काराचा परिणाम आहे. लेखणीनेच व्यास आणि वाल्मिकी, कालिदास आणि भावभूती, शेक्सपियर आणि टॉल्स्टॉय इत्यादींना अमर बनवले आहे. महाभारत, रामायण, शकुंतल, हॅमलेट, गीतांजली इत्यादी साहित्य लेखणीमुळेच उदयास आले. ज्ञानाचा दिवा लावून त्यांनी जगात प्रकाश पसरविला आहे. जी शक्ती तोफ, तलवार आणि बॉम्बच्या अनेक गोळ्यांमध्ये सापडत नाही ती शक्ती लेखणीमध्ये लपलेली आहे. लेखणीमधूनच अक्षरांच्या ठिणग्या आणि विचार बाहेर पडतात. आमच्या स्वातंत्र्य चळवळीची आई लेखणीच होती.\nदोघांची तुलना – लेखणी आणि तलवार या दोन्ही गोष्टी देशाच्या हितासाठी आवश्यक आहेत. फक्त तलवारच माणसाला निरंकुश बनवते. तलवार मानवी शरीराला स्पर्श करते, आत्म्याला नाही. परंतु लेखणी माणसाच्या आत्म्यास स्पर्श करते.\nसारांश – याचा अर्थ असा आहे की लेखणी आणि तलवार या दोन्हींची देशाला आवश्यकता आहे. लेखणी आणि तलवारीची शक्ती ही राष्ट्राची खरी शक्ती आहे.\nहे लेख सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझ्या शेजाऱ्याचा कुत्रा मराठी निबंध My Neighbor's Dog Essay in Marathi\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-news-crime-news-of-shivajinagar-area/", "date_download": "2021-06-25T01:05:13Z", "digest": "sha1:OATVUVY4KMFWJU3AGZ3WIGZ4XHGCVGQN", "length": 10769, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : स्वयंघोषित भाई अन् त्याच्या टोळक्याकडून नेतेगिरी करणार्‍या भावंडांना बेदम मारहाण - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nPune : स्वयंघोषित भाई अन् त्याच्या टोळक्याकडून नेतेगिरी करणार्‍या भावंडांना बेदम मारहाण\nPune : स्वयंघोषित भाई अन् त्याच्या टोळक्याकडून नेतेगिरी करणार्‍या भावंडांना बेदम मारहाण\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाटील इस्टेटमधील स्वयंघोषित भाई आणि त्याच्या टोळक्याने येथे नेतेगिरी करणाऱ्या दोन सख्या भावाना टोळक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नेते झालात का असे त्यांनी मारहाण केली आहे.\nयाप्रकरणी प्रमोद रुपचंद सोळखी (वय 36) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदिल जावेद शेख (वय 19) आणि अमन दस्तगिर शेख (वय 21) या दोघांना अटक केली आहे. तर इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे पाटील इस्टेट परिसरात राहणारे आहेत. दरम्यान यातील फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रकाश हे रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी आरोपी टोळक्याने त्यांना येथे अडविले. तसेच तुम दोनो भाई पाटील इस्टेट के नेता हो गये क्या, तुम्हारी नेतागिरी निकलता हु, असे म्हणत आदिल याने शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर टोळक्याने फरशी व दगडाने बेदम मारहाण करत दोघा भावांच्या खुनाचा प्रयत्न केला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.\nएकनाथ निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग; नागपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन\nपिंपरी : क्राईम ब्रॅचचे पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला लुटले\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nकोरोनाच्या संपूर्ण कुटुंबाचा ‘खात्मा’ करणार…\n‘शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द,…\nCovid-19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे…\n आज स्वस्त झाले सोने, येथे चेक…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तड��पार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nसचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च…\nMumbai-Pune Express Way | गुरुवारी मुंबई -पुणे प्रवास करणार आहात तर ही…\nAurangabad Municipal Corporation | औरंगाबाद महानगरपालिकेत भरती, सव्वा…\n5G ला विसरून जा Samsung आणतंय 6G, मिळेल 5 जीच्या तुलनेत 50 पट जास्त…\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या…\nPune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख रुपयांना गंडा\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत निर्माण करणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/rajiv-gandhi-homage-goa-congress-news/", "date_download": "2021-06-25T01:04:35Z", "digest": "sha1:7HNR2FEFRAK72YXA4NVCE2PHLCRWNS32", "length": 13724, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "काँग्रेसने वाटले 90 हजार मास्क, 10 हजार सॅनिटायझर्स, 1 हजार ऑक्सिमीटर - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /काँग्रेसने वाटले 90 हजार मास्क, 10 हजार सॅनिटायझर्स, 1 हजार ऑक्सिमीटर\nकाँग्रेसने वाटले 90 हजार मास्क, 10 हजार सॅनिटायझर्स, 1 हजार ऑक्सिमीटर\nगोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटी व दोन्ही जिल्हा समित्यांसह युवा कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, सेवा दल, ‘एनएसयूआय’ आणि 38 गट समित्यांसह सर्व आघाडीचे विभाग , पक्षाचे आमदार, जि.प. सदस्���ांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली. विविध कार्यक्रम आयोजित करून पुण्यतिथी दिन आणि साथीच्या काळात लोकांना मदत करण्यात आली.\nयावेळी महामारीच्या काळात साहित्याचे वाटप करण्यात आले.ज्यात सुमारे ९० हजार मास्क, १० हजार सॅनिटायझर्स, एक हजार ऑक्सिमीटर, दहा हजार हूनअधिक पाण्याच्या बाटल्या, एक हजारहून अधिक खाद्य व फळांचे पाकिटे इत्यादी गोव्यामध्ये वितरित करण्यात आल्या आहेत, असे गोवा प्रदेश कॉँग्रेसचे ( जी.पी.सी.सी.) उपाध्यक्ष (संघ) एम.के.शैख यांनी सांगितले. शेख म्हणाले.की या महान राष्ट्रासाठी आपल्या जीवाचे बलिदान देणाऱ्या नेत्याला यापेक्षा मोठी श्रद्धांजली वाहता येणार नाही.\nशेख पुढे म्हणाले, राज्यातील 40 ब्लॉकपैकी 38 ब्लॉकमध्ये फेस मास्क, सॅनिटायझर्स, फळे, फूड पॅकेट्स इत्यादी वितरित करण्यात आले. कुडचडे ब्लॉकतर्फे 20 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व इतर गरजू लोकांना वाटप केले . युथ कॉंग्रेसने रूग्ण व नातेवाईकांना वेगवेगळ्या शासकीय रूग्णालयात सुमारे 10,000 पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यापूर्वी रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्याच्या सेवेसाठी एक व्हॅन आणि दुसरी व्हॅन ऑक्सिजन पुरवठा्यासाठी वापरली जात होती. युवा काँग्रेसकडून गेल्या एक महिन्यापासून गरजू रूग्णांना ऑक्सिजन पुरविला जात होता. त्याचप्रमाणे ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणला मदत करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि सीएलपी नेते एनएसयूआयच्या उपस्थितीत पणजी येथे कोविड लसीकरण वाहन सुरू केले. यापूर्वी त्यांनी लसीकरण नोंदणी हेल्पलाईनही सुरू केली होती.\nदुसरीकडे महिला कॉंग्रेस, दोन्ही जिल्ह्यात अन्नाचे पॅकेट, फेस मास्क आणि सेनेटिझर्स वितरित केले. सेवा दलाने गोव्यातील विविध भागात फेस मास्कचे वाटप देखील केले.\nशेख म्हणाले, रुग्णांना ऑनलाईन सल्ला सुरू ठेवली जाते आणि गरजू रूग्णांना पीसीसीमार्फत उपलब्ध करुन दिली जाते. कोविड कंट्रोल रूमचे नेतृत्व जीपीसीसी उपाध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर यांनी केले. त्यांनी जेथे जेथे आवश्यक असेल तेथे रुग्णालयात बेडची व्यवस्था केली.\nते म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, अ‍ॅड. रमाकांत खलाप, जीपीसीसीचे उपाध्यक्ष (ऑर्ग) एमके श��ख, जीपीसीसी जनरल सेक्रेटरी सुभाष फलदेसाई, जनार्दन भंडारी, जिल्हाध्यक्ष जो डायस आणि विजयी भिके, युवा आघाडीचे प्रमुख वरद म्हार्दोलकर, बीना नाईक, शंकर किर्लापालकर, नौशाद चौधरी, अह्रज मुल्ला, प्रशांतजित ढगे आणि इतरांनी विविध कार्यक्रमांचे समन्वय साधले.\nमडकईतील नुकसानग्रस्तांना ढवळीकरांचा दिलासा\n'इंडियाबुल्स'द्वारे कोविडबळी कुटूंबियांना मदत\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_553.html", "date_download": "2021-06-24T23:54:33Z", "digest": "sha1:T4AW6PIOZGIXFGRX5AX64KVAYVQR7ER5", "length": 7875, "nlines": 101, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "नवरात्र दिवस सहावा - रंग पिवळ�� अभिनेत्री - अश्विनी महांगडे सोबत. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र नवरात्र दिवस सहावा - रंग पिवळा अभिनेत्री - अश्विनी महांगडे सोबत.\nनवरात्र दिवस सहावा - रंग पिवळा अभिनेत्री - अश्विनी महांगडे सोबत.\nनवरात्र दिवस सहावा - रंग पिवळा\nनवरात्रीचा दिवस देवीच्या कात्यायनी या रूपाचा. या रूपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रुपात शक्तीचे प्रतिक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह.\nअभिनेत्री - अश्विनी महांगडे.\nरंगभूषाकार - सज्जना दूटाळ.\nरंगभूषा सहाय्यक - अश्विनी येवले.\nछायाचित्रकार - अमर शिंदे.\nवेषभूषाकार - तनु डिझाईनर.\nस्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट.\nविशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.\nसंकल्पना-राम जळकोटे, जिल्हा प्रतिनिधी उस्मानाबाद\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आ��ित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/sharad-pawar-today-ed-office-7132", "date_download": "2021-06-25T00:26:57Z", "digest": "sha1:NAFY3RA27TBSFOUNYJLCGI3RAHFN63LD", "length": 4147, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आज शरद पवार ईडी कार्यालयात", "raw_content": "\nआज शरद पवार ईडी कार्यालयात\nमुंबई: शिखर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाबरोबरच पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच पवार यांनी स्वत:हूनच ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्तेही संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. मात्र, अद्याप पवार यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलेले नाही. तसेच चौकशीसाठी कुणाला हजर करायचे हा तपास अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो आणि त्यासाठी ठोस व विशिष्ट कारणे असतात, याकडे ईडी अधिकारी लक्ष वेधत आहेत. सध्या ईडी या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करीत असून, जबाबही नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळे जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा पवार यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे ईडीमधील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, पवार यांना समर्थन देण्यासाठी दक्षिण मुंबईतील या कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. दरम्यान, पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.\nशरद पवार यांनी गुरुवारी ट्वीट करून 'कार्यकर्ते अथवा समर्थकांनी ईडी कार्यालय परिसरात जमा होऊ नये. कार्यकर्त्यांनी पोलिस व सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे,' असे आवाहन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/beware-of-online-chating-with-unknown-people-it-may-send-suspicious-link-to-honeytrap-in-name-of-discount-and-cashback/", "date_download": "2021-06-25T00:47:52Z", "digest": "sha1:D6QFNPDQD42VKEZVJBPXC7QXTOY7HYAS", "length": 13281, "nlines": 126, "source_domain": "bahujannama.com", "title": "तुम्हाला सुद्धा आवडत असेल ऑनलाइन चॅटिंग तर अलर्ट व्हा ! जाणून घ्या गृह मंत्रालयाने दिला कोणता इशारा | beware of online chating with unknown people it may send suspicious link to honeytrap in name of discount and cashback", "raw_content": "\nतुम्हाला सुद्धा आवडत असेल ऑनलाइन चॅटिंग तर अलर्ट व्हा जाणून घ्या गृह मंत्रालयाने दिला कोणता इशारा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन चॅटिंगबाबत गृह मंत्रालयाकडून एक सल्ला जारी करण्यात आला आहे. हा सल्ला सायबर दोस्तने एका ट्विटमध्ये दिला आहे. सायबर दोस्त गृह मंत्रालयाकडून चालवले जाणारे ट्विटर हँडल आहे, जे सायबर क्राइम आणि सायबर सुरक्षेबाबत सामान्य जनतेला सावध करते.\nऑनलाइन चॅटिंगबाबत ‘सायबर दोस्त’ने जे ट्विट केले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन चॅटिंग प्लॅटफार्मवर अनोळखी व्यक्तीशी चॅट करताना सतर्क राहा. ते वाईट हेतूने लिंक पाठवू शकतात किंवा सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा यूआरएलवर क्लिक करू नका जी कोणत्याही कारणामुळे संशयास्पद वाटेल आणि मोठी सूट/ कॅशबॅकच्या ऑफरने जाळयात फसवेल.\nगृह मंत्रालयाने व्हॅलेंटाइन डे निमित्त फसवणुकीबाबत लोकांना सावध केले आहे. ‘सायबर दोस्त’ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हॅलेंटाइन डेनिमित्त पुरस्कार जसे की प्रश्नत्तोरे/भाग्यशाली विजेता इत्यादी प्राप्त करण्यासाठी आमंत्रित करू शकतात किंवा स्टार हॉटेलमध्ये सूट मिळवण्यासाठी बनावट लिंक पाठवू शकतात.\nयात म्हटले आहे की, बनावट व्यापारी /वेबसाइट व्हॅलेंटाइन डे च्या थीमवर भेटवस्तूचे व्हाऊचर, चॉकलेट्स, गुलाब पुष्प, ज्वेलरी इत्यादीसारख्या व्यवहारांवर मोठी सूट देऊ शकतात. अशा वाईट हेतूने पाठवलेल्या लिंकवर, क्लिक करू नका. कारण क्लिक केल्यास तुमच्या उपकरणात मालवेयर इंस्टॉल केला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला बनावट वेबसाइटवर नेले जाऊ शकते. याशिवाय ऑनलाइन काहीही खरेदी करण्यापूर्वी व्यवहाराची सत्यता पडताळून पहा.\nअशा व्हिडिओ कॉलपासून सावध\nगृह मंत्रालयाकडून व्हिडिओ कॉलबाबत सुद्धा सल्ला देण्यात आला आहे. यात म्हटले आहे…\n– कोणत्याही अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल स्वीकारू नका.\n– व्हिडिओ कॉलदरम्यान कोण���ीही अनोळखी व्यक्ती किंवा मित्राद्वारे करण्यात आलेली कोणतीही अनैतिक/वाईट विनंती स्वीकारणे टाळा.\n– सायबर फसवणूक करणार्‍यांकडून व्हिडिओ सत्राच्या स्क्रीन रेकॉर्डिंगचा दुरुपयोग ब्लॅकमेल किंवा धमकीच्या उद्देशाने केला जाऊ शकतो.\n– अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणात, तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता किंवा सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.\nऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी केवळ 6 प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे\nCRED द्वारे भरा मासिक घरभाडे, मिळेल 2021 रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर\nCRED द्वारे भरा मासिक घरभाडे, मिळेल 2021 रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nAjit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ\nRIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या काय आहे विशेष\nPune Crime News | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांकडून अटक\nPune Crime News | बंडगार्डन, वानवडी आणि कोंढव्यात पादचार्‍यांना लुटलं\ndouble murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ\nउपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/document-category/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-25T00:26:41Z", "digest": "sha1:LAN6F2DGWFNOL7KZIBDGEXNB2JVLU3CY", "length": 5164, "nlines": 114, "source_domain": "gondia.gov.in", "title": "जिल्ह्यातील अतिक्रमण | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nसर्व गाव नमुना 1-क (1 ते 14) जनगणना जिल्ह्यातील अतिक्रमण झुडपी जंगल नागरिकांची सनद नागरिकांसाठी माहिती फलक पदवीधर मतदारसंघ निवडणुक सूचना\nअतिक्रमण – तहसील गोंदिया 01/01/2017 पहा (90 KB)\nअतिक्रमण – तहसील गोरेगाव 01/01/2017 पहा (5 MB)\nअतिक्रमण – तहसील तिरोडा 01/01/2017 पहा (295 KB)\nअतिक्रमण – तहसील सडक अर्जुनी 01/01/2017 पहा (41 KB)\nअतिक्रमण – तहसील देवरी 01/03/2017 पहा (138 KB)\nअतिक्रमण – तहसील आमगाव 01/03/2017 पहा (78 KB)\nअतिक्रमण – तहसील अर्जुनी मोरगाव 01/03/2017 पहा (433 KB)\nअतिक्रमण – तहसील सालेकसा 01/03/2017 पहा (994 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 17, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-25T01:46:49Z", "digest": "sha1:CFU67RTYAGDXJTXPPTRZPEASZXHONTER", "length": 25013, "nlines": 338, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०११ जर्मन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ जुलै, इ.स. २०११\n२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १० शर्यत.\nग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.१४८ कि.मी. (३.१९९ मैल)\n६० फेर्‍या, ३०८.८६३ कि.मी. (१९१.९१९ मैल)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n५९ फेरीवर, १ :३४.३०२\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\n२०११ जर्मन ग्रांप्री (अधिक्रुत्या ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुलै २०११ रोजी नरबुर्ग येथील नरबुर्गरिंग येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दहावी शर्यत आहे.\n६० फेर्यांची हि शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसर्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n२ मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३३.०९६ १:३१.३११ १:३०.०७९ १\n३ लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३२.९३४ १:३०.९९८ १:३०.१३४ २\n१ सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३२.९७३ १:३१.०१७ १:३०.२१६ ३\n५ फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३२.९१६ १:३१.१५० १:३०.४४२ ४\n६ फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३१.८२६ १:३१.५८२ १:३०.९१० ५\n८ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३२.७८५ १:३१.३४३ १:३१.२६३ ६\n४ जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३३.२२४ १:३१.५३२ १:३१.२८८ ७\n१४ आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.२८६ १:३१.८०९ १:३२.०१० ८\n१० विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३३.१८७ १:३१.९८५ १:३२.१८७ ९\n७ मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३२.६०३ १:३२.१८० १:३२.४८२ १०\n९ निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:३२.५०५ १:३२.२१५ ११\n१५ पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.६५१ १:३२.५६० १२\n१२ पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३३.००३ १:३२.६३५ १३\n११ रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३३.६६४ १:३३.०४३ १४\n१७ सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.२९५ १:३३.१७६ १५\n१८ सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३३.६३५ १:३३.५४६ २४१\n१९ जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३३.६५८ १:३३.६९८ १६\n१६ कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.७८६ १७\n��० हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३५.५९९ १८\n२४ टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३६.४०० १९\n२१ करुन चांडोक टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३६.४२२ २०\n२५ जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३६.६४१ २१\n२३ विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:३७.०११ २३२\n२२ डॅनियल रीक्कार्डो हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:३७.०३६ २२\n३ लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६० १:३७:३०.३३४ २ २५\n५ फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६० +३.९८० ४ १८\n२ मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ६० +९.७८८ १ १५\n१ सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ६० +४७.९२१ ३ १२\n६ फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६० +५२.२५२ ५ १०\n१४ आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६० +१:२६.२०८ ८ ८\n८ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५९ +१ फेरी ६ ६\n७ मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५९ +१ फेरी १० ४\n१६ कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी १७ २\n१० विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५९ +१ फेरी ९ १\n१७ सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी १५\n१९ जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी १६\n१५ पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५९ +१ फेरी १२\n१२ पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५९ +१ फेरी १३\n१८ सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी २४\n२० हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५८ +२ फेर्या १८\n२४ टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५७ +३ फेर्या १९\n२५ जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५७ +३ फेर्या २१\n२२ डॅनियल रीक्कार्डो हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ५७ +३ फेर्या २२\n२१ करुन चांडोक टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५६ +४ फेर्या २०\n२३ विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ३७ इलेक्ट्रॉनिक बिगाड २३\n४ जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३५ हाड्रोलीक्स खराब झाले ७\n११ रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १६ इंजिन खराब झाले १४\n९ निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ९ टक्कर ११\n१ सेबास्टियान फेटेल २१६\n२ मार्क वेबर १३९\n३ लुइस हॅमिल्टन १३४\n४ फर्नांदो अलोन्सो १३०\n५ जेन्सन बटन १०९\n१ रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ३५५\n३ स्कुदेरिआ फेरारी १९२\n५ रेनोल्ट एफ१ ६६\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युल��� वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०११ फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड - पात्रता फेरी निकाल\".\n^ \"सॅबेस्टीयन बौमीला शर्यतीतुन बाहेर काढण्यात आले, कारण त्याच्या गाडीच्या ईंधना मध्ये गडबड होती\".\n^ \"विटांटोनियो लिउझीला शर्यतीच्या सुरवातीला पाच जागा माघुन सुरु करण्याचे दंड देण्यात आले, कारण त्याने गाडीचा गियरबॉक्स बदली केला होता\".\n^ \"२०११ फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड - निकाल\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०११ ब्रिटिश ग्रांप्री २०११ हंगाम पुढील शर्यत:\n२०१० जर्मन ग्रांप्री जर्मन ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nसेबास्टियान फेटेल (३९२) • जेन्सन बटन (२७०) • मार्क वेबर (२५८) • फर्नांदो अलोन्सो (२५७) • लुइस हॅमिल्टन (२२७)\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ (६५०) • मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ (४९७) • स्कुदेरिआ फेरारी (३७५) • मर्सिडीज जीपी (१६५) • रेनोल्ट एफ१ (७३)\nक्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • यु.बि.एस. चिनी ग्रांप्री • डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री डु कॅनडा • ग्रांप्री ऑफ युरोप • सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री • ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड • एनि माग्यर नागीदिज • शेल बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया • सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री • जपानी ग्रांप्री • कोरियन ग्रांप्री • एअरटेल भारतीय ग्रांप्री • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल\nआल्बर्ट पार्क • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • इस्तंबूल पार्क • सर्किट डी काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस विलेनेउ • वेलेंशिया स्ट्रीट सर्किट • सिल्वेरस्टोन सर्किट • नुर्बुर्गरिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सुझुका सर्किट • कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट • बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट • यास मरिना सर्किट • अटोड्रोम जोस कार्लोस पेस\nऑस्ट्रेलियन • मलेशियन • चिनी • तुर्की • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • युरोपियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • जपानी • कोरियन • भारतीय • अबु धाबी • ब्राझिलियन\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/11/18/10-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD/", "date_download": "2021-06-25T01:03:12Z", "digest": "sha1:R2YJNPNFKJDHAN4L3VIMICAKQK5ISCB2", "length": 18667, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "10 रुपयांत जेवण ठाण्यात शुभारंभ", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षार���पण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\n10 रुपयांत जेवण ठाण्यात शुभारंभ\nठाणे, दि. 18 : 10 रुपयांत जेवणाचा पहिला मान ठाण्याचा असं निमंत्रण देत ठाणे-बेलापूर पेठेतल्या गर्दीच्या ठिकाणी याच परिसरातील खारटन रोड येथील अतिशय सामान्य कुटुंबातील तरुणांनी एकत्र येत बाबांचा ढाबा या नावानं 10 रुपयांत जेवण या सेवाभावी योजनेची सुरूवात केली. ज्येष्ठभ् पत्रकार कैलाश म्हापदी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nनिवडणुकीपूर्वी शिवसेनेनं 10 रुपयांत जेवण ही झुणकाभाकर सारखी योजना जाहीर केली. तिचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवाभावी संस्था व व्यक्तींनी अनुकरण करायला सुरूवात केली. सरकार करेल तेव्हा करेल प्रथम आपण प्रयत्न करू या भावनेनं ठाण्यात लफाटा चाळ या नावानं प्रसिद्ध असलेल्या ठामपा सफाई कामगारांच्या खारटन रोड वस्तीतील कामगारांच्या मुलांनी खिशाला चाट देवून हे सेवाकार्य सुरू केले. यात भात-आमटी, चपाती-भाजी असा गरमागरम मेनू असलेल्या या स्टॉलवर दुपार उलटल्यानंतरही भुकेलेल्यांची पावलं वळत होती. मोठ्या प्रमाणावर मजूर कामगार आणि वाटसरूंसाठी ही पर्वणीच ठरली आहे.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nखोणी गावात पुन्हा भाजपची सत्ता… पोटनिवडणुकीत भारती फराड सरपंचपदी ….\nअंजुमन खिदमत-ए- खल्क ट्रस्ट अंबरनाथ (रजि.) च्या वतीने “सामुदायिक विवाह सोहळ्याचे” आयोजन\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणाती��� अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.poker-helper.com/%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AA-%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%AF", "date_download": "2021-06-24T23:36:33Z", "digest": "sha1:LGCUHUXLRMEUS5IYTN4IETLT37XW5ZXK", "length": 15503, "nlines": 26, "source_domain": "mr.poker-helper.com", "title": "निर्विकार सर्वोत्तम पुस्तके मध्ये - निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "raw_content": "निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग\nनिर्विकार सर्वोत्तम पुस्तके मध्ये\nमी निवडले दरम्यान आणि\nजाणून घेण्यासाठी निर्विकार आहे, आपण आवश्यक उच्च ��र्जाचे स्रोत माहितीएक शिफारस पद्धती अभ्यास सिद्धांत पुस्तके ऑनलाइन निर्विकार मध्ये रशियन, लिहिले करून देशांतर्गत आणि परदेशी लेखक. भरपूर प्रमाणात असणे साहित्य समजून घेणे सोपे नाही आहे, म्हणून काही प्रकाशने आहेत लक्ष केंद्रित उच्च-यांचे तक्ते, इतर आवश्यक असताना काही मूलभूत ज्ञान आहे. निवड समावेश पुस्तके बद्दल निर्विकार सुरुवातीला आणि खेळाडू कोण इच्छित खेळ सुधारण्यासाठी, धोरण, रहस्ये एक यशस्वी खेळ, आणि अगदी व्यावहारिक अनुभव आहे.\nकृपया लक्षात ठेवा की समजून घेणे, साहित्य, तुम्हाला माहीत आहे करणे आवश्यक आहे, नियम, शिस्त, आणि आपण येऊ शकतात अपरिचित दृष्टीने.\nतो आदर्श आहे, ऑनलाइन खेळाडू म्हणून, तो समर्पित आहे या विशिष्ट स्वरूप.\nप्रशिक्षण सुरु होते मूलतत्त्वे धोरण आणि हळूहळू वर आणले अधिक प्रगत पैलू. लेखक कव्हर सर्व घटक धोरण-प्रकारच्या विरोधकांना गणित, विज्ञान व चित्रकला प्रत्येक विशिष्ट संयोजन. साहित्य सादर आहे एक प्रामाणिकपणाने सोपे-समजण्यास स्वरूपात येथे उपलब्ध. रशियन लेखक बद्दल बोलतो एक महत्त्वाचा पाया धोरण – व्यवस्थापन. तो आहे की हा भाग सुरुवातीला अनेकदा वगळा तेव्हा प्रभुत्व सिद्धांत. देते तपशीलवार सूचना कसे वळण$ मध्ये एक पाच अंकी करून खेळत सूक्ष्म-मर्यादा. प्रकाशन मध्ये, तो समभाग त्याच्या स्वत: च्या ज्ञान, म्हणून तो आहे, एक यशस्वी ऑनलाइन खेळाडू आणि स्वत: ला सुरु कारकिर्दीत. एक उपयुक्त मार्गदर्शक नाही ज्यांना माहित नाही तो एक पुरेसा साठी सपाट दगडी पाट्या, मध्यम आणि उच्च समभाग. पुस्तक वैशिष्ट्ये स्पष्ट करते सूक्ष्म मर्यादा खेळत क्षेत्रात आणि कसे एक नफा करण्यासाठी येथे अशा सपाट दगडी पाट्या. अनेक सुरुवातीला नाही की खात्यात घेणे कमी बेट आवश्यक एक विशेष धोरण आणि की ते लागू होत नाही त्याच मोक्याचा दृष्टिकोन प्रभावी आहे की येथे महाग सपाट दगडी पाट्या. उदाहरणे आणि जुगार वर आधारित लेखक व्यावहारिक अनुभव समजून घेण्यास मदत करेल, साहित्य. माजी सदस्य प्रो संघ नख वाचकांना समाविष्टीत अनेक प्रकार निर्विकार सुरू, सह इतिहास आहे. हळूहळू, साहित्य आणले सिद्धांत एक यशस्वी गेम. एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे आहे, लेखक आहे, एक तपशीलवार स्पष्टीकरण वैशिष्ट्ये निर्विकार शिस्त आणि त्यांच्या फरक जुगार मनोरंजन. यामुळे सुरुवातीला तयार करण्यासाठी यो���्य वृत्ती कमाई आहे, की पुढील यश.\nधन्यवाद काम एक व्यावसायिक निर्विकार प्लेअर, सुरुवातीला मास्टर करू शकता सर्वात कठीण भाग धोरण – गणित.\nलेखक स्पष्ट करते की, तपशील कसे वापरावे सोप्या पद्धती करण्यासाठी विविध गणिते योग्य वेळी सपाट दगडी पाट्या. प्रकाशन सह पुरविले जाते उपयुक्त संदर्भ साहित्य-चार्ट, सारणी.\nया पुस्तकात, आपण हे करू शकता करत सुरू न संभाव्यता गणक आणि इतर अधिक साधने.\nशिफारस वाचन सर्वांना अपवाद न करता.\nमाहितीपत्रक शिफारसीय आहे ज्यांना माहीत नाही काय आहे सर्व.\nलेखक वाचक समाविष्टीत खेळ सुरू नियम, वर्णन सर्व गुण अत्यंत तपशील आणि स्पष्टपणे. साहित्य प्रभावित करते नाही फक्त नाही-मर्यादा, पण मर्यादा. अनुभवी निर्विकार खेळाडू आहे, या प्रकाशन प्रकट करणार नाही, कोणत्याही नवीन माहिती. प्रसिद्ध ऑनलाइन जुगारी सुरु कारकिर्दीत स्वस्त सपाट दगडी पाट्या आणि मिळवला दहापट डॉलर हजारो त्यांना. तो विश्वास ठेवतो की, प्रत्येकजण हे करू शकता आणि कसे आम्हाला सांगते साध्य करण्यासाठी समान यश. आपण वाचू शकता एक सविस्तर आढावा आणि डाउनलोड पीडीएफ स्वरूपात येथे.\nसुरू येथे दगडी पाट्या सशर्त चीप.\nतो त्यांना विकले इतर खेळाडू माध्यमातून मंच येथे दर पेक्षा कमी मध्ये निर्विकार खोली.\nखालील पुस्तके आहेत खेळ निर्विकार शिफारस अभ्यास करून सहभागी निर्विकार स्पर्धा.\nसमजून घेणे त्यापैकी सर्वात, आपण हे माहित असणे आवश्यक आहे नाही फक्त नियम, पण सामान्य मूलभूत धोरण आहे. जोन्स चेंडू खेळ बसा आणि जा स्पर्धा तपशील पांघरूण, सर्व मूलतत्त्वे करण्यासाठी प्रगत धोरण. सूचना खेळायला कसे अवलंबून आकार पट्ट्या, सूचित चांगल्या चाली विरुद्ध विरोधक विविध शैली. लेखक यशस्वी निर्विकार प्रशिक्षक आणि गुंतवणूक केली आहे साहित्य त्याच्या व्यावहारिक अनुभव काम अननुभवी निर्विकार खेळाडू आहे, ज्याला त्याने केले सकारात्मक खेळाडू. रशियन निर्विकार खेळाडू शिकवते आपण विचार करणे योग्य खेळ दरम्यान, परवानगी देते जे आपण योग्य निर्णय कोणत्याही परिस्थितीत, स्वीकारणे: सध्याच्या परिस्थिती आहे. आधारित उदाहरणे रेखाचित्र विशिष्ट कार्ड – लेखक तपशील वर्णन का केले हे किंवा ते निर्णय आहे.\nया प्रकाशन थोडे व्यावहारिक अनुभव आहे.\nशीर्षक – साहित्य हेतू आहे, ज्यांना आधीच माहित स्पर्धा धोरण, पण करू इच्छित तो परिपूर्ण.\nमुख्य बायस केले आहे रद्द घट्ट शैली खेळ शिफारसीय आहे, जे मध्ये अनेक इतर स्रोत. लांब रन, तो ठरतो आर्थिक नुकसान झाले आहे. प्रत्येक खेळाडू काम करणे आवश्यक आहे स्वत: वर दृष्टीने नाही फक्त धोरण, पण मानसशास्त्र. मदत आपण चांगले समजून घेणे आपल्या विरोधकांना, स्वत: ला सेट अप खेळ, आणि तयार योग्य वृत्ती कमाई प्रक्रिया आहे. जाणून घेण्यासाठी हा पैलू सिद्धांत, आम्ही वाचन शिफारस खालील निर्विकार पुस्तके. एक यशस्वी मानसशास्त्रज्ञ आणि निर्विकार खेळाडू त्याच वेळी, तो गाड्या वाचक ओळखण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या उणीवा आणि संधी दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या मानसिक राज्य आहे. तो कसे बनवायचे मात करा, नैतिक, विरोधकांना त्यांच्या वर्तन आणि राहतील गाठता त्यांना. दोन पुस्तके समाविष्ट त्याच संस्करण अंतर्गत शीर्षके \" आपल्या सर्वोत्तम निर्विकार मित्र आहे \" आणि \"आपल्या निर्विकार सर्वोत्तम शत्रू\", शिफारस सर्व वापरकर्ते.\nलेखक स्पर्श यावर नाही फक्त, मानसिक पैलू, पण शारीरिक विषयावर.\nत्याच्या ध्येय आहे, मदत करण्यासाठी निर्विकार खेळाडू सुधारण्यासाठी त्यांची कामगिरी तडजोड न करता, त्यांच्या आरोग्य. तर तो काळजी घेतो त्याच्या शरीरात आणि मनात ठेवून, त्याची चेतना एक उच्च पातळी, ते काळजी घेईल त्याच्या परत. हे काही फक्त शिफारस निर्विकार टिपा पुस्तके पासून आहेत की किमतीची वाचन प्रथम. आम्ही नियमितपणे जोडा नवीन प्रकाशने या वर्गात, जेथे ते विनामूल्य डाउनलोड केला जाऊ शकतो आणि न व्हायरस. मी नोंदणीकृत सल्ला एक चांगला मित्र आहे – तो मला सांगितले की ते देऊ नाही ठेव डॉलर. तसेच, एक हॅट, अर्थातच, पण आपण कधीही हे आहे. प्रथम, डी विचार एक वेळ बद्दल जे खोली खेळ सुरू आहे. नंतर पुनरावलोकन पुनरावलोकने, मी निवडले एक खोली पासून नेटवर्क. सर्वसाधारणपणे सर्वकाही सोपे आहे, मी एक नवशिक्या.\nसंपर्क: फोन, मेल, तार गप्पा\nनिर्विकार ऑनलाइन चीप निर्विकार पुनरावलोकने पुनरावलोकन ऑनलाइन निर्विकार निव्वळ चीनी निर्विकार निर्विकार शक्यता प्ले जागतिक निर्विकार क्लब\n© 2021 निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%AB%E0%A5%AC-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2021-06-25T01:58:03Z", "digest": "sha1:PSMMYPPSOXHPSA42ZD5A6AX3JNFGMTAX", "length": 9699, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "दाबोळी विमानतळावर ५६ लाखांचे सोने पकडले | Navprabha", "raw_content": "\nदाबोळी विमानतळावर ५६ लाखांचे सोने पकडले\nदाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत ताझाकिस्तान – दुबईमार्गे गोव्यात आलेल्या तीन विदेशी महिला प्रवाशांकडून वेगवेगळ्या भागात लपवून ठेवलेले १७८७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या एकूण सोन्याची किंमत ५६ लाख ३८ हजार एवढी होत आहे.\nकस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताझाकिस्तान देशातील तीन महिला एअर इंडियाच्या एआय – ९९४ या विमानातून पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळार उतरल्या होत्या. कस्टम अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या बॅगेत, पर्समध्ये तसेच अंतर्वस्त्रात लपवून आणलेले सोने कस्टम अधिकार्‍यांच्या हाती लागले असता त्यांनी ते जप्त केले. तसेच त्या तीनही विदेशी महिलांना ताब्यात घेतले. सदर सोने १७८७ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ५६ लाख ३८ हजार रुपये एवढी होत असल्याचे कस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nएप्रिल २०१९ ते आतापर्यंत कस्टम अधिकार्‍यांनी दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत १०४.८५ लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना वि���ाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%83%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-25T01:18:31Z", "digest": "sha1:LEG5NTVSDVKWFU4373XBLCOZKCBMQTHG", "length": 23788, "nlines": 124, "source_domain": "navprabha.com", "title": "भारतीय संगीताचा उषःकाल प्रकाशाकडे नेणारा स्वर-सम्राट ः पं. प्रभाकर कारेकर | Navprabha", "raw_content": "\nभारतीय संगीताचा उषःकाल प्रकाशाकडे नेणारा स्वर-सम्राट ः पं. प्रभाकर कारेकर\n– डॉ. हरिश्चंद्र नागवेकर\n‘‘प्रिये पहा… रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा..’’ या गाण्याने व इतर अनेक गाण्यांनी रसिकांना धुंद करणारे व देशात सर्वत्र… ‘भारताचे आधुनिक तानसेन’ म्हणून ख्याती असलेले… स्वर-प्रभाकर पं. प्रभाकर कारेकर यानी यंदा दि. ४ जुलै २०१९ रोजी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त शनिवार दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत पं. प्रभाकर व सौ. प्रतिभा कारेकर दाम्पत्याचा रवींद्र भवन, मडगाव येथे गोमंतकीयांतर्फे जाहीर गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने…….\nमुंबईत संगीत रसिकांनी स्वर-प्रभाकर पं. प्रभाकर कारेकर यांचा अमृत-महोत्सवी वाढदिवस थाटात साजरा केला. पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार आणि केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते त्यांच्या अमृतमहोत्सवी ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. मूळ गोमंतकीय असलेले व सध्या मुंबईत वास्तव्य असलेले श्री. प्रभाकर कारेकर हे गोवा-महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल भारत-वर्षाच्या संगीत नभा-मंडळातील सूर्य आहेत. गोमंतकीयांना त्यांचा अभिमान. म्हणूनच शनिवार दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत पं. प्रभाकर कारेकर व सौ. प्रतिभा कारेकर यांचा रवींद्र भवन, मडगाव येथे गोमंतकीयांतर्फे जाहीर गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.\nत्यांचे बालपण मडगावात गेल्याने व शिक्षणही मडगावात झाल्याने मडगावकरांनी त्यांना जवळून पाहिले आहे. प्रभाकर व त्यांचे कुटुंबीय माझे नातेवाईक असल्याने व त्यांचे वडील भाऊ विनायक (नारायण) हे पोर्तुगीज प्राथमिक शाळेत माझे सहाध्यायी असल्याने या कुटुंबाशी आमचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले. पोर्तुगीजांच्या काळात या कुटुंबाने राना-वनातून वाट काढीत मुंबई गाठली व मुंबईच आपली कर्मभूमी केली. विनायक यांनी कष्ट व चिकाटी यांच्या जोरावर मुंबईत उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक असे यश प्राप्त केले. तर प्रभाकर यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर आणि संगीत क्षेत्रातील अखंड साधना आणि जिद्द यांच्या जोरावर शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात गोड गळ्याचा गायक म्हणून संगीत-रसिकांमध्ये नाव मिळवले.\nकाही वर्षांआधी प्रभाकरचे वडीलबंधू विनायक यांच्या मुंबईत झालेल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला मी प्रमुख पाहुणा होतो. नंतर गोव्यात झालेल्या, प्रभाकर यांच्या दोन सत्कार-सोहळ्यात माझा सहभाग होता. या सोहळ्यात त्यांच्या कार्यावर बोलण्याची मला जशी संधी मिळाली, तसेच वृत्तपत्रात मी त्यांच्यावर लिहिलेलेही आहे. त्यांचे वडील जनार्दनपंत यांनी माझ्याशी बोलताना आपल्या दोन्ही मुलांविषयी नेहमीच सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. मुंब���त सुरुवातीच्या काळात फुटपाथवर झोपून दिवस काढलेल्या – कुटुंबातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात अखिल भारतात कीर्ति मिळवावी, ही खचितच गौरवास्पद गोष्ट आहे. प्रभाकर हे आज एक उत्कृष्ट गायक म्हणून गाजत आहेत. परंतु हा दिवस त्यांच्या आयुष्यात सहजासहजी आलेला नाही. त्यामागे त्यांनी केलेली संगीताची अखंड साधना आहेच. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक यशस्वी शास्त्रीय गायक व्हावे, ही त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आहे, हे आपण विसरता कामा नये. भारतात संगीताचे शिक्षण हे हल्लीच्या काळातच शाळा-कॉलेजमध्ये मिळू लागले आहे. त्यापूर्वी हजारो वर्षांपासून संगीत शिकण्यासाठी शिष्यांना गुरूच्या घरी राहूनच संगीताचा अभ्यास करावा लागत असे. आजसुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्या देशात हीच परंपरा चालू आहे. प्रभाकर यांना याच परंपरेच्या प्रक्रियेतून जावे लागले.\nसुरुवातीला पंडित सुरेश हळदणकर या गुरुंकडे त्यांनी दहा वर्षे संगीत साधना केली व संगीताचे मुलभूत ज्ञान आत्मसात केले. पं. हळदणकर यांच्यानंतर प्रभाकर यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायनाची तालीम सुरू केली. त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्तीही मिळू लागली. परंतु ती दोनच वर्षे मिळाली. पं. अभिषेकी यांच्याकडे आठ वर्षे संगीत-साधनेचा प्रवास केल्यानंतर त्यांच्या शास्त्रीय गायनाचा पाया अधिक मजबूत बनला. त्यांच्या गायन कलेत विविधता व परिपक्वताही आली. त्यानंतर पंडित प्रभाकर कारेकर यांनी आपल्या संगीताचा पुढील प्रवास पं. सी. आर. व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करून शास्त्रीय संगीताचे आपले कौशल्य अधिक प्रभावी व दमदार बनविले. आपल्या आयुष्यात त्यांना अनेक गौरव प्राप्त झालेले आहेत. तानसेन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कंठसंगीत पुरस्कार, भीमसेन जोशी पुरस्कार, पं. राम मराठे पुरस्कार, तसेच लता मंगेशकर पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार व हल्लीच राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्राप्त झालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार… अशा कितीतरी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. स्व. दयानंद बांदोडकर, स्व. मोरारजी देसाई, श्री. दिलीपकुमार इत्यादी थोरामोठ्यांनी त्यांचे गायन ऐकून त्यांचे कौतुक केले आहे. भरगच्च सभागृहातील त्यांच्या मैफलींमध्ये रसिकांनी त्यांना नेहमीच डोक्यावर घेतलेले आहे. परंतु रसिकांच्या कौतुकाने प्रभाकर यांना गर्वाचा यत्किचिंतही स्पर्श झालेला नाही. एवढेच नव्हे तर सुरुवातीच्या कठीण काळात त्यांना मदतीचा हात दिलेल्या माहीम-मुंबईच्या रघुवीर भट यांचा व इतर अनेकांचा त्यांना कधीच विसर पडलेला नाही. पंडितजी हे केवळ गोड गळ्याचेच नाहीत तर ते गोड शब्दांचे, गोड स्वभावाचेही आहेत, हे त्यांच्या कार्याने त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या गायनात ‘‘स्वर, लय व शब्द’’ या त्रयींचा सुरेल संगम आपल्याला जाणवतो. तसेच त्यांच्या हृदयातील भावनांचाही आपल्याला स्पर्श होतो.\nप्रभाकरजींची वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर फोंडा येथील राजीव कला मंदिरात २००५ मध्ये स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते व नंतर मडगाव येथील आना फोंत गार्डनमध्ये २००६ मध्ये श्री. दिगंबर कामत यांच्या हस्ते त्यांचा भावपूर्ण गौरव झाला होता. परंतु मला भावलेला त्यांचा गोवा विधानसभेतील सत्कार हा ‘युनिक’ आहे असे मला वाटते. त्यांना संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोवा विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने पास झाला. तेव्हा विद्यमान सभापती श्री. राजेश पाटणेकर यांनी पंडितजींनी गायिलेले प्रसिद्ध नाट्यगीत ‘‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा…’’ गाऊन दाखवले. त्यावेळी प्रतापसिंह राणे यांनी पाटणेकर यांचेही अभिनंदन केले होते.\nआज शनिवार दि. १४ रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे सायंकाळी ६.३० वा.\nपं. प्रभाकर व सौ. प्रतिभा कारेकर यांच्या सत्कारावेळी प्रमुख वक्ता म्हणून सातार्‍याचे लेखा अधिकारी व साहित्यिक श्री. अरुण गोडबोले लाभले आहेत. सत्कारपूर्व सत्रात म्हणजे दुपारी ३.३० वा. बहारदार नाट्यसंगीताचा कार्यक्रम होणार असून त्यात त्यांचे शिष्य संदेश वसंत खेडेकर, सौ. सुमेधा देसाई हे गोव्यातील व सौ. मंजुषा कुलकर्णी पाटील (पुणे-महाराष्ट्र) यांचे गायन सादर होणार आहे. शेवटच्या सत्रात सायं. ७.३० वा. पद्मश्री पं. एम. व्यंकटेश कुमार, धारवाड यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.\nखरोखरच, भारतीय संगीताचा उषःकाल प्रभाकरजींनी संगीताच्या नभोमंडळात प्रकाशाच्या दिशेने दमदारपणे पुढे नेला. गोवा व महाराष्ट्र यांचेच नव्हे तर अखिल भारताचे भूषण असलेल्या पंडित प्रभाकर कारेकर यांना माझ्या व माझ्या सर्व कुटुंबियांच्या, तसेच सर्व संगीत-रसिकांच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पत्नी प्रतिभाताई व सर्व कुटुंबीय यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nरक्त द्या, आयुष्य वाचवा\nडॉ. सुषमा किर्तनीपणजी रक्तदानाने आपण दुसर्‍याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण...\nआठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर\nगौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...\nआठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर\nगौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...\nप्रा. रमेश सप्रे गप्पांमुळे मनावरचं मळभ, बुद्धीवरचा काळोख वितळायला मदत होते. ज्याला मनाचं व्हेंटिलेशन म्हणतात किंवा गच्च मनाच्या...\nदहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्यच\nअनिल पै सध्या राज्य दुसर्‍या लाटेचा सामना करत असून, त्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/jaaduucaa-shbd/u3swggry", "date_download": "2021-06-24T23:55:56Z", "digest": "sha1:ZDTZP7BECX3WXCIQBJWAMXL6JY62UI5P", "length": 13523, "nlines": 176, "source_domain": "storymirror.com", "title": "जादूचा शब्द | Marathi Others Story | Charumati Ramdas", "raw_content": "\nजादूचा उडी म्हातारा छतरीने\nभाषांतर : आ. चारुमति रामदास\nलांब, पांढरी शुभ्र दाढी असलेला लहानसा म्हातारा बेंचवर बसला होता आणि छतरीने रेतीवर कसल्यातरी रेघोट्या काढंत होता.\n“थोडंसं सरका, प्लीज़,” पाव्लिकने त्याला म्हटलं आणि बेंचच्या कोप-यावर बसला.\nम्हातारा थोडासा सरकला आणि मुलाच्या लाल, वैतागलेल्या चेह-याकडे बघून तो म्हणाला:\n“तुला काही झालंय कां\n आणि तुम्हांला काय करायचं” पाव्लिकने तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघितलं.\n“मला तर काही करायचं नाहीये. पण तू आत्ता ओरडंत होता, रडंत होता, कुणाशीतरी भांडंत होता...”\n” रागाने मुलगा पुटपुटला. “मी लवकरंच नेहमीसाठी घरांतून पळून जाईन.”\n फक्त लेन्कामुळे पळून जाईन,” पाव्लिकने मुठी आवळल्या. “मी आता तिला चांगलं बदडणारंच होतो एकही रंग मला नाही देत एकही रंग मला नाही देत आणि तिच्याकडे कित्ती सारे आहेत आणि तिच्याकडे कित्ती सारे आहेत\n ठीक आहे, पण फक्त ह्याच कारणासाठी पळून जाण्यांत काही अर्थ नाहीये.”\n“फक्त ह्याच कारणाने नाही. आजीने फक्त एका गाजरासाठी मला किचनमधून बाहेर हाकलून दिलं...सरळ पोते-याच्या फडक्याने, पोते-याच्या फडक्याने...”\nपाव्लिक अपमानामुळे जोरजोरांत श्वास घेऊं लागला.\n” म्हातारा म्हणाला. “एक रागावतो – दुसरा कुरवाळतो, दया दाखवतो.”\n“कुणीही माझ्यावर दया नाही दाखवंत” पाव्लिक किंचाळला. “दादा बोटिंग करायला जातो, आणि मला नाही नेत. मी त्याला म्हणतो, “ब-या बोलाने मला घेऊन चल, मी तसाही तुझ्यामागे नाही राहणार, वल्ह्या खेचून घेईन, स्वतःच उडी मारून नावेंत चढून जाईन” पाव्लिक किंचाळला. “दादा बोटिंग करायला जातो, आणि मला नाही नेत. मी त्याला म्हणतो, “ब-या बोलाने मला घेऊन चल, मी तसाही तुझ्यामागे नाही राहणार, वल्ह्या खेचून घेईन, स्वतःच उडी मारून नावेंत चढून जाईन\nपाव्लिकने बेंचवर मुठीने प्रहार केला. आणि मग एकदम गप्प झाला.\n“तर, दादा तुला नाही नेत\n“आणि तुम्हीं प्रत्येक गोष्ट कां विचारताय\nम्हातारा आपली दाढी कुरवाळून म्हणाला:\n“मला तुझी मदत करायचीय. एक जादूचा शब्द आहे...”\nपाव्लिकचं तोंड उघडंच राहिलं.\n“मी तुला तो शब्द सांगेन. पण लक्षांत ठेव: त्याला खूप शांत आवाजांत म्हणायचं असतं, थेट त्या माणसाच्या डोळ्यांत बघंत, ज���याच्याशी तू बोलतो आहे. लक्षांत ठेव – शांत आवाजांत, थेट त्याच्या डोळ्यांत बघंत...”\n“तो कोणचा शब्द आहे\nम्हातारा थेट मुलाच्या कानावर वाकला. त्याची नरम दाढी पाव्लिकच्या गालाला स्पर्श करंत होती. तो कानांत काहीतरी कुजबुजला आणि मग मोठ्याने म्हणाला:\n“हा जादूचा शब्द आहे. पण हे विसरू नकोस की तो कसा म्हणायचांय.”\n“मी प्रयत्न करीन,” पाव्लिक हसूं लागला, “मी आत्ताच जाऊन प्रयत्न करतो.”\nत्याने उडी मारली आणि तो घराकडे धावला.\nलेना टेबलाशी बसून ड्राइंग काढंत होती. रंग – हिरवा, निळा, लाल – तिच्यासमोर पडले होते. पाव्लिकला बघतांच तिने लगेच त्यांना गोळा केलं आणि त्या ढिगाला हाताने लपवलं.\n’ मुलाने निराशेने विचार केला. ‘अश्या मुलीला तो जादूचा शब्द काय कळेल\nपाव्लिक एका बाजूने बहिणीजवळ गेला आणि तिचा हात धरून खेचू लागला. बहिणीने वळून पाहिलं. तेव्हां, तिच्या डोळ्यांत बघंत, अगदी हळू आवाजांत मुलगा म्हणाला, “लेना, मला एक रंग दे ना...प्लीज़...”लेनाचे डोळे विस्फारले. तिचे बोटं सैल झाले, आणि, टेबलावरून हात काढंत, ती चकित होऊन कुजबुजली: “कोणचा पाहिजे तुला\n“मला निळा पाहिजे,” नम्रतेने पाव्लिक म्हणाला.\nत्याने रंग घेतला, हातांत धरला, तो घेऊन थोडा वेळ खोलींत हिंडला आणि बहिणीला परंत देऊन दिला, त्याला तर रंग नकोच होता. आता तो फक्त जादूच्या शब्दाबद्दल विचार करंत होता.\n“आजीकडे जातो. ती काहीतरी बनवतेय. ती मला हाकलून लावेल की नाही हाकलणार\nपाव्लिकने किचनचं दार उघडलं. आजी कढईतून गरम-गरम समोसे काढंत होती. नातू तिच्या जवळ धावला, दोन्हीं हातांनी तिचा लाल, सुरकुत्या असलेला चेहरा आपल्याकडे वळवला, आणि थेट तिच्या डोळ्यांत बघंत कुजबुजला:\n“मला समोस्याचा एक तुकडा दे न, प्लीज़.”\nआजी सरळ उभी राहिली. जादूचा शब्द तिच्या चेह-याच्या प्रत्येक सुरकुतींत, तिच्या डोळ्यांत, तिच्या स्मितांत चमकंत होता...\n“गरम-गरम...गरम-गरम पाहिजे माझ्या लाडक्याला” सगळ्यांत मस्त, कुरकुरीत समोसा उचलंत तिने म्हटलं.\nपाव्लिकने आनंदाने उडी मारली आणि त्याने आजीच्या दोन्हीं गालांचा मुका घेतला.\n” म्हाता-याला आठवंत तो स्वतःशीच बडबडंत होता..\nलंचच्या वेळेस पावेल शांत बसला होता आणि दादाचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकंत होता. जेव्हां दादा म्हणाला की तो बोटींगसाठी जातोय, तेव्हां पाव्लिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूंच विनंती केली:\n“मलापण घेऊन चल नं, प्लीज़.”टेबलाशी बसलेले सगळे लोक एकदम गप्प झाले. दादाने भिवया उंचावल्या आणि हसला.\n“त्याला घेऊन जा,” अचानक बहीण म्हणाली, “तुला करायचं काय आहे\n“हो, कां नाही नेणार” आजी हसली. “नक्की, घेऊन जाईल.”\n“प्लीज़,” पाव्लिक पुन्हां म्हणाला.दादा खो-खो हसंत सुटला, त्याने मुलाच्या खांद्यावर थाप मारली, त्याचे केस विस्कटून लावले.\n ठीक आहे, चल, तयार हो.” ‘आश्चर्यच झालं ह्याने तर कमालंच केली ह्याने तर कमालंच केली पुन्हां कमाल केली\nपाव्लिक उडी मारून टेबलावरून उठला आणि रस्त्यावर पळाला. पण चौकांत म्हातारा नव्हतांच. बेंच रिकामा होता, फक्त रेतीवर छतरीने काढलेले काही न कळणारे चिह्न होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/congress-leadership-kapil-sibal-tweet-rahul-gandhi-337317", "date_download": "2021-06-25T00:43:29Z", "digest": "sha1:P2JSJ53TAP25VQUGKYX7QMLYBX2WANH6", "length": 16303, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कपिल सिब्बल यांच्या एका ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ", "raw_content": "\nकपिल सिब्बल यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन, राजीनाम्याची तयारी दाखवलीय.\nकपिल सिब्बल यांच्या एका ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ\nनवी दिल्ली : काँग्रेसमध्ये Congress नेतृत्वपदावरून सुरू असलेल्या वादाला आज वेगळं वळण लागलंय. पक्षाचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी ज्येष्ठ नेत्यांना भाजपची फूस लावल्याचा आरोप केलाय. त्यानंतर संतापलेल्या कपिल सिब्बल Kapil Sibbal यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन, राजीनाम्याची तयारी दाखवलीय.\nकपिल सिब्बल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दिल्लीती चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यूपीए-1 आणि यूपीए-2च्या काळात ते केंद्रात मंत्रिपदावर होते. पक्षातील 30 वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही पक्षविरोधी वक्तव्य केलं नसल्याचं सांगून, कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये नाराजी व्यक्त केलीय. कोर्टात पक्षाची योग्य बाजू मांडून पक्षाचं प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही आमच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे, अशा शब्दांत सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nआणखी वाचा - काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून तीन नावांची चर्चा\nदेशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा\nकाँग्रेसमध्ये पहिल्यांदाच असं घडलं\nकाँग्रेसमध्ये पक्षातील नेत्यांवर थेट विरोधकांशी हातमीळवणी केल्याचा आरोप बहुदा पहिल्यांदाच झाला आहे. विशेष म्हणजे हा आरोप गांधी घराण्यातील व्यक्तीने केला असल्यामुळं त्याचं गांभीर्य वाढलंय. गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या नेतृत्वावरून, नेत्यांमध्ये मतभेद सुरू आहे. काही नेते गांधी घराण्याच्या नेतृत्वासाठी प्रचंड आग्रही आहेत. तर काहींनी गांधी घराण्याबाहेरचं नेतृत्व असावं, अशी इच्छा व्यक्त केलीय.\n'मग सचिन पायलटना मुख्यमंत्री करा'; भाजप नेत्याचं राहुल गांधींना आव्हान\nभोपाळ - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना बॅकबेंचर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्यांची बाजू घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना लवकर समजलं की शिं\n'शेतकऱ्यांनाच नको असतील तर हे कायदे सरकार मागे का घेत नाही\nनवी दिल्ली : गेल्या साधारण 80 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने पारित केलेले कृषी कायदे काळे असून ते रद्द केले जावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात ठिकठिकाणी किसान महापंचयातीचं आयोजन केलं जात आहे. त्यातीलच एक महापंचायत आज उ\nकाँग्रेसच्या तेवीस ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वबदलाची मागणी करूनही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदावर निष्ठावंतांनी शिक्कामोर्तब केल्याने बंडाळीचा बार फुसका ठरला. सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ केल्याच्या बातम्या आल्या. नेतृत्वबदल होणार, अशी आश\nमहाराष्ट्रातल्या काँग्रेसला नेमके झालेय तरी काय, हा प्रश्न उपस्थित व्हावा अशी सध्या पक्षाची अवस्था आहे. सत्तेत असूनही पक्ष वाढवण्याची नेते, कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही.\nकाँग्रेसमधील वादळी बैठकीनंतर, बडे नेते देतायत डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा\nनवी दिल्ली : देशात 2014मध्ये सुरू झालेली मोदी लाटेची सुरुवात यापासून राजस्थानमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादापर्यंत अनेक विषयांवर काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्��ाची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेते विरुद्ध\nअग्रलेख : बंडोबा आणि थंडोबा\nराजस्थानातील तरुण आणि तडफदार नेते सचिन पायलट यांनी जवळपास महिनाभर परजत ठेवलेली तलवार अखेर म्यानबंद केली आणि त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला तूर्तास जीवदान मिळाले आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या गांधी कुटुंबियांबरोबर एकाच दिवशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर\nराजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन\nमुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये जे मोठं राजकीय नाट्य घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं. राजस्थानातील अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर भाजप सोबत हातमिळवणी करून सरकार पाडण्याचे आरोप लावले होते. यानंतर राजस्थानात मोठा राजकीय भूकंप देखील आला. काँग्रेसमधील अंतर्गत वादाने उग्र स्व\nमोदी सरकार पाकिस्तानला आणखी लस पाठवणार; काँग्रेस, आपचा केंद्रावर हल्लाबोल\nनवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असल्याची ओरड देशभरातून होऊ लागली असतानाच लस निर्यातीबद्दल आता केंद्र सरकारला जाब विचारला जाऊ लागला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लस निर्यातीला आक्षेप घेतला आहे, तर देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे व\nज्योतिरादित्य शिंदेंची बंडखोरी की, हे काँग्रेसचं अपयश\nज्योतिरादित्य शिंदे यांचं बंड, हा मध्य प्रदेश काँग्रेस नाही तर, राष्ट्रीय काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. विश्वासू नेत्यांच्या फळीत वरच्या स्थानी असणारा एखादा नेता, अशी बंडखोरी करतो, याचे वेगवेगळे अर्थ निघतात. अर्थात ज्योतिरादित्यांचा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनल\nराहुल गांधी बहिणीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय; नेत्यांमध्ये रस्सीखेच\nनवी दिल्ली : मर्यादित जागांच्या संधीमुळे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झाली असून, प्रियांका गांधींना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पक्षातून पुढे आल्याचे समजते. कॉंग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाली असून, राहुल गांधी यांचा निर्णय उमेदवारी देण्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/rashtriya-samaj-party-president-mahadev-jankar-said-hingoli-will", "date_download": "2021-06-25T02:02:22Z", "digest": "sha1:FF5DQ4KAQRFBJOQJNUKC7I67EUABV3AI", "length": 27497, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मी बारामतीचा नाद सोडला नाही : जानकर", "raw_content": "\nश्री. जानकर म्हणाले, मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा मी कुठलेही काम केले नव्हते. तरीही लोकांनी मला भरभरून मते दिली.\nमी बारामतीचा नाद सोडला नाही : जानकर\nकरमाळा (सोलापूर) : मध्यंतरी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कारखान्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो होतो. परवा जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उदघाटनावेळीही आम्ही एका व्यासपीठावर होते. याचा अर्थ मी माझी भूमिका सोडलेली नाही. माझा पक्ष एनडीएचा घटक पक्ष असून मी एनडीए सोबतच आहे.\nमी पवारसाहेबांना भेटलो, आम्ही एका व्यासपीठावर आलो म्हणजे मी बारामतीचा नाद सोडलेला नाही. येत्या काळात माझा पक्ष बारामतीसह माढा, परभणी, जालना, हिंगोली हे पाच मतदार संघात लोकसभा सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.\nकरमाळा येथे पत्रकार कट्टयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, प्रा. वैभव फटांगरे उपस्थित होते. 2009 ला महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात उभे होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे होते. यावेळी त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र 2019 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nभाडेकरूने केली एक फ्लॅट अन्‌ वीस लाखांची मागणी\nश्री. जानकर म्हणाले, मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा मी कुठलेही काम केले नव्हते. तरीही लोकांनी मला भरभरून मते दिली. मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेथील लोकांनी माझ्यावर प्रेम केले. पवारसाहेब आम्ही एका व्यासपीठावर आलो म्हणून मी बारामतीचा नाद सोडला असे होत नाही. मी जेव्हा पक्षाची स्थापना केली तेव्हा एकाही ग्रामपंचायतीत माझा सरपंच देखील नव्हता. आज सत्तावीस राज्यांत माझा पक्ष अस्तित्वात असून चार राज्यांत माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे.\nमहानाट्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा : अभिजित पाटील\nप्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचा संदर्भ लावत असतो. तसाच संदर्भ माझ्या व पवारसाहेबांच्या भेटीचा आणि एका व्यासपीठावर येण्याचा लावला जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नसून मी आज मोदी साहेबांबरोबर आहे भाजपबरोबर आहे. माझा राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, हिंगोली, जालना, परभणी या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दाखवून देणार आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बन��ोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचे���ी दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/beware-are-you-challenging-police-making-videos-social-media-13132", "date_download": "2021-06-25T00:33:31Z", "digest": "sha1:KEKHLQTFUK3EP2Y6ZEWX2HFZ3LCYEL2H", "length": 5106, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सोशल मिडीयावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान देत आहात ? मग सावधान !", "raw_content": "\nसोशल मिडीयावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान देत आहात \nडोंबिवली : पोलीस Police ठाण्यात तक्रार Complaint केल्याच्या रागातून तिघांनी राहुल सोनार याच्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा Trying To Kill प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी आयरेगाव, समतानगर झोपडपट्टीत घडली होती. Beware \nमात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती. याप्रकरणी रामनगर पोलिसा���नी आता रोहित धोत्रे, विकास नवले आणि ओमकार या तिघांना अटक Arrest केली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील तिघा आरोपींनी सोशल मीडियावर Social Media व्हिडीओ Video करून थेट पोलिसांना आव्हान Challenge दिले होते.\nहे देखील पहा -\nत्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेऊन दहशत माजविणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आणि व्हिडीओ मधील डॉयलॉग म्हणायला सांगितला. यावेळी या आरोपींना पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला आहे. Beware \nमाझ्या बहिणीला शिव्या का देतो अशी विचारणा करून रोहित धोत्रे आणि अन्य दोघा आरोपींनी राहुलचा भाऊ राजू याला बेदम मारहाण केली होती. ही घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता घडली होती. याप्रकरणी राजूची बहीण दीपा सोनार हिने रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.\nरिक्षा चालकांच्या अनुदानासाठी खासदार बापट आक्रमक...\nदरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता तिघांनी राजू आणि दिपाचा भाऊ राहुलवर प्राणघातक हल्ला केला. चाकूने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केडीएमसीच्या कल्याणमधील रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nविशेष बाब म्हणजे या प्रकरणातील तिघा आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान दिले होते. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. Beware \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/things-you-should-not-keep-at-home-by-vastu-expert-article/", "date_download": "2021-06-25T01:08:39Z", "digest": "sha1:AQF7YOLDYTKXPZJ3OLCSNGK3HJKJC6CT", "length": 13856, "nlines": 135, "source_domain": "bahujannama.com", "title": "धनहानीपासून वाचायचे असेल तर चुकूनही ठेवू नका 'या' 9 वस्तू - बहुजननामा", "raw_content": "\nधनहानीपासून वाचायचे असेल तर चुकूनही ठेवू नका ‘या’ 9 वस्तू\nबहुजननामा ऑनलाईन – आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला विशेष महत्व आहे. घरातील प्रत्येक वस्तु वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास जीवनात आनंद आणि सूख येते. जर वास्तुनुसार वस्तू आणि दिशेची निवड केली गेली नाही तर जीवनात नकारात्मकता येते, ज्यामुळे धनहानी वाढू शकते. अनेकदा नकळत आपण घरात अशा वस्तू ठेवतो किंवा असे काम करतो ज्यामुळे धनहानी होऊ लागते.\nअशावेळी आपल्याला यापाठीमागील कारणे समजत नाहीत आणि आपला पैसा निरर्थक कामात नष्ट होऊ लागतो. जर अनावश्यक खर्च होऊ लागले आणि पैसा व्यर्थ कामात नष्ट होऊ लागल्यास कोणत्या वस्तू घरात ठेवू नये ते जाणून घेवूयात…\n1 धबधबा, पाण्याचे छायाचित्र\nकधीही घरात असे छायाचित्र लावू नका ज्यामध्ये धबधबा वाहत आहे किंवा कोणत्याही माध्यमातून पाणी पडत असेल तर असे छायाचित्र घरात लावू नका यामुळे धनहानी होते. पैसा व्यर्थ कामात पाण्यासारखा वाहून जातो.\n2 पाणी गळणारा नळ\nघरात कुठेही असा नळ असू नये ज्यामधून पाणी थेंब-थेंब पडत असेल, पाण्याप्रमाणे पैसासुद्धा नष्ट होतो असे म्हटले जाते. अशा नळाचा आवाज सुद्धा नकारात्मक उर्जा निर्माण करतो. असे नळ बदलून टाका.\n3 कॅक्टस किंवा कोटेरी रोपं\nवास्तुनुसार घरात कोणत्याही प्रकारची काटेरी रोपं लावू नये. विशेषकरून कॅक्टस लावू नये. यामुळे नात्यात दरी निर्माण होते. भांडणे होतात, पैसा खर्च होतो. अशी रोपे असतील तर ती ताबडतोब हटवा.\n4 बाथरूम कधीही ओले ठेवू नका\nओले बाथरूम नेहमी धनहानीचे संकेत देते. बाथरूम वापरले असेल तर ताबडतोब ते सुकू द्या.\n5 गॅस किंवा चुलीवर नेहमी भांडे ठेवू नका\nजेवण बनवल्यानंतर गॅस किंवा चुलीवर आणि किचनवर भांडी एकत्र करून ठेवू नका. भांड्यांचा गराडा भांडणाला निमंत्रण देतो, पैसा विनाकारण खर्च होतो.\n6 स्वयंपाक घरात औषधं ठेवू नका\nकधीही स्वयंपाक घरात औषधे ठेवू नका, वास्तूशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. यामुळे आजारपणासाठी जास्त पैसा खर्च होतो. आजार होतात.\n7 काचेच्या तुटलेल्या वस्तू\nकाचेची कोणतीही तुटलेली वस्तू घरात न ठेवता फेकून द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, धनहानी होती. तसेच खिडकी, दरवाजाच्या तुटलेल्या काचा बदलून घ्या.\n8 नादुरूस्त विद्यूत उपकरणे\nकोणतेही बिघडलेले विद्यूत उपकरण, जसेकी टीव्ही, फ्रिज, बंद घड्याळ अशा वस्तू घरात ठेवू नका. यामुळे धनहानी होते, नकारात्मक उर्जा आणि रोग घरात प्रवेश करतात.\n9 उत्तर दिशेला डस्टबिन ठेवू नका\nउत्तर दिशा कुबेराची दिशा म्हणतात. यासाठी चुकूनही या दिशेला डस्टबिन ठेवू नका. यामुळे धनहानी होते.\nमुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का त्यानंतर भाजप नेते म्हणाले – ‘आतातरी सरकार भानावर येईल का जनहिताचे निर्णय घेईल का जनहिताचे निर्णय घेईल का\nसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना कोरोनाची बाधा\nसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना कोरोनाची बाधा\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nBuilder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत\nMaharashtra Unlock | निर्बंध शिथिल होणार , मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट\nप्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक\n ‘आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम पूर्ण करा’\nSBI ग्राहकांनी लक्ष द��यावे 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते\naadhaar card update | तुमच्या Aadhaar Card द्वारे दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने घेतले आहे का फोन कनेक्शन, ‘या’ पद्धतीने चेक करून लवकर करा बंद; ही आहे पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/playgrounds-and-gardens-to-remain-closed/", "date_download": "2021-06-25T01:01:06Z", "digest": "sha1:5Y6INPML5MBZUVPV4DXCHVVV5UMXDU3I", "length": 3204, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Playgrounds and Gardens to remain closed Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: दोन महिन्यांपासून बंद असलेली उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव यापुढेही बंदच राहणार\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव बंद ठेवून दोन महिने झाले आहेत. शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातही जलतरण तलाव, क्रीडांगणे बंदच राहणार…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T01:20:42Z", "digest": "sha1:6Q6VGEKJTE6VLIVCMDD62I2OGSB6QSNY", "length": 16631, "nlines": 114, "source_domain": "navprabha.com", "title": "रुसवे फुगवे | Navprabha", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग काल सुटू शकला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला सरकार स्थापनेसाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा जरी जाहीर केलेला असला, तरी अद्याप भाजपने तो पाठिंबा स्वीकारत असल्याचे चुकूनही म्हटलेले नाही आणि त्यांनी तो स्वीकारणे हा जनतेचा विश्वासघात ठरेल. ज्या पक्षाला ‘नॅशनल करप्शन पार्टी’ म्हणत मोदींनी लक्ष्य केले, त्याचाच पाठिंबा केवळ सत्तेसाठी घेणे हे पक्षाची प्रतिमा मलीन करून जाईल. भाजप नेत्यांनाही याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीबाबत ‘वेट अँड वॉच’ जे चतुर धोरण त्यांनी अवलंबिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःहून भाजपला बा���ेरून पाठिंबा जाहीर केला, तो सिंचन घोटाळा पडद्याआड व्हावा यासाठीच अशी टीका होऊ लागली आहे. सिंचन घोटाळ्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडणारे देवेंद्र फडणवीस केवळ सत्तेसाठी त्या फायली कशा काय दाबू शकतील त्यामुळे राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला फार महत्त्व सध्या तरी देऊ शकत नाही. शिवसेनेशी हातमिळवणी व्हावी असे भाजप नेत्यांना मनोमन वाटते, कारण सर्वांत स्थिर सरकार देण्याचा तो एकमेव पर्याय आहे, परंतु शिवसेना अद्याप आपले अहंकार कुरवाळत बसलेली असल्याने त्यांच्या दुप्पट जागा मिळालेला भाजप आता नमते घेण्यास बिलकूल तयार नाही. जागावाटपावेळी झालेली तणातणी, त्यानंतर सातत्याने शिवसेनेने मोदींना, अमित शहांना लक्ष्य करणे, त्यांची टर उडवणे या सार्‍यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे, त्यामुळे शिवसेनेलाही त्यांनी प्रतीक्षा यादीत ठेवले आहे. भाजपाला विरोधात बसण्याची इच्छा नाही आणि सर्वांत मोठा पक्ष या नात्याने सरकारस्थापनेची संधी पहिल्यांदा त्यांना मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना हीच भाजपची पहिली पसंती असेल, परंतु सेनेचा तोरा उतरवण्यासाठीच थोडे वेळकाढू धोरण भाजपने अवलंबिलेले आहे. दुसरीकडे शिवसेनाही भाजपला थोडे खेळवू पाहते आहे. ‘‘अखंड महाराष्ट्राचे वचन द्या, पाठिंब्याचे मग बघू’’ ही उद्धव यांची प्रतिक्रिया पाहिली, तर आता राष्ट्रहित, मोदींचे नेतृत्व वगैरे मुद्दे बाजूला सारून अखंड महाराष्ट्राचा प्रादेशिक मुद्दा पुढे करून स्वतःच्या सौदेबाजीला नैतिक वलय प्राप्त करून देण्याची धडपड उद्धव ठाकरे करू लागलेले दिसतात. भाजपची छोट्या राज्यांना नेहमीच पसंती राहिली आहे आणि स्वतंत्र विदर्भाचे वचनही पक्षाने दिलेले आहे. शिवसेना आणि भाजप यामध्ये सर्वांत मोठा कलहविषय आहे तो हा स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न. भाजपाच्या महाराष्ट्रातील यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. विदर्भात कॉंग्रेसच्या जागा २४ वरून ९ वर आणि राष्ट्रवादीच्या जागा ४ वरून १ वर गेल्या, पण भाजप १९ वरून ४४ वर पोहोचला आहे. विदर्भाच्या विषयात घूमजाव करणे भाजपला परवडणारे नाही. मात्र, सेनेशी हातमिळवणी करण्यासाठी तो विषय शीतपेटीत टाकला जाऊ शकतो. सेना – भाजपमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी उडली होती ती मुख्यमंत्रिपदावरून. पण आता भाजपच्या जागा सेनेच्या दुप्पट असल्यामुळे मुख्य��ंत्री आपलाच असायला हवा हा हट्ट भाजप धरील. उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले जाऊ शकते अथवा अडीच वर्षांनी सेनेचा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासनही फार तर दिले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सेनेला अधिक महत्त्व देण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. भाजपाचे निरीक्षक म्हणून राजनाथसिंह आज मुंबईत येणार आहेत. शिवसेना त्यांच्यापुढे कोणकोणते प्रस्ताव ठेवते हे आज कळेल. भाजपही एका मर्यादेपर्यंत शिवसेनेशी तडजोड स्वीकारील. दुसरीकडे राज्यातील अपक्षांशी संपर्कही भाजपने सुरू ठेवलेला आहे. दोन्ही पक्षांना शेवटी सत्ता हवीच आहे. फक्त त्यापूर्वी थोडी खेचाखेची करून जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष नेते करीत आहेत एवढेच. महाराष्ट्राच्या विकासाची खरोखरच चाड असेल तर ते कारण दाखवत चार पावले मागे जाणे शिवसेनेला काही कठीण नाही. शेवटी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे गेल्या पंचवीस वर्षांचे नाते आहे. विचारधारेनेही दोन्ही पक्ष जवळचे आहेत. बृहन्मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांची युती आहे. भाजपच्या संपूर्ण प्रचारात शिवसेनेविषयी अवाक्षर कोणी काढले नाही. तेवढा संयम पाळला गेला. त्यामुळे जर याक्षणी सेना मागे हटणार असेल, तर त्यातून जो राजकीय पेच उद्भवेल त्याला उद्धव ठाकरे सर्वार्थाने जबाबदार ठरतील.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस ता���ांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/family-man-creators-raj-and-dk-respond-to-calls-for-ban-in-tamil-nadu", "date_download": "2021-06-25T02:03:35Z", "digest": "sha1:QXXRJ2XVT2WJVNYIRFG2TUIEOTYMSAK2", "length": 14624, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | The Family Man 2 : 'आधी सीरिज पाहा..'; वादानंतर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण", "raw_content": "\nThe Family Man 2 : 'आधी सीरिज पाहा..'; वादानंतर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण\n'द फॅमिली मॅन २' The Family Man 2 या वेब सीरिजला वाढता विरोध पाहता दिग्दर्शक राज निदिमोरू, कृष्णा डीके आणि मुख्य अभिनेता मनोज वाजपेयी Manoj Bajpayee यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सीरिजवर तमिळनाडू आणि तमिळ समुदायाची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्याला विरोध होऊ लागला. येत्या ४ जून रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार असून त्यावर बंदी आणावी अशीही मागणी काही जणांकडून होत आहे. (Family Man creators Raj and DK respond to calls for ban in Tamil Nadu)\n'द फॅमिली मॅन २' टीमचं स्पष्टीकरण-\n'��्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून सीरिजच्या कथानकाबाबत काही गोष्टी गृहित धरल्या गेल्या आहेत. आमच्या टीममधील बरेच कलाकार, क्रिएटिव्ह आणि लेखन टीममधील काही जण हे तमिळ आहेत. आम्हाला तमिळ लोक आणि तमिळ संस्कृतीच्या भावनांची जाण आहे. तमिळ लोकांबद्दल आम्हाला फक्त प्रेम आणि आदर आहे. या सीरिजसाठी आम्ही काही वर्षे मेहनत केली आहे आणि प्रेक्षकांसमोर सिझन १ प्रमाणेच संवेदनशील, संतुलित अशी कथा सादर करायची आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रदर्शनानंतर आधी ही सीरिज पहावी. ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं कौतुक नक्की कराल', असं दिग्दर्शकांनी निवेदनात म्हटलंय.\nहेही वाचा: 'द फॅमिली मॅन 2' चा नवा मजेदार प्रोमो व्हायरल....\nकेंद्र सरकारने या सीरिजच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी काही संघटनांची मागणी आहे. तमिळनाडू सरकारने सोमवारी या संघटनांना आपला पाठिंबा दर्शविला. यासंबंधी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवण्यात आले आहे.\n'द फॅमिली मॅन २'मध्ये आसिफ यांना पाहून चाहते भावूक; सहा महिन्यांपूर्वी केली होती आत्महत्या\nप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार मनोज वाजपेयीच्या Manoj Bajpayee 'द फॅमिली मॅन २' The Family Man 2 या नव्या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता दुसऱ्या सिझनचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या स\n'The Family Man 2'ला ट्विटरवर होतोय विरोध, कारण..\nओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन २'चा The Family Man 2 ट्रेलर बुधवारी (१९ मे) प्रदर्शित झाला. मात्र आता या सीरिजला नेटकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे. यामध्ये तमिळनाडूची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप काही नेटकऱ्यांकडून होत आहे. 'द फॅमिली मॅन २' ही सीरिज तमिळ\nThe Family Man 2 ट्रेलरने युट्यूबवर रचला विक्रम; 'मिर्झापूर २'ला टाकलं मागे\nओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या The Family Man 2 दुसऱ्या भागाचा ट्रेलर १९ मे रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून युट्यूबवर या ट्रेलरने सर्व विक्रम मोडले आहेत. अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला युट्यूबवर 15 दशलक्ष लोकांनी पाहिले. 'द फॅमिली म\nThe Family Man Season 2: धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; सोशल मीडियावर ��त्स्फूर्त प्रतिसाद\nओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज 'द फॅमिली मॅन २'चा The Family Man Season 2 ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजची चर्चा होती. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता मनोज वाजपेयीने Manoj Bajpayee प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकून घ\nThe Family Man 2: अशी असेल तिसऱ्या सिझनची कथा; दिग्दर्शकांचा खुलासा\n'द फॅमिली मॅन'च्या The Family Man 2 पहिल्या सिझनप्रमाणेच दुसरा सिझनसुद्धा उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या वळणापाशी येऊन संपतो. लोणावळ्यात नेमकं काय झालं होतं हे सुची (प्रियामणी) Priyamani श्रीकांतला (मनोज वाजपेयी) Manoj Bajpayee सांगणार का, तिसऱ्या सिझनची कथा कोव्हिड १९ भोवती फिरणार का, आता TASK\nThe Family Man 2: 'लोनावला में क्या हुआ था'; निर्मात्यांनी का ठेवलं गूढ कायम\n'द फॅमिली मॅन' The Family Man 2 या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिजचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा आहे. पहिल्या सिझननंतर 'लोणावळ्यामध्ये काय झालं' या रहस्याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र ती उत्सुकता दुसऱ्या सिझनमध्येही ता\nमनोज वाजपेयीची ऑनस्क्रीन मुलगी; जाहिराती, मालिकांमध्येही केलंय काम\n'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीचं विद्या बालन कनेक्शन माहितीये का\n'The Family Man 2'चा नवा विक्रम; 'फ्रेंड्स', 'गेम ऑफ थ्रोन्स'लाही टाकलं मागे\n'द फॅमिली मॅन २' The Family Man 2 ही बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. पहिल्या सिझननंतर दुसऱ्या सिझनची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. सोशल मीडियावरही या सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या वेब सीरिजने एक नवा विक्रम रचला आहे. जगभरात सर्वाधिक लोकप\nThe Family Man 2: मनोज वाजपेयीचं तगडं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांचीही फी\nसध्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरीजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/anuja-jagtap-write-book-review-saptarang-172946", "date_download": "2021-06-24T23:59:47Z", "digest": "sha1:RAKPS2O3YL3BPOWI23KGZZPGX4L43REW", "length": 12548, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वाचकावर चेटूक करणारी आर्त प्रेमकथा (अनुजा जगताप)", "raw_content": "\nवाचकावर चेटूक करणारी आर्त प्रेमकथा (अनुजा जगताप)\nकॉलेजमध्ये असताना \"गॉन विथ द विंड' हा चित्रपट बघितल्यानंतर मनात रेंगाळत राहिली स्कार्लेट ओ हारा. खऱ्या प्रेमाच्या शोधात निघालेली स्कार्लेट त्या वयात बंडखोर; पण हळवी नायिका म्हणून आवडून गेली होती. मग एकदा टॉलस्टॉयचं \"ऍना कॅरेनिना' वाचनात आलं. विवाहित असलेल्या ऍनाला प्रेमाचा अर्थ कसा लागला असेल तिला प्रेम म्हणजे आयुष्य फुलवणारा बगीचा वाटला असेल, की आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा वैशाखवणवा तिला प्रेम म्हणजे आयुष्य फुलवणारा बगीचा वाटला असेल, की आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा वैशाखवणवा \"प्रेमा'कडं केवळ रोमॅंटिक अँगलमधून न बघणाऱ्या या नायिकांच्या मांदियाळीत अजून एकीची भर पडली ती राणी कर्णिक या नायिकेची \"प्रेमा'कडं केवळ रोमॅंटिक अँगलमधून न बघणाऱ्या या नायिकांच्या मांदियाळीत अजून एकीची भर पडली ती राणी कर्णिक या नायिकेची ही नायिका अशा-तशा लेखकानं रेखाटलेली नाही. ती उतरली आहे प्रसिद्ध लेखक विश्राम गुप्ते यांच्या लेखणीतून. त्यांच्या \"चेटूक' या कादंबरीत. वसंताच्या प्रेमात वेडी झालेली राणी खरंतर प्रेमात पडलीये \"प्रेम' या संकल्पनेच्या. कोवळ्या वयात वाचलेल्या फडके-खांडेकर-बालकवी यांच्या कथा-कवितांमधून \"प्रेमा'च्या प्रतिमेत गुंगलेली राणी खऱ्या प्रीतीच्या शोधात निघते आणि एका संघर्षाला सुरवात होते...\n\"ईश्वर डॉट कॉम', \"नारी डॉट कॉम' अशी वेगळ्या वाटेवरची अफलातून पुस्तकं लिहिणारे गुप्ते \"चेटूक' या कादंबरीतून पन्नास-साठच्या दशकातल्या नागपुरातल्या टिपणीसपुऱ्यातल्या दिघ्यांच्या घरामधली ही प्रेमकथा सांगतात. दिघ्यांच्या या घरात प्रत्येकावरच कसलं न कसलं चेटूक आहे. अमृतरावांवर गांधीवादाचं, नागूताईवर कुटुंबाचं, यशवंतावर प्रपंचाचं, वसंतावर राणीचं आणि राणीवर \"प्रीती'चं\nयशवंताच्या लग्नात सीमांतपूजनाला राणी फुलराणीच्या वेशात हातात हिरवा चुडा घालून, हिरवी साडी नेसून कविता गुणगुणत वसंताला म्हणते : \"\"मी तुमच्याशी गांधर्वविवाह करायला आली आहे.'' आलेलं वऱ्हाड या झंझावातानं सैरभैर होतं. दुसऱ्याच दिवशी राणी-वसंताचं लग्नही लागतं. मात्र लग्नाच्या दोन-तीन दिवसांनंतर राणीला प्रश्न पडतो : \"दिघ्यांच्या या मातीच्या सारवल���ल्या घरात मी नेमकं काय करायला आले आहे काय झालं होतं आपल्याला त्या रात्री काय झालं होतं आपल्याला त्या रात्री' प्रीतीची कवनं गुणगुणारी आणि आत्म्याच्या गोष्टी बालणारी राणी वसंताचा स्पर्श झाल्यावर गोठून जाते. दगडाची होऊन जाते. यानिमित्तानं गुप्ते यांनी प्रेम म्हणजे शारीर की अशारीर हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न सुंदरपणे मांडला आहे. त्या काळातल्या, सतरा-अठरा वयाच्या राणीला आपल्या तरल प्रेमाला वासनेचा स्पर्श होऊ नये हे वाटणं आजची पिढी रिलेट करू शकेल का, असा प्रश्न मनात आला.\n\"चेटूक' जरी राणीमुळं मनाचा ठाव घेत असली, तरी गुप्ते यांनी चितारलेली इतर व्यक्तिचित्रं- विशेषत: नागूताईचं खूपच प्रभावी आहे. घरात घडणाऱ्या घटना आणि त्यांच्या मनातली आवर्तनं वाचावीत अशीच. राणीच्या प्रेमातलं चेटूक जावं, ती आपल्याला वश व्हावी म्हणून सलमाबीकडून \"हॉडॉप सिक'चा मंत्र आणणारा वसंताही लेखकानं तितक्‍याच ताकदीनं उभा केला आहे. गुप्ते यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्यं म्हणजे कोणत्याही घटना वा प्रसंगांचं बाराकाईनं केलेलं वर्णन, शिवाय मनोविश्‍लेषणातून नात्यांतले उलगडणारे पदर. दिघ्यांचं मातीचं घर, त्यातलं अंगण, छपरीतली बैठक, अमृतरावांचा तक्तपोस, चूल, ओठाण... हे सर्व चित्रणातून डोळ्यांसमोर जिवंत उभं राहतं. कथानकातली राणी प्रीतीचा शोध घेता घेता कोणत्याही नात्याचा, सामाजिक भानाचा इतकंच काय पोटच्या पोरांचाही विचार न करता पुढंपुढं जात राहते.\nफेसबुकवर लिखाण करून लेखक झालोय असं वाटणाऱ्या आणि कमी शब्दांत जास्तीत जास्त माहितीचाच स्फोट हव्या असणाऱ्या आजच्या वाचकाला कदाचित ही कादंबरी पसरट, रेंगाळत जाणारी वाटू शकेल; पण ज्याप्रमाणं शास्त्रीय संगीत ऐकताना सुरवातीची आलापी ही वातावरणनिर्मिती करून सुरावटींचं एक मोहोळ तयार करणारी हवी, तशीच काहीशी गुप्ते यांची शैली आहे. त्यामुळंच कादंबरी उत्तरोत्तर चढत जाते.\nरोहन प्रकाशनानं त्यांच्या \"मोहर' या मुद्रेअंतर्गत नव्या स्वरूपातलं \"चेटूक' नुकतंच प्रकाशित केलं आहे. विश्राम गुप्ते यांचं नाव आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांनी कव्हरवर केलेली जादू यामुळं कादंबरी पटकन हातात घ्यावीशी वाटते. वाचायला सुरवात होते आणि गुंतवून ठेवत, अस्वस्थ करत ही कादंबरी अंतर्मुख करून जाते. पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणं कादंबरीत्रयीतली \"चेटूक' ही पहिली कादंबरी आहे. पुढचे दोन भाग येईपर्यंत ही तगमग अशीच...\nपुस्तकाचं नाव : चेटूक\nलेखक : विश्राम गुप्ते\nप्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (020-24480686)\nपानं : 334, किंमत : 350 रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lifeplazaa.com/fastag-or-pay-double-toll-from-15-december/", "date_download": "2021-06-25T01:07:46Z", "digest": "sha1:NQPRM6UVUISXCKTEDWCJIUCHV7Q3T3E6", "length": 7190, "nlines": 67, "source_domain": "www.lifeplazaa.com", "title": "१५ डिसेंबरपासून आपल्याकडून डबल टोल फी आकारली जाईल. - Life Plazaa", "raw_content": "\n१५ डिसेंबरपासून आपल्याकडून डबल टोल फी आकारली जाईल.\nजर आपण अद्याप आपल्या वाहनासाठी फास्टॅग खरेदी केलेला नसेल तर, आजपासून भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर दुप्पट टोल शुल्क भरण्यास तयार व्हा. १५ डिसेंबरपासून, सरकारने टोल प्लाझावरील सर्व लेन फास्ट टॅग रूपांतरित केले. नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) कार्यक्रम केवळ डिजिटल पेमेंटस प्रोत्साहन देणार नाही तर महामार्गांवर अखंड वाहतुकीची गती देखील सुनिश्चित करेल. आपल्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटलेले, फास्ट टॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर चालते जे प्रीपेड वॉलेट किंवा त्याशी जोडलेले बँक खात्यातून टोल शुल्काची भरपाई करण्यास परवानगी देते.\nटोल शुल्काच्या देयकासाठी फास्टॅग्स वापरणे मार्च 2020 पर्यंत आणखी एक फायदा आहे कारण सरकार 2.5% कॅशबॅक ऑफर करीत आहे.\nफास्ट टॅग बद्दल काही माहिती :\n१) जर तुम्ही फास्ट टॅग न न घेता प्रवास करत असाल तर टोल प्लाझामध्ये संकरीत लेन शोधा जेथे फास्ट टॅग तसेच देय देण्याच्या इतर पद्धती स्वीकारल्या जातील. रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल प्लाझाच्या दोन्ही बाजूला एक संकरीत लेन ठेवण्याची सूचना केली आहे. पण, तुम्हाला दंड म्हणून दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. काही टोल प्लाझावर आपल्याला एकापेक्षा जास्त संकरीत लेन सापडतील कारण सरकारने त्यांना एका महिन्यासाठी 25% लेन संकरीत म्हणून ठेवण्याची परवानगी दिली आहे.\n२) फास्टॅगची किंमत १०० रुपये आहे परंतु सरकार त्याचा वापर लोकप्रिय करण्यासाठी गेल्या महिन्यात हे विनामूल्य देत ​​होती. याव्यतिरिक्त, आपल्याला सुरक्षा ठेव म्हणून ₹ 150 भरणे देखील आवश्यक आहे आणि आपल्या वापरानुसार रीचार्ज करा.\n3.वाहनांसाठी आधार कार्ड म्हणून डिझाइन केलेले, KYC कागदपत्रांशिवाय फास्ट टॅग दिले जात नाहीत. आपल्याला आपल्���ा वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), आपला पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच स्वतःचा ओळख पुरावा दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.\n4.टोल प्लाझा काउंटर व्यतिरिक्त तुम्ही एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, पेटीएम पेमेंट्स बँक इत्यादी बँकांकडून फास्ट टॅग खरेदी करू शकता. अमेझोनवरही ऑनलाईन विक्री केली जात आहे.\n5.एकदा आपण फास्ट टॅग विकत घेतल्यास आपण एकतर ई-वॉलेट पर्याय वापरू शकता किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय इत्यादी ऑनलाईन पेमेंट मोडसह रिचार्ज करणे चालू ठेवू शकता. वैकल्पिकरित्या, आपण त्यास आपल्या बँक खात्यात देखील जोडू शकता. परंतु आपण रीचार्ज करण्यापूर्वी, आपल्याला आपल्या आणि आपल्या वाहनाशी संबंधित माहिती My FASTag अँप तपशील प्रविष्ट करुन टॅग सक्रिय करण्याची आवश्यकता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/marathi-news-shivsena-has-chance-power-set-president-rules-8244", "date_download": "2021-06-24T23:55:36Z", "digest": "sha1:CXL7MYJUM2ZZ3S6GK7OYYL22IBENFKYC", "length": 3993, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | राष्ट्रवादी राजवटीतही कशी असेल सेनेला संधी? मात्र पेच कायम", "raw_content": "\nVIDEO | राष्ट्रवादी राजवटीतही कशी असेल सेनेला संधी\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी शिवसेनेला सत्तेची संधी आहे..अर्थात सेनेच्या सत्तास्थापनेचा चेंडू पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोर्टात असेल..तो कसा, पाहुयात या सविस्तर विश्लेषणातू...\nगेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरूंय. शिवसेना सत्तेच्या जवळ पोहचल्यानंतरही आघाडीकडूनही पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यानं शिवसेनेला मोक्याच्या क्षणी रिकाम्या हातानं परतावं लागलं. असं असलं तरी या परिस्थितीतही शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी असेल. काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राजभवनला पोहोचल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्रितपणे सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं जाऊ शकतं, असं जाणकार सांगतात.\nशिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम आहे, मात्र राज्यपालांनी वाढीव वेळ देण्यास नकार दिला, त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली. काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्यानं अगदी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास सेनेच्या तोंडून थोडक्यात निसटला. मात्र राजकीय जाणकार अजूनही शिवसेनेबाबत आश्वस्त आहेत. अर्थात सत्तेसाठी शिवसेनेला आघाडीसोबत बऱ्याच वाटाघाटी कराव्या लागतील. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असली तरी काँग्रेसकडून हिरवा सिग्नल मिळालेला नाही आणि हा पेच सुटला तरच शिवसेनेला सत्तेची संधी राहिल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/rules/", "date_download": "2021-06-24T23:49:06Z", "digest": "sha1:HTLSEMQDXXWVHMTO36H2ANGQCL4LXUKP", "length": 12425, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Rules Archives - बहुजननामा", "raw_content": "\nMaharashtra Strict Restriction | डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Strict Restriction | देशात थैमान घातलेली कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) ओसरत ...\nSBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकेने (SBI Bank) आपल्या ब्रँचमधून पैसे काढण्यासाठी सुद्धा लिमिट ठरवले आहे. अशावेळी बँकेकडून किती ट्रांजक्शन ...\n6th Pay Commission | सर्व्हिस आणि रिटायर्ड कर्मचार्‍यांसाठी आली मोठी खुशखबर, 1 जुलैपसून लागू होणार सर्व नियम\nअमृतसर : वृत्त संस्था - पंजाब (Punjab) च्या सरकारी कर्मचार्‍यांना कॅप्टन अमरिंदर सिंह सरकार (Capt. Amarinder Singh) ने 6th Pay ...\nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा\nकोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील अनेक जिल्ह्यात राज्य सरकारच्या नियमावलीनुसार टप्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूर (kolhapur) ...\nAjit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, ...\nअतिक्रमणाचा ताबा देणेसाठी चक्क नायब तहसिलदारांने बनवली बनावट कागदपत्रे शिरूर तहसिल कार्यालयातील धक्कादायक प्रकार\nपुणे : (सचिन धुमाळ) : बहुजननामा ऑनलाईन - कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जमीन मोजणीसाठी असणाऱ्या नियमाचा आधार घेऊन खोटे ,बनावट कागदपत्र ...\n6 कोटी PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी EPFO कडून महत्वाच्या नियमात बदल, जाणून घ्या अन्यथा नाही मिळणार पैसे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ६ कोटी पीएफ pf खातेधारकांना अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. ...\n परीक्षार्थ्यांना RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकार���\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. आता वैद्यकीय ...\nकोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा ...\nSBI ग्राहकांसाठी मोठी बातमी बॅंकेने कामकाजाच्या वेळेत केला बदल, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI बॅंकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. SBI ने ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्या���’\neuro cup 2020 | युरो कप 2020 स्पर्धेतील बाद फेरीतील सामने 26 जूनपासून; या 16 संघात लढत रंगणार\npune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई\nSowing | हवामान तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले – ‘पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई करू नका’\nPune Crime News | कोयते घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक\n6th Pay Commission | सर्व्हिस आणि रिटायर्ड कर्मचार्‍यांसाठी आली मोठी खुशखबर, 1 जुलैपसून लागू होणार सर्व नियम\nPune News | ट्रकचालकांना लुटणार्‍या तीन दरोडेखोरांना 10 वर्षे सक्तमजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-06-25T01:33:08Z", "digest": "sha1:UFH2EPTRASWWAQMYOUMIOKQXZDK6Y7QM", "length": 7048, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पाकिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:पाकिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे‎ (२ प)\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे‎ (१६ प)\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे‎ (१२ प)\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे‎ (१ प)\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे‎ (२ प)\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारत दौरे‎ (१० प)\n► पाकिस्तान क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे‎ (४ प)\n\"पाकिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\" वर्गातील लेख\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (इंग्लंडमध्ये), २०१०\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१०\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१६-१७\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०२०-२१\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५\nपाकिस्तान क्रिक��ट संघाचा भारत दौरा, २००७-०८\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५७-५८\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७६-७७\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८७-८८\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७\nवेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१६ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/covid-19-vaccination-drive-begins-tomorrow/", "date_download": "2021-06-25T01:09:42Z", "digest": "sha1:6IFYDOJKJKINBXYH42KT4MZYK7YKSXTS", "length": 13714, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Covid-19 Vaccination : उद्यापासून दिली जाणार 'कोरोना'ची व्हॅक्सीन, सरकारने जारी केली गाइडलाईन | covid 19 vaccination drive begins tomorrow | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nCovid-19 Vaccination : उद्यापासून दिली जाणार ‘कोरोना’ची व्हॅक्सीन, सरकारने जारी केली गाइडलाईन\nCovid-19 Vaccination : उद्यापासून दिली जाणार ‘कोरोना’ची व्हॅक्सीन, सरकारने जारी केली गाइडलाईन\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रतिक्षा आता संपणार आहे. देशभरात उद्या म्हणजे शनिवारी कोरोना व्हायरसची लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाची सुरुवात करतील. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लस दिली जाईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ची कोविशील्ड व्हॅक्सीन (Covishield) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन (Covaxin) ला भारतात इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी दिली आहे.\nपंतप्रधान नरे��द्र मोदी 16 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाची सुरुवात करतील. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण असेल. या कार्यक्रमाद्वारे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 3006 ठिकाणे डिजिटल माध्यमातून जोडली जातील आणि प्रत्येक केंद्रावर 100 लोकांचे लसीकरण होईल. व्हॅक्सीनबाबत सरकारने गाइडलाईन्स जारी केली आहे.\n1. कोविशील्ड व्हॅक्सीन आणि कोव्हॅक्सीनची किंमत भारतात 200-295 रुपये असेल. सरकारने आतापर्यंत 1.65 कोटी रुपयांची व्हॅक्सीन सर्व राज्यांना पाठवली आहे. पहिल्या फेजमध्ये हेल्थ वर्कर्सला व्हॅक्सीनचा डोस दिला जाईल.\n2. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, व्हॅक्सीनचा डोस केवळ 18 वर्षावरील वयाच्या लोकांना दिला जावा. याशिवाय हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, व्हॅक्सीन बदलली जाणार नाही. म्हणजे दोन्ही डोस एकाच कंपनीचे असतील.\n3. आरोग्य मंत्रालयाने दोन्ही लसींच्या लसीकरणानंतर हलक्या साइड इफेक्टबाबत सुद्धा सांगितले आहे. कोविशिल्डच्या डोसच्या इंजेक्शनच्या ठिकाणी थोडी वेदना होऊ शकते. डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.\n4. कोव्हॅक्सीनच्या डोसनंतर डोकेदुखी, हलका ताप, थकवा, पोटात किंचित दुखणे, उलटी या तक्रारी होऊ शकतात.\n5. प्रेग्नंट महिला आणि मुलांना व्हॅक्सीन दिली जाणार नाही. व्हॅक्सीनच्या कोणत्याही फेजमध्ये अशा महिलांवर, मुलांवर ट्रायल करण्यात आलेली नाही.\n6. लसीकरण अभियान जनसहभागाच्या सिद्धांतावर आधारीत चालवले जाईल, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यांतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी आणि आयसीडीएस कर्मचार्‍यांचे लसीकरण केले जाईल.\n7. सरकारकडून कोविड-19 महामारी, लसीकरण आणि याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रश्नांसाठी 24 तास आणि 7 दिवस चालणारे कॉल सेंटर आणि हेल्पलाइन 1075 स्थापन करण्यात आली आहे.\nउद्या रेणू शर्मा माध्यमांसमोर करणार मुंडे प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट \nUS : 16 व्या वर्षीच बनला बाप, नवजात मुलीला कडाक्याच्या थंडीत सोडलं अन् डोक्यात घातल्या गोळया\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी…\nKissing Benefits | किस करण्याचे 7 आरोग्यदायी आणि आनंद���ायी…\n ‘ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा,…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nAurangabad Municipal Corporation | औरंगाबाद महानगरपालिकेत भरती, सव्वा…\n उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग नाही…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून…\nThackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे…\nSowing | हवामान तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले – ‘पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई करू…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला…\nCovid-19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे आणि या पासून कसा करता येईल बचाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/ravi-pawar-satara-news-ghantagadi/", "date_download": "2021-06-25T01:32:50Z", "digest": "sha1:5ACOA4CNCUG272HA44YJPCSGQFB73UNP", "length": 12419, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'त्रिशंकू भागातील घंटागाडी टेंडरमध्ये झोलझाल' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/शहर/सातारा /‘त्रिशंकू भागातील घंटागाडी टेंडरमध्ये झोलझाल’\n‘त्रिशंकू भागातील घंटागाडी ट��ंडरमध्ये झोलझाल’\nसातारा (महेश पवार) :\nपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या खेड ग्रामपंचायत आणि त्रिशंकू भाग तसेच विलासपूर आणि त्रिशंकू भागातील कचरा उचलण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र त्रिशंकू भागातील स्थानिकांनी टेंडर भरूनही त्यांना काहीही कळू न देता दुसऱ्यालाच टेंडर देण्यात आले असून स्थानिकांवर अन्याय करण्यात आला आहे. पालिकेच्या घंटागाडीच्या टेंडर प्रक्रियेत मोठा झोलझाल झाला असून या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा पालिकेत आमरण उपोषण करू असा इशारा त्रिशंकू भागातील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी दिला आहे.\nरवी पवार यांनी म्हटले आहे की, पालिका हद्दवाढीत समावेश झाल्यानंतर पालिकेने खेड आणि विलासपूर ग्रामपंचायत आणि त्या लगतचा त्रिशंकू भागयेथील कचरा उचलण्यासाठी घंटागाडीसाठी टेंडर मागवली होती. दरम्यान, हद्दवाढ होण्याच्या आधी गेली १७ वर्षांपासून त्रिशंकू भागातील कचरा उचलण्याचे काम काही स्थानिक लोक घंटागाडीद्वारे करत आहेत. या स्थानिकांनीही पालिकेत घंटागाडीसाठी रीतसर टेंडर भरले होते. गेल्या चार- पाच महिन्यांपासून या स्थानिकांना पालिकेचे मुख्याधिकारी व इतर कर्मचारी टेंडर तुम्हालाच देऊ, थोडं थांबा असे म्हणून झुलवत होते. काही दिवसांपूर्वी अचानक दुसऱ्याच कोणीतरी घंटागाडी सुरु केल्याचे निदर्शनास आले. याबद्दल मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे विचारणा केली असता टेंडर कधीच फुटले आहे, असे सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nटेंडर फुटले तर ज्यांनी टेंडर भरले होते त्यांना का कळवले नाही त्यांना अंधारात का ठेवले त्यांना अंधारात का ठेवले त्यांना का झुलवत ठेवले त्यांना का झुलवत ठेवले हे प्रश्न रवी पवार यांनी उपस्थित केले असून या टेंडर प्रक्रियेत मोठा झोल झाला आहे. भ्रष्टाचार झाल्यानेच स्थानिकांना डावलण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात स्थानिकांना घंटागाडी चालवण्याची अधिकृत परवानगी बापट यांनी द्यावी. अन्यथा पालिका कार्यालयात आमरण उपोषण करू असा इशारा पवार यांनी दिला आहे. तसेच या प्रकारात काही मोठे मासे असून त्यांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा उद्योग केला आहे. स्थानकावरील अन्याय दूर न झाल्यास या मोठ्या मास्यांचेही कारनामे उघड करू अस�� इशारा पवार यांनी दिला आहे.\n'...म्हणून झाला कमोडिटी बाजार अस्थिर'\nअरुण गवळीची 'दगडी चाळ' होणार इतिहासजमा\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.news19daily.com/blog/", "date_download": "2021-06-25T01:47:59Z", "digest": "sha1:JFH5WMIIDPCEIS447463GU6DYQYNKGHH", "length": 1640, "nlines": 25, "source_domain": "www.news19daily.com", "title": "Blog - News 19 Daily", "raw_content": "\nअभिनेत्री म्हणाली,” आधी मला सगळे फ्लॅट टीव्ही म्हणायचे, पण आता मात्र लोकांच्या नजरा फिरतायत बघून माझे बॉ-\nकरीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..\n‘फुल और कांटे’ च्या या अभिनेत्रीने निव्व�� काही पैशांसाठी केले श्रीमंत बिझनेसमन सोबत लग्न.. बिझनेस बुडाल्यावर आज आली ही वेळ-\nघटस्फोट न देताच आपल्या पत्नी पासून दूर राहतात नाना पाटेकर.. या अभिनेत्रीमुळे आली ही वेळ-\nसाध्या भोळ्या दिसणाऱ्या दया भाभीने जेव्हा प्रसिद्धी साठी केली होती बी ग्रेड मुव्ही.. आजही होतोय पश्चात्ताप..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/action-taken-2302-vehicles-moving-lockdown-without-any-reason-14014", "date_download": "2021-06-25T00:43:16Z", "digest": "sha1:5ODALNVUPCQBGDAZOUO7SHT45USRDYRL", "length": 3759, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "विनाकारण फिरणाऱ्या २३०२ वाहनांवर कारवाई; तब्बल ७ लाखांचा दंड वसूल", "raw_content": "\nविनाकारण फिरणाऱ्या २३०२ वाहनांवर कारवाई; तब्बल ७ लाखांचा दंड वसूल\nरत्नागिरी: कोरोना Corona नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन Lockdown सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा Transport sector कारवाई करत आहे. चार दिवसांत दिवसात जिल्ह्यात तब्बल २३०२ वाहनांवर कारवाई करत ७ लाख ८ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. Action taken on 2302 vehicles moving in lockdown without any reason\nरत्नागिरी Ratnagiri जिल्ह्यात ३ जूनपासून ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. कडक कारवाई लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहन Vechiles चालकांवर पोलीस Police करत आहेत. ३ जून रोजी ८०१ वाहनांवर कारवाई करत २ लाख ८७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. तर यादिवशी ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत.\nदहावीचा निकाल १५ जुलैनंतर लागण्याची शक्यता; स्वरूप दोन दिवसांनी स्पष्ट होणार\n१ लाख ६८ हजार ६०० रुपये दंड ४ जून रोजी ५०१ वाहनांवर कारवाई करत वसूल केला गेला आहे. ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी ५ जून रोजी ४३० वाहनांवर कारवाई करत १ लाख ४९ हजार रूपयांचा दंड वसूल केला असून ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.\nतर रविवारी ६ जून रोजी ५७० वाहनांवर कारवाई करत १ लाख ७५ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/water-seeped-into-mps-house-due-to-namdev-patil/", "date_download": "2021-06-25T00:41:27Z", "digest": "sha1:NV7UL66UJ3PU2MQNB2BWD65KMUF5KIZD", "length": 10513, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "नामदेव पाटील यांच्यामुळे खासदारांच्या घरात शिरले पाणी? - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सि��गबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/शहर/सातारा /नामदेव पाटील यांच्यामुळे खासदारांच्या घरात शिरले पाणी\nनामदेव पाटील यांच्यामुळे खासदारांच्या घरात शिरले पाणी\nकराड (अभयकुमार देशमुख) :\nस्थानिक काँग्रेस पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक बिल्डर नामदेव पाटील यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे परिसरात असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पावसाचे पाणी शिरल्याचे बोलले जात आहे. परिसरातील नामदेव पाटील यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आले आणि त्यामुळेच खासदारांच्या निवासस्थानामध्ये पाणी शिरल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.\nदरम्यान तहसीलदार अमरदीप वाकडे अप्रत्यक्षरित्या हे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मान्य करत सदर प्रवाह पूर्ववत करण्या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे सांगितले.\nतहसीलदार वाकडे यांनी सांगितले कि, परवा अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. आणि हा प्रवाह खा. पाटील यांच्या निवासस्थानात शिरला. यात निवासस्थानांचे नुकसान जास्त प्रमाणात झालेले नाही. अतिक्रमणांची आम्ही पाहणी केली असून तलाठी आणि सर्कल यांना प्रवाह नैसर्गिक करण्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. बांधकाम मोठे असून सदरच्या बांधकाम व्यावसायिकाने परवागी घेतली असेल असे वाटते. मात्र तरीही त्याची सर्व माहिती घेउन योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच व्यावसायिकाने अतिक्रमण केले असल्यास ते काढून घेतले जाईल.\n'शंकर नम यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे समर्पित नेतृत्व हरपले'\n'राज्याभिषेक सोहळा ऐकताना, लिहिताना अंगावर काटा उभा राहतो'\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले ���ाकयुध्द…\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dhule-crime-news-117", "date_download": "2021-06-25T01:33:19Z", "digest": "sha1:CM6MWNY6W3FBTZXYUKKMC5KT45DOMYBM", "length": 4467, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dhule crime news", "raw_content": "\nशिरपूर पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणारा ट्रक पकडला\nशिरपूर टोल नाक्यावर कारवाई, 12 गुरांची केली सुटका\nशिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :\nशिरपूर शहर पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी वाहतूक करणारा ट्रक पकडला. शिरपूर टोल नाक्यावरुन ट्रक ताब्यात घेऊन 12 गुरांची सुटका केली.\nकत्तलीच्या उद्देशाने गुरांची अवैध वाहतूक करणार्‍या मालट्रकवर शिरपूर शहर पोलीसांच्या पथकाने टोल नाक्यावर दि. 26 मे 2021 रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. यात 82 हजार रुपये किंमतीचे 12 गुरांची सुटका करून एकूण 5 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.\nमध्यप्रदेशातील इंदोर कडून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून धुळ्याच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने मालट्रक मधून गुरांची वाहतूक करणार्‍या ट्रकवर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने महामार्गावर शिरपूर टोल नाक्यावर सापळा रचून कारवाई केली.\nआरजे 31 जीए 9961 क्रमांकाच्या ट्रकमध्ये पुरेशी जागा नसतांना तसेच त्यांना हालचाल करण्यास अडचण येत असतांना त्यांना अखंड दोरीने बांधलेल्या अवस्थेत गुरे आढळून आले. ट्रक ताब्यात घेत ट्रक मधून 8 वर्ष वयाची 82 हजार रुपये किमतीची 12 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. 5 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरांना सावेर येथील गोशाळेत देखभालीसाठी पाठविण्यात आली आहेत.\nयाप्रकरणी पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ट्रक चालक मोहम्मद अशरफ कुरसेंद खान, सहचालक मुबारक फारुख खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/women-sweeping-molestation-ahmednagar", "date_download": "2021-06-25T01:29:06Z", "digest": "sha1:THRDHERTCTKFKANGOJJE7MLUS667RBH4", "length": 2829, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "झाडूकाम करणार्‍या महिलेचा विनयभंग", "raw_content": "\nझाडूकाम करणार्‍या महिलेचा विनयभंग\nझाडूकाम करणार्‍या 40 वर्षीय महिलेसोबत तरुणाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. भिस्तबाग चौक परिसरातील लालगुलाब कॉलनी रोडवर बुधवारी सकाळी ही घटना घडली.\nयाप्रकरणी संबंधित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयूर आबासाहेब गायकवाड (रा. वाणीनगर, सावेडी) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी फिर्यादी महिला लालगुलाब कॉलनी रोडवर झाडूकाम करत होत्या. त्याठिकाणी मयूर गायकवाड आला.\nत्याने फिर्यादी महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले व तू येथे झाडायचे नाही, असा दम दिल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. पानसरे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/16/the-veteran-australian-batsman-slammed-the-anti-india-news-media-around-the-world/", "date_download": "2021-06-25T01:09:16Z", "digest": "sha1:TEOZSAP3VOJ4F6Q275HIKUWQTVRGHM3P", "length": 9014, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतविरोधी बातम्या देणाऱ्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाने खडस��वले - Majha Paper", "raw_content": "\nभारतविरोधी बातम्या देणाऱ्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाने खडसावले\nकोरोना, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आतंरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, कोरोना प्ररिस्थिती, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, भारत सरकार, मॅथ्यु हेडन / May 16, 2021 May 16, 2021\nमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत सध्या सामना करीत आहे. या विषाणूची दररोज लाखो लोकांना लागण होत आहे, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. भारताच्या कोरोना परिस्थितीचे जगभरातील माध्यमे अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने कठोर शब्दात सुनावत त्याने जगभरातील माध्यमांना अतुल्य भारताचा सन्मान करा, असा सल्ला दिला आहे. तसेच तुम्ही भारताची जी निंदा करत आहात, त्याने मला रडू येत येत असल्याचे म्हणाला.\nभारताच्या कठीण काळात, जगभरातून मदतीसाठीचे हात पुढे येत आहेत. भारताशिवाय इतर देशांच्या खेळाडूंनीही मदतीसाठी अनेक पावले पुढे टाकली आहेत. खास करुन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यात मॅथ्यू हेडनचे देखील नाव जोडले गेले आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी भारत झुंज देत आहे. कोरोनाची लाखोंना लागण होत आहे तर शेकडो लोक जीव गमावत आहेत. अशा परिस्थितीत हेडनने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारताला मद करण्याचे आवाहन केले आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत सध्या सामना करत आहे. याअगोदर भारतात अशी परिस्थिती नव्हती. या कठीण काळात जगभरातील माध्यमे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची निंदा करत आहेत, वाट्टेल तसे बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. पण मला त्यांना सांगायचे, की एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात एखादी योजना पोहोचवायची हे खूप मोठे आव्हान आहे. आता तर महामारीचा काळ असल्याचे म्हणत हेडनने माध्यमांना खडसावले.\nहेडन पुढे बोलताना म्हणाला, मी भारतात मागील एका दशकापासून जात आहे. भारतातील अनेक भागांत फिरलो, खासकरुन तामिळनाडू…ज्या राज्याला मी माझे आध्यात्मिक घर मानतो. एवढ्या विविधतेने नटलेल्या आणि विशाल देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च सन्मान राहिला आहे.\nमी भारतात जिथेही गेलो, तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिले, मी त्यासाठी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो क�� गेल्या काही वर्षात मी भारत अगदी जवळून पाहिला आहे. यावेळी देश केवळ संकटात आहे म्हणून नाही तर माध्यमे सध्या भारताविषयी जे चित्र सांगत आहेत त्याने मला रडू येते. माध्यमांपैकी थोड्याच जणांनी या देशाच्या समस्या समजून घेतल्या असाव्यात किंवा त्यांना माहिती असाव्यात, अशा कठोर शब्दात हेडनने माध्यमांना सुनावले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/chief-minister-uddhav-thakre-talked-with-village-heads-via-video-conferencing-nrsr-141088/", "date_download": "2021-06-25T00:47:09Z", "digest": "sha1:PWLQBMM77QTYGOJRP7OOEBUZAIBL6WJH", "length": 14233, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "chief minister uddhav thakre talked with village heads via video conferencing nrsr | गाव कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरपंचांशी साधला संवाद, कोरोनाच्या उपाययोजनांबाबत केली चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्र��ल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nसरपांचावर गाव कोरोनामुक्त करण्याची जबाबदारीगाव कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरपंचांशी साधला संवाद, कोरोनाच्या उपाययोजनांबाबत केली चर्चा\nआज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील १९ जिल्ह्यांतील सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद(Chief Minister Video Conference With Village Heads) साधला.\nमुंबई: राज्यात(Maharashtra) सरकारने कोरोनामुक्त गाव योजना(CoronaFree Village Scheme) जाहीर केली आहे. त्यात सरपंचाना त्यांचे गाव कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशाच काही गावातील सरपंचांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.\nआज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील १९ जिल्ह्यांतील सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद(Chief Minister Video Conference With Village Heads) साधला. कोविड संदर्भात ते करीत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या.\nभाजपला मोठा धक्का, मुकुल रॉय यांची तृणमुल काँग्रेसमध्ये घरवापसी -ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह केला पक्षप्रवेश\nखालील गावाच्या सरपंचांनी कोविडचा मुकाबला ते कसे करीत आहेत ते सांगितले.\nऔरंगाबाद विभाग जिल्हानिहाय (कंसात तालुका) : औरंगाबाद – कुंभेफळ (औरंगाबाद). बीड – लुखेगांव (माजलगाव). जालना – रांजणी (घनसांवगी), जयपूर (मंठा). उस्मानाबाद – शिंगोली (ता. उस्मानाबाद). नांदेड – भोसी (भोकर). लातूर – सिकंदरपूर (लातूर), अलमला (औसा). परभणी – खडगाव (गंगाखेड). हिंगोली – मेठा (औंढा-नागनाथ).\nनागपूर विभाग : भंडारा –शहापूर (भंडारा). चंद्रपूर – जाम तकुम (पोंभुर्णा), राजगड (मुल). गोंदिया – करंजी (आमगाव). नागपूर – पिंपळगाव (हिंगणा), शिरपूर (नागपूर ग्रामीण).\nअमरावती विभाग : अकोला – कापसी रोड (अकोला). अमरावती – धामणगाव बधे (मोताळा). यवतमाळ – अकोला बाजार (यवतमाळ), खडका (महागाव). वाशिम – गोवर्धन (ता. वाशिम).\nयावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पोपटराव पवार, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची उपस्थिती होती.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/he-broke-into-the-house-and-looted-rs-53-lakh-104625/", "date_download": "2021-06-25T00:18:50Z", "digest": "sha1:ZJLMXW357SKAYLXNR24NOYIJXHNK7KO6", "length": 11999, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "He broke into the house and looted Rs 53 lakh | घरात घुसून पावणेतीन लाखांचा ऐवज लुटला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nपुणेघरात घुसून पावणेतीन लाखांचा ऐवज लुटला\nशाहु हे आरोपींना त्यांनी केलेल्या कामाचा अ‍ॅक्सेस देत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. शाहु यांना शिविगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य, कॅमेरा, लेन्स, लॅपटॉप बॅग आणि इतर साहित्य असा २ लाख ८१ हजारांचा ऐवज लुटून नेला.\nपिंपरी: घरात घुसून शिविगाळ, मारहाण करत फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य असा पावणेदोन लाखांचा ऐवज लुटून नेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर येथे घडली. रंजना तिवारी, राकेश पारसी, विक्रम वैष्णव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सत्यब्रत सदानंद शाहु (वय २०, रा. तीर्थ टॉवर, बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nआरोपी ५ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी शाहु यांच्या घरात शिरले. शाहु हे आरोपींना त्यांनी केलेल्या कामाचा अ‍ॅक्सेस देत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. शाहु यांना शिविगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य, कॅमेरा, लेन्स, लॅपटॉप बॅग आणि इतर साहित्य असा २ लाख ८१ हजारांचा ऐवज लुटून नेला. सहायक पोलीस निरीक्षक यु. आर. खाडे तपास करत आहेत.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारी��ाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/rayat-shikshan-sanstha-controversy-sharad-pawar-roll-and-all-about-to-know-founder-dr-karmaveer-bhaurao-patil-347444.html", "date_download": "2021-06-25T00:35:31Z", "digest": "sha1:G3FO5XS23L6BIDIH6CTJMUGULLECXNVK", "length": 26027, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nRayat Shikshan Sanstha: रयतला भ्रष्टाचार पोखरतोय शरद पवारांसमोर सर्वात मोठं आव्हान\nRayat Shikshan Sanstha : आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत सध्या चर्चेत आहे ती दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरयत शिक्षण संस्थेतील नेमका वाद काय\nसातारा : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने चर्चेत आहे. केवळ दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनाम्याने फरक तो काय असा प्रश्न पडू शकतो. मात्र ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Rayat Shikshan Sanstha) आहेत, त्यांच्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा घेणं आणि त्या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द शरद पवारांना साताऱ्यात जावं लागणं यावरुन या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे (Bhausaheb Karale) यांनी पुण्यात, तर माजी सचिव अरविंद बुरुगले (Arvind Burugale) यांनी साताऱ्यात रयत काऊन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा सोपवला.\nकर्मवीर भाऊराव पाटलांनी (Karmaveer Bhaurao Patil ) गरीब, वंचितांसाठी ज्या शिक्षण संस्थेची कवाडं खुली केली, तीच ही रयत शिक्षण संस्था आशियातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र आता या शिक्षण संस्थेत सध्या प्राध्यापक भरती घोटाळ्याचा गंध येत असल्याने, स्वत: पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.\nकर्मवीर भाऊरावांच्या कडक शिस्तीची अदृश्य काठी घोटा���ेबाजांच्या माथी बसलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे.\nराष्ट्रवादीचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काऊन्सिलिंगची बैठक नियोजित होती. शरद पवार हे बैठकीसाठी धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात उपस्थित राहिले. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील विविध विषयांवर चर्चा पार पडली.\nरयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने बुधवारी (16 डिसेंबर) पुण्यात माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांचा राजीनामा संस्थेने घेतला होता. त्यानंतर काल गुरुवारी झालेल्या बैठकीत या विषयावर महत्वपूर्ण चर्चा पार पडली.\nसातारा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचाही राजीनामा घेतल्यामुळे, रयत शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा हा प्राध्यापक भरतीचा विषय चर्चेत आला आहे. मात्र यावेळी शरद पवारांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करीत, अनेकांची कानउघाडणी केली. या प्रकरणावर संस्थेतील कोणही बोलण्यास तयार नसल्याने, राजीनाम्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बैठकीला मात्र प्रसारमाध्यमांना पूर्णपणे मज्जाव केला होता.\nप्राध्यापक भरतीत घोटाळ्याचा आरोप\nपदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचं मूळ हे प्राध्यापक भरती प्रकरणात आहे. पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी प्राध्यपक भरती झाली. मात्र याच भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या आरोपात कितपत तथ्य आहे हे कालांतराने समोर येईल.\nसेवा ज्येष्ठता डावलून निवड\nज्या प्राध्यापकांनी संस्थेसाठी काम केलं, त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून ‘भलत्याच’ प्राध्यापकांची रयतमध्ये निवड केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच जे पात्र होते, ज्यांची सेवाज्येष्ठता होती, त्यांना डावललं म्हणजे काहीतरी आर्थिक गडबड आहे, असा काही सदस्यांचा आरोप आहे. त्यावरुनच माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे घेण्यात आले.\nदोघांवर नेमके आरोप कोणते\nज्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. माजी सचिव डॉ. बी के कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांनी पदांचा गैरवापर केल्याचा आरोप आहेच. पण त्याशिवाय त्यांनी प्राध्यापक भरतीत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.\n“पदावर असताना काहींना हाताशी घेऊन त्यांचा बुद्धीबळातील सोंगट्यांप्रमाणे वापर केला. जे ऐकतील त्यांना प्रेमाने, जे ऐकणार नाहीत त्यांना पैशाने अशापद्धतीने साम-दाम-दंड भेद वापरुन आपली पोळी भाजली” असा आरोप करण्यात आला आहे.\nरयत शिक्षण संस्था नेमकी काय आहे\nजगभरात ऑक्स्फर्ड, केंब्रिज अशा विद्यापीठांचा दबदबा जसा आहे, तसा भारतात IIT, IIM यासारख्या संस्था नावाजल्या जातात. त्याच तोडीची आणि प्रामुख्याने तळागाळात पोहोचलेली शिक्षण संस्था म्हणून रयतची ख्याती आहे. गरीब, वंचित घटकातील मुलांना शिक्षण या एकाच ध्येयाने कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयतचं बीज पेरलं आणि पुढे त्याचा वटवृक्ष बनला.\nकर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षापूर्वी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, या ध्येयाने शिक्षण संस्था सुरु झाली. कमवा आणि शिका या आता सुरु असलेल्या योजना कर्मवीर अण्णांनी शंभर वर्षापूर्वी सुरु केली. मुलांच्या शिकवण्या घेता घेता रयतची स्थापना झाली आणि रोपट्याचं वटवृक्ष बनत गेलं. सध्या शरद पवार हे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.\nरयतचा पसारा महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत आहे. यामध्ये 739 शाखा आहेत तर 14 हजार 118 शिक्षक वर्ग आहे. सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, रयतच्या पसाऱ्याबाबत बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रात 2017 पर्यंत रयतची 41 महाविद्यालये, 439 हायस्कूल, कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसती गृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेती महाविद्यालये, 5 तंत्र विद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 डी.एड. महाविद्यालये, 45 प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा, शाळेल्या मुलांसाठी 68 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 58 आयटीआय आहेत. या संस्थेत जवळपास साडेचार लाख विद्यार्थी आणि 15 हजार शिक्षक आणि सेवक कार्यरत आहेत.\nशरद पवारांची भूमिका आणि सध्याचे पदाधिकारी\nदेशाच्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राची खडान् खडा माहिती असणारा नेता म्हणून शरद पवारांची ओळख. पवार हे यशवंतराव चव्हाणांचे पठ्ठेशिष्य. यशवंतरावांचे संस्कार, काँग्रेसची शिकवण आणि कर्मवीर भाऊरावांसारख्यांचा प्रभाव शरद पवारांवर आहे. गेल���या अनेक वर्षांपासून शरद पवार या संस्थेचा कारभार पाहात आहेत. कर्मवीरांच्या संस्थेचा झेंडा फडकवत ठेवण्याची जबाबदारी पवारांवर आहे. ते काम ते आतापर्यंत निष्ठेने करत आलेले आहेत. मात्र प्राध्यापक भरती घोटाळ्याचा गंध आल्याने पवार चांगलेच नाराज झाल्याची चर्चा आहे.\nजून 2020 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली. चेअरमनपदी पुन्हा डॉक्टर अनिल पाटील यांची वर्णी लावण्याचं निश्चित करण्यात आलं. अनिल पाटील हे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचे नातू आहेत. संस्थेच्या सचिवपदी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली. त्याचबरोबर पाच उपाध्यक्ष, 24 जणांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली.\nVIDEO शरद पवारांनी रयतच्या बैठकीला उपस्थिती लावली\nRayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड\nकोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला\nअन्य जिल्हे 2 weeks ago\nकधी संपणार कोरोनाचं संकट वाचा प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट डॉ. जेकब काय म्हणतात…\nराष्ट्रीय 5 months ago\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा सुरु, किती टक्के वाढ\nमहापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण करु, पण अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाही : धनंजय मुंडे\nताज्या बातम्या 7 months ago\nउमेश कामत डॉ. रामाणींची भूमिका साकारणार, ‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nताज्या बातम्या 8 months ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-91th-marathi-literature-festival-2017-in-badoda-5696821-NOR.html", "date_download": "2021-06-25T01:11:58Z", "digest": "sha1:OY76KMK6E7MAZZTQD5RUPLENEZUO2WKH", "length": 4117, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "91th marathi Literature Festival 2017 in Badoda | साहित्य संमेलन बडोद्यातच होणार- घोषणेची केवळ औपचारिकाताच बाकी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाहित्य संमेलन बडोद्यातच होणार- घोषणेची केवळ औपचारिकाताच बाकी\nपुणे- बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम या संस्थेने यंदाचे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यास असमर्थता दाखविल्यानंतर हे संमेलन आता बडोद्यात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बडोद्याच्या ठिकाणाची आता केवळ घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे.\nहिवरा आश्रमबाबत अंनिसने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संस्थेने संमेलन आयोजित करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर महामंडळाने मागील दोन दिवसापासून बडोद्यातील आयोजक दिलीप खोपकर यांच्याशी संपर्क साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खोपकर यांनी संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्यास होकार दिला आहे. त्यामुळे इतर काही बाबींचा आढावा घेतल्यानंतर बडोदा शहरात संमेलन होत असल्याची घोषणा केली जाईल.\nएक-दोन दिवसात आयोजक व साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची चर्चा झाल्यानंतर याची घोषणा केली जाणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे बडोदा शहरात संमेलन होत असल्याची केवळ आता औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे. महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी यासंबंधीचा निर्णय महामंडळाच्या बैठकीतच होईल, असे म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-ajit-pawar-on-drought-4228558-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:42:21Z", "digest": "sha1:N2DBIAYTPF6WC344IJQ7WBBIBRL5EUXR", "length": 6608, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ajit Pawar on Drought | अजित पवारांची जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत उडवली दुष्काळग्रस्तांची टर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअजित पवारांची जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत उडवली दुष्काळग्रस्तांची टर\nबारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा ‘टगेगिरी’ दाखवून दिली. इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी खालच्या पातळीवर उतरत दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली. ‘तो एक कोण देशमुख 55 दिवस झालं आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय.. पाणी सोडलं पाणी नाही काय सोडता.. मुतता का तिथं आता पाणी नाही काय सोडता.. मुतता का तिथं आता... अवघडंय बाबा...पाणी प्यायला मिळंना, तर लघवी पण होईना,’ अशा अर्वाच्य भाषेत अजितदादांनी दुष्काळग्रस्तांची टर उडवली.\nबारामतीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या निंबोडी येथे विविध विकासकामांचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी झालेल्या सभेस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर येथील कार्यकर्ते दशरथ माने, प्रदीप गारटकर यांच्यासह हजार ते दीड हजार लोक उपस्थित होते. यात 40 ते 50 महिलादेखील होत्या. याचेही भान उपमुख्यमंत्र्यांनी राखले नाही. एवढेच नाही तर अजितदादांच्या शिवराळ बोलण्याला उपस्थितांतून हसून दाद मिळत होती. दरम्यान, सभेनंतर काही पत्रकारांनी पवार यांना गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु ते लगेच निघून गेले. नंतरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.\nआकाशी कुर्ता आणि गॉगल\n० सकाळी साडेअकराच्या सुमारास पवार यांचा ताफा धुरळा उडवत निंबोडी ���ावात दाखल झाला. पांढर्‍या लायनिंगचा आकाशी कुर्ता घातलेल्या आणि डोळ्यांवर गॉगल चढवलेल्या अजितदादांनी भूमिपूजन होताच भाषणाला सुरुवात केली.\n० दुष्काळासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर पवार बोलतील या आशेने बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकरी त्यांचे भाषण ऐकत होते, परंतु त्यांनी वेगळाच सूर लावला.\nउजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सोलापूरला पाणी देण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील प्रभाकर देशमुख 55 दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणी देण्याचे आश्वासन देशमुख यांना दिले होते. राष्ट्रवादीच्या ताब्यातील बारामती नगर परिषदेला उजनीचे पाणी शहरातील उद्योगांना हवे आहे. त्याआधारे अजित पवार बोलले.\nसहकार सहकार करूनच आम्हाला बांबू लागलाय.. सहकाराने वाट लावली.\nतुम्ही म्हणाल, आज अजित पवार\nदिवसाच टाकून आलाय की काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-this-is-the-masters-mind-to-spread-violence-in-panchkula-ramrahimcrime-5697537-PHO.html", "date_download": "2021-06-25T00:01:54Z", "digest": "sha1:RGUOZ6VZSQ7SJO737R7QTAYA26ANCKPN", "length": 6530, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This Is The Masters Mind To Spread Violence In Panchkula ramrahimcrime | राम रहीमचा खास चेला अरेस्ट, जेलमधून या मास्टरमाइंडसोबत गेली होती हनीप्रीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराम रहीमचा खास चेला अरेस्ट, जेलमधून या मास्टरमाइंडसोबत गेली होती हनीप्रीत\nराम रहीम, हनीप्रीत आणि प्रकाश.\nचंदिगड - पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याचा मुख्य आरोपी प्रकाश ऊर्फ विक्कीला मुकेश मल्होत्रा यांच्या SITने मोहालीतून अटक केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, 25 ऑगस्ट रोजी रात्री रोहतकच्या संजय चावलाच्या माध्यमातून हनीप्रीतला जेलमधून घरी आणि गोहाना रोडपर्यंत मदत मिळाली होती. रोहतकच्या डेऱ्याचा नंबरदार प्रदीप आणि नंद कुमार हनीप्रीतला घेऊन गेले होते. पंचकुलामध्ये झालेल्या हिंसेच्या दिवशी डॉ. आदित्य इन्साला पाहण्यात आले होते.\nअसे आहे पूर्ण प्रकरण...\n- पंचकुलाच्या पिंजौरमधून शनिवारी संध्याकाळी एसआयटीने विजय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. शनिवारीच पोलिसांनी हनीप्रीतसह राजस्थानात राहणाऱ्या आरोपी प्रदीप गोयलला उदयपुरात अटक केली होती. याआधी पोलिसांनी राम रहीमचा ड्रायव्हर हरमेल ��िंहलाही अटक केली आहे.\n- पोलिसांनी आरोपी प्रकाश आणि विजयला रविवारी कोर्टात सादर केले, येथे त्यांना 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पंचकुलामध्ये 25 ऑगस्ट रोजी उडालेल्या हिंसेतील मुख्य आरोपी प्रकाश तेव्हापासून फरार होता. हिंसेमागचा मास्टरमाइंड प्रकाश ऊर्फ विक्कीच असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु एसआयटीने त्याला शिताफीने अटक केली.\n- बाबाला शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगापर्यंत हनीप्रीतने त्याची हेलिकॉप्टरमधून साथ दिली. यानंतर हनीप्रीतला या प्रकाश ऊर्फ विक्कीने गाडी करून दिली. त्यानंतर हनीप्रीत उदयपुरात प्रदीप गोयलसोबत राहत होती. प्रदीपला अटक केल्यावर त्याने हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेल्याचा खुलासा केला.\nडेराभक्त प्रदीपला उदयपुरातून अटक\n- पोलिस सूत्रांनुसार, प्रदीप गोयल हरियाणाचाच राहणारा आहे, परंतु राम रहीमच्या आदेशावरून तो उदयपूरमध्ये राहत होता. चौकशीसाठी त्याला पोलिसांनी पंचकुला नेले आहे.\n- हरियाणा पोलिसांना माहिती मिळाली होती की, हनीप्रीत मागच्या अनेक दिवसांपासून उदयपुरात राहत आहे. तेथील सेलेब्रेशन मॉलमध्ये प्रदीपसह तिची लोकेशनही ट्रेस झाली होती.\n- याआधारेच तिथे पोलिस गेले, परंतु हनीप्रीत आढळली नाही, प्रदीप मात्र अलगद जाळ्यात अडकला. त्याने सांगितले की, हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा आणखी फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/want-to-calculate-farmland-learn-the-method-of-counting/", "date_download": "2021-06-24T23:44:59Z", "digest": "sha1:4OI6GRU7S7TASWOWM7Y6QCQPDIKSH7XX", "length": 15545, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतजमीन मोजणी करायची आहे का? जाणून घ्या! मोजणीची पद्धत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतजमीन मोजणी करायची आहे का जाणून घ्या\nशेतकऱ्याची शेती जमीन किती आहे हे शेतकऱ्यांना त्यांच्या असलेल्या सातबारा यावरून कळते. परंतु बऱ्याचदा भावाभावांमधील वाटण्या झाल्यानंतर ज्या जमिनी प्रत्येकाच्या वाट्याला दिल्या जातात या एक प्रकारे अंदाजे दिल्या जातात. कालांतराने या वाटण यावरून वाद उद्भवू शकतात. एखाद्यावेळेस सातबारावर असलेल्या नमूद असलेल्या जमिनीपैकी प्रत्यक्षात कमी जमीन आढळते. त्यावेळेस शेतजमीनीची मोजणी करणे फायद्याचे असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही शेत जमिनीच्या मोजणी विषयीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत पुरेशी माहिती नसते. या लेखात आपण शेत जमिनीविषयीचा अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.\nशेतजमीन मोजणीसाठी आवश्यक अर्ज आणि लागणारी कागदपत्रे\nशेतकऱ्यांनी आपल्या जमिनीविषयी काय शंका निर्माण झाल्यास किंवा काही वाद निर्माण झाल्यास तालुकास्तरावरील भूमी अभिलेख कार्यालय किंवा उपाध्यक्ष भुमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. शेतजमीनीची मोजणीसाठी लागणारा अर्जचा नमुना हा भुमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nशेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा\nसर्वप्रथम भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन मोजणीसाठी असलेला अर्ज घेऊन तो तालुक्यातील कार्यालयात जमा करावा. त्यानंतर अर्ज भरताना पहिल्यांदा तालुका आणि आपल्या जिल्ह्याचे नाव नमूद करावे. त्याच्यानंतर पर्याय पुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. या अर्जामध्ये आपले स्वतःचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हाविषयी संपूर्ण माहिती भरावी. त्यानंतर पुढचा तपशील येतो. मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मुलगी प्रकाराचा तपशील या पर्यायांमध्ये मोजणी किती कालावधीत करायचे. त्या मोजणी मागचा उद्देश काय आहे हे नमूद करावे लागते. यामध्ये आपल्या तालुक्याचे गावाचे नाव व्यवस्थितरित्या नमूद करावे. आपल्या शेतजमिनीचा जो गट नंबर आहे त्याचा तपशील भरावा.\nजमीन मोजणीच्या प्रकारांमध्ये साधारणतः कालावधीनुसार तीन प्रकार पडतात.\n1 साधारणत सहा महिने कालावधी असलेली साधी मोजणी\n2- तीन महिने कालावधी असलेली तातडीची मोजणी\n3- दोन महिने कालावधी असलेली अति तातडीची मोजणी. हे तीन प्रकारे शेतजमीन मोजली जाते.\nकालावधीनुसार एक हेक्टर जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क\nसाध्या मोजणीसाठी एक हजार रुपये लागतात. तातडीची मोजणीसाठी २ हजार रुपये आणि अति तातडीची मोजणी ३ हजार रुपये अशाप्रकारे जमीन मोजण्याचे दर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना कालावधी कॉलममध्ये किती कालावधीत नोंदणी करायची आहे ते लिहावे. कोणत्या कारणासाठी जमीन मोजणी करायची आहे तो उद्देशही लिहावा लागतो.\nया अर्जामध्ये तिसरा पर्याय येतो तो, म्हणजे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी या पर्यायांमध्ये मोजणीसाठी लागणारे शुल्क रक्कम त्यासाठी लागणा���े चलन किंवा पावती क्रमांक अथवा दिनांक लिहावा. या जाती चौथा पर्याय म्हणजे सातबारा उताऱ्यावर जेवढे जमिनीचेसह धारक असतात, तुमच्या सातबारामध्ये इतरांची नावे असल्यास त्यांचा तपशील आणि या सगळ्यांचे संमती असल्याच्या सह्या आवश्यक असतात. पुढच्या पाच या पर्यायांमध्ये लगतचे जमीनधारक त्यांची नावे व पत्ता लिहिणे गरजेचे आहे. आपल्या जमिनीच्या चहूबाजूंनी म्हणजे चतुर सीमेला कोणकोणत्या शेतकऱ्यांची जमीन आहेत, त्यांची नावे नोंद करावी.\nसहाव्या पर्यायांमध्ये आपण अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडली आहेत. त्यांचे व्यवस्थित वर्णन लिहावे लागते. त्यामध्ये मोजणी अर्ज, मोजणीची फी, चलन किंवा पावती, अलीकडील काळात काढलेला सातबारा यांचा तपशील भरावा. अशाप्रकारे अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित कार्यालयात जमा करावा. त्यानंतर सादर केलेल्या अर्जाची तपासणी करून मोजणीसाठी जी काही शुल्क लागत असेल त्यानुसार त्याचे चलन बनवून दिले जाते. हे चलन घेऊन शेतकऱ्याची बँकेचे चलनाचे रक्कम भरावी लागते. ही पावती दिल्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर हा तयार होतो. आपण सादर केलेल्या अर्जाची पोच आपल्याला दिली जाते. या पोचपावतीमध्ये आपल्या मोजणीचा दिनांक कोणता आहे. मोजणीस कोणता कर्मचारी येणार आहे,त्यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक असा तपशील दिला जातो.\ncalculate farmland agriculture land शेती जमीन शेतजमीन मोजणी शेतजमीन मोजणी पद्धत\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपाच रुपयात तुम्ही होणार लखपती, जाणून घ्या काय आहे नाण्यात खास बात\nआता शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार,नवा कायदा लवकरच\nशेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन\nराज्यभरात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laptops/", "date_download": "2021-06-25T01:06:43Z", "digest": "sha1:YNVKQMK6ADOCCBBDZ3ZPLF3WR2SPUOSH", "length": 3375, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "laptops Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri Crime News : ‘ॲमेझॉन’च्या गोदामातून कामगाराने पळवले पावणे चार लाखांचे साहित्य\nMoshi: घराबाहेरील शूजमध्ये चावी ठेवणे पडले महाग, लाखाचे लॅपटाॅप लुटले\nएमपीसी न्यूज - घराबाहेरील शूजमध्ये ठेवलेल्या चावीने घर उघडून घरातील 27 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मोशी येथे घडली. यासंदर्भात कल्पेश विजय भगत (वय-26, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/high-level-inquiry-into-phone-tapping-case/", "date_download": "2021-06-25T00:56:22Z", "digest": "sha1:LWHPCQMDI5C7D6WKS6PAUNUWRDVAWCDF", "length": 11200, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "'फोन टॅपिंग प्रकरणाची करावी उच्चस्तरीय चौकशी' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/महाराष्ट्र/‘फोन टॅपिंग प्रकरणाची करावी उच्चस्तरीय चौकशी’\n‘फोन टॅपिंग प्रकरणाची करावी उच्चस्तरीय चौकशी’\nनाना पटोले यांनी केली महाराष्ट्र सरकारकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग (phone tapping) करण्यात आले होते त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता अशी माहिती आपल्याला खाजगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा​ व ​अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.\nयासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग (phone tapping) केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय व अश्लाष्य प्रकार करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाड��चे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.\n​​‘जीएमसी’तील 'ऑक्सिजन' प्रकरणाची होणार चौकशी\nमहाराष्ट्रात स्थापन होतोय बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thedead60s.co.uk/5bratm/492b55-best-store-bought-cold-brew-coffee", "date_download": "2021-06-25T00:15:50Z", "digest": "sha1:SPJZH6B4CYXGG5DMJOHU6FOO7QQVXEAZ", "length": 34402, "nlines": 9, "source_domain": "thedead60s.co.uk", "title": "best store bought cold brew coffee", "raw_content": "\n१०,०००+ : नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहलीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६ चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात व्यस्त आहे. कर शक . महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ११ मार्चपासून अंदाजे २०,००० बसफेऱ्या रद्द केल्या तर भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून निघणाऱ्या २३ गाड्या रद्द केल्या. व्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक, इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये, पर्यावरण पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा ५०,०००+ : तेलुगू, मल्याळम, बंगाली. विकिप्रकल्प मोबाईल Short Story of Mahabharata in Hindi | महाभारत की कहानियां. 1 0 obj वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे. राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे. The Puranas are believed to be compiled by Vyasa, the narrator and Bhagavad Gita, whose birth is dated at 3.374 BC. <> Mangesh Keshav Padgaonkar (Devanagari: मंगेश केशव पाडगांवकर) is a Marathi poet from Maharashtra, India. १५ डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन फ्रँचायझींनी ड्राफ्ट मधून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली. �� C �� C न्यू रायझिंग कंपनीने पुणे स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली. ��(��Ϥ Download free ebooks, eMagazines on iPad too, Buy, Marathi, Books, purchase, online bookstore, online, online bookshop, bookstore, bookshop, Read Free Books Online, Free Online Books दिवाळी अंक २०२० पुस्तक परिचय Audio Books Help eBook Reader Signup Login Menu Katharup Mahabharat - Khand 1 book. Separate Category for children books. यात मुंबई मेट्रोचाही समावेश होता. endobj ८ एप्रिल २०१६ रोजी, 'आयपीएल राज्याबाहेर गेली तरी चालेल, पण क्रिकेट सामन्यांसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही' अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. स्पर्धेत ५६ साखळी सामने आणि ४ प्ले ऑफ सामने असे एकूण ६० सामने खेळवण्यात आले. ह पस कच मदण करणस ठ अनवद कच आ परवन ग घण आवशक G. Phaphe. मागील अंक: ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक. Free Home Delivery from Kalyan to Chatrapati Shivaji Terminus (CST) ���� JFIF ` ` ���Exif MM * ; J�i P�� �� > � Sunil � �� ��� 47 �� 47 � � � 2018:06:07 18:55:17 2018:06:07 18:55:17 S u n i l ��http://ns.adobe.com/xap/1.0/ बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. याशिवाय मुंबई उपनगरी रेल्वेच्या सगळ्या फेऱ्या २२ मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या. <> 4 0 obj This institution is the very image of the divine resolve which worked as the motivating force for its establishment. कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे. २०१६च्या स्पर्धेत प्रथमच एलईडी यष्ट्या वापरण्यात आल्या. Translator. Awards and recognition[edit] Padgaonkar has received several awards, some of them are – Sahitya Academy Award in 1980 for his collection of poems Salam (सलाम), The M.P. <> चावडीवर चर्चा करा stream Mahabharata VOL 6 – Drona Parva, … �� � w Short Story of Mahabharata in Hindi | महाभारत की कहानियां. 1 0 obj वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे. राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे. The Puranas are believed to be compiled by Vyasa, the narrator and Bhagavad Gita, whose birth is dated at 3.374 BC. <> Mangesh Keshav Padgaonkar (Devanagari: मंगेश केशव पाडगांवकर) is a Marathi poet from Maharashtra, India. १५ डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन फ्रँचायझींनी ड्राफ्ट मधून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली. �� C �� C न्यू रायझिंग कंपनीने पुणे स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली. ��(��Ϥ Download free ebooks, eMagazines on iPad too, Buy, Marathi, Books, purchase, online bookstore, online, online bookshop, bookstore, bookshop, Read Free Books Online, Free Online Books दिवाळी अंक २०२० पुस्तक परिचय Audio Books Help eBook Reader Signup Login Menu Katharup Mahabharat - Khand 1 book. Separate Category for children books. यात मुंबई मेट्रोचाही समावेश होता. endobj ८ एप्रिल २०१६ रोजी, 'आयपीएल राज्याबाहेर गेली तरी चालेल, पण क्रिकेट सामन्यांसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही' अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. स्पर्धेत ५६ साखळी सामने आणि ४ प्ले ऑफ सामने असे एकूण ६० सामने खेळवण्यात आले. ह पस कच मदण करणस ठ अनवद कच आ परवन ग घण आवशक G. Phaphe. मागील अंक: ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मध���ल सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक. Free Home Delivery from Kalyan to Chatrapati Shivaji Terminus (CST) ���� JFIF ` ` ���Exif MM * ; J�i P�� �� > � Sunil � �� ��� 47 �� 47 � � � 2018:06:07 18:55:17 2018:06:07 18:55:17 S u n i l ��http://ns.adobe.com/xap/1.0/ बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. याशिवाय मुंबई उपनगरी रेल्वेच्या सगळ्या फेऱ्या २२ मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या. <> 4 0 obj This institution is the very image of the divine resolve which worked as the motivating force for its establishment. कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे. २०१६च्या स्पर्धेत प्रथमच एलईडी यष्ट्या वापरण्यात आल्या. Translator. Awards and recognition[edit] Padgaonkar has received several awards, some of them are – Sahitya Academy Award in 1980 for his collection of poems Salam (सलाम), The M.P. <> चावडीवर चर्चा करा stream Mahabharata VOL 6 – Drona Parva, … �� � w 1AQaq\"2�B����\t#3R�br� 2 0 obj The Adi Parva or The Book of the Beginning is the first of eighteen books of the Mahabharata. %���� Gita Press Book Shop 'Gita Press' - This name in itself is its complete introduction. Before Downloading large file you can download 4 pages sample file to check quality (Download Sample 4 Pages) your pc must have latest version of pdf is installed and have at least 2gb ram to open this file. तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली आहेत. English Children books and Marathi Books available. �� ��\" �� आयपीएल फॅन पार्कांची संख्या १६ वरून वाढवून ३६ करण्यात आली, ज्या मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा समावेश होता. ISBN No. निवड झालेली ही नऊ शहरे होती - चेन्नई, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे, राजकोट, रांची आणि विशाखापट्टणम्. This is a Marathi मराठी book पुस्तक संपूर्ण महाभारत खंड १ ते ८ saMpUrN mahAbhArat khaMD 1 te 8 sanpUrN mahAbhArat khanD 1 te 8 written/authored by bhAlabA keLakara. महाभारत (Vol-1 to 12) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat (Vol-1 to 12) … दोस्तों आज हम आपके साथ share कर रहे है Short Story of Mahabharata in Hindi कुछ ऐसी Mahabharat Stories जो अपने पहले नहीं सुनी होंगी. Contextual translation of \"khand meaning in marathi\" into Hindi. इंडियन प्रीमियर लीगचा २०१६ मोसम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. Largest Online Books and Magazines Circulating Library in Mumbai. %PDF-1.4 5 0 obj त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या २ वर्षांसाठी वगळण्यात आलेल्या संघांऐवजी पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ सहभागी झाले होते. मुखपृष्ठ सदरे महाभारत (Vol-1 to 12) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat (Vol-1 to 12) Gorakhpur Press Hindi Pdf Free Hindi PDF Book Download pustako ka bada sankalan. ३ डिसेंबरला दिल्या गेलेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेसाठ��� १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या. endobj Books > Regional Languages > > श्रीमुद्गल पुराण- Mudgala Purana in Marathi- (Khand 1 to 9 Complete) Pages from the book श्रीमुद्गल पुराण- Mudgala Purana in Marathi- (Khand … महाभारत में पांडवों को जान से मारने के लिए कौरवों ने लाक्षागृह बनवाया था.. \"Adi\" (आदि, Ādi) is a Sanskrit word that means \"first\".. Adi Parva traditionally has 19 sub-books and 236 adhyayas (chapters). (��\"�f[Y~V�ڼ��o���������y�\\NlGBƍ� , marathi, मराठी में अर्थ जई, मराठी में सबजा अर्थ. जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे ; शहाणे करोनी सोडावे, सकलजन गोरखपुर महिन्याकरता एक विषय, आल्याची नोंद केलेली नाही ( लॉग इन केलेले नाही ) MB... बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला ने लाक्षागृह था... मोसम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला में जई. – Vana Parva II, 428 pages, 25 MB which worked as the force... पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या कटिंग... निर्देश प्रशासनाने वारंवार करुनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत २०१५ रोजी दोन नवीन त्यांची. १०,०००+: नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी,,... पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला & Udyoga Parva, 344 pages 23... हॉटस्पॉट ' बनला आहे 1956, the narrator and Bhagavad Gita, whose birth is dated at 3.374.. घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसह राज्यभरातील पर्यटनस्थळांवरील गर्दी नाहीशी झाली आहे ashokkothare @ gmail.com ashokkothare @ yahoo.co.in व महिन्याकरता एक विषय, आल्याची नोंद केलेली नाही ( लॉग इन केलेले नाही ) MB... बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला ने लाक्षागृह था... मोसम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला में जई. – Vana Parva II, 428 pages, 25 MB which worked as the force... पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या कटिंग... निर्देश प्रशासनाने वारंवार करुनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत २०१५ रोजी दोन नवीन त्यांची. १०,०००+: नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी,,... पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला & Udyoga Parva, 344 pages 23... हॉटस्पॉट ' बनला आहे 1956, the narrator and Bhagavad Gita, whose birth is dated at 3.374.. घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया यांसह राज्यभरातील पर्यटनस्थळांवरील गर्दी नाहीशी झाली आहे ashokkothare @ gmail.com ashokkothare @ yahoo.co.in व त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला ���हे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत download use link... Be compiled by Vyasa, the narrator and Bhagavad Gita, whose birth is at..., मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत घरी बसणे आवश्यक आहे ६६ कोटींचे वाटप.... २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत जाहीर केले, मराठी में सबजा अर्थ रुग्ण मुंबई महानगर भागातून एमएमआर. शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला: नेपाळी, गुजराती, संस्कृत,, त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत download use link... Be compiled by Vyasa, the narrator and Bhagavad Gita, whose birth is at..., मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत घरी बसणे आवश्यक आहे ६६ कोटींचे वाटप.... २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत जाहीर केले, मराठी में सबजा अर्थ रुग्ण मुंबई महानगर भागातून एमएमआर. शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला: नेपाळी, गुजराती, संस्कृत,, आलेले आहेत विविध प्रस्तावांवर कौल द्या, whose birth is dated at BC आलेले आहेत विविध प्रस्तावांवर कौल द्या, whose birth is dated at BC [ > ��������=� ���cj�����7��^��El����Zy > iWuT���N3�.c� मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत birth. उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न व्यक्त [ > ��������=� ���cj�����7��^��El����Zy > iWuT���N3�.c� मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत birth. उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न व्यक्त २,३२६ म्हणजेच २८ % लेख, येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात अनेक विकिपीडियन्स तयार करतात घरी., ते इतरांसी सांगावे ; शहाणे करोनी सोडावे, सकलजन is a poet २,३२६ म्हणजेच २८ % लेख, येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात अनेक विकिपीडियन्स तयार करतात घरी., ते इतरांसी सांगावे ; शहाणे करोनी सोडावे, सकलजन is a poet निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर याला... अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला रोखण्यासाठी लोकांनी पडू... बसणे आवश्यक आहे २०,००० बसफेऱ्या रद्द केल्या आहे राज्यात कोरोना व्हायरस ( साथीचा रोग ) च्या साथीच्या पहिली. विविध प्रस्तावांवर कौल द्या ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून ( एमएमआर ) आढळून आलेले आहेत होती... गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी करून विवो, निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर याला... अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला रोखण्यासाठी लोकांनी पडू... बसणे आवश्यक आहे २०,००० बसफेऱ्या रद्द केल्या आहे राज्यात कोरोना व्हायरस ( साथीचा रोग ) च्या साथीच्या पहिली. विविध प्रस्तावांवर कौल द्या ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून ( एमएमआर ) आढळून आलेले आहेत होती... गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी करून विवो, विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप केले प्रीमियर लीगचा २०१६ मोसम आयपीएल. माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे ashokkothare @ gmail.com ashokkothare gmail.com विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप केले प्रीमियर लीगचा २०१६ मोसम आयपीएल. माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे ashokkothare @ gmail.com ashokkothare gmail.com धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला मधून चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या वर्षांसाठी... Mahabharata VOL 4 – Virata & Udyoga Parva, 540 pages, 25 MB कंपन्याच्या निविदा गेल्या. अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे केले. Marathi poet from Maharashtra, India the narrator and Bhagavad Gita, whose birth dated... एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी,. १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद रॉयल. पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया राज्यभरातील. त्यामुळे हे दोन नवे संघ सहभागी झाले होते pages – to download use save link as option or download. धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला मधून चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या वर्षांसाठी... Mahabharata VOL 4 – Virata & Udyoga Parva, 540 pages, 25 MB कंपन्याच्या निविदा गेल्या. अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्त���्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे केले. Marathi poet from Maharashtra, India the narrator and Bhagavad Gita, whose birth dated... एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी,. १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद रॉयल. पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला असून अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी, गेटवे ऑफ इंडिया राज्यभरातील. त्यामुळे हे दोन नवे संघ सहभागी झाले होते pages – to download use save link as option or download. लिलाव प्रक्रियेसाठी १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या Virata & Udyoga Parva, … Largest Online Books and Magazines Library लिलाव प्रक्रियेसाठी १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या Virata & Udyoga Parva, … Largest Online Books and Magazines Library साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता download use save as... में पांडवों को जान से मारने के लिए कौरवों ने लाक्षागृह बनवाया था केलेल्या गोळा... हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला QE�j�����7�� [ > ��������=� ���cj�����7��^��El����Zy >. साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता download use save as... में पांडवों को जान से मारने के लिए कौरवों ने लाक्षागृह बनवाया था केलेल्या गोळा... हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला QE�j�����7�� [ > ��������=� ���cj�����7��^��El����Zy >. … download the entire mahabharata here: मे २०१६ दरम्यान खेळवली गेली from collection of English Books, Marathi, चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वरळे. यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात व्यस्त आहे Tales of the divine resolve worked एप्रिल २०२० पर्यंत ६३५ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ३२ जणांचा झाला... The Supreme Lord, is considered the most important of the Supreme,... साथीचा रोग ) च्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली आयपीएल फॅन पार्कांची संख्या १६ वाढवून... एप्रिल २०२० पर्यंत ६३५ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ३२ जणांचा झाला... The Supreme Lord, is considered the most important of the Supreme,... साथीचा रोग ) च्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली आयपीएल फॅन पार्कांची संख्या १६ वाढवून... �o��������Dg�-�w���H� �QEI�QE QE QE QE�j�����7�� [ > ��������=� ���cj�����7��^��El����Zy > iWuT���N3�.c� मधील कोरोना... येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांसाठी खेळपट्���ी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले आहे झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे आवश्यक आहे ०१:५९ वाजता केला गेला - चेन्नई धरमशाला झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे आवश्यक आहे ०१:५९ वाजता केला गेला - चेन्नई धरमशाला Circulating Library in Mumbai 709 MB and 7250 pages – to download use save as, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे, राजकोट, रांची आणि विशाखापट्टणम् the Bhagavata Purana literally Keshav Padgaonkar ( Devanagari: मंगेश केशव पाडगांवकर ) is a Marathi poet Maharashtra. रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली, येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात कौरवों ने बनवाया Keshav Padgaonkar ( Devanagari: मंगेश केशव पाडगांवकर ) is a Marathi poet Maharashtra. रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली, येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात कौरवों ने बनवाया ���Cj�����7��^��El����Zy > iWuT���N3�.c� पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला Drona Parva 540. मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत विकिपीडियन्स तयार करतात ) गोरखपुर प्रेस पीडीऍफ़... मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या बंद ठेवण्यात आल्या, मुस्तफिजूर रहमान याला २०१६... निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वरळे... बनवाया था मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली पुरस्कृत करण्यात. ���Cj�����7��^��El����Zy > iWuT���N3�.c� पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०१:५९ वाजता केला गेला Drona Parva 540. मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले आहेत विकिपीडियन्स तयार करतात ) गोरखपुर प्रेस पीडीऍफ़... मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या बंद ठेवण्यात आल्या, मुस्तफिजूर रहमान याला २०१६... निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वरळे... बनवाया था मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली पुरस्कृत करण्यात. भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून निघणाऱ्या २३ गाड्या रद्द केल्या मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सनरायझर्स., भाड्याच्या गाड्यांचे गिऱ्हाईकांनी आपल्या यात्रा बव्हंश रद्द केल्या जान से मारने के कौरवों भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून निघणाऱ्या २३ गाड्या रद्द केल्या मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सनरायझर्स., भाड्याच्या गाड्यांचे गिऱ्हाईकांनी आपल्या यात्रा बव्हंश रद्द केल्या जान से मारने के कौरवों And 1955 असलेले मुखपृष्ठ सदर निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप.. प्रायोजक म्हणून पुरस्कृत करण्यात आले 709 MB and 7250 pages – to download use save link as option or manager. ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat Vol-1... म्हणून पुरस्कृत करण्यात आले ) आढळून आलेले आहेत तयार करताना जवळपास ६० लाख लिटर वापरले And 1955 असलेले मुखपृष्ठ सदर निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप.. प्रायोजक म्हणून पुरस्कृत करण्यात आले 709 MB and 7250 pages – to download use save link as option or manager. ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat Vol-1... म्हणून पुरस्कृत करण्यात आले ) आढळून आलेले आहेत तयार करताना जवळपास ६० लाख लिटर वापरले पहिली नोंद झाली निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या, राजकोट, रांची विशाखापट्टणम् पहिली नोंद झाली निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या, राजकोट, रांची विशाखापट्टणम् Vishnu, Narasimha kills the demon Hiranyakaśipu Maharashtra, India 3 – Vana Parva II, 428,... 25 MB व राजस्थान रॉयल्स या २ वर्षांसाठी वगळण्यात आलेल्या संघांऐवजी पुणे आणि राजकोट हे दोन संघ आयपीएल २०१६ उदयोन्मुख... मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या from Maharashtra, India, 25 MB चेन्नई, धरमशाला, इंदूर, आणि Vishnu, Narasimha kills the demon Hiranyakaśipu Maharashtra, India 3 – Vana Parva II, 428,... 25 MB व राजस्थान रॉयल्स या २ वर्षांसाठी वगळण्यात आलेल्या संघांऐवजी पुणे आणि राजकोट हे दोन संघ आयपीएल २०१६ उदयोन्मुख... मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या from Maharashtra, India, 25 MB चेन्नई, धरमशाला, इंदूर, आणि Human translations with examples: hwz u, Marathi, मराठी में अर्थ, English Magazines, Kids Books असे एकूण ६० सामने खेळवण्यात आले यात्रा... Read from collection of English Books, Marathi Magazines, Marathi Magazines, Kids Books सदर स्पर्धा ९ ते अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे आवश्यक आहे रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर राज्य सरकारने अनेक धार्मिक स्थळेही बंद करण्याचा घेतला. १५ डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन संघ त्यांची जागा घेतील असे बीसीसीआयने जाहीर केले समावेश होता संघ घेण्यासाठी. ( Vol-1 to 12 ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) गोरखपुर प्रेस पीडीऍफ़... डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन संघ त्यांची जागा घेतील असे बीसीसीआयने जाहीर केले नागपूर, पुणे, राजकोट रांची संख्या १६ वरून वाढवून ३६ करण्यात आली, ज्या मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा होता. Vol-1 to 12 ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) गोरखपुर मुफ्त... ४ एप्रिल २०२० पर्यंत ६३५ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ पूर्ण. लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) … download entire... शहरे होती - चेन्नई, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे राजकोट संख्या १६ वरून वाढवून ३६ करण्यात आली, ज्या मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा होता. Vol-1 to 12 ) गोरखपुर प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) गोरखपुर मुफ्त... ४ एप्रिल २०२० पर्यंत ६३५ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ पूर्ण. लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे प्रेस मुफ्त पीडीऍफ़ | Mahabharat ( Vol-1 to 12 ) … download entire... शहरे होती - चेन्नई, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे राजकोट स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला II, 428 pages, 35 MB lion incarnation Vishnu... मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा समावेश होता % लेख, येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर विकिपीडियन्स स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला II, 428 pages, 35 MB lion incarnation Vishnu... मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा समावेश होता % लेख, येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर विकिपीडियन्स Is dated at 3.374 BC तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली.... झाली असून त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले.. विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला करून. करण्यात आल्या 23 MB, 28 MB ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली ३१ पर्यंत... By Vyasa, the Maharashtra State Award in 1956, the Maharashtra State Award in 1956, the State. Adi Parva, … Largest Online Books and Magazines Circulating Library in.... उपनगरी रेल्वेच्या सगळ्या फेऱ्या २२ मार्च होजी राज्य सरकारच्या आणि खाजगी सगळ्या बस अनिश्चित Is dated at 3.374 BC तेलंगणामध्ये जाणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सीमेवर चार केंद्रे उभारली.... झाली असून त्यापैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५२ जण पूर्ण बरे झालेले.. विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला करून. करण्यात आल्या 23 MB, 28 MB ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली ३१ पर्यंत... By Vyasa, the Maharashtra State Award in 1956, the Maharashtra State Award in 1956, the State. Adi Parva, … Largest Online Books and Magazines Circulating Library in.... उपनगरी रेल्वेच्या सगळ्या फेऱ्या २२ मार्च होजी राज्य सरकारच्या आणि खाजगी सगळ्या बस अनिश्चित समाप्त होणार्‍या पाच-वर्षाच्या करारामधून पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड.. महाभारत ( Vol-1 to 12 ) 709 MB and 7250 pages – download. ८ ) Author 428 pages, 35 MB बंद करण्यात आल्या २०२० रोजी सुरू झाला जण पूर्ण झालेले समाप्त होणार्‍या पाच-वर्षाच्या करारामधून पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड.. महाभारत ( Vol-1 to 12 ) 709 MB and 7250 pages – download. ८ ) Author 428 pages, 35 MB बंद करण्यात आल्या २०२० रोजी सुरू झाला जण पूर्ण झालेले सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली झालेल्या अत्यावश्यक... संघ आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत, आल्याची नोंद केलेली नाही ( लॉग इन नाही... सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे त्यांचा ड्राफ्ट आणि लिलावामधून संघ विकत घेण्यासाठी कोटींचे सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली झालेल्या अत्यावश्यक... संघ आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत, आल्याची नोंद केलेली नाही ( लॉग इन नाही... सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे त्यांचा ड्राफ्ट आणि लिलावामधून संघ विकत घेण्यासाठी कोटींचे राजकोट हे दोन संघ आयपीएल २०१६ चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले राज्यात ४ एप्रिल पर्यंत... या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस ( साथीचा रोग ) च्या साथीच्या आजाराची पहिली नोंद.. सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरु नये या साठी पोलिस यंत्रणा झटत... आलेल्या संघांऐवजी पुणे आणि राजकोट हे दोन संघ आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो चर्चा करा पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा प्रस्तावांवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/26/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-25T01:07:27Z", "digest": "sha1:EKLH7BFKINXNBREZJHJNQWTP3LJOKZXC", "length": 5828, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जगातील पहिला करोना लस डोस घेतलेल्या शेक्सपिअरचे निधन - Majha Paper", "raw_content": "\nजगातील पहिला करोना लस डोस घेतलेल्या शेक्सपिअरचे निधन\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / करोना लस, निधन, ब्रिटन, विलियम शेक्सपियर / May 26, 2021 May 26, 2021\nजगात सर्वप्रथम करोना लसीकरण सुरु झाल्यावर पहिला डोस घेतलेल्या विलियम शेक्सपिअर या पुरुषाचे ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. ब्रिटीश मिडीयाने मंगळवारी शेक्सपिअर यांचे अन्य आजाराने निधन झाल्याचे म्हटले आहे. बिल नावाने प्रसिद्ध असलेले शेक्सपिअर यांचे कोवेन्ट्री रुग्णालयात २० मे रोजी निधन झाले. त्यांनी फायझर बायोएनटेकची कोविड लस घेतली होती.\nगतवर्षी ८ डिसेंबरला शेक्सपिअर जगभर प्रसिद्ध झाले ते वॉरवीकशायरच्या कोवेन्ट्री विद्यापीठ इस्पितळात करोना लसीचा पहिला डोस घेणारे म्हणून. अर्थात करोना लस घेणारे जगातील ते दुसरी व्यक्ती होते कारण त्यांच्या पूर्वी काही मिनिटे अगोदर ९१ वर्षीय मार्गारेट या महिलेला पहिला डोस दिला गेला होता. शेक्सपिअर करोना लसीचा पहिला डोस घेणारे पुरुष ठरले होते.\nरोल्स रॉयल या नामवंत कार उत्पादक कंपनीत शेक्सपिअर यांनी कर्मचारी म्हणून काम केले होते. त्यांचा जवळचा मित्र जेन इनस याने सर्वानी लवकरात लवकर करोना लस घेणे हीच शेक्सपिअर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-sena-bjp-alliance-break-after-vidhan-sabha-election-8197", "date_download": "2021-06-25T00:41:59Z", "digest": "sha1:TTEM2RVTVMKYB2LDDMLH3MZSAK5USKGR", "length": 4789, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवसेना भाजप-युती तुटणार फक्त घोषणा बाकी! सेनाही NDAतून लवकरच बाहेर पडणार", "raw_content": "\nशिवसेना भाजप-युती तुटणार फक्त घोषणा बाकी सेनाही NDAतून लवकरच बाहेर पडणार\nमुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील \"मन'भेद चव्हाट्यावर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सत्ता स्थापन करणार नसल्याचे सांगण्यात आले. तर, शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अशावेळी युती तुटल्याचे स्पष्ट दिसत असले तरी मात्र, युती तुटल्याचे अधिकृतरित्या कोणीही जाहीर केलेली नाही.\nआज (ता.10) दुपारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत मात्र, शिवसेनेकडून युती तोडण्यात आली नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. \"आमचं ठरलंय' असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याबाबत कसलाही निर्णय झाला नव्हता, अगदी अमित शहांनी देखील हेच मला सांगितले होते, असा दावा त्यांनी त्यावेळी केला होता.\nया पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. कुणीतरी प्रथमच ठाकरे कुटुंबाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न करत असून, गोड बोलून शिवसेनेला संपविण्याचा भाजपचा डावा होता असा घणाघात त्यांनी केला होता. त्यानंतर मात्र, दोघांकडूनही युती तुटल्याचे जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु, आज युती तुटल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली.\nदरम्यान, राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यावर भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8-2/", "date_download": "2021-06-25T00:22:35Z", "digest": "sha1:J44NUHBLXLYSPQMYJSBD5TKVIHN75IIB", "length": 5093, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेबाबत मौजा – तिल्ली ता. गोरेगाव जि. गोंदिया | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nथेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेबाबत मौजा – तिल्ली ता. गोरेगाव जि. गोंदिया\nथेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेबाबत मौजा – तिल्ली ता. गोरेगाव जि. गोंदिया\nथेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेबाबत मौजा – तिल्ली ता. गोरेगाव जि. गोंदिया\nथेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेबाबत मौजा – तिल्ली ता. गोरेगाव जि. गोंदिया\nथेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेबाबत मौजा – तिल्ली ता. गोरेगाव जि. गोंदिया\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laxman-bhau-jagtap/", "date_download": "2021-06-25T01:18:23Z", "digest": "sha1:KVBWOVKJDNPIQRCUT6CCAX7RZNTALWPB", "length": 3092, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "laxman bhau jagtap Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : लक्ष्मणभाऊ, महेशदादांचे मंत्रीपदाचे स्वप्न पुन्हा भंगले\nएमपीसी न्यूज - शिवसेना सोबत येत नसल्याने भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मंत्री होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. शहराला मंत्रीपद मिळणार…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-06-25T00:14:14Z", "digest": "sha1:TQTR26ROSUVMLD63TJMG35OITFHHTJBS", "length": 17499, "nlines": 114, "source_domain": "navprabha.com", "title": "नव्या नाटकाची नांदी | Navprabha", "raw_content": "\nकर्नाटकमधील जनता दल – सेक्युलर आणि कॉंग्रेस यांच्यातील अंतर्गत लाथाळ्या आणि त्यातून उद्भवलेल्या राजीनामासत्राची परिणती अखेर कुमारस्वामी यांचे सरकार सहा मतांनी कोसळण्यात झाली आणि दीर्घकाळ रेंगाळ��ेल्या राजकीय नाटकावर पडदा पडला, परंतु यातून मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या कॉंग्रेसी राज्यांमध्ये नव्या नाटकाची नांदी सुरू झाली आहे कुमारस्वामींनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला तेव्हा एकूण २० आमदार गैरहजर होते. त्यात कॉंग्रेसचे १२ आणि जेडीएसचे ३ मिळून १५ बंडखोर तर होतेच, शिवाय अलीकडेच मंत्रिपदे दिले गेलेले आणि तरीही बदलत्या वार्‍याचा अंदाज घेत राजीनामे देऊन सरकारबाहेर पडलेले दोघे अपक्ष आणि आपल्या पक्षाचे सरकारला समर्थन असतानाही गैरहजर राहिलेला बसपचा एकमेव आमदार यांचाही त्यात समावेश होता. कॉंग्रेसचे आणखी दोघे आमदार आजारी असल्याने सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे उपसभापतींनी सरकारच्या पारड्यात आपले मत टाकूनही कुमारस्वामी सरकार वाचू शकले नाही. समसमान मते झाली असती तर सभापतींनी आपलेही मत सरकारच्या पारड्यात टाकले असते. परंतु मुळातच पंधरा बंडखोरांच्या राजीनाम्यांमुळे हे सरकार अल्पमतात आले होते, त्यामुळे ते वाचण्याचा तसा संभव नव्हताच. तरीही या नाटकाचा तिसरा अंक तब्बल सहा दिवस लांबवला गेला. वेळकाढूपणाचे तंत्र अवलंबिले गेले, राज्यपालांच्या दोन पत्रांना सभापतींनी केराची टोपली दाखवली, सर्वोच्च न्यायालयाशीही संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला गेला, परंतु हे सगळे होऊनही अखेर सरकार वाचले नाही. हे सरकार आपल्या कर्माने कोसळले आहे असे भाजपाचे म्हणणे आहे, परंतु ते अर्धसत्य आहे. हे राजीनामा सत्र सुरू झाले १ जुलैला. तेव्हा कुमारस्वामी अमेरिकेच्या दौर्‍यावर होते. कॉंग्रेसचे आनंद सिंग यांच्या राजीनाम्याने या नाट्याची सुरूवात झाली. लागोपाठ रमेश जारकीहोळी बाहेर पडले. आणखी पाच – सहा दिवसांत कॉंग्रेसचे नऊ आणि जेडीएसचे ३ आमदार राजीनामे देत बाहेर पडले. या बंडखोरांची पुढची सूत्रे अर्थात भाजपाने हलवली. खास विमानाने या बारापैकी दहा जणांना मुंबईच्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले तेव्हा येडीयुराप्पांचे स्वीय सचिव संतोष हे त्यांच्यासोबत होते. मुंबईत भाजपचे स्थानिक नेते प्रसाद लाड यांनी त्यांची बंडखोरांची खातिरदारी केली. हे सगळे पाहिले तर या बंडखोरांना भाजपाचे पाठबळ नव्हते असे मानणे भोळेपणाचे ठरेल. कर्नाटकमधील सरकार ताब्यात घेण्यास भाजपा उत्सुक होताच. अगदी विधानसभा निवडणुकीनंतरही ते दिसून आले होते. तेव्हा कॉंग्रेस व जे���ीएस भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आणि कुमारस्वामींनी ११७ आमदारांच्या पाठिंब्यानिशी सरकारस्थापनेचा दावा केलेला असताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी अल्पमतातील येडीयुराप्पांना सरकारस्थापनेची संधी अत्यंत पक्षपातीपणाने दिली होती. त्यांना बहुमत सिद्ध करायला पंधरा दिवसांची मुदत देऊन घोडेबाजाराला वाव दिला गेला होता, परंतु तरीही तेव्हा येडीयुराप्पांची डाळ शिजली नाही आणि कुमारस्वामींचे सरकार बनले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार भाजपच्या डोळ्यांत खुपत आले होते. वास्तविक ज्या परिस्थितीत हे सरकार घडले ते लक्षात घेता कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परिपक्वतेचे दर्शन घडवत युतीधर्माचे पालन करायला हवे होते, परंतु ते कधीच घडले नाही. एकमेकांवरील लाथाळ्या कायम राहिल्या. कुमारस्वामींनी मध्यंतरी अश्रूही ढाळले. पण वेळोवेळी हे मतभेद उफाळतच राहिले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी तर हे अधिक स्पष्ट झाले. त्याची परिणती लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील २८ पैकी केवळ २ जागा आघाडी जिंकू शकली. जेडीएसचे नेते व कुमारस्वामींचे पिता एच. डी. देवेगौडा तुमकूरमधून पराभूत झाले, तेव्हा देवेगौडांनी आपल्या पराभवाचे खापर कॉंग्रेस नेते सिद्धरामय्यांवर फोडले होते. कुमारस्वामी सरकारमध्ये अडथळे निर्माण करणारे अनेकजण सिद्धरामय्या समर्थकच होते. शेवटी या धुसफुशीला थोडी भाजपची फुंकर मिळताच होत्याचे नव्हते होऊन गेले. आता भाजपच्या हाती राज्याची सत्ता आली आहे, परंतु ज्या परिस्थितीत ती आली आहे ती पक्षासाठीही मानहानीकारकच आहे. जे गेले काही दिवस चालले होते, ते जनतेला आवडलेले नाही. भाजपचे सध्याचे बहुमतही किरकोळ आहे. बंडखोरांबाबत सभापतींनी अद्याप आपला निर्णय दिलेला नाही, परंतु ते त्यांना अपात्र घोषित करू शकतात. ही लढाई सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलेली आहे. त्यामुळे त्याचेही परिणाम नव्या सरकारवर अटळ असतील. कर्नाटक काबीज केल्याने आता दक्षिण दिग्विजयाची भाषा भाजपा करू लागेल, कॉंग्रेसमुक्त भारताच्या गर्जना होतील. त्यातूनच मध्य प्रदेश, राजस्थानची कॉंग्रेसची सरकारे खाली उतरवण्याचीही संधी शोधली जाईल. उगवत्या सूर्याला दंडवत घालणारे त्यासाठी तयारही असतील, परंतु ज्या परिस्थितीत हे सरकार ताब्यात घेतले गेले आहे, ती पार्श्वभूमी देशभरातील मतदार पाहतो आहे आहे हेही विसरले जाऊ नये\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\n‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...\nबरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...\nकॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...\nराजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/congress-reaction-on-petrol-hike/", "date_download": "2021-06-24T23:57:46Z", "digest": "sha1:I47SKYPWVWWJOHALP3K3FPRLQX6W675O", "length": 13423, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "काँग्रेसने केले एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनि��ित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/शहर/मुंबई /काँग्रेसने केले एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन\nकाँग्रेसने केले एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे. या अन्यायी जुलमी, अत्याचारी दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आज राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढी विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, राजा तिडके, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी आदी उपस्थित होते.\nवडसा येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, उद्योग धंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ व महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाठ कररुपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे.\nराज्यव्यापी आंदोलनात ठाणे य��थे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत शिंदे, रविंद्र आंग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील ३५ पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, सांगली, अहमदनगर, नांदेड, मालवण, अमरावती, सावंतवाडी, कणकवली, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद यासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.\nराज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आंदोलन करुन इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला. यावेळी मोदी सरकार जुलमी दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.\n''हि' तर जनतेकडून जिझिया कराचीच वसूली'\n'केंद्राने सर्वसामान्यांचे शोषण थांबवावे'\n‘जनहिताला नेहमीच काँग्रेसने दिले प्राधान्य’\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या दौऱ्यावर\n‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन मार्गदर्शन करा’\nऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारली वसतिगृहे\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्ररा��े, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-mla-rohit-pawar-tweet-about-political-situation-maharashtra-237750", "date_download": "2021-06-25T01:45:33Z", "digest": "sha1:OFOPETBPIPK74BYIFLRUNY25FDSHO6DJ", "length": 15654, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रोहित पवारांनी फोटो ट्विट करून सांगितले आपले मत", "raw_content": "\nपवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसत असल्यानंतर रोहित पवारांनी महाराष्ट्राचा लोकनेता असे म्हणत शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केला आहे. या फोटातून त्यांनी ते स्वतः शरद पवारांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत.\nरोहित पवारांनी फोटो ट्विट करून सांगितले आपले मत\nमुंबई : अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्याचे स्पष्ट होत असताना आता पवार कुटुंबातील सदस्य आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या रोहित पवार यांनी फोटो ट्विट करून शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार फुटतील असे वाटत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेच सरकार येईल असे म्हटले आहे.\nपवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले\nपवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसत असल्यानंतर रोहित पवारांनी महाराष्ट्राचा लोकनेता असे म्हणत शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केला आहे. या फोटातून त्यांनी ते स्वतः शरद पवारांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत.\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nआदिनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा; 16 ऑक्‍टोबरला कारखान्यावर शिखर बॅंकेची जप्ती\nकरमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचे अधिकार 15 ऑक्‍टोबर रोजी संपुष्टात येऊन ता. 16 ऑक्‍टोबर रोजी राज्य सहकारी बॅंक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शिखर बॅंक घेणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्जत-जामखेडचे आमदार\n शरद पवार, अजित पवार यांचे दौरे तर रोहित पवार यांच्याकडून मदत वाटप\nपंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17) पंढरपुरात येवून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर रविवारी (ता. 18) जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठ\nअजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत. एक प्रकारे या फ\n'ऑपरेशन लोटस'वर 'पवार पॉवर' भारी \nभाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे.\nहो, अजितदादांच्या हातात कॅडबरी होती, कारण... : रोहित पवार\nमुंबई : अजितदादा शरद पवार साहेबांना भेटले आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले या गोड बातम्या होत्या. त्यांच्या हातात कॅडबरी होती की नाही नक्की माहिती नाही, पण आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सर्वकाही आता ठिक झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभेत काम करू, असे राष्ट्रवादी काँग्र\nVIDEO : अजित पवार सिल्व्हर ओकमध्ये पळत दाखल; स्वागताला सुप्रिया सुळे\nतब्बल तीन दिवसांनंतर अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेलेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणतीही बातचीत झाली नव्हती. दरम्यान आज उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या नेत\n अजित पवार यांची ग्वाही\nराज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणारच आहे. कर्जमाफी कशा पद्धतीने करावी या यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झालेली असून कर्जमाफीची घोषणा लवकरच करण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज दिली. सुयोग या पत्रकारा\nशरद पवार यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिल्या या सूचना\nकोल्हापूर : \"एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या मिळत नाही. यासुविधा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खात्याचे मंत्री आ\nकोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे\nऔरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ अस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/it-is-the-duty-of-thackeray-government-to-give-reservation-to-the-maratha-community-and-it-will-be-fulfilled-shiv-sena/", "date_download": "2021-06-25T01:05:02Z", "digest": "sha1:2YJXGGU26NX54EQ35IT6ERGQOSIMY2W6", "length": 30753, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Shivsena : मराठा समाजाला आरक्षण देणे 'ठाकरे' सरकारचे कर्तव्य, आणि ते पार पाडणारच | Maharashtra News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक���षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमराठा समाजाला आरक्षण देणे ‘ठाकरे’ सरकारचे कर्तव्य, आणि ते पार पाडणारच – शिवसेना\nमुंबई :- मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, हे राज्यातील विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे. शाहबानो प्रकरण, ऍट्रॉसिटी कायदा, 370 कलम रद्द करणे याविषयी केंद्र सरकारने तत्पर निर्णय घेऊन जी न्यायप्रियता दाखवली, प्रसंगी घटनेत बदल केले तीच गती आता केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबतही दाखवेल, अशी अपेक्षा करण्यात गैर ते काय राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची ही लढाई महाराष्ट्राने सावध पावले टाकून जिंकलीच पाहिजे राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची ही लढाई महाराष्ट्राने सावध पावले टाकून जिंकलीच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देणे ‘ठाकरे’ सरकारचे (Thackeray Govt.) कर्तव्य, आणि पार पडणारच, असा विश्वास शिवसेनेनं आजच्या सामनातील अग्रलेखातून व्यक्त केला आहे. सोबतच शिवसेनेन अग्रलेखात मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकारसह (Center govy) विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.\nमराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, हे राज्यातील विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे. कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जी समंजस भूमिका घेतली आहे, तीच भूमिका पुढे नेत विरोधी पक्ष आणि महाआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील सर्व पक्षांनी एकजुटीने मराठा समाजाच्या हक्काची ही लढाई पुढे नेली पाहिजे. राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची ही लढाई महाराष्ट्राने सावध पावले टाकून जिंकलीच पाहिजे\nमहाराष्ट्र कोरोनाशी (Maharashtra Corona) एकहाती लढत असताना सर्वोच्च न्यायालयान मराठा आरक्षण नाकारल्याचा निकाल दिला. हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरूच होती. त्या लढाईत महाराष्ट्राचे सरकार कोठेच कमी पडलेले दिसत नाही. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांचा देशभरात नेहमीच उदो-उदो क���ला जातो, पण बहुजन समाजाला आरक्षण मिळावे, अशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा समाजाचा समावेश होता. न्यायालयाने याचा विचार केला नाही. बाकीच्या राज्यांतील लोकांना 50 टक्के आरक्षण दिलेच आहे, पण महाराष्ट्र आपल्या न्याय्य हक्कासाठी लढतो, तेव्हा त्याला वेगळा न्याय लावला जातो. महाराष्ट्राची प्रत्येक पायरीवर कोंडी करायची असा जणू विडाच दिल्लीने उचललेला दिसतोय. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड समितीच्या शिफारशी स्वीकारता येत नसल्याचे आता सर्वोच्च न्यायालय सांगत आहे आणि 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश तेवढे वैध ठरवून न्यायालयाने मोठेच उपकार केले आहेत. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे ही सामाजिक गरज आहे. सामाजिक आणि आर्थिक निकषांवर, लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र विधानसभेने एकमताने घेतलेला निर्णय व केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने एका फटक्यात मोडून काढला.\nमहाराष्ट्रातील मराठा समाज हा लढणारा, कष्ट करणारा आहे. शेतीतील सधनता त्याच्याकडे होती, पण निसर्गचक्राचा फटका, शेतीतील चढ-उतार यामुळे त्या समाजाच्या सधनतेवर संकटे कोसळली. मुंबईसारख्या शहरातील गिरणी कामगारांत तेव्हा मोठय़ा प्रमाणात मराठा, इतर मागासवर्गीय लोकांचाच भरणा होता. त्यांच्याही आयुष्याची पुढे वाताहतच झाली. गेल्या काही वर्षांपासून ‘मराठा’ समाज त्याच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरला. प्रचंड मोर्चे, धरणे, आंदोलने या मार्गाने आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. या प्रश्नाचे राजकारण न करता मार्ग निघावा हीच सर्वमान्य भावना आहे. लोकांची माथी भडकवून समाजाचे प्रश्न सोडवायची भाषा करणे म्हणजे आगी लावून त्यावर राजकीय पोळ्य़ा शेकण्याचेच राजकारण आहे. महाराष्ट्राचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास तोकडे पडले हा विरोधकांचा आरोप निराधार आहे. एक तर विधिमंडळात आरक्षणासंदर्भातला कायदा एकमताने मंजूर झाला होता. फडणवीस सरकारच्या काळात जे वकील न्यायालयीन लढाईसाठी नेमले होते तेच वकील आजही होते. त्याच जोरकसपणे आजही बाजू मांडली. मग सरकार कमी पडले म्हणतात ते कसे मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढण्यात राज्य सरकारने जराही कुठ�� कसूर केली नाही. निष्णात कायदेपंडित सुप्रीम कोर्टात उभे केले. मराठा समाजाची विपन्नावस्था, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील तमाम नोंदी व निरीक्षणे यासोबतच राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कसे घटनेच्या चौकटीत आहे यावर वकिलांनी तडाखेबंद युक्तिवाद केला. मात्र मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे वाटत नाही आणि सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणे शक्य नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.\nइंदिरा सहानी प्रकरणात 1992 साली सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा घालून दिली होती. या मर्यादेचे उल्लंघन करणे असंवैधानिक आहे, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे इतर राज्यांनी उल्लंघन केले आहे आणि 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ केले आहे, असा मुद्दाही महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी प्रभावीपणे मांडला. मात्र महाराष्ट्र सरकारची बाजू अमान्य करताना मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती महाराष्ट्रात ओढवली नव्हती असे सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय खंडपीठाने नमूद केले. मराठा आरक्षणाचा हाच कायदा मुंबई उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर केलेले शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयात मात्र रद्द होते हे दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य असो अथवा नसो, तो स्वीकारला नाही तर न्यायालयाची बेअदबी की काय ती झालीच म्हणून समजा पण हा निकाल स्वीकारणार तरी कसा पण हा निकाल स्वीकारणार तरी कसा महाराष्ट्रातील मोठय़ा पीडितवर्गाचा आक्रोश ध्यानात घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.\nतथापि, आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच तो अधिकार असल्याचे ‘मार्गदर्शन’ सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. तसे असेल तर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने करावा, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात जोडून केलेली विनंती आता केंद्रीय सरकारने सत्वर मान्य केली पाहिजे. शाहबानो प्रकरण, ऍट्रॉसिटी कायदा, 370 कलम रद्द करणे याविषयी केंद्र सरकारने तत्पर निर्णय घेऊन जी न्यायप्रियता दाखवली, प्रसंगी घटनेत बदल केले तीच गती आता केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबतही दाखवेल, अशी अपेक्ष�� करण्यात गैर ते काय आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही या प्रश्नाचे उत्तरही महाराष्ट्राला मिळायलाच हवे.\nसर्वोच्च न्यायालयाने कायद्याची ढाल पुढे करून आज मराठा आरक्षण नाकारले असले, तरी आर्थिक मागासलेपणाच्या संकटात खितपत पडलेल्या मराठा समाजाला ‘न्याय्य’ निवाडा या आदेशाने मिळाला काय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर कानांमध्ये कोणी शिशाचा तप्त रस ओतावा, अशीच सकल मराठा समाजाची अवस्था झाली आहे. राज्य सरकारही मराठा समाजाच्या उद्वेग आणि तीव्र भावनांशी पूर्ण सहमत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचा किस पाडून मराठा आरक्षण नाकारले असले, तरी पुढे काय, हा प्रश्न उरतोच. आर्थिक मागासलेपणाच्या दुरवस्थेत खितपत पडलेल्या गोरगरीब व कष्टकरी मराठा समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी जे जे म्हणून शक्य आहे, ते सर्व प्रयत्न राज्य सरकारला करावेच लागतील. कायदेशीर आयुधांसोबतच महाराष्ट्राच्या जडणघडणीत सदैव अग्रेसर असणाऱ्या मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. सरकार हे कर्तव्य पार पाडेलच, असा विश्वास शिवसेनेन व्यक्त केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआरएलडीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनाने निधन\nNext article‘आदु, तुझ्या पप्पांनी केंद्राकडून तुझ्यासाठी फक्त बायकोच मागायची सोडली’, नितेश राणेंची मिस्कील टीका\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/18/as-a-result-neft-service-will-be-closed-for-14-hours-on-may-23-2021/", "date_download": "2021-06-25T00:34:10Z", "digest": "sha1:TUSKBOYD7VDMHZKS2GEHXPYLIPFB5RSA", "length": 6176, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "...यामुळे 23 मे 2021 रोजी 14 तासांसाठी बंद रहाणार एनईएफटीची सेवा - Majha Paper", "raw_content": "\n…यामुळे 23 मे 2021 रोजी 14 तासांसाठी बंद रहाणार एनईएफटीची सेवा\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / अपडेट, एनईएफटी, भारतीय रिझर्व्ह बँक / May 18, 2021 May 18, 2021\nनवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने एनईएफटीबाबत एक महत्त्वाची माहिती दिली असून त्या माहितीनुसार 23 मे 2021 रोजी रात्री 12 वाजून एक मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत एनईएफटीची सेवा बंद राहणार आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की, ही सेवा एनईएफटीची प्रोसेस आणखी सुलभ करण्याच्या उद्देशानं एका दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.\nयासंदर्भात रिझर्व्ह बँकेने एक पत्रक जारी करत मा��िती दिली. त्याचबरोबर यासंदर्भात एक ट्वीटही केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एनईएफटी सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जात आहे. 22 मे 2021 रोजीचे काम बंद झाल्यानंतर हे अपग्रेडेशन केले जाईल. त्यामुळे 22 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी 23 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT सर्व्हिस उपलब्ध नसणार आहे.\nत्याचबरोबर आरबीआयने असेही म्हटले आहे, की सदस्य बँका रविवारी एनईएफटी सेवेमध्ये उद्भवलेल्या अडथळ्यानुसार त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या पेमेंट योजना बनविण्यास सांगू शकतात. एनईएफटी सदस्यांना एनईएफटी सिस्टमद्वारे अपडेट्स प्राप्त होतील. यावेळी आरटीजीएस सेवेवर परिणाम होणार नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/04/medical-education-minister-amit-deshmukh-instructs-to-look-into-the-possibility-of-accommodating-contract-workers-in-regular-service/", "date_download": "2021-06-25T01:31:50Z", "digest": "sha1:DK6FHKCLPLEJ5MHA6IZQWP6UTR656IQL", "length": 7373, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्याचे निर्देश - Majha Paper", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्याचे निर्देश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अमित देशमुख, कंत्राटी कामगार, महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण मंत्री / June 4, 2021 June 4, 2021\nमुंबई : गेल्या काही वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्ग-3 आणि वर्ग-4 पदावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत. अशा कंत्राटी कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी, असे निर्द���श वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.\nराजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वर्ग-3 आणि वर्ग-4 पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार प्रा.जयंत आजगावकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.\nदेशमुख म्हणाले की, गेले अनेक वर्ष वर्ग-३ आणि वर्ग-४ पदावर अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आता करण्यात येणाऱ्या भरती दरम्यान या कर्मचाऱ्यांना सामावून घेता येईल का, याबाबत शक्यता तपासून घेण्यात यावी. कारण यापूर्वी सुद्धा वित्त विभागाकडे याबाबत अभिप्राय मागविण्यात आले होते.\nकोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून खबरदारी म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अधिष्ठाता यांनी मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-modi-suddenly-arrives-in-leh/", "date_download": "2021-06-25T00:26:50Z", "digest": "sha1:QGIHMEWLUOVOC5B6WAHRBPXKKKKNFYS7", "length": 3101, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PM Modi suddenly arrives in Leh Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPM Modi In Leh: जवानांचे धैर्य उंचावण्यासाठी PM मोदी अचानक लेहमध्ये दाखल\nएमपीसी न्यूज- सीमेवर भारत आणि चीन दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अचानक लडाख दौऱ्यावर गेले. पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल झाले. मिळालेल्या…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-06-24T23:37:44Z", "digest": "sha1:5NOXLEXJBC3SWQIDVLCJOOAQVFS3E7TN", "length": 4074, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रुद्र प्रताप सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nडेक्कन चार्जर्स माजी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०४:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/even-10-mins-extra-work-means-30-mins-of-overtime-pay-for-govt-private-employees/", "date_download": "2021-06-25T01:10:18Z", "digest": "sha1:KR3W53ZTQUN5IVSYCFP4SQDECN4JTTK5", "length": 11685, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "कामगारांसाठी खुशखबर ! 10 मिनिटे जास्त काम सुद्धा मानला जाईल 'ओव्हरटाइम', कंपन्यांना करावे लागेल 'या' गोष्टींचे सक्तीने पालन, जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n 10 मिनिटे जास्त काम सुद्धा मानला जाईल ‘ओव्हरटाइम’, कंपन्यांना करावे लागेल ‘या’ गोष्टींचे सक्तीने पालन, जाणून घ्या\n 10 मिनिटे जास्त काम सुद्धा मानला जाईल ‘ओव्हरटाइम’, कंपन्यांना करावे लागेल ‘या’ गोष्टींचे सक्तीने पालन, जाणून घ्या\nनवी दिल्ली : सरकारद्वारे लवकरच कामगारांसाठी नवीन वेज कोड अंमलात आणण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत कामगारांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. यानुसार कमाल कामाचे तास 12 करण्याचा प्रस्ताव आहे. नियमानुसार, एखाद्या कर्मचार्‍याने 15 ते 30 मिनिटापर्यंत जास्त काम केल्यास, त्यास 30 मिनिटांचा ओव्हरटाइम समजला जाईल, ज्यासाठी कमचार्‍याला जादा पैसे दिले जातील.\nयाशिवाय, ड्राफ्ट नियमांनुसार, कुणीही कर्मचारी ज्याने लागोपाठ 5 तास काम केले असेल, त्यास अर्ध्यातासाचा आराम दिला पाहिजे. कोणत्याही वर्करसाठी 5 तासापेक्षा जास्त वेळेपर्यंत लागोपाठ काम करून घेणे निषिद्ध आहे. नव्या कामगार कायद्यात कंपन्यांना हे ठरवावे लागेल की, सर्व कर्मचार्‍यांना पीएफ आणि ईएसआय सारख्या सुविधा मिळतील.\nजर एखादी कंपनी असे करत नसेल तर तिच्यावर अ‍ॅक्शन घेतली जाऊ शकते. अशावेळी सर्व कंपन्यांना नवीन वेज कोड फॉलो करावा लागेल. मंत्रालयाने नवीन कामगार कायद्यावर सर्व हितधारकांचे विचार, सूचना आणि टिप्पणी मागवण्यासह विचार सुद्धा केला आहे.\nसरकारने 29 केंद्रीय लेबर कायद्यांना एकत्र करून 4 नवीन कोड बनवले आहेत. यांचे नाव आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, कोड ऑन ऑक्\nTax भरणार्‍यांसाठी चांगली बातमी, ‘विवाद से विश्वास’ योजनेसह ‘या’ गोष्टींची वाढली ‘डेडलाईन’, जाणून घ्या कोणाला होणार ‘लाभ’\n25 एप्रिल राशीफळ : आज कन्या राशीत चंद्र, वृषभ आणि कर्क राशीसह 5 राशींना फायद्याचे संकेत, इतरांसाठी असा आहे रविवार\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nपोलीसांनी प्रेमीयुगलांना बसमध्ये नको ‘त्या’…\nTerrorist Hafiz Saeed | दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण…\nAmazon अ‍ॅपद्वारे जिंकू शकता 15 हजार रुपये, करावे लागेल…\nBaramati | शरद प���ारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\n‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत;…\nबँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी बदलला तुमच्या बँकेचा अ‍ॅड्रेस, येथे…\nSanjay Raut | ‘त्या’ महिलेच्या तक्रारीची हायकोर्टाकडून…\nकोरोनाच्या संपूर्ण कुटुंबाचा ‘खात्मा’ करणार…\nरिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा \nPimpri News | सिगारेट आणण्यास नकार दिल्याने टोळक्याचा तरुणाला कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/foreign-direct-investment-fdi-in-india-during-pandemic-22-billion-dollar-says-niti-aayog-amitabh-kant/", "date_download": "2021-06-25T01:37:21Z", "digest": "sha1:NMH5RCT2RXRXCXTZ6R6MMCFQS7VQ62VE", "length": 15945, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "'महामारी' दरम्यान परदेशी कंपन्यांनी मोठया प्रमणावर 'इन्वेस्ट' केला भारतात पैसा, 22 अब्ज डॉलरची आली विदेशातून 'गुंतवणूक' | foreign direct investment fdi in india during pandemic 22 billion dollar says niti aayog amitabh kant | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n‘महामारी’ दरम्यान परदेशी कंपन्यांनी मोठया प्रमणावर ‘इन्वेस्ट’ केला भारतात पैसा, 22 अब्ज डॉलरची आली विदेशातून ‘गुंतवणूक’\n‘महामारी’ दरम्यान परदेशी कंपन्यांनी मोठया प्रमणावर ‘इन्वेस्ट’ केला भारतात पैसा, 22 अब्ज डॉलरची आली विदेशात��न ‘गुंतवणूक’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-१९ च्या आऊटब्रेकमुळे अर्थव्यवस्थेत मंदी असतानाही भारत परकीय गुंतवणूकीला (एफडीआय) आकर्षित करण्यात भारत यशस्वी झाला आहे, असे शनिवारी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले. महामारीच्या काळात भारतात २२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली आहे. अमिताभ कांत यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या [email protected] वर झालेल्या व्हर्चुअल कार्यक्रमात हे सांगितले. या दरम्यान त्यांनी भारताच्या एफडीआय प्रणालीचेही कौतुक केले आणि सांगितले की, ही संपूर्ण जगातील सर्वात उदारमतवादी एफडीआय प्रणाली आहे.\nकांत म्हणाले, ‘आपली एफडीआय प्रणाली जगभरात सर्वात उदार आहे. आपण सातत्याने मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. महामारी काळातही भारतात २२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. यातील सुमारे ९८ टक्के स्वयंचलित मार्गाने आली आहे.’\nपुढील २ वर्षात व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत टॉप ३ चे लक्ष्य\nया कार्यक्रमात बोलताना कांत यांनी यावर भर दिला की, भारतात याबाबत किती मोकळेपणा आहे, व्यवसायात (Ease of Doing Business) सुलभता आहे. ते म्हणाले, ‘जागतिक व्यापार सुलभता क्रमवारीत भारताने जवळपास ७९ स्थानावर झेप घेतली आहे. आमची आशा आहे की, यावर्षी आपण पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ आणि पुढच्या वर्षी आपण पहिल्या ३ मध्ये असू.’\nजिओ प्लॅटफॉर्म्सवरून आली मोठी परकीय गुंतवणूक\nरिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) डिजिटल युनिट जिओ प्लॅटफॉर्मने एप्रिलपासून सुमारे दीड लाख कोटी रुपये जमा केले आहेत. जिओ प्लॅटफॉर्मने अनेक जागतिक कंपन्यांकडे ३२.९४ टक्के हिस्सा विकला आहे. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ९.९९ टक्के भागभांडवलासाठी ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. याशिवाय सर्च इंजिन कंपनी गुगलनेही ७.७ टक्के भागभांडवलासाठी ३३,७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.\nटॉप १० एफडीआय मिळवणाऱ्या देशात भारत\nसंयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदे (UNCTAD) नुसार, भारतीय अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील सर्वात लवचिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकते आणि २०२० मध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात तो यशस्वी होईल. मात्र या कालावधीत जागतिक परदेशी गुंतवणूक कमी होईल. २०१९ मध्ये एफडीआय मिळवणार्‍या टॉप १० कंपन्यांमध्ये भारत ९ व्या स्थानावर होता. २०१८ मध्ये भारताची रँकिंग १२ व्या स्थानावर होती.\nजुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीचे आमंत्रण दिले आणि जागतिक कंपन्यांना आश्वासन दिले की, भारत सरकार मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चरल सुधारणांसाठी सक्षम आहे.\nचिनी कंपन्यांची गुंतवणूक टाळली\nएकीकडे भारतात परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे, परंतु या दरम्यान चीनकडून येणारी परकीय गुंतवणूक सध्या एका स्कॅनरमध्ये आहे. एप्रिलमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, ज्या देशांच्या सीमारेषा भारताच्या सीमेलगत आहेत, अशा कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. अशा सुमारे २०० चिनी कंपन्या आहेत, ज्या अद्याप गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.\nCM उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला तीव्र विरोध, विनायक मेटेंनी दिला ‘हा’ इशारा\nकाश्मीर मुद्यावर साथ न मिळाल्यानं सौदी अरेबियावर भडकला PAK, चीनकडून कर्ज घेवून परत केलं 1 अब्ज डॉलर्सचं कर्ज\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nDelhi High Court | घटस्फोट प्रकरणी HC चा महत्वपूर्ण निर्वाळा…\nPune Crime News | रिक्षाचे जादा भाडे देण्यास नकार दिल्याने…\nPune Crime News | फ्लॅट भाडयाने घेण्याच्या बहाण्यानं 53…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nRIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये…\nLady Police | लग्‍नाच्या आमिषाने महिला पोलि��ला अनेक लॉजवर फिरवलं,…\nPune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती\ndelta plus variant | डेल्टा प्लसचा धोका वाढला; राज्यात पुन्हा कडक…\nCoronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या…\nरिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2468893/csk-opener-ruturaj-gaikwad-slams-back-on-affair-with-actress-sayali-sanjeev-avb-95/", "date_download": "2021-06-25T01:39:30Z", "digest": "sha1:WD75FNNNWNAUZKFLN4TRZLYUMS6ANHB2", "length": 9293, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: csk opener ruturaj gaikwad slams back on affair with actress sayali sanjeev avb 95 | ‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट | Loksatta", "raw_content": "\n‘सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर जीएमजे आर्थोस्कोपी’ नागपुरात\nनिर्मला गोगटे, डॉ. रेवा नातू यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर\nयूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक\nटाळेबंदीमुळे डहाणूतील फुगा व्यवसाय डबघाईला\nशालेय पोषण आहाराचे सामाजिक लेखापरीक्षण\n‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत\n‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत\nमराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री सायली संजीव.\nकाही दिवसांपूर्वी सायलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.\nया फोटोमध्ये तिने एक वनपीस परिधान केला असून ती अतिशय सुंदर दिसत होती.\nतिच्या या फोटोवर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने कमेंट करत लक्ष वेधून घेतले होते.\nऋतुराजने \"Woahh\" अशी कमेंट केली होती.\nत्यानंतर ऋतुराजचे नाव सायलीशी जोडले जात होते.\nआता ऋतुराजने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.\nत्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे.\nत्याने या पोस्टमध्ये स्वत:चा फोटो शेअर केला आहे.\n'माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो आणि क्लिन बोल्ड सुद्धा. कुणाचं काय तर कुणाचं काय' असे त्याने म्हटले आहे.\nया फोटोच्या खाली त्याने, 'ज्यांना समजायचंय त्यांना समजलं. कोणीतरी खरं म्हटलय मिठ, मसाला आणि मिरची टाकली की चव येते' असे म्हटले आहे.\nआणखी वाचा : ‘या’ मराठी कलाकारांसोबतच त्यांची आई देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री\nआणखी वाचा : १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी प्रकाश राज यांनी केले लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी\nशबाना आझमी यांना दारूची होम डिलिवरी पडली महागात; मुंबई पोलिसांकडे मागितली मदत\n\"या सिनेमासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणी असूच शकत नाही\"; कंगना रणौतचा नवा दावा\nवटपौर्णिमेच्या दिवशी मानसी नाईकने घेतले खास उखाणे, म्हणाली...\n...म्हणून सोनाली कुलकर्णीला साजरी करता आली नाही पहिली वटपौर्णिमा\n'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील समृद्धी केळकरचा ग्लॅमरस अंदाज\n‘सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर जीएमजे आर्थोस्कोपी’ नागपुरात\nEuro Cup 2020 स्पर्धेतील बाद फेरीचं ठरलं 'या' १६ संघात रंगणार लढती\nनिर्मला गोगटे, डॉ. रेवा नातू यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर\nयूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक\nलाभार्थीनी भरलेले विलंब शुल्क परत करणार\nआंबिल ओढा कारवाई : \"पाऊस सुरूये, करोना आहे; आम्ही मरायचं का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/shivsena-udhav-yuvasena-aaditya-8201", "date_download": "2021-06-25T00:14:29Z", "digest": "sha1:4ENQBNA3ZFGN2YB6PBG5EL4J622JDKN4", "length": 3896, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवसेनेला उद्धव, तर युवासेनेला हवेत आदित्य", "raw_content": "\nशिवसेनेला उद्धव, तर युवासेनेला हवेत आदित्य\nमुंबई - राज्यात भाजपविरहित सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांची इच्छा ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी असली; तरी युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे.\nविधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना पुढे केले होते. तशा प्रकारची घोषणादेखील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केली होती. ‘मातोश्री’सह मुंबईतील अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करणारे फलक युवासेनेकडून लावण्यात आले. ‘मातोश्री’बाहेर ‘युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार’ असे बॅनर लावल्यानंतर आता ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत’ असे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.\nयामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेना युतीमधून बाहेर पडून सरकार स्थापन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे पक्षांतर्गत बंडाळी वाढण्याची शक्‍यता आहे. संभाव्य बंडाळी रोखण्यासाठी पक्षाने आधी आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशा आशयाचे फलक लावले असण्याची शक्‍यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spiritual/daily-rashifal-second-june-twenty-twenty-one-13726", "date_download": "2021-06-25T01:19:43Z", "digest": "sha1:KZZGOSR4R4EXLOWO7M5GTYUMV2OSKXIT", "length": 2811, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दिनांक : 2 जून 2021 - असा असेल आजचा दिवस", "raw_content": "\nदिनांक : 2 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : आर्थिक सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल.\nवृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.\nमिथुन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.\nकर्क : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nसिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.\nकन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nतुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.\nवृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.\nधनु : विरोधकांवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.\nमकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.\nकुंभ : रखडेलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.\nमीन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. हितशत्रुंवर मात कराल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-06-25T01:02:29Z", "digest": "sha1:G5RXO33QNVPQEHAC7P6G55BM2S3IAEK2", "length": 17487, "nlines": 114, "source_domain": "navprabha.com", "title": "विरोधकांची मोर्चेबांधणी | Navprabha", "raw_content": "\nसतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आता दोन दिवसांवर येऊन राहिले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी नावाचे तुफान देशात आले आणि त्याने विरोधकांची पार दाणादाण उडवली. विरोधकांना पुन्हा सावरायला बराच काळ जावा लागला. मात्र, हळूहळू विरोधकांनी आपले गमावलेले मनोबल पुन्हा मिळवले आणि मोदीविरोधाची राळ उडवली. नोटबंदी, जीएसटीपासून राफेलपर्यंत आणि असहिष्णुतेपासून हुकूमशाहीपर्यंतचे आरोप मोदींवर केले. निवडणुकीचे सर्व टप्पे आता संपुष्टात आलेले असल्याने मोदींचे सरकार जाईल आणि देशाची सत्ता आपल्या हाती येईल अशा स्वप्नामध्ये सध्या विरोधक दंग झालेले आहेत. मोदींविरुद्ध महागठबंधनाच्या घोषणा उदंड झाल्या, परंतु शेवटपर्यंत हे महागठबंधन काही प्रत्यक्षात येऊ शकले नाही. राज्याराज्यांमध्ये वेगवेगळ्या समीकरणांतून निवडणूक झाली. काही पक्ष एकत्र जरूर आले, परंतु मोदींना पर्याय कोण याचे उत्तर मात्र यातील एकही राजकीय पक्ष शेवटपर्यंत देऊ शकला नाही. किंबहुना दिसल्या त्या विविध विरोधकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा. पूर्वेला ममता बॅनर्जींनी मोदींचे सर्वांत कट्टर विरोधक आपणच असल्याचे दाखवून देत स्वतःची पंतप्रधानपदावरची दावेदारी अप्रत्यक्षपणे पुढे केली. दक्षिणेमध्ये एकीकडे तेलगू देसमचे चंद्रबाबू नायडू, तर दुसरीकडे तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव यांनी आपापल्या परीने विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश एकत्र आले आणि मायावतींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला अखिलेशनी पाठिंबा जाहीर करून टाकला. गेल्यावेळी अवघ्या ४४ जागांवर फेकली गेलेली कॉंग्रेस आणि तिचे तरुण अध्यक्ष राहुल गांधी यांना ना कोणत्या विरोधी पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपला जाहीर पाठिंबा दर्शवला, ना कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी पाठिंब्याची बात केली. त्यामुळे शेवटी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाच सांगावे लागले की मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याची प्रसंगी कॉंग्रेसची तयारी राहील. सोनिया गांधींनी गेल्या वेळेप्रमाणेच यावेळीही सर्व विरोधी पक्ष आपल्या सोबत यावेत यासाठी मोर्चेबांधणी चालवली आहे. निवडणूक निकालांच्या दिवशीच म्हणजे २३ तारखेलाच सोनियांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना मेजवानीचे आमंत्रण दिलेले आहे. त्याला कोण कोण उपस्थित राहतात यावरून कॉंग्रेसला साथ देण्यास कोण कोण उत्सुक आहेत हे दिसेल. अर्थात, निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यावरच उपस्थितीचे गणित अवलंबून असणार आहे. या निवडणुकीत भाजपच्य��� जागा कमी होतील हे जे काही अनुमान राजकीय पंडितांकडून गतवर्षी हिंदीभाषक राज्यांतील भाजपच्या पराभवाच्या आधारावर मांडले जाते आहे, त्यावर विरोधकांची भिस्त दिसते. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्याच धर्तीवर लोकसभेचे निकाल लागतील हे गृहितकच चुकीचे ठरू शकते. देशाचे नेतृत्व मोदींकडेच हवे अशीच भावना सर्वसामान्य नागरिक देशभरामध्ये व्यक्त करताना दिसत होता. त्याची ती भावना मतपेटीतून प्रकट झालेली असेल तर मोदी विरोधकांना पुन्हा एकवार नेस्तनाबूत करू शकतात. राजकीय पंडितांची गणिते बरोबर ठरतात की सामान्य माणसाची भावना अधिक प्रबळ ठरते हे निवडणुकीचे निकाल सांगणार आहेत. मात्र विरोधकांनी आशा सोडलेली नाही. एकमेकांच्या गाठीभेटींचे जोरदार सत्र गेल्या काही दिवसांत सर्व विरोधी पक्षनेत्यांनी चालवले. सपा – बसपाच्या उत्तर प्रदेशातील युतीमुळे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी होतील, गेल्या वर्षी गमावलेल्या तीन राज्यांमध्येही जागा घटतील आणि त्यातून भाजपचे संख्याबळ कमी होईल अशी विरोधकांची अपेक्षा आहे. याउलट अशा उत्तर भारतातील जागा कमी झाल्याच तर पूर्व भारतात, ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात नव्याने मिळालेल्या जागा ही कमी भरून काढतील असे भाजपचे गणित आहे. शिवाय भाजपचे स्वतःचे बहुमत निर्माण झाले नाही तर काही विरोधकांनाही कमळाबाईंनी डोळा मारून ठेवला आहे. त्यामुळे आजवर विरोधकांच्या महागठबंधनाच्या गोंधळापासून स्वतःला दूर ठेवलेल्या नवीन पटनायकांचे बीजू जनता दल भाजपच्या मदतीला धावून येऊ शकते. कोणी सांगावे, मायावती देखील पुन्हा भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात. शेवटी या सार्‍या पक्षांना किती जागा मिळतात आणि सत्ताबाजारात त्यांची किंमत किती उरते यावर ही सारी निवडणुकोत्तर गणिते अवलंबून असतील. मोदींनी पुन्हा एकवार अशा घोडेबाजाराची संधीच दिली नाही तर विरोधक हात चोळत बसतील, नाही तर सत्तेचा घोडाबाजार अटळ राहील. अनेक छोटे राजकीय पक्ष यासाठी देव पाण्यात घालून बसलेले पाहायला मिळत आहे. अनेकांच्या महत्त्वाकांक्षांना अंकुर फुटले आहेत. देशात कोणत्याही पक्षाचे सरकार घडो, परंतु पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकवार स्थिर, विकासाभिमुख सरकार लाभो एवढीच प्रार्थना आपण सर्वसामान्य नागरिक करू शकतो.\nको��ोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\n‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...\nबरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...\nकॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...\nराजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-main-meeting/", "date_download": "2021-06-25T00:21:42Z", "digest": "sha1:G2WVY53WHN7BN5F4T6KSALW36YBH6RLX", "length": 3861, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmc Main Meeting Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : महापालिका प्रत्यक्ष सभेबाबत शासनाचे अद्याप उत्तर नाही\nएमपीसी न्यूज - पुणे शहारत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या विषयावर सर्वोपक्षीय नगरसेवकांना चर्चा करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सभा घेण्याची विनंती राज्य शासनाला पत्र पाठवून करण्यात आली होती. मात्र, त्याला अद्यापही…\nPune : महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या ऑनलाइन\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 17) 'गुगल मीट' प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन होणार आहे. त्याची तयारी आज रात्री पूर्ण होणार असल्याची माहिती नगरसचिव…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/01/across-the-country-72000-people-were-killed-and-459-others-lost-their-lives-in-a-single-day/", "date_download": "2021-06-25T01:17:48Z", "digest": "sha1:BGLGQMG4M4DDGGZA2JI5JKMK6P2JX7EA", "length": 7368, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "देशभरात काल दिवसभरात ७२ हजार कोरोनाबाधितांची भर, तर ४५९ जणांनी गमावले प्राण - Majha Paper", "raw_content": "\nदेशभरात काल दिवसभरात ७२ हजार कोरोनाबाधितांची भर, तर ४५९ जणांनी गमावले प्राण\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोना आकडेवारी, कोरोना प्रादुर्भाव, कोरोनाबाधित / April 1, 2021 April 1, 2021\nनवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट सध्या अजूनच गंभीर होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असून, गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीने रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचे दिसून आले. काल दिवसभरात देशात ७२ हजार ३३० नवीन कोरोनाबाधित आले आहेत. तर देशात साडेचारशेपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nकोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे. कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये झाला असून, प्रचंड वेगाने लोकांना लागण होत असल्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ७२ हजार ३३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० हजार ३८२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. काळजीची बाब म्हणजे मृत्यूची संख्याही वाढली आहे. याच कालावधीत देशात ४५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nकोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाला वेग दिला आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे, तिथे लसीकरण वेगाने करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. देशात आतापर्यंत ६,५१,१७,८९६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, देशात सध्या पाच लाख ८४ हजार ५५ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६२ हजार ९२७ जणांचा मृत्यू झाला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/04/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-25T01:09:00Z", "digest": "sha1:UFLUWRNJAA56WV7DVLSK5LKZUCTKNFNN", "length": 30435, "nlines": 255, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nकोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा\nमुंबई, दि. 4: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू, माता-भगिनी आणि महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.\nप्रारंभी त्यांनी सोलापूरच्या 7 वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.\nएकजुटीला गालबोट लावू देणार नाही\nकोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच. राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम कराव��त, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही.\nइलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा\nहा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा, संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.\nदिल्लीहून परतलेल्या 100 टक्के लोकांचा शोध आणि विलगीकरण\nपरवा प्रधानमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीतील कार्यक्रम करून घरी परतलेल्या लोकांची माहिती देणारी यादी दररोज केंद्रशासन आपल्याला पाठवत आहे. आतापर्यंत कळवलेल्या जवळपास 100 टक्के लोकांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम आपण केले आहे. परंतू जर यातील कुणी शोधायचे राहिले असतील तर त्यानी स्वत:हून पुढे यावे, चाचणी करून घेऊन उपचार करून घ्यावेत, किंवा शेजारच्या नागरिकांनी अशा लोकांची माहिती द्यावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.\n51 लोक सुखरुप घरी गेले\nराज्यात कोरोना बाधितांच्या केसेस वाढताहेत, मला ही माहिती लपवायची नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण महाराष्ट्रात आणि मुंबईत चाचणीची केंद्रे वाढवली आहेत. आपल्याकडे येऊन तपासणी करून घेणाऱ्यांपेक्षा आपण स्वत:हून पुढे जाऊन संशयितांचा शोध घेत आहोत. आज या रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे पण 51 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप गेले आहेत याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन उल्लेख केला.\nराज्यात 5 लाख स्थलांतरीतांची सोय\nइतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार-मजुरांची महाराष्ट्र शासनाने जबाबद���री घेतली असून जवळपास 5 लाख लोकांची सोय केली आहे. त्यांच्या दोन वेळेसचे जेवण, नाश्ता, राहण्याची आणि औषधोपचाराची मोफत सोय केली आहे. त्यामुळे कुणी कुठेही जायची गरज नाही हे ही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रीयन माणसांनाही त्यांनी दिलासा दिला. आहे तिथेच रहा हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करा, असे आवाहन करून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.\nमुंबईकरांची एकजुट आणि जिद्द अतुलनीय\nजिल्ह्याजिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सगळ्या जगाचे जसे मुंबईकडे लक्ष आहे तसेच विषाणुचेही. पण ही मुंबई आहे, या शहराने अनेक धक्के आणि अपघात पचवले आहेत. त्यांचे शौर्य नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एकजुट आणि जिद्द हा या शहराचा स्थायीभाव आहे. या मुंबईचे हा विषाणु काही बिघडवणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत कोविड-19 साठी स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत. सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत.\nदुर्देवाने काही मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, मधुमेह, हृदयविकार आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्याचा या मृत्यूत समावेश आहे. आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना विषाणुचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण सुरक्षित राहणे, गर्दीत, घराबाहेर न जाणे हा एक उपाय आहे. जेंव्हा केंव्हा जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जाऊ तेंव्हा नाक, चेहऱ्याला रुमाल बांधून जाऊ यासारखा साधा उपायही आपल्यालाच करायचा आहे.\nजीवनावश्यक वस्तुंची 24 तास उपलब्धता असतांना गर्दी का करता असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जनतेस विचारला तसेच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तुम्ही अंतर ठेऊन वागाल तर कोरोनाचा धोका ही तुमच्यापासून दूर राहील. माझा माझ्या राज्यातील जनतेवर विश्वास आहे. माझ्या मनात आत्मविश्वास आहे. याबळावर एकजुटीने आपण कोरोनावर मात करू, संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची ही भिंत मनात अशीच मजबूत ठेवा, कोरोना तुमचं काही ही बिघडवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले तसेच या लढाईत आपणच जिंकणार हा विश्वास देखील व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मदत करणाऱ्या सर्व हातांचे आभार व्यक्त केले.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nमहावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-launch-of-vikasini-in-business-website-for-women-empowerment-under-atmanirbhar-bharat-184769/", "date_download": "2021-06-25T00:54:47Z", "digest": "sha1:SD4FMVXERHSXZ7WX73GYJJGDODA7ZN3O", "length": 11296, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri news: 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू : Launch of Vikasini.in business website for women empowerment under 'Atmanirbhar Bharat'", "raw_content": "\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nएमपीसी न्यूज – पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित सेवासप्ताह अंतर्गत आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये महिला सक्षमीकरणाकरीता उपयुक्त असलेले Vikasini.in हे व्यावसायिक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात त्याचे आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात आले.\nयावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी, विक्रांत गंगावणे, प्रकाश चौधरी, निलेश नेस्त्री आदी उपस्थित होते.\nआत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत हे वेबपोर्टल मुक्ता गोसावी यांनी विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महिला व्यावसायिक व बचत गटांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन त्यांची उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.\nतसेच महिलांना व बचतगटांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या वेबपोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.\nयामुळे महिला व बचतगटांना उद्योग-व्यवसाय वाढीसाठी मदत होऊन रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती आमदार लांडगे यांनी दिली.\nVikasini.in या पोर्टलच्या माध्यमातून प्रथमत: शहरातील बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांच्या आवडीनुसार त्यांना कुठल्या उद्योग क्षेत्रात रस आहे, महिला कोणता उद्योग सुरु करु शकतात त्याबाबतची माहिती घेतली जाईल.\nत्यानंतर त्यासाठी इच्छुक महिलांचे गट करुन उद्योग-व्यवसाय संबधित प्रशिक्षणावर भर दिला ज���णार आहे, असे युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी यांनी सांगितले.\nशहरातील ज्या महिला सद्यस्थितीत स्वत:चे उत्पादन करीत आहेत त्यांना मर्यादीत स्वरुपातच बाजारपेठ उपलब्ध होत आहे. परंतु, या वेबपोर्टलच्या माध्यमातून त्यांना देशभरात ऑनलाईन विक्री करता येणार आहे. महिला सबलीकरणासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे.\nयातून महिलांना आर्थिक बळकटी मिळणार असल्याने त्यांचे उद्योग-व्यवसायाला चालना मिळणार आहे. याकरीता प्रत्येक प्रभागात पदाधिकारी व नगरसेवकांनी महिला बचत गटांना या वेबपोर्टलबाबत माहिती होण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News: कोरोनाविरुद्ध ढाल घेऊन वीजयोद्ध्यांची खडतर परिस्थितीतही अविश्रांत ग्राहकसेवा\nPune News: भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राघवेंद्र मानकर\nPimpri Corona Update : शहरात आज 241 नवीन रुग्णांची नोंद, 94 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nBhosari News : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक\nPimpri News: महापालिका स्थायी समितीची 36 कोटींच्या विकास कामांना मान्यता\nPune News : अजित देशमुख यांची निवडणूक विभाग प्रमुखपदी नियुक्ती\nPune News : पुणे म्हाडा सदनिकांची लॉटरी 2 जुलैला\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nYerawada Crime News : फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने घरमालकाची दीड लाखांची फसवणूक\nPimpri News: पार्किंग पॉलिसीची लवकरच अंमलबजावणी; महापालिका आणि पोलिस यांच्या बैठकीत निर्णय\nMaval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\nPune news : राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणार��� : जगदीश मुळीक\nPimpri News : ‘स्पर्श’चा चौकशी अहवाल सभापटलावर कधी ठेवणार, नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल\nDehuroad News : कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या श्रीजीत रमेशन यांचा ‘भाजयुमो’कडून गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2021-06-25T01:05:23Z", "digest": "sha1:CZTFVC7IM3P2UFFZG73NFCCW5SEXU7ZF", "length": 9911, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "वेर्ले पोफळी कत्तलप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आदेश | Navprabha", "raw_content": "\nवेर्ले पोफळी कत्तलप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आदेश\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेर्ले – सांगे येथील नागरिकांच्या बागायतीच्या नासधूस प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे एका उच्चस्तरीय बैठकीत या बागायत नासधूस प्रकरणाचा आढावा घेतला असून पोलीस खात्याकडून चौकशीचा आदेश काल दिला.\nया उच्चस्तरीय बैठकीला स्थानिक आमदार प्रसाद गावकर, मुख्य सचिव परिमल रॉय, माजी मंत्री रमेश तवडकर, मुख्य वनपाल आणि शेतकरी यांची उपस्थिती होती.\nवेर्ले सांगे वनक्षेत्रात राहणार्‍या लोकांच्या बागायतीतील सुमारे ४०० पोफळीची झाडे कापून टाकण्यात आली आहेत. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी वेर्ले गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे. वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी बागायतीचे नुकसान केल्याची शेतकर्‍याची तक्रार आहे.\nवेर्ले गावातील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन याप्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकरणी शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचे आश्‍वासन दिले.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/pedne-development-through-babasahebs-thoughts/", "date_download": "2021-06-25T00:00:47Z", "digest": "sha1:RDZJSKLKMG5W3F6PP3JGF76HZSAJD7TB", "length": 17606, "nlines": 161, "source_domain": "rashtramat.com", "title": "'डॉ. बाबासाहेबांच्या विचारांतून करणार पेडणेचा विकास' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉ��ेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘डॉ. बाबासाहेबांच्या विचारांतून करणार पेडणेचा विकास’\n‘डॉ. बाबासाहेबांच्या विचारांतून करणार पेडणेचा विकास’\nडाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पेडणे मतदारसंघातील नागरिकांचा आपण विकास साधणार असून पेडणे या राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार यांनी पेडणे मतदारसंघातील गरीब जनतेकडे कधी पाहिले नाही.मात्र आपण आमदार म्हणून निवडून आल्यास पेडणेतील गरीब जनतेच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविणार आहे. भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज पुतळ्यासाठी मला शिडी तसेच रेलिंग बसविण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो . माझ्या हातून हे छोटेसे काम झाले या बद्दल अभिमान वाटत असून पेडणे मतदारसंघाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच पुढे असणार असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे येथे काढले.\nपेडणे पालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पुतळ्याच्या चौथ-याला शिडी नसल्याने कार्यक्रमावेळी फुले तसेच पुष्पहार पुतळ्याला अर्पण करताना गैरसोय होत होती. गेली अनेक वर्षे आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जयंती निमित्ताने किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त नागरिकांचे आणि आंबेडकर चळवळीतील नेत्यांचे हाल होत होते. याची गंभीर दखल घेत म.गो.नेते प्रवीण आर्लेकर यांनी पुतळ्याच्या चौथऱ्याला सीडी तसेच रेलिंग स्वखर्चाने बसवून दिली. त्याचा शुभारंभ प्रवीण आर्लेकर यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व मेणबत्ती प्रज्वलीत करुन केल्यानंतर प्रवीण आर्लेकर बोलत होते.\nयावेळी नेते प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत पेडणे पालिकेचे नगरसेवक शिवराम तुकोजी, म.गो. कार्यकारणी सदस्य सुदीप कोरगावकर,म.गो. प्रवक्ते उमेश तळवणेकर, उपसरपंच सुबोध महाले, रंगधाराचे अध्यक्ष नितेश पेडणेकर, साहित्यिक चंद्रकांत जाधव , तुकाराम तांबोस्कर, दिलीप पेडणेकर, रोहन पेडणेकर, साई पेडणेकर जयेश पालयेकर, महेश परब, किशोर किनळेकर , धोंडूराज पेडणेकर, लक्ष्मण पेडणेकर , तुषार पेडणेकर , गुरुदास पेडणेकर आदी उपस्थित होते.\nडाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वांचित समाजाला न्याय मिळावा त्यांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी देशाच्या घटनेत पंचायत , पालिका , विधानसभा यात आरक्षण ठेवले. या आरक्षणाच्या माध्यमातून निवडून येणारा लोकप्रतिननिधी हा आपला समाजातील नागरिकांचा विकास करेल. त्यानुसार पेडणे मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. माञ पूर्वीचा धारगळ व आताचा पेडणे या राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेले बाबू आजगावकर हे वीस वर्षे राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून गरीब जनतेच्या तसेच अनुसुचित जातीतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अपयशी ठरले असल्याचे पेडणे मगो पक्षचे प्रवक्ते उमेश तळवणेकर म्हणाले. या आमदाराने स्वतः चे व आपल्या कुटुंबाचे हीत जोपासले.ते या मतदारसंघात गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कमी पडले. गोव्याचे भाग्य माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी कूळ मुंडकार कायदा आणून कसेल त्यांची जमीनव राहिल त्याचे घर अशी कायद्यात दुरुस्ती केली. , त्यांचे कार्य आज पेडणेत मगो नेते पुढे नेत असून जनतेची तळमळ आणि गरीबाच्या समस्या सोडविणासाठी काम करत असलेल्या मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना पेडणेचा लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आवाहन उमेश तळवणेकर यांनी केले.\n‘डाॕ.बाबासाहेब हे एक समुहापुरते मर्यादित नाहीत’\nयावेळी बोलताना साहित्यिक चंद्रकांत जाधव म्हणाले , की डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे एका समुहापुरते मर्यादित नाहीत. तर माहात्मा गांधी , पंडित नेहरु , सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तोडीचे हे व्यक्तीमत्व होते. आज संपूर्ण जग देशाच्या घटनेबद्दल गौरव उद्गार काढतात.माञ भारतात आजही डाॕ.आंबेडकर यांना एका समुहापुरते मर्यादित असल्याची भावाना आहे.त्यात बदल होण्याची गरज असून त्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. अशा या थोर महापुरुषाच्या स्थळाच्या ठिकाणी गेली अनेक वर्षे कार्यक्रमावेळी होत असलेली समस्या प्रवीण आर्लेकर यांनी सोडविली. आंबेडकर उद्यानात पुतळ्याच्या चौथ-याला रेलिंग तसेच लोखंडी सीडी बसवल्याबद्दल चंद्रकांत जाधव यांनी त्यांना धन्यवाद देत समाधान व्यक्��� केले आहे.\nयावेळी तुकाराम तांबोस्कर यांनी मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी आंबेडकर पुतळ्याच्या चौथ-याला शिडी बसवून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत त्यांनी असेच आपले कार्य चालू ठेवावे असे सांगितले. दिलीप पेडणेकर यांनी प्रास्तविक केले. तुकाराम तांबोस्कर , चंद्रकांत जाधव यांनी प्रवीण आर्लेकर व नगरसेवक शिवराम तुकोजी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रंगधारा संस्थेचे अध्यक्ष नितेश पेडणेकर यांनी आभार मानले.\nआमदार सोपटेंचे 'ते' वक्तव्य २०२२ च्या निवडणूकीसाठीच \n'तीन महिन्यात लावणार ५ लाख झाडे'\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/gopichand-padalkar-slams-sanjay-raut-over-saamana-editorial/", "date_download": "2021-06-25T00:00:29Z", "digest": "sha1:B4EUG6G7GT5J6U23BMQS3IUT7IUM2JA2", "length": 19170, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'अहिल्यादेवींची तुलना ममताशी करणारा हुजऱ्या ‘मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच... - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\n‘अहिल्यादेवींची तुलना ममताशी करणारा हुजऱ्या ‘मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच…\nमुंबई : पश्चिम बंगालच्या (West Bengal election) निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचं कौतुक करताना सामना अग्रलेखाचे (Saamana Editorial) संपादक आणि शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ९ मे रोजीच्या सामना ‘रोखठोक’मध्ये केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. राऊत यांनी ममता बॅनर्जींची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याने धनगर समाजासह अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा समाजातून निषेध करण्यात येत आहे.\nयाच मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी देखील संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. किंबहुना उद्या हे भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच… वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा’ असा सल्ला देखील सामनाच्या मुख्य संपादिका व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना दिला आहे.\nदरम्यान, याच मुद्द्यावरुन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटलंय की, आपल्या पक्षाचे ख���सदार संजय राऊत यांचा आपल्या मुखपत्रातील लेख वाचला. ज्यापद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.\nह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच… वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा\nDisclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्य सचिवांना कुणी दिलेत जयंत पाटलांचा संताप अनावर\nNext articleभारतात लवकरच २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस, ट्रायलला मंजुरी\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जित���ंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/01/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T00:24:41Z", "digest": "sha1:FXXAUGVZ6ZQM5XWO5XAUON5AKOCWH2WX", "length": 5996, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चीनच्या ग्वांगदोंग मध्ये पुन्हा करोना प्रवेश - Majha Paper", "raw_content": "\nचीनच्या ग्वांगदोंग मध्ये पुन्हा करोना प्रवेश\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / करोना, ग्वांगदोंग [प्रांत, चीन, लॉक डाऊन / June 1, 2021 June 1, 2021\nकरोनाची उत्पत्ती चीन मधूनच झाली असा आता उघड आरोप होऊ लागला असून ब्रिटन आणि अमेरिका करोना साठी चीनच्या वूहान प्रयोगशाळेकडे संशयाचे बोट दाखवू लागले आहेत. चीन ने करोना मानव निर्मित नाही असे वारंवार सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा एकदा करोना परतला आहे. चीनच्या दक्षिण प्रांतातील ग्वांगदोंग भागात करोना संक्रमित सापडल्यामुळे सोमवार पासून येथे प्रवास बंदी लागू केली असल्याचे समजते.\nचीनच्या ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार ग्वांगदोंगची राजधानी ग्वांगझुच्या अनेक भागात लॉक डाऊन लावला गेला आहे. येथे करोनाचे २७ संक्रमित रुग्ण आढळले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असावा असा तर्क आहे. त्यामुळे सरकारने लोकांना घरातच राहा असे आदेश जारी केले आहेत. या शहराची लोकसंख्या दीड कोटी आहे. आरोग्य विभागाच��या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार संक्रमण वेगाने पसरू लागल्याने बाजार, पाळणाघरे, मनोरंजन केंद्रे, रेस्टॉरंटस, शाळा बंद केल्या गेल्या आहेत. विमान, रेल्वे, खासगी कार्स मधून रात्री १० नंतर जाणाऱ्या लोकांना ७२ तासातील चाचणी अहवाल देणे बंधनकारक केले गेले असल्याचेही समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.haoruigroup.com/toilet-seat/", "date_download": "2021-06-25T00:14:29Z", "digest": "sha1:CQUJFAF5PFU4PYWSJEUMXRCZMN3RUYPZ", "length": 20035, "nlines": 298, "source_domain": "mr.haoruigroup.com", "title": "टॉयलेट सीट फॅक्टरी - चीन टॉयलेट सीट उत्पादक, पुरवठा करणारे", "raw_content": "\nनैसर्गिक लाकूड शौचालय आसन\nक्रीडा समर्थन आणि कंस\nगुडघा समर्थन आणि ब्रेस\nबॅक / कमर सपोर्ट आणि ब्रेस\nमनगट समर्थन आणि ब्रेस\nघोट्याचा आधार आणि ब्रेस\nकोपर समर्थन आणि ब्रेस\nवैद्यकीय सहाय्य आणि कंस\nगुडघा समर्थन आणि ब्रेस\nबॅक / कमर सपोर्ट आणि ब्रेस\nमनगट समर्थन आणि ब्रेस\nघोट्याचा आधार आणि ब्रेस\nकोपर समर्थन आणि ब्रेस\nकोल्ड अँड हॉट जेल आयटम\nपक्षी आणि कीटक घरे\nलाकडी ट्रेलीसेस आणि कुंपण\nनैसर्गिक लाकूड शौचालय आसन\nक्रीडा समर्थन आणि कंस\nगुडघा समर्थन आणि ब्रेस\nबॅक / कमर सपोर्ट आणि ब्रेस\nमनगट समर्थन आणि ब्रेस\nघोट्याचा आधार आणि ब्रेस\nकोपर समर्थन आणि ब्रेस\nवैद्यकीय सहाय्य आणि कंस\nगुडघा समर्थन आणि ब्रेस\nबॅक / कमर सपोर्ट आणि ब्रेस\nमनगट समर्थन आणि ब्रेस\nघोट्याचा आधार आणि ब्रेस\nकोपर समर्थन आणि ब्रेस\nकोल्ड अँड हॉट जेल आयटम\nपक्षी आणि कीटक घरे\nलाकडी ट्रेलीसेस आणि कुंपण\nयूएफ-पी 13 दुरॉप्लास्ट टॉयलेट सीट मुद्रित - पत्र ...\nएचझेड- यूएफ स्लिम 02 यूएफ टॉयलेट सीट - स्लिम टाइप 02\nयूएफ-ए05 दुरॉप्लास्ट टॉयलेट सीट - लाकडी ओळ पृष्ठभाग\nएचआरएफ – 1702 17 इंचाच्या शेलने टॉयलेट सीट सजविली\nएचवायएस-पीएस ०53 ओकन समुद्री डिझाईन पॉल��रेसिन टॉयलेट सीट\nमटेरियल पॉलरेसीन आकार कव्हर आकार: 42२ x cm 34 सेमी रिंग आकार: x२ x cm 36 सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झेडएनसी मऊ क्लोज बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य १ परिधान-प्रतिरोधक २ ऑक्सीकरण-प्रतिरोधक, गुळगुळीत पृष्ठभाग Easy सुलभ त्वरित आणि स्वच्छ रहा 4 खरेदीदाराची आवश्यकता म्हणून अनेक डिझाइन उपलब्ध आहेत\nएमडीएफ लाकडी वरवरचा भपका शौचालय आसन\nआकार: कव्हर .5२. x x ing 37 सेमी, रिंग आकार .5२. x x .5cm.cm सेमी, बिजागर: जस्त धातूंचे मिश्रण बिजागर / मऊ जवळचे बिजागर कार्य: मऊ किंवा नॉन मऊ फंक्शन वैशिष्ट्य: नैसर्गिक लाकडाची भावना, कडकपणा, गुळगुळीत पृष्ठभाग, अँटी स्क्रॅच, इझी इन्स्टॉल, सोपी क्लीन , आर्थिक\nएचवायएल-एम 3 डी 206 एमडीएफ 3 डी टॉयलेट सीट\nमटेरियल एमडीएफ टॉयलेट सीट आकार कव्हर आकार: 43 x36 सेमी रिंग आकार: 43.5 x 37.5 सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झेडआयएनसी मऊ बंद बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, हार्ड पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक अनेक मुद्रित डिझाइन करू शकतात बनवलेले किंवा सानुकूलित केलेले स्थापित आणि स्वच्छ करणे सुलभ आहे\nHJ-KJW026 तंत्रज्ञान लाकूड धान्य शौचालय आसन\nआकार कव्हर आकार: x 43 x cm 34 सेमी रिंग आकार: cm२. x x .2 36.२ सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झेडआयएनसी मऊ जवळचे बिजागर दोन बटणे द्रुत रीलिझ बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, कठोर पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक अनेक डिझाईन्स बनविल्या जाऊ शकतात किंवा म्हणून खरेदीदाराची आवश्यकता स्थापित करणे आणि साफ करणे सोपे आहे\nएचवायएल-बीडब्ल्यू 102 एमडीएफ निळा बबल टॉयलेट सीट\nआकार : युरोपियन टॉयलेट सीट, कव्हर आकार 43.6 x 36.2 सेमी, रिंग आकार 43.2 x 37.2 सेमी आहे. बिजागर: झिंक धातूंचे मऊ जवळचे बिजागर किंवा एबीएस बिजागर, एसएस बिजागर इ. कार्य: मऊ बंद, द्रुत रीलिझ किंवा नॉन-सोफ्ट बंद वैशिष्ट्य: गुळगुळीत पृष्ठभाग, कडकपणा, टिकाऊ, सोपे फिटिंग, सोपे स्वच्छ.\nएचजेआर- पीव्ही 3 पी 027 लाकडी आणि तारा फिश टॉयलेट सीट कव्हर\nमटेरियल एमडीएफ आकार कव्हर आकार: 41.5 x34.5 सेमी रिंग आकार: 43 x 37 सेमी हिंग्ज झिंक मिश्र धातु / स्टेनलेस स्टील / एबीएस / झिनक मऊ क्लोज बिजागर दोन बटणे द्रुत रीलिझ बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, कठोर पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक अनेक प्रकार��े पुरवठा करू शकतो. मुद्रित डिझाइन स्थापित करणे आणि साफ करणे सोपे आहे\nएचसीएस- PW031 लाकडी ओळ शौचालय आसन\nआकार कव्हर आकार: .9२..9 × cm× सेमी रिंग आकार: cmcm..3 × .5×.cm सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झीएनसी मऊ जवळचे बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, कडक पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक कित्येक डिझाईन्स खरेदीदाराची आवश्यकता म्हणून सुलभ आहेत उपलब्ध स्थापित आणि स्वच्छ करणे\nएचसीएस-डब्ल्यूव्ही ०२० लाकूड वरवरचा भपका टॉयलेट सीट\nसाहित्य एमडीएफ लाकडी वरवरचा भपका टॉयलेट सीट कव्हर आकार कव्हर आकार: 42.9 x 34 सेमी रिंग आकार: 43.3 x 36.5 सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झेडएनसी मऊ क्लोज बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, हार्ड पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक बर्‍याच डिझाईन्स रंगीबेरंगी स्थापित केल्या जाऊ शकतात आणि स्वच्छ केल्या जाऊ शकतात\nएचजेएल-एसटी 068 रबर लाह शौचालय आसन\nसाहित्य: एमडीएफ बोर्ड आकार: कव्हर 44.9 x 38 सेमी, रिंग 43.1 x 37 सेमी बिजागर: जस्त धातूंचे मऊ जवळचे बिजागर, द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य: मऊ स्पर्श करणारे प्रभाव, मॅट आणि मखमली मऊ पृष्ठभाग, विशेषत: फिंगरप्रिंट्ससाठी प्रतिरोधक द्रुत आणि एकत्र करणे सोपे आहे, सर्व पारंपारिक शौचालये फिट करा, स्वयंचलित कमी करण्याचे कार्य हळूवारपणे आणि शांतपणे सीट आणि झाकण बंद करा,\nएचवायएल-एमजीएस 06326 ग्लिटर एमडीएफ टॉयलेट सीट\nसाहित्य MDF स्लिव्हर / ब्लॅक कलर आकारात चमक असलेली सामग्री कव्हर आकार: x 43 x .9 35..9 सेमी रिंग आकार: cm H. x x .6 37. cm सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झिनक मऊ क्लोज बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर कार्य मऊ बंद / मऊ नाही ग्लिटर / शिन्नी पावडरसह फीचर पृष्ठभाग बंद करा आणि समाप्त गुळगुळीत पृष्ठभाग, कडकपणा, स्क्रॅच प्रतिरोधक स्थापित करणे आणि साफ करणे सोपे आहे काळा, सोने किंवा कस्टम म्हणून बर्‍याच डिझाइनसाठी उपलब्ध ...\nHYL-1901 19 इंचाची टॉयलेट सीट\nमटेरियल मोल्डेड टॉयलेट सीट आकार कव्हर आकार: 42.7 x 34 सेमी रिंग आकार: 43.5 x 35.5 सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झेडआयएनसी सॉफ्ट क्लोज बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, हार्ड पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक अनेक लेपित रंग स्थापित करणे आणि स्वच्छ करणे सोपे केले जाऊ शकते\nलिंक बिजागर सह HZD-CAM20 टॉयलेट आसन\nमटेरियल मोल्डेड टॉयलेट सीट आकार कव्हर आकार: 41.5 x34 सेमी रिंग आकार: 42.3 × 35.6 सेमी हिंग्ज: जस्त धातूंचे मिश्रण / स्टेनलेस स्टील / एबीएस / झेडएनसी मऊ क्लोज बिजागर दोन बटणे द्रुत रिलीज बिजागर वैशिष्ट्य गुळगुळीत पृष्ठभाग, हार्ड पृष्ठभाग, स्क्रॅच प्रतिरोधक बरेच कोटेड रंग तयार केले किंवा खरेदीदाराची आवश्यकता म्हणून स्थापित केले जाणे आणि साफ करणे सोपे आहे\n12345 पुढील> >> पृष्ठ 1/5\nताज्या बातम्या आणि घटना मिळवण्यासाठी\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/whoswho/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4-2/", "date_download": "2021-06-25T01:37:40Z", "digest": "sha1:UL4FVSUCHZ3J4Y5CPDDXHC4TA2VHNY6N", "length": 3917, "nlines": 101, "source_domain": "gondia.gov.in", "title": "श्री विजय राऊत | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nपदनाम : भूसंपादन अधिकारी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/landage/", "date_download": "2021-06-25T00:37:21Z", "digest": "sha1:PDGET54N72EKR35S2FFBFB2OSMDBBSKF", "length": 3148, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Landage Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: लक्ष्मणभाऊ, महेशदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार\nएमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे शहराध्यक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 'कमळ'…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/dismiss-state-bjp-government/", "date_download": "2021-06-25T00:57:42Z", "digest": "sha1:CWQTQDPBSOM24DSETNE3EL46ETYKBF2B", "length": 16662, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी\nराज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी\nगोवा प्रदेश काँग्रेसचे राज्यपालांना लेखी निवेदन\nगोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.\nकोविड -१९ या साथीचा रोगामुळे सर्व राज्यभर हाहाकार सुरू आहे. या महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यात व परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार बरखास्त करणे गरजेचे आहे, अशी विनंती चोडणकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना केली आहे.\nराज्यपालांना लिहिलेल्या पत्रात चोडणकर यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स, आवश्यक औषधे आणि रुग्णालयाच्या बेड्सच्या अभावी २,००० हून अधिक निष्पाप गोमंतकीयांचा मृत्यू झाला आहे व अजूनही ते सरकारच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन आणि कर्फ्यूद्वारे कोविडवर नियंत्रण आणले आहे. शिवाय कोविड रूग्णांना आवश्यक असणारी सर्व औषधे आणि पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देऊन साथीच्या आजारावर नियंत्रण ठ��वण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. पण गोव्याचे मुख्यमंत्री आमची पुन्हा पुन्हा दिशाभूल करत खोटी माहिती देत राहिले. कोविड साथ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी लोकांना ‘भिवपाची गरज ना’ असे सांगितले.\nकॉंग्रेस अध्यक्षांनी राज्यपालांच्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या अशा चुकीच्या प्रचारामुळे गोव्यातील लोकांमध्ये खोट्या सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि उर्वरित देशातील प्रत्येकाला गोव्यात येण्याचे आमंत्रण दिले गेले. कोविड -१९ च्या अंतर्गत असणार्‍या वेगवेगळ्या राज्यांतील लोकांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीद्वारे गोव्यासाठी एक मार्ग तयार केला आणि आमचे समुद्रकिनारे, नाईट क्लब, कॅसिनो आणि हॉटेलांची गर्दी अधिक वाढवली. हे स्पष्ट आहे की आपली सरकार लॉक डाऊन किंवा कर्फ्यू लावण्यास नकार देत होते कारण त्यांना या हाॕटेल लॉबीला सांभाळायचे होते. गोवा पर्यटनमंत्र्यांनीही मग मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. “शो अवश्य चालले पाहिजे” अशा घोषणा त्यांनी दिल्या. गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात झालेल्या वादाकडे आणि परस्परांवरील आरोप- प्रत्यारोपाकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.\nराज्यातील जनतेचा तुमच्या सरकारवरील विश्वास कमी झाला आहे. गोव्यातील जनतेला संकटमय कोविड काळात दिलासा मिळावा म्हणून काहीही न करणाऱ्या सावंत सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष गरीब चालवले आहे. याउलट आमच्या पक्षातील स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक निःस्वार्थपणे कोविड बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवा देत आहेत. सावंत सरकारची यंत्रणा त्यांना स्वयंसेवक म्हणून सहाकार्य करण्याऐवजी त्रास देण्यासाठी व्यस्त आहेत. हे सर्व पाहता आमचे ठाम मत आहे की आपल्या भ्रष्ट, सदोष, असंवेदनशील व कुचकामी सावंत सरकारला पदावर राहू देणे कोविड -१९ अधिक वाढविणारे आणि अर्थव्यवस्था कोलमडून टाकणारे ठरेल. जनतेच्या दु: खाच्या बाबतीत राज्याला आणखी दुर्दैवी घटनेकडे नेणारे ठरेल.\nचोडणकर म्हणाले, घटनात्मक संस्था आणि यंत्रणेत पूर्णपणे बिघाड झालेला आहे. कारण विद्यमान राज्य सरकारच्या अपात्र मुख्यमंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत अर्थात राईट टू लाइफच्या अधिनियमित लोकांच्या मू���भूत हक्काचे रक्षण करण्यासाठी त्यांचे मूलभूत घटनात्मक कर्तव्य पूर्णपणे बजावले नाही. चक्रीवादळ ताऊक्तेच्या पार्श्वभूमीवर न केलेल्या पूर्व तयारीच्या बेजबाबदारपणाकडेही राज्यपालांचेही लक्ष वेधले आहे.\nराज्याच्या मोठ्या हिताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना, मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक हित राज्याच्या हिताच्या आड येत आहे. ज्यामुळे राज्याचे जीवन, आरोग्य आणि आर्थिक हितावर वाईट परिणाम परिणाम झाला आहे. म्हणूनच आम्ही डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील तुमचे सरकार त्वरित बरखास्त करावे आणि कमिशन व कमिशनच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करत आहोत, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.\nदामोदर कासकर मुरगावच्या नगराध्यक्षपदी, श्रद्धा शेट्ये उपनगराध्यक्ष\nरखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी 'म्हाडा'चा पुढाकार\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/mahabaleshwar-water-supply-by-tanker-the-fuss-of-social-isolation/", "date_download": "2021-06-25T00:52:23Z", "digest": "sha1:PTIZ725ZHSTFDBJJ7ZBPJ6QRE5N2CJRS", "length": 9290, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "टँकरने पाणी पुरवठा; सामाजिक दुराव्याचा फज्जा - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/शहर/सातारा /टँकरने पाणी पुरवठा; सामाजिक दुराव्याचा फज्जा\nटँकरने पाणी पुरवठा; सामाजिक दुराव्याचा फज्जा\nसातारा (महेश पवार) :\nतौक्ते वादळात महाबळेश्वर येथील महावितरणची बत्ती गेले तीन दिवस झाले गुल झाली, यामुळे महाबळेश्वर येथील पाणी पुरवठा योजना बंद झाली आहे. गेले दोन दिवस महाबळेश्वरमध्ये लोक पाणी-पाणी करु लागल्याने महाबळेश्वरला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला.\nदरम्यान, टँकरने पाणी पुरवठा करताना पालिकेने कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने पाणी पुरवठा करतेवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. आणि सामाजिक दुराव्याचा फज्जा उडाला. ऐन कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने येथील कोरोना रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासनाने माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने कोरोना काळात नागरिकांच्या जिवाशी असा खेळ मांडल्याने नागरीकातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\n'मराठा आरक्षणावर भाजपने राजकारण न करता सहकार्य करावे'\nआंबेनळी घाटात दरड कोसळली\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\n”बोंडारवाडी’ मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’\nपालकमंत्री ���णि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kalocilsbeauty.com/factory-wholesale-custom-private-label-glitter-adhesive-liquid-magic-eyeliner-product/", "date_download": "2021-06-25T00:53:23Z", "digest": "sha1:KQAO6JPDQ2L2NF6XAZHBLL4BQXUTXPQU", "length": 12554, "nlines": 209, "source_domain": "mr.kalocilsbeauty.com", "title": "चीन फॅक्टरी होलसेल कस्टम प्रायव्हेट लेबल ग्लिटर अ‍ॅडेसिव लिक्विड मॅजिक आयलाइनर फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरर्स वेती", "raw_content": "\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\nशीर्ष क्वाटीटी हस्तनिर्मित फॅक्टर ...\nIGH उच्च गुणवत्ता: वास्तविक सायबेरियन मिंक फर, सुपर पुन्हा वापरण्यायोग्य आणि टिकाऊ बनलेले, सी ...\nचीन फॅक्टरी स्वस्त होल्सा ...\n1, कॅलोसिल्स लॅश शेती केलेल्या मिंकपासून बनविलेले आहेत, दरम्यान सायबेरियातून आयात केले जातात ...\nचीन फॅक्टरी घाऊक 3 डी ...\n1, कॅलोसिल्�� लॅशस् निवडलेल्या 100% रिअल मिंक फर डब्ल्यूआय बरोबर परिष्कृत केल्यापासून बनवल्या जातात ...\nफॅक्टरी होलसेल कस्टम प्रायव्हेट लेबल ग्लिटर अ‍ॅडेसिव लिक्विड मॅजिक आयलाइनर\n1, ग्लिटर डायमंड ब्लॅक आईलाइनर\n2, मोठा तयार स्टॉक\n3, वितरण 2-3 दिवसांच्या आत\n4, जलरोधक, चिरस्थायी आणि खोट्या झुबकेसाठी गोंद आवश्यक नाही\nएफओबी किंमत: कृपया अचूक किंमतीसाठी तपशील पाठवा\nपुरवठा क्षमता: 100000 तुकडे / महिना\nलोगो: सानुकूलित खाजगी लोगो उपलब्ध\nआम्हाला ईमेल पाठवा व्हॉट्सअ‍ॅप\nSelf 1 सेल्फ-hesडझिव्ह लिक्विड आयलीनर 2- आमचे आयलाइनर लॅश गोंद आणि आयलाइनर दोन्ही आहेत, जो फटक्यांचा आधार आहे, आपण गोंद किंवा चुंबकीय आयलाइनरऐवजी आमच्या जादूच्या आयलाइनरसह डोळ्याचे कपडे घालू शकता. आमचे आयलिनर = तुमचा बरबक ग्लू + तुमचा लिक्विड आयलाइनर, केवळ खोट्या लॅशसाठीच हे पुरेसे आहे, जास्त पैसे वाचतील.\nY अपग्रेड आयलाइनर - आमचे मॅजिक आयलाइनर हे एक नवीन नवीन सूत्र आहे जे चिकट तंत्रज्ञानासह, स्वत: ची चिकट, सुरक्षित आणि कोमल आहे, आपल्या डोळ्यांना काही इजा होणार नाही, चांगला वास, गुळगुळीत आणि नैसर्गिक, जलरोधक आणि घाम गाळा, हे आपल्या झटक्यांकरिता सर्वोत्कृष्ट निवड आहे, आपल्याला एक आश्चर्यकारक अनुभव\nUse वापरण्यास सुलभ- वापरण्यापूर्वी पापणीचे पेन हलवा, आपल्या पापणीवर द्रव सामान्य पापणी म्हणून लावा, आपल्या खोटा डोळ्यावर घाला, हलक्या हाताने 2-3 सेकंद दाबा, नंतर पूर्ण करा. वापरण्यास सोपा आणि अधिक वेळ वाचवा.\nAll सर्व लॅशसाठी - आमची मॅजिक आयलिनर सर्व पट्टी खोटी eyelashes / mink lashes / बनावट eyelashes (चुंबकीय eyelashes समाविष्ट करू नका) साठी सर्वोत्तम आहे.\nमागील: ओईएम फॅक्टरी होलसेल कस्टम प्रायव्हेट लेबल ग्लिटर मॅजिक लिक्विड अ‍ॅडेसिव आयलिनर पेन\nपुढे: ओईएम फॅक्टरी बल्क अ‍ॅडसिव्ह 2 इन 1 वॉटरप्रूफ कस्टम प्रायव्हेट लेबल आयलाइनर पेन्सिल\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nडायमंड ब्लिंग ग्लिटर लिक्विड आयलीनर नो गोंद, ...\nब्यूटी आय मेकअप 48 कलर्स कस्टम खासगी लॅब ...\nघाऊक चमका सानुकूल खाजगी लेबल चिकटवून ...\nसानुकूल खाजगी लेबल 35 रंग चमक मॅट सह ...\nघाऊक घाऊक स्वत: ची चिकट जादू दीर्घ-स्थायी वॅट ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nहा नानचांग वेती टेक्नॉलॉज�� कंपनी लिमिटेडचा कलोकिल्स ब्युटी ब्रँड आहे. जो खोटी eyelashes, आयलाइनर, लिप ग्लॉस, आयशॅडो, मस्करा इ. उत्पादनात खास आहे. विविध सौंदर्य मेकअप उत्पादने आमच्याकडून निवडल्या जाऊ शकतात. कॅलोकिल्स ब्यूटी ब्रँडची स्थापना २०१ 2019 मध्ये केली गेली होती, परंतु आमच्याकडे जवळपास १० वर्षांचा ब्युटी मेकअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टिंग एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सुमारे 000००० चौरस मीटर कार्यशाळा आणि १०० पेक्षा जास्त स्थिर कामगार आहेत. आमचे वार्षिक निर्यात मूल्य US 3000,000 पेक्षा जास्त आहे. आशा आहे की आपण दीर्घकालीन व्यवसाय संबंध प्रस्थापित करू आणि परस्पर लाभ साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nडोळ्यातील बरणी विस्तार, काजळ, डोळा लॅश, डोळयातील पडदा विक्रेते, मिंक मारणे, काजळ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%88-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2021-06-25T00:52:23Z", "digest": "sha1:Q7LSMTCJ7GJV3LBNDTSBCT7BJISB6V6Y", "length": 5536, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "ई -निविदा आणि शुद्धिपत्रक - गोंदिया जिल्ह्यातील ५५ खाजगी/शासकीय जागेवरील गौण खनिज पट्ट्याची मोजणी करिता | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nई -निविदा आणि शुद्धिपत्रक – गोंदिया जिल्ह्यातील ५५ खाजगी/शासकीय जागेवरील गौण खनिज पट्ट्याची मोजणी करिता\nई -निविदा आणि शुद्धिपत्रक – गोंदिया जिल्ह्यातील ५५ खाजगी/शासकीय जागेवरील गौण खनिज पट्ट्याची मोजणी करिता\nई -निविदा आणि शुद्धिपत्रक – गोंदिया जिल्ह्यातील ५५ खाजगी/शासकीय जागेवरील गौण खनिज पट्ट्याची मोजणी करिता\nई -निविदा आणि शुद्धिपत्रक – गोंदिया जिल्ह्यातील ५५ खाजगी/शासकीय जागेवरील गौण खनिज पट्ट्याची मोजणी करिता\nई -निविदा आणि शुद्धिपत्रक – गोंदिया जिल्ह्यातील ५५ खाजगी/शासकीय जागेवरील गौण खनिज पट्ट्याची मोजणी करिता\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/09/raphaels-purchase-was-not-a-scam-allegations-denied-by-frances-dassault/", "date_download": "2021-06-25T00:38:07Z", "digest": "sha1:VR4QMOUQRIAEIAPLZKYNGKQVX6XOVBFX", "length": 8178, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राफेल खरेदीत कोणताही घोटाळा झालेला नाही, फ्रान्सच्या डसॉल्टने फेटाळले आरोप - Majha Paper", "raw_content": "\nराफेल खरेदीत कोणताही घोटाळा झालेला नाही, फ्रान्सच्या डसॉल्टने फेटाळले आरोप\nमुख्य, आंतरराष्ट्रीय / By माझा पेपर / डेसॉल्ट, फ्रान्स, भारत सरकार, मध्यस्थी, राफेल घोटाळा / April 9, 2021 April 9, 2021\nपॅरिस – मागील अनेक वर्षांपासून राफेल विमानांच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत. याचदरम्यान फ्रेंच ऑनलाईन जर्नल मीडियापार्टने काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांची भर पडली आहे. डसॉल्टने एका भारतीय मध्यस्थाला राफेल करारामध्ये सुमारे १० लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा मिडीयापार्टने आपल्या वृत्तात केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरू न पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. पण, डसॉल्टने असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचे ठामपणे म्हटले आहे. डसॉल्टकडून फ्रान्समधील अनेक संस्थांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीचा हवाला आपल्या या दाव्यासाठी दिला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.\nआपल्या वृत्ताला फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी कारवाया करणारी संस्था Agence Francaise Anticorruption (AFA) ने केलेल्या तपासाचा आधार मीडियापार्टने दिल्यामुळे यामध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे. पण डसॉल्टने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या कराराचा सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी मिळून आढावा घेतला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचे सापडलेले नाही. भारताला ३६ राफेल विमाने देण्यासंदर्भातल्या करारात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे डसॉल्टकडून सांगण्यात आले आहे.\nडसॉल्टने भ्रष्टाचार, नैतिक तत्व, बाजारातील आपली पत राखण्यासाठी २००० सालापासूनच अंतर्गत प्रक्रिया सुरू केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट अर्थात OECD चे सर्व नियम आणि करार आम्ही पाळतो, असे देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nयासंद���्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या आपल्या वृत्तात ही रक्कम ज्या मध्यस्थाला देण्यात आली आहे, त्याचे नाव सुशेन गुप्ता असे सांगितले जात आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये या व्यक्तीची आधीच चौकशी सुरू आहे. डसॉल्टच्या २०१७च्या वार्षिक अहवालाची AFA कडून तपासणी केली जात असताना हा प्रकार समोर आल्याचे देखील मीडियापार्टने म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/19/nitin-gadkaris-public-confession-that-he-was-not-aware-of-the-centres-decision/", "date_download": "2021-06-25T01:34:10Z", "digest": "sha1:JCU2KVLPGQTO3W3A6PYHSRG4IN4BBGRV", "length": 8601, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नितीन गडकरींची केंद्राच्या ‘या’ निर्णयाबद्दल माहिती नसल्याची जाहीर कबुली - Majha Paper", "raw_content": "\nनितीन गडकरींची केंद्राच्या ‘या’ निर्णयाबद्दल माहिती नसल्याची जाहीर कबुली\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, सरकारी निर्णय / May 19, 2021 May 19, 2021\nनवी दिल्ली – आपल्या रोखठोक स्वभावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ओळखले जातात. ते नेहमीच सरकारच्या एखाद्या निर्णयावर नाराजी असो किंवा सल्ला द्यायचा असो आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यांनी नुकतेच लसीकरण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांना लसनिर्मितीसाठी परवाना देण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान यानंतर केंद्राने आधीच यासंबंधी निर्णय घेतला असून आपल्याला याची कल्पना नसल्याची कबुली दिली आहे.\nही माहिती नितीन गडकरी यांनी ट्विट करुन दिली आहे. स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित परिषदेत काल बोलताना लसनिर्मिती वाढवण्यासाठी मी सल्ला दिला होता. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी माझ्या भाषणाआधीच लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली होती, याची मला कल्पना नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.\nकेंद्र सरकार १२ वेगवेगळ्या प्लांट/कंपनींकडून लसनिर्मितीसाठी मदत घेत असून या प्रयत्नांमधून भविष्यात निर्मिती वाढण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी मला परिषदेनंतर मला कळवले, असेही नितीन गडकरींनी सांगितले आहे.\nत्यांच्या मंत्रालयाने मी सल्ला देण्याआधीच प्रयत्न सुरु केल्याची मला कल्पना नव्हती. योग्य दिशेने जात असल्याबद्दल मला आनंद असून त्यांचे अभिनंदन करतो. हे रेकॉर्डवर ठेवणे मला महत्वाचे वाटते, असेही नितीन गडकरी यांनी प्रांजळपणे मान्य केले आहे.\nजास्तीत जास्त कंपन्यांना लसनिर्मितीसाठी परवाना दिला पाहिजे. मागणी जर पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या, असं नितीन गडकरी यांनी सुचवले होते. तसेच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले होते.\nप्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. नंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करु शकतील. हे १० ते १५ दिवसांत केले जाऊ शकते, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/akola-news-marathi/criticism-of-amol-mitkari-in-poetic-composition-60340/", "date_download": "2021-06-25T01:23:58Z", "digest": "sha1:YURSJ7NBKU3UGKV3KX2MQOIIKHPE5QAQ", "length": 12810, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Criticism of Amol Mitkari in poetic composition | अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी ; काव्यात्मक रचनेत अमोल मिटकरींची खोचक टीका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nभाजपवर हल्लाबोलअनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी ; काव्यात्मक रचनेत अमोल मिटकरींची खोचक टीका\nअनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणत भाजपची (BJP) कबर खोदायला या महाविकास आघाडीने सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली.\nअकोला : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक ( Graduate and Teacher Constituency Elections) निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, अशी काव्यात्मक प्रतिक्रिया (Response) दिली आहे. त्याचबरोबर भाजपचेच (BJP) अहंकारी नेतेच भाजपला कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल, अशी खोचक टीकाही (Criticize) अमोल मिटकरींनी केली आहे.\nअनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणत भाजपची कबर खोदायला या महाविकास आघाडीने सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.\nमहाविकासआघाडीच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून यावेळी एका पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यात पाचही जागा आम्ही स्वाभिमानाने जिंकू, अजित पवारांनी असे सांगितले होते. आता महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. आजपासून भाजपच्या अदप पथनाला सुरुवात झाल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.\nठाण्यात एफडीएची धाड ; पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई\nदरम्यान, निवडून आलेल्या पदवीधर आणि शिक्षक महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे मिटकरींनी अभिनंदन केलं असून मतदारांचेही आभार मानले आहेत.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/madhya-pradesh-indore-married-woman-murder-accused-husband-police-officer-brother-law-arrested/", "date_download": "2021-06-25T01:04:48Z", "digest": "sha1:JPQE7Q7QEJHVQVN7XRCEH7WKLODE7F62", "length": 13281, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "पूजा हत्याकांड प्रकरणाचा धक्कादायक खुलासा, पोलीस अधिकारी पती अन् दोन दिरांकडूनच हत्या - बहुजननामा", "raw_content": "\nपूजा हत्याकांड प्रकरणाचा धक्कादायक खुलासा, पोलीस अधिकारी पती अन् दोन दिरांकडूनच हत्या\nबहुजननामा ऑनलाईन – एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात मध्य प्रदेशच्या इंदुर पोलिसांना यश आले आहे. या हत्याकांडातील गुन्हेगार द���सरे कुणी नसून महिलेचा पोलीस अधिकारी पती आणि त्याचे दोन भाऊ असल्याचे समोर आले आहे. मृत महिलेचा पती 34 व्या बटालियन कंपनीचा कंमाडर आहे. तर तिचा दीर एक पोलीस आहे. इंदुरच्या मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात ही खळबळजनक घटना घडली होती.\nपूजा उर्फ जान्हवी जितेंद्र अस्के असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मल्हारगंज पोलिसांनी मृत महिलेचा पती जितेंद्र अस्के, दीर राहुल अस्के आणि नवीन यांना अटक केली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या कमला नेहरू कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये पूजाची गळा दाबून हत्या झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुजा ही जितेंद्रची दुसरी पत्नी होती. यावरून त्यांच्या घरात काही दिवसांपासून वाद सुरू होते. हत्येनंतर पोलिसांनी आधीच संशयावरून पूजाच्या दोन्ही दिरांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, हा सगळा खुलासा झाला. या हत्येचा पूर्ण प्लॅन तिच्या पतीने केला होता. जितेंद्रने दोन लग्ने केली होती. त्याचे पहिले लग्न धारच्या अन्नू सोबत झाले होते. तिच्यापासून त्याला मुलेही आहेत. त्यानंतर त्याने इंदुरमध्ये पूजासोबत दुसरे लग्न केले होते. पूजाला जेंव्हा याची माहिती मिळाली तेंव्हा तिने थेट अन्नूला फोन करून तिच्यासोबत भांडण केले. त्यानंतर पहिली पत्नी अन्नूने जितेंद्रला मुलांसहीत आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे वैतागलेला जितेंद्र धारला पोहोचला. धारमध्ये आधीच जितेंद्रचा पोलीस असलेला भाऊ राहुल हजर होता. तो छिंदवाड्यात तैनात आहे. तसेच त्याच्या मावशीचा मुलगा नवीनही तिथे होता. याठिकाणी तिघांनी पूजाला संपवण्याचा प्लॅन केला. यानंतर जितेंद्र, राहुल आणि नवीन इंदुरला पोहोचले. त्यांनी शनिवारी रात्री पूजाची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी राहुल आणि नवीनला अटक केली. मात्र तो सुरुवातीपासून स्वतःला निर्दोष सांगत होता. मात्र चौकशी दरम्यान राहुल आणि नवीन यांनी सगळा खुलासा केला. अशाप्रकारे या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.\nTags: Battalion CompanyCommanderCriminalshusbandIndore Policemadhya pradeshMurderPolice OfficerPooja Murder Casepregnant womenShockingइंदुर पोलिसकंमाडरगर्भवती महिलेगुन्हेगारधक्कादायकपतीपूजा हत्याकांड प्रकरणापोलीस अधिकारीबटालियन कंपनीमध्य प्रदेशहत्या\nशिक्रापूरचे ‘वादग्रस्त’ पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांची अखेर उचलबांगडी, केलं नियंत्रण कक्षाशी सलग्न\nधमक्या देऊन खंडणी उकळणे व सराफ व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे व तिच्या टोळीवर ‘मोक्का’नुसार कारवाई\nधमक्या देऊन खंडणी उकळणे व सराफ व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे व तिच्या टोळीवर 'मोक्का'नुसार कारवाई\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPune Crime News | हडपसर ते स्वारगेट प्रवासादरम्यान महिलेकडील दीड लाख लांबविले\nSanjay Raut | ‘त्या’ महिलेच्या तक्रारीची हायकोर्टाकडून दखल; संजय राऊतांच्या अडचणीत वाढ\nPimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत\n सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर\n म्हाडाची घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा वाद, मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा\ndiesel Petrol price hike | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/produced-and-operated-by-women/01251909", "date_download": "2021-06-25T00:24:02Z", "digest": "sha1:BKJDNKLLOOIUKAO5TWJ6BUQUUJDCKOEL", "length": 15783, "nlines": 64, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महिलांद्वारा निर्मित आणि संचलित Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमहिलांद्वारा निर्मित आणि संचलित\nनागपूर : सोलर पॅनल निर्मीतीचे काम देशात साधारणत: मोठया कंपन्यांमार्फत केले जाते. मात्र वर्धा जिल्हयातील फारसे शिक्षण न झालेल्या बचत गटाच्या महिलांनी सोलर पॅनल निर्मितीसारख्या तांत्रिक कामामध्ये प्राविण्य मिळवून उद्योगात भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि देशातील दुसरे उदाहरण आहे. महिलांद्वारे संचालित या कंपनीचा प्रारंभ पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचे हस्ते 26 जानेवारीला होत आहे.\nमहिला बचत गटांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी वर्धा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी गावात उमेद अभियानांतर्गत बचत गट व ग्रामसंघ तयार करण्यात आले. महिलांच्या एकत्रीकरणातूनच उद्योगाची संकल्पना पुढे आली. या गावातील तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वतः महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली एक महिला औद्योगिक को-ऑपरेटिव्ह संस्था आहे. तेजस्वी सोलर एनर्जीची सुरुवात मार्च 2018 मध्ये झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभागमार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामसंघासाठी 2 कोटी 62 लक्ष कोटीचे भागभांडवल तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्थेला मंजूर करून त्यापैकी 1 कोटी 83 लक्ष रूपये उपलब्ध करून दिले आहे .\nतेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची नोंदणी को-आपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत करण्यात आली असून त्यामध्ये 214 महिला समभागधारक आहेत. त्यापैकी 200 महिला ह्या मागासवर्गीय आहेत. यातील महिलांना या प्रकल्पासाठी वर्धा उमेद अभियानयामार्फत प्रकल्प अहवाल त��ार करून त्याला जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे, फॅक्टरी शेड बांधकामासाठी, शेड उभारण्यासाठी ई- निविदा प्रकिया राबविणे, मशिन खरेदी, उभारणी, को-ऑपरेटिव्ह संस्था म्हणून नोंदणी तसेच वस्तू व सेवा कर नोंदणी इत्यादी कामे करण्यासाठी सहकार्य करण्यात आले. तसेच प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन आय. आय. टी. मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख यांनी केले आहे. या प्रकल्पातील 12 महिलांना दुर्गा सोलर एनर्जी (डुंगरपुर राजस्थान) येथे सोलर पॅनल निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच वर्षभर श्री देशमुख यांनी गावात राहून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. यात कंपनी चालविण्यासाठी लागणारे कौशल्य, माहिती तंत्रज्ञान,आर्थिक व्यवस्थापन, अकाऊंट, टॅली, कच्चा माल ऑनलाईन मागविणे, मार्केटिंग इत्यादी संपूर्ण प्रशिक्षण आय. आय. टी. मुंबई यांनी दिले.\nसुरूवातीला 12 महिलांनी प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर गावात आल्यावर सोलर लॅम्प बनविणे चालू केले व एक हजार लॅम्प तयार करून 2 लाखाची विक्री सुद्धा केली.\nआज कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे पूर्णपणे बांधकाम झाले असून पॅनल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर होम लाईट इत्यादी बनविण्याचे कामही महिला करीत आहेत. महिलांवद्वारा संचालित या कंपनीला नुकतेच 40 लाख रूपयांचे ग्रामीण भागात स्ट्रीट लाईटचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे. या प्रकल्पामुळे महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे.\n26 जानेवारीला कवठा झोपडी येथे या उद्योगाचे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमासाठी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, पंकज भोयर, दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे, आय. आय. टी. मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांची उपस्थिती राहणार आहे.\n“वर्धा जिल्हा हा नेहमीच बचतगटांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी अग्रेसर राहिलेला आहे. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी, येथील तेजस्वी सोलर एनर्जी प्रकल्पामार्फत सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर होम लाईट बनविण्यात येत आहेत. महिलांना शाश्वत रोजगार मिळून देणे हा य�� प्रकल्पाचा उदेश आहे यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.”-डॉ. सचिन ओंबासे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.वर्धा)\nआय आय टी मुंबई ही अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयासोबत अपारंपरिक ऊर्जेवर काम करते. *‘शाश्वत ऊर्जा इको सिस्टीम-स्थानिकांकडून स्थानिकांसाठी’* या संकल्पनेवर आधारित हे काम आहे. या प्रकल्पात स्थानिकांमार्फत निर्मिती केल्यामुळे सोलर पॅनलची किंमत कमी होते. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या कौशल्यात भर पडून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासोबतच रोजगार निर्मिती होवून स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होईल याची खात्री आहे. अमित देशमुख प्रकल्प व्यवस्थापक आय आय टी मुंबई\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/young-farmer-dies-electric-shock-14061", "date_download": "2021-06-25T00:10:13Z", "digest": "sha1:OR4BTFHJLBLJAF4MJU6GRPYBVAGCNXGF", "length": 2821, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू", "raw_content": "\nविजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू\nगोंदिया - शेतातील विद्युत खांबावर चढून विद्युत प्रवाह सुरू करतांना शॉक electric shock लागून एका तरुण शेतकऱ्यांचा Young farmer खांबावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या Gondia district आमगांव तालुक्यातील माल्ही गावात Malhi village घडली आहे. Young farmer dies of electric shock\nसुरेश देवेंद्र रहांगडाले 37 वर्षाचा होता. आमगाव तालुक्यातील माल्ही गावातील सुरेश हा नीलकंठ कोरे यांच्या शेतात असलेल्या खांबावर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी चढला होता.\nहे देखील पहा -\nपरंतु त्याचवेळी विद्युत तारेमधील करंट लागला आणि काही कळण्याच्या आत विजेचा धक्का लागल्याने खांबावरून खाली पडला. त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला.\nसर्प-मित्रांनी दिले अजगरला जीवदान\nपोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र गावात हळहळ व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/04/09/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-25T00:39:21Z", "digest": "sha1:GDIV3AN4PP6CBLAVYFYCKAGWRWYDBMD7", "length": 19223, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा पवना धरणात बुडून मृत्यू", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीच��� स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nइंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा पवना धरणात बुडून मृत्यू\nपुणे : पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमधील 2 विद्यार्थ्यांचा मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोघेही विद्यार्थी पवना धरण परिसरात फिरायला गेले असताना ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.\nसुजित जनार्दन घुले (21, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. अहमदनगर) आणि रोहित कोडगिरे (21, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. पोलिस कॉलनी, नांदेड) अशी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे 11 विद्यार्थी हे आज (मंगळवार) मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुयमारास ते फागणे गावाच्या बाजुने पोहण्याकरिता धरणाच्या पाण्यात उतरले. त्यांच्यापैकी सुजित आणि रोहित हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या मित्रांनी अथक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. दुर्देवी घटनेबाबत समजताच स्थानिकांनी धरण्याच्या पाण्यात त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nनिवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई\nनिवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधा���्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड क��ंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kalocilsbeauty.com/eyeshadow-palette/", "date_download": "2021-06-25T00:48:06Z", "digest": "sha1:ABUL2OQ63DFBC5MEPNUSDSRNW5VN5ZLP", "length": 8095, "nlines": 176, "source_domain": "mr.kalocilsbeauty.com", "title": "आयशाडो पॅलेट उत्पादक - चीन आयशाडो पॅलेट फॅक्टरी, पुरवठा करणारे", "raw_content": "\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\nशीर्ष क्वाटीटी हस्तनिर्मित फॅक्टर ...\nIGH उच्च गुणवत्ता: वास्तविक सायबेरियन मिंक फर, सुपर पुन्हा वापरण्यायोग्य आणि टिकाऊ बनलेले, सी ...\nचीन फॅक्टरी स्वस्त होल्सा ...\n1, कॅलोसिल्स लॅश शेती केलेल्या मिंकपासून बनविलेले आहेत, दरम्यान सायबेरियातून आयात केले जातात ...\nचीन फॅक्टरी घाऊक 3 डी ...\n1, कॅलोसिल्स लॅशस् निवडलेल्या 100% रिअल मिंक फर डब्ल्यूआय बरोबर परिष्कृत ��ेल्यापासून बनवल्या जातात ...\nचीन फॅक्टरी OEM वैयक्तिकृत खाजगी लेबल 30 रंग रंगीत रंगद्रव्य मेकअप आयशॅडो पॅलेट\nसानुकूल खाजगी लेबल 35 रंग ग्लिटर मॅट कॉस्मेटिक्स मेकअप आयशॅडो पॅलेट विक्रेता\nब्यूटी आय मेकअप 48 कलर्स कस्टम प्रायव्हेट लेबल आयशाडो पॅलेट\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nहा नानचांग वेती टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा कलोकिल्स ब्युटी ब्रँड आहे. जो खोटी eyelashes, आयलाइनर, लिप ग्लॉस, आयशॅडो, मस्करा इ. उत्पादनात खास आहे. विविध सौंदर्य मेकअप उत्पादने आमच्याकडून निवडल्या जाऊ शकतात. कॅलोकिल्स ब्यूटी ब्रँडची स्थापना २०१ 2019 मध्ये केली गेली होती, परंतु आमच्याकडे जवळपास १० वर्षांचा ब्युटी मेकअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टिंग एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सुमारे 000००० चौरस मीटर कार्यशाळा आणि १०० पेक्षा जास्त स्थिर कामगार आहेत. आमचे वार्षिक निर्यात मूल्य US 3000,000 पेक्षा जास्त आहे. आशा आहे की आपण दीर्घकालीन व्यवसाय संबंध प्रस्थापित करू आणि परस्पर लाभ साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nमिंक मारणे, डोळा लॅश, काजळ, डोळ्यातील बरणी विस्तार, डोळयातील पडदा विक्रेते, काजळ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/corona-will-not-change-even-after-vaccination-these-5-habits-very-good-for-the-future-know/", "date_download": "2021-06-25T00:54:19Z", "digest": "sha1:VKR6HC62P2KTZO5DXFPMXXK4I3V733CA", "length": 13883, "nlines": 125, "source_domain": "bahujannama.com", "title": "'Corona' will not change even after vaccination 'These' 5 habits, very good for the future, know|'कोरोना' वॅक्सीन टोचल्यानंतर देखील नाही बदलणार 'या' 5 सवयी, भविष्यासाठी खुपच चांगल्या, जाणून घ्या", "raw_content": "\n‘कोरोना’ वॅक्सीन टोचल्यानंतर देखील नाही बदलणार ‘या’ 5 सवयी, भविष्यासाठी खुपच चांगल्या, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन टीम – जर आपण सलग 21 दिवस कोणतीही नवीन गोष्ट केली तर ती आपली सवय बनते(habits). बर्‍याच काळासाठी ही नवीन सवय नष्ट होत नाही. कोरोनामध्ये आम्ही स्वागत केलेल्या बर्‍याच नवीन सवयी कोरोनाची लस लागू झाल्यानंतरही सुटणार नाहीत. तथापि, जर या सवयी समान राहिल्या तर भविष्यात बरेच फायदे होतील तसेच एक चांगल्या आणि सुरक्षित जगाच्या निर्मितीत आपण सर्व जण योगदान देऊ शकू. भविष्य��साठी चांगल्या सवयींबद्दल जाणून घ्या.\nकोरोनाने घरी राहण्यासाठी लोकांना शिकवले आहे. बहुतेक लोकांना घरीच राहून त्यांचे काम करणे अंगवळणी झाले आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून भटकत राहण्याची सवय कमी होते आहे. येत्या काळातसुद्धा आवश्यकता असेल तरच लोक घराबाहेर पडतील. लोक अनावश्यकपणे बाहेर जात नाहीत तेव्हा, अपघात दर मोठ्या प्रमाणात कमी होतो. बहुतेक लोक घरी आणि सुरक्षित असतील. अपघात बळी होणार नाहीत.\nहात स्वच्छ करणे –\nवारंवार हात स्वच्छ करण्याची ही सवय खूप चांगली आहे. त्याचा फायदा नंतर होईल. वारंवार हात स्वच्छ केल्याने पोटासंबंधीत आजारही होणार नाहीत आणि संक्रमण पसरणारे रोगही होणार नाहीत. जेव्हा चेहऱ्यावर स्वच्छ हात लावले जातात, तेव्हा त्वचेच्या आजारांपासूनही मुक्तता होईल. आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत ही सवय आयुष्यभर राहिली पाहिजे.\nकोरोना लसीनंतरही लोक मुखपट्टी घालणे थांबविणार नाहीत, कारण जेव्हा लोक मास्क घालणार नाहीत तेव्हा त्यांना खूप विचित्र वाटेल. तथापि, प्रदूषणाची समस्या पाहता, मुखपट्टी घालून बाहेर पडण्याची ही सवय खूप चांगली आहे. लोक सर्दी, अ‍ॅलर्जीसारख्या समस्यांना बळी पडणार नाहीत.\nयोग आणि व्यायाम – कोरोना काळात पहाटे लवकर उठणे आणि घरात योग आणि व्यायाम करणे हा नियम बनला आहे. लस पुन्हा आली तरीही हा नियम तसाच चालू राहील. जेव्हा लोक दररोज योग करतात आणि व्यायाम करतात तेव्हा ते रोगांपासून दूर राहतात, तसेच लठ्ठपणाची शक्यता कमी होते. व्यायामामुळे नैराश्य आणि चिंतादेखील फार होणार नाही.\nगरम पाण्याचे सेवन –\nकोरोनामुळे प्रत्येकाला वारंवार आणि पुन्हा गरम पाणी पिण्याची सवय झाली आहे आणि हीदेखील चांगली सवय आहे. असे केल्याने शरीरात आळशीपणा येणार नाही. लोक खूप चपळ असतील. असे होऊ शकते की लस घेतल्यानंतर थंड पाणी पिल्यास लोकांना अचानक एखाद्या शारीरिक समस्येचा सामना करावा लागेल. कारण थंड पाण्यामुळे शरीराचे नुकसान होते.\n‘आता तरी भाजपानं प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करावं’\nJug Jug Jeeyo : नीतू कपूर, वरुण धवन आणि डायरेक्टर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह अनिल कपूर आणि कियारा अडवाणीचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ \nJug Jug Jeeyo : नीतू कपूर, वरुण धवन आणि डायरेक्टर 'कोरोना' पॉझिटिव्ह अनिल कपूर आणि कियारा अडवाणीचा रिपोर्ट 'निगेटिव्ह' \nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्ड�� परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nतुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या\nPune Fraud News | प्लॉट विकसित करुन देण्याच्या नावाखाली 4 कोटींची फसवणूक; 30 गुंतवणुकदारांना घातला गंडा\nFlying Sikh | फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली\n…म्हणून महाराष्ट्रात होतेय अतिवृष्टी, तज्ज्ञांनी केला महत्वपुर्ण खुलासा, जाणून घ्या\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना मिळणार किमान 1800 रुपये मासिक पेन्शन, कामगार मंत्रालयाने नोटिफाय केली स्कीम\n गोवऱ्यांमधून निघालेल्या विषारी वायूमुळे चौघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/", "date_download": "2021-06-25T01:11:18Z", "digest": "sha1:74IXNWPW6ZCSJAKQ73R25DI62RJVLWEI", "length": 4944, "nlines": 71, "source_domain": "marathischool.in", "title": "मराठीशाळा » मराठी निबंध आणि भाषणे", "raw_content": "\nBharat swachhata Abhiyan essay in Marathi माझा जन्म ज्या देशात झाला, तो देश म्हणजे भारत आणि मला भारत …\nमाझा आवडता संत Maza Avadta Sant Essay in Marathi यामध्ये आपण पाहणार आहोत संत तुकाराम यांचा जिवनमय प्रवास. …\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\nBhrashtachar Nibandh भ्रष्टाचार हा मानवी जातीला लागलेला एक प्रकारचा कीळ आहे. भ्रष्टाचार म्हटले की, सामान्य माणसाला जगू न …\nPradushan Essay in Marathi Language आज आपण प्रदूषण या विषयावरती निबंध पाहणार आहोत. कारण प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार उद्धभवतात …\nMi Shikshak Jhalo Tar Nibandh प्रत्येक लहान मुलाचं जेव्हा पहिलं पाऊल शाळेत पडतं त्यानंतर त्यातला विद्यार्थी घडायला सुरुवात …\nअमरीश पुरी amrish puri हे एक भारतीय अभिनेता होते. वयाच्या लहानपणी सर्वांनाच वाटते की, आपणही हिरो बनाव तेच …\nVeleche Mahatva Essay in Marathi Language मानवी जीवनात वेळेचे खूप महत्त्व आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत …\nShalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध\nShalecha Nirop Ghetana Marathi Nibandh जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो, त्यावेळीचा पहिला दिवस मला आजही अविस्मरणीय आहे. शाळेतला …\nMobile chi Atmakatha in Marathi | मोबाइलची आत्मकथा / मनोगत मराठी निबंध\nमित्रांनो, आता मोबाईल हे एक उपयुक्त यंत्र बनले आहे. सध्याच्या लेखात मी या लेखात आपणास मोबाईची आत्मकथा निबंध …\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/edible-oil-rate-hike-nashik-news", "date_download": "2021-06-25T00:12:36Z", "digest": "sha1:RYLIPOS6IPEWAPZNYICED5BLH5CYAFXP", "length": 6098, "nlines": 60, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पेट्रोलच्या शंभरीनंतर खाद्यतेलाचेही दर गगनाला | Edible oil rate hike nashik news", "raw_content": "\nपेट्रोलच्या शंभरीनंतर खाद्यतेलाचेही दर गगनाला\nमहागाई भडका : सर्वसामान्य मेटाकुटिस\nपेट्रोलच्या दराने शंभरीपार केली असतानाच आता किराणामालाचे भावही वाढले आहेत. विशेष म्हणजे खाद्यतेलाच्या दरात भरमसाट वाढ झाली असून ते दीडशेपार पोहचले आहे. मागील काही दिवसात खाद्यतेल दरात प्रति किलो २० ते २५ रुपयांची दरवाढ झाली आहे. महागाईच्या भडक्याने महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे...\nपेट्रोल व डिझेलचे दर रोज नवे उच्चांक गाठत अाहेत. पेट्रोलने शंभरीपार तर डिझेलने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे माल वाहतुकीचा खर्च वाढला असून देशभरात महागाइचा भडका उडा���ा आहे.\nजीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. वाहतुकीच्या खर्चात वाढ होऊन सर्वच वस्तूंच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यातही खाद्यतेलाच्या आयात शुल्कातही मोटी वाढ झाल्याने पंधरा लिटरच्या तेलाच्या डब्यासाठी आता पंचवीशसे रुपये मोजावे लागत आहेत.\nशेंगदाणा, सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलात चालू महिन्यात २० ते ४० टक्के दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतात दरवर्षी ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होती. तर दरवर्षी शंभर ते दीडशे लाख टन परदेशातून आयात करावे लागते.\nसूर्यफूल तेल मलेशिया तर सोयाबीन तेलाचा सर्वाधिक पुरवठा अमेरिकेतून होते. मात्र करोना संकटामुळे येथून तेलाची आवक घटली आहे. त्यामुळे देशभरातील बाजारपेठेत पुरवठा कमी पण मागणी जादा अशी परिस्थिती उद्भवली आहे.\nत्यामुळे देशभरात खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्याचे तेलाचे व्यापारी सांगतात. दरम्यान, पुढिल काही दिवस परिस्थिती हीच राहणार असल्याचे संकेत असल्याचे व्यापारी सांगतात.\nएकूणच खाद्यतेल व किराणाचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. करोनातून अजूनही सर्वसामान्यांचे जीवन सावरले नसून आर्थिक तंगी असताना आता महागाईचा डबल बारचा मार सोसावा लागत आहे.\nखाद्यतेलाची मागणी वाढली असून पुरवठा कमी असल्याने खाद्यतेलाचे दर कडाडले आहे. पुढिल काळात देखील हीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत.\nकैलास मालपुरे, किराणा दुकानदार\nखाद्यतेलाचे चालू महिन्याचा भाव (लिटरमध्ये)\n१. सोयाबीन १४५ रू.\n२. सनफ्लॉवर १७५ रू.\n३. शेंगदाणा १७५ रु\n४. राईसब्रॅन १६५ रु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/virat-kohli-has-not-scored-a-single-international-century-in-the-last-15-months-410868.html", "date_download": "2021-06-25T00:01:04Z", "digest": "sha1:M73NGX5RRDITSBXUYXZXZFMR7F4RGCLO", "length": 13572, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nविराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयश�� ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.\nकर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.\nविराटला तिसऱ्यांदा शतकासाठी 233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला 26 फेब्रुवारी 2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.\nकोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.\nरनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत एकही शतकी खेळी झाली नव्हती.\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nGold Price : सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय मग वाचा तोळ्याचे दर आणखी किती स्वस्त होणार\nअर्थकारण 9 hours ago\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 16 hours ago\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 2 days ago\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटीं��े पॅकेज द्या, भाजपची मागणी\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/coronavirus-goa-updates-337-death-one-month/", "date_download": "2021-06-25T01:52:40Z", "digest": "sha1:R2HV2HH6TOLFZQ5RDVAXHTTSF2NH3V3R", "length": 10483, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "गोव्यात कोरोनाचे महिनाभरात ३३७ बळी - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /गोव्यात कोरोनाचे महिनाभरात ३३७ बळी\nगोव्यात कोरोनाचे महिनाभरात ३३७ बळी\nराज्यात कोरोनामुळे (Goa corona) रोज वीसहून अधिक रुग्ण मरण पावण्याची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी चोवीस तासांत २४ कोरोनाग्रस्तांचा जीव गेला. गेल्या ३० दिवसांत ३३७ कोरोनाग्रस्तांचे निधन झाले. यात काही अत्यंत प्रतिष्ठीत व कलाकार व्यक्तींचाही समावेश आह���. गोव्यात गेले काही दिवस रोज तीन हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत साठहून अधिक वर्षांचे अनेकजण मरण पावले. आता पन्नासहून कमी वयाचेही मरण पावत आहेत. शुक्रवारी २२ बळींमध्ये सहाजण हे पन्नासहून कमी वयाचे आहेत. बाणावली येथील ३५ वर्षीय तरुण कोरोनाने मरण पावला. फोंड्यातील दोघा ४८ वर्षीय महिलांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. वास्कोतील ४६ वर्षीय पुरुष तसेच ओरीसा येथील ४७ वर्षीय व्यक्तीचे गोव्यात निधन झाले. गेल्या वर्षभरात कधीच एका महिन्यात ३३७ व्यक्तींचे कोविडने निधन झाले नव्हते.\nएप्रिलमध्ये मात्र एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावले. गेल्या पंधरा दिवसांतच जास्त मृत्यू झाले. शुक्रवारी नऊ रुग्ण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तर बारा रुग्ण बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात मरण पावले. धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाला मृत स्थितीतच आणले होते. डिचोली, बाळ्ळी, आके, बोट्टार साकोर्डा, अंजुणा, साळगाव, हळदोणा, पेडणे, पर्वरी अशा ठिकाणच्या रुग्णांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. तिसवाडीत दोघे, फोंड्यातील दोघे व मुरगाव तालुक्यातील तीन रुग्ण दगावले.\n'अर्धवेळ राज्यपाल कोविड हाताळणीवर कसे लक्ष देणार\nगोव्यात मिळणार नाही उद्यापासून लस\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्ष��ची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/coronavirus-updates-more-people-get-affected-iran-italy-264379", "date_download": "2021-06-25T01:51:05Z", "digest": "sha1:YAJ6GPZ7G2OHX5A5Y4RQSY4VLO3F7BQC", "length": 18604, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Coronavirus:कोरोना कोरिया, इराणमध्ये पसरला; इटलीतही तिघांना लागण", "raw_content": "\nआठवड्यामध्ये एकही नवीन रुग्ण नसलेल्या इराणमध्ये आता दहा जणांना याची लागण झाली असून, आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.\nCoronavirus:कोरोना कोरिया, इराणमध्ये पसरला; इटलीतही तिघांना लागण\nबीजिंग Coronavirus : चीनमधील कोरोना विषाणूंचा संसर्ग आणि मृतांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट होत असतानाच आता हा विषाणू अन्य देशांमध्ये पसरू लागल्याने संशोधकांच्या चिंता वाढल्या आहेत. दक्षिण कोरियात या विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या एका दिवसात दुप्पट झाली असून, इराणमध्ये दहा जणांना याची लागण झाल्याचे उघड झाले आहे. इटलीमध्येही या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये एक शहरच या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदक्षिण कोरिया, इटली, लेबनॉन आणि इराणमध्ये हा विषाणू वेगाने पसरू लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला असून, या विषाणूंचा आंतरराष्ट्रीय प्रसार रोखण्याची संधी आपण गमावत असल्याचे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण कोरियात नव्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४३३ वर गेली असून, ती लवकरच हजारांचा आकडा ओलांडण्याची भीती व्यक्त होते आहे. मागील आठवड्यामध्ये एकही नवीन रुग्ण नसलेल्या इराणमध्ये आता दहा जणांना याची लागण झाली असून, आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. आता येथील विषाणूंचा एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या २८ वर गेली असून, मृतांची संख्या पाचवर पोचली आहे. जपानमध्येही १४ जणांना कारोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.\nविदेशातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा\nइटलीतील पंधरा हजारांची लोकसंख्या असणारे कोडोग्नो हे शहर पूर्णपणे बंद करण्यात आले असून, येथे तिघांना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. यातील एका ३८ वर्षीय व्यक्तीस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरोस घेबरेयेसूस यांनी या विषाणूच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली. ज्या देशांचा चीनशी कसलाही संबंध नाही तेथे या विषाणूचा होणारा प्रसार चिंताजनक असून, या विषाणूला रोखण्यासाठी सर्वच देशांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. त्याच्या प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या देशांसाठी ६७५ दशलक्ष डॉलर तजवीज आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nआणखी वाचा - कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी त्यानं लग्न पुढं ढकललं, पण....\nआणखी वाचा - चीनमधील कोरोना बळींची संख्या 2 हजारांवर\nचीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ७६ हजार २८८ वर पोचली असून शुक्रवार अखेरपर्यंत मृतांचा आकडा २ हजार ३४५ वर गेला होता. हुबेईमधील मृतांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. काही रुग्णांमध्ये उशिराने कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. आफ्रिका खंडातील तेरा देशांना या विषाणूंपासून विशेष काळजी घ्या लागणार असून या देशांचा थेट चीनशी संबंध असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंब��� - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nचिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस कमी होणार नाही\nजिनिव्हा Coronavirus : कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी केला. विविध प्रकारच्या तापमानात हा विषाणू तग धरतो किंवा नाही, त्याचा हालचाल कशी असते, हे अद्याप आपल्याला समजल\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\nघाबरू नका, जाणून घ्या... असा' पसरतो पसरतो व्हायरस...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नाते���ाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nनवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ashish-shelar-on-tauktae-cyclone/", "date_download": "2021-06-25T01:28:05Z", "digest": "sha1:QSR4S5RQL2ZFNFCHAU5V6IHQIR2R62YZ", "length": 18508, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मुंबईकरांच्या नुकसानीपासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईकरांच्या नुकसानीपासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही\nमुंबई : अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने अतिरौद्ररूप धारण केले आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चक्रीवादळामुळे मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती आणि महापालिका करत असलेले मदतकार्य याबाबत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मदतकार्याची माहिती घेतली. तसेच, मुंबईकरांचं जे नुकस���न झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही, असा त्यांनी इशारा दिला आहे.\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत पण जे नुकसान मुंबईरांचे झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही पण जे नुकसान मुंबईरांचे झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही\nमुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत. पण जे नुकसान मुंबईकरांचे झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. तौक्ते चक्रीवादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेशी मी स्वतः भेटून आल्यानंतर व मुंबईत झालेल्या प्रवासानंतर हे लक्षात आलं आहे की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेली झाडं व वाहनांचं झालेलं नुकसान, अनेक झोपड्यांची छतं उडून गेली आणि या नुकसानाबरोबरच अनेक ठिकाणी पाणीदेखील तुंबलेलं दिसून आलं आहे.\nआमचे पोलीस व मनपाचे अधिकारी तैनात नक्कीच आहेत; पण पावसाळ्या अगोदर केलेल्या कामांचा बोजवारा व ज्या पद्धतीने मुंबईची तुंबई करून सोडलं आहे, यामधून मनपातील सत्ताधारी व कंत्राटदार यांना पळवाट काढता येणार नाही. म्हणून या सगळ्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, अशी मी त्यांना विनंती केली आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआता ‘स्पुतनिक’ लसीचा पर्याय Cowin अ‍ॅपवर\nNext articleचक्रीवादळावर आदित्य ठाकरेंचे बारीक लक्ष; थेट वॉर रूममध्ये जाऊन घेतला आढावा\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nilesh-lankes-work-brightens-ncps-image-applause-from-jayant-patil/", "date_download": "2021-06-24T23:46:50Z", "digest": "sha1:O3S7ASLARPRHMK4Z5PVP5IMM63LFRLIB", "length": 20053, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "निलेश लंके यांच्या कामामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ ; जयंत पाटलांकडून कौतुकाची थाप - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nनिलेश लंके यांच्या कामामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ ; जयंत पाटलांकडून कौतुकाची थाप\nअहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची कोविड केअर सेंटरमधील सेवा सध्या राज्यभर गाजत आहे. सेंटरमध्ये रुग्णांसोबतच मुक्काम करून सेवा देत असलेल्या लंके यांच्या उपक्रमांना सर्वत्र प्रसिद्ध मिळत आहे. त्यांच्या कामाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही लंके यांनी केलेल्या कामाची स्तुती केली . लंके याच्या कामामुळे जनमानसात राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ होत असल्याचे म्हटले आहे .\nकोरोना (Corona) संकट काळात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे उभारलेल्या अकराशे बेडच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरामुळे आ. लंके यांचे राज्याबरोबरच देश विदेशातही कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत आ. लंके यांना त्यांच्या कार्याचे प्रशस्तीपत्र देत त्यांचे कौतुक केले आहे.\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रात म्हटले की,कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण करीत असलेल्या कार्याबद्दल सर्वप्रथम आपलं मनःपूर्वक अभिनंदन, आपले राष्ट्रीय नेते खा.मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण अशा प्रकारचे कार्य चालते. त्याचाच परिपाक आपण करीत असलेल्या कार्यातून दिसून येत आहेत. आपल्या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेशी जोडला जात आहे. तसेच आपल्या कार्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा उजळ होत आहे. याचा पक्षाच्या वाढीस व पुढील वाटचालीस मदतच होणार आहे. याचा मला आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले .\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रात म्हटले की,कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण करीत असलेल्या कार्याबद्दल सर्वप्रथम आपलं मनःपूर्वक अभ��नंदन, आपले राष्ट्रीय नेते खा.मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण अशा प्रकारचे कार्य चालते. त्याचाच परिपाक आपण करीत असलेल्या कार्यातून दिसून येत आहेत. आपल्या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेशी जोडला जात आहे. तसेच आपल्या कार्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा उजळ होत आहे. याचा पक्षाच्या वाढीस व पुढील वाटचालीस मदतच होणार आहे. याचा मला आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले .\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleएकाच शब्दाचा वारंवार उल्लेख करत भाजपची मुख्यमंत्र्यांवर मिस्कील टीका\nNext articleमोदींचे आपत्ती धोरण आणि व्यवस्थापन पोकळ; नाना पटोलेंची केंद्रावर टीका\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांन�� भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/sachin-waze/", "date_download": "2021-06-25T00:53:40Z", "digest": "sha1:U2C5I6J35F7H6IVP4THTHVJKQWYJGYOA", "length": 12067, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "Sachin Waze Archives - बहुजननामा", "raw_content": "\n उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; भाजपाच्या बैठकीत ठराव मंजूर\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांची ...\nप्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार आता NIA करणार ‘हे’ काम\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केलेल्या वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप ...\nPradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Pradeep Sharma | सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यानंतर आता एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter ...\nनालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील mumbai नालेसफाईच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित ...\nमाजी गृहमंत्री देशमुख, परमबीर सिंग यांच्यासह 5 जणांना आयोगाची नोटीस\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या ...\n100 कोटी रुपये वसुली प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला 100 कोटी रुपये वसुलीचा आदेश दिल्याच्या माजी पोलीस ...\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण ठाण्यातील ‘तो’ पोलिस अधिकारी आता NIA च्या रडारवर\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ...\nस्फोटक कार आणि हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी API सचिन वाझेला पोलीस निरीक्षक सुनील मानेची ‘साथ’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात ...\nAPI सचिन वाझेची डायरी अन् बारमालकाच्या जबाबातून हप्ते ‘वसुली’ केल्याचं स्पष्ट\nमुंबई: बहुजननामा ऑनलाईन - सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईसाठी एनआयए चा तपास महत्त्वपूर्ण ठरला आहे. एनआयएने निलंबित ...\nभाजप नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले – ‘आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिले ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nMcAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या\n प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nPimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nKolhapur News | 2 हजाराची लाच घेताना दुय्यम निबंधक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nPune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/lockdown-fiasco-in-nashik/", "date_download": "2021-06-25T00:50:21Z", "digest": "sha1:2PGZJIZ2SRDI24XUWTN7K6ZUMNDALFOC", "length": 8975, "nlines": 153, "source_domain": "rashtramat.com", "title": "नाशिकमध्ये लॉकडाऊनचा फियास्को - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nनाशिक (अभयकुमार देशमुख) :\nकोरोना संक्रमण कमी असणाऱ्या जिल्ह्यात लॉकडॉउन शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नाशिक शहराचाही समावेश आहे. मात्र लॉकडॉउन शिथील केल्यानंतर शहरात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे.\nलॉकडॉउन शिथील केल्यानंतर नाशिकच्या बाजारपेठा गर्दीने तुडंब भरल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये सोशल डिस्टनचा फज्जा उडाला असून जणू काय कोरोना निघून गेल्यासारखेच नाशिककर रस्त्यावर आले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा ���्रसार नियंत्रीत झाला आहे. अशा जिल्ह्यात लॉकडॉउनचे नियम शिथील केले आहेत. पण आता या निर्णयानंतर पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची भिती नाकारता येत नाही.\nत्यामुळे नाशिक प्रशासनाने वेळीच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशी चर्चा नाशिक शहरात सुरु झाली आहे.\n​'​भाजपच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करणार'\n'मालभाट येथे कोविड चाचणी केंद्र सुरू करा'\n…तर ‘नाशिक’च्या ‘त्या’ रुग्णालयांवर होणार कारवाई\nनाशिकची खाजगी रुग्णालये घेणार नाहीत आता कोरोना रुग्ण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/01/the-high-court-heard-the-central-government-supply-oxygen-to-delhi-today/", "date_download": "2021-06-24T23:41:05Z", "digest": "sha1:WK4VRTEVKDKUXCVXZBWCK6RUR2OUDD27", "length": 10837, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उच्च न्यायालयाने केंद्र ��रकारला सुनावले; दिल्लीला आजच्या आजच ऑक्सिजनचा पुरवठा करा - Majha Paper", "raw_content": "\nउच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले; दिल्लीला आजच्या आजच ऑक्सिजनचा पुरवठा करा\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / ऑक्सिजन पुरवठा, केंद्र सरकार, दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली सरकार / May 1, 2021 May 1, 2021\nनवी दिल्ली – कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या घटना समोर येत आहेत. आज दुपारी राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेमध्ये ऑक्सिजनअभावी ८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये देखील पडताना दिसत आहेत.\nदिल्ली उच्च न्यायालयाने आज याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारले आहे. पाणी आता डोक्यावरून गेले आहे. आता आम्हाला ठोस कारवाई हवी आहे. आता तुम्हीच सगळ्याची व्यवस्था करणार आहात. दिल्लीला काहीही करून आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे, असे आदेश केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.\nऑक्सजन पुरवठ्याअभावी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उच्च न्यायालयात दिल्लीतील काही रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठादेखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे.\nदिल्लीच्या बत्रा रुग्णालयाने आज सकाळीच उच्च न्यायालयाला ऑक्सिजन संपल्याची माहिती दिली. सकाळी ६ वाजेपासून आम्ही एसओएसवर आहोत, असे रुग्णालयाने सांगितले होते. ही दुर्घटना दुपारच्या सुमारास घडल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने न्यायालयातच याची माहिती देण्यात आली. आमचा ऑक्सिजन १२ वाजता संपला आणि नवीन साठा दीड वाजता आला. त्यामुळे ८ रुग्ण आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्य���त आले. दिल्ली उच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकारावरुन केंद्र सरकारला खडसावले.\nकेंद्र सरकारला आम्ही निर्देश देतो की त्यांनी काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याची जबाबदारीही केंद्राचीच आहे. सरकारने २० एप्रिलला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय घेतला. पण तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस दिल्लीला ठरलेला पूर्ण ऑक्सिजनचा कोटा मिळालेला नाही. कुणीही तुम्हाला ठरल्यापेक्षा जास्त ऑक्सिजन मागत नाही. तुम्ही जर आज पुरवठा करू शकला नाहीत, तर आम्ही सोमवारी तुमचे विश्लेषण ऐकू, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सुनावले.\nदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी दिल्ली सरकारला आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचा देखील सल्ला दिला. तुम्ही जर लष्कराची मदत घेतली, तर ते त्यांच्या स्तरावर काम करतील. त्यांच्याकडे त्यांची स्वत:ची व्यवस्था असल्याचे न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले. दिल्ली सरकारकडून यावर वकिल राहुल मेहरा यांनी आम्ही त्यावर काम करत असून आमचे सरकार त्यासंदर्भात बोलणी करत आहे. आम्ही १५ हजार नवे बेड तयार करत असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/13/lets-change-the-policy-for-connecting-agricultural-pumps-at-a-distance-of-600-meters-dr-nitin-raut/", "date_download": "2021-06-24T23:57:54Z", "digest": "sha1:IDTT6BGBKMR5YUP3IVT4VS5AWSY7P534", "length": 13791, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू - डॉ.नितीन राऊत - Majha Paper", "raw_content": "\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – डॉ.नितीन राऊत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / ऊर्जा मंत्री, कृषि पंप, नितीन राऊत, महाराष्ट्��� सरकार, वीज जोडणी / May 13, 2021 May 13, 2021\nमुंबई : वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणातील तरतुदी, कुसूम योजना आणि वीज कायदा २००३ मधील तरतुदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज सांगितले. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी मंत्रालयातील एका बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.\nविद्यमान कृषी धोरणात ६०० मीटरपर्यंतच्या कृषी ग्राहकांना कृषी पंप जोडणी देण्याची तरतूद आहे. मात्र त्यापेक्षाही दूर अंतरावर असलेल्या ग्राहकांना अन्य योजनांमधून वीज जोडणी देणे शक्य असेल तर त्या ग्राहकांना कृषी पंप जोडणी दिल्यास राज्य सरकारवर जोडणीच्या खर्चाचा भार पडणार नाही, असे मतही त्यांनी नोंदवले.\nया बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, महावितरणचे संचालक (ऑपरेशन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते, कोकण विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांच्यासह सर्व प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.\nराज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी पंप जोडणी धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२० पासून आजवर १ हजार १३० कोटींची वसुली झाली आहे. २०१८ पासून राज्यातील कृषी ग्राहकांना वीज जोडण्या देणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे पैसे भरूनही हजारो ग्राहकांना जोडण्या मिळाल्या नव्हत्या. महाविकास आघाडी सरकारने ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांची थकीत विजबिलांतून मुक्ती व्हावी आणि प्रगती व्हावी यासाठी कृषी पंप वीज जोडणी धोरण आणले. या धोरणांतर्गत आजवर ५१ हजार नव्या ग्राहकांना कृषी पंपांच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकृत जोडणीच्या अभावी आजवर अवैधरीत्या शेतात वीज वापरणारे हजारो ग्राहक आता वैध ग्राहक झाले आहेत. यामुळे एकीकडे वीजचोरीला आळा बसणार असून वीजबिल वसुलीही भविष्यात वाढणार आहे.\nकृषी पंप धोरणा��ुसार पॉईंट ऑफ सप्लाय (वीज पुरवठ्याचे केंद्र) पासून शून्य ते ३० मीटरपर्यंतच्या शेतात पंप जोडणी मागितलेल्या ३५ हजार ६७० ग्राहकांना गेल्या काही महिन्यात वीज जोडणी देण्यात आली आहे. ३१ ते ६०० मीटर या अंतरातील वीज जोडण्या देण्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करावी लागणार आहे.\nशेतकऱ्यांनी भरलेल्या थकबाकीतील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत, ३३ टक्के रक्कम संबंधित जिल्हा प्रशासनात आणि ३४ टक्के रक्कम महावितरणच्या मुख्यालयात कृषी आपत्कालीन निधी (एसीएफ) अंतर्गत जमा करण्यात येत आहेत. यानुसार संबंधित सर्व ग्रामपंचायतींकडे एकूण ४३३ कोटी रुपये तर सर्व संबंधित जिल्हा प्रशासनांकडे एकूण ४३३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या निधीतून संबंधित परिसरात वीज विषयक पायाभूत सुविधा निर्मितीची कामे वेगाने करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी दिले. महावितरणकडेही एसीएफमधून ४४६ कोटी रुपये जमा झाले आहेत. या निधीतून विविध ठिकाणी वीज विषयक पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी महावितरणतर्फे केली जात आहे.\nविभागनिहाय पातळीवर उपलब्ध निधीतून त्या त्या विभागातील आमदार आणि खासदार यांना विश्वासात घेऊन, त्यांनी मागणी केलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देऊन लवकरात लवकर कालबद्धरीत्या या सुविधा उभ्या कराव्या. एसीएफ निधीतून उपकेंद्र उभारणीची कामे प्राधान्याने घेतली जावीत. विदर्भ, मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून उपकेंद्रांच्या उभारणीसाठी निधी मागणारे प्रस्ताव सादर करावेत. तसेच अंमलबजावणीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही डॉ.राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून त्यांना पायाभूत सुविधा विषयक कोणते प्रकल्प हवे आहेत, याची माहिती घेण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी महावितरणला दिले.\nमहावितरणला आजवर ११५ उपकेंद्रांची मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील अनेक विनंती प्रस्ताव आमदारांकडून प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची छाननी, तांत्रिक व्यवहार्यता तपासणी आणि मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कृषी पंप बिलाच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतींना, महिला बचत गटांना मायक्रोफ्रँचायजी देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे व ही योजना लोकप्रिय करण्यासाठी पाऊले उचल���्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/15/important-decision-of-tamil-nadu-government-on-the-background-of-corona-responsibility-of-a-district-on-a-minister/", "date_download": "2021-06-24T23:55:15Z", "digest": "sha1:KYM5EXLGC4AJTNZY746FIZ43CSPXRYPW", "length": 9714, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; एका मंत्र्यावर एका जिल्ह्याची जबाबदारी - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; एका मंत्र्यावर एका जिल्ह्याची जबाबदारी\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / एम. के. स्टॅलिन, कोरोना प्रादुर्भाव, तामिळनाडू मुख्यमंत्री / May 15, 2021 May 15, 2021\nचेन्नई : तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे. तामिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एका मंत्र्याला देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी हे मंत्री राहतील. त्यांच्यासोबत एक वरिष्ठ सनदी अधिकारी असेल. या दोघांच्या शिवाय त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा मिळून कोरोनाचे व्यवस्थापन करतील. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक मृत्यू झालेल्या राज्यात मात्र आजही पालकमंत्री सक्रीय नसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.\nरविवारी आपल्या मंत्र्यांना १० मेपासून सुरू झालेल्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची संपूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी सांगितले. कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अपव्यय कसा टाळता येईल, याची काळजी घेण्यास सांगितले. कोरोनाची अधिक बाधा आणि रूग्ण संख्या असलेल्या 14 जिल्ह्यांमधील कोविड-नियंत्रण उपायांचे पर्यवेक्षण, आढावा घेण्यास आणि समन्वय करण्यासाठी 22 मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली आहे.\nहा निर्णय मंत्र���मंडळाच्या पहिल्या बैठकीतच घेण्यात आला. बैठकीत स्टॅलीन यांनी आपल्या सहकार्यांना सांगितले की त्यांनी रेमडेसिवीरच्या विक्रीवर नजर ठेवावी. कोणतेही औषध, अँटी-व्हायरल औषध काळ्या बाजारात विकली जात नाही ना हे पाहण्याच्या जबाबदारी मंत्र्यावर आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी एक पत्र पाठवले आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना कोणताही पक्षपात किंवा भेदभाव न करण्याचे वचन दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, उत्कृष्ठ राज्यात तमिळनाडूचे रूपांतर करण्याची आणि पुढची पिढी पुढे जावी अशी आपली इच्छा आहे. हे माझे नेतृत्व करणारे सरकार असले तरी हे द्रमुक पक्षाचे सरकार नाही. हे सरकार सर्व लोकांचे आहे.\nदोन मंत्र्यावर काही जिल्ह्याची जबाबदारी असेल. तर काही जिल्ह्यांना एक मंत्री नियुक्त करण्यात आला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यांकडे मंत्री विशेष लक्ष देतील. कोरोना उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांचे समन्वय करतील. लॉकडाऊनच्या नियमांचे योग्य पालन केले जाईल याची खात्री करुन घेतील.\nआरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम या मंत्र्याचे नियोजन करतील. हिंदु धार्मिक व धर्मादाय वंशाच्या विभागाचे मंत्री पीके सेकर बाबू हे चेन्नईचे प्रभारी असतील. ग्रामीण उद्योगमंत्री आयएम अंबरासन चेंगलपेट तर वनमंत्री के रामचंद्रन आणि नागरी पुरवठा मंत्री आर चक्रपाणी कोयंबटूरचे निरीक्षण करतील. तुतीकोरिन हे समाज कल्याण मंत्री गीता जीवन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन यांच्याकडे असतील तर ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी हे सालेमचे प्रभारी आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/paytm-payments-bank-fixed-deposit-scheme-starts-at-100-rupees-474436.html", "date_download": "2021-06-24T23:47:50Z", "digest": "sha1:OSQVXTEM4DJ3XXZD5Q4RMLYD3JVVQXTI", "length": 16496, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPayTM ची भन्नाट योजना, तगडा व्याजदर, अवघ्या 100 रुपयात सुरु करा FD मध्ये गुंतवणूक\nविशेष म्हणजे जर तुम्ही काही महिन्यानंतर एफडी ब्रेक केली तर तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जात नाही. (PayTM Payments Bank Fixed deposit Scheme)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : देशातील सर्वात मोठी पेमेंट्स बँक अशी ओळख असणारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (Paytm Payments Bank) ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) करण्याची सुविधा देत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत तुम्ही कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करत एफडी सुरु करु शकता. पेटीएम पेमेंट्स बँक एफडीवर 5.5 टक्के व्याज देते. पेटीएमने स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. (PayTM Payments Bank Fixed deposit Scheme)\nPPBL आणि इंडसइंड बँकेच्या सहकार्याने पेटीएम ग्राहकांना ही नवी सुविधा देत आहे. यात ग्राहक कमीत कमी 100 रुपये गुंतवू शकतो. विशेष म्हणजे जर तुम्ही काही महिन्यानंतर एफडी ब्रेक केली तर तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जात नाही.\nदोन लाखांपर्यंत शिल्लक ठेवण्याची मर्यादा\nपेटीएम बँकेच्या वेबसाईटनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेमेंट्स बँकेचे परवाना आणि ऑपरेटिंग दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही पेटीएम ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये दिवसाअखेरपर्यंत एकूण शिल्लक ही दोन लाखांहून अधिक असू नये. या संमतीच्या आधारावरच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) इंडसइंड बँक लिमिटेडसह भागीदारीने एफडीची सुविधा देईल.\n>> पेटीएम पेमेंट्स बँक फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी 365 दिवसांसाठी आहे.\n>> या मॅच्युरिटीवरील व्याज 6 टक्के आहे.\n>> यात पासबुकची सुविधादेखील उपलब्ध आहे.\nतसेच ग्राहकांना अधिक व्याज देणारी मुदतपूर्ती कालावधीसह एफडी बुक करता येणार आहे. तुम्ही कधीही तुमची एफडी रिडीम करु शकता. मात्र रिडीम केल्यानंतर तुमच्या मूळ रक्कमेवरील व्याजातून टीडीएस कपात केला जाईल. त्यानंतर शिल्लक रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.\nजर तुम्ही एखादी एफडी मुदतीपूर्व बंद केली, तर एफडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. तसेच मॅच्युरिटीपूर्वी एफडीचे आपोआप नूतनीकरण होईल. एफडीचे दर आणि कालावधी हा पेटीएम पेमेंट्स बँकेमार्फत कळविला जाईल. (PayTM Payments Bank Fixed deposit Scheme)\nनाणं छोटसंच, पण विकताना खणखणीत वाजलं; 138 कोटीला विक्री; वाचा खासियत\nPHOTO | 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.20 टक्के व्याज, कोणत्या बँकेचा किती व्याजदर\nInvestment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना\nPPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nपेटीएमने शेअर विक्रीसाठी कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत वाढविली \nया 15 बँका स्वीकारणार ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती\nअर्थकारण 4 days ago\nHome Loan : गृहकर्ज घ्यायचय, मग ‘या’ गोष्टी नक्की तपासून घ्या\nअर्थकारण 5 days ago\nबँक ऑफ बडोदाची खास योजना, 100 रुपयांत सुरु करा अकाऊंट, उत्त्पन्नवाढीसह करातही सवलत\nअर्थकारण 2 weeks ago\n त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान\nयूटिलिटी 2 weeks ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, ���ुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/rashi-bhavishya/rashifal-of-25th-may-2021-horoscope-astrology-of-today-462248.html", "date_download": "2021-06-25T00:36:10Z", "digest": "sha1:JBSDDQTILZUIGUHQ4LPMXQOFIKA2DKNE", "length": 40681, "nlines": 352, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nHoroscope 25th May 2021 | धनु आणि तूळ राशीला आरोग्याबाबत समस्या उद्भवण्याची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य\nया आठवड्यातील मंगळवार 25 मे 2021 (Rashifal Of 25 May 2021) हा दिवस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य (Rashifal Of 25th May 2021 Horoscope Astrology Of Today).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nडॉ. अजय भाम्बी –\nमुंबई : या आठवड्यातील मंगळवार 25 मे 2021 (Rashifal Of 25 May 2021) हा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायद्याचा असेल, कोणाला चांगली बातमी मिळेल. भगवान हनुमानजी कोणावर प्रसन्न होतील, कसा असेल तुमचा दिवस, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य (Rashifal Of 25th May 2021 Horoscope Astrology Of Today).\nपरिस्थितींमुळे कामात येणारे अडथड्यांमधून आज थोडा दिलासा मिळेल. यावेळी बाहेरील गोष्टींऐवजी जवळचे संपर्क बळकट करण्यावर भर द्या. घरातील सदस्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन ऐकणे आपल्या हिताचे असेल.\nजवळच्या नातेवाईकाशी वाद-विवाद होऊ शकतात. फक्त मनमानी करण्याऐवजी इतर कोण काय म्हणतंय त्याकडेही लक्ष द्या. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करु नका. संयम ठेवल्यास आणि शांततेने कार्य केल्याने सुसंगतता मिळेल.\nआज आपल्याला जो काही यश मिळेल, त्याबद्दल फारसा विचार करु नका, त्वरित ते मिळवा. अधिक मेहनत करावीच लागेल. सरकारी कामात अडथळे अजूनही कायम राहतील. कार्यालयीन कामे सुधारतील.\nलव्ह फोकस – संबंध मजबूत ठेवण्यात आपली विशेष भूमिका असेल, कौटुंबिक वातावरण देखील आनंदाने भरलेले असेल.\nखबरदारी – आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. जास्त कामाचे ओझे थकवा आणू शकते.\nलकी रंग – पांढरा\nलकी अक्षर – म\nफ्रेंडली क्रमांक – 5\nदुपारनंतर परिस्थिती काहीशी अनुकूल असेल. कौटुंबिक कार्यात व्यवस्था असेल. जर आपण पॉलिसीमध्ये पैसे गुंतवणार असाल तर वेळ योग्य आहे, पण आधी त्याबद्दल कसून चौकशी करा.\nपूर्वीच्या नकारात्मक घटनांचा आजच्या आनंदावर प्रभाव पडू देऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा, कारण दिखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे उधळपट्टी होऊ शकते. यावेळी मुलांनी नवीन माहिती मिळविण्यात रस घेतला पाहिजे.\nव्यवसाय पूर्ववत राहील. परंतु बहुतेक कामे आपल्या देखरेखीखाली करण्याचा प्रयत्न करा. कार्यालयातील सहकाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुठल्या प्रकारचे राजकारण केले जाऊ शकते.\nलव्ह फोकस – कौटुंबिक व्यवस्था योग्य ठेवण्यात आपला विशेष प्रयत्न असेल. परस्पर संबंधांमध्ये अधिक भावनिक जवळीक असेल.\nखबरदारी – खाणे-पिणे याविषयी बेफिकीर राहू नका. बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.\nलकी रंग – हिरवा\nलकी अक्षर – ह\nफ्रेंडली क्रमांक – 2\nवेळ अनुकूल आहे. आपण ज्या कामासाठी प्रयत्न करीत होता त्यात यश मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या आपुलकीने आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येतून मुक्तता मिळेल. आपली क्षमता अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करा.\nविद्यार्थी आणि युवकांना यावेळी इतर मित्रांशी संबंधित माहिती गोळा करणे देखील आवश्यक आहे. आपल्या मनातल्या शंका एखाद्या अनुभवी व्यक्तीबरोबर नक्की शेअर करा. स्वत: बरोबरही थोडा वेळ घालवा.\nव्यवसायाशी संबंधित कामांसाठी सुरु असलेल्या या योजनेसाठी आज पैसा लावावा लागू शकतो. परंतु आपल्या बजेटच्या बाहेर खर्च करु नका. आपली प्रतिमा ऑफिसमध्ये परिपूर्ण राहील. कोणते ध्येय देखील साध्य होईल.\nलव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये घरगुती समस्येबद्दल वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. प्रेम प्रकरणात वेळ वाया घालवू नका.\nखबरदारी – नकारात्मक विचारांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. रक्तदाब आणि मधुमेह असलेले लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.\nलकी रंग – क्रीम\nलकी अक्षर – स\nफ्रेंडली क्रमांक – 1\nसकारात्मक आणि ऊर्जावान राहण्यासाठी आपल्या अंतर्गत शक्तींवर लक्ष केंद्रित करा. आपल्यात काही क्रांतिकारक कल्पना निर्माण होत आहेत. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपले ध्येय साध्य करा, आपल्याला निश्चित यश मिळेल.\nकधीकधी आपल्या स्वभावात इतरांवर आपली मर्जी चालवण्यासारख्या हट्टीपणा येतो, ज्यामुळे संबंधात काही समस्या उद्भवतात. या सवयीवर मात करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला अनुकूलता मिळेल.\nकार्यक्षेत्रातल्या कोणावर विश्वास ठेवू नका, तुमची सर्व कामे तुमच्या देखरेखीखाली करा. आज काही अडचणींमध्ये काही सुधारणा होईल. भागीदारीशी संबंधित कामात जोडीदाराच्या सल्ल्यानुसार आणि अनुभवातून बर्‍याच गोष्टी ठीक करण्यात सक्षम असाल.\nलव्ह फोकस – घर आणि व्यवसायामध्ये योग्य सामंजस्य असेल. कौटुंबिक वातावरणही आनंददायी आणि शांत असेल.\nखबरदारी – ताण आणि नैराश्याला स्वत:वर हावी होऊ देऊ नका. ध्यान आणि मेडिटेशन करण्यात थोडा वेळ घालवला तर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल.\nलकी रंग – केशरी\nलकी अक्षर – ब\nफ्रेंडली क्रमांक – 5\nग्रहांची स्थिती अनुकूल असेल. यावेळी, उगाचचा विचार न करता वास्तविक परिस्थितीला सामोरे जा. प्रभावशाली व्यक्तीची भेट सकारात्मक असेल. आपण ज्या योग्य वेळेची वाट पाहत होता त्या दिवसाची प्रतीक्षा आता संपेल.\nमुलांच्या वागणून त्यांच्या दृष्टीकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करा. वेळेनुसार आपली वागणूक बदलणे महत्वाचे आहे. घराच्या देखभालीच्या कामात जास्त खर्च होईल.\nव्यवसायात काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. मीडिया आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यीच्या अफवांपासून दूर रहा आणि आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या कार्यालयातील काही लहानशा चुकीमुळे आपल्याला उच्च अधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो.\nलव्ह फोकस – जोडीदाराच्या कोणत्या समस्येच्या निराकरणात आपली मदत आवश्यक आहे. प्रेम संबंधांमध्ये एकमेकांशी जवळीक आणि घनिष्ठतेच्या भावना असतील.\nखबरदारी – धोकादायक कार्यांपासून दूर रहा. पडण्याची किंवा जखम होण्याची शक्यता आहे.\nलकी रंग – हिरवा\nलकी अक्षर – के\nफ्रेंडली क्रमांक – 6\nनित्यकर्मांपासून आरामासाठी आपल्या आवडीच्या कामांमध्येही थोडा वेळ घालवा, यामुळे आपला आत्मविश्वास पुन्हा वाढेल. आपल्याला बर्‍याच समस्या सोडविण्यात घरच्यांचं विशेष सहकार्य मिळेल.\nनकारात्मक विचारांचे आपल्यावर वर्चस्व होऊ देऊ नका. आपल्या महत्वाच्या कामांमध्ये व्यस्त राहणे चा���गले. तरुणांनी त्यांच्या भविष्यातील योजना अंमलात आणण्यासाठी अधिक माहिती मिळवावी.\nव्यवसायातील भागीदार आणि सहयोगींचा सल्ला घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आपल्या संपर्कांची व्याप्ती अधिक वाढवा. सौदा निश्चित करण्यासाठी चांगली संधी देखील मिळू शकते.\nलव्ह फोकस – पती-पत्नीच्या नात्यात अहमपणा उद्भवू देऊ नका. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने नात्यात जवळीक वाढेल.\nखबरदारी – कधीकधी अशक्तपणा आणि डोकेदुखीची तक्रार जाणवेल. सकारात्मक कामांमध्ये व्यस्त रहा.\nलकी रंग – गुलाबी\nफ्रेंडली क्रमांक – 9\nकौटुंबिक कामांना प्राधान्य द्या. जवळच्या नातेवाईकांबरोबर काही मतभेद असतील तर ते सोडवण्याची वेळ आता आली आहे. आपल्या आवडीच्या कामांना थोडा वेळ द्या. यामुळे मानसिक शांती मिळेल.\nऑनलाईन कार्यांशी संबंधित कोणतेही कार्य करण्यापूर्वी चांगली माहिती मिळवा, फसवणूक होण्याची शक्यता आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आपला प्रयत्न आवश्यक आहे.\nजर सध्याच्या व्यवसायाशी संबंधित काही नवीन काम सुरु करण्याची योजना असेल तर त्यावर कारवाई सुरु केली जाऊ शकते. व्यवसायातील किरकोळ आणि दैनंदिन उत्पन्नाकडे अधिक लक्ष द्या आणि केवळ पक्क्या बिलासह व्यवहार करा.\nलव्ह फोकस – घराचे वातावरण आनंददायी आणि सौहार्दपूर्ण राहील. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर होतील.\nखबरदारी – आरोग्याबाबत सतर्क राहणे महत्वाचे आहे. यावेळी, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यासाठी समस्या उद्भवतील.\nलकी रंग – लाल\nलकी अक्षर – रा\nफ्रेंडली क्रमांक – 3\nदिवसाच्या सुरुवातीला गोष्टी व्यवस्थित करण्यात काही अडचणी येतील परंतु आपल्या समजुतदारपणामुळे दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. जर एखाद्याला कर्ज दिले गेले असेल तर आज ते परत मिळू शकते.\nलोकांशी संवाद साधताना निष्काळजी होऊ नका, आपल्याकडील काही गोपनीय माहिती उघडकीस येऊ शकते. आपल्या मामाबरोबरचे नाते चांगले ठेवा. यावेळी कोणताही धोकादायक निर्णय घेण्यास टाळा.\nव्यवसायातील मार्केटिंग संबंधित कामांवर अधिक लक्ष केंद्रित करा. यावेळी जनसंपर्क सुधारणे सकारात्मक परिणाम देईल. कर्मचार्‍यांसमवेत सुरु असलेल्या कोणत्याही अडचणी वेळेवर सोडवल्या जातील.\nलव्ह फोकस – प्रेम संबंधांना लग्नासाठी कौटुंबिक स्वीकृती मिळू शकते. प्रतिकूल ��रिस्थितीत परिवाराचं संपूर्ण सहकार्य मिळेल.\nखबरदारी – सकारात्मक लोकांच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे अनुसरण करा. तणाव आणि नैराश्यासारख्या वातावरणापासून दूर रहा.\nलकी रंग – पिवळा\nलकी अक्षर – ता\nफ्रेंडली क्रमांक – 8\nभावनांमध्ये वाहून जाऊ नका, डोक्याचा वापर करा. हे आपल्याला चांगले निर्णय घेण्यात मदत करतील. मुलांसोबत बसून त्यांच्या समस्या सोडवल्यामुळे त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. थोडा वेळ धार्मिक कार्यात जाईल.\nऑनलाईन खरेदी करताना आपले बजेट लक्षात ठेवा. दिवसाच्या सुरुवातीला आपल्या कार्याची रुपरेषा ठरवा. दुपारनंतरच्या परिस्थिती काही प्रमाणात प्रतिकूल असू शकते. विद्यार्थी आणि युवकांना त्यांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.\nव्यवसायात बरीच मेहनत घ्यावी असेल. आपले मनोबल टिकविणे महत्वाचे आहे. कौटुंबिक व्यवसायात योग्य व्यवस्था राखण्यात आपल्या सहकार्याचे कौतुक होईल.\nलव्ह फोकस – वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा असेल. एखाद्या प्रिय मित्राशी संभाषण केल्याने मानसिक शांती मिळेल आणि जुन्या आठवणी परत येतील.\nखबरदारी – व्यस्ततेमुळे आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो.\nलकी रंग – आकाश\nफ्रेंडली क्रमांक – 8\nआज दिवसाची सुरुवात उत्तम होईल. म्हणून कोणत्याही कामाबबात निष्काळजी आणि आळशी होऊ नका. चांगली बातमी मिळेल. कुटुंबासमवेत घरगुती सुविधांची ऑनलाईन खरेदी देखील शक्य आहे.\nशेजार्‍यांशी आणि जवळच्या नातलगांशी कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका, याचा तुमच्या कामाच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो आणि संबंध कडू होईल. मानसिक शांतता राखण्यासाठी आध्यात्मिक कार्यामध्येही थोडा वेळ घालवा.\nव्यवसाय सामान्य राहील. प्रकल्प पूर्ण झाल्यावर किरकोळ चुका होतील. परंतु यातून काहीतरी शिका. यामुळे आपले कार्य सुधारेल.\nलव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये परस्पर सामंजस्याची भावना असेल. कुटुंबातील सदस्यांसाठी एखादी भेटवस्तू घेतल्यास संबंध आणखी दृढ होतील.\nखबरदारी – आपल्याला थोडं गुदमरल्यासारखे आणि अशक्तपणा जाणवेल. विश्वासू व्यक्तीला आपल्या मनातील शेअर करा.\nलकी रंग – जांभळा\nलकी अक्षर – न\nफ्रेंडली क्रमांक – 3\nआपल्या भविष्यातील उद्धीष्टांकडे सुनियोजितरित्या कार्य केल्याने मोठ्या प्रमाणात यश मिळेल. आपले सकारात्मक आणि सहकारी वर्तन आपल्याला इतरांता आदर मिळवून देईल. मित्र आणि कुटुंबासमवेत बराच वेळ घालवाल.\nपरंतु हे देखील लक्षात ठेवा की जवळपासचे कोणीतरी आपल्या समस्येसाठी कारणीभूत ठरु शकते. म्हणून प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवा. मुलांवर जास्त प्रतिबंध घालू नका. यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते.\nदिवसाच्या सुरुवातीला व्यवसायामध्ये काही प्रकारचे व्यत्यय येऊ शकतात. पण, धैर्य ठेवा. आपण हे अडथळे दूर करण्यात यशस्वी व्हाल. आपले पूर्ण लक्ष मार्केटिंग आणि उत्पादनाच्या जाहिरातीवर केंद्रित करा.\nलव्ह फोकस – पती-पत्नीने घरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्याची भावना वाढेल.\nखबरदारी – सध्याच्या वातावरणाबाबत सावधगिरी बाळगा. तथापि, आपल्या पद्धतशीर दिनचर्या आणि योगा इत्यादीकडे लक्ष देणे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करेल.\nलकी रंग – केशरी\nलकी अक्षर – वा\nफ्रेंडली क्रमांक – 9\nगेल्या काही काळापासून आपण जी उद्दीष्टे मिळविण्याची योजना आखली आहेत, ती आज मिळवण्याचा उत्तम काळ आहे. या यशाचा पुरेपूर उपयोग करा. जुन्या मित्राला भेटून किंवा त्यांच्याशी संवाद साधूनही एक मोठी समस्या सोडविली जाऊ शकते.\nकाही आर्थिक अडचणी आणि समस्या येतील. आपण वेळेत त्यांचे निराकरण करण्यात देखील सक्षम व्हाल. शेअर्स, तेजी मंदी इत्यादी कामे करा, अन्यथा जास्त तोटा होण्याची शक्यता आहे.\nआपला व्यवसायिक दृष्टिकोन कार्यक्षेत्रात बर्‍याच गोष्टी आयोजित करण्यात सक्षम असाल. परंतु वाचल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करु नका, अन्यथा मोठ्या समस्येत पडू शकता. गुंतवणूक करण्यास वेळ अनुकूल नाही.\nलव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये परस्पर सामंजस्याचा अभाव असेल. परंतु प्रेम संबंधातील भावनिक जवळीक अधिक तीव्र होईल.\nखबरदारी – सध्याच्या वातावरणामुळे निष्काळजीपणाने वागू नका आणि आरोग्य सुरक्षा नियमांचे योग्य पालन करा.\nलकी रंग – लाल\nलकी अक्षर – मा\nफ्रेंडली क्रमांक – 6\nZodiac Signs | ‘या’ चार राशीच्या व्यक्ती जन्मापासूनच असतात हुशार आणि क्रिएटिव्हhttps://t.co/uGcUg1KBd3 #ZodiacSigns #Zodiac\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारां��ी संपर्क करा…\nHoroscope 24th May 2021 | कोणावर असेल महादेवाची कृपा, कोणाला मिळेल चांगली बातमी, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य\nHoroscope 21th May 2021 | मिथुन, सिंह आणि कुंभ राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य\nHoroscope 20th May 2021 | तूळ राशीला सन्मान, कुंभ, मीन राशीला आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nराशीभविष्य 6 hours ago\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराशीभविष्य 7 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nराशीभविष्य 7 hours ago\nLeo/Virgo Rashifal Today 25 June 2021 | अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील\nराशीभविष्य 7 hours ago\nGemini/Cancer Rashifal Today 25 June 2021 | विद्यार्थ्यांना यश मिळेल, अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका\nराशीभविष्य 7 hours ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nSpecial Report | जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘JioPhone Next’ ची रिलायन्सकडून घोषणा\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/if-david-warner-was-in-pakistan-he-would-not-have-played-test-cricket-says-pakistan-sohaib-maqsood-464326.html", "date_download": "2021-06-25T01:13:41Z", "digest": "sha1:6VSJT2SU32HGIEUK7DYH66K6IQT6USPL", "length": 16465, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nडेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात असता तर कधीच टेस्ट क्रिकेट खेळू शकला नसता, माजी पाक क्रिकेटरचा सिलेक्टर्सवर निशाणा\n\"डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात असता तर त्याला कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसती\", असं म्हणत पाकिस्तानच्या सोहेब मकसूदने टीम मॅनेजमेंटच्या मानसिकतेवर प्रहार केला आहे. (david warner Sohaib Maqsood)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : पाकिस्तान क्रिकेटमधील दररोज एखादा क्रिकेटपटू आपल्या यंत्रणेला शिव्या देत असतो. टीम मॅनेजमेंटवर सतत प्रश्न उपस्थित करत असतो. पाकिस्तानचा फलंदाज सोहेब मकसूद (Sohaib Maqsood) याचं नाव आता या यादीत आलं आहे. संघाच्या निवडीबाबत त्याने निवडकर्त्यांना धारेवर धरत, “डेव्हिड वॉर्नर (David Warner) पाकिस्तानात असता तर त्याला कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसती”, असं म्हटलं आहे. हे वक्तव्य करताना टीम मॅनेजमेंटच्या मानसिकतेवर त्याने प्रहार केला आहे. (if david warner Was in Pakistan he would not have played test Cricket Says Pakistan Sohaib Maqsood)\nपाकिस्तान संघ व्यवस्थापनाची अशी मानसिकता….\nपाकिस्तान संघ व्यवस्थापनाची अशी मानसिकता आहे की येथे वेगात धावा करणाऱ्या फलंदाजांची कसोटी क्रिकेटसाठी निवड केलेली नाही. त्यामुळेच माझी कसोटी कारकीर्द पुढे जाऊ शकली नाही. कारण पाकिस्तानात असं मानलं जातं की वेगवान फलंदाजांनी केवळ टी -20 आणि एकदिवसीय सामने खेळला पाहिजेत, असं 34 वर्षीय पलंदाज सोहेब मकसूद म्हणाला.\nपण मला स्थान देण्यात आलं नाही…\nमकसूदने पाकिस्तानकडून 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 735 रन्स तर 20 टी -20 सामन्यात 221 धावा केल्या. 2012-2013 च्या हंगामात मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होतो मला कसोटी संघात स्थान देण्यात आले नाही, असं तो म्हणाला.\nवॉर्नर पाकिस्तानमध्ये असता तर त्याची कसोटीत निवड झाली नसती\n“कसोटी क्रिकेटवर सध्या माझं लक्ष नाहीय. 2013 मध्ये जेव्हा मी संघात आला तेव्हा माझं लक्ष वन डे आणि कसोटीवर होतं. मी स्वत: ला टी -20 खेळाडू मानला नाही. मी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी करत होतो. फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटमधील माझी सरासरी 50 च्या आसपास होती. पाकिस्तानमध्ये अशी एक संस्कृती होती की, जर खेळाडू वेगवान धावा करतो तर तो फक्त एकदिवसीय आणि टी -20 खेळू शकतो. पण वीरेंद्र सेहवाग याचं उत्तम उदाहरण आहे, की तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये लिलया खेळायचा. मला वाटतं डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानमध्ये असता तर त्याची कसोटीत निवड झाली नसती”, असं मकसूद म्हणाला.\nहे ही वाचा :\nPhoto : मला मिस्टर राईट हवाय, टीम इंडियाच्या विजयानंतर कपडे उतरवणाऱ्या अर्शी खानची इच्छा\nमाजी सिलेक्टर किरण मोरे यांचा मोठा दावा, विराट कोहलीऐवजी ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार होणार\nBirthday Special : मुंबई इंडियन्सचा कोच, श्रीलंकेचा रेकॉर्डवीर, क्रिकेटमध्ये मोठे रेकॉर्ड\nSpecial Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग\nव्हिडीओ 1 day ago\nलाहोर हादरलं, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, 12 जखमी\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nBreaking | कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने, सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर निशाणा\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nSpecial Report | झेमल किनारी पाक-चीनचं कटकारस्थान उघड, मोठा पुरावा हाती\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छ���न भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%88-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-25T01:53:23Z", "digest": "sha1:DPKOMBVVU6XXSOE37ZYKYYK2YTKRCL3S", "length": 30986, "nlines": 129, "source_domain": "navprabha.com", "title": "मुंबईची पलटनच लई भारी! | Navprabha", "raw_content": "\nमुंबईची पलटनच लई भारी\nमुंबईच्या विजयाचे दोन प्रमुख शिलेदार म्हणून जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या या दुकलीला श्रेय दिल्यास वावगे ठरणार नाही. करणच्या कॉफीमुळे मान खाली घालावी लागल्यानंतर हार्दिकने एका फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंडे बंद केली. तर मधल्या षटकांत धावा आटवून दबाव टाकणे व डेथ ओव्हर्समध्ये अचूक दिशा व टप्पा राखून प्रतिस्पर्धी खेळाडूस धोका पत्करण्यास भाग पाडण्याचे काम करणारा जसप्रीत बुमराह नावाचा अवलिया मुंबईसाठी तारणहार ठरला.\nथरारक लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा एका धावेने पराभव करत मुंबई इंड���यन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या आवृत्तीचे अजिंक्यपद पटकावले. टी-ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वांत भव्यदिव्य स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळविलेली ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकणारा पहिला संघ म्हणून मुंबईने आपली नवी ओळख निमार्र्ण केली. महाराष्ट्र व गोव्यात सर्वाधिक पाठीराखे या संघाला लाभले आहेत. सोशल जगताचा विचार केल्यास फेसबुकवर तब्बल १ कोटी ३० लाख लाईक्स, इन्स्टाग्रामवर ३२ लाख व ट्विटरवर ५१ लाखाहून जास्त फॉलोअर्स या संघाची कमाई म्हणता येईल. यशस्वीतेच्या बाबतीत चेन्नईला मागे टाकल्यानंतर मुंबईने लोकप्रियतेच्या बाबतीतही चेन्नई सुपरकिंग्सला पिछाडीवर टाकले आहे.\nकर्णधार रोहित शर्माची कामगिरी त्याच्या ‘हिटमॅन’ या टोपणनावाला समर्पक झाली नसली तरी सांघिक प्रदर्शनामुळे त्याच्या सुमार कामगिरीची फारशी चर्चा झाली नाही. विशेषकरून सूर्यकुमार, क्विंटन डी कॉक यांच्या छोटेखानी, परंतु उपयुक्त खेळ्या रोहितचे अपयश झाकण्यास पुरेशा ठरल्या. त्याची बॅट तळपली नसली तरी त्याच्या नेतृत्वगुणांचा मात्र प्रभाव पडला. संघात केलेले समर्पक बदल, बुमराहसारख्या गोलंदाजाचा खुबीने केलेला वापर त्याच्या अनुभवाची जाणीव करून देत होता. २००९ सालच्या आयपीएल विजेत्या डेक्कन चार्जर्स संघातील नवोदित खेळाडू ते मुंबईला चारवेळा आयपीएल जिंकून देणारा कर्णधार हा रोहितचा प्रवास थक्क करणारा असाच ठरला.\nमुंबईच्या विजयाचे दोन प्रमुख शिलेदार म्हणून जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या या दुकलीला श्रेय दिल्यास वावगे ठरणार नाही. करणच्या कॉफीमुळे मान खाली घालावी लागल्यानंतर हार्दिकने एका फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंडे बंद केली. हार्दिकने चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावले. यावरून त्याच्या दाहक खेळाची प्रचिती येते. १९१ पेक्षा अधिक स्ट्राईकरेटने चारशेपेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा त्याने करून दाखवला. बंधू कृणाल, विंडीजचा आडदांड कायरन पोलार्डसारखे स्फोटक फलंदाज संघात असताना किरकोळ शरीरयष्टी असलेला हार्दिक कामगिरीत उजवा ठरला. प्रतिस्पर्धी संघात एखादी मोठी भागीदारी फुलत असताना ‘जोडी ब्रेकर’ बनून हार्दिकने कर्णधार रोहितचे काम सोपे केले. संघात गोलंदाजांचे विविध पर्याय उपलब्ध असताना १४ बळी घेत हार्दिकने आपले अष्टपैलूत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. दुसरा शिलेदार म्हणजे जसप्रीत बुमराह. नव्या चेंडूने झटपट विकेट मिळविणे, मधल्या षटकांत धावा आटवून दबाव टाकणे व डेथ ओव्हर्समध्ये अचूक दिशा व टप्पा राखून प्रतिस्पर्धी खेळाडूस धोका पत्करण्यास भाग पाडण्याचे काम करणारा जसप्रीत बुमराह नावाचा अवलिया मुंबईसाठी तारणहार ठरला. फलंदाज फटकेबाजीसाठी आसुसलेले असताना सलग दुसर्‍या मोसमात सातपेक्षा कमी इकॉनॉमी राखण्याचे ‘पुण्य’ त्याने केले. मुंबईच्या स्पर्धेतील प्रदर्शनाप्रमाणेच त्यांची स्पर्धापूर्व तयारीदेखील जेतेपदामागील अनेक कारणांमागील एक कारण ठरले. इशान किशन, आदित्य तरेसारखे खेळाडू संघात असतानादेखील मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टिरक्षक फलंदाजाला आपल्या संघात घेतले. वेगवान गोलंदाजांना खेळण्यात हातखंडा असलेल्या क्विंटनची बंगलोरमधील संथ खेळपट्टींवर खेळताना गोची होतानाचे चित्र क्रिकेटरसिकांसाठी नवे नव्हते. परंतु, मुंबईतील फलंदाजीस पोषक व वेगवान खेळपट्टीवर क्विंटनचे नवे व प्रगत रूप मुंबईच्या चाहत्यांना पाहायला मिळाले. नव्या फ्रेंचायझीकडून खेळताना ५२९ धावा कुटून तो मुंबईचा मोसमातील सर्वांत यशस्वी फलंदाज ठरला.\nमुंबईने खेळविलेला अजून एक मास्टरस्ट्रोक म्हणजे जयंत यादव. प्रत्येक फ्रेंचायझी ‘मिस्टरी’, विविधता या पैलूंवऱ अधिक लक्ष केंद्रित करून गोलंदाजांची निवड करत असताना मुंबईने मात्र पारंपरिक ऑफस्पिन गोलंदाजी करणार्‍या जयंतला दिल्लीकडून आपल्या संघात घेतले. जयंतने दिल्ली व चेन्नईत असे केवळ दोनच सामने खेळले असले तरी या दोन्ही सामन्यांत मुंबईला विजयी करण्यातील त्याचे योगदान विसरून चालणारे नक्कीच नव्हते. चेपॉक येथे झालेल्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत सुरेश रैना या कसलेल्या खेळाडूला बाद करत जयंतने मुंबईची वाट मोकळी केली होती.\nफिरकी विभागात तर किशोरवयीन राहुल चहरने दाखवलेला खेळ डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मागील मोसमात मयंक मार्कंडेच्या प्रभावी कामगिरीमुळे राहुलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जवळपास दोन कोटी रुपये मोजून मुंबईने राहुलमध्ये गुंतवणूक करत २० लाख रुपये देऊन घेतलेल्या मयंक मार्कंडेला प्रथम पसंती दिली होती. यावेळी मात्र मार्कंडेचा ढासळलेला फॉर्म राहुलसाठी संघाचे दार उघडून गेला. पॉवरप्ले व मधल्या षटकांत आपल्या नियंत्रित लेगब्रेक व गुगलीने चहरने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचे काम केले. चेन्नईविरुद्धच्या अंतिम लढतीत बुमराहच्या तोडीस तोड कामगिरी करत राहुलने आपल्या चार षटकांत केवळ १४ धावा देत सुरेख मारा केला होता हे विसरून चालणार नाही. अंतिम सामन्यात धावांची खैरात केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला पायचीत केलेला श्रीलंकेचा स्टार लसिथ मलिंगा, ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरेनडॉर्फ, न्यूझीलंडचा मिचेल मॅकलेनाघन, विंडीजचा इविन लुईस, भारतीय अनुकूल रॉय, युवराज सिंग, इशान किशन यांची कामगिरीदेखील मुंबईला हातभार लावणारी ठरली.\nमुंबई इंडियन्स संघाने आयपीएल विजेतेपद पटकावले असले तरी या स्पर्धेत खेळलेल्या व भारताचे विश्‍वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या खेळाडूंची खराब कामगिरी चिंतेचा विषय ठरली आहे. टी-ट्वेंटी व एकदिवसीय क्रिकेट यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी वर्ल्डकपसाठी निवडलेले बहुतेक सर्व खेळाडू भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर या दोन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करतात हे विसरून चालणार नाही. बुमराह, धवन, राहुल व हार्दिकचा अपवाद वगळता इतरांनी डोकेदुखी वाढवली आहे. चायनामन कुलदीप यादव व अष्टपैलू केदार जाधवची कामगिरी तर खुपणारी आहे. त्यातच केदार दुखापतग्रस्त झाल्याने विश्‍वचषकाला मुकण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाचे प्रमुख फिरकी अस्त्र असलेल्या कुलदीपला केकेआरने केवळ ९ सामन्यांत खेळविले. त्याची गोलंदाजीतील ७१.५०ची सरासरी व ८.६६ची इकॉनॉमी भारतासाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे. टीम इंडियातील त्याचा फिरकी सहकारी चहलने २१ बळी घेतले असले तरी धावा रोखण्यातील त्याची लोप पावत असलेली क्षमता टीम इंडियासाठी संकेत मानला जात आहे. विजय शंकर, दिनेश कार्तिक यांनादेखील आपल्या क्षमतेला न्याय देता आला नाही.\nकोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या आघाडीच्या फ्रेंचायझींना एक-दोन खेळाडूंवर अतिअवलंबून राहण्याची किंमत मोजावी लागली. केकेआरने केवळ रसेलच्या भरवशावर अजिंक्यपदाचे स्वप्न पाहिले तर आरसीबीने कोहली-डीव्हिलियर्स यांच्यात गुंतवणूक करत गोलंदाजीकडे कानाडोळा केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथमच उत्कृष्ट कामगिरी करत युवा खेळाड���ंमधील गुंतवणुकीचा परतावा नक्कीच मिळतो हे दाखवून दिले. वॉर्नर-बॅअरस्टोव या सलामी जोडीच्या तडाखेबंद कामगिरीनंतरही मधल्या फळीने अनेकवेळा पत्करलेली शरणागती हैदराबादच्या पतनाचे कारण ठरली. संघात घाऊक बदल करत खेळाडूंना सतत दबावाखाली ठेवण्याची मोठी किंमत राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांना मोजावी लागली. ज्येष्ठांचा संघ म्हणून सुपरिचित चेन्नईने खेळाला वय लागत नाही तर जिद्द व कठोर मेहनतीच्या जोरावर ‘टॅलेंट’वर मात करता येते हे पुन्हा एकदा संपूर्ण विश्‍वाला दाखवून दिले.\nदर्जेदार स्पर्धेतील सुमार पंचगिरी\nस्पर्धेतील पंचगिरीचा दर्जा मात्र सुमारच होता. आयसीसीच्या एलिट पथकात असलेले विदेशी तसेच भारतात देशांतर्गंत क्रिकेटमध्ये सातत्याने पंचगिरीकरून अनुभवसंपन्न झालेल्या दर्जेदार पंचांकडून उच्च दर्जाची नसली तरी ठिकठाक कामगिरीची अपेक्षा होती. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एखादी चूक लगेचच कॅमेर्‍यामध्ये टिपण्यात आलेली असताना पंचांचा फ्लॉप शो अनेक संघांसाठी डोकेदुखीचे कारण ठरला. याचा सर्वाधिक फटका तापट विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बसला. मुंबईविरुद्ध साखळी फेरीत आरसीबीला विजयासाठी एका चेंडूंत ७ धावांची आवश्यकता असताना मलिंगाने केवळ एक धाव देत मुंबईला विजयी केले. परंतु, मुंबईला विजयी केलेला ‘तो’ चेंडू नो बॉल असल्याचे सामना संपल्यानंतर स्पष्ट झाले. पंच सुंदरम रवी यांच्या या घोडचुकीमुळे आरसीबीला संभाव्य विजयापासून वंचित रहावे लागले तसेच मुंबईने एक पाऊल अजून पुढे टाकत दोन गुणांची कमाई केली. अपेक्षेप्रमाणे कोहलीने पंचांच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. सनरायझर्सविरुद्धच्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात उमेश यादवचा पाय क्रीझमध्ये असताना पंच नायजेल लॉंग यांनी नो बॉलची खूण केली. या निर्णयानंतर लॉंग यांनी ड्रेसिंग रुममध्ये केलेली मोडतोडदेखील चर्चेचा विषय ठरली.\nसंयमाचा महामेरू असलेला महेंद्रसिंग धोनी चिडण्याची घटना पाहायला मिळाली तीसुद्धा पंचांमुळेच. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ही घटना घडली. कमरेवरील नो बॉलचा इशारा केल्यानंतर मैदानी पंच उल्हा गंधे यांनी लगेचच स्क्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांच्याशी सल्लामसलत करत आपला निर्णय बदलला. यामुळे धोनीने तंबूतून मैद���नात धाव घेतली. धोनीची ही कृत्ती त्याच्या व्यक्तित्वाला धरून नसली तरी संपूर्ण जगाला पंचांच्या अपरिपक्वतेचे व धोनीच्या चिडण्याचे दर्शन घडले. सामना अटीतटीचा होत असताना पंचांचा हा निर्णय चेन्नईच्या पराभवाचे कारण ठरला असता. अंतिम सामन्यात ‘न दिलेला वाईड’, धोनीला धावबाद ठरवण्याचा निर्णय काही प्रमाणात वादग्रस्त ठरले असले तरी हे निर्णय चुकीचे होते असे म्हणता येणार नाहीत.\nकिंग्स पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्‍विन याने ‘मांकडिंग’ करत राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याला बाद केले. अश्‍विनच्या या कृतीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त करत खिलाडूवृत्तीचे अस्त्र पुढे केले असले तरी माजी पंच सायमन टॉफेल यांनी अश्‍विनची कृती नियमाला धरूनच असून यात खिलाडूवृत्तीचा प्रश्‍न नसल्याचे सांगत नियमांचा आधार घेतला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच दिल्लीचा अमित मिश्रा क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याप्रकरणी बाद देण्याचा प्रकार घडला. क्रिकेटचे हे फार दुर्मीळ बादप्रकार आयपीएलच्या एकाच मोसमात क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nहिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले\nदत्ता भि. नाईक ‘हिमालयन माऊंटेनिय���िंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा...\nख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा\nगो. रा. ढवळीकर बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले...\nकर्जदार मृत्यू पावल्यास वसुलीचे काय\nशशांक मो. गुळगुळे सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा...\nगिरिजा मुरगोडी फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना...\nदिलीप वसंत बेतकेकर खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/akola-news-dont-throw-away-lemon-peel-see-how-useful-it-skin-412705", "date_download": "2021-06-25T02:01:37Z", "digest": "sha1:WVN2KNK67ZDHEUKODGQ2MEKBLUNZMEUR", "length": 18285, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फेकू नका लिंबाचे साल, पाहा त्वचेसाठी किती उपयोगी आहे...", "raw_content": "\nलिंबाचा वापर आपण नेहमी जेवणात आणि आपल्या चेहऱ्यासाठीही करत असतो. त्वचेसाठी लिंबाचा वापर नक्की कसा केला जातो आणि चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे नक्की काय आहेत हे पूर्णपणे आपल्या सगळ्यांनाच माहीत नाही.\nफेकू नका लिंबाचे साल, पाहा त्वचेसाठी किती उपयोगी आहे...\nलिंबाचा वापर आपण नेहमी जेवणात आणि आपल्या चेहऱ्यासाठीही करत असतो. त्वचेसाठी लिंबाचा वापर नक्की कसा केला जातो आणि चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे नक्की काय आहेत हे पूर्णपणे आपल्या सगळ्यांनाच माहीत नाही.\nलिंबाच्या सालामध्ये व्हिटॅमिन सी आढळतो. लिंबूची साले बहुतेक वेळा फेकून दिली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की तुम्ही लिंबाची साल सोलून त्वचेच्या टॅनिंगच्या समस्येवर मात करू शकता. लिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.\nलिंबाच्या फळाची साल वापरुन त्वचा मऊ आणि निरोगी बनते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचे मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते. लिंबाचा वापर करून चेहर्‍याच्या बारीक ओळी कमी केल्या जातात. आम्हाला लिंबूच्या सालाचे फायदे आणि उपयोग जाणून घ्या.\nलिंबाच्या सालाची पूड लिंबाची साल वापरण्यासाठी प्रथम फळाची साल सोडा आणि ��ाळवा. यानंतर फळाची साल बारीक करून घ्या. लिंबाच्या सालाची भुकटी एका पात्रात ठेवा. आपण हे पावडर जसे लिप बाम आणि क्लीन्सर वापरू शकता.\nलिंबाची साल वापरण्यासाठी प्रथम त्वचेचे तुकडे करुन वाळवा. यानंतर फळाची साल बारीक करून घ्या. लिंबाच्या सालाची भुकटी एका पात्रात ठेवा. आपण हे पावडर जसे लिप बाम आणि क्लीन्सर वापरू शकता.\nलिंबाच्या फळाची साल पावडर शरीर आणि चेहरा स्क्रबसाठी वापरली जाऊ शकते. लिंबाच्या सालाच्या पावडरमध्ये साखर मिसळा. त्यात नारळ आणि मध मिसळून तुम्ही चांगली पेस्ट बनवू शकता. आंघोळ करण्यापूर्वी आपण हे स्क्रब वापरू शकता. चेहऱ्याची थकावट दूर करण्यासाठी आपण फेस स्क्रब वापरू शकता.\nफेस पॅक कसा बनवायचा\nतेलकट त्वचेसाठी लिंबाच्या सालापासून बनविलेले फेसपॅक खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात तेलकट त्वचेच्या स्त्रिया मुरुम आणि पुरळांबद्दल खूपच काळजीत असतात. अशा वेळी आपण लिंबू फेस पॅक वापरू शकता. लिंबाचा फेस पॅक करण्यासाठी एक चमचा हरभरा पीठ आणि अर्धा चमचा लिंबाच्या सालाची पूड आणि गुलाब पाणी घ्या. हे सर्व मिक्स करावे आणि चांगली पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकत व निरोगी होईल.\n(डिस्क्लेमर ः ही माहिती सामान्य आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)\nसंपादन - विवेक मेतकर\nललीत ट्युटोरियलचे अवैध बांधकाम पाडले\nअकोला : तोष्‍णीवाल ले-आउट येथील ललीत काळपांडे यांच्या ललीत ट्युटोरियल या शिकवणी वर्गाच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम बुधवारी महानगपालिकेतर्फे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. येथे पार्किंगच्या जागेवर क्लास रूम बांधलेली आढळून आली तर मंजूर नकशापेक्षा 600 चौरस मीटर जास्तीचे बांधकाम आढळल्याने महान\nअकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज\nअकोला : सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही केवळ वीज उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. या नैराश्‍यजनक वातावरणातही महावितरणच्या अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यात 5 हजार 618 शेतकरी दिवसा पिकांना पाणी देत आहेत. हा परिणाम आहे सौर ऊर्ज कृषिपंपांचा आधार मिळाल्\nया जिल्ह्यातील तब्बल 193 महिला, मुली बेपत्ताच\nबुलडाणा : गेल्या दोन वर्षात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून हजा���ाहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्‍याचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्‍थित झाला असून यापैकी अद्यापही 193 महिला, मुलीं बेपत्ताच असल्‍याची गंभीर बाब समोर आली आहे. या महिलांना शोधण्यात अपयशी ठरल्‍याबद्दल पोलिस यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेवर\nअनेक वर्ष प्रेमप्रकरण चालल्यानंतर प्रेयसीचे बदलले मन; न राहवल्याने प्रियकराने केले असे...\nअमरावती : त्या दोघांचे प्रेम झाले... प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनी विविध ठिकाणी फिरायला जात फोटो आणि व्हिडिओ काढले... लग्न करणार असल्याचे ते बिनधास्त होते... मात्र, एकेदिवशी प्रेयसीचे मन बदलले व दुसऱ्या युवकासोबत लग्न केले... प्रियकराने यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याल\nहुंडीवाले हत्याकांडातील दोन फरार आरोपी दहा महिन्यांनंतर अटकेत\nअकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना उर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मंगेश श्रीकृष्ण गावंडे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.6) दुपारी अकोल्यातूनच अटक केली. हे दोन्\nआश्रमशाळेतील नववीची विद्यार्थिनी झाली प्रकल्प अधिकारी\nअकोला : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोथळी गावच्या शासकीय आश्रमशाळेत नववी इयत्तेत शिकणाऱ्या अंकिता शेळके या विद्यार्थीनीला एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प अकोला कार्यालयात एक दिवसाची प्रकल्प अधिकारी होण्याचा मान मिळाला. जागतिक महिला दिनाचे (8 मार्च) औचित्य साधून सर्वत्र महिला विशेष सप्त\nअकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...\nअकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रवेश, ही केवळ अफवा असून, भारतीय वैद्यकीय निकषानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून देशात येणाऱ्यांच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्याच प्राथमिक तपासण्या जर्मनीवरून परतलेल्या 24 वर्षीय रुग्णांच्या करण्यात आल्या आहेत. त्या तपासण्या नॉर्मल निघाल्या असून,\nहिरक महोत्सवात शहरं होणार चकाचक\nअकोला : केंद्र शासनाने स्‍वच्छता अभियान राबवूनही आजपर्यंत कचरा संकलनासाठी 100 टक्के घरांपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे आता राज्याच्या हिरक महोत्सवाचे निमित्त ���ाधून नागरी स्वच्छता अभियानातून शहरं चकाचक करण्याची मोहीम\nमनात राग घेऊन त्या ‘तिघी’नी धरली होती मुंबईची वाट\nअकोला : एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनी घरच्यांचा राग मनात धरत घर सोडले. ऐवढेच नव्हे तर चक्क मुंबईला जाण्याचा बेतही आखला. मात्र, या तिन्ही अल्पवयीन मुलींना अकोला रेल्वे स्थानकांवरून रेल्वे पोलिसांनी विश्‍वासात घेऊन विचारपूस करीत त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या\nसोशल मीडियावरून देहविक्रीचा व्यापार\nअकोला : संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचा वापर चक्क देहविक्री व्यापारासाठी केल्या जात आहे. काही ठराविक सोशल मीडियावर ठराविक वेळेत डिलींगचा ग्रुप तयार केल्या जाऊन हवी तशी डील केली जाते. विशेष म्हणजे काही वेळेनंतर या व्यव्हाराचे सर्व पुरावे नष्टही केले जातात. तेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/12/meeting-between-chief-minister-and-deputy-chief-minister-ajit-pawar-regarding-lockdown-today/", "date_download": "2021-06-25T01:06:08Z", "digest": "sha1:JNK32CJ6IPIJVRUAG3WRN6L4QVHURHOT", "length": 8298, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लॉकडाऊनसंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक - Majha Paper", "raw_content": "\nलॉकडाऊनसंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / अजित पवार, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, कोरोना प्रादुर्भाव, महाराष्ट्र मुख्यमंत्री, लॉकडाऊन / April 12, 2021 April 12, 2021\nमुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.\nदरम्यान लॉकडाऊनचा निर्णय 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याची माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्रीच करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.\nया बैठकीत लॉकडाऊनला कसे सामोर जायचे, याबाबत चर्चा झाली. राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणिते आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची यावर चर्चा झाली. कोरोनाबाधितांची संख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचे, जास्त कडक लॉकडाऊन लावले तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे तर किती दिवसाचे करायचे यावर चर्चा झाली. कोरोनाबाधितांची संख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचे, जास्त कडक लॉकडाऊन लावले तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे तर किती दिवसाचे करायचे राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचे नियोजन किती पटीने आणि कसे वाढवले गेले पाहिजे राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचे नियोजन किती पटीने आणि कसे वाढवले गेले पाहिजे यावरही बैठकीत चर्चा झाली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.news19daily.com/category/marathi-news/", "date_download": "2021-06-24T23:47:31Z", "digest": "sha1:45MXTBYUIW4OJLXOYWVSN6PPFKEKI5WK", "length": 10103, "nlines": 77, "source_domain": "www.news19daily.com", "title": "Marathi News Archives - News 19 Daily", "raw_content": "\n‘शितली’ची काकी पुन्हा चर्चेत, बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल\nसध्या मराठी मालिकाविश्वात बऱ्याच नव्या मालिकांची भर झाली आहे. या नव्या मालिकांमध्ये अनेक जुने चेहरे प्रेक्षकांना नव्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. त्यातच चर्चा आहे ‘पाहिले न मी तुला’ या नव्या …\nकरिअरच्या सुरूवातीला अशी दिसायची मराठीतली ही सुपर हॉट अभिनेत्री, काळानुसार झाला तिच्यात खूपच बदल, पहा फोटो\nहिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सध्या …\nअशी ही बनवाबनवीमधील शंतनूचे खूपच कमी वयात झाले निधन, हिंदीमध्येही केले होते काम\nसिद्धार्थची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे. अक्षयच्या सौंगध या पहिल्या चित्रपटामध्ये शांतिप्रिया नायिका होती. सिद्धार्थ रे ने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम …\nआर्चीचा परश्या अभिनय सोडून करू लागला शेती फोटो पाहून सगळेच हैराण\n‘सैराट’मुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेला आर्चीचा परश्या सध्या काय करतोय तर शेतीत राबतोय. होय, परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसरचे नवे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल. सध्या त्याचे हे फोटो तुफान व्हायरल …\n‘एलिझाबेथ एकादशी’ मधील ‘झेंडू’ नावाची चिमुरडी आठवतेय का आता ओळखणं देखील झालंय कठीण, आता दिसते अशी\n२०१४ साली परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री नंदिता धुरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती तर श्रीरंग महाजन, सायली …\nअभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी हा मराठी कलाकार करायचा असले काम, वाचून तुम्हीही व्हाल अवाक्\nचला हवा येऊ द्या या रिअॅलिटी शोमुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करायचा हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सागरने कॉम्प्युटर …\nया मराठी अभिनेत्रीचा क्युट लुक पाहिलात का पारंपरिक बंजारा ड्रेसमधला फोटो क्षणात व्हायरल\nवयाच्या केवळ 21 व्या वर्षी असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभि��ेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. ‘सैराट’मधून पदार्पणातच तिनं आपला वेगळा ठसा उमटवला. रिंकू आता सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. नुकत्याच तिनं …\nपरश्यानंतर ‘फँड्री’तला जब्याचा झाला मेकओव्हर, समोर आला त्याचा डॅशिंग लूक\n‘फँड्री’तल्या सोमनाथ अवघडेने त्याच्या पहिल्याच सिनेमातून रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. इतकेच काय त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वच स्तरांतून कौतुक झाले होते. ‘फँड्री’ तील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या …\nही मराठी अभिनेत्री झाली तानाजीवर फिदा, फोटो शेअर करत म्हणाली..\nकलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही शैलीचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं ‘प्रेक्षकांचे मनोरंजन’. हेच ध्येय मनाशी पक्क करून, स्वतःकडून कायम कसं उत्तम सादरीकरण दिलं …\nएका अपघातामुळे बरबाद झाले अशोक सराफ यांच्या प्रियतमाचे आयुष्य, मदतीसाठी लोकांसमोर हात पसरवण्याची आली वेळ\nअशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग तुम्हाला लक्षात असेलच. ‘धुमधडाका’ या मराठी सिनेमातील हा गाजलेला डायलॉग. या सिनेमात अशोक सराफ प्रियतमा प्रियतमा म्हणत डान्स करत सीमाच्या मागे मागे …\nअभिनेत्री म्हणाली,” आधी मला सगळे फ्लॅट टीव्ही म्हणायचे, पण आता मात्र लोकांच्या नजरा फिरतायत बघून माझे बॉ-\nकरीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..\n‘फुल और कांटे’ च्या या अभिनेत्रीने निव्वळ काही पैशांसाठी केले श्रीमंत बिझनेसमन सोबत लग्न.. बिझनेस बुडाल्यावर आज आली ही वेळ-\nघटस्फोट न देताच आपल्या पत्नी पासून दूर राहतात नाना पाटेकर.. या अभिनेत्रीमुळे आली ही वेळ-\nसाध्या भोळ्या दिसणाऱ्या दया भाभीने जेव्हा प्रसिद्धी साठी केली होती बी ग्रेड मुव्ही.. आजही होतोय पश्चात्ताप..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/sovereign-gold-bond-scheme-xiii-2021-know-how-to-busy-cheap-gold-in-march-2021/", "date_download": "2021-06-25T01:29:42Z", "digest": "sha1:4DBKPDV42ZFITCQD4UAFFJOFOYZKGATB", "length": 12983, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "आजपासून लागोपाठ 5 दिवस मिळेल स्वस्त सोने, जाणून घ्या कसा घेऊ शकता फायदा - बहुजननामा", "raw_content": "\nआजपासून लागोपाठ 5 दिवस मिळेल स्वस्त सोने, जाणून घ्या कसा घेऊ शकता फायदा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तु��्हाला सुद्धा स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल तर एक चांगली संधी आहे. सरकारची सॉवरेन गोल्ड स्कीम (Sovereign Gold Bond) पुन्हा एकदा गुंतवणुकदारांसाठी खुली झाली आहे. या स्कीममध्ये तुम्ही आजपासून म्हणजे 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता. गोल्ड बाँडसाठी यावेळी सरकारने इश्यू प्राईज 4,662 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे 46,620 रुपये प्रति 10 ग्रॅम निश्चित केली आहे.\nकुठून खरेदी करू शकता गोल्ड बाँड –\nसॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असवणे आवश्यक आहे. हे बाँड ऑनलाइनसुद्धा खरेदी करू शकता. याशिवाय, बँका, स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), निवडक पोस्ट ऑफिस आणि एनएसई व बीएसईसारख्या स्टॉक एक्सचेंजमधून याची खरेदी करू शकता.\nकिती खरेदी करू शकता गोल्ड\nगोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक करणारा व्यक्ती एका व्यवहारी वर्षात कमाल 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकतो. गुंतवणुकदार किमान 1 ग्रॅम आणि कमाल 4 किलो पर्यंतसाठी गुंतवणूक करू शकतो. हिंदू अविभाजित कुटुंबासाठी 4 किलो आणि ट्रस्ट इत्यादीसाठी 1 व्यवहाराच्या वर्षात कमाल 20 किलोपर्यंत गुंतवणुकीची परवानगी आहे.\nसॉवरेन गोल्ड बाँड म्हणजे\nगोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदाराला फिजिकल प्रकारे सोने मिळत नाही. हे फिजिकल गोल्डच्या तुलनेत खुप सुरक्षित असते. यावर तीन वर्षानंतर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तर, याचा लोनसाठी वापर करू शकता. रिडेंप्शन बाबत बोलायचे तर पाच वर्षानंतर सुद्धा तुम्ही यातून बाहेर पडू शकता.\nसॉवरेन गोल्ड बाँडचे नवीन जारी मूल्य 4,662 रुपये प्रति ग्रॅम ठरवण्यात आले आहे. येथे दहा ग्रॅमची किंमत 46620 रुपये आहे. बाँडचे मूल्य इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिडेट (IBJA) द्वारे देण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या गोल्डच्या सरासरी क्लोजिंग प्राईजच्या आधारावर ठरलेले आहे. हे गोल्ड बाँड 8 वर्षासाठी जारी केले जातात आणि 5 वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय सुद्धा असतो. अर्जदार किमान 1 ग्रॅम आणि त्याच्या मल्टीपलमध्ये खरेदी करू शकतो.\nTags: bankcheapergoldGold BondIBJAIndian Bullion and Jewelers Association LimitedopportunityPancardshoppingSovereign Gold BondStock Holding Corporation of India Limitedइंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिडेटखरेदीगोल्ड बाँडपॅनकार्डबँकसंधीसॉवरेन गोल्ड स्कीमसोनेस्टॉक होल्डिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडस्वस्त\nअधिवेशन सुरू होण्यापुर्��ीच 32 जणांचा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह\nपबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का \nपबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले - 'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का \nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nModi Government | मोदी सरकार बदलणार नियम, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त\n …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका\neuro cup 2020 | युरो कप 2020 स्पर्धेतील बाद फेरीतील सामने 26 जूनपासून; या 16 संघात लढ�� रंगणार\nED | विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर\nThe Poona District Police Co-op Credit Society Ltd. Pune | दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पुणे संस्थेचा 101 वा वर्धापन दिन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanjopraav.wordpress.com/2007/10/", "date_download": "2021-06-25T00:05:11Z", "digest": "sha1:H3KXL725GPNXT2B2QXX4CTIDTESBSX6I", "length": 6529, "nlines": 76, "source_domain": "sanjopraav.wordpress.com", "title": "अक्टूबर | 2007 | sanjopraav", "raw_content": "\nरुपेरी पडद्यामागचा सिनेमा – गुड्डी\nगुड्डी म्हणजे गुडिया. बाहुली. दहावीत शिकणारी कुसुम अशी बाहुलीसारखीच आहे. निरागस, निष्पाप – काहीशी भोळीही – जे बघेल, ऐकेल त्यावर विश्वास ठेवणारी. वास्तवाशी जाण नसलेली, किंबहुना स्वप्ने सोडून जगात काहीतरी इतर वास्तव असते हेही माहिती नसणारी. हे वयच असे स्वप्नप्रधान … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां\nसंवादकला २ – शब्दसामर्थ्य आणि वाचन\nभाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो. म्हणजे मग ‘कॅच देम यंग’ या न्यायाने शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने अगदी … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियां\nसमाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा. ‘वक्ता दससहस्त्रेषु’ याचे कारण हेच असावे. चार लोकांसमोर देण्याचे … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी\nडॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक … पढना जारी रखे →\nBollywood में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां\nशिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आण��� विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच … पढना जारी रखे →\nBollywood में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी\nवर्डप्रेस (WordPress.com) पर एक स्वतंत्र वेबसाइट या ब्लॉग बनाएँ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/liquor-parties-at-farm-in-the-vaduj-area-satara-marathi-news", "date_download": "2021-06-25T01:54:33Z", "digest": "sha1:4NQQPGKJSNS27IL3CLPZGAO76FQLXJOG", "length": 17627, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वडुजात शेताच्या बांधावरच मद्यपी टोळक्यांच्या ओल्या पार्ट्या; शेतकऱ्यांत संताप", "raw_content": "\nलॉकडाउनमुळे काही अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, बाजारपेठ, हॉटेल, मनोरंजन, शिक्षण आदी सेवा बंद आहेत.\nवडुजात शेताच्या बांधावरच मद्यपी टोळक्यांच्या ओल्या पार्ट्या; शेतकऱ्यांत संताप\nवडूज (सातारा) : दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ वारा अशा संकटांना तोंड देणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना आता मद्यपींच्या टोळक्यांनी फोडलेल्या दारूच्या बाटल्या व काचांचा सामना करावा लागत आहे. सद्या लॉकडाउनमुळे (coronavirus lockdown) मद्यपींच्या टोळक्यांनी ओल्या-सुक्या पार्ट्यांसाठी परिसरातील शेतांकडे मोर्चा वळविला आहे. शेतांत ठिकठिकाणी दारूच्या (Alcohol) रिकाम्या बाटल्या व काचा सापडत असल्याने शेतकरी (Farmers) वर्गातून संताप व्यक्त होत आहे. (Liquor Parties At Farm In The Vaduj Area Satara Marathi News)\nलॉकडाउनमुळे काही अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, बाजारपेठ, हॉटेल (Hotel), मनोरंजन, शिक्षण आदी सेवा बंद आहेत. त्यामुळे परिसरातील उंबर्डे, हिंगणे, तडवळे, मांडवे, पेडगाव, सातेवाडी, गणेशवाडी, वाकेश्वर गावांच्या शिवारातील शेतांकडे मद्यपींनी मोर्चा वळविला आहे. त्याठिकाणी ओली- सुकी पार्टी करून दारूच्या रिकाम्या बाटल्या शेतांतच टाकल्या जात आहेत. काही बाटल्या शेतातच फोडल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून परिसरातील शिवारांत दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येते.\nहेही वाचा: आंदाेलन वगैरे करणे ही फालतूगिरी आता जाब विचारा जाब : उदयनराजे\nकाही वेळा संबंधित शेतकऱ्यांनी या मद्यपींना हटकण्याचा प्रयत्न केला असता वादविवादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांची नांगरणी, मशागत, खते विस्कटणे, पेरणीची कामे सुरू आहेत. त्यासाठी शेतकरी कुटुंबीयांसह शेतात शेतीकामासाठी जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पहिल्यांदा याठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या तसेच फोडलेल्या बाटल्यांच्या काचा गोळा करण्याचेच काम करावे लागत आहे. माळरानांतही अनेक ठिकाणी अशा दारूच्या रिकाम्या व फोडलेल्या बाटल्या आढळून येत आहेत. त्याचा त्रासही मेंढपाळांना होत आहे.\nहेही वाचा: काळजी करु नका मी तुमच्या पाठीशी आहे : उदयनराजे\nसध्या शेतकरी वर्ग शेतीकामांच्या तयारीला लागला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पहिल्यांदा या दारूच्या बाटल्या गोळा कराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतांत धिंगाणा घालणाऱ्या मोकाट मद्यपींचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा.\n-अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना\n साताऱ्यात रुग्णसंख्या हजार पार; जिल्ह्यात 24 तासात 23 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सध्या सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादु्र्भाव कमी येत असला, तरी धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कोरोना वाढीला आळा बसला असून प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रि\nसाताऱ्यातील 'या' गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं; दोन्ही लाटांत गावं सुरक्षित\nमायणी (सातारा) : स्वयंशिस्त, नियमांचे काटेकोरपणे पालन आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे कोरोनाला (Coronavirus) अद्याप वेशीबाहेर ठेवण्यात खटाव तालुक्‍यातील शेडगेवाडी (चितळी) गावाने यश मिळवले आहे. मायणी व चितळी या दोन मोठ्या गावांदरम्यान शेडगेवाडी हे सुमारे 550 लोकवस्तीचे गाव आहे. कोरोन\nसाताऱ्यात शनिवार-रविवार 'ही' दुकानं राहणार सुरु; पालकमंत्र्यांचा आदेश\nसातारा : जिल्ह्यात अधून-मधून चांगला पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची आवश्यकता आहे. कुठलाही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही, यासाठी कृषी सेवा केंद्रांना (Agricultural Service Center) शनिवार व रविवार घडण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Gu\nग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करु नका; रामराजेंचे आदेश\nफलटण शहर (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असले तरी आगामी काळात संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहुन योग्य नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामर���जे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar)\nकोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना सुवर्ण संधी\nसातारा : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी केलेल्या लाकडाउनमुळे (Lockdown) तब्बल दीड ते दोन हजार लोकांना नोकऱ्या (Jobs) गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने विविध खासगी कंपन्यांकडून (Private companies) उमेदवारांची भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्या\n साताऱ्यातील 464 गावं कोरोनामुक्त; इतरांनी आदर्श घेण्याची गरज\nसातारा : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या टप्‍प्यात बाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. दुसऱ्या लाटेतील आपत्तीचा सामना करताना ग्रामीण स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४६४ ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) कोरोनाला हद्दपार केले आहे. याच ग\nदोन्ही लाटेतील निर्बंध शेतकऱ्यांच्या मुळावर\nसोलापूर : नैसर्गिक संकटातूनही वाट काढणारा बळीराजा कोरोनाच्या (Coronavirus) दोन्ही लाटेतील कडक निर्बंधांमुळे (Lockdown) अधिकच अडचणीत आला. जानेवारी 2020 ते मे 2021 या काळात राज्यातील तीन हजार 385 शेतकऱ्यांनी (Famer) जगाचा निरोप घेतला असून त्यातील केवळ साडेबाराशे कुटुंबियांनाच शासनाकडून (Maha\n'त्या' कृषी दुकानांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू\nकऱ्हाड (सातारा) : बोगस बियाणे आणि वाढीव दराने रासायनिक खतांची (Chemical fertilizer) विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी, अन्यथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agriculture Officer) यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja\nदुकानावर कारवाई; बाप-लेकाकडून आशा सेविकेला लोखंडी गजाने मारहाण\nफलटण शहर (सातारा) : ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) दुकानावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरुन सस्तेवाडी (ता. फलटण) येथील बाप-लेकांनी आशा सेविकेस (Asha Workers) मारहाण करुन जखमी केले आहे. या प्रकरणी संबधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई संबंधित आशा से\n'लालपरी'कडे प्रवाशांची पाठ; 'महामंडळा'च्या नुकसानीला जबाबदार 'कोरोनाची लाट'\nसातारा : गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावाने जिल्हा लॉकडाउन (Lockdown) होता. परंतु, मागील आठवड्यापासून कोरोनाची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने प्रशासनाने लॉकडाउन शिथिल करत एसटी (ST Bus) वाहतूकही सु���ू केली आहे. मात्र, प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरविल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/loan-of-the-village-by-taking-the-fat-of-social-work-tekdi-bhumiputra/10221723", "date_download": "2021-06-25T00:26:03Z", "digest": "sha1:P63QT6I6COYEM43XIUQY5G6L4WLHEFYL", "length": 15127, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "समाजकार्याचा वसा घेत बबनराव फेडताहेत गावाचे ऋण - टेकाडी भुमीपुत्र Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसमाजकार्याचा वसा घेत बबनराव फेडताहेत गावाचे ऋण – टेकाडी भुमीपुत्र\nकन्हान : – स्व.लक्ष्मीबाई भगवान वासाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था नागपूर चे संचालक बबनराव वासाडे यांच्याद्वारे स्वरकमेतून, स्वखर्चातून टेकाडी गावातील अंत्यत गरीब कुटुंबातील कुटुंब प्रमुखांच्या नावाने मोफत गॅस कनेक्शन वितरण करून समाजकार्याचा वसा घेत टेकाडीचे भुमिपुत्र बबनराव फेडताहेत गावाचे ऋण.\nहनुमान मंदिर टेकाडी येथे सायंकाळी ६ वाजता स्व.लक्ष्मीबाई भगवान वासाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुमिपुृत्र बबनराव वासाडे व्दारे सरपंच सौ सुनिता मेेश्राम यांच्या अध्यक्षेत विशेष अतिथी जि प नागपूर उपाध्यक्ष श्री.शरदजी डोनेकर, राष्टीय आदर्श महाविद्यालय रामटेकचे उपप्राचार्य श्री.पुरुषोत्तमजी बेले,श्रीकृष्ण मंदिर पंचकमेटी टेकाडी चे संस्थापक अध्यक्ष , गोपीचंदजी कुरडकर, सद्विचार मंचचे अध्यक्ष, प्रकाशक वर्माजी, ग्रा.प सदस्य धनीरामजी राऊत,समाजसेवी पृथ्वीराज मेश्राम, मारोती देवस्थानचे अध्यक्ष पंढरीजी बालबुधे,पत्रकार सतीश घारड प्रतिष्ठित नागरिक देवेंद्रजी सेंगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत टेकाडी गावातील प्रथम ला़भार्थी सौ वालदे यांना मोफत गॅस शेगडीचे बबनराव वासाडे यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले.\nया उपक्रमात अंत्यत गरीब कुटुंबाना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी १ या क्रमानुसार एकूण २१ गॅस शेगडी कनेक्शन विकत घेऊन वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमात लहान मुलांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. लक्ष्मीबाई संस्था कुठलेही सरकारी अनुदान घेत नसून संस्थापक स्वतः च्या नौकरी करून आलेल्या कमाईतून हे कार्य निरहेतुक पणे समाजसेवा म्हणून करीत आहेत याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.”शरद डोनेकर यांनी आपल्या संबोधनात दुसरा कुठलाही आधार नसंतांनाही केवळ गावाचे ,समाजाचे ऋण फेडायचे आहे,सामाजिक बांधिलकी जपायची आहे ,गावासाठी काही करायचे आहे. समाजबांधवांची प्रगती करायची आहे. या निरहेतुक उद्देशाने कोणताही पारिवारिक,राजकीय आधार, वारसा नसतांना टेकाडी गावासाठी बबनराव स्वखर्चातून करीत असलेलं हे पहिलं महादान कार्य आहे. असे मार्गदर्शनात सागितले . कार्यक्रमाचे उत्तम संचालन सुनील लाडेकर यांनी तर आभार किशोर वासाडे यांनी मानले.\nयाप्रसंगी टेकाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य,वासाडे परिवारातील सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्व. लक्ष्मीबाई भगवान वासाडे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री बबनराव भगवान वासाडे जन्म १५ नोव्हेंबर १९६२ जन्मगाव टेकाडी हे भारतीय सैनिक म्हणुन २२ ऑगस्ट १९८५ ला नियुक्ती, हवालदार लिपिक पदावर सप्टेंबर २००१ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय केला. त्यानंतर आदिवासी विभाग नागभीड चंद्रपूर येथे डिसेंबर २००५ ते ऑक्टोबर २००८ पर्यंत नौकरी केली. तद्नंतर त्यांना गृह मंत्रालय भारत सरकार भारतीय विमान प्राधिकरण विभागातील इंटेलिजन्स ब्युरो डिपार्टमेंट मध्ये इंटेलिजन्स इमिग्रेशन ऑफिस ऑफिसर या पदावर त्यांची नियुक्ती झाली.\nपरंतु विद्यार्थी दशेपासूनच त्यांना समाजसेवेची तळमळ होती.विज्ञान स्नातकतुन महाविद्यालयिन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनि देश सेवा करण्याचा निर्णय घेतला त्यांना भारतीय थलसेनेत सैनिक पदावर नौकरी मिळाली.तिथे असतांना ते दोन विषयात एम ए (भारतीय इतिहास, समाजशास्त्र) झाले, परंतु गाव सोडून गेल्यानंतर देशाची सेवा सुरू असतांना ही त्यांना ही गावाची सेवा,गावाचे स्वतःवर असलेले ऋण ,ही कल्पना ही तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती,त्या दरम्यान मधल्या काळात त्यांनी भारतीय अध्यात्मिक साहित्य व कविता यावर १२ पुस्तके लिहिली असून ५ प्रकाशित व ७ आगामी प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.त्यांचा कविता संग्रह “आसवांची ओंजळ ” हा महाराष्ट्र राज्य संस्कृती साहित्य मंडळाने प्रकाशित केलेला आहे.\nते उत्तम कवी, नाटककार, लेखक, उत्तम चित्रकार व निवेदक असून नौकरी, प्रपंच एवढा व्याप सांभाळून आपल्या अंतरंगात, मनात, हृदयात असलेला समाजसेवेचा वसा जपण्याचे कार्य करीत आहेत.आपण ज्या मातीत ,ज्या समाजात जन्म घेतला त्या मातीचे ऋण फेडावे लागते या आशयातून त्यांनी गावातील गरिबांची सेवा करून गावाचे अर्थात समाजाचे आपल्यावर असलेले ऋण स्वतःच्या केलेल्या कमाईतून फेडण्याचा लोकसेवेच्या माध्यमातून दृढनिश्चय केला असून त्या अनुषंगाने त्यांचे कार्य असून त्याचाच एक भाग म्हणून दसऱ्याच्या पावन मुहूर्तावर या कार्याची गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन निशुल्क वितरित करून मुहूर्तमेढ करण्यात आली.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/ranu-mondal-viral-video-girl-met/", "date_download": "2021-06-24T23:57:04Z", "digest": "sha1:3T7CHTNUYARGVJFDZYWTEKSU3TMSDQXD", "length": 8901, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणणाऱ्या \"त्या\" महिलेचा व्हायरल व्हिडीओ पाहून दहा वर्षांनंतर भेटली मुलगी - Khaas Re", "raw_content": "\nरेल्वे स्टेशनवर गाणी म्हणणाऱ्या “त्या” महिलेचा व्हायरल व्हिडीओ पाहून दहा वर्षांनंतर भेटली मुलगी\nलता मंगेशकरांच्या आवाजासोबत तुलना होणाऱ्या रानू मोंडल या महिलेची वेगळ�� ओळख करून देण्याची आता आवश्यकता राहिली नाही. रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणताना काढलेल्या तिच्या २ मिनिटांच्या व्हिडीओमुळे ती रातोरात स्टार बनली आहे.\nएवढेच नाही, तर आता तिला आता मोठमोठ्या ऑफर्सही मिळू लागल्या आहेत. या दरम्यानच तिच्या आयुष्यात एक आनंदाची मोठी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकरांच्या आवाजात गाणे म्हणणारी महिला म्हणून तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि तो व्हिडीओ पाहून आता तिची मुलगी तिला परत भेटली आहे. पाहूया हा हृदयस्पर्शी प्रसंग…\n१० वर्षांपूर्वी झाली होती मायलेकींची ताटातूट\nरानू आणि तिच्या मुलीची गेल्या १० वर्षांपूर्वी ताटातूट झाली होती. तेव्हापासून त्या दोघी मायलेकी संपर्कात नव्हत्या. रानू पश्चिम बंगालमधील कृष्णानगरमध्ये राहते. लहान वयातच आई वारल्याने रेल्वे स्टेशनवर आणि लोकल ट्रेनमध्ये गाणे म्हणून रानू आपला चरितार्थ चालवत होती. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणताना कुणीतरी सहज आवाज चांगला आहे म्हणून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.\nबघता बघता तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला. तो व्हिडीओ रानूच्या मुलीपर्यंत पोचला आणि आपल्या आईला शोधत १० वर्षानंतर ती मुलगी रानूला येऊन भेटली. हा खूपच हृदरस्पर्शी प्रसंग होता. मुलीला भेटल्यावर रानूचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी रानूने “हे माझे दुसरे आयुष्य आहे आणि मी ते अधिक चांगले बनवेल” अशी प्रतिक्रिया दिली.\nरानू मोंडलला येत आहेत मोठमोठ्या ऑफर्स\nरानूचा मधुर आवाजात गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती रातोरात स्टार बनली आहे. लाखो लोकांनी तिचा तो व्हिडीओ आणि आवाज ऐकला आहे. त्यामुळे आता तिला मोठमोठ्या ऑफर्स येत आहेत. तिला मुंबई, केरळ आणि बांगलादेशमधूनही ऑफर्स आल्या आहेत.\nबातमी अशी आहे की काही दिवसांपूर्वीच रानूचा मेकओव्हरही झाला आहे. त्यासंबंधित फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. या फोटोंमध्ये रानू गुलाबी आणि चंदेरी रंगाच्या रेशमी साडीत दिसत आहे. लवकरच रानूवर एक शो सुद्धा येत आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nब्रिटिशांनाही लुटता न आलेले भारतातील रहस��यमयी खजाने\nहिरव्या मिरचीला कधीही नाही म्हणू नका, हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी आहेत हे १० फायदे\nहिरव्या मिरचीला कधीही नाही म्हणू नका, हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी आहेत हे १० फायदे\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laxman-gophane/", "date_download": "2021-06-25T01:25:48Z", "digest": "sha1:SNNTDFBUW43KLB4QMQWI3ADFLRYNCHK7", "length": 3132, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Laxman Gophane Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: कोरोनाला हरविणारे योद्धे डॉ. लक्ष्मण गोफणे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढताना नकळतपणे पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना कोरोनाची बाधा झाली. जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर यशस्वीपणे मात करत ते पुन्हा कोरोना…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/lifeguard-saved-life-of-tourist-sinking-in-sea-at-alibag-63729/", "date_download": "2021-06-25T00:25:31Z", "digest": "sha1:VUA57IBJHRMY5QRTHRQXZWRXYNTJANYU", "length": 12189, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "lifeguard saved life of tourist sinking in sea at alibag | काळ आला होता पण वेळ आली नव्हती, जीवरक्षकाने वाचवला समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘���ा’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nप्रसंगावधानकाळ आला होता पण वेळ आली नव्हती, जीवरक्षकाने वाचवला समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव\nअलिबागमधील(alibag) समुद्रामध्ये बुडणार्‍या पर्यटकाला(tourist) वाचविण्यात जीवरक्षकांना(lifeguard saved life) यश आले. प्रवीण क्षीरसागर असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.\nअलिबाग : अलिबागमधील(alibag) समुद्रामध्ये बुडणार्‍या पर्यटकाला(tourist) वाचविण्यात जीवरक्षकांना(lifeguard saved life) यश आले. प्रवीण क्षीरसागर असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. आज सकाळी साडेनऊ-दहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती आली. प्रवीण पोहण्यासाठी पाण्यात उतरला. यावेळी त्याचे इतर मित्र किनार्‍यावर होते.\nअचानक प्रवीण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षक आणि मित्रांनी त्याला तातडीने बाहेर काढले. त्याच्या पोटातून पाणी बाहेर काढून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन तरुणाचे प्राण वाचविले आहे. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रविण हा तरबेज पोहणारा असल्याचे त्याच्या मित्रांकडून समजले.\nगुगल मॅप्सने दाखवलेला शॉर्ट कट त्यांच्यासाठी ठरला मृत्यूमार्ग, बघा काय आहे प्रकार\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की ���ाय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-19-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-24T23:43:21Z", "digest": "sha1:MJ3VJPBXXJ3WHIZWSYKISL7TXHSK2O73", "length": 45405, "nlines": 418, "source_domain": "gondia.gov.in", "title": "कोविड -19 माहिती | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nकोवीड-19 बेड व ऑक्सीजन उपलब्धता\nकोवीड-19 बेड व ऑक्सीजन उपलब्धता\n24-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (745 KB)\n23-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (656 KB)\n22-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (824 KB)\n21-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (823 KB)\n20-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1388 KB)\n19-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (797 KB)\n18-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (776 KB)\n17-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (819 KB)\n15-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (786 KB)\n14-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (779 KB)\n13-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.01 MB)\n12-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (749 KB)\n11-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (820 KB)\n10-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (758 KB)\n09-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (832 KB)\n08-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (829 KB)\n07-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (750 KB)\n06-06-2021 आदेश – कोविड-साखळी तोडा (ब्रेक द चेन ) बाबद. पहा (1085 KB)\n06-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (831 KB)\n05-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (850 KB)\n04-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (843 KB)\n03-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1012 KB)\n02-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (750 KB)\n01-06-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (818 KB)\n01-06-2021 आदेश – लॉकडाऊन कालावधी दिनांक 01/06/2021 ते 15/06/2021 पर्यंत वाढ करणे (सुधारित आदेश). पहा (843 KB)\n31-05-2021 आदेश – लॉकडाऊन कालावधी दिनांक 01/06/2021 ते 15/06/2021 पर्यंत वाढ करणे. पहा (2.20 MB)\n31-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (806 KB)\n30-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (772 KB)\n29-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.10 MB)\n28-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (798 KB)\n27-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (743 KB)\n26-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.04 MB)\n25-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (760 KB)\n24-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.03 MB)\n23-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.05 MB)\n22-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.12 MB)\n21-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (758 KB)\n20-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.06 MB)\n19-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (679 KB)\n18-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.00 MB)\n17-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.03 MB)\n16-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.40 MB)\n15-05-2021 लॉकडाऊन कालावधी दिनांक १५.०५.२०२१ ते ०१.०६.२०२१ पर्यंत वाढ करणे. पहा (260 KB)\n15-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.33 MB)\n14-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.56 MB)\n13-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.34 MB)\n12-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.50 MB)\n11-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.97 MB)\n10-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.27 MB)\n09-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.44 MB)\n08-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.28 MB)\n07-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.32 MB)\n06-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.30 MB)\n05-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.23 MB)\n04-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.33 MB)\n03-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.52 MB)\n02-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.48 MB)\n01-05-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.17 MB)\n30-04-2021 जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत आदेश . पहा (1.48 MB)\n30-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.55 MB)\n29-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.51 MB)\n28-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.74 MB)\n27-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.21 MB)\n26-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.34 MB)\n25-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.54 MB)\n24-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.81 MB)\n23-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.02 MB)\n22-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.61 MB)\n21-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.77 MB)\n20-04-2021 आदेश – संचारबंदी दरम्यान दुकानाच्या वेळेबाबत सुधारित आदेश (सकाळी 07:00 ते 11:00). पहा (1.35 MB)\n20-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.32 MB)\n20-04-2021 आदेश – बँकांचे वेळेबाबत आदेश. पहा (545 KB)\n19-04-2021 आदेश – संचारबंदी दरम्यान दुकानाच्या वेळेबाबत सुधारित आदेश. पहा (1.40 MB)\n19-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.32 MB)\n18-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.49 MB)\n17-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.70 MB)\n16-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.57 MB)\n15-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.12 MB)\n14-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.46 MB)\n13-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.31 MB)\n12-04-2021 आदेश – गुढीपाडवा सण साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सुचना. पहा (1.37 MB)\n12-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.05 MB)\n12-04-2021 आदेश – कोविड -19 रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत (आयुष क्रिटीकल केअर रुग्णालय गोंदिया). पहा (3.13 MB)\n12-04-2021 आदेश – कोविड -19 रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत (राधे क्रिष्णा रुग्णालय गोंदिया). पहा (605 KB)\n12-04-2021 आदेश – कोविड -19 रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत (गायत्री रुग्णालय गोंदिया). पहा (603 KB)\n12-04-2021 आदेश – कोविड -19 रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत ( दुबे रुग्णालय तिरोडा). पहा (3.07 MB)\n12-04-2021 आदेश – कोविड-19 रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत (धुर्वे रुग्णालय तिरोडा). पहा (3.12 MB)\n12-04-2021 आदेश – रेमडेसिव्हर इंजेक्शन बाबत. पहा (1.75 MB)\n11-04-2021 कोविड-१९ दैनिक ��्रसिद्धी पत्रक. पहा (2.23 MB)\n10-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.14 MB)\n09-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.21 MB)\n08-04-2021 नविन सी.सी.सी.अग्रसेन भवन गोंदिया सेवाभावि तत्ववार. पहा (1.66 MB)\n08-04-2021 नविन सी.सी.सी. अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, तिरोडा बाबत. पहा (2.25 MB)\n08-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.78 MB)\n07-04-2021 नविन सी.सी.सी.अधिग्रहण आदेश. पहा (2.16 MB)\n07-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.50 MB)\n06-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.72 MB)\n05-04-2021 आदेश – संचारबंदी लागू करण्याबाबत दि. ०५/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ पर्यंत. पहा (7.19 MB)\n05-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.78 MB)\n04-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.73 MB)\n03-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.76 MB)\n02-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.65 MB)\n01-04-2021 आदेश – जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत शुद्धिपत्रक. पहा (873 KB)\n01-04-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.80 MB)\n31-03-2021 आदेश – लॉकडाऊन कालावधी दिनांक १५-०४-२०२१ पर्यंत वाढविण्याबाबत. पहा (3.70 MB)\n31-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.87 MB)\n30-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.72 MB)\n28-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.93 MB)\n27-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.84 MB)\n26-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.53 MB)\n25-03-2021 आदेश – होळी सण साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सुचना. पहा (663 KB)\n25-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.75 MB)\n24-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.80 MB)\n23-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.73 MB)\n22-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.66 MB)\n21-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.01 MB)\n20-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.70 MB)\n19-03-2021 आदेश – दुकाने व मार्केट बंद करण्याबाबत. पहा (1.65 MB)\n19-03-2021 आदेश – शाळा बंद करण्याबाबत इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 वी. पहा (2.09 MB)\n19-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.72 MB)\n18-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.74 MB)\n17-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.69 MB)\n16-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.78 MB)\n15-03-2021 आदेश – कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आदेशाची अमलबजावणी करणेबाबत. पहा (2.22 MB)\n15-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.89 MB)\n14-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.87 MB)\n13-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.40 MB)\n12-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.49 MB)\n11-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.66 MB)\n10-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.93 MB)\n09-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.25 MB)\n08-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.38 MB)\n07-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.27 MB)\n06-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.51 MB)\n05-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.7 MB)\n04-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.4 MB)\n03-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.5 MB)\n02-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.81 MB)\n02-03-2021 आदेश – जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी दिनांक ३१-०३-२०२१ पर्यंत वाढविण्याबाबत. पहा (1.50 MB)\n01-03-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.01 MB)\n28-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.54 MB)\n27-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.47 MB)\n26-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.40 MB)\n25-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.80 MB)\n24-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.90 MB)\n23-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.93 MB)\n22-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.59 MB)\n21-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.88 MB)\n20-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.84 MB)\n19-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.38 MB)\n18-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.33 MB)\n17-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.94 MB)\n16-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.15 MB)\n15-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.27 MB)\n14-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.76 MB)\n13-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.38 MB)\n12-02-2021 शाळा-महाविद्यालय १५ फेबुवारी २०२१ पासून सुरु करण्याबाबत. पहा (5.38 MB)\n12-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.89 MB)\n11-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.42 MB)\n10-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.45 MB)\n09-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.09 MB)\n08-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.58 MB)\n07-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.97 MB)\n06-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.12 MB)\n05-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.30 MB)\n04-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.23 MB)\n03-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.47 MB)\n02-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.37 MB)\n01-02-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.50 MB)\n31-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.00 MB)\n30-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्ध�� पत्रक. पहा (2.55 MB)\n30-01-2021 सुधारित आदेश – मास्क दंड रुपये 100/- बाबत. पहा (1. 06 MB)\n29-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.81 MB)\n28-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.78 MB)\n27-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.64 MB)\n26-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.89 MB)\n25-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.56 MB)\n24-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.64 MB)\n23-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (5.75 MB)\n22-01-2021 जिल्याहातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेले सर्व शाळा ५ वि ते ८ वि दिनांक २७. ०१ . २०२१ पासून सुरु करण्याबाबत. पहा (1.41 MB)\n22-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.87 MB)\n21-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.62 MB)\n20-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.45 MB)\n19-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.55 MB)\n18-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.20 MB)\n17-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.81 MB)\n16-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.23 MB)\n15-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.83 MB)\n14-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.92 MB)\n13-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.46 MB)\n12-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.95 MB)\n11-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.03 MB)\n10-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.95 MB)\n09-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.86 MB)\n08-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.93 MB)\n07-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.74 MB)\n06-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.09 MB)\n05-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.91 MB)\n04-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.86 MB)\n03-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.26 MB)\n02-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.40 MB)\n01-01-2021 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.89 MB)\n31-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.18 MB)\n30-12-2020 31 डिसेंबर 2020 व नुतन वर्ष साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सुचना. पहा (1.74 MB)\n30-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.10 MB)\n29-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.05 MB)\n28-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.80 MB)\n27-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.85 MB)\n26-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.90 MB)\n25-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.10 MB)\n24-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.15 MB)\n23-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.10 MB)\n22-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.09 MB)\n21-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.12 MB)\n20-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.03 MB)\n19-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.09 MB)\n18-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.16 MB)\n17-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.06 MB)\n16-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.06 MB)\n15-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.16 MB)\n14-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.34 MB)\n13-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.22 MB)\n12-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.16 MB)\n11-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.20 MB)\n10-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.09 MB)\n09-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.17 MB)\n08-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.04 MB)\n07-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.23 MB)\n06-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.72 MB)\n05-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.17 MB)\n04-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.53 MB)\n03-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.09 MB)\n02-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.34 MB)\n02-12-2020 आदेश – जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी दिनांक ३१-१२-२०२० पर्यंत वाढविण्याबाबत. पहा (1.41 MB)\n01-12-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.91 MB)\n30-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.70 MB)\n29-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.38 MB)\n28-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.87 MB)\n26-11-2020 आदेश – विमान ,रेल्वे ,रस्ते वाहतूक मार्गाने येणाऱ्या प्रवासीची तपासणी करणेबाबत. पहा (2.34 MB)\n26-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.57 MB)\n25-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.60 MB)\n24-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.34 MB)\n23-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.48 MB)\n22-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.01 MB)\n21-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.06 MB)\n20-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.78 MB)\n20-11-2020 शाळा/विद्यालये इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग दि.२३-११-२०२० पासून सुरु करण्याबाबत. पहा (3.56 MB)\n19-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.21 MB)\n18-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.98 MB)\n17-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.41 MB)\n16-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (2.62 MB)\n15-11-2020 धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे सुरु करणेबाबत आदेश . पहा (1.32 MB)\n14-11-2020 बंधिस्त सभागृर्हे / मोकळ्या जागे��� इतर सांस्कुर्तीक कार्यक्रम सुरु करणेबाबत आदेश. पहा (2.33 MB)\n13-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.45 MB)\n12-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.25 MB)\n11-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.35 MB)\n10-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.24 MB)\n09-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.08 MB)\n08-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.20 MB)\n07-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.36 MB)\n06-11-2020 अनलॉक 8 आदेश – स्वीमिंग पूल योगसंस्था चित्रपट गृह सुरु करणेबाबत. पहा (1.86 MB)\n06-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.08 MB)\n05-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.30 MB)\n04-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.26 MB)\n03-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.31 MB)\n02-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.08 MB)\n01-11-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (3.99 MB)\n31-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.77 MB)\n30-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.21 MB)\n29-10-2020 आदेश – जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत दिनांक ३० ११ २०२० पर्यंत वाढविण्याबाबत. पहा (1.45 MB)\n29-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.72 MB)\n28-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.46 MB)\n28-10-2020 परिपत्रक – ईद-उ-मिलाद (मिलादुनबी) – २०२० मार्गदर्शक सुचना. पहा (2.4 MB)\n27-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.54 MB)\n26-10-2020 अनलॉक 7 आदेश – व्यायामशाळा सुरु करणेबाबत. पहा (2.83 MB)\n26-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.64 MB)\n23-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.59 MB)\n22-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (4.00 MB)\n21-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.64 MB)\n20-10-2020 कोविड-१९ दैनिक प्रसिद्धी पत्रक. पहा (1.43 MB)\n13-10-2020 हाँटेल /फुड कोर्ट /रेस्टारेंट व बार या आस्थापना याना ५०% क्षमतेसह सकाळी ८.०० वा ते रात्री १०. ०० वा पर्यंत सुरु ठेवणे बाबत. पहा (1.25 MB)\n9-10-2020 कोविड १९ चा उपचार/औषधी देणारे खाजगी रुग्णालयात अवाजवी बिल आकारणीबाबत नोडल अधिकारी व रुग्णालयनिहाय संपर्क अधिकारी यांची नेमणूक व समिती गठीत करण्याबाबत. पहा (1.21 MB)\n1-10-2020 कोविड १९ आजारास प्रतिबंध व्हावा म्हणून नेमून दिलेली कामे पार पाडण्या बाबत. पहा (2.7 MB)\n1-10-2020 CCC करीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत बाबत आदेश. पहा (1.22 MB)\n1-10-2020 माझे कुटूंब – माझी जबाबदारी – माझी जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकाने किमान दहा गृहभेटीचे उद्दिष्ट्य बाबत. पहा (2.01 MB)\n25-09-2020 खाजगी कोविड रुग्णालयात कोविड रुग्नासाठी राखीव बेड योग्य प्रकारे वापर होत आहे किंवा नाही या वर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार्‍यांची व कर्मचारी यांचि नेमणूक. पहा (1.81 MB)\n25-09-2020 कोव्हीड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक जबाबदारी पार पाडणे बाबत आदेश (सुधारीत ) पहा (1.42 MB)\n25-09-2020 गोंदिया जिल्हात सुरक्षित सामाजिक अंतर (Social Distancing ) न पाळणारे व मुखपट्टी ( Mask) न बांधणाऱ्या नागरीकांवर प्रतिव्यक्ती रु 500/- दंड बाबत आदेश. पहा (1.34 MB)\n25-09-2020 गृह विलगीकरणाची पूर्व परवानगी न घेता घरी थांबनाऱ्या पॉसिटीव्ह रुग्णांवर दंडाची कार्यवाही करण्याबाबत नगर परिषदेकडून गठीत चमूवर देखरेख ठेवण्याकरीता नियंत्रण अधिकारी नियुक्ती बाबत आदेश. पहा (1.50 MB)\n25-09-2020 खाजगी कोविड रुग्णालयात बेड उपलब्‍धता व ऑक्‍सीजन साठा या वर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार्‍यांची व कर्मचारी यांचि नेमणूक. पहा (1.76 MB)\n24-09-2020 कोव्हीड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक जबाबदारी पार पाडणे बाबत आदेश. पहा (2.70 MB)\n23-09-2020 Antigen/RTPCR तपासणीत सकारात्‍मक (Positive) आलेल्‍या व्‍यक्‍तींनी विनापरवानगी स्‍वगृही अलगीकरण (Home Isolation) केल्‍यास रुपये 10,000/- (दहा हजार) दंड. पहा (1.30 MB)\n18-09-2020 कोविड बेड उपलबध्दता व ऑक्सीजन पुरवठा साठा रियल टाइम मॉनीटरींग – नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी नियुक्ती बाबत आदेश. पहा (1.10 MB)\n14-09-2020 ऑक्सीजन पुरवठा सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याबाबतचे आदेश. पहा (1.30 MB)\nनियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया :07182-230196\nनियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय व्हाट्सएप क्र. :9404991599\nडॉक्टरांची सेवा नियंत्रण कक्ष जि. प. गोंदिया :8308816666, 8308826666\nपोलीस हेल्पलाईन व्हाट्सएप क्र. :7499621953, 9309183477\nजिल्हा नियंत्रण कक्ष बी. एस. एन. एल टोल फ्री :1077\nजिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष :07182-236100\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sanjopraav.wordpress.com/2009/10/", "date_download": "2021-06-25T00:28:57Z", "digest": "sha1:BPDG6GZCH7KMMCZISYWGQO2434VR4LLW", "length": 4404, "nlines": 68, "source_domain": "sanjopraav.wordpress.com", "title": "अक्टूबर | 2009 | sanjopraav", "raw_content": "\nडिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत. वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit सकाळची आन्हिकं उरकली आणि नवाच्या आधी आरशासमोर उभा राहून माणूस कमरेच्या पट्ट्याशी ओढाताण करु लागला की शरीराचा कणनकण ‘खायला द्या…खायला … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां\n‘गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट’ हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे\nसमजत नाही… समजत नाही…\n“म्हणत राहा, मित्रांनो, श्रीराम, जयराम जयजयराम..श्रीराम, जयराम जयजयराम.. ” अद्वैतच्या वडिलांनी शववाहिकेच्या खिडकीतून बाहेर बघत हात जोडले. हळू हळू वेग घेत ती गाडी इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर पडली. आजूबाजूला हुंदके देत उभ्या मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी ठेवली. चौदा पंधरा वर्षांची ती मुलं मुसमुसत … पढना जारी रखे →\nUncategorized में प्रकाशित किया गया | 8 टिप्पणियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-again-ban-47-chines-app-326541", "date_download": "2021-06-25T00:02:37Z", "digest": "sha1:UAGQ7DIUVAXMKBW7WTK7YFSZXY6Q5CTA", "length": 17198, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारताने पुन्हा दिला चीनला झटका; 47 चिनी अ‍ॅप्सवर बंदी!", "raw_content": "\nचीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनला झटका दिल्याची माहिती आहे.\nभारताने पुन्हा दिला चीनला झटका; 47 चिनी अ‍ॅप्सवर बंदी\nनवी दिल्ली- चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनला झटका दिल्याची माहिती आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने चीनच्या आणखी 47 अॅपवर बंदी आणली आहे. याआधी भारत सरकारने जूनच्या शेवटच्या महिन्यात चिनी कंपनीच्या 59 अॅपवर निर्बंध आणले होते. यामध्ये टिकटॉक या प्रसिद्ध अॅपचाही समावेश आहे. नुकतेच बंद करण्यात आलेले 47 अॅप 59 अॅप्सचे क्लोन आहेत. बंदी आणण्यात आलेल्या अॅप्सची नावे अजून समोर आलेली नाहीत. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.\n'फ्रान्स टू इंडिया' 5 राफेल लढाऊ विमानांचे भारताच्या दिशेने उड्डाण;...\nडीडी न्यूजने केलेल्या एका ट्विटनुसार, सरकारने आपल्या ताज्या निर्णयात 47 चिनी अॅप बंद केले आहेत, हे अॅप यापूर्वी बंद करण्यात आलेल्या अॅप्सचे क्लोन आहेत. शिवाय सरकारने 250 अॅप्सची यादी काढली आहे. या अॅप्सची माहिती काढली जाणार आहे. या अॅप्समुळे वापरकर्त्याची खाजगी माहिती आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. या अॅप्सकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावर बंदी आणली जाणार आहे.\nबंद करण्यात आलेल्या अॅप्समध्ये पबजी सारख्या प्रसिद्ध गेमचा समावेश असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसेच काही टॉप गेमिंग अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. असे असले तरी सरकारकडून याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.\nचीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा\nसरकारने जूनच्या शेवटी बंदी घातलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक, शेअर इट, यूसी ब्राउजर, हॅलो आणि वीचॅट या लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता. सरकारने दूरसंचार कंपन्यांना या अॅप्सचा अॅक्सेस काढण्यास सांगितले होते. याशिवाय अॅपल आणि गूगलला आपल्या अॅप स्टोअरवरुन बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सना काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.\nदरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान 15 जून रोजी रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनने पूर्व लडाखमधील आपली आक्रमकता सुरुच ठेवल्याने भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'वर हाच एकमेव उपाय\nचीनसह काही देशांमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने (कोवीड-19) आता भारतातही प्रवेश केला आहे. देशभरात आतापर्यंत 28 रुग्ण आढळल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सर्वप्रथम केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. आता दिल्लीपाठोपाठ बंगळूर व पुण्यातही कोरोनाग्रस्त आढळल्याने धोका वाढला आहे. अद्याप प्\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथील व्य\nअग्रलेख : विषाणूशी लढाई\nकोरोना विषाणूसारखे संकट येते, तेव्हा ते सर्वस्पर्शी असे आव्हान उभे करते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, ती शोधून काढण्यासाठी वैद्यकीय संशोधकांपुढे आव्हान आहेच; परंतु तातडीची परीक्षा आहे ती संसर्गाची व्याप्ती आटोक्‍यात आणण्याची. ची\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादा��्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nनवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_58.html", "date_download": "2021-06-25T00:09:35Z", "digest": "sha1:FIIQM36UTLIQ2UIBSJC6CEYGFG7KVRYI", "length": 11170, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "\"सुरक्षित कुटुंब\" हा लघुपट कोरोना काळात मार्गदर्शक ठरेल.-जिल्हाधिकारी सुरज मांढरे - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र \"सुरक्षित कुटुंब\" हा लघुपट कोरोना काळात मार्गदर्शक ठरेल.-जिल्हाधिकारी सुरज मांढरे\n\"सुरक्षित कुटुंब\" हा लघुपट कोरोना काळात मार्गदर्शक ठरेल.-जिल्हाधिकारी सुरज मांढरे\n\"सुरक्षित कुटुंब\" हा लघुपट कोरोना काळात मार्गदर्शक ठरेल.-जिल्हाधिकारी सुरज मांढरे\nमहाराष्ट्र मिरर टीम -नाशिक\nकोरोना विषाणू बाबत जनजागृती व्हावी ह्यासाठी शारदा क्रिएशन प्रस्तुत \"सुरक्षित कुटुंब\" हा लघुपट तयार करण्यात असून ह्या लघुपटाचं प्रकाशन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी, बेफिकीर राहून चालणार नाही. स्वयंशिस्त पाळणं हे कोरोनाशी मुकाबला करण्याचे उत्तम साधन असून या आजाराबाबत \"सुरक्षित कुटुंब\" या लघुपटपटाव्दारे जनजागृती करून निश्चितपणे नाशिक कोरोनामुक्त करू असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे व्यक्त केला.\nजगभरासह भारतातही कोरोना विषाणू सावट पसरण्यास सुरुवात झाली. आधुनिकतेकडे वाटचाल करणारे देशही कोरोनापुढे झुकले. संपुर्ण जगासाठीच ही महामारी नवीन असल्याने सुरूवातीच्या काळात अनेकांचे या आजाराने बळी गेले आहेत त्यामुळे आता प्रत्येकाने स्वतः आप���्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.. म्हणूनच माझं कुटुंब माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकाने सुरक्षेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. यादृष्टीने हा लघुपट निश्चितच नाशिककरांना मार्गदर्शक ठरेल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.\nनाशिकचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश चव्हाण यांच्या लेखणीतून सुरक्षित कुटुंब या लघुपट साकारण्यात आला आहे...माणसांनी घरातला वावरतांना, घराबाहेर पडल्यानंतर,आणि कार्यालयीन कामकाजामध्ये काय सुरक्षितता बाळगावी हा संदेश देण्यात आला आहे.. ह्या लघुपटाचं प्रकाशन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात करण्यात आलं.. यावेळी दिग्दर्शक आणि निर्माते सुरेश चव्हाण अभिनेता कपिल भास्कर,सोनू जॉर्ज,कुमारी आलीय वझरे,लक्ष्मी पिंपळे,कडुंबा दंडगव्हाळ,सचिन बनतोडे,कुंदा शिंदे बच्छाव, किरण वझरे,धीरज वझरे आदी उपस्थित होते .\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/initiative-steel-entrepreneurs-provide-free-oxygen-corona-victims-13709", "date_download": "2021-06-25T00:35:30Z", "digest": "sha1:KUWJ37PQJ4H64JK3IWRCRD456BUPSJCA", "length": 4989, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोना बधितांना मोफत ऑक्सिजन पुरवण्यासाठी स्टील उद्योजक सरसावले", "raw_content": "\nकोरोना बधितांना मोफत ऑक्सिजन पुरवण्यासाठी स्टील उद्योजक सरसावले\nजालना : कोरोनाबाधितांच्या Covid 19 Patients मोफत ऑक्सिजनसाठी Free Oxygen जालन्यातील Jalna स्टील उद्योजक Steel Entrepreneur सरसावले आहेत. जालन्यातील स्टीलकडून दररोज खाजगी आणि शासकीय हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित तसेच इतर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी प्रशासनामार्फत 300 ऑक्सिजन सिलेंडर मोफत देण्यात येत आहेत. जालन्यातील स्टील कंपन्यांनी ऑक्सिजनची कमतरता कायमची दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पोलाद स्टीलने ऑक्सिजन प्लांट उभा केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उमा स्टीलने देखील भव्य ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. (Initiative by steel entrepreneurs to provide free oxygen to corona victims)\n26 राज्यात कोरोनानंतर आता म्युकर मायकोसिसचा कहर \nयाबाबत उमा स्टीलचे संचालक नीलेश भारुका यांनी याबाबत माहिती दिली आहे. हवेतील ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या या प्लांटमधून दररोज 500 ऑक्सिजन सिलेंडर तयार केले जात असून 300 ऑक्सिजन सिलेंडर कोरोना बाधित तसेच ईतर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी प्रशासनामार्फत मोफत दिले जात असल्याची माहिती उमा स्टील या कंपनीकडून देण्यात आलीय. हा प्लांट उभा करण्यासाठी उमा स्टीलला 4 कोटी रुपयांचा खर्च आलाय. ऑक्सिजनची जिल्ह्यातील कमतरता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सर्व स्टील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पालकमंत्री आणि राज्याचे आरोग��यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विभागीय आयुक्तांनी उद्योजकांना केलं होतं.\nयानंतर उमा स्टीलने अवघ्या 30 दिवसांतच ऑक्सिजन प्लांट विकत घेऊन त्याला कार्यान्वित केलं आहे.जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून उमा स्टीलची स्वतःची 200 सिलेंडरची दररोजची गरज पूर्ण करून उर्वरीत 300 सिलेंडर कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत देणं सुरु केलं आहे.यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.जिल्हा प्रशासनाने देखील मोफत ऑक्सिजन सिलेंडर होत असल्याने उमा स्टील कंपनीचे आभार मानले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/use-black-pepper-in-this-way-to-boost-the-immune-system-464184.html", "date_download": "2021-06-25T00:53:17Z", "digest": "sha1:NV2NJDSBDTJEF4C7X2NL5CAFWULHCTZ3", "length": 16572, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nरोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अशा प्रकारे वापरा ‘काळी मिरी’, जाणून घ्या याबद्दल अधिक\nआपल्या सर्वांनाच माहिती आहे की, काळी मिरी आपल्या निरोगी आयुष्यासाठी आपल्या आहारात घेणे महत्वाचे आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, काळी मिरी आपल्या निरोगी आयुष्यासाठी आहारात घेणे महत्वाचे आहे. त्यात बॅक्टेरियाविरोधी आणि विरोधी दाहक गुणधर्म आहेत जे संक्रमण दूर ठेवण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुखापतीची वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. आपल्याला कदाचित हे जाणून आश्चर्य वाटेल की काळी मिरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Use black pepper in this way to boost the immune system)\nटोमॅटो काळी मिरी सूप\nटोमॅटो सूपमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा केराटिन भरपूर असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. टोमॅटो सूपमध्ये आपल्याला थोडी काळी मिरी घालावी लागेल. हा सूप बनवण्याचे साहित्य 2 टोमॅटो, 1 चमचे मिरपूड पावडर, 3-4 लसूण कळ्या, ½ इंच आले, कांदा, एक चमचे तेल आणि चवीनुसार मीठ लागेल. ते तयार करण्यासाठी प्रथम टोमॅटो, लसूण, आले आणि काळी मिरी मिक्स करून घा आणि उकळल्यानंतर थंड होऊ द्या आणि बारीक पीसून घ्या. यानंतर कढईत थोडे तेल घालून कांदा तळा आणि त्यात पेस्ट घाला. ते शिजल्यानंतर मीठ घाला.\nकाळी मिरी चयापचय वाढविण्याचे कार्य करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी काळी मिरी चहा पिऊ शकता. काळी मिरीचा चहा बनवण्यासाठी आपल्याला तळलेली मिरपूड, लिंबाचा रस आणि चिरलेला आले आवश्यक आहे. नंतर दोन कप पाणी उकळा आणि 4-5 काळी मिरी, 1 लिंबाचा रस आणि चिरलेला आले घाला. पाच मिनिटे उकळी येऊ द्या. चहा चाळून सर्व्ह करा.\nकाळी मिरीचा काढा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. हंगामी संक्रमणाशी लढण्यासाठी हे देखील चांगले आहे. काढा बनवण्यासाठी 1 आले, 5-6 लवंगा, 6-7 काळी मिरी, 5 ताजी तुळशीची पाने, 1 चमचे मध आणि 2 दालचिनी घ्यावी. हे तयार करण्यासाठी, एक वाटी पाणी उकळवा आणि त्यात आलं, लवंगा, मिरपूड आणि दालचिनी घाला. मग, तयार होईल तुमचा काळी मिरीचा स्पेशल काढा\nSide Effect | केसांना ब्लीच करताय सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nKishori Pednekar | कोरोना कमी झाल्याने मुंबईतील काही कोव्हिड सेंटर बंद\nमुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर\nमहाराष्ट्र 7 days ago\nHarvard Study : उम्र लंबी होनी चाहिए… आहारात ‘हे’ दोन फळ आणि तीन भाज्या समाविष्ट करा\nWeight Loss : मनुके आणि गूळ वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा \nPHOTO : शरीरात फायबरची कमतरता आहे मग आहारात ‘या’ फळांचा समावेश करा\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरल�� पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-politicla-news/", "date_download": "2021-06-25T01:08:35Z", "digest": "sha1:MUYOEECSBQV2D4ZCMW543XVE5TOP6XAS", "length": 3089, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmc Politicla News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : ‘सौरऊर्जा प्रकल्पा’वरुन आबा बागुल – सुभाष जगताप यांच्यात जुंपली;…\nएमपीसी न्यूज - तळजाई टेकडीवर करण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते आबा बागुल आणि राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांच्यात चांगलीच जुंपली.…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/take-care-of-yourself-reduce-doctor-stress/", "date_download": "2021-06-25T00:55:00Z", "digest": "sha1:D2CUELHTDO6NVMQHLJ4YJE7GFOI7PVI6", "length": 13366, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'स्वतःची काळजी घ्या; डॉक्टरांचा ताण कमी करा' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘स्वतःची काळजी घ्या; डॉक्टरांचा ताण कमी करा’\n‘स्वतःची काळजी घ्या; डॉक्टरांचा ताण कमी करा’\n​कोविड महामारीने आज डॉक्टरांवर अधिक जबाबदारी आली आहे. गोव्यातील सर्व डॉक्टर रात्रंदिवस लोकांचे प्राण वाचविण्यासाठी झटत आहेत. अनेक कुटुंबियांसाठी देवदूत होऊन त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले आहेत. आपण सर्वांनी या कोविड महामारीच्या कठिण काळात स्वतःची काळजी घेत डॉक्टरांवरील त्राण कमी करावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी केले.\nदक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित कोविड महामारीत अविरतपणे सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांचा आज सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस उपस्थित होते.\nलोकांची सेवा करण्यास आम्ही बांधील असुन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन जीव वाचविण्यासाठी कर्तव्य भावनेने आम्ही सर्व आरोग्य सेवक काम करीत आहोत. लोकांनी कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांवर अनेक मर्यादा असतात व वेळीच रुग्ण दाखल झाल्यास त्यांना योग्य इलाज करणे सोपे जाते. लोकांनी कोविडच्या महामारीत सर्व मर्यादा पाळुनच वागावे. कॉंग्रेस पक्षाने आमच्या कार्याची दखल घेवुन आमचा सन्मान केला याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत असे उद्गार डॉ. राजेश नायक यांनी यावेळी सन्मान केलेल्या सर्व डॉक्टरांच्या तर्फे बोलत��ना काढले.\nमाजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांच्या हस्ते डॉ. व्यंकटेश मळये, डॉ. राजेश नायक, डॉ. प्रविण भट यांचा सन्मान करण्यात आला. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी डॉ. राजेश्वर नाईक, डॉ. सॅम्युएल अरवतगी व डॉ. सुजोय दास यांचा गौरव करण्यात आला. नावेलीचे आमदार लुईझिनो फालेरो यांनी डॉ. मिलींद देसाई, डॉ. सुधिर शेट व डॉ. राजेश जवेरानी यांचा सन्मान केला. माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी डॉ. ब्रेनान तावारिस व डॉ. शशांक प्रभुदेसाई यांचा गौरव केला.\nदक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी आजच्या सन्मान कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले. कोविड महामारीत बंधने असल्यांने इतर आरोग्य सेवकांचा सन्मान नंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक आरोग्य केंद्राना भेट देवुन आम्ही आरोग्य सेवकांचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष दीपक खरंगटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिटर गोम्स व रोयला फर्नांडिस यांनी केले.\nगोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई, ॲड. येमेनी डिसोजा, शिवानी पागी, फ्लोरीयानो कुलासो तसेच इतर कॉंग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.​\n'मायकेल लोबोना मंत्रिपदावरून दूर करा'\nकर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/golomb-sequence.htm", "date_download": "2021-06-25T01:57:06Z", "digest": "sha1:L3NX3LSR4D44JM3F2NUE3E2MLFYAFO7N", "length": 8873, "nlines": 114, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "गोलब सिक्वेन्स - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » डायनॅमिक प्रोग्रामिंग मुलाखत प्रश्न » गोलॉम्ब क्रम\nवारंवार विचारले कॅडन्स इंडिया खरंच टाइम्स इंटरनेट यात्रा\nटॅग्ज डायनॅमिक प्रोग्रामिंग अनुक्रम\nगोलॉम सिक्वन्ससाठी सी ++ कोड\nगोलॉम सिक्वन्ससाठी जावा कोड\n“गोलॉम सिक्वेन्स” ही समस्या सांगते की आपल्याला एक इनपुट देण्यात आले आहे पूर्णांक n आणि आपल्याला XNUMX व्या घटकापर्यंत गोलब अनुक्रमातील सर्व घटक शोधण्याची आवश्यकता आहे.\nगोलॉम्ब क्रमातील प्रथम 8 संज्ञा सापडल्या आणि मुद्रित केल्या. आउटपुट गोलोल सिक्वेन्सचे पहिले 8 घटक दर्शवते म्हणून आउटपुट योग्य आहे.\nगणितामध्ये दिलेल्या क्रमांना सिल्व्हरमॅन सीक्वेन्स असेही म्हणतात. या क्रमाचे नाव सोलोमन डब्ल्यू. गोलॉम्ब यांच्या नावावर आहे. हा एक नॉन-घटणारा पूर्णांक आहे जिथे अ (एन) क्रमांकामध्ये एन किती वेळा होतो. गोलब सिक्वेन्सचा पहिला घटक 1 आहे. उदाहरणार्थ, ए 1 = 1 म्हणतो की अनुक्रमात 1 फक्त एकदाच येते, म्हणून ए 2 देखील 1 असू शकत नाही, परंतु ते असू शकते आणि म्हणूनच 2 असणे आवश्यक आहे.\nआम्हाला गोलॉम क्रमातील घटक तयार करण्यासाठी पुनरावृत्ती संबंध माहित आहेत. रिकर्सिव फॉर्म्युला आहे\nरिकर्सिव फॉर्म्युला वापरुन आम्ही स��स्या सोडवू. पुनरावृत्तीचा वापर करून समस्या सोडविणे हा एक मार्ग आहे. परंतु यामुळे आपल्यासाठी घाईघाईची वेळ गुंतागुंत होईल कारण आपण पुन्हा पुन्हा त्याच मूल्यांची गणना करत आहोत. कारण पुनरावृत्तीच्या नात्यातून आपण बघू शकतो की अनुक्रमातील नववा घटक पूर्वीच्या संगणकीय अटींवर अवलंबून आहे. म्हणून आम्ही डायनॅमिक प्रोग्रामिंगचा वापर केल्यापासून समस्येचे निराकरण करण्यासाठी वापरू, आम्हाला इतर मूल्यांची गणना करण्याची गरज नाही.\nगोलॉम सिक्वन्ससाठी सी ++ कोड\nगोलॉम सिक्वन्ससाठी जावा कोड\nओ (एन), कारण नववा घटक एका पूर्वीच्या गणना केलेल्या घटकावर अवलंबून असतो जो प्रत्येक घटकासाठी हे ऑपरेशन ओ (1) वेळ जटिल बनवितो. तेथे एन घटक आहेत, वेळ गुंतागुंत रेषात्मक आहे.\nओ (एन), आम्ही एन घटक संचयित करीत असल्याने, जागा अवघडपणा देखील रेषात्मक आहे.\nश्रेणी डायनॅमिक प्रोग्रामिंग मुलाखत प्रश्न टॅग्ज कॅडन्स इंडिया, डायनॅमिक प्रोग्रामिंग, सोपे, खरंच, अनुक्रम, टाइम्स इंटरनेट, यात्रा पोस्ट सुचालन\nगुणाकार बदलण्याची शक्यता आणि उत्पादनासाठी अ‍ॅरे क्वेरी\nसर्वांत लांब बायटॉनिक उपखंड\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/if-the-pill-of-500-mg-is-halved-does-it-have-power-250-mg-what-the-doctor-says-find-out/", "date_download": "2021-06-25T01:02:04Z", "digest": "sha1:DL7CXRDMMFOETNZHDY7ZX6NVQZUVVWIA", "length": 10666, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "500 mg ची औषधाची गोळी अर्धी केली तर तिची Power 250 mg होते का?, काय म्हणतात डॉक्टर, जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\n500 mg ची औषधाची गोळी अर्धी केली तर तिची Power 250 mg होते का, काय म्हणतात डॉक्टर, जाणून घ्या\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. वाढत्या रुग्णसंख्यामुळे औषधांची मागणी वाढली आहे. कोरोनाग्रस्तांना औषध दिली जात आहेत. मात्र दुसरीकडे अनेकजण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी विविध गोळ्यांचे सेवन करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकदा मेडिकल दुकानात पाहिजे त्या गोळ्या मिळत नाहीत. आपल्याला 250 एमजीच्या डोसची गरज आहे. पण मेडिकलमध्ये 500 एमजीचा डोस आहे. अशावेळी आपण 500 एमजीची गोळी अर्धी करून खावू शकतो का 500 एमजीची गोळी अर्धी करून खाणे आरोग्य��साठी लाभदायक आहे का 500 एमजीची गोळी अर्धी करून खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.\nयाबाबत डॉ. प्रदीप चौरसिया म्हणाले की, ज्या गोळीवर रेघ असते, अशी गोळी आपणाला अर्धी करून खाता येते. त्यासाठी गोळ्यांवर रेघ दिलेली असते. समजा आपल्याला 500 एमजीची गोळी हवी आहे, पण आपल्याकडे 1000 एमजीची गोळी उपलब्ध आहे. तर अशावेळी आपण ती गोळी अर्धी करून खावू शकतो. 1000 एमजीची गोळी अर्धी करून खाल्यास ती 500 एमजीच्या गोळी प्रमाणे काम करते. तसेच मध्ये रेघ नसलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खावू शकत नाही. त्यामुळे फक्त मध्ये रेघ असलेल्या गोळ्या आपणाला अर्ध्या करून खाता येते. तसेच कॅप्सूल देखील अर्ध्या तोडून खाता येत नसल्याचे ते म्हणाले.\nशनिवार-रविवारच्या सुटीनंतर संचारबंदीत देखील हडपसरमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी; वाढू शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव\n‘रमजान ईद’ची नमाज मुस्लिम बांधवांनी घरीच पठण करावी – API राहुल वाघ\n'रमजान ईद'ची नमाज मुस्लिम बांधवांनी घरीच पठण करावी - API राहुल वाघ\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता\nRailway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nanti corruption bureau | घरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’; ग्रामविकास अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला पकडले ‘रंगेहाथ’\n सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज\nMurder Case | भाच्याच्या खुनाचा बदला, आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/candidate-confident-on-defeat/", "date_download": "2021-06-25T00:02:10Z", "digest": "sha1:MNFEW6EEOLWWX5HVTXF7XTKB65NG6YTH", "length": 10466, "nlines": 98, "source_domain": "khaasre.com", "title": "निकलाआधीच माझा पराभव निश्चित आहे म्हणणारा राज्यातील एकमेव उमेदवार! - Khaas Re", "raw_content": "\nनिकलाआधीच माझा पराभव निश्चित आहे म्हणणारा राज्यातील एकमेव उमेदवार\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल महाराष्ट्रात मतदान पार पडलं. आता सर्वाना २४ तारखेची प्रतीक्षा लागली आहे. २४ तारखेला महाराष्ट्रात निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागू झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. प्रचार सभांमधून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. देशपातळीवरच्या नेत्यांनी महाराष्ट्रात हजेरी लावली. निवडणुकीच्या चर्चा अगदी गावच्या पारांवर रंगल्या.\nया निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेले पक्षांतर, दिग्गजांच्या तिकिटाला कात्री, शरद पवारांना ED नोटीस आणि अजितदादांचा राजीनामा, शिवसेनेचे दहा रुपयात तर भाजपचे पाच रुपयात पोटभर जेवण देण्याचे आश्वासन, तेल लावलेला पैलवान, साताऱ्यात पाऊस आणि पवार याशिवाय मुंडे बहीण भावात झालेले राजकीय नाट्य हे मुद्दे चांगलेच गाजले.\nया सर्व मुद्यामध्ये ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा मुद्दा देखील महत्वाचा होता. आदित्य ठाकरे ���ांनी वरळीमधून निवडणूक लढवली. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. सुरेश माने यांनी निवडणूक लढवली. तर वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त पोलीस अधिकारी गौतम गायकवाड हे मैदानात होते.\nविशेष म्हणजे या उमेदवारांच्या व्यतिरिक्त बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही वरळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे लाखोंच्या मताधिक्याने वरळीतून निवडून येतील असा विश्वासही शिवसेना नेते व्यक्त करत आहे. निकालाला अवघा एक दिवस उरला आहे.\nमात्र निकालाच्या आधीच आदित्य यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने आपला पराभव निश्चित असल्याचे सांगितले आहे. एरव्ही सर्व उमेदवार आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत असतात. मात्र या उमेदवाराने अगोदरच आपला पराभव होणार असे सांगितले आहे.\nवरळीतील हा उमेदवार म्हणतो माझा पराभव निश्चित-\nवरळी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याचे कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य यांच्या समोर सुरेश माने यांच्या रूपाने आव्हान उभा करण्यात आले. त्यात किती यश आले हे २४ तारखेला कळेलच.\nयाशिवाय मराठी बिग बॉसचे स्पर्धक अभिजित बिचकुलेने निवडणूक लढवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी देखील झाला. आपला विजय निश्चित असल्याचे सांगणाऱ्या अभिजीत बिचुकलेने आता मात्र आपला पराभव होणार असल्याचे सांगितले आहे.\nठाकरे कुटुंबियांची संपत्ती आणि ताकद यामुळे माझा पराभव निश्चित आहे. मात्र मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची ताकद लावावी लागली. एकीकड ठाकरे कुटुंबियांवर टीक करताना निवडणुकीदरम्यान ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असंही अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nदोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केलेल्या साताऱ्याचा काय आहे एक्झिट पोल\nवाहनांच्या नंबर प्लेटमध्ये “हा” बदल न केल्यास होणार दंडात्मक कारवाई\nवाहना��च्या नंबर प्लेटमध्ये \"हा\" बदल न केल्यास होणार दंडात्मक कारवाई\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tractor-trolly-voting/", "date_download": "2021-06-25T01:13:23Z", "digest": "sha1:K6LMG4E34NN5WC4RX2AFNXOGQINFJPBP", "length": 9081, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "ट्रॅक्टर ट्रॉलींचा पूल महाराष्ट्रात वायरल झालेल्या हा फोटो कुठला माहिती आहे का ? - Khaas Re", "raw_content": "\nट्रॅक्टर ट्रॉलींचा पूल महाराष्ट्रात वायरल झालेल्या हा फोटो कुठला माहिती आहे का \nin जीवनशैली, बातम्या, राजकारण\nकाल महाराष्ट्रात मतदानाची रणधुमाळी सुरु असताना एका फोटोने सोशल मिडिया गाजवले या फोटोमध्ये गावातील मतदार हे ट्रॅक्टर ट्रॉलींचा पुलाचा वापर करून मतदान करायला जाताना दिसत आहे. अनेकांना मतदानाचे कर्तव्य पूर्ण करा असा संदेश या फोटोतून लोकांनी दिला आहे. या प्रयोगाची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगानेही घेतली.\nबारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे विधानसभेच्या मतदानासाठी मतदारांना मोठी कसरत करावी लागत आहे. या परिसरात रविवारी झालेल्या १२० मिलिमीटर पावसामुळे मतदान केंद्रालाच तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. मतदान करण्यासाठी मुख्य रस्त्यावरून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी झालेल्या चिखलामुळे चक्क ट्रॉलींच्या पायघड्या घालण्याची वेळ आली.\nसांगवी परिसरातील कांबळेश्वर येथील ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. बारामती परिसरात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या नदीच्या काठावरच कांबळेश्वर हे गाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.\nमात्र, पावसामुळे शाळेच्या मैदानात गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते. सकाळी पाऊस थांबला असला, तरी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी या ���ाण्यातून जाणे अनेकांना शक्य नव्हते. त्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत गावातून ट्रक्टरच्या ट्रॉली जमा केल्या.\nत्या एकमेकांना जोडत शाळेच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्रापर्यंत सेतू तयार केला. या सेतूवरून जात दिवसभर मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यामुळे या केंद्रात ६० टक्क्य़ांहून अधिक मतदानाची नोंद झाली.\nया मतदान केंद्रावर ३५१ व ३५२ हे दोन बूथ आहेत. या दोन्ही बुथवर २ हजार १०० मतदार आहेत. सुदैवाने मतदाना दिवशी पावसाने उघडीप दिली असल्याने प्रत्येक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ट्रॉलींचा आधार घेऊन जातानाचे चित्र पाहायला मिळत होते.\nमतदान केंद्राच्या परिसरात पावसाचे पाणी किंवा चिखल झालेल्या जिल्ह्यातील सुमारे चारशे ते साडेचारशे मतदान केंद्रांमध्ये विविध प्रयोग राबवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.\nआपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nपुण्यात भाजपचा “गिरीश बापट पोल”, चक्क फळ्यावर लिहून सांगितला मताधिक्याचा आकडा\nलोकसभेवेळचा लिंबू कलर साडी आणि आता विधानसभेवेळी गुलाबी रंगात या अधिकार्याचे फोटो वायरल..\nलोकसभेवेळचा लिंबू कलर साडी आणि आता विधानसभेवेळी गुलाबी रंगात या अधिकार्याचे फोटो वायरल..\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lalbahadur-shatri-bhji-mandai/", "date_download": "2021-06-24T23:56:55Z", "digest": "sha1:6AT3J46AU4AXFT6WXCV4WNQKPPMTJNN2", "length": 3057, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lalbahadur Shatri Bhji Mandai Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: भाजी मंडईत दिवसभर मिळणार भाजीपाला\nएमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पिंपरीतील भाजीमंडई पुन्हा चालू केली आहे. सकाळी पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दिवसभर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु राहणार आहेत. मंडईतील 180 गाळेधारकांनी…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lion-point/", "date_download": "2021-06-25T01:16:18Z", "digest": "sha1:LJTGAAK3GJGVIGWM4WRXZJ2N2EO5CLVL", "length": 3034, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lion Point Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : ‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या ‘लायन्स पाँईट’…\nएमपीसी न्यूज - 'लायन्स पाॅईट' परिसरात सुरु असलेली हुल्लडबाजी, गर्दीमुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर वन विभागाने 30 आणि 31 डिसेंबर रोजी लायन्स पाँईट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहेत. तसेच याबाबतच्या व्यवसायिकांना तशा सूचना देण्यात…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/sant-eknath-information/", "date_download": "2021-06-25T01:17:09Z", "digest": "sha1:QWD4BKFCWRL7MSYISVLETT5ZG5JSJY44", "length": 37753, "nlines": 106, "source_domain": "marathischool.in", "title": "संत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi", "raw_content": "\nHome » मराठी संंत\nसंत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi\nसंत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi: हे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या कार्याचे आध्यात्मिक उत्तराधिकारी मानले जाणारे, महाराष्ट्रातील ���क महान संत होते. संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) हे लोकांना जागृत करण्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक पराक्रमासाठी तसेच धर्मरक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी परिचित होते.\n1 संत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi\nज्ञानदेवांनी स्थापलेल्या वारकरी संप्रदायामधील संत एकनाथ हे एक संत होते. संत एकनाथ भक्ती आणि आध्यात्मावर लिहिलेल्या असंख्य स्तोत्रे आणि पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात प्रसिद्ध भगवद्गीताचे आध्यात्मिक सार, एकनाथी भागवत आणि त्यांचे विशाल भव्य रामायण यांचा समावेश आहे.\nसंत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi\nसंत एकनाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात (Sant Eknath born on) 1533 साली पैठण (Paithan) येथे झाला. एकनाथ यांचे पंजोबा श्री भानुदास (1448-1513) होते, पंढरपूर येथील विठ्ठल पंथातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी (Mother of Sant Eknath) तर वडिलांचे सूर्यनारायण (father of Sant Eknath) होते.\nबालपणीच आई-वडील वारल्यामुळे एकनाथ पोरके झाले. आजोबांच्या छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले. आजोबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्माची व हरिकीर्तनाची आवड होती. गिरिजाबाई (wife of Sant Eknath) नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. गिरिजाबाई अतिशय गृहकुशल होत्या.\nएकनाथांना गोदा व गंगा नावाच्या दोन मुली (Daughters of Sant Eknath) आणि हरिपंडित (son of Sant Eknath) नावाचा एक मुलगा होता. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची कुशलतेने सांगड घातली.\nछोट्या एकनाथ गुरुचरित्राचे महत्त्व पाहून प्रभावित झाले होते. आपल्या गुरूंना कसे भेटता येईल यावर ते सतत इतरांना विचारत होते. आजूबाजूचे विद्वान लोक चकित झाले आणि त्यांनी गोदावरी नदीला विचारायला सांगितले. म्हणून दुसर्‍याच दिवशी एकनाथ नदीकडे गेला आणि त्याने आपला प्रश्न मोठ्या मनापासून आणि तत्परतेने विचारला. आणि असीम दयाळू आईने उत्तर दिले ‘तुमचे गुरु दौलताबाद किल्ल्यात थांबले आहेत’, लहान एकनाथांना सांगितले. तो तातडीने दौलताबादला घराबाहेर पडला\nजनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्याचा प्रमुख होते. ते दर गुरुवारी रजेवर जात असे. तो एक दिवस होता, जेव्हा किल्ल्याच्या पायर्‍यांवर दृढनिष्ठपणे चढणारे 5 वर्षांचे एकनाथ जनार्दन स्वामींच्या भेटीस आले. जनार्दन स्वामी (Janardan Swami) यांन��� त्यांचे ‘मी तुझीच वाट पाहत होतो’ या शब्दाने स्वागत केले. गुरु नेहमी वाट पाहतो आणि जाणतो की योग्य शिष्य कधी येईल. जनार्दन स्वामींनी पुष्कळ भक्तीभावाने छोट्या एकनाथांना पूजेची तयारी करण्याचे काम सोपवले, ज्याने गुरुला अतीव प्रसन्न केले.\nअशा प्रकारे एकनाथांनी वयाच्या बाराव्या वर्षी देवगिरी येथील जनार्दनस्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्मग्रंथांचे व शास्त्रपुराणांचे त्यांनी अध्ययन केले. गुरू जनार्दन स्वामी समवेत एकनाथ तीर्थयात्रेस निघाले. ते दोघे गोदावरीच्या तीरावरील चंद्रावती या गावी आले व चंद्रभट या ब्राह्मणाकडे उतरले हा ब्राह्मण दिवसा काम करून रात्री प्रवचन करत असे. त्या दिवशी चंद्रभटचे चतुःश्लोकी भागवतावरील व्याख्यान गुरू-शिष्यांनी ऐकले.\nपुढे या गुरू-शिष्यासमवेत चंद्रभटही तीर्थयात्रेस निघाले. पुढे त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर जनार्दननांनी एकनाथांना ‘चतुःश्लोकी भागवत’ यावर टीका लिहिण्यास आज्ञा केली. तिथेच चतुःश्लोकी भागवत हा ग्रंथ एकनाथांनी लिहून समाप्त केला. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी एकूण सात वर्षे तीर्थयात्रेत घालवली. गुरूंबरोबर तीर्थयात्रा पूर्ण केल्यावर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. संत एकनाथ अद्वितीय होते कारण त्यांनी वेदांत आणि सूफीवाद यांचे मिश्रण केले. एकनाथ एक धर्माभिमानी गुरुभक्त होते आणि त्यांनी एक-जनार्दन नावाने अभंग लिहिले.\nमहाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळात देवगिरी राजा श्री रामदेवराय यादव यांच्या काळात एक समृद्ध आणि समाधानी राज्य होते. दुर्दैवाने राजाच्या मृत्यू नंतर देवगिरी मुस्लिम हल्लेखोरांच्या हाती पडली. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी सुरू केलेली सुधारात्मक आणि उन्नत कामे थांबली.\nयुद्ध आणि परकीय हल्ल्यांनी लोकांच्या आयुष्यात खूप मोठा पाठलाग केला होता. लोक निराधार होते आणि हल्लेखोरांचे गुलाम असल्याचा छळ करण्यास त्यांनी राजीनामा दिला. सुमारे 200 वर्षे जनतेला जागृत करण्यासाठी एका तेजस्वी आत्म्याने जन्म घेईपर्यंत लोकांची, राष्ट्रांची आणि धर्माची अशी स्थिती होती.\nदेवगिरी किल्ला निजामाच्या अंमलाखाली होता. जवळचे रहिवासी असलेले संत एकनाथ यांनी पाहिल��� की लोकांनी गुलामगिरीच्या नशिबात राजीनामा दिल्यावर शांतपणे लोकांनी राज्यकर्त्यांच्या जादाचा त्रास सहन केला. लोक जिवंत होते कारण ते आधीच मेलेले नाहीत जनतेला जागृत करण्यासाठी जनआंदोलन सुरू करण्याची गरज संत एकनाथांनी ठरविली. त्यांनी लोक जागृत करण्याच्या कार्यास प्रगती करावी आणि आशीर्वाद मिळावा यासाठी कुलस्वामिनी जगदंबामातेला मनापासून प्रार्थना केली.\nहळूहळू परंतु नक्कीच, लोकांना हे समजण्यास सुरवात झाली की आपण पिंजरा असलेले जीवन जगत आहात. जेव्हा संतप्तनाथांनी परदेशी राज्यकर्त्यांविरूद्ध असंतोष व्यक्त करण्यास सुरुवात केली तेव्हा संत एकनाथांच्या प्रयत्नांना फळ मिळाले.\nएक भयंकर दिवस, जनार्दन स्वामी समाधीमध्ये खोलवर होते, जेव्हा हल्ला करणाऱ्या सैन्याने गजर वाढविला. लढाऊ नसतानाही एकनाथ महाराज अजिबात संकोच करू शकले नाहीत, त्यांनी चिलखत दान केले आणि आक्रमणकर्त्यांशी लढायला निघाले. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता की, त्यांच्या गुरु जनार्दन स्वामींच्या समाधी अवस्थेत अडथळा आणू नये.\nम्हणून एकनाथ महाराजांनी 4 तास शौर्याने युद्ध केले आणि हल्लेखोरांना तेथून दूर नेले. त्यांच्या शौर्याबद्दल एकनाथ महाराजांचे कौतुक केले गेले. त्यांनी सिद्ध केले की गुरु आणि शिष्य एक आहेत जनार्दन महाराजांना याविषयी काहीच सांगण्यात आले नाही. स्वामीजींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना आपल्या शिष्याचा खूप अभिमान वाटला. एकनाथ महाराजांसारखे शिष्य अत्यंत दुर्मिळ आहे.\nसारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. संत एकनाथांनी आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले. ज्ञानदेवांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे चालू केले. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन केले.\nआपले भाग्य आहे की एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली. त्यांच्या भार्थ रामायणावरून आपण इस्लामिक राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राची दुर्दैवी स्थिती पाहिली पाहिजे; त्यावेळी लोकांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पडझड होते. धार्मिक मंडळेही ढोंगीपणाच्या अभूतपूर्व पातळीवर खालावली होती.\nसंत एकनाथ महाराजांनी या अनिश्चित मार्गान�� धर्माच्या मूर्ती तयार केल्या. त्यांच्यातील काहींनी एकनाथ महाराजांकडून धडे घेतले आणि स्वत: ला सुधारण्याचे काम केले आणि खरोखरच समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराजांनी समाजाला हे सिद्ध केले की ‘भक्ती’ च्या माध्यमाने एखादा नियमित गृहस्थ तसेच आध्यात्मिक विकास होऊ शकतो.\nएकनाथ महाराजांच्या जीवनाने लोकांना दाखवून दिले की ऐहिक साधने ही आध्यात्मिक साधनेदेखील असू शकतात. त्यांनी लोकांच्या आकांक्षा वाढवल्या आणि त्यांच्यात भागवत धर्म आणि मजबूत पात्र निर्माण करण्यासाठी अभिमान बाळगला. तथापि हे दुर्दैव आहे की एकनाथ महाराजांच्या कल्पना आणि शिकवण योग्यरित्या लोकांच्या अंतःकरणाने आणि मनामध्ये ओतता येण्यापूर्वीच, परदेशीयांनी केलेल्या हल्ल्यांनी लोकांचे प्रयत्न वळवले आणि त्यांचे प्रयत्न संक्षिप्त झाले.\nएकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली. यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली होती. लोकांच्या घरासमोर उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला.\nआचारांची शुद्धता राखून त्यांनी कर्मठते विरूद्ध बंड केले. प्रेमळपणा, सौजन्य व शांती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. ते भूतदया मानत असत. त्या काळी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड दूर करण्यासाठी सोप्या भाषेत भारुडं, गौळणी लिहून उपदेश लोकांच्या मनावर बिंबवला.\nत्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली आहे. स्रीला नकाराचे स्वातंत्र्यच नव्हते. लहान वयातच घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत असत. फक्त संसार करायचा यापलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता. त्या काळातील स्त्रियांना जणू या भारुडाने बोलकं केले…(Sant Eknath Bharud in Marathi)\n|| फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी, शिवाया दोराच नाहीं, मला दादला नको गं बाई \nअशा प्रकारे तिच्या मूक भावनेतून तिच्या विचारांना व्यक्त करण्याचे काम संत एकनाथांनी केले. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.\nएकनाथ हे महाराष्ट्रा���ील अस्पृश्यतेच्या सुरुवातीच्या सुधारकांपैकी एक होते, ते मध्ययुगाच्या उत्तरार्धात कार्यरत होते. ज्या काळात ब्राह्मणांनी अस्पृश्य लोकांची सावली आणि आवाज टाळला, त्यांनी अस्पृश्यांकडे जाहीरपणे शिष्टाचार दाखवला आणि वारंवार त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.\nएकदा त्यांनी तापलेल्या उष्णतेपासून वाचवून महार मुलाचा जीव वाचविला, तो मुलगा गोदावरीच्या गरम वाळूमध्ये भटकत होता. एकनाथ एका मागासलेल्याच्या अंगाला हात लावल्याने गावातल्या ब्राह्मणांना राग आला. त्यांची विटंबना करण्याच्या हेतूने, त्याने त्यांच्या अमानुषतेचे अमानुषपणा पाहण्याची आशा बाळगून, त्याच अशुद्धता धुण्यासाठी त्याच नदीत स्नान केले.\nत्यांच्या कविता प्रत्येक वाचकांना दयाळूपणे आणि माणुसकीने, एका भावाने, बहिणीप्रमाणे, वागण्याचे आवाहन त्यांच्या वाचकांना करतात. या आवाहनात पक्षी, प्राणी आणि वनस्पती देखील समाविष्ट आहेत. त्याच्या सर्वात आवडत्या कवितांपैकी एक म्हणते, की तुम्हाला भेटणारा प्रत्येक आत्मा तुमचा देव आहे.\nएकनाथांच्या शिकवणीचा सारांश “विचार, उच्छर आणि आचार” म्हणजेच विचार, बोलण्यात आणि क्रियेमध्ये शुद्धता असू शकतो. जेव्हा त्याची कार्ये, वचने आणि उपदेश यामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली जेव्हा त्यांना त्या सर्वांची सर्वात जास्त गरज होती.\nएकनाथांची ग्रंथसंपदा विपुल आहे. एकनाथजींना मातृभाषेबद्दल प्रचंड आदर होता. सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी साध्या कथा, कीर्तन किंवा देवींच्या कथा, नृत्य कला या गोष्टींवर देवीच्या प्रार्थना, रामायण यावर लिहिले. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे, ते स्वतःचा ‘एका जनार्दनी” (Eka Janardani) म्हणून उल्लेख करतात,. त्यामध्ये टीकाग्रंथ, आख्यान, काव्य, आध्यात्मिक प्रकरणे, याबरोबरच अभंग, गौळणी, भारुडे इत्यादींचा समावेश आहे.\n‘चतुःश्लोकी भागवत’ तसेच’एकनाथी भागवत’, ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘भावार्थ रामायण’ ही त्यांची ग्रंथसंपदा. एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील उदारमतवादाचे व नेमस्त संप्रदायाचे जनक मानले जातात. विठ्ठलाची भक्ती, संतांचा सहवास यातून जीवनाचा आनंद अनुभवावा हेच एकनाथांनी आवर्जून सांगितले. एकनाथ महाराज अतिशय बुद्धिमान होते. भागवतावर लिहिलेला त्यांचा टीकाग्रंथ म्हणजे, ‘एकनाथी भागवत’ म्हणून सर्वपरिचित आहे.\n“क��य करिशी काशी गंगा भितरी चांगा नाही तो भितरी चांगा नाही तो\nएकनाथांनी बोली भाषेत सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत साहित्यनिर्मिती केली. ‘विंचू चावला’ हे भारुड खूप गाजलं. त्याच प्रमाणे ‘दादला’ हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत आशय लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. आजही एकनाथांची भारुडे म्हटली जातात. एकनाथांची भारुडे अतिशय अर्थपूर्ण आहेत. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 125 विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या 300 आहे. तसेच एकनाथांच्या गौळणीही प्रसिद्ध आहेत. हा गीतप्रकार प्रतिष्ठित समाजात जास्त रुजला आणि बहरला. कीर्तन, भजनात नेहमी गवळणी म्हटल्या जातात.\nपर्मेराश्वराविषयी बोलताना संत एकनाथ म्हणतात\n तया कां न येती विमाने \nनवल स्मरणाची ठेव | नामी नाही अनुभव \nपरमेश्वर हा फक्त जाणून समजून उमजून घ्यायचा विषय नाही तर तो नितांत श्रद्धा आणि विश्वासाचा विषय आहे. अंगाला राख फासून आणि भगवी वस्र परिधान करून कोणीही साधक होत नाही तर त्यासाठी मनोभावे साधना करावी लागते. ईश्वरापर्यंत जाण्यासाठी नामात आर्तता, ओढ लागते. अशा वेळेला दिव्य नामाचा जप अंतर्मनात चालू होतो, हे लोकांना माहीतच नाही.\nसंत एकनाथ म्हणतात – गुरुमंत्र म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण केल्याने परमेश्वरप्राप्ती होते. जो खरा सद्गुरू असतो. अशा सद्गुरूला शरण गेल्याशिवाय परमेश्वरनामाचा मंत्र मिळत नाही. त्या साधकाला पूर्ण दिशा न मिळाल्यामुळे तो परमेश्वरप्राप्तीचा रस्ता भटकू शकतो. गुरुमंत्र मिळाला तर ईश्वरप्राप्ती लवकर होते असं संत एकनाथ महाराज म्हणतात. सद्गुरूचा नाम मंत्र म्हणजे परिस आहे.\nसंत एकनाथ म्हणतात- आपल्या सकारात्मक विचारांमध्ये खूप शक्ती असते. आपण जसे विचार करतो, तसेच त्याचे फळ आपल्याला मिळते. जे कर्म आपण करतो ते करत असताना आपले मन जर जेव्हा परमेश्वर नामाशी एकरूप होते, त्यावेळेला आपल्या मनात कोणताही वाईट विचार येत नाही.\nसंत एकनाथांनी सर्वसामान्यांना संस्कृत भाषेतील ज्ञानामृत कळावे या उद्देशाने ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला; परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारूडं, गवळणी आदींच्या सहाय्याने लोकांना परमार्थमार्गास लावले.\n‘सर्वाभूती भागवद्भाव’ हे भक्तीचे मर्म पटव���न देताना हठयोग, ज्ञानयोग, कर्मयोग किंवा आश्रमधर्म हे सारे उपाय अपाय ठरतात असे सांगून आचाराच्या नव्या व्याख्या एकनाथांनी निर्माण केल्या. यातूनच एकनाथांचे बुद्धिसामर्थ्य दिसते. नवीन नवीन शब्दांचा वापर करून वाचकांना प्रभावित करण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. रूढ शब्दांतून नवा अर्थ काढण्याची शोधक वृत्ती त्यांच्या ठिकाणी दिसून येते.\nज्ञानेश्वरीच्याच परंपरेतील; पण अधिक सुबोध भाष्यग्रंथ म्हणजे ‘नाथांचे भागवत’ होय. भावार्थ रामायणामुळे मुक्तेश्वरांसारख्या कवीला रामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. ‘रुक्मिणीस्वयंवराने’ तरआख्यान काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला.\nअशा प्रकारे एकनाथांचे साहित्य हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होते. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाज- प्रबोधन व समाज- संघटन केले.\nसंत एकनाथांचे निधन Death of Sant Eknath:\nसंत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्ठी, शके 1521 या दिवशी देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. आजही हजारो भाविक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात. अशा या थोर संताला माझे कोटी कोटी प्रणाम \nतुम्हाला संत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा…धन्यवाद\nहे लेख सुद्धा जरूर वाचावे :-\nसंत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi\nसंत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi\nसंत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/the-women-of-babli-gang-have-finally-been-arrested-by-naupada-police-of-thane-police/", "date_download": "2021-06-25T00:55:00Z", "digest": "sha1:MBE4O6YQLBTDZVIU4HHCTW6HNYLAHIDR", "length": 12845, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "बबली गँगच्या दोन्ही तरुणी अखेर गजाआड, 5 लाखांचे सोने हस्तगत - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nबबली गँगच्या दोन्ही तरुणी अखेर गजाआड, 5 लाखांचे सोने हस्तगत\nबबली गँगच्या दोन्ही तर���णी अखेर गजाआड, 5 लाखांचे सोने हस्तगत\nठाणेः पोलीसनामा ऑनलाईन – सोन्याचे दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन सेल्समनला बोलण्यात गुंतवून बांगड्या चोरी करणा-या बबली गँगच्या दोन महिलांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेले जवळपास 5 लाखांचे सोने हस्तगत केले आहे. या दोघीही ठाणे येथे चोरी करून कुर्ला टर्मिनस येथून उत्तर प्रदेशची गाडी पकडून पळून जाणार होत्या. तोच नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद लबडे व त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.\nआयुषी गुलाब शर्मा (वय 26 ) व संजू रविंद्र गुप्ता (वय 34 रा. मीरा रोड) असे अटक केलेल्या चोरट्या महिलांची नावे आहेत. याबाबत ज्वेलर्स मालकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.\nमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ठाण्यातील गोखले रोड येथील रिचेस ज्वेलर्स आर्केड या दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या होत्या. बांगड्या घ्यायचा असल्याचे सांगून त्या दोघीनी 20 ते 25 बांगड्यांच्या डिझाईन पाहिल्या आणि पसंत नसल्याचे सांगून निघून गेल्या. दुकानातील सेल्समनने त्या दोन तरुणींनी पाहिलेल्या बांगड्या उचलून परत ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी 2 सोन्याच्या बांगड्या गायब झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. ज्याची किम्मंत 3 लाख 27 हजार रुपये होती. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या दोघीनी चलाखीने 2 बांगड्या चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी महिलांना मीरारोड येथून अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरलेल्या सोन्याच्या बांगडया हस्तगत केल्या. त्या व्यतिरिक्त ओशिवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या 33 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या असा एकूण 4 लाख 92 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला.\nया दोघीजणी सात ते आठ दिवसापूर्वीच मीरा रोड येथे राजाराम शर्मा या नातेवाईकाकडे पेईंग गेस्ट म्हणून आल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी या दोघींना कोल्हापूर येथे अशाच सोन्याच्या चोरी प्रकरणी अटक झाली होती. या दोन्ही तरुणींची जोडी बबली गँग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्यावर यापूर्वी लक्ष्मीपुरा पोलीस ठाणे, राजवाडा कोल्हापूर, कोरगाव, हडपसर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.\nत्वचा कोरड�� होत असेल तर ‘या’ ७ गोष्टी लावू नका\nपुरंदर : वाढदिवसाच्या दिवशीच शाळकरी मुलीची आत्महत्या\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nPune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत महिलेचा मृतदेह…\nPune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना \nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nCOVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी…\n‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना…\nPune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड\nDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\n आंबिल ओढा परिसरात पोलिस अन् स्थानिक रहिवाशांमध्ये राडा, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/03/29/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-24T23:50:07Z", "digest": "sha1:3D5CEIHNY2MCB6HOJE2AJ5BYDUQR6JJI", "length": 8095, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमित शहा, शरद पवार भेटीने राज्यात तर्कवितर्काना उधाण - Majha Paper", "raw_content": "\nअमित शहा, शरद पवार भेटीने राज्यात तर्कवितर्काना उधाण\nमहाराष्ट्र, मुख्य / By शामला देशपांडे / अमित शहा, अहमदाबाद, उद्धव ठाकरे, भेट, शरद पवार / March 29, 2021 March 29, 2021\nपाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला येणे, शनिवारी पहा��े दोनच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खासगी विमान घेऊन अहमदाबादला जाणे आणि अमित शहांची भेट घेणे यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. उद्धव सरकार संकटात असल्याचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे पवार शहा भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो यशस्वी ठरला नाही.\nमहाराष्ट्रात सध्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ, सबइन्स्पेक्टर सचिन वाझे यांची अटक, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी आरोप करून १०० कोटी जमा करण्याचे पोलीस दलाला दिलेले आदेश, त्यावर आक्रमक भाजप आणि सामना मधून संजय राउत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याबाबत केलेले वादग्रस्त आरोप यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अपरात्री अहमदाबाद येथे अमित शहा यांची भेट घेतल्याच्या बातमीची भर पडली आहे.\nविशेष म्हणजे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल अहमदाबादेत उद्योजक गौतम अडाणी यांच्या गेस्ट हाउस मध्ये मुक्कामास होते असेही समजते. अडाणी यांनी गेल्या आठवड्यात बारामती येथे शरद पवारांची भेट घेतली होती असेही आता सांगितले जात आहे. या भेटीबाबत दोन्ही बाजूनी मौन पाळले गेले असले तरी शहा यांनी या वृत्ताला थेट नकार दिलेला नाही. आपण नातीला भेटायला अहमदाबाद येथे आलो होतो असा खुलासा करतानाच शहा यांनी सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असेही विधान केले आहे.\nसामना या शिवसेनेच्या मुखपत्रात संपादक संजय राउत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आगपाखड करताना त्यांना अॅक्सिडेंटल होम मिनिस्टर असे संबोधल्याने राष्ट्रवादीत नाराजी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना एनसीपी कोट्यातून कुणाला मंत्रीपदे द्यायची याचे सर्व अधिकार शरद पवार यांना आहेत आणि बाकीच्यांच्या त्याच्याशी संबंध नाही असे म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/trimurti-nagar-jalkumbh-sanitation-on-24th-february/02231741", "date_download": "2021-06-24T23:38:26Z", "digest": "sha1:BWYCTU7U4IM4AJ6G2ABGQAGISEBADZ4V", "length": 7928, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "त्रिमूर्ती नगर जलकुंभ स्वच्छता २४ फेब्रुवारी रोजी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nत्रिमूर्ती नगर जलकुंभ स्वच्छता २४ फेब्रुवारी रोजी\nनागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर त्रिमूर्ती नगर नवे जलकुंभ २४ फेब्रुवारी (बुधवार) व जयताळा संप २६ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.\nजलकुंभ स्वच्छतेमुळे बाधित राहणारे भाग खालीलप्रमाणे\nत्रिमूर्ती नगर जलकुंभ २४ फेब्रुवारी (बुधवार): NIT लेआऊट, भामटी, प्रियदर्शनी नगर, साईनाथ नगर, लोकसेवा नगर, गुडधे लेआऊट, इंगळे लेआऊट, अमर आशा लेआऊट, नीता सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर, फुलसुंगे लेआऊट, परफेक्ट सोसायटी, वाघमारे लेआऊट, भेंडे लेआऊट, दुपारे लेआऊट, पाटील लेआऊट, पन्नासे लेआऊट, मनीष लेआऊट, शहाणे लेआऊट, प्रज्ञा सोसायटी, पॅराडाइस सोसायटी, ममता सोसायटी, HB इस्टेट, सोनेगाव स्लम, शिव विहार, रहमत नगर, समर्थ नगरी, मेघदूत व्हिला, जय बद्रीनाथ सोसायटी, इंद्रप्रस्थ लेआऊट, गजानन धाम, शिव नगर स्लम, सहकार नगर\nशटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/indian-cricketer-ravindra-jadeja-told-secret-behined-his-outstanding-fielding-466460.html", "date_download": "2021-06-25T00:54:38Z", "digest": "sha1:QWA5KR3GES4C3MUS2GLHRWYLY6W5HWP5", "length": 15832, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nरवींद्र जाडेजाने सांगितलं अप्रतिम क्षेत्ररक्षणामागचं ‘सिक्रेट’, म्हणाला…\nभारताचा ऑलराउंडर स्टार क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण कित्येकदा सामना पलटावून टाकते. त्याने अप्रतिम क्षेत्रक्षणामागील कारण सांगितले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामागील गुपित सांगितलं आहे. सध्या तिन्ही फॉर्मेटमध्ये अप्रतिम खेळी करणारा जाडेजा क्षेत्ररक्षण करताना पक्षाप्रमाणे उडून झेल पकडतो, चित्त्यासारखा धावून चौकार रोखतो आणि वीजेच्या वेगाने थ्रो करुन धावबादही करतो. अशा अष्टपैलू जाडेजाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या क्षेत्ररक्षणाबाबत विस्तारानं माहिती दिली. (Indian Cricketer Ravindra Jadeja told secret behined his outstanding fielding)\nरवींद्र जाडेजाने अनेकदा उत्कृष्ट थ्रो करत दिग्गज फलंदाजाना बाद केलं आहे. ज्यामुळे भारताला सामना जिंकण्यात मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्याच्या थ्रो फेकण्याच्या अप्रतिम गतीबाबत विचारताच, ”याबद्दल तुम्ही माझ्या वडिलांना विचारायला ह���ं, त्यांचेच जीन माझ्यात आले आहेत. त्यासोबतच मी भरपूर मेहनत घेऊन आपल्या क्षेत्ररक्षणात सुधार केला आहे.” असं उत्तर जाडेजानं दिलं.\nफिल्डिंग केल्यावरच बॅटिंग मिळायची\nक्षेत्ररक्षणाबद्दल सांगताना जाडेजा म्हणाला, ”लहानपणी जामनगर येथील माझे प्रशिक्षक महेंद्र सिंह चौहान आम्हाला खूप पळवायचे. खूपवेळ नुसती फिल्डिंगच करायला लावायचे. त्यानंतरच आम्हाला बॅटिंग करायला मिळायची. मी सुरुवातीला चार वर्ष फक्त फिल्डिंगच केली. आमचे प्रशिक्षक कडक दिसायचे पण त्यांच्याच मदतीनं मी माझं क्षेत्ररक्षण सुधारु शकलो”\nएक क्षेत्ररक्षक त्यात फलंदाजीसह गोलंदाजीही करावी लागत असल्याने दुखापतींना सतत सामोरं जावं लागत. त्याबद्दल जाडेजाने सांगितले, ”मी 12-13 वर्षांपासून खेळतो आहे. एवढ्या वर्षांत खांद्याना छोट्या-मोठ्या दुखापती होत असतात. त्यामुळे मी माझ्या खांद्याची अतिशय काळजी घेतो”\nहे ही वाचा :\n‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव\nगुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…\nट्रोलर्सना कसं देतोस उत्तर, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर\nफाफ डुप्लेसीसच्या डोक्याला दुखापत, त्यानंतर काहीच आठवेना, नेमकं काय झालं\nVideo : धोनीने लावली घोड्यासोबत शर्यत, पत्नी साक्षीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहाच\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nप्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य\nPHOTOS : गर्लफ्रेंडने फॅशन स्टोअर सुरु केलं, तर ऋषभ पंतने सांगितली मनातील गोष्ट, नात्याचाही खुलासा\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-06-25T00:56:54Z", "digest": "sha1:FVMRV4IRPHB3Y6BAOLEUY5BQNYE3CG2S", "length": 13130, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "नियमावली Archives - बहुजननामा", "raw_content": "\nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा\nकोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील अनेक जिल्ह्यात राज्य सरकारच्या नियमावलीनुसार टप्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूर (kolhapur) ...\nकोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा ...\nजिल्हाबंदी, सार्वजनिक प्रवासी वाहतूक अन् 2 तासांत लग्न; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आज रात्री 8 पासून लागू होणारी अशी आहे सुधारित नियमावली\nबहुजननामा ऑनलाईन - राज्य सरकारला खात्री पटली आहे की महाराष्ट्र राज्यामधे कोविड-१९च्या संसर्ग फैलावापासून धोका आहे आणि त्यामुळे हा विषाणूफैलाव ...\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकार अमरावती पॅटर्न वापरणार; जाणून घ्या काय आहे अमरावती पॅटर्न\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी करण्याची नियमावली पूर्ण ...\nउद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची (Lockdown) नवीन नियमावली मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्यात कडक निर्बंधासंबंधी (लॉकडाऊन) उद्या (बुधवार) नवीन नियमावली जाहीर ...\n‘CM उध्दव ठाकरे आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर \nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (दि.14 एप्रिल) साधेपणाने साजरी करावी असे ...\n‘ही’ कामे CASH नं केल्यास आपल्या घरी येईल IT ची नोटीस, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन - आयकर विभागाबाबत (Income Tax Department) एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार कंपनीला डिव्हिडंड जारी ...\nउदयनराजे यांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘Lokdown नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा…’\nसातारा : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत ...\n“राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली’: देवेंद्र फडणवीस\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) महाराष्ट्रातील कोरोना ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची ‘सॅलरी’, जाणून घ्या\n पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा\nPimpri-Chinchwad News | नातेवाईकांच्या मदतीने सुनेनेच फोडली कार, सासुची केली तक्रार\neuro cup 2020 | युरो कप 2020 स्पर्धेतील बाद फेरीतील सामने 26 जूनपासून; या 16 संघात लढत रंगणार\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\nAjit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/central-government-doesnt-care-about-goa/", "date_download": "2021-06-25T01:12:44Z", "digest": "sha1:W4POJTKDOS7ID43AMUFGA5M4LH3EYJ33", "length": 11952, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'केंद्र सरकारला गोव्याची काळजीच नाही' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्द�� आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘केंद्र सरकारला गोव्याची काळजीच नाही’\n‘केंद्र सरकारला गोव्याची काळजीच नाही’\nविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची खरमरीत टीका\n​परवा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात व दिवची हवाई पाहणी केली. काल पंतप्रधानानी घेतलेल्या विविध राज्यांच्या डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटच्या बैठकीत गोव्याला स्थान देण्यात आले नाही. यावरुन भाजप सरकारला गोवा व गोमंतकीयांच्या यातनांचे काहिच पडलेले नाही हे स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. दक्षिण गोवा काँग्रेसच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते.\nआज संपुर्ण देशात कोविड संसर्गाची सर्वाधिक लागण झालेल्यांत गोवा अगदी वरच्या स्थानावर आहे. ऑक्सिजन अभावी गोव्यात ७४ जणांचे प्राण गेले. आज कोविड लसिकरण व चाचणी यात गोवा अगदी शेवटच्या पातळीवर आहे. या परिस्थितीत गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य होते. परंतु, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांबरोबर पुडूचेरी राज्याला सुद्धा सदर बैठकीत सहभागी करुन घेताना पंतप्रधानांना गोव्याची आठवण झाली नाही हे धक्कादायक आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.\nसन २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासुन भाजपने गोव्याला सापत्नभावाची वागणुक दिली आहे. म्हादई पाणी वाटपात भाजप सरकारने गोव्याचा विश्वासघात केला. भाजपनेच बंद पाडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यास केंद्रातील भाजप सरकार काहिच करीत नाही. गोव्याची अस्मिता नष्ट करुन इथे कोळसा हब करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. पर्यावरण नष्ट करुन मोले येथे तीन प्रकल्पांचे काम पुढे रेटण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे ज्याचा फायदा केवळ क्रोनी क्लबला होणार आहे. भाजप सर���ारने गोमंतकीयांना किनारी व्यवस्थापन आराखडा सुनावणीतही भाग घेण्यास दिल नाही. यावरुन भाजपची गोव्याच्या विरूद्धची भूमीका स्पष्ट होते.\n​आज राज्यातील भाजप सरकारला केंद्रातील भाजपचेच सरकार किम्मत देत नाही. राज्य सरकारचा रिमोट आज दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळेच गोमंतकीयांना त्रास व कष्ट सहन करावे लागत आहेत असे दिगंबर कामत म्हणाले.\n​'गोमंतकीय राजीव गांधींचे नेहमीच ऋणी'\n'चिंगारी' देतेय गोव्याला 'ब्रीद'\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+KZ.php?from=in", "date_download": "2021-06-25T00:27:08Z", "digest": "sha1:HEJCG2EASTLCUBA5T574HC5XBQZPPBB4", "length": 7803, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन KZ(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिक��चे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन KZ(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) KZ: कझाकस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nagpur-university-hostel-mess-wardens-found-missing-most-students-staying-illegally/04062208", "date_download": "2021-06-25T00:25:01Z", "digest": "sha1:LOAZ7SOFODMJ7QH3WV32ZJVU33RC7WIP", "length": 12477, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपुर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये 'मनमानी कारभार' सुरूच - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपुर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये ‘मनमानी कारभार’ सुरूच\nनागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थेतर युवक अनधिकृतरित्या राहत असल्याचे समोर आले होते. या गैरप्रकाराला स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कठोर पवित्रा घेत अनधिकृतरित्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास बजावले होते. आता एक वर्षानंतर नेमकी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नागपूर टुडे प्रतिनिधीने विद्यापीठ कॅम्पस परिसरातील पदव्यूत्तर वसतिगृह आणि लॉ कॉलेज चौक येथील विद्यापीठ वसतिगृहामध्ये भेट दिली.\nतेव्हा विद्यापीठ कॅम्पस परिसरातील वस्तीगृहामध्ये ‘वॉर्डन’ गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थ्यांच्या खोल्यांच्या दरवाजांना देखील कुलूप होते. तेथील स���रक्षारक्षकांने सांगितले की, वॉर्डन वसतिगृहामध्ये कधीच येत नाहीत. स्वातंत्र्य दिन, महापुरुषांच्या जयंत्या आणि वसतिगृहात नवीन प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच त्यांचे दर्शन होते अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. हे गृहस्थ विद्यापिठ परिसरातील वाचनालयात कार्यरत असून त्यांच्याकडे वॉर्डन म्हणून वसतीगृहाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याचे कळाले.\nअशीच परिस्थिती लॉ कॉलेज चौकातील वसतिगृहात आढळून आली. तेथे भेट दिली असता ‘वॉर्डन’ महत्वाच्या कायदेविषयक उच्चस्तरीय बैठकीसाठी गेल्याची माहिती कार्यालयातील लिपिकाने दिली. या वसतिगृहात वॉर्डन म्हणून अतिरिक्त कार्यभार असलेले गृहस्थ विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागात इतिहास या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे ते केवळ संध्याकाळी ४:३० ते ५ या दरम्यान वसतिगृहातील कार्यालयात उपस्थित असतात, अशी माहिती लिपिकाकरवी मिळाली.\nशनिवारी या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली होती. तो मूळचा यवतमाळचा असून बीएड अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. त्यामुळे सध्या वसतिगृहातील वातावरण तापलेले आहे. लिपिकाने सांगितले की, आता वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मित्र किंवा इतर कुणी थांबल्यास २ एप्रिल २०१८ पासून एका रात्रीसाठी ५० रुपये मुक्काम भाडे आकारले जाते. त्याचप्रमाणे आता वसतिगृहातील एकही विद्यार्थी अनधिकृत नसल्याचेही ते म्हणाले. या वसतिगृहात एकूण १९० खोल्या असून त्यांमध्ये ३८० विद्यार्थी राहतात.\nविधी अभ्रासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वतंत्र वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण सुरु असून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार येथे ‘वायफाय’ सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे. परंतु अजूनही अनेक विद्यार्थी आपल्या खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करीत असल्याने वीज देयकात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या खोल्यांमधील ‘पॉवरपॉईंट’ सॉकेट काढून ‘टू पिन’ सॉकेट बसवण्यात आले आहेत. पण तरीही विद्यार्थी ‘टू पिन’ सॉकेटवर शेगडी लावतात, ज्यामुळे खोल्यांतील ट्यूबलाईट वारंवार ‘फ्यूज’ होत असल्याची तक्रार करत विद्यार्थी शिस्त मोडून बेजाबदारपणे वागत असल्याचे लिपिकाने सांगितले.\nएकूणच पाहता विद्यापीठाचे साफ दुर्लक्ष तसेच वॉर्डनच्या स्वतंत्र पदाची तरतूद नसल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात अजूनही काही प्रमाणात मनमानी कारभार चालू आहे.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/cprogramming", "date_download": "2021-06-25T01:18:41Z", "digest": "sha1:4JFVG5GYAKM6OX4VHZYY2A2LJTXAG577", "length": 13381, "nlines": 123, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "सी प्रोग्रामिंग ट्यूटोरियल - सी ट्यूटोरियल - सी भाषा प्रशिक्षण", "raw_content": "\nसी प्रोग्रामिंग भाषेच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला हे सी प्रोग्रामिंग ट्यूटोरियल लिहिले आहे.\nया विभागात, सी प्रोग्राम लिहिताना आम्हाला आवश्यक असलेले मूलभूत वाक्यरचना नियम पाहूया. हे प्रामुख्याने टोकन, अभिज्ञापक, कीवर्ड, अर्धविराम, टिप्पण्या आणि श्वेतस्थान बनलेले आहे.\nसी प्रोग्रामिंग मधील मूलभूत वाक्यरचना\nसर्व अभिज्ञापक, कीवर्ड, चिन्हे, शब्दशः वगैरे एकत्रितपणे टोकन म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ, प्रिंटफ, कुरळे कंस ({,}), गोल कंस ((,)), अर्धविराम (;), प्रिंटफ किंवा कोडमधील कोणतीही स्ट्रिंग स्टेटमेंट टोकन म्हणून ओळखली जातात.\nयेथे प्रिंटफ, '(', 'नाव प्रविष्ट करा:', ')' आणि '; टोकन आहेत\nही व्हेरिएबल नावे, फंक्शन नावे किंवा प्रोग्रॅम मधील इतर यूजर-परिभाषित नावे आहेत. कोणत्याही अभिज्ञापक नावाचे मानक स्वरूप, अक्षरे (अप्पर किंवा लोअर केस) किंवा अंडरस्कोर (_) ने सुरू करणे. त्यानंतर कोणत्याही अक्षरे (अप्पर किंवा लोअर केस) किंवा अंकांनंतर परंतु अभिज्ञापकामध्ये ते '@', '$' आणि '%' वापरण्याची अनुमती देत ​​नाही. सी अभिज्ञापक केस सेन्सेटिव्ह असतात.\nहे सी मधील आरक्षित शब्द आहेत, जे व्हेरिएबल्स ओळखण्यासाठी किंवा प्रोग्रॅममधे काही फंक्शन्स करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, प्रिंटफ, स्कॅनफ, जर, अन्यथा, तर, लूप, स्विच, इंट, फ्लोट, चार, डबल, स्ट्रक्, कॉन्स्ट, गोटो, रिटर्न, टाइपपेफ इ.\nसी मधील सर्व कोड अर्धविराम द्वारे समाप्त केले पाहिजेत. हे कोडच्या ओळीच्या समाप्तीस सूचित करते.\nटिप्पण्या प्रोग्राममधील कोडच्या अनिर्दिष्ट रेषा आहेत. त्यांचा कोडबद्दल माहिती देण्यासाठी वापरला जातो. जेव्हा कंपाईलरला टिप्पण्या आढळतात तेव्हा त्या त्या ओळींकडे दुर्लक्ष करतात आणि पुढील प्रशंसनीय कोडसह पुढे जातात. सी मध्ये टिप्पण्या '/ *' मध्ये आणि '* /' मध्ये मल्टीलाइन टिप्पण्यांसाठी लिहिल्या आहेत आणि '//' नंतर एकल-लाइन टिप्पण्या लिहिल्या आहेत.\n/ * '=' साठी 'EQ' म्हणून समकक्ष चिन्हांकित करते.\nजेव्हा जेव्हा कंपाईलर कोडमध्ये EQ पाहतो तेव्हा ते त्यास '=' * /\n// '=' साठी 'EQ' म्हणून समकक्ष चिन्हांकित करते.\nव्हाइटस्पेसेस दोन अभिज्ञापक, कीवर्ड, कोणतीही टोकन विभक्त करण्यासाठी किंवा कोरी रेखा, नवीन रेखा इ. वापरण्यासाठी वापरली जातात. संकलित करताना आणि वापरकर्त्याने कोड पाहिल्यावर हे कोणत्याही टोकनला वेगळे करते\nसी प्रोग्रामिंग ट्यूटोरियल वरील पुढील लेखांमध्ये आपण सी प्रोग्रामिंग भाषेवरील अधिक विषयांवर चर्चा करू.\nसी प्रोग्रामिंग मधील सी इनपुट आणि आउटपुट\nसी प्रोग्रामिंग मधील कीवर्ड\nसी प्रोग्रामिंग मधील अभिज्ञापक\nसी प्रोग्रामिंगमधील डेटा प्रकार\nसी प्रोग्रामिंगमधील स्टोरेज क्लासेस\nसी प्रोग्रामिंगमध्ये स्वयंचलित स्टोरेज क्लास\nसी प्रोग्रा���िंगमध्ये स्टोरेज क्लास नोंदवा\nसी प्रोग्रामिंगमधील स्टॅटिक स्टोरेज क्लास\nसी प्रोग्रामिंगमध्ये बाह्य संग्रह संग्रह\nसी प्रोग्रामिंगमध्ये ऑपरेटर अग्रक्रम आणि त्याची सहकारीता\nसी प्रोग्रामिंगमधील बहु-आयामी अ‍ॅरे\nसी प्रोग्रामिंगमध्ये अ‍ॅरे मेमरी Allलोकेशन\nसी प्रोग्रामिंगमध्ये अ‍ॅरेचे फायदे आणि तोटे\nसी प्रोग्रामिंग मधील स्ट्रक्चर्स\nसी प्रोग्रामिंगमधील स्ट्रक्चर्स आणि युनियनमधील फरक\nसी प्रोग्रामिंगमधील निर्णय बनविणे आणि पळवाट\nब्रेक, सुरू ठेवा आणि सी प्रोग्रामिंगमध्ये जा\nसी प्रोग्रामिंग मधील स्टेटमेंट स्विच करा\nसी प्रोग्रामिंग मधील स्ट्रिंग\nसी प्रोग्रामिंगमधील फाइल्स आय / ओ\nसी प्रोग्रामिंग मधील प्रीप्रोसेसर डायरेक्टिव्ह\nसी प्रोग्रामिंग मधील मेमरी मॅनेजमेंट\nसी प्रोग्रामिंग मधील पॉईंटर्स\nसी प्रोग्रामिंग मधील व्याप्ती नियम\nसी प्रोग्रामिंग मधील बिट फील्ड्स\nत्रुटी, हाताळणी, सी प्रोग्रामिंग\nसी प्रोग्रामिंग मधील कमांड लाइन तर्क\nसी प्रोग्रामिंगमधील प्रारंभ आणि andक्सेस पोइंटर्स\nसी प्रोग्रामिंग मधील शून्य पॉइंटर्स\nसी प्रोग्रामिंग मधील पॉइंटर अंकगणित\nसी प्रोग्रामिंगमधील सतत पॉइंटर्स\nसी प्रोग्रामिंग मधील अ‍ॅरे पॉइंटर्स\nसी प्रोग्रामिंग मधील स्ट्रिंग पॉइंटर्स\nसी प्रोग्रामिंग मधील स्ट्रक्चर टू पॉईंटर्स\nपॉईंटर्स टू पॉइंटर्स इन सी प्रोग्रामिंग\nसी प्रोग्रामिंगमधील डायनॅमिक मेमरी ocलोकेशन पॉईंटर्स\nकार्य आणि कार्य तर्क करण्यासाठी पॉइंटर्स\nफंक्शन इन सी प्रोग्रामिंगमधून रिटर्न पॉईंटर\nपॉईंटर कन्स्ट्रक्ट इन सी प्रोग्रामिंग\nसी प्रोग्रामिंग मधील पॉइंटर्स बद्दल महत्त्वाचे मुद्दे\nबहुआयामी अ‍ॅरे पॉइंटर्सला डायनॅमिक मेमरी .लोकेशन\nसी प्रोग्रामिंगमध्ये टाइप कास्टिंग\nसी प्रोग्रामिंग मधील सी सूचना\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/cbse-ssc-10th-class-exam-assessment-procedures-released-by-cbse-board-on-its-official-website-448639.html", "date_download": "2021-06-24T23:58:44Z", "digest": "sha1:6U7EWURUENSLQHVOTMWDDEGGDDWIDBQQ", "length": 17285, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCBSE SSC Exam Assessment Procedure | इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्या��चे ‘असे’ होणार मूल्यांकन, सीबीएसई बोर्डाकडून गाईडलाईन्स जारी\nसीबीएसई बोर्डाने आपल्या साईटवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. (cbse ssc 10th class assessment procedures)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : कोरोना माहामारीमुळे राज्यासह देशातील काही परीक्षा लांबणीवर पडल्या. तर कही परीक्षा थेट रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता CBSE Board नेसुद्धा मोठा निर्णय घेतला होता. बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. परीक्षा रद्द केल्यामुळे देशातील सर्व विद्यर्थ्यांना प्रमोट केले जाईल असे सांगण्यात आले होते. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी नेमकी कोणती प्रणाली वापरली जाईल. त्यासाठी निकष काय असतील याचे कोडे सर्वांनाच पडले होते. या कोड्यावर सीबीईसई बोर्डाने आता पडदा पाडला आहे. बोर्डाने आपल्या साईटवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. यानुसार प्रत्येक शाळेत एक रिझल्ट समिती निश्चित करण्यात येणार आहे. ही समितीच विद्यार्थ्यांचे गुणांकन करेल. (CBSE SSC 10th class exam assessment procedures released by CBSE board on its official website)\nसीबीएसईच्या गाईडलाईन्स काय आहेत \nसीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांना गूण देण्यासाठी पद्धत काय असावी याबाबत आपल्या वेबसाईटवर सविस्तरपणे सांगितलं आहे. ही सर्व माहिती cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.\n1) प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येईल. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि एकूण 7 शिक्षक असतील. 7 शिक्षकांमध्ये 5 शिक्षक हे शाळेतील तर 2 शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील नेमण्यात येतील.\n2) प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी 100 पैकी मार्क्स दिले जातील. यामध्ये 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतील. तर बाकीचे 80 रिझल्ट समिती देईल. बहुतांश शाळांमध्ये इटरनल असेसमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या शाळांनी इंटरनल असेसमेंटचे मार्क सीबीएसई पोर्टलवर अपलोड केलेले नाहीत. त्यांना ते 11 जून 2021 पर्यंत अपलोड करणे बंधनकारक असेल.\n3) चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थाने विविध परीक्षांमध्ये मिळवलेले गुण यांच्या आधारवर बाकीच्या 80 गुणांपैकी गुण दिले जातील.\n4) या सर्व प्रक्रियेत पारदर्शकपता, सत्यता असणे गरजेचे आहे. त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडून शाळेने दिलेल्या गुणांचे मूल्यांकन केले जाऊ शकते.\nदरम्यान, मागील काही दिवसांपासून सीबीएसई बोर्ड 10 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करेल याबाबतचे कोडे सर्वांना पडले होते. त्यावर आता पडदा पाडला आहे. मूल्यांकनाविषयी अधिकची माहिती सीबीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.\nICSI CSEET Admit Card 2021 : आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून करा डाउनलोड\nबारावीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज शक्य, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय\nICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स\nClass 12th Exam Result: 31 जुलैपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nCTET : सीबीएसईचा मोठा निर्णय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची वैधता वाढवली\nClass 12th Result:बारावीचा निकाल कधी CBSE आणि ICSE बोर्डानं सुप्रीम कोर्टात काय सांगितलं\nCBSE Class 12 Exams : 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान बारावीच्या ऑप्शनल परीक्षा, CBSE ची सुप्रीम कोर्टात माहिती\nCBSE Marking Criteria : CBSE बोर्डाच्या मार्किंग सिस्टमवर विद्यार्थी नाखूश, सुप्रीम कोर्टात आव्हान\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉ���िटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/public-utility/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-25T01:10:43Z", "digest": "sha1:ML3AYR47UGYICQH6WFI722YCRIRF2CIP", "length": 4219, "nlines": 104, "source_domain": "gondia.gov.in", "title": "ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी\nग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी\nग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी\nश्रेणी / प्रकार: शासकीय रुग्णालय\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/2960-2/", "date_download": "2021-06-25T01:52:11Z", "digest": "sha1:DQWLBWNFE4Y62BJ2LCACYGV5ZNS3XJCR", "length": 12461, "nlines": 162, "source_domain": "rashtramat.com", "title": "'गोवा विकणार मोदींच्या क्रोनी क्लबला' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. ��ी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘गोवा विकणार मोदींच्या क्रोनी क्लबला’\n‘गोवा विकणार मोदींच्या क्रोनी क्लबला’\n'कलंगुट'च्या शहरीकरणावरून काँग्रेसची भाजपवर टीका\nगोव्यातील भाजप सरकार या सुंदर भूमीला पंतप्रधान मोदींच्या क्रोनी क्लबला विकण्यासाठी डाव आखत आहे. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटला शहरी दर्जा देण्याची केलेली घोषणा म्हणजे त्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे असा गंभीर आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा हजर होते.\nकळंगुटला शहरी दर्जा जाहिर करण्यापुर्वी सरकारने कळंगुटवासीयांना विश्वासात घेतलेले नाही. आमच्या सुंदर गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नसल्याचे आग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितले.\nसरकारने अधिसुचीत केल्याप्रमाणे शहरी दर्जा मिळाल्यानंतर किनारी व्यवस्थापन आराखड्याखाली सध्या अस्तित्वात असलेली २०० मीटर बांधकामाची अट शिथील होवुन ५० मीटर होणार आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर भल्या मोठ्या इमारती उभ्या राहतील. मोदींच्या क्रोनी क्लबला हॉटेल्स व इतर प्रकल्प उभारण्यास मोकळीक देण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचले असुन, सदर प्रकल्प आल्यानंतर स्थानिक शॅक व्यावसायीक तसेच जल क्रिडा व्यावसायीकांना जगणे मुश्कील होणार आहे असे आग्नेलो फर्नांडिस म्हणाले.\nकॉंग्रेस पक्षाने केलेल्या प्रखर विरोधानंतर सरकाने ५६ गावांना शहरी दर्जा देण्याची ३० जानेवारी २०२० रोजी जारी केलेली अधिसुचना १८ फेब्रुवारी रोजी रद्द केली होती याची आठवण आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी करुन दिली. फेब्रुवारी २०२० ते २७ मे २०२१ च्या दरम्यान असे काय घडले जेणेकरुन भाजप सरकारला केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली असा प्रश्न तुलीयो डिसोजा यांनी उपस्थित केला आहे.\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित २७ मे २०२१ रोजी कळंगुटला शहरी दर्जा देणारी अधिसुचना रद्द करावी. भाजप सरकारने कारवाई न केल्यास कॉंग्रेस पक्ष स्थानीक लोकांना बरोबर घेवुन प्रखर आंदोलन करणार असल्���ाचा इशारा तुलीयो डिसोजा यांनी दिला आहे. कॉंग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनुन गोमंतकाची अस्मिता सांभाळण्यासाठी नेहमीच तत्पर असेल.\nडिसले गुरुजींची जागतिक बँकेवर वर्णी\nविवाहपूर्व समुपदेशन : भाजपला मान्य नाही सरकारचा निर्णय\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/health-secretary-should-guarantee-beds-equipment-and-life-protection-to-patients/", "date_download": "2021-06-25T01:16:10Z", "digest": "sha1:5OYLWSUOJN3A5CAMSEPXVAAVENPEQGCR", "length": 15869, "nlines": 161, "source_domain": "rashtramat.com", "title": "​'​आरोग्य सचिवांनी ​द्यावी ​रुग्णांना खाटा, उपकरणे व जीवाची सुरक्षा देण्याची हमी'​ - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘ब���क्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /​’​आरोग्य सचिवांनी ​द्यावी ​रुग्णांना खाटा, उपकरणे व जीवाची सुरक्षा देण्याची हमी’​\n​’​आरोग्य सचिवांनी ​द्यावी ​रुग्णांना खाटा, उपकरणे व जीवाची सुरक्षा देण्याची हमी’​\nआज गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्णांना खाटा, उपचारासाठी लागणारी उपकरणे मिळणार की नाहीत याबद्दल लोकांच्या मनात शंका व भय आहे. सुपरस्पेशलीटी ब्लॉकच्या एका वार्डचे छप्पर कोसळल्यानंतर व वार्डात पाणी घुसल्यानंतर सदर इमारतच खाली येणार नाही ना असा भय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आरोग्य सचिव रवी धवन यांनी लोकांना खाटा, उपकरणे व जीव राखण्याची सुरक्षा देण्याची हमी द्यावी व मगच पत्रकार व विरोधकांना दोष द्यावा असे कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे.\nगोमेकॉतील गलथान कारभार व कोविड हाताळणीत सरकारला आलेले अपयश यावर सारवासारव करुन सरकारची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य सचिवांचा आम्ही निषेध करतो. गोमेकॉत पहाटे २ ते ६ या वेळेत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यु होतात हे खुद्द आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मान्य करुन त्यावर जाहिर वक्तव्य केले होते. आता आरोग्य सचिवांनी इतरांना दोष न देता सत्याला सामोरे जावे व आरोग्यमंत्र्यांकडुन निट माहिती करुन घ्यावी. गोमेकॉतील पहाटेचे मृत्यु हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न झाल्याचे सांगुन एक प्रकारे आरोग्य सचिवांनी उच्च न्यायालयात सरकारनेच मान्य केलेल्या माहितीच्या अगदी विरोधात भुमिका घेतली आहे असे तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे.\nगोमेकॉत तसेच इतर इस्पितळांत जर वेळेवर खाटा, उपचारासाठी लागणारी उपकरणे व यंत्रणा, औषधे उपलब्ध असणार याची पुर्ण हमी सरकारने द्यावी तसेच रुग्णांना खुर्ची, स्ट्रेचर व जमीनीवर झोपवुन उपचार देणार नाही याची ��ात्री आरोग्य सचिव रवी धवन यांनी दिल्यास कॉंग्रेस पक्ष लोकांना इस्पितळात दाखल करुन घेण्यासाठी खास अभियान सुरू करण्यास तयार असल्याचे तुलीयो डिसोजा यांनी सांगीतले. आज भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने संपुर्ण आरोग्यसेवा यंत्रणा कोसळली असुन सरकार मात्र इतरांकडे बोट दाखवुन आपल्या कर्मांचे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.\nकोविड सेंटर असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी काचा कोसळल्या त्यावर सरकारने काय कारवाई केली, दोन दिवस अगोदर कार्यांवित केलेल्या गोमेकॉतील सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या वार्डाचे छप्पर कोसळले व आत पाणी शिरले त्याला कोण जबाबदार आहे यावर आरोग्य सचिवांनी भाष्य करावे. आज भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असुन, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस नसल्यानेच आता सरकारी अधिकाऱ्यांना त्यानी पुढे केले आहे असे तुलीयो डिसोजा म्हणाले.\nगोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळातील कोविड वार्डातील अना​गोंदी कारभाराचे दर्शन घडविणाऱ्या अनेक चित्रफीती आज समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तडफडणारे कोविड रुग्ण संपुर्ण गोव्याने पाहिले आहेत. गोमेकॉतीस स्वच्छता गृहांची दारुण अवस्था व सगळीकडे पसरलेले घाणीचे साम्राज्य लोकांनी बघितले आहे. आता सरकारची बाजू घेवुन इतरांना दोष देणाऱ्या आरोग्य सचिवांनी हे सगळे खोटे आहे का ते सांगावे अशी मागणी तुलीयो डिसोजा यांनी केली आहे.\nसरकारने आता वेळ न घालवता कोविड व्यवस्थापनासाठी कृती दलाची स्थापना करावी. सरकार आज रुग्णांना चांगले उपचार देण्यास अपयशी ठरलेच आहे त्याबरोबर मृतांवर वेळेत अंत्यसंस्कार करु देण्यासही आडकाठी आणीत आहे.\nगोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळात मृतदेहांच्या हाताळणीत लुटमार सुरू असुन, वार्डातुन शवागारात व शवागारातुन हर्स व्हॅनीत मृतदेह हलविण्यासाठी लोकांकडुन पैसै लुटले जात आहेत. परंतु, सरकारचे यावर लक्ष नसुन, आरोग्य सचिवांनी यावर लक्ष देणे गरजेचे ​असल्याचेही डिसोझा यांनी सांगितले. ​\nबेळगावहून गोव्याला येणार भाजीपाला आजपासून बंद\nबॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियाची नोंदणी सुरु\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्द�� आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+TD.php?from=in", "date_download": "2021-06-25T01:12:22Z", "digest": "sha1:T5CFDMJY55COURYNVTCT3MWXHC2KOC6J", "length": 7760, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन TD(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन TD(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) TD: चाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/02/personality-of-may-born-people/", "date_download": "2021-06-25T00:12:31Z", "digest": "sha1:64BQRDQDPTYSUERP6TQT4DE5KWI4XEUA", "length": 8013, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे असे असते व्यक्तिमत्व - Majha Paper", "raw_content": "\nमे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे असे असते व्यक्तिमत्व\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / जन्म, व्यक्तिमत्व, स्वभाव / May 2, 2021 May 2, 2021\nएखाद्या व्यक्तीचा ठराविक महिन्यामध्ये, ठराविक नक्षत्रांवर, ठराविक तारखेला झालेला जन्म त्या व्यक्तीला त्याच्या राशीनुसार काही ठराविक स्वभाववैशिष्ट्ये देऊन जात असतो. मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचीही काही खास स्वभाववैशिष्ट्ये असतात. या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती काहीशा हट्टी स्वभावाच्या असतात. तसेच या व्यक्ती थोड्या लहरी स्वभावाच्याही असतात. यांना कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल, कुठल्या गोष्टींनी या व्यक्ती आनंदी होतील याचा नेमका अंदाज समोरच्या व्यक्तीला येऊ शकत नाही. या व्यक्तींच्या मनामध्ये थोडी गर्वाची भावना असून, इतरांपेक्षा आपण अधिक चांगले असल्याची भावना यांच्या मनामध्ये सतत असते.\nया व्यक्तींची कामातील जिद्द मात्र वाखाणण्याजोगी असते. एकदा यांच्यावर कुठलीही जबाबदारी सोपविली, की ती जबाबदारी संपूर्णपणे पार पाडण्याची जिद्द या व्यक्तींमध्ये असते. आपले काम पूर्ण करताना आलेल्या प्रत्येक अडचणीवर या व्यक्ती यशस्वीपणे मत करतात आणि त्यांना सोपविलेले प्रत्येक काम तडीस नेतात. या व्यक्तींच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, हे ओळखणे कठीण असते. या व्यक्ती इतरांना आपल्या मनाचा थांग लागू देत नाहीत. तसेच आपले विचारही या व्यक्ती उघडपणे बोलून दाखवीत नाहीत.\nमे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा ‘ड्रेसिंग सेन्स’ उत्तम असतो. प्रत्येकवेळी प्रसंगानुरूप पेहराव, केशभूषा यांचा समन्वय या व्यक्तींना उत्तम साधता येतो. या व्यक्ती स्वभावाने काहीशा आग्रही असतात. त्यांच्या कामामध्ये कोणी काही उणीवा काढलेल्या त्यांना आवडत नाही, आणि आपल्या मतानुसार सर्वांनी वागावे अशी यांची अपेक्षा असते. या व्यक्ती स्वतःच्या जोडीदाराशी असलेल्या नातेसंबंधाच्या विषयी अतिशय हळव्या असतात. पण या बाबतीतही भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या अशा या व्यक्ती असतात. या व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणाऱ्या असतात. कोणाची फसवणूक करणे, किंवा कोणाला दुखाविणे या व्यक्तींच्या स्वभावात नसते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/23/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-25T01:26:44Z", "digest": "sha1:J4GKTYWL4HLEQ7M4QA3M64AGWAX7ORGO", "length": 22402, "nlines": 244, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "क्लस्टर बाबत ठाणे महापालिका आयुक्तांचे महत्वाचे निर्णय", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना �� जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nक्लस्टर बाबत ठाणे महापालिका आयुक्तांचे महत्वाचे निर्णय\nठाणे : (संतोष पडवळ ) समुह विकासयोजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांनी मालमत्ता कराची थकबाकी भरलेली नाही ते क्लस्टर योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत मात्र धोकादायक इमारतीमधील स्थलांतरित क्लस्टरसाठी पात्र ठरणार असल्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज क्लस्टरच्या बैठकीत घेतला. दरम्यान ज्या मालमत्तांना मालमत्ता कराची आकारणी झाली नसेल तर क्लस्टरमध्ये येण्यापूर्वी त्या मालमत्तांची कर आकारणी करून घेण्याची जबाबदारी संबंधिताची असेल. मात्र कर आकारण्यापूर्वी सहाय्यक आयुक्तांनी त्या मालमत्तांची पात्रता तपासून त्यानंतरच कर आकारणी करण्याचे आदेश श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत दिले.\nयावेळी क्लस्टरच्या अनुषंगाने सादरीकरण करण्यात येवून त्यामध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षण कशा पद्धतीने केले जाईल याबाबत माहिती देण्यात आली. सदरचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पेपरलेसपद्धतीने करण्यात येणार आहे.\nमहापालिकेच्यावतीने ज्या 6 नागरी विकास पुनरूत्थान आराखड्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्या प्रत्येक आराखड्यांसाठी सहा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश देतानाच क्लस्टरसाठी जे विविध कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत त्या कक्षांच्या प्रमुखांनी क्लस्टर अंतर्गत ज्या मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत त्याचे आतापासूनच नियोजन करण्यात यावे असे स्पष्ट केले. तसेच यासाठी विद्युत सेवा वाहिनी, इतर केबल्स आणि मलनिःसारण, पाणी पुरवठा वाहिन्यासाठी स्वतंत्र डक्ट बनविण्याच्या सूचना यावेळी श्री. जयस्वाल यांनी दिल्या. याबाबत महापालिका सोडून इतर ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याशीही याबाबत समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.\nपाणी, घनकचरा, मलनिःसारण, विद्युत पुरवठा आदी ज्या मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे त्या सुविधा देण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यात यावी असे सांगून अतिरिक्त सुविधा विकास देण्याची जबाबदारी विकासकाची राहिल असेही त्यांनी सांगितले.\nज्यांनी मालमत्ता कराची थकबाकी भरलेली नाही त्यांना क्लस्टरचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट करीत श्री. जयस्वाल यांनी ज्या मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेला कर आकारणी करून घेतलेली नाही त्यांनी आवश्यक पुरावे सादर करून कर आकारणी करून घेतल्यानंतरच त्यांना क्लस्टर योजनेचा लाभ घेता येवू शकणार आहे असे स्पष्ट केले.\nदरम्यान ज्या मालमत्ता धोकादायक म्हणून महापालिकेच्यावतीने तोडण्यात आलेल्या आहेत आणि ते रेंटलमध्ये किंवा इतरत्र राहतात ते या योजनेसाठी पात्र ठरतील असेही श्री. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nशिवसेनाप्रमुख स्व. बाबासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप\nअंतर्गत कुरबुरीला कंटाळून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षचा राजीनामा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतक���्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुब��ला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/celebritys-daughter-debut-on-small-screen-in-swarajya-rakshak-sambhaji-serial/", "date_download": "2021-06-25T00:19:02Z", "digest": "sha1:BCVTQRSOH4FAI6MXMIN5SY7XX3UASMX6", "length": 9261, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत हंबीरराव मामांची मुलगी आहे या मोठ्या अभिनेत्याची लेक.. - Khaas Re", "raw_content": "\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत हंबीरराव मामांची मुलगी आहे या मोठ्या अभिनेत्याची लेक..\nसंभाजी राजांचा जीवनप्रवास दाखवणारी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका सध्या घराघरात बघितली जाते. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.या मालिकेतून सर्वसामान्यांपर्यंत संभाजी राजांचा जीवनप्रवास उत्तमपणे पोहोचवण्यात येत आहे. या मालिकेतून डॉ अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. अमोल कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतले आहेत.\nया मालिकेने टीआरपीच्या बाबतीत सध्या सर्वाना मागे टाकले आहे. एकप्रकारे त्यामुळे अमोल कोल्हेना त्यांच्या मेहनतीचे फळच मिळाले आहे. या मालिकेत अनेक प्रसंग अंगावर काटा आणणारे असतात. हि मालिका नवीन पिढीला पुन्हा एकदा इतिहासात घेऊन जाते.\nआता याच मालिकेतून कोल्हे यांची दुसरी पिढी देखील या क्षेत्रात पदार्पण करत आहे. डॉ अमोल कोल्हे यांच्या मुलीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यांची मुलगी आद्या हि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महत्वाची भूमिका निभावताना ���िसणार आहे. विशेष म्हणजे आद्या कोल्हे वडिलांसोबत स्क्रिन शेअर करत आहे.\nआद्याने या मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारली आहे. स्वतः अमोल कोल्हे यांनीच सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर करत आद्याच्या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली आहे.\nचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमोल कोल्हेंची लेक आद्या आता वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत हिराची महत्वाची भूमिका साकारणार आहे. आद्याची ही पहिलीच मालिका आहे त्यामुळे तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे.\nसर्व प्रेक्षकांना आद्याला बघण्याची उत्सुकता आहेत पण त्यापेक्षा जास्त तिचे वडीलअमोल कोल्हे हे उत्सुक आहेत. हि मालिका चालण्यामागे या मालिकेतील बालकलाकारांच्या भूमिका सुद्धा महत्वपूर्ण राहिल्या आहेत. मालिकेतील सगळ्याच बालकलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्ट साकारल्याने हि मालिका सुपरहिट ठरली आहे.\nअमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्येही त्यांनी आद्याच्या या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली होती. ‘कालपर्यंत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते… एक दडपण येतं जेव्हा तुमचा सहकलाकार चोख पाठांतर, हावभाव, action continuity आणि sincerity मध्ये तोडीस तोड असतो आणि मुख्य म्हणजे ‘हे चुकलं’ असं बिनधास्त सांगू शकतो,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली.\nदरम्यान, आद्याच्या अभिनयाबाबत अमोल कोल्हे उत्सुक असून, बाप-लेकीची ही जोडी प्रेक्षकांना कशी वाटते हे लवकरच समजणार आहे.\nसियाचीनचा म्हणून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे\nरेल्वे म्हणजे मुंबईची लाईफ लाईन पहा कशी पडली मुंबईच्या स्टेशनची नावं..\nरेल्वे म्हणजे मुंबईची लाईफ लाईन पहा कशी पडली मुंबईच्या स्टेशनची नावं..\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन म��ील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/motor-insurance/third-party-car-insurance-online.html", "date_download": "2021-06-25T00:27:38Z", "digest": "sha1:NJZ25GK2OK7F73KAYMXTDQJAGTPSCF4G", "length": 31824, "nlines": 256, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "थर्ड पार्टी कार इन्शुरन्स लायबिलिटी पॉलिसी ऑनलाइन | बजाज अलियांझ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप कार्यशाळा आणि फोटो गॅलरी\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स ऑनलाइन\nतुमची कार तणावमुक्त होऊन चालवा.\nचला तर सुरूवात करूया\nकृपया नाव नमूद करा\nत्यात तुमच्यासाठी काय आहे\nथर्ड पार्टी लाएबिलिटीबाबत संरक्षण\nकायदेशीर कव्हर आणि आर्थिक सहाय्य\nवेगवान आणि अडथळेमुक्त खरेदी\nतुम्हाला या कारणांसाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्सची गरज आहे\nब्रेडसाठी लोणी जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हे सर्वांत मूलभूत इन्शुरन्स कव्हर आहे.\nत्याशिवाय, तुमची कार वापरणे अर्थहीन आहे कारण थर्ड पार्टी कव्हर असल्याशिवाय तुम्ही तुमची कार चालवू शकत नाही. इंडियन मोटर व्हेइकल्स एक्ट 1988 नुसार, रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक कारला थर्ड पार्टी लाएबिलिटी कव्हर असणे सक्तीचे आहे.\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स तुम्हाला वैधानिक गरजा तर पूर्ण करण्यास मदत करतेच पण त्याचबरोबर अनपेक्षित खर्चापासूनही तुमचे रक्षण करते. एखाद्या तृतीय पक्ष व्यक्तीचे अपघातामुळे निधन झाल्यास किंवा दुखापत झाल्यास त्याचा नुकसानभरपाई खर्च खूप जास्त असू शकतो आणि बोटातून वाळू निसटावी तसे तुमची बचत संपवू शकतो.\nअधिक महत्त्वाचे म्हणजे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स तुमची मनःशांती कायम ठेवते. आर्थिक आणि कायदेशीर परिणाम बाजूला ठेवले तरी कुणालाही आपल्यामुळे त्रास होतो ही भावना आपल्या मानसिक आरोग्यासाठी चां��ली नाही.\nआमच्या थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसीसोबत आम्ही तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कारचा सहभाग असलेल्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी घेण्यास मदत करतो आणि त्याचा आर्थिक भारही उचलतो.\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स म्हणजे काय \nआपली कार आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि प्रेमळ संपत्ती आहे. मोटार विमा पॉलिसीद्वारे कार मालकांनी त्यांच्या वाहनाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे.\nप्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे तुमचे आणि समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते. व्हिडिओ गेममध्ये रस्त्यावरील अपघात आणि नुकसान हे खूप साधे दाखवलेले असतात आणि त्यात कोणतेही परिणाम भोगावे लागत नाहीत. मात्र खऱ्या जगात, तुम्हाला त्याचे आर्थिक आणि कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात. या पॉलिसीद्वारे तिसऱ्या पक्षाला होणाऱ्या नुकसानामुळे येणाऱ्या संभाव्य कायदेशीर आणि आर्थिक उत्तरदायित्वापासून तुमचे रक्षण होते.\nथर्ड पार्टी दुखापती / अपघाती मृत्यूसाठी कव्हर\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्सला फोर व्हीलर थर्ड पार्टी इन्शुरन्स असेही म्हटले जाते आणि त्यातून तुम्हाला तुमच्या कारमुळे तिसऱ्या पक्षाला झालेल्या कोणत्याही नुकसानामुळे येणाऱ्या उत्तरदायित्वापासून कव्हरेज मिळते. तिसऱ्या पक्षाला झालेल्या दुखापती किंवा अपघाती मृत्यू हेही थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅनअंतर्गत समाविष्ट आहे.\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स कशासाठी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी कशी काम करते हे जाणून घ्यायचे आहे का \nक्लेम करणे खूप सोपे आहे.\nथर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसीचे काम खूप सोपे आहे. यात, तुम्ही म्हणजे विमेदार व्यक्ती पहिला पक्ष आहात, इन्शुरन्स कंपनी दुसरा पक्ष आहे आणि नुकसानभरपाईची मागणी करणारी दुखापतग्रस्त व्यक्ती हा तिसरा पक्ष आहे. इन्शुरन्स पॉलिसी कशी काम करते हे पाहाः\n✓ बळी (म्हणजे तिसरा पक्ष) किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी तुमच्याविरोधात म्हणजे वाहनाच्या मालकाविरोधात क्लेम करतात.\n✓ अपघाताच्या तपशिलांसह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होते.\n✓ मोटर एक्सीडेंट क्लेम ट्रायब्युनल एक्सीडेंट्सकडे खटला दाखल केला जा��ो.\n✓ ट्रायब्युनलने सूचना दिल्याप्रमाणे विमेदार बळीला नुकसानभरपाईची रक्कम देतो.\nकाही प्रश्न आहे का या उत्तरांचा फायदा होऊ शकेल.\nमी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी पात्र आहे का\nहोय. कारण प्रत्येक कारसाठी मोटर व्हेइकल्स एक्ट 1988 अंतर्गत ही पॉलिसी असणे सक्तीचे आहे. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत केलेली कार तुमच्याकडे असल्यास, तुमच्याकडे ही पॉलिसी असलीच पाहिजे.\nमला फोर व्हीलर थर्ड पार्टी इन्शुरन्स कसा मिळेल\nही पॉलिसी मिळवणे खूप सोपे आहे. Jआमच्या वेबसाइटला भेट द्या आणि प्रपोजल अर्ज डाऊनलोड करा. अर्जात दिलेले तपशील भरा आणि जवळच्या ब्रँच ऑफिसमध्ये ते सादर करा. तुम्ही हे ऑनलाइनही करू शकता.\nआमच्या अंडररायटर्सनी तुमचा अर्ज तपासला आणि तुम्हाला वैध ठरवले की तुम्हाला फक्त प्रीमियम भरायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या टोलफ्री क्रमांकावरही फोन करू शकता.\nही पॉलिसी घेण्याचे मोठे फायदे काय आहेत\nही पॉलिसी असल्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते आणि खालील बाबतीत कव्हर मिळतेः\n● तृतीय पक्षाला झालेल्या दुखापती.\n● तृतीय पक्षाचा अपघाती मृत्यू.\n● तृतीय पक्षाच्या मालमत्तेचे झालेले नुकसान.\n● तृतीय पक्षाला झालेल्या शारीरिक इजा.\n● तृतीय पक्षाला आलेले कायमस्वरूपी अपंगत्व.\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी कव्हर इन्शुरन्स पॉलिसीसह तुम्हाला तृतीय पक्षाला झालेल्या नुकसानामुळे येणाऱ्या खर्चासाठी एक सर्वांगीण कव्हरेज मिळते. तुम्हाला आमची गरज असेल त्या प्रत्येक वेळी आम्ही तात्काळ सपोर्टसह तुमच्यासोबत आहोत.\nमला झालेल्या दुखापती किंवा माझ्या कारला झालेले नुकसान यांच्यासाठी या पॉलिसीतून काही फायदे मिळतील का\nनाही, नावावरूनच स्पष्ट होते की, ही पॉलिसी तिसऱ्या पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कव्हर करते. एखाद्या अपघाताच्या प्रसंगी तुम्हाला किंवा तुमच्या कारला झालेले नुकसान, दुखापती किंवा नादुरूस्ती यांच्यासाठी तुम्हाला कव्हरेज मिळणार नाही.\nया पॉलिसी द्वारे विमा कंपनी एखाद्या तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरल्यास तुम्हाला नुकसानभरपाई मुक्त करते.\nमला दुसऱ्या विमा कंपनीकडून माझे थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर बजाज अलियांझकडे पोर्ट कर���ा येईल का\nहो, करता येईल. आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींशी 1800 209 5858 (टोल फ्री नंबर)वर संपर्क साधून प्रक्रिया जाणून घ्या.\nथर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हरचा कालावधी किती आहे\nसर्वोच्च न्यायालयाचे अलीकडील आदेश आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय)च्या अलीकडील निवाड्यानुसार कार मालकांना तीन वर्षांचे थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर घेणे सक्तीचे आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ विम्याने संरक्षित राहाल.\nवेब सेल्सच्या एक्झिक्युटिव्हने कार इन्शुरन्स अत्यंत आनंददायक पद्धतीने विकून उत्तम कामगिरी केली आहे \nतुमच्या सेवा छान आहेत. मागच्या वेळी माझा अपघात झाला तेव्हा तुमचे सर्व्हेअर आणि तुमच्या कंपनीने दावा प्रक्रियेदरम्यान अत्यंत मैत्रीपूर्ण वागणूक दिली.\nखूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे.\nआम्हाला तुमच्याइतकीच तुमची राइड खूप आवडते.\nतिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही उत्तरदायित्वासाठी कव्हरेज\nकार इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे\nतिसऱ्या पक्षाला अपघाती दुखापत किंवा मृत्यू\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nतिसऱ्या पक्षाला अपघाती दुखापत किंवा मृत्यू\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nआम्ही आमच्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स पॉलिसीद्वारे अपघाताच्या प्रकरणी अत्यावश्यक दिलासा आणि मदत देतो आणि तुम्हाला कव्हर करतो.\nतृतीय पक्षाच्या मालमत्तेचे अपघाती नुकसान\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nतृतीय पक्षाच्या मालमत्तेचे अपघाती नुकसान\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nआम्ही आमच्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स पॉलिसीद्���ारे अपघाताच्या प्रकरणी अत्यावश्यक दिलासा आणि मदत देतो आणि तुम्हाला कव्हर करतो.\nएखाद्या अपघातात तुमच्या कारला किंवा वस्तूंना झालेले कोणतेही नुकसान\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nएखाद्या अपघातात तुमच्या कारला किंवा वस्तूंना झालेले कोणतेही नुकसान\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nआम्ही आमच्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स पॉलिसीद्वारे अपघाताच्या प्रकरणी अत्यावश्यक दिलासा आणि मदत देतो आणि तुम्हाला कव्हर करतो.\nतुमची कार किंवा वस्तू चोरीला गेल्यास किंवा नष्ट झाल्यास\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nतुमची कार किंवा वस्तू चोरीला गेल्यास किंवा नष्ट झाल्यास\nबजाज अलियांझ थर्ड पार्टी ओन्ली कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानामुळे तुमच्यावर येणाऱ्या उत्तरदायित्वासाठी पूर्ण कव्हरेज देते.\nआम्ही आमच्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स पॉलिसीद्वारे अपघाताच्या प्रकरणी अत्यावश्यक दिलासा आणि मदत देतो आणि तुम्हाला कव्हर करतो.\nथर्ड पार्टी इन्शुरन्स कागदपत्रे डाऊनलोड करा.\nतुमच्या आधीच्या पॉलिसीचा कालावधी अद्याप संपलेला नाही\nवेब सेल्सच्या एक्झिक्युटिव्हने कार इन्शुरन्स अत्यंत आनंददायक पद्धतीने विकून उत्तम कामगिरी केली आहे \nतुमच्या सेवा छान आहेत. मागच्या वेळी माझा अपघात झाला तेव्हा तुमचे सर्व्हेअर आणि तुमच्या कंपनीने दावा प्रक्रियेदरम्यान अत्यंत मैत्रीपूर्ण वागणूक दिली.\nखूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे.\nकार इन्शुरन्स म्हणजे काय\nमोटर इन्शुरन्स क्लेम दाखल करण्यासाठी\nपरत कॉलची विनंती करा\nसेल्स आणि सर्विस गाइड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/crowd-attack-pune-police-squad-12876", "date_download": "2021-06-25T01:08:14Z", "digest": "sha1:SHBUBCUNB4MT3JID6YTIY7IMZBUZZT6F", "length": 3334, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चौकशीसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला", "raw_content": "\nचौकशीसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला\nपुणे - पुण्यातील Pune बुधवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदार समीर सय्यद Sammer Sayyed यांचा निर्घुण खून Murder केला होता. याप्रकरणी पोलिसांनी Police सराईत गुन्हेगार आणि सध्या तडीपार असलेला आरोपी प्रवीण महाजन Pravin Mahajan याला ताब्यात घेतले होते. Crowd attack on Pune police squad\nहे देखील पहा -\nयाच प्रकरणातील आणखी एका संशयित महिलेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशात गेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेची चौकशी करण्यासाठी फरासखाना पोलिस स्टेशनचे एक पथक तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गेले होते. Crowd attack on Pune police squad\nमुंबईत साडेपाच लाख नागरिकांची कोरोनाच्या कचाट्यातून सुटका\nयेथील संशयित महिलेच्या घरी विचारपूस सुरू असतानाच या ठिकाणी जमलेल्या टोळक्याने पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी लाकडी काठ्या आणि लोखंडी गजाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/murder-drishyam-movie-and-body-buried-behind-house-mystery-unfolded/", "date_download": "2021-06-25T00:08:43Z", "digest": "sha1:P4SLNUTFLX3EH4Q26R6E2KITJJRIKMZY", "length": 12811, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "'दृश्यम' सिनेमासारखा घराच्या मागे गाढला मृतदेह, अडीच वर्षानंतर खूनाचा गुढ उकललं - बहुजननामा", "raw_content": "\n‘दृश्यम’ सिनेमासारखा घराच्या मागे गाढला मृतदेह, अडीच वर्षानंतर खूनाचा गुढ उकललं\nकोल्लम : बहुजननामा ऑनलाईन – अजय देवगण, तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ (२०१५) हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. पण कल्पना करू शकता का ही घटना कधी सत्यात ही उतरली असेल तर हो …केरळच्या कोल्लममध्ये आरोपीने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीनं एका नातेवाईकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला. विशेष म्हणजे हा प्रकार अडीच वर्षापूर्वी घडला होता, परंतु कुटुंबाकडून हे रहस्य लपवून ठेवण्यात आले होते. एका व्यक्तीला संशय आला त्यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठलं. त���ासानंतर अखेर या घटनेचा उलगडा झाला.\nदरम्यान, मयताचं नाव शाजी पीटर असं आहे जो खूप काळ त्याच्या घरापासून लांब राहत होता. २०१८ मध्ये शाजी घरी परतला मात्र घरच्यांसोबत त्याचे संबंध चांगले राहिले नाहीत. शाजीने त्याच्या छोट्या भाऊ साजिदच्या पत्नीसोबत वाईट वर्तवणूक केली. त्यानंतर साजिदने स्वत:च्या भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आई आणि पत्नीच्या मदतीने त्याने शाजीचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला होता. ही पूर्ण घटना बॉलिवूड सिनेमा दृश्यमपासून घेतल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमातही अशाप्रकारे हत्या करून लोकांना विविध प्रकारे फसवलं जातं.\nसाजिद पीटर आणि त्याच्या घरच्यांनी हा गुन्हा अडीच वर्ष लोकांपासून दडवून ठेवला. जो कोणी शाजी पीटरबाबत विचारणा करण्यासाठी येत होता त्याला शाजी केरळच्या मल्लापूरममध्ये काम करत असल्याचं सांगितलं जात होतं. हे नाटक तब्बल अडीच वर्ष सुरू होतं. हा गुन्हा पोलिसांच्या नजरेत सापडला नाही. परंतु अखेर या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत साजिद पीटर, त्याची आई आणि पत्नीला अटक करण्यात आली.\nपोलिसांनी आरोपींच्या मदतीने शाजी पीटरचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, पूर्ण षडयंत्र आखून साजिदने शाजी पीटरची हत्या करून त्याला दफन केले होते. मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी त्याच्या शरीराला कपड्यांनी झाकलं होतं. या घटनेने समजते की सिनेमातील कथेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही गुन्हेगारी केली जाते.\n‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा सोशल मीडियामध्ये फिरणारा संदेश खोटा\nVideo शेअर करत भाजपाचा आरोप; म्हणाले – ‘शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकानं केली मारहाण’\nVideo शेअर करत भाजपाचा आरोप; म्हणाले - 'शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकानं केली मारहाण'\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nमहाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\nMukesh Ambani | रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास\nBJP and MVA Government | भाजपचा शिवसेनेला इशारा; म्हणाले – ‘तुम्ही जर दादागिरी करणार असाल, तर आम्ही…’\nCoronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/premarital-counseling-bjp-does-not-agree-with-the-governments-decision/", "date_download": "2021-06-25T01:50:22Z", "digest": "sha1:UHTSDZPASOSISVEIVZZFQA5LCHBJUQY4", "length": 10572, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "विवाहपूर्व समुपदेशन : भाजपला मान्य नाही सरकारचा निर्णय - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्य��वसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /विवाहपूर्व समुपदेशन : भाजपला मान्य नाही सरकारचा निर्णय\nविवाहपूर्व समुपदेशन : भाजपला मान्य नाही सरकारचा निर्णय\n​राज्यात विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याच्या आपल्याच सरकारच्या निर्णयावर ​भाजपने थेट ​आक्षेप घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी ​वृत्तसंस्थेला सांगितले कि, अशाप्रकारच्या समुपदेशनामुळे जोडप्यांमध्ये लग्नाआधीच भांड​णे होऊ शकतात. पक्ष म्हणून आमचा या निर्णयाला विरोध आहे. आणि या विषयावरील पक्षाची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.\n​राज्याचे कायदा मंत्री नीलेश ​काब्राल यांनी ​काही दिवसापूर्वी सांगितले होते कि, अलीकडच्या काळात नोंदवलेल्या घटस्फोटांचा विचार करता राज्यात विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य केलं जाईल. ते म्हणाले होते की, घटस्फोट कधीकधी लग्नाच्या 6 महिन्यांच्या आत, तर कधी कधी वर्षाच्या आत होतात. विवाह नोंदणी कार्यालयातील माहितीनुसार, गोव्यामध्ये सध्या 15 दिवसांत 10 ते 15 घटस्फोट होताना पाहायला मिळत आहेत. हे प्रमाण चिंता वाढवणारं आहे. त्यामुळे आमची जबाबदारी म्हणून आम्ही जोडप्यांचे समुपदेशन करणार आहोत. जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केल्यानंतर आम्ही त्यांना पती-पत्नीच्या जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधाविषयी समजावून सांगू. एक पती, पत्नी किंवा पालक म्हणून काय करावं लागतं, हे त्यांना सांगू. त्यासाठी आम्ही एक योजनाही आखली आहे. काही तास जोडप्यांचं समुपदेशन झाल्यानंतरच त्यांना विवाहाचं प्रमाणपत्र देण्यात येईल, अ​से ​ निलेश ​काब्राल ​ यांनी सांगितलं ​होते.\n'गोवा विकणार मोदींच्या क्रोनी क्लबला'\n'विरोधकांनी अगोदर काम करावे, मग बोलावे'\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हं���ामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/tarun-tejpals-innocence-to-be-challenged-in-high-court/", "date_download": "2021-06-25T00:40:47Z", "digest": "sha1:MYZ2CHDABN4JL6N5CALMQ4YL22PJVVLX", "length": 9595, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "'तरुण तेजपालच्या निर्दोषत्वाला देणार उच्च न्यायालयात आव्हान' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘तरुण तेजपालच्या निर्दोषत्वाला देण��र उच्च न्यायालयात आव्हान’\n‘तरुण तेजपालच्या निर्दोषत्वाला देणार उच्च न्यायालयात आव्हान’\nसहकारी महिलेने केलेल्या लैगिंक अत्याचाराच्या आरोपातून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता झाल्याचा निवाडा राज्य सरकारला पसंद पडला नसून, सरकार या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. सत्र न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबद्दल सूतोवाच केले.\n​​​गोव्यात एका महिलेवर झालेला अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही. त्याही पुढे जाऊन अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा न्यायालयाने तरुण तेजपाल प्रकरणात दिलेला हा निकाल नक्कीच समाधानकारक नाही. त्यामुळे लवकरच आम्ही याविरुद्ध हायकोर्टात आव्हान देणार आहोत. तसंच याविषयी मी स्वतः पब्लिक प्रॉसिक्यूटर आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर यांच्याशी हायकोर्टात या निकालाला आव्हान देण्याबद्दल चर्चा करणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांना सांगितले. ​\n''उरमोडी'च्या पाण्यासह झाले अभयसिंहराजे भोसलेंचे स्वप्न साकार'\nराज्यातील संचारबंदी ३१ मे पर्यंत वाढवली\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्ह��धिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=182", "date_download": "2021-06-25T01:35:55Z", "digest": "sha1:3VVBIJW4DBTL7AOY72EDUVDYREB6KZA2", "length": 3042, "nlines": 49, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संपूर्ण बाळकराम| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nराम गणेश गडकरी यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. गडकर्‍यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. READ ON NEW WEBSITE\nमाझ्या मालिकाचा खास अंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=380", "date_download": "2021-06-25T00:49:43Z", "digest": "sha1:RYLQIIQQ443RZQNOIFWW2BMR3XFDM6NB", "length": 2563, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रबोधन| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजगाला घडवण्याआधी स्वत:ला घडवूया READ ON NEW WEBSITE\nदेवाला सोडलेला 'मरीबा पोतराज' बनलाय लालासाहेब..\n‘IVF’चा प्रवास ‘डिझायनर बेबी’ पर्यंत\nज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते\nपुरूषांनो, एव्हढं करून दाखवा\nमुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत\nताराबाई बापूजी शिंदे (१८५० - १९१०)\nमार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र हरवल्यास त्याची डुप्लिकेट कॉपी कशी मिळवावी\nकिमान खर्चांमध्ये कमाल संरक्षण\nभारतीय इतिहासातील सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/category/marathi-sant/", "date_download": "2021-06-25T00:13:44Z", "digest": "sha1:EHVMGOAM2CIDOLKKAZWBLHVCR4EUZSBA", "length": 3133, "nlines": 49, "source_domain": "marathischool.in", "title": "मराठी संंत - Marathi School", "raw_content": "\nमाझा आवडता संत Maza Avadta Sant Essay in Marathi यामध्ये आपण पाहणार आहोत संत तुकाराम यांचा जिवनमय प्रवास. …\nसंत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi\nसंत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi: संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी …\nसंत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi\nसंत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi: संत नामदेव महाराज हे मध्ययुगीन भारताचे …\nसंत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi\nसंत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi: हे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव …\nसंत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi\nसंत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi: संत तुकाराम हे भारतातील भक्ती चळवळी …\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/2990-2/", "date_download": "2021-06-25T01:53:44Z", "digest": "sha1:WYF4ABBQAK2KOB5YDGOVSCZSWVRJBPMK", "length": 13106, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकेल!' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/महाराष्ट्र/‘उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकेल\n‘उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकेल\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nकाँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेवून जाणारा पक्ष असून भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्य��� पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहिल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.\nगांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.\nया पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदीवासी विकास मंत्री के. सी, पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, देवानंद पवार, प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते.\nपटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे त्यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.\nयावेळी बोलताना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरु असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असेही थोरात म्हणाले.\n'एसडीजी इंडेक्स'मध्ये केरळ अव्वल, गोवा चौथ्या स्थानी\n'शंभूराजांच्या इतिहासाचे संवर्धन व्हावे'\nदाऊदचा भाऊ इकबाल कासक���ला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/lata-mangeshkar-tweets-gave-credit-ram-mandir-l-k-advani-and-balasaheb-thackeray-330118", "date_download": "2021-06-25T01:48:37Z", "digest": "sha1:GQUW2D3G3BOS2VK3CVIFVC7WI4PN2BBZ", "length": 20314, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राम मंदिराचं मोठं श्रेय लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांना, लतादीदींनी केलं ट्विट...", "raw_content": "\n\"नमस्कार.कई राजाओं का, कई पीढ़ियों का और समस्त विश्वके राम भक्तोंका सदियों से अधूरा सपना आज साकार होता दिख रहा है.\"\nराम मंदिराचं मोठं श्रेय लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांना, लतादीदींनी केलं ट्विट...\nमुंबई : अयोध्येत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस���ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. आज पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. खरंतर कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित आजचा राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. आजच्या राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी एक ट्विट करत आनंद व्यक्त केलाय.\nट्विटमध्ये काय म्हणाल्यात लता मंगेशकर :\n\"नमस्कार.कई राजाओं का, कई पीढ़ियों का और समस्त विश्वके राम भक्तोंका सदियों से अधूरा सपना आज साकार होता दिख रहा है. कई सालों के वनवास के बाद आज अयोध्या में प्रभु श्रीराम के मंदिर का पुनर्निर्माण हो रहा है , शीलन्यास हो रहा है. इसका बहुत बड़ा श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणी जी को जाता है, क्यों के उन्होंने इस मुद्दे को लेकर रथ यात्रा करके पूरे भारत में जनजागृति की थी,और श्रेय माननीय बालासाहेब ठाकरे जी को भी जाता है.\nमोठी बातमी - सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, \"हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे \nआज इस शीलान्यास का बहुत बड़ा आयोजन हो रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, आरएसएस के सरसंघ चालक माननीय मोहन भागवत जी , उत्तर प्रदेश की राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी और राम जन्मभूमि न्यास अध्यक्ष नृत्य गोपाल दास जी , उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी और कई गणमान्य व्यक्तित्व उपस्थित होंगे.आज भलेही करोना की वजह से लाखों रामभक्त वहाँ पहुँच नहीं पाएँगे परंतु उनके मन और ध्यान श्रीराम के चरणों में ही होंगे.मुझे ख़ुशी है की ये समारोह माननीय नरेंद्रभाई के करकमलोंसे होरहा है. आज मैं,मेरा परिवार और पूरा संसार बहुत खुश है और मानो आज हर धड़कन हर साँस कह रही है जय श्रीराम\nयाच मोठं श्रेय हे लालकृष्ण अडवाणी यांना जातंय\nगेल्या अनेक पिढ्यांपासून राम मंदिरासाठी लढा सुरु आहे. आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने गेल्या अनेक पिढ्यांचे, राज्यकर्त्यांचे आणि जगभरातील राम भक्तांचं अपूर्ण स्वप्न आज पूर्णत्वास येताना पाहायला मिळतंय. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम होतंय. कोनशिला बसवली जातेय. याच मोठं श्रेय हे लालकृष्ण अडवाणी यांना जातंय. कारण लालकृष्ण अडवाणी यां���ी संपूर्ण देशभरात रथयात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली. सोबतच याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनादेखील जातं.\nमोठी बातमी - एकीकडे बाबरी पाडली आणि दुसरीकडे पेटली मुंबई, कसा होता 'तो' काळ...\nआज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद मोदीजी, सरसंघचालक मोहन भागवतजी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्य गोपाल दासजी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथजी आणि अनेक महत्त्वाची व्यक्तिमत्व उपस्थित असतील. आज भलेही कोरोनामुळे लाखो राम भक्त तिथं पोहोचू शकणार नाहीत, मात्र त्यांचं ध्यान आणि मन श्रीरामांच्या चरणीच असेल. नरेंद्र मोदींच्या हातानी आजचा कार्यक्रम पार पडला याचा मला आनंद आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण जग आनंदी आहे आणि प्रत्येक श्वास आणि हृदयाचा ठोका जय श्रीराम म्हणतोय, असं लता मंगेशकर म्हणालात.\nजय सियाराम; श्रीराम मंदिराचे अयोध्येत भूमिपूजन\nअयोध्या - राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली ऐतिहासिक अयोध्यानगरी आज एका नव्या पर्वाची साक्षीदार ठरली. तब्बल ४२९ वर्षांचा वाद संपुष्टात येऊन आज रामलल्लाच्या भव्यदिव्य मंदिर उभारणीस भूमिपूजनाद्वारे सुरवात झाली. वेद मंत्रांच्या घोषात, संत-महंतांच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी\nरामजन्मभूमी पूजनासाठी संत महात्मे होणार सहभागी; अशी असेल तयारी\nअयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्यासाठी जय्यत तयार सुरू असून यात आयोजनात बदल करण्यात आला आहे. भूमिपूजनाला उपस्थित राहणारे संत- महात्मे आणि अन्य प्रमुख व्यक्तींसाठी बैठकीसाठी कार्यक्रमस्थळी दोन मांडव उभारण्यात येणार आहेत. यामुळे तेथे आता सांस्कृतिक विभागातर\n‘बाबरी’ पाडली तरी कुणी\nअयोध्येत पाचशे वर्षांपूर्वी मुघल सम्राट बाबराचा सेनापती मीर बाँकी याने बांधलेली बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी बरोबर २८ वर्षांपूर्वी धार्मिक उन्मादात जमीनदोस्त केली. सहा डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कृपाछायाछत्राखालील विश्‍व हिंदू परिषद तसेच अन्य काही संघटना आणि भारतीय जनता\nअयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन तर, ट्विटरवर 'रिटर्न बाबरी लँड टू मुस्लिम' ट्रेंड; वाचा महत्त्वाचे 7 अपडेट्स\nनवी दिल्ली : अयोध्येत आज राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, हा सोहळा पार पडत असून, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे.\nराम मंदिर भूमीपूजन सोहळा; जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा दौरा\nलखनऊ - अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला 5 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. सकाळी अकरा वाजता भूमी पूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. भूमी पूजनासाठी 200 खास व्यक्तींना आमंत्रण दिले जाणार आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचे संक\nलोखंड आणि स्टीलच्या वापराशिवाय उभारणार राम मंदिर\nअयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी मुहुर्त ठरला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. भव्य अशा मंदिराचे बांधकाम केवळ दगडांमध्ये केलं जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. मंदिराच्या वर्कशॉपचे सुपरवायझर अनुभाई सोमपुरा यांनी म्हटलं की, मंदिराच्या निर्मितीसाठी अनोखं तं\nपंतप्रधान मोदींचा रामलल्लासमोर 'साष्टांग नमस्कार'; फोटो व्हायरल\nअयोध्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचे भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्वात आधी हनुमानगढी मंदिराला भेट दिली. येथे हनुमानाची पूजा केल्यानंतर ते रामलल्लाच्या दरबारी पोहोचले. मोदींनी रामलल्लाची विधिवत पूजा केली. मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्\nअयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर\nनवी दिल्ली- राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तिघांची नावे आहेत. शिवाय व्यासपीठावर केवळ पाच व्यक्ती असणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रम\nमोदींच्या स्वप्नातील अयोध्या सर्वांत सुंदर शहर - योगी\nअयोध्या - अयोध्या हे वैदिक रामायणाचे शहर म्हणून विकसित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून हे सर्वांत सुंदर शहर ठरेल, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.\n'आजचा अभिमानाचा क्षण' म्हणत राम कदमांनी ट्विटरवर ��ाकला एक फोटो, फोटो टाकताच कदम झालेत ट्रोल...\nमुंबई : अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. अनेक दशकांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा आज समाप्त झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणालेत. देशभरात आज राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण होतं. देशात कोरोनाचं संकट आहे. अशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ten-days-lockdown-in-chincholi", "date_download": "2021-06-25T01:57:24Z", "digest": "sha1:GE4EG433WJKJQFYXVXOXHZGEMD7YHUE7", "length": 3092, "nlines": 44, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ten days lockdown in Chincholi", "raw_content": "\nचिंचोलीत दहा दिवसांचा लॉकडाऊन\nराहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे करोना बाधितांची संख्या वाढत आहे. या महामारीत रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक ग्रामसुरक्षा समितीने 10 दिवस कडकडीत जनता सचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे या समितीने घेतला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी आणखी दोन रुग्ण दगावले असल्याचे आढळून आले आहे.\nशहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असल्याचे सध्या चित्र पहावयास मिळत आहे. चिंचोलीतील तांभेरे रस्ता परिसरातील बाधितांची संख्या पाहता गुहा आरोग्य केंद्राचे अधिकारी रुग्णतपासणीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न करतात. दरम्यान, गावातील औषध दुकाने व दवाखाने वगळता बंद पाळण्यात येणार असून उल्लंघन करणाराचे दुकान सील करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_280.html", "date_download": "2021-06-25T00:17:23Z", "digest": "sha1:3BBNLDM2BZEOVH2V3H3WZW2ZETIEMAK2", "length": 11048, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान\nकोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान\nकोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान\nडॉ .दाभोळकर खरे कोविड योध्दा : इम्रान कोंडकरी\nकोरोना संकट काळात डॉक्टर संतोष दाभोळकर येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धिर देण्याचे महान कार्य करीत आहेत,स्वतःच्या आरोग्याची फार काळजी न घेता दाभोळकर सतत रुग्णाच्या सेवेत हजर आहेत ते रुग्णांसाठी खरे कोविड योध्दा असल्याची प्रतिक्रिया मर्चन्ड नेव्ही अधिकारी जिवलग ग्रुपचे इम्रान कोंडकरी यांनी व्यक्त केली,\nकोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादूर्भाव मुळे सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे,अशा काळात तत्परतेने सेवा बजावत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरवातीपासूनच डॉ.दाभोळकर अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावत आहेत,या काळात दरवर्षी प्रमाणे नियमित येणाऱ्या आजरपणावर उपचार घेण्या करीता येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची हसत खेळत आपुलकीने विचारणा करून रुग्णांमधील मानसिक तणाव कमी करून मनातील कोरोना रोगाची भिती काढण्याचे महान कार्य डॉ .दाभोळकर करीत आहेत,\nकरोना महामारी सारख्या संकटात आपुलकीची योग्य सेवा देऊन लोकांना महामारी च्या संकटातुन बाहेर काढण्याचे काम करत एक आदर्श निर्माण केल्या मुळे जिवलग ग्रूप, चिपळूण या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आपत्कालीन कोरोना प्रादुर्भावा च्या परिस्थितीत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा केल्याबद्दल डॉ. संतोष दाभोळकर यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले ,या वेळी मर्चन्ड नेव्ही अधिकारी इम्रान कोंडेकरी ,डॉ. शेखर मेहेंदळे ,हर्षद अभ्यंकर ,समीर काझी ,बी.डी.शिंदे,तुषार गगनग्रास ,अमोल कदम,राजेंद्र शिंदे ,योगेश बांडागळे आदी मान्यवर उपस्थित होते ,या वेळी दाभोळकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-25T01:46:37Z", "digest": "sha1:XKKUAH4LTJX64YP7PY2V3B2J4OSGVKSV", "length": 4533, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "आपले सरकार सेवा केंद्र प्रतीक्षा यादी - 2019 | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nआपले सरकार सेवा केंद्र प्रतीक्षा यादी – 2019\nआपले सरकार सेवा केंद्र प्रतीक्षा यादी – 2019\nआपले सरकार सेवा केंद्र प्रतीक्षा यादी – 2019\nआपले सरकार सेवा केंद्र प्रतीक्षा यादी – 2019\nआपले सरकार सेवा केंद्र प्रतीक्षा यादी – 2019\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , रा��्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bail-wifes-murder-case-mla-amanmani-tripathi-got-married-second-time/", "date_download": "2021-06-25T01:19:17Z", "digest": "sha1:WIWMR4ZYR6MCTOZ55DUDMDI3LQU2U2QR", "length": 14822, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "काय सांगता ! होय, पत्नीच्या खूनप्रकरणी जामिनावर आमदार बाहेर, अमनमणि त्रिपाठींनी केलं दुसरं लग्न | bail wifes murder case mla amanmani tripathi got married second time | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n होय, पत्नीच्या खूनप्रकरणी जामिनावर आमदार बाहेर, अमनमणि त्रिपाठींनी केलं दुसरं लग्न\n होय, पत्नीच्या खूनप्रकरणी जामिनावर आमदार बाहेर, अमनमणि त्रिपाठींनी केलं दुसरं लग्न\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : पहिल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेले उत्तरप्रदेशातील नौतनवांमधील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांनी ३० जूनला दुसरे लग्न केले आहे. आमदार अमनमणि सध्या जामिनावर बाहेर असून, त्यांच्या लग्नाची बातमी कळताच सर्वांनाच धक्का बसला आहे. ओशिन पांडे सोबत अमनमणि यांचे लग्न झाले आहे. अमनमणि मधुमती शुक्ला खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी यांचा मुलगा आहे. कोरोना संसर्गामुळे अमनमणि यांचा दुसरा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. मात्र त्यांचे पहिले लग्न देखील मोठ्या वादात होते. पाच वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नी सारा सिंग यांचे निधन झाले होते. सारा आणि अमनमणि एकत्र प्रवास करत असताना एक अपघात झाला होता. या अपघातामध्ये साराचा मृत्यू झाला होता. परंतु, अमनमणि यांना कोठेही दुखापत झाली नव्हती. घडलेल्या या घटनेनंतर अमनमणि यांच्यावर साराच्या हत्येचा आरोप करण्यात आला.\nअमनमणिच्या विवाह मिरवणुकीत त्यांची बहीण तनुश्री मणि त्रिपाठी आणि अलंकृता त्रिपाठी सुद्धा सहभागी झाल्या होत्या. दुपारच्या सुमारास रॉयल ऑर्किड पॅलेस येथे मिरवणूक आली. येथे लग्नाचे सर्व विधी करण्यात आले आणि नंतर संध्याकाळी रिसेप्शन घेण्यात आले. लॉकडाऊनच्या पार्श्��भूमीवरती काही मोजक्या खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. अमनमणि यांचे लग्न ओशिन पांडे यांच्याशी झाले आहे. ओशिन या मध्यप्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. तिने नोएडाच्या सिम्बोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. ती सर्वोच्च न्यायालयात वकिली करते. ती दुचाकीस्वार आहे.\nकवियित्री मधुमिता शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे नौतनवांचे अपक्ष आमदार अमरमणि त्रिपाठी हे माजी मंत्री आणि आमदार अमनमणि त्रिपाठी हे त्यांचे पुत्र आहेत. अमरमणि यांचे घर गोरखपूरमधील दुर्गाबाड़ी रोडवर आहे. ते नौतनवांचे अपक्ष आमदार आहेत. अमनमणि यांचे वडील अमरमणि आणि आई मधुमनी त्रिपाठी तुरुंगात बंद आहेत. त्यांना या लग्नाला उपस्थित राहता आले नाही, म्हणून लग्नाची सर्व तयारी अमनमणि यांच्या बहिणींनी केली होती. काका अजितमणी त्रिपाठी आणि काकू मधुबाला यांनी आई – वडिलांचे सर्व विधी लग्नात पार पाडले. कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध अमनमणि यांचे जुलै २०१३ मध्ये साराशी लग्न झाले होते. या दोघांचे लग्न लखनऊच्या अलिगंजमधील आर्यसमाज मंदिरात झाले. मुलाच्या लग्नामुळे नाराज असलेल्या अमरमणि यांनी वर्षानंतर त्यांचे लग्न स्वीकारले. ९ जुलै २०१५ रोजी सारा सिंगचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी अमनमणिच्या विरोधात पत्नीच्या हत्येचा खटला सीबीआयकडे सुरु आहे. उत्तर प्रदेशने ऑक्टोबर २०१५ मध्ये साराची आई सीमा सिंह यांच्या अर्जावर सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. याचा तपास सध्या सुरू आहे.\n‘डॉक्टर्स डे’च्या निमित्तानं ‘रितेश-जेनेलिया’नं घेतला आयुष्यातील ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या (व्हिडीओ)\nब्लड टेस्टमुळं समजू शकतं रूग्णाला किती गंभीर आहे ‘कोरोना’चं संक्रमण, वैज्ञानिकांचा संशोधनात मोठा खुलासा\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nPune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर एसटी चालकास मारहाण…\n 2 लाख 30 हजार रूपयांच्या लाचप्रकरणी तलाठी ACB…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला ���ुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nDelta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते का\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर…\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई…\nDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\nMaharashtra Strict Restriction | डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता\nपोलीसांनी प्रेमीयुगलांना बसमध्ये नको ‘त्या’ अवस्थेत पकडलं, अन्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Runa_Nirdesh", "date_download": "2021-06-25T01:36:21Z", "digest": "sha1:W7OUFJQDFI3GKNROVJ3UTWHCQ5R5LLIX", "length": 3895, "nlines": 71, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "ऋणनिर्देश | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\n‘आठवणीतली गाणी’ च्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील अनेक टप्प्यांवर अनेक सुहृदांनी आपला अमूल्य वेळ या संकेतस्थळास ऊर्ध्व दिशेने नेण्यासाठी दिला. मनापासून आभार ..\n४३७ ब, नारायण पेठ, लोखंडी तालीम रस्ता\nअबु धाबी, संयुक्त अरब अमिरात\nसिॲटल, संयुक्त राज्य अमेरिका\nन्यू जर्सी, संयुक्त राज्य अमेरिका\nन्यू जर्सी, संयुक्त राज्य अमेरिका\nदुबई, संयुक्त अरब अमिरात\nदुबई, संयुक्त अरब अमिरात\nसुषमा आणि श्रीकांत जोशी\nदुबई, संयुक्त अरब अमिरात\nक्लीव्हलॅंड, संयुक्त राज्य अमेरिका\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kalocilsbeauty.com/factory-wholesale-customize-private-logo-magic-water-activated-adhesive-eyeliner-product/", "date_download": "2021-06-25T00:40:04Z", "digest": "sha1:BEFDGZWN7U26BJFY24EB6HPRMPNRUFNM", "length": 11820, "nlines": 208, "source_domain": "mr.kalocilsbeauty.com", "title": "चीन फॅक्टरी होलसेल सानुकूलित खाजगी लोगो मॅजिक वॉटर atedक्टीवेटेड hesडझिव्ह आयलिनर फॅक्टरी आणि उत्पादक | वेती", "raw_content": "\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक ले��\nशीर्ष क्वाटीटी हस्तनिर्मित फॅक्टर ...\nIGH उच्च गुणवत्ता: वास्तविक सायबेरियन मिंक फर, सुपर पुन्हा वापरण्यायोग्य आणि टिकाऊ बनलेले, सी ...\nचीन फॅक्टरी स्वस्त होल्सा ...\n1, कॅलोसिल्स लॅश शेती केलेल्या मिंकपासून बनविलेले आहेत, दरम्यान सायबेरियातून आयात केले जातात ...\nचीन फॅक्टरी घाऊक 3 डी ...\n1, कॅलोसिल्स लॅशस् निवडलेल्या 100% रिअल मिंक फर डब्ल्यूआय बरोबर परिष्कृत केल्यापासून बनवल्या जातात ...\nफॅक्टरी होलसेल सानुकूलित खाजगी लोगो मॅजिक वॉटर अ‍ॅक्टिवेटेड hesडझिव्ह आयलिनर\n1, दीर्घकाळ टिकणारे वॉटरप्रूफ आयलाइनर\n2, भिन्न जाडीचे आयलाइनर काढणे सोपे\n3, गोंद नाही चुंबकीय\n4, पारंपारिक खोट्या डोळ्यांच्या तुलनेत 2/3 वेळेची बचत करते\nएफओबी किंमत: कृपया अचूक किंमतीसाठी तपशील पाठवा\nपुरवठा क्षमता: 100000 तुकडे / महिना\nलोगो: सानुकूलित खाजगी लोगो उपलब्ध\nआम्हाला ईमेल पाठवा व्हॉट्सअ‍ॅप\nस्वत: चे अ‍ॅडिशिव्ह आयलर:आमच्या मॅजिक आयलाइनरमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंद नसते परंतु ते फटके चिकटण्याचे काम करते. डोळयातील पडदा अनुप्रयोगासाठी तो गेम-चेंजर आहे.\nवापरण्यास सोप:वरच्या झाकणावर आयलाइनरचे 2 थर लावा, अर्धा वाळवा (ओले किंवा पूर्णपणे कोरडे होऊ नये) यासाठी सुमारे 20 - 30 सेकंद थांबा. मग जादू आयलाइनरच्या वर खोटी eyelashes लावा, आपल्या गरजेनुसार स्थिती समायोजित करा.\nलिक्विड आयलर: काळ्या रंगाचा खोल आणि रंगात समृद्ध आहे, हे धुकेदार, धुम्रपान करणार्‍या डोळ्यासाठी उत्कृष्ट आहे जे मुसळणार नाही.\nमजबूत:1 आयलिनर 2 मध्ये याचा अर्थ त्यात आयलाइनर आणि गोंद दोन्हीचे कार्य असते. पुरते दिवसभर ठिकाणी राहू शकते.\nमागील: ओईएम फॅक्टरी बल्क अ‍ॅडसिव्ह 2 इन 1 वॉटरप्रूफ कस्टम प्रायव्हेट लेबल आयलाइनर पेन्सिल\nपुढे: सेल्फ hesडसिव्ह वॉटरप्रूफ ब्लॅक लिक्विड आई लाइनर मॅजिक आयलिनर गोंद पेन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nडायमंड ब्लिंग ग्लिटर लिक्विड आयलीनर नो गोंद, ...\nसानुकूल खाजगी लेबल वॉटरप्रूफ आय लाइनर गोंद ...\nघाऊक चमका सानुकूल खाजगी लेबल चिकटवून ...\nब्यूटी आय मेकअप 48 कलर्स कस्टम खासगी लॅब ...\nघाऊक घाऊक स्वत: ची चिकट जादू दीर्घ-स्थायी वॅट ...\nफॅक्टरी घाऊक कस्टम खाजगी लेबल चकाकी ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n��ा नानचांग वेती टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा कलोकिल्स ब्युटी ब्रँड आहे. जो खोटी eyelashes, आयलाइनर, लिप ग्लॉस, आयशॅडो, मस्करा इ. उत्पादनात खास आहे. विविध सौंदर्य मेकअप उत्पादने आमच्याकडून निवडल्या जाऊ शकतात. कॅलोकिल्स ब्यूटी ब्रँडची स्थापना २०१ 2019 मध्ये केली गेली होती, परंतु आमच्याकडे जवळपास १० वर्षांचा ब्युटी मेकअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टिंग एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सुमारे 000००० चौरस मीटर कार्यशाळा आणि १०० पेक्षा जास्त स्थिर कामगार आहेत. आमचे वार्षिक निर्यात मूल्य US 3000,000 पेक्षा जास्त आहे. आशा आहे की आपण दीर्घकालीन व्यवसाय संबंध प्रस्थापित करू आणि परस्पर लाभ साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nकाजळ, डोळ्यातील बरणी विस्तार, मिंक मारणे, डोळा लॅश, डोळयातील पडदा विक्रेते, काजळ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-mobile-shop-burglar-arrested-in-bibwewadi/", "date_download": "2021-06-25T01:03:58Z", "digest": "sha1:AR57WAWLOJPNP4YAQCWQXAOHJGH5OFUK", "length": 10483, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : बिबवेवाडीतील मोबाईल दुकान फोडणारे अटकेत - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nPune : बिबवेवाडीतील मोबाईल दुकान फोडणारे अटकेत\nPune : बिबवेवाडीतील मोबाईल दुकान फोडणारे अटकेत\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी परिसरातील मोबाईलचे दुकान फोडून विविध कंपनीचे १६ मोबाईल, मोबाईल कव्हर, मोबाईलचे सुटे भाग आणि लॅपटॉप आदी मुद्देमाल चोरणा-या दोन चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nसोहेल कादर शेख (वय २३, रा. शिवतेज नगर, गल्ली क्र.४, अप्पर बिबवेवाडी) आणि जितेंद्र शंकर चिंधे ( वय २७, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी जितेंद्र राजाराम मन्हेर (वय ३५, पापळ वस्ती, बिबवेवाडी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादींचे बिबवेवाडी गावठाण भागातील कमानीजवळ मोबाईल दुरूस्ती- विक्रीचे दुकान आहे. ७ मार्च रोजी दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, दुरूस्तीसाठी आलेले मोबाईल, कव्हर्स सुटे भाग असा ४२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तपास करीत सोहेल आणि जितेंद्र चिंधे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला माल जप्त करण्यात आला आहे. यासह दोन कटावण्या आणि गज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील संध्या काळे यांनी केली होती.\nयवतमाळ : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून, जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nPune : गुटखा बाळगणार्‍याला अटक\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nविजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\n गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ…\nPimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nPune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती\nMcAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या\n ‘आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर…\nPimpri News | बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; निगडी…\n सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर\nBuilder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/aaditya-thackeray-lauds-fadnavis/", "date_download": "2021-06-25T00:08:50Z", "digest": "sha1:EEG4CWEZR6IOMLHGPMQXYJD6ZYTNRALV", "length": 17689, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'पंतप्रधानांनी केलेले कौतुक आमच्यासाठी व्हिटॅमिन' आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\n‘पंतप्रधानांनी केलेले कौतुक आमच्यासाठी व्हिटॅमिन’ आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nपुणे : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडून दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. मात्र विरोधकांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनीही पंतप्रधानांच्या कौतुकावर भाष्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना टोला हाणला.\nकात्रज येथील कै.ताराबाई हनुमंत थोरवे लाइफ केअर हॅास्पिटलच्या कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात जनतेसाठी दिवस-रात्र काम केले तरी वेळ कमी पडतोय. त्यामुळे कोरोनाच्या संकटाशी ज्या पध्दतीने महाराष्ट्राने लढा दिला, त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालय अन् पंतप्रधानांनीही केले आहे. हे कौतुक म्हणजे आमच्यासाठी व्हिटॅमिन आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसेच हे व्हिटॅमिन घेऊन आणखी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या योग्य निर्णयांमुळे ही साथ आटोक्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून योग्य पद्धतीने काम करत आहेत. असा अभ्यास इतर मुख्यमंत्र्यांनी केला असता तर त्या राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. सर्वोच्च न्यायालयाने निर्माण केलेला टास्क महाराष्ट्राने गेल्या वर्षभरापासून राबवला. त्यामुळे महाराष्ट्राचे जगभर कौतुक होत आहे. शिवेसनेचे खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आदी यावेळी उपस्थित होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोना लसीच्या चाचणीसाठी विदर्भातून नेलेल्या माकडांना सोडले\nNext articleकाँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/for-the-first-time-in-seven-years-the-ipls-brand-has-suffered-a-setback-nrms-101422/", "date_download": "2021-06-24T23:45:40Z", "digest": "sha1:GIFTZ6JQ5DSTJDIM6C4DTJRLZTKX6TAS", "length": 13683, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "For the first time in seven years, the IPL's brand has suffered a setback nrms | सातवर्षांत पहिल्यांदाच IPLच्या ब्रँडला धक्का, कोणत्या संघाला किती झालं नुकसान, जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nIPL Brandसातवर्षांत पहिल्यांदाच IPLच्या ब्रँडला धक्का, कोणत्या संघाला किती झालं नुकसान, जाणून घ्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हँल्यूला मोठा धक्का बसला असून ३.६ टक्क्यांचा फरक पडला आहे. सामन्यावेळी प्रेक्षकांच्या खाण्या-पिण्याच्या नियोजनाची विक्री २० टक्क्यांपर्यंत होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिक तोटे सहन करावे लागले होते. मात्र, प��रसारक माध्यमांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.\nटीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात टी-२० सामन्याची सुरूवात झाली आहे. या मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर ९ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्याला सुरूवात होणार आहे. म्हणजे जवळपास पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा जिओ धन धना धन.. आणि आयपीएलची धुंद कानावर पडणार आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हँल्यूला मोठा धक्का बसला असून ३.६ टक्क्यांचा फरक पडला आहे. सामन्यावेळी प्रेक्षकांच्या खाण्या-पिण्याच्या नियोजनाची विक्री २० टक्क्यांपर्यंत होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिक तोटे सहन करावे लागले होते. मात्र, प्रसारक माध्यमांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.\nविराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, सौरव गांगुलीचा तोडला रेकॉर्ड; टी-२० सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव\nचेन्नई आणि कोलकाता संघाला मोठा फटका\nआयपीएल २०२० च्या स्पर्धेत चेन्नई आणि कोलकाता संघाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चेन्नईच्या ब्रँड व्हल्यूमध्ये १६.५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर कोलकाता संघाला १३.७ टक्क्यांनी घट झाली आहे. कारण या संघांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक खेळाडूंनी माघार घेतली होती. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचं प्रदर्शन खूप वाईट अवस्थेत असताना पाहायला मिळालं. तसेच कोलकाता संघाच्या प्रदर्शनात देखील वाईट परिणाम दिसून आले होते.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळ��णूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/zee-talkies.html", "date_download": "2021-06-24T23:59:36Z", "digest": "sha1:4CUHY4S2HEPX3IVOPWAU6FAZYIZCT6L3", "length": 8428, "nlines": 116, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Zee Talkies News in Marathi, Latest Zee Talkies news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nझी टॉकीज प्रेक्षकांसाठी सादर करणार 'धुवाधार रविवार'\nप्रेक्षकांचा रविवार मनोरंजनाने करणार धुवाधार\nझी टॉकीज प्रेक्षकांसाठी सादर करणार 'धुवाधार रविवार'\nप्रेक्षकांचा रविवार मनोरंजनाने करणार धुवाधार\nझी टॉकीजवर महाराष्ट्र दिन विशेष फिल्म फेस्टिवल\nरंगणार खास सिनेमाचा सोहळा\nझी टॉकीज 'छू मंतर' म्हणत सादर करणार एका पेक्षा एक सुपरहिट हॉरर-कॉमेडी चित्रपट\nहॉरर कॉमेडी चित्रपटांची मेजवानी अनुभवा\nयेत्या रविवारी झी टॉकीजवर असेल भरगोस ड्रामा\nमहाराष्ट्राची लाडकी वाहिनी झी टॉकीजवर अफलातून सिनेमे\n'टॉकीज मनोरंजन लीग'मध्ये येत्या रविवारी ऍक्शनचा धमाका\nकोरोनाकाळात कुटुंबासोबत घालवा वेळ\n'झी टॉकीज मनोरंजन लीग'मध्ये मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी\nरविवारी संपूर्ण दिवस ब्लॉकबस्टर चित्रपट प्रसारित केले जाणार\nयंदाचा झी टॉकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ पुरस्कार सोहळा ठरणार खास\nझी टॉकीजचा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा\nझी टॉकीज देणार तुमची कथा सादर करण्यासाठी अनोखा मंच\nतुमच्यातील दडलेल्या लेखकाला वाव\nमहेश कोठारे चित्रपट महोत्सव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस\nझी टॉकीज साजरा करणार कोठारेंचा ६७ वा वाढदिवस\nस्वरसम्राज्ञी आशा भोसलेजींच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीजतर्फे सांगितीक मैफीलीचं आयोजन...\nज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच येत्या 8 सप्टेंबरला 87 व्या वर्षात पदार्पण\n'एकच राजे…शिव छत्रपती माझे’ आणि फत्तेशिकस्तचे मेकिंग, पहा ९ ऑगस्ट रोजी फक्त झी टॉकीजवर\nया चित्रपटाच्या मेकिंगच्या काही अविस्मरणीय आठवणींना सुद्धा उज���ळा\nझी टॉकीज साजरा करणार जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस\nदिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीजवर वर त्यांच्या खास चित्रपटांचा नजराणा\nझी टॉकीज साजरा करणार 'मकरंद अनासपुरेचा' वाढदिवस\nझी टॉकीजवर येत्या रविवारी उघडणार 'नागराजचा पिटारा'\n३ शॉर्टफिल्म्स झी टॉकीज वाहिनी पहिल्यांदाच प्रसारित करणार\n'व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय' बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलीचा आईला सवाल\n ही 'हिंट' लगेच सांगेल बायकोचं तुमच्यावर आहे का प्रेम\nबॅक फॉल स्टंट करताना अमोल कोल्हे यांना दुखापत\n'मंत्री आपल्या विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक वाझे', फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल\nप्रिया मराठे 'या' प्रसिद्ध मालिकेचा निरोप घेताना झाली भावूक\n अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा घेणार\nWTC 2021: न्यूझीलंड गदाधारी पैलवान,भारत परेशान\nराज्यावर पुन्हा एकदा लॉकाडाऊनची वेळ, निर्बंध कडक करण्यासंदर्भात सरकारी स्तरावर हालचाली\nHoroscope : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ\nMS Dhoni चा हा लूक तुम्हाला आवडो न आवडो पण त्याच्या मुलीनं तर...फोटो व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/fifth-eighth-scholarship-exams-postponed-due-coronavirus-covid-varsha-gaikwad/", "date_download": "2021-06-25T00:12:01Z", "digest": "sha1:UVRBBONKHCR6NGFJXXQEX5YXMFIT4N6X", "length": 12357, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "5 वी, 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती - बहुजननामा", "raw_content": "\n5 वी, 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती\nin ताज्या बातम्या, शैक्षणिक\nबहुजननामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या जात आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 मे 2021 रोजी घेतल्या जाणा-या इयत्ता 5 वी अन् 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यां��ध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल. pic.twitter.com/maaDpyJgFm\nराज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने 23 मे रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वीची शिष्यवृत्तीची परीक्षा तूर्तास पुढे ढकलली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे दर वर्षी इयत्ता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे केले जाते. यंदाही परीक्षा 25 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा 23 मे रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वाढत्या कोरोनामुळे परीक्षा रद्द केली आहे.\n‘गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा; अपेक्षा आहे राजकारण करणारे, हा सल्ला मानतील’ – आ. रोहित पवार\n ‘कोरोना’योध्दा असलेल्या पोलिस निरीक्षक पतीचं झालं Covid मुळं निधन; तिसर्‍या दिवसांपासून डॉक्टर पत्नी रूग्णांच्या सेवेत\n 'कोरोना'योध्दा असलेल्या पोलिस निरीक्षक पतीचं झालं Covid मुळं निधन; तिसर्‍या दिवसांपासून डॉक्टर पत्नी रूग्णांच्या सेवेत\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nSIP : या स्कीममध्ये करा 4500 रुपयांची गुंतवणूक, बदल्यात मिळतील 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त; जाणून घ्या कसे\nPune Crime News | मंगळसूत्र हिसकावताना ‘बंटी-बबली’ची 60 वर्षीय महिलेसोबत झटापट, 1.86 लाखाचे दागिने लांबविले\nउपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’\n विवाहित तरूणाला ‘लिव्ह इन’ गर्लफ्रेंडसोबत सुद्धा करावा लागला विवाह, आता 3-3 दिवस दोघींसोबत राहणार\n प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nBJP and MVA Government | भाजपचा शिवसेनेला इशारा; म्हणाले – ‘तुम्ही जर दादागिरी करणार असाल, तर आम्ही…’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/inspirational-police-inspector-dies-due-to-coronavirus-doctor-wife-of-police-inspector-doing-her-work-in-hospital-from-3rd-day-of-incident/", "date_download": "2021-06-25T00:41:27Z", "digest": "sha1:GWUEC3NRVBVD6FIAP6IKB4GGMPC6MHAN", "length": 15006, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "प्रेरणादायी ! 'कोरोना'योध्दा असलेल्या पोलिस निरीक्षक पतीचं झालं Covid मुळं निधन; तिसर्‍या दिवसांपासून डॉक्टर पत्नी रूग्णांच्या सेवेत - बहुजननामा", "raw_content": "\n ‘कोरोना’योध्दा असलेल्या पोलिस निरीक्षक पतीचं झालं Covid मुळं निधन; तिसर्‍या दिवसांपासून डॉक्टर पत्नी रूग्णांच्या सेवेत\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पती झेवियर रेगो पोलीस क्षेत्रात तर पत्नी मनीषा झेवियर रेगो या डॉक्टर..कोरोनाच्या महामारीत कर्तव्यावर असताना पोलीस निरीक्षक पती झेवियर यांचे निधन झाले. परंतु पत्नी मनीषा रेगो ह्या खासगी प्रसूती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याने त्यांना थांबणे शक्य नव्हते. आपल्या पतीच्या कार्याला खऱ्य�� अर्थाने श्रद्धांजली देण्याचा निश्चय मनाशी बांधत त्या पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासूनच पतीने सुरु केलेल्या समुपदेशनाच्या सेवेत उतरल्या. त्यांच्या विलगीकरणाचा वेळ संपताच त्या हॉस्पिटलमध्ये आपली सेवा पुन्हा बजावत आहेत.\nझेवियर रेगो यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पतीच्या निधनानंतर डॉ. मनीषा यांनी खचून न जाता पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांनंतर त्यांचे समुपदेशनाचे कार्य पुढे नेले. आपल्या पतीच्या निधनाचे दुःख पचवणे शक्य नव्हते. स्वतःला कशात तरी व्यस्त ठेवणे आवश्यक होते. त्यातच डॉ. मनीषा यांनी समाज माध्यमांवर कोव्हीड बाबत जनजागृती सुरु केली. या संकटाच्या काळात सकारात्मक राहण्याचे आवाहन करत कोरोनापासून बचावासाठी आणि कोरोना झाल्यावर काय करावे, काय करू नये, यावरून त्या मार्गदर्शक होत्या. आपला १४ दिवसांचा क्वॉरंटाईन काळ संपवून त्या पून्हा लोकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. डॉ. मनीषा या सध्या बोरीवलीच्या मँटर्निटी होममध्ये कार्यरत आहेत. कोरोना काळात महिन्याला १५ ते २० प्रसूती यशस्वीरित्या करत आहेत. या सेवे बरोबर त्यांचे समुपदेशनाचे कार्य देखील सुरूच आहे.\nडॉ. मनीषा रेगो म्हणतात कि, मला थांबून चालणार नाही. सध्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांची रुग्णांंना आवश्यकता आहे. गर्भवती महिलांना तर अधिक आवश्यकता आहे. हे दिवस लवकर जातील. जगावर आलेल्या संकटाचे भान ठेवून नागरिकांनी सकारात्मक राहून जबाबदारीने वागायला हवे. आजही नागरिक निष्काळजीपणे वावरताना दिसत आहे. त्यांनी शासनाच्या नियमाचे पालन करत काळजी घ्यायला हवी. तसेच, नागरिकांनी सहकार्य करायला हवे. सध्या डबल मास्क वापरणे गरजेचे मात्र इथे सिंगल मास्कही लावयला तयार नाही. यात वैद्यकीय रित्या अजून अलर्ट होणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार करून चालणार नाही. भुतकाळ, भविष्यकाळाच्या विचारात न जगता वर्तमान काळात सकारात्मक विचारांनी राहण्याची गरज असल्याचे डॉ. मनीषा यांनी सांगितलं आहे.\nया दरम्यान, पती आणि पत्नी हे दोघेही २४ तास कार्यरत होते. कोरोना महामारीच्या काळात खचलेल्या, नैराश्येत असलेल्या जवळजवळ ७०० कुटुंबांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करत, कर्तव्यापलीकडे जात त्यांच्यापर्यंत झेवियर रेगो आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी मदत पोहचवली. पोलीस दलात येण���ऱ्या नवीन तरुणासाठी ते नेहमीच आदर्श ठरत होते. मागील वर्षी वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना झेवियर रेगो यांना कोरोनाची लागण झाली. तर कोरोना आजाराशी लढताना १३ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.\nTags: CoronaCovid DeathCovid मुळं निधनdoctorhusbandMotivationalpatientspolice inspectorservicewifeकोरोनाडॉक्टरपतीचंपत्नीपोलिस निरीक्षकप्रेरणादायीरूग्णांसेवेत\n5 वी, 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती\nऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांची लूक आऊट नोटीस; जाणून घ्या प्रकरण\nऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांची लूक आऊट नोटीस; जाणून घ्या प्रकरण\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश��रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला\n विवाहित तरूणाला ‘लिव्ह इन’ गर्लफ्रेंडसोबत सुद्धा करावा लागला विवाह, आता 3-3 दिवस दोघींसोबत राहणार\nउपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nBurglary in Pune | लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत घरफोडी; हडपसर परिसरातील घटना\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-25T00:18:43Z", "digest": "sha1:LZGGPOZ2B7ITHV55YAGDJFNB4NEOL7VX", "length": 12671, "nlines": 120, "source_domain": "navprabha.com", "title": "जाहिरात धोरण महिन्याभरात | Navprabha", "raw_content": "\n>> सरकारी जाहिरातींच्या वाटपात भेदभाव : ढवळीकर\nराज्यातील प्रसारमाध्यमांना सरकारी जाहिराती देताना कुणावरही अन्याय होऊ नये, तसेच जाहिराती देण्याच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी सरकार त्यासंबंधीचे एक धोरण महिन्याभरात तयार करणार असल्याचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे मंत्री ह्या नात्याने बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल गोवा विधानसभेत सांगितले.\nप्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सावंत यांनी वरील स्पष्टीकरण केले. राज्य सरकारने १ जानेवारी २०१७ ते आतापर्यंत विविध खात्यांमार्फत प्रसृत केलेल्या जाहिरातींचे तपशील द्यावेत. ह्या जाहिराती किती रु.च्या होत्या, हेही स्पष्ट केले जावे, अशी मागणी ढवळीकर यांनी सदर प्रश्‍नातून केली होती.\nया प्रश्‍नांचे उत्तर देताना सावंत म्हणाले की १ जानेवारी २०१७ ते आतापर्यंत सरकारने विविध खात्यांमार्फत ३९ कोटी रु.च्या जाहिराती प्रसारमाध्यमांना दिल्या. जास्तीत जास्त जाहिराती प्रसारमाध्यमांना दिल्या. जास्तीत जास्त जाहिराती सरकारी निविदांच्या असतात. त्या पाठोपाठ सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणार्‍या जाहिराती असतात, असे सावंत यांनी स्पष्ट केले.\nह्या जाहिराती देताना काही वृत्तपत्रांवर अन���याय होत असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला व जाहिराती देण्यासाठीचे निकष काय, असा प्रश्‍नही त्यानी केला. यावर उत्तर देताना सावंत म्हणाले की जाहिराती देताना राज्यातील इंग्रजी, मराठी व कोकणी भाषांतील प्रसार माध्यमांना प्राधान्य देण्यात येते. माहिती खात्याचे निश्‍चित असे निकष नसून प्रत्येक खाते आपल्याला हव्या त्या निकषांवर जाहिराती देत असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.\nकाही वर्तमानपत्रांना भरपूर जाहिराती देण्यात येतात. हे कसे काय, असा खडा सवाल ढवळीकर यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर एखाद्या वर्तमानपत्राचा खप जास्त असेल तर त्यांना जास्त जाहिराती मिळू शकतात. निविदा तसेच सरकारी योजनांची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी यासाठी खप जास्त असलेल्या वृत्तपत्रांना जास्त जाहिराती देण्यात येत असल्याचा दावा सावंत यांनी केला. आता त्यासंबंधीचे एक धोरण तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nहे धोरण कधीपर्यंत तयार करण्यात येईल, असे दिगंबर कामत यांनी विचारले असता महिनाभराच्या काळात ते तयार करण्यात येईल, अशी माहिती सावंत यांनी सभागृहात दिली.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ��डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/former-rjd-mp-mohammad-shahabuddin-dies-of-covid19/", "date_download": "2021-06-25T00:06:46Z", "digest": "sha1:O6KJFDWQUW7YK63VCICHCGBNJVGPBQQD", "length": 11645, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "मोहम्मद शाहबुद्दीन यांचं करोनामुळे निधन - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/देश-विदेश/मोहम्मद शाहबुद्दीन यांचं करोनामुळे निधन\nमोहम्मद शाहबुद्दीन यांचं करोनामुळे निधन\nलालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते, माजी खासदार आणि बिहारचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद शाहबुद्दीन (Shahabuddin) यांचं आज करोनामुळे निधन झालं. दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगत असलेल्या शाहबुद्दीन यांना करोनाच्या संसर्गानंतर तिहार तुरूंगातून आधी दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असून, तिहार तुरूंगाचे कारागृह महानिरीक्षकांना ही माहिती दिली आहे.\nराजदचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन तिहार तुरुंगात एका दुहेरी हत्येप्रकरणात शिक्षा भोगत होते. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना दिल्लीतील दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाचं संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर शहाबुद्दीनची प्रकृती ठिक असल्याचं तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं होतं.\nशनिवारी सकाळीच त्यांच्या निधनाच्या वृत्तावरून गोंधळ उडाला होता. काही माध्यमांनी त्यांचं निधन झाल्याचं, तर काही अफवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता तिहार तुरूंगाचे महानिरीक्षक संदीप गोयल यांनी शाहबुद्दीन यांच्या निधनाच्या वृत्ताला दूजोरा दिला आहे. शाहबुद्दीन यांचं करोनामुळे दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.\nबिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शाहबुद्दीन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचं करोनाच्या संसर्गाने अवेळी निधन झाल्याचं वृत्त वेदनादायी आहे. ईश्वराने त्यांना स्वर्गात जागा द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला आणि समर्थकांना दुःख सोसण्याची शक्ती द्यावी. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. दुःखाच्या प्रसंगी राजद त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे,” असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.\n'क्लेविरा'ला मिळाली सरकारची मंजुरी\n'महाराष्ट्रात सहा हजार मेट्रिक टन डाळ शिल्लक'\nविजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\nतामिळनाडूचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बलात्कारप्रकरणी अटक\nकोरोनाची तिसरी टाळणे अशक्य : एम्स\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Maputo+mz.php", "date_download": "2021-06-25T00:26:12Z", "digest": "sha1:SFXQ6MIM6MCCRAQWSEPIFOYKIDBUEVXC", "length": 3397, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Maputo", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Maputo\nआधी जोडलेला 21 हा क्रमांक Maputo क्षेत्र कोड आहे व Maputo मोझांबिकमध्ये स्थित आहे. जर आपण मोझांबिकबाहेर असाल व आपल्याला Maputoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मोझांबिक देश कोड +258 (00258) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Maputoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +258 21 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात क��ला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMaputoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +258 21 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00258 21 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/19/it-ministry-directs-whatsapp-to-withdraw-new-privacy-policy/", "date_download": "2021-06-25T00:23:57Z", "digest": "sha1:R2O5QTIOAJKLQN74CQNICNTFM3XDEGSO", "length": 8100, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "WhatsApp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचे आयटी मंत्रालयाकडून निर्देश! - Majha Paper", "raw_content": "\nWhatsApp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचे आयटी मंत्रालयाकडून निर्देश\nसोशल मीडिया, मुख्य / By माझा पेपर / आयटी कंपनी, प्रायव्हसी पॉलिसी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री, व्हॉट्सअॅप / May 19, 2021 May 19, 2021\nनवी दिल्ली : व्हॉट्सअॅपला आपले नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत. गोपनीयता व डेटा सुरक्षेला व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी धक्का पोहचवत आहे. सोबतच भारतीय नागरिकांच्या हक्कांवर यामुळे गदा येत असल्याचे आयटी मंत्रालयाचे म्हणणे असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.\nसरकारने व्हॉट्सअॅपला नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कायद्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जातील, असे सूत्रांनी सांगितले. ते म्हणाले की, 18 मे रोजी व्हॉट्सअॅप कंपनीला पाठविलेल्या नोटीसमध्ये मंत्रालयाने पुन्हा एकदा मेसेजिंग अॅपला आपले गोपनीयता धोरण 2021 मागे घेण्यास सांगितले आहे.\nसध्या अस्तित्त्वात असलेल्या भारतीय कायद्यांचे आणि नियमांचे व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये कशा प्रकारे उल्लंघन केले गेले आहे, असे मंत्रालयाने आपल्या नोटिसमध्ये नमूद केले आहे. सूत्रांनी सांगितले की भारतीय नागरिकांच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार भारतीय कायद्यांनुसार उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांवर विचार करेल. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे युरोपमध��ल वापरकर्त्यांच्या तुलनेत मंत्रालयाने भारतीय वापरकर्त्यांशी ‘भेदभावपूर्ण वागणूक’ देण्याचा मुद्दाही जोरदारपणे उपस्थित केला आहे.\nदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानेही अशीच भूमिका घेतली आहे, असे या सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे व्हाट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांना गोपनीयता धोरणात केलेले बदल अंमलात आणण्यासाठी 15 मे ची मुदत दिली होती. परंतु, ही मुदत नंतर रद्द करण्यात आली. कोणत्याही वापरकर्त्याचे खाते नवीन अटींचे पालन न केल्यास बंद केले जाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. यानंतर कंपनीने आपल्या नव्या निर्णयात म्हटले आहे की जे लोकांनी अटी स्वीकारल्या नाही, तर त्यांना अ‍ॅपवर येणारे सामान्य कॉल आणि व्हिडीओ कॉल यासारख्या सुविधा वापरता येणार नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/30/37th-convocation-ceremony-of-sant-gadge-baba-amravati-university-concluded-in-the-presence-of-the-governor/", "date_download": "2021-06-25T01:28:49Z", "digest": "sha1:CPQT63CC4VZOZZX3YGXJWJ4TMOKLA5CG", "length": 10279, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यपालांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षान्त समारंभ संपन्न - Majha Paper", "raw_content": "\nराज्यपालांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षान्त समारंभ संपन्न\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदय सामंत, केंद्रीय मंत्री, दीक्षांत सोहळा, नितीन गडकरी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ / May 30, 2021 May 30, 2021\nमुंबई – अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. यावेळी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nअमरावतीच्या जवळ वझ्झर येथे मतिमंद, मूकबधीर व अनाथ मुलांसाठी बालगृह आश्रम चालवून १२३ दिव्यांग व्यक्तींचे संगोपन करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना त्यांच्या कार्याबद्दल विद्यापीठातर्फे मानव विज्ञान पंडित (डी. लिट.) ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली. अतिशय भावपूर्ण झालेल्या वातावरणात ८० वर्षीय शंकरबाबांनी ही पदवी कुलगुरूंच्या हस्ते एका दिव्यांग मुलासह स्वीकारली.\nप्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावा : राज्यपाल कोश्यारी\nविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम दृढ संकल्प करावा व त्यानंतर कर्म हीच पूजा आहे हे जाणून संकल्प सिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.\nनितीन गडकरी यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व प्रेरणादायी आहे असे सांगून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शेकडो नितीन गडकरी निर्माण करावे व देशाचे नाव उंचवावे असे राज्यपालांनी सांगितले. आजच्या पदवीदान समारंभात सुवर्णपदक विजेत्यांमध्ये ९० टक्के विद्यार्थिनी होत्या याचा उल्लेख करून राज्यपालांनी मुलींच्या नेत्रदीपक यशाबाबत आनंद व्यक्त केला.\nविद्यापीठाने अमरावती जिल्ह्याच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी : नितीन गडकरी\nसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अमरावती जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिवर्तनाची जबाबदारी स्वीकारावी तसेच जिल्ह्याची बलस्थाने व कमजोरी ओळखून विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दीक्षान्त भाषणात केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यातदेखील विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले.\nप्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्ट कार्ड असावे : उदय सामंत\nशंकरबाबा पापळकर यांना डी. लिट दिल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शंकरबाबा हे ‘अनाथांचे बाप’ असून आजच्या काळातील संत गाडगेबाबा असल्याचे सांगितले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट कार्ड असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nया दीक्षान्त समारंभात ११० सुवर्णपदके, २२ रौप्यपदके व २२ रोख पारितोषिके तसेच ३१६ आचार्य (पीएच.डी.) पदव्या प्रदान करण्यात आल्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/health/important-medical-tests-may-do-once-in-a-year-after-30-year-384503.html", "date_download": "2021-06-25T00:00:20Z", "digest": "sha1:IIUVFYONGLXKQ3JMKEMU3JD6NKB63MHM", "length": 22952, "nlines": 277, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nHealth Checkup | वयाची तिशी पार केलीत मग ‘या’ मेडिकल टेस्ट नक्की करा\nतुम्हाला वर्षातून एकदा संपूर्ण शरीराचे मेडिकल चेकअप करण्याचा सल्ला देतात. (Important Medical Tests may do Once in a Year)\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : आपल्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. अनेकदा आपण या बदलांकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्ही वयाच्या तिशीकडे जात असाल किंवा ती ओलांडली असेल, तर तुमचे शरीर पूर्वीसारखे तंदुरुस्त राहत नाही. वयाच्या या टप्प्यावर, लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या वयात हार्मोन्समध्ये देखील बरेच बदल होत असतात. जर वयाच्या 30 व्या वर्षी तुम्हाला कोणताही आजार झाला, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. यावर वेळीच उपचार करुन घ्या, असे अनेकदा सांगितले जाते. पण आपण कामाच्या गडबडीत, कुटुंबाची जबाबदारी यासर्व गोष्टींमध्ये याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे बहुतेक वेळा हेच आजार गंभीर स्वरुप धारण करतात. (Important Medical Tests may do Once in a Year)\nआपल्यातील अनेक जण फक्त पोटदुखी, ताप, सर्दी या छोट्या कारणांसाठी वर्षातून एखाद्या वेळीच डॉक्टरकडे जातात. त्या व्यक्तिरिक्त सहज मेडिकल चेकअप करण्यासाठी कधीही जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या शरीराचे पूर्ण चेकअप करणे गरजेचे असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अवयव व्यवस्थितरित्या कार्यरत आहेत का याची तुम्हाला माहिती मिळते. त्यामुळे कित्येक वेळा फॅमिली डॉक्टर तुम्हाला वर्षातून एकदा संपूर्ण शरीराचे मेडिकल चेकअप करण्याचा सल्ला देतात.\n🛑कोणते मेडिकल चेकअप गरजेचे\nसंपूर्ण रक्त गणना (CBC)\n💠 संपूर्ण रक्त गणना (CBC)\nComplete blood count याचा अर्थ संपूर्ण रक्त गणना असा होता. ही चाचणी आपल्या संपूर्ण आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केली जाते. तसेच अॅनिमिया, संसर्ग आणि ल्युकेमियासह अनेक प्रकारचे विकार ओळखण्यासाठी वापरली जाते. विशेषतः भारतीय महिलांसाठी ही चाचणी अत्यंत गरजेची असते. कारण बहुतांश महिलांना अॅनिमिया म्हणजेच अशक्तपणाचा त्रास असतो.\nही चाचणी शक्यतो काहीही न खाता पिता केली जाते. यासाठी जवळपास 12 तास आधी काहीही खाऊ शकत नाही. या चाचणीमुळे तुम्हाला मधुमेह आहे का हे ओळखलं जाते. जर तुमच्या या चाचणी रीडिंग <99 असेल, तर ते सामान्य मानले जाते. जर हे 100 आणि 110 इतके असेल, तर प्री-डायबिटीज असल्याचे निदान केले जाते आणि जर हे रीडिंग 110 इतके असेल, तर तुम्हाला अधिक मधुमेह असतो. (Important Medical Tests may do Once in a Year)\n💠 लिपिड प्रोफाईल (Lipid profile)\nलिपिड प्रोफाईल ही एक रक्त तपासणीसारखीच चाचणी असते. ही चाचणी तुमच्या हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या रोगाशी निगडित आहे. ही चाचणी रक्ताची चाचणी, टोटल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल आणि एलडीएलची पातळी मोजण्यासाठी केली जाते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयरोग किंवा मधुमेह असेल, तर त्या व्यक्तीने वर्षातून एकदा ही चाचणी करायला हवी.\n💠 पॅप स्मियर टेस्ट (Pap test)\nमहिलांनी ही चाचणी करणे गरजेचे आहे. या चाचणीद्वारे तुमच्या शरीरातील पेशींमध्ये होणारे बदल समजतात. याद्वारे तुम्हाला किती वर्षातून ही चाचणी कधी करता येईल, याचा अंदाज केला जातो. पॅप स्मियर टेस्टद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाचे वेळेत निदान होते. तसेच गर्भाशयाबाबतचे विविध आजाराचे निदानही वेळेत होते.\n💠 ईसीजी टेस्ट (ECG)\nवयाच्या 35 वर्षांनंतर ही चाचणी करण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टरांकडून तुम्हाला दिला जातो. ही चाचणी मुख्यत: हृदय रोगाचे मूल्यांकन करण्यासाठी, ब्लॉक, ऑक्सिजनची कमतरता, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, हार्टअटॅ�� यासारख्या गोष्टींचे निदान करण्यासाठी केली जाते. (Important Medical Tests may do Once in a Year)\nयकृताची स्थिती तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. वर्षातून किमान एकदा तरी ही चाचणी करावी. जर तुम्ही अतिप्रमाणात अल्कोहोलचे सेवन करत असाल, तर तुम्हाला फॅटी लिवर, हेपेटायटीस सी आणि बी यासारख्या आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ही चाचणी करणे गरजेचे आहे.\nथायरॉईड फंक्शन टेस्ट हे आपल्या थायरॉईड ग्रंथी किती चांगले कार्य करतात यासाठी केली जाते. थायरॉईड ही आपल्या गळ्याच्या खालच्या भागामध्ये स्थित एक लहान ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीराच्या अनेक प्रक्रिया जसे की चयपचय, उर्जा निर्मिती आणि मूड नियंत्रित करण्यास जबाबदार आहे. या चाचणीमध्ये T3, T RU, T4, आणि TSH अशा चाचणी कराव्या लागतात. (Important Medical Tests may do Once in a Year)\n💠 व्हिटॅमिन डी चाचणी\nमजबूत आणि निरोगी हाडांसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण आहे. व्हिटॅमिन डी हे बऱ्याच रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करते. आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी रक्त तपासणीद्वारे तपासली जाऊ शकते. भारतातील व्हिटॅमिन डीची कमतरता सामान्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत असेल, तर तुम्ही ही चाचणी नक्की करुन घ्यावी.\nजर तुम्ही एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत शाररिक संबंध प्रस्थापित करत असाल किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणेची योजना आखत असतील, त्यांनी ही चाचणी नक्कीच करावी. याद्वारे तुम्हाला लैंगिक आजाराचे निदान होते. (Important Medical Tests may do Once in a Year)\nEar Pain Causes | कान दुखीच्या त्रासाची कारणे अनेक, जाणून घ्या घरगुती उपायांबद्दल…\nHealth Tips | पेरूच्या पानांचा आरोग्यवर्धक ‘हर्बल चहा’, नियमित सेवनाने होतील अनेक फायदे\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\n‘हे’ आसनं करा निरोगी राहा\nडोकेदुखीपासून आराम हवाय; एसेन्शिअल ऑईल वापरून मिळवा आराम\nलाईफस्टाईल 7 hours ago\nसावधान, तुमचीही मुलं घरात चुकीच्या पद्धतीने बसताय मग ‘हे’ उपाय वाचाच, सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे\nत्वचेचे आरोग्य तसेच खोकल्यावर उपाय म्हणून मधाचे करा सेवन; जाणून घ्या याचे फायदे\nHealth Care : दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे खा आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करा\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nअध्यात्म 2 days ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nना��िकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-mi-vs-csk-head-to-head-records-mumbai-indians-vs-chennai-super-kings-in-marathi-448422.html", "date_download": "2021-06-25T01:03:24Z", "digest": "sha1:DVPDPKN5R46IJKNPAPW2U3DAG6HRNXLX", "length": 13281, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021, CSK vs MI Head to Head Records | मुंबई विरुद्ध चेन्नई कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने, कोण जिंकणार मॅच\nIPL 2021 MI vs CSK Head to Head Records | ताज्या आकडेवारीनुसार चेन्नई सुपर किंग्स (CSK) पॉइंट्��टेबलमध्ये पहिल्या तर मुंबई इंडियन्स (MI) चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील 27 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ही लढत रंगणार आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.\nउभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई वरचढ राहिली आहे. मुंबईने 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 12 सामन्यात चेन्नईला उपट दिली आहे.\nदोन्ही संघांची मागील 5 सामन्यांची आकडेवारी पाहता मुंबई चेन्नईवर वरचढ राहिली आहे. मुंबईने या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला. तर चेन्नईने 1 वेळा मात केली आहे.\nदिल्लीतील या मैदानावर हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. याआधी हे दोन्ही संघ 2013 मध्ये भिडले होते. त्यावेळेस चेन्नईने मुंबईचा 48 धावांनी पराभव केला होता.\nमागील हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nJitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीनं चर्चांना उधाण\nमोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाडांची गुप्त बैठक, तब्बल दोन तास चर्चा\nमुंबईकरांची चिंता मिटली; मालमत्ता करातील 14 टक्के दरवाढ रद्द\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/police-officer-raped-a-woman-on-the-pretext-of-marriage/", "date_download": "2021-06-25T01:03:31Z", "digest": "sha1:5NKGWZRZ7HHI3PC7TALZ7ZTCVEC3AELB", "length": 12795, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "Police officer raped a woman on the pretext of marriage|लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचा पदाधिकारी महिलेवर बलात्कार", "raw_content": "\nलग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचा पदाधिकारी महिलेवर बलात्कार\nबहुजननामा ऑनलाइन टीम – एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिसाने बलात्कार(Police officer raped) केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. अखेर, पीडित महिलेने गृहमंत्र्यांकडे दाद मागितली होती. गृहमंत्र्यांनी पीडित महिलेची भेट घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमिलिंद हिंदुराव असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुराव हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्याने एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेसोबत मैत्री करत प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंधही जुळले. एवढेच नव्हे तर हिंदुराव याने अंबरनाथच्या एका लहानशा मंदिरात त्या पीडित महिलेसोबत लग्नही केले आहे. मात्र, त्या लग्नाला तिने विरोध करत सर्व विधिवत लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात हे लग्न करू. नंतर सर्वांच्या उपस्थितीत लग्न करू, असे सांगितले.\nपीडितेने लग्नाचा हट्ट करताच त्याने तिला जातीवरून हिणवत लग्नास नकार दिला. जातीवरून गैरशब्द वापरल्याने त्यांच्यात वादही झाला. त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांना धमकाविले. या प्रकरणी पीडित महिला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यावर तिची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने पीडित महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली. देशमुख यांनी पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिवाजीनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून हिंदुराव याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक झालेली नाही.\nकोल्हापूर : Live व्हिडिओ करत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nशरमन जोशीनं कुटुंबासह सर्वांच्या विरोधाला पत्करून केला ‘हेट स्टोरी’ 5 वर्षांनंतर सांगितलं त्यामागील कारण\nशरमन जोशीनं कुटुंबासह सर्वांच्या विरोधाला पत्करून केला 'हेट स्टोरी' 5 वर्षांनंतर सांगितलं त्यामागील कारण\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nमहाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या\nTerrorist Hafiz Saeed | दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, 20 जण जखमी, पाकिस्तानात प्रचंड खळबळ\nनारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड\nShirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना\nकोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता\nPune Crime News | सायबर भामट्याकडून 36 वर्षीय महिलेची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-illegal-money-seized-in-latur-news-in-marathi-4577365-NOR.html", "date_download": "2021-06-25T01:48:53Z", "digest": "sha1:V7GRGTLD2V56P3735X53R7MWD77RLIIR", "length": 10394, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "illegal money seized in latur news in marathi | जप्त 65 लाख, फिर्याद केवळ 50 हजारांची - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजप्त 65 लाख, फिर्याद केवळ 50 हजारांची\nलातूर - उदगीरहून मुंबईला नेत असताना पुणे येथे लुटण्यात आलेली 65 लाख 32 हजार 500 रुपयांची बेहिशेबी रक्कम लातूर पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांकडे केवळ 50 हजार रुपयेच लुटले गेल्याची फिर्याद दाखल झाल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.\nदोन एप्रिल रोजी उदगीरहून सिद्धिविनायक कुरिअरचे चालक सुदेश गिरी यांनी आपले नोकर सचिन कुंभार आणि सुनील शेलकर यांच्याकडे ही रक्कम दोन बॅगांत भरून विश्व ट्रॅव्हल्सने उदगीरहून मुंबईला पाठवत होते. त्यावेळी गाडी पुण्यातील हिंजवडी पसिरात आली असता चोरट्यांनी गाडी अडवून कुंभार व शेलकर यांच्या ताब्यातील बॅगा पळवल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचे धागेदोरे शोधण्यासाठी तेथील पोलिसांनी लातूरच्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार लातूर पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर व त्यांचे सहकारी विनोद चिलमे, लक्ष्मण राख यांनी तपासाला गती दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांना माहिती मिळाली, की लातुरातील वैभवनगरात राहणारा सूरज राऊत यात मुख्यआरोपी आहे.. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला असता 65 लाख 32 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली. ही कारवाई सुरू असतानाच पुणे पोलिसांचे पथक लातुरात येऊन धडकले आणि ते आरोपीला घेऊन पुण्याला रवाना झाले.\nरक्कम लुटली गेल्यानंतर पोलिसांनी बॅगा घेऊन जाणार्‍या कुंभार व शेलकर यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यातून राऊतवर संशय बळावला. परिणामी बॅगा घेऊन जाणारे व राऊत यांच्यात संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राऊतने या दोघांकडूनच बॅगा कशा पळवल्या अन्य प्रवाशांना लुटणार्‍यांचा काहीच त्रास कसा झाला नाही, आदी प्रश्नही यातून पुढे येत आहेत.\nकागदपत्रे बाळगणे आवश्यक : रोख रक्कम घेऊन जाताना काही निर्बंध आहेत. त्यानुसार 50 हजारच जवळ ठेवता येतात. यापेक्षा जास्तीची रक्कम नेताना त्यासंदर्भातील व्यवहाराची कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. उदगीरहून मुंबईल नेण्यात येणार्‍या रकमेचा हिशेबच नाही.\nगळ्याला कोयता लावून लुटली रक्कम\nलातूर येथील सराफ सुदेश अशोक गिरी (36) यांनी चार एप्रिल रोजी हिंजवडी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गिरी यांचे कर्मचारी सचिन व सुनील हे सिद्धिविनायक कुरिअरचे पार्सल टपाल व रोख रक्कम 50 हजार रुपयांच्या दोन बॅग्ज घेऊन तीन एप्रिल रोजी लातूरहून मुंबईला जात होते. त्या वेळी डांगे चौक ते रावेत ब्रिजदरम्यान त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्ससमोर अनोळखी कारचालकाने त्यांची कार आडवी लावली. त्यानंतर कुरिअर कंपनीच्या कर्मचार्‍यांना तुम्ही महिलेची छेड काढली, असे सांगत त्यांच्या गळ्याला कोयता लावून चार भामट्यांनी बॅग लंपास केली होती.\nनिवडणुकीशी पैशांचा संबंध नाही\nपुणे येथील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ए. टी. वाघमाळे यांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 65 लाख रक्कम वसूल करून लातूर, उदगीर येथे इतर चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, निवडणुकीशी या पैशांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, इतकी मोठी रक्कम अशाप्रकारे मुंबईला कोणत्या कारणासाठी नेली जात होती हे गुलदस्त्यातच आहे.\nरक्कम हवाल्याची असण्याची शक्यता\nसापडलेली रक्कम मोठी असल्याने आयकर खाते चौकशी करेल. त्याचे डिटेल तपासले जातील. तपास पुणे पोलिसांकडे असल्याने हे काम त्यांचे आहे, ही रक्कम बेहिशेबी असून हवाल्याची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. - बी. जी. गायकर, पोलिस अधीक्षक, लातूर\nबॅगेत नेमकी किती रक्कम होती याबाबत संभ्रम\nपुणे - लातूर येथील सराफाचे कर्मचारी लातूर-मुंबईदरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्सला अज्ञात चौघांनी चिंचवडजवळील डांगे चौक ते रावेत ब्रिजदरम्यान गाडी आडवी लावून त्यांची पैशांची बॅग पळवून नेली होती. सराफाने याप्रकरणी 50 हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार दिली. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी गुरुवारी उदगीर येथून याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 65 लाखांची रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे बॅगेत नेमकी किती रक्कम होती हे संशयास्पद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-surekha-punekar-news-in-divya-marathi-4579604-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:49:52Z", "digest": "sha1:K5GBUIFM7QXU4626IBYRSJ73DJCFHJU7", "length": 3421, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "surekha punekar news in divya marathi | सुरेखा पुणेकर यांना जीवनगौरव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुरेखा पुणेकर यांना जीवनगौरव\nमुंबई - ‘राजकारणी जसे आपली खुर्ची सोडत नाहीत, तशीच मीदेखील कायमची लावणीसम्राज्ञी आहे. माझा सन्मान हा लावणीचा सन्मान आहे. नारायणगाव ते शिवाजी मंदिर ते अमेरिका हा माझ्या कलेचा प्रवास मोठा खडतर होता, पण तो सुकर झाला केवळ प्रेक्षकांमुळे व कलेवरच्या प्रेमामुळे,’ असे मनोगत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले.\nरवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 21 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ्यात संजीवनी मुळे-देवधर, वर्षा दर्पे, कविता घडशी, देवयानी, प्रियंका शेट्टी, आसावरी तारे यांनी विविध लावण्या सादर करून पुणेकर यांना मानाचा मुजरा केला. सुरेखा पुणेकर यांनीही पारंपरिक लावण्या सादर करून भरभरून दाद मिळवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/three-wives-karva-chauth-fast-at-one-time-for-one-husband-5975243.html", "date_download": "2021-06-25T00:19:37Z", "digest": "sha1:QWZACFESUGNJ5BIX4LHV3IEDYV6PTIYS", "length": 4272, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three wives karva chauth fast at one time for one husband | 60 वर्षीय पतीच्या दीर्घायुष्यासाठी 3 बायकांनी ठेवले करवा चौथचे व्रत; पतीदेव म्हणतात- यामुळे केली 3-3 लग्ने - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n60 वर्षीय पतीच्या दीर्घायुष्यासाठी 3 बायकांनी ठेवले करवा चौथचे व्रत; पतीदेव म्हणतात- यामुळे केली 3-3 लग्ने\nनवागाव- आदिवासी समाजात एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथा आहे. नवागाव परिसरातील एका कुटूंब चर्चेचा विषय ठरत आहे, या कुटूंबात एक कुटूंबप्रमुख आणि त्याच्या तीन बायका राहतात. हे कुटुंब आहे नवागाव येथील, 60 वर्षांचे लालु मईडा आपल्या 3 बायकांसोबत आनंदाने जिवन व्यथित करत आहे. ते सांगतात, मुलाच्या अपेक्षेपोटी मी तीन लग्न केले, तीन बायकांपासून मला 7 मुली आणि 1 मुलगा झाला. त्यापैकी एका मुलाचे आणि 4 मुलींचे लग्न झाले आहे.\nतिघींनाही एकमेकींपासून काहीच त्रास नाही\nलालू सांगतात की, माझे पहिले लग्न मी मोहनखेडा येथील गीतादेवीसोबत केले, तिच्यापासून मला एक मुलगा आणि 3 मुली झाल्या. दुसऱ्या मुलाच्या अपेक्षेपोटी मी कुशलगडयेथील जवाबरोबर लग्न केले. तिला 4 मुली झाल्या. पण मला मुलगा पाहिजे होता म्हणून मी परत कलिंजराजवळच्या गावातील केसरसोबत मी तिसरे लग्न केले. माझ्या या तिन्ही बायका एकमेकिंसोबत बहिणीसारख्या वागतात. शनिवारी करवा चौथच्यावेळी तिघींनी माझ्या दिर्घायुष्यासाठी व्रत केले होते. आमच्या गावात कोणताही कार्यक्रम किंवा लग्न असो सर्वच ठिकाणी त्या सोबतच जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/tukaram-mundhe-impression-remains-same-nagpur-municipal-corporation-411422", "date_download": "2021-06-25T01:13:48Z", "digest": "sha1:IDDXKPEVLY74COP5NY3IN5KSJASRTQ6Q", "length": 29509, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी", "raw_content": "\nमहापौर दयाशंकर तिवारी स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी गरीबांच्या मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना आणली होती. मुंढे यांनी ही योजनाही थंडबस्त्यात टाकण्याचे काम केले.\nमहापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी\nनागपूर : तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयावरच गुरुवारी झालेली महापालिकेची सभा गाजली. सत्ताधारी अजूनही त्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत आहेत, तर आयुक्त राधाकृष्णन बी. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहेत. मुंढे पाच महिन्यांपूर्वी नागपुरातून गेले. परंतु, अद्यापही महापालिकेवर त्यांचे गारूड कायम असल्याचे चित्र आहे.\nमहापालिकेचे सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी पार पडली. या सभेत तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांसाठी तयार केलेले नागपूर लाईव्ह अ‌ॅप असो की लाडली लक्ष्मी योजनेसंदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय असो, यावरच सभेत चर्चा झाली. त्यांनी नासुप्रकडून महापालिकेकडे घेतलेल्या ७० उद्यानांच्या निर्णयावरही टीका झाली. या मुद्द्यांवर बोलताना सत्ताधारी बाकावरील नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यामुळे जून महिन्यात पाच दिवस चाललेल्या सभेची अनेकांना आठवण झाली. जूनमध्ये पाच दिवस मुंढेंवर सत्ताधाऱ्यांनी हल्ला चढविला होता. मुंढेंच्या जागेवर आयुक्त राधाकृष्णन बी. होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी मुंढेंनाच लक्ष्य केले. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी तयार केलेले महापौर अ‌ॅप व तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी तयार केलेले नागपूर लाईव्ह अ‌ॅपवरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी एकच अ‌ॅप ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांसाठी किती अ‌ॅप असावे हा प्रशासनाचा मुद्दा असल्याचे नमुद करीत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.\nहेही वाचा - बापरे मुख्याध्यापिकेसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, शाळा बंद\nमहापौर दयाशंकर तिवारी स्थायी स���िती अध्यक्ष असताना त्यांनी गरीबांच्या मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना आणली होती. मुंढे यांनी ही योजनाही थंडबस्त्यात टाकण्याचे काम केले. जुलै २०२० पासून या योजनेंतगर्त नवीन लाभार्थ्यांची नोंद बंद करण्यात आली होती. यावर चर्चेदरम्यान ज्येष्ठ सदस्य व आमदार प्रवीण दटके यांनी योजना कशा बंद करायच्या, एवढेच मुंढे यांचे काम होते, असा आरोप केला. महापौर तिवारी यांनी ही योजना पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावर आयुक्तांनीही मुंढे यांची बाजू लावून धरली. यापेक्षा चांगल्या पर्यायी योजनेवर काम सुरू असल्याचे नमुद करीत आयुक्तांनी मुंढे यांच्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले. नासुप्रकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या ७० उद्यानांचा निर्णयही सभागृहात रद्द करण्यात आला. महापौर तिवारी यांनी हे उद्यान नासुप्रला परत करण्याचे निर्देश दिले.\nहेही वाचा - राकेश टिकैत यांना पोलिस अधीक्षकांच्या नावाने 'फेक कॉल', अखेर यवतमाळातील सभा...\nसोशल मीडियावरही मुंढेंच्या नावाने बोंब -\nदक्षिण-पश्चिम नागपुरातील एका नगरसेवकाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून मुंढे यांच्या नावाने बोंब ठोकली. मागील वर्षी एक आयुक्त आले होते, त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे प्रभागातील अनेक वस्त्यांतील सिवेज लाईनची समस्या निर्माण झाली होती, अशी पोस्ट या नगरसेवकाने फेसबुकवर टाकली आहे. प्रशासनासोबत संघर्षानंतर आता सिवेज लाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून यात आता अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा या नगरसेवकाने व्यक्त केली आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. ���्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्या���च्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोट�� सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र��ांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/banks-will-be-closed-for-4-consecutive-days-because-strike-is-declared-by-employees-organization-nrsr-101227/", "date_download": "2021-06-25T01:46:12Z", "digest": "sha1:HNMYAGFEORSSOSUM2ZN55PE7YT26RWSG", "length": 12200, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "banks will be closed for 4 consecutive days because strike is declared by employees organization nrsr | लक्षात ठेवा! शनिवारपासून सलग ४ दिवस बँका बंद, नाहीतर हात हलवत माघारी यावे लागेल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nसगळीकडे होणार बोंबाबोंबलक्षात ठेवा शनिवारपासून सलग ४ दिवस बँका बंद, नाहीतर हात हलवत माघारी यावे लागेल\nबँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा(bank strike) निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.(bank closed for 4 days) तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे.\nमुंबई : केंद्र सरकारने काही सरकारी बँकांच्या खासगीकरणाची इच्छा जाहीर केली आहे. खासगीकरणाला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे ���ँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.\nआश्चर्यकारक – अजगराच्या त्वचेवर smiley चे चिन्ह, कारण जाणून घ्या\nबँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.\nदरम्यान, डिजिटल बँकिंग आणि एटीएममुळे ग्राहकांना अहोरात्र आर्थिक व्यवहार करता येत आहेत. मात्र तरीही ४ दिवस बँका बंद असल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/3-thousand-246-crore-budget-presented-by-standing-committee-in-thane-municipal-corporation-an-increase-of-rs-491-crore-in-the-original-budget-nrdm-106903/", "date_download": "2021-06-25T00:48:31Z", "digest": "sha1:ZW4N2LNGP6TIK5E5Y27VXWA3VWT7K3IU", "length": 14818, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "3 thousand 246 crore budget presented by Standing Committee in Thane Municipal Corporation; An increase of Rs 491 crore in the original budget nrdm | ठाणे महापालिकेत स्थायी समितीकडून ३ हजार २४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर; मुळ अंदाजपत्रकात ४९१ कोटींची वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nठाणेठाणे महापालिकेत स्थायी समितीकडून ३ हजार २४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर; मुळ अंदाजपत्रकात ४९१ कोटींची वाढ\nकोरोनामुळे अर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ठाणे मनपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी,२०२१-२२ या वर्षीचा काटकसरीचा वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडला होता. त्यात जमेची बाजु गृहित धरून ४९१ कोटींची वाढ करून ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांच्या रकमेस स्थायी समितीने मंजुरी देऊन महासभेसमोर सादर केला.\nठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या २ हजार ७५५ कोटी ३२ लाखांच्या काटकसरीच्या अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ करत ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांचा सुधारीत अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी सर्वसाधारण सभेसमोर मांडला. यात विकास आराखड्यातील रस्ते निर्मिती,कॉंक्रीटीकरण आणि नुतनीकरण आदींसह अनेक जुन्याच प्रकल्पांसाठी वाढीव संकल्पाची तजवीज केल्याची दिसुन येत आहे. विशेष म्हणजे,१३१ नगरसेवक असलेल्या ठाणे शहराला न्याय देण्याऐवजी स्थायी समितीतील सहकाऱ्यांनी आपापल्य��� प्रभागांचा विचार केल्याचे दिसत आहे.\nदरम्यांन काही ठराविक प्रभागात जास्त निधी दिला असल्याची चर्चा दबक्या आवाजात पालिकेच्या वर्तुळात ऐकायला मिळाली. कोरोनामुळे अर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ठाणे मनपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी,२०२१-२२ या वर्षीचा काटकसरीचा वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडला होता. त्यात जमेची बाजु गृहित धरून ४९१ कोटींची वाढ करून ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांच्या रकमेस स्थायी समितीने मंजुरी देऊन महासभेसमोर सादर केला. यात,रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी वाढीव तरतुद केली आहे. यात रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी ३४ कोटी १० लाख, युटीडब्ल्यूटी रस्ते नुतनीकरणासाठी २९ कोटी ४० लाख, विकास आराखड्यातील रस्ते बांधणीसाठी १३८ कोटी,नाले बांधणीसाठी १६ कोटी ६५ लाख,मलवाहिन्यांसाठी २१ कोटी,अमृत योजनेसाठी २० कोटी असे सुमारे २४० कोटीची वाढीव तरतुद रस्ते सुधारणा या नेहमीच्याच कामांसाठी केल्याचे दिसून येत आहे.\nगजानन मारणे रॉबिनहूड आहे का कोरोना काळात मिरवणूका काढतातचं कशी; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झापले\nयाशिवाय दवाखाने,रुग्णालयांसाठी ३१ कोटी व तलाव सुशोभिकरणासाठी २२४ कोटी आणि विविध रखडलेल्या प्रकल्पांसाठीही निधीची तरतुद केली आहे. तर,सदस्यांना आपापल्या प्रभागातील तातडीची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रती सदस्य २८ लक्ष ८२ हजार इतका स्वेच्छा निधी ठेवण्यात आला आहे.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://chikupiku.com/product/your-children/?add-to-cart=15276", "date_download": "2021-06-25T01:17:19Z", "digest": "sha1:PNNS4AC3GIYOAKKNYZRLCNPGIKOIWZAS", "length": 5102, "nlines": 121, "source_domain": "chikupiku.com", "title": "आपली मुलं | Chiku Piku", "raw_content": "\nमुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. आई-बाबांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्याची मागणी करत आहे. अशात मुलं वाढवणं हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःलासुद्धा समृद्ध करण्याची संधी असते हे उमजायला हवं.\nमाझं मुल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसंच कसं वागेल\nमुलांना चांगल्या-वाईटाचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. 'देणं' असं तरी कसं म्हणावं ते त्यांना देता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे.\nआई-बाबांचा रोल निभावताना मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं, काही विसरणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफुली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.\nमुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्यालाही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत-खेळत वाचताना अशी जाग नक्की येईल.\nनोना, लीला, बोबू, बाला आणि पिंकू (Set of 5 Books)\nमुलांच्या क्रिएटिव्हिटीला आणि कल्पनाशक्तीला वाव देणारा कॅनव्हास म्हणजे चिकूपिकू. अॅक्टिवीटीज आणि गोष्टींमधून मुलं स्वतःचं जग तयार करतील. मोठे झाल्यानंतर चिकूपिकू आणि आईबाबांबरोबर घालवलेले क्षण कायम त्यांच्या आठवणींत राहतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/madgaon-bjp-news/", "date_download": "2021-06-25T01:29:30Z", "digest": "sha1:UP46ICN6WUZNWE64QIJQ62MHAYKBABLP", "length": 9147, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "कामुर्लीत भाजपातर्फे मास्क, औषधांचे वाटप - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे ��ुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /कामुर्लीत भाजपातर्फे मास्क, औषधांचे वाटप\nकामुर्लीत भाजपातर्फे मास्क, औषधांचे वाटप\nकुडतरी भाजपा मंडळाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल सेवा ही संघटन उपक्रमा अंतर्गत कामुर्ली ग्रामपंचाय क्षेत्रामधील गरजू लोकांना मोफत एन 95 मास्क आणि औषधांचे वाटप केले.त्याच बरोबर कोविड मधून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी याबद्दल जनजागृती केली.\nयावेळी कामुर्लीचे सरपंच बासिल फर्नांडीस,पंच सदस्य संजना,कुडतरी भाजपा मंडळ अध्यक्ष मयूर कुडचडकर,राज्य महिला मोर्चाच्या सचिव डॉ. स्नेहा भागवत, भावेश जांबावलीकर,अँथनी बार्बोसा आणि अवधूत उपस्थित होते.\nमडगाव पालिकेच्या प्रभाग 24 मध्ये नगरसेविका सुनीता पराडकर,मंडळ सचिव सचिन पै,योगेश खांडेपारकर आणि योगेश वागळे यांच्या उपस्थितीत एन95 मास्क आणि औषधांचे गरजूंना वाटप करण्यात आले.\n''​आना फोंत'च्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा'\n'एसडीजी इंडेक्स'मध्ये केरळ अव्वल, गोवा चौथ्या स्थानी\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रक���ा आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/10/31/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2021-06-25T00:30:28Z", "digest": "sha1:O7E5YHZENQXTH3XXEVMQ54NFFJNLC25L", "length": 19065, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्र��� यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nशिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे\nमुंबई : शिवसेनेच्या गटनेतेपदी आज शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यांची एकमतानं निवड करण्यात आली. शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहेत\nगुरूवारी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेच्या विधीमंडळातील गटनेत्याची, तसंच पक्षप्रतोदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली. तर सुनिल प्रभू यांची पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली. शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याच्या शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यांचा गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याप्रमाणे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nछट महापर्व तेजस्वी परंपरा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nवडाळा पोलिस कोठडीतील तरुणाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकड़ून गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nर��ज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.yitianglobal.com/kei-shadow-generation-ip-11-pro-max-cd-print/", "date_download": "2021-06-25T00:00:32Z", "digest": "sha1:TSHKOX4U5L4VJN3KSAQQE4FJTD657APU", "length": 7225, "nlines": 152, "source_domain": "mr.yitianglobal.com", "title": "की सावली पीढी आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट आपूर्तिकर्ता आणि फॅक्टरी - चीन केई छाया पिढी आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट उत्पादक", "raw_content": "\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह सिंगल बॉटम आयएमडी आहे\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह सिंगल बॉटम आयएमडी आहे\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\nकी सावली पिढी आयपी 11 ...\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\nनवीन संगीत आयुष्य हेडसचा आनंद घेते ...\nआयफोन 11 प्रो मध्ये एकच आहे ...\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nमोकळेपणा, सर्वसमावेशकता, आत्मविश्वा�� आणि आत्मनिरीक्षण ही आपले हातवारे आहेत, शब्द आणि कर्मे ही आमची आश्वासने आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या मानकांची परीक्षा आहे.\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nसिलिकॉन केस हा सर्वात प्रसिद्ध प्रकारचा मोबाइल फोन प्रोटेक्टिव्ह केस आहे. याची मऊ पोत आणि किंचित निसरडी भावना आहे आणि बर्‍याच वर्षांपासून बाजारात लोकप्रिय आहे. चटकदार स्टॉल्सपासून ते चांगल्या प्रकारे बनविलेल्या वैयक्तिक ब्रॅण्डपर्यंत, बाजाराचा वाटा नेहमीच आघाडीवर असतो. एमपी 3 आणि आयपॉड लोकप्रिय झाल्यावर आणि बर्‍याच लोकांच्या पसंतीस उतरलेल्या सिलिकॉन शेल्स त्याच्या स्पष्ट किंमती-कार्यक्षमतेच्या प्रमाणानुसार लोकप्रिय झाले. तेथे दोन प्रकारचे सिलिका जेल शेल आहेत, एक म्हणजे सेंद्रिय सिलिका जेल आणि ...\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह सिंगल बॉटम आयएमडी आहे\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\n1121 योंगजुन् रोड, यिवू शहर, जिंहुआ शहर, झेजियांग प्रांत\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/gas-agency-dealership/", "date_download": "2021-06-25T01:37:01Z", "digest": "sha1:TV36PMSIPU3BZHMXBBQEAYSA5HASRG2V", "length": 9512, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, ‘हे’ आहेत नियम आणि अटी - Khaas Re", "raw_content": "\n10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, ‘हे’ आहेत नियम आणि अटी\nभारतात रोजगाराची समस्या रोज वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकजण स्वयंरोजगाराकडे वळत आहे. धंदा व्यवसाया कडे आता मराठी माणूस मोठ्या प्रमाणात वळत आहे. परंतु कुठला धंदा करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. गॅस एजन्सी हा देखील एक मोठा व्यवसाय आहे परंतु तो कसा सुरु करावा या बाबत अनेकांना माहिती नाही. कंपन्यांनी २०१९मध्ये नवे ५००० वितरक वाढविण्याचे उद्दिष्ठ ठरवले असल्यामुळे तुम्हाला या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. २००० नवे लायसेन्स सरकारने वितरीत केले असून ३४०० आणखी लायसेन्स सरकार वितरीत करणार आहे.\nदेशातील तीन सरकारी कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी डीलर बनविण्यासाठी जाहिरात आणि नोटिफिकेशन जारी केले आहे. २०१९ पर्यंत ५००० वितरकांचे जाळे निर्माण करणार आहे. त्यामुळे या एजन्सी संदर्भात जाहिरातींवर लक्ष ठेवणे गरजचे आहे. विविध वर्तमानपत्र आणि या तीन कंपन्यांच्या वेबसाईटवर याची जाहिरात झळकतात. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लॉटरी सिस्टिमने वितरक निवडला जातो. प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी असणार आहे. लॉटरीमध्ये नाव आल्यावर विजेत्याला पुढील प्रक्रियेसाठी बोलविण्यात येते.\nगॅस एजन्सी उघडण्यासाठी एज्युकेशन क्वॉलीफिकेशन यापूर्वी पदवी असणे गरजेचे होते. पण आता ही आर्हता कमी करत १० पास केली आहे. आवश्यक अटी पुढील प्रमाणे आहे. उमेदवाराकडे कायमस्वरूपी पत्ता आणि जमीन हवी. गॅस एजन्सी आॅफिस आणि गोडाऊनसाठी जमीन हवी. जमीन कुठे हवी हे जाहिरातीत दिलं असतं. उमेदवार 10वी उत्तीर्ण हवा. त्याचं वय 21 वर्ष हवं. त्याचा बँक बॅलन्स आणि डिपाॅझिट रक्कमही हवी.\nकाही जागा आरक्षित असतात. अनुसूचित जाती, जनजाती, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, सामाजिकदृष्ट्या अक्षम लोक, पोलीस, सरकारी कर्मचारी यांना या वितरणात आरक्षण आहे. 50 टक्के सामान्य श्रेणीसाठी आहे. गॅस एजन्सी देताना तिथे सुरक्षा व्यवस्थित आहे ना, हे पाहिलं जातं. ऑइल कंपन्यांनी जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्सनुसार आता ६० वर्षापर्यंतच्या व्यक्ती अर्ज कर शकणार आहे. यापूर्वी एलपीजी डिस्ट्रीब्यूशन २१ ते ४५ वर्षांची वयोमर्यादा होती. कंपन्यांनी फॅमिली यूनिट च्या व्याख्येत आता विस्तार केला आहे.\nअर्जशिवाय पती किंवा पत्नी, पालक, भाऊ, बहिणसह सावत्र भाऊ आणि बहिण, मुलांसह दत्तक घेतलेले मुलं, जावई आणि वहिनी, सासू- सासरे आणि आजोबा आजींना या लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे. यापूर्वी फॅमिली यूनिटमध्ये केवळ अर्ज करणारा पती-पत्नी, अविवाहित मुलं येत होते.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.\nहिरव्या मिरचीला कधीही नाही म्हणू नका, हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी आहेत हे १० फायदे\nअंबानींच्या या शाळेत अब्जाधीशच शिकू शकतात, फी समजल्यावर विश्वास बसणार नाही\nअंबानींच्या या शाळेत अब्जाधीशच शिकू शकतात, फी समजल्यावर विश्वास बसणार नाही\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ ���कता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T23:57:06Z", "digest": "sha1:ZCOFONH6SOXCMHIMWWC55HG2IDJM3BZK", "length": 26250, "nlines": 173, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "धूलपेटच्या देवतांचे निर्माते", "raw_content": "\nगणेश चतुर्थीला सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान मूर्ती घडवण्यासाठी अनेक कारागीर हैद्राबादमध्ये येतात, स्थलांतर करून येणाऱ्या बहुतेकांचं म्हणणं आहे की बाजारात स्वस्त मूर्ती मिळू लागल्याने आता त्यांना नियमित काम मिळत नाही\nसिंहासनावर विराजमान, आशीर्वादासाठी एक हात वरती केलेल्या गणपतीच्या १० फुटी मूर्तीच्या सोंडेचा आधार घेत शंकर मिरदवाड मूर्तीवर मातीचा अखेरचा हात फिरवतोय. नारळाच्या साली आणि प्लास्टर भरलेल्या गोण्या इथे तिथे विखुरल्या आहेत, तिथेच रंगाच्या बाटल्या, रबरी साच्यांची खोकी आणि मूर्तींचे सांगाडे. “काही भागातलं प्लास्टर ऑफ पॅरिस निघालं आहे,” शंकर सांगतो “तेवढं झालं की रंगकामासाठी मूर्ती तयार.”\nहैद्राबादच्या जुन्या भागातल्या धूपेट मधल्या मंगलघाट रस्त्यावर तयार किंवा तयार होऊ घातलेल्या अनेक मूर्तींमागे त्यांची बांबू आणि ताडपत्रीची मूर्तीशाळा पटकन दिसतही नाहीये. अरुंद गल्ल्यांमधून गणपतीच्या मूर्ती - इथली सर्वात उंच मूर्ती आहे २१ फुटी – घेऊन जाणारे ट्रक आणि टेम्पो कासवाच्या गतीने सरकतायत. ताडपत्रीने झाकून मंडळात किंवा घरी वाजत गाजत मूर्ती निघाल्या आहेत.\nजून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शंकर इथे काम करतोय. या शेडचा मालक बाहेरगावी गेलाय, त्याच्या अशा आणखी तीन शेड आहेत, तो सांगतो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मी या तिन्ही ठिकाणी गेले तेव्हा २-३ कारागीर सप्टेंबरमध्ये येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सणासाठी मूर्ती घडवण्यात मग्न होते.\nधूलपेटच्या या रंगशाळांमध्ये आणखी एक तुकडी – शिल्पकारांची – जानेवारीमध्ये आली आणि एप्रिलमध्ये परत ग��ली. दर वर्षी हे असंच चालतं, शंकर सांगतो. “आम्ही आमच्या दुकानात कोलकात्याच्या मूर्तीकाराला बोलावतो,” तो सांगतो. “तो चिनी मातीच्या मूर्ती घडवतो. मोठी मूर्ती असेल तर ती पूर्ण करण्यासाठी मूर्तीकाराला सुमारे २५ दिवस लागतात.”\nडावीकडेः सिंहासनामागच्या देखाव्याला अखेरचा हात मारताना शंकर मिरदवाड. उजवीकडेः बब्बन डावलेकर नांदेडहून आलाय, तिथे तो रिक्षा चालवतो\nकाही आठवड्यानंतर शंकर आणि इतर कारागिरांचं काम सुरू होतं. तो सगळी प्रक्रिया समजावून सांगतोः मातीच्या मूर्तींच्या आधारे इतर मूर्ती घडवल्या जातात. शंकर आणि त्याचे साथीदार या मूर्तींना रबराचा लेप देतात, जो १० दिवसांनंतर घट्ट बसतो. त्यानंतर त्याच्यावर पातळ गोंद ओतला जातो. या दोन्हीचा मिळून एक साचा बनतो जो मूळ मूर्तीवरून काढून घेतला जातो. या साच्यात नारळाचा काथ्या आणि प्लास्टर भरून नवीन मूर्ती तयार केल्या जातात. उंच मूर्तींसाठी आतमध्ये आधारासाठी बांबू बसवला जातो. १०-१५ मिनिटात प्लास्टर घट्ट होतं. त्यानंतर साचा काढून घेतात. कुठे काही टवका उडाला असेल तर हे कारागीर मातीचा हात फिरवतात. त्यानंतर या मूर्तींना गिऱ्हाइकाच्या मागणीनुसार रंगवून कलाकुसर केली जाते.\nअशा पद्धतीने या मूर्तीशाळेत तो आणि त्याचे साथीदार मिळून प्रत्येक साच्याच्या सुमारे ५० मूर्ती घडवत असल्याचं शंकर सांगतो. शंकरच्या मालकाच्या चार मूर्तीशाळांमध्ये मिळून एकूण ४०० मूर्ती घडवल्या जातात. ते फक्त मोठ्या मूर्ती घडवतात, १० फुटी किंवा त्याहून उंच. आणि कलाकुसर आणि कामाप्रमाणे प्रत्येकीची किंमत १५,००० ते ६०,००० इतकी असू शकते.\n२९ वर्षे वय असलेला शंकर गेल्या दहा वर्षांपासून मूर्ती घडवण्याचं काम करत आहे. गणपती, दुर्गा आणि इतर देवतांच्या मूर्ती. तो कुंभार समाजाचा आहे आणि घडे घडवणे हे या समाजाचं पिढीजात कौशल्य आहे. “मी १६ वर्षांचा असताना पहिल्यांदा माझ्या चुलत्यांसोबत धूलपेटला आलो. दहावीची परीक्षा झाली आणि सुटी होती,” तो सांगतो. “मी हाताखाली काम करत होतो, इकडून तिकडे सामान न्यायचे किंवा रंग वगैरेसाठी मदत करायची.” तीन महिने राहून त्याने महिन्याला रु. ३,५०० इतकी कमाई केली.\nशंकरचं कुटुंब तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातल्या वर्णी तालुक्यातल्या वर्णी गावी असतं, हैद्राबादहून १८० किलोमीटर. सुटी संपल्यानंतर बीए करण्��ासाठी तो शेजारच्याच महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या एका कॉलेजमध्ये गेला. “मी दुसऱ्या वर्षी शिक्षण सोडलं,” तो सांगतो. “मी घरात सर्वात थोरला होतो आणि घराची काळजी घेणं माझी जबाबदारी होती.”\nशंकरचे तिन्ही भाऊ (त्याला बहीण नाही) मूर्तीकाम करतात. तो आणि त्याची पत्नी स्वाती, जी अर्थार्जनासाठी बिड्या वळते, दोघांच्या दोन मुली आहेत, एक आठ वर्षाची आणि एक तीन वर्षांची. त्याचे आई-वडील त्याच्याकडेच असतात आणि गावी घडे घडवतात.\nमूर्तीकाम सुरू आहेः शंकर रबरी साच्याचं काम करतोय (वरती डावीकडे) ज्यामध्ये तो हाताने नारळाचा काथ्या आणि प्लास्टर भरतोय (वरती उजवीकडे). शैलेंद्र सिंग गणपतीच्या मूर्तीचे डोळे रंगवतोय (डावीकडे खाली), मूर्ती रंगवण्यातला सर्वात कठीण भाग. बद्री विशाल शेवटचा हात देताना (उजवीकडे खाली)\nकॉलेज सोडल्यावर तो लगेचच धूलपेटला परतला. “इतर मूर्तीकारांना त्यांच्या कामात मदत करत, त्यांचं काम पाहत मीदेखील मूर्ती घडवायला शिकतो. तेव्हापासून मी एक मूर्तीकार म्हणून कामं घेतो, कुर्नूल, गुंटूर, नेल्लोर, विजयवाडा, होसूर आणि बंगलोरमध्ये मी कामं करतो,” तो सांगतो. “पूर्वी १२ महिने काम असायचं, पण आता मात्र आठ महिनेच काम मिळतं. गेल्या ३-४ वर्षांत, बाहेरून मूर्ती यायला लागल्यात त्यामुळे धूलपेटमध्ये मूर्ती बनवण्याचं काम कमी झालंय.”\nशंकर सांगतो की त्याने धूलपेटमध्ये दोन महिने मूर्तीकाम केलं तर त्याला महिन्याला ३०,००० रुपये दिले जातात. “मी थेट मालकांकडून कामं घेतो आणि माझं कौशल्य पाहून ते मला कामावर घेतात आणि जास्त पैसे देतात. शिकाऊ कारागीर जे एकाच ठिकाणी राहून कामं करतात त्यांना कमी पैसे मिळतात. मी कमी वेळात आणि झटक्यात कामं पूर्ण करतो,” असा तो दावा करतो.\n“इथलं काम झालं की मी गावी जातो आणि मिळेल ते काम करतो. मी रंगकामाचं किंवा खानावळीत वेटरचं कामही करतो. दिवसाला साधारणपणे ६०० रुपये मिळतात,” गणेशाच्या मूर्तीवर सफेद रंग देण्यासाठी हातात स्प्रे गन घेऊन सिंहासनावर उभं राहून शंकर सांगतो.\nतेलंगण आणि इतर राज्यातले शंकरसारखे अनेक कामगार गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या आधी धूलपेटच्या मूर्तीशाळांमध्ये येतात. या काळात ते या मूर्तीशाळांमध्येच मुक्काम करतात. त्यातलाच एक आहे नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या बडूर गावचा बब्बन डावलेकर. गेली पा��� वर्षं तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे येतो आणि नंतर गावी जाऊन रिक्षा चालवण्याचं काम करतो. त्याचे वडीलही रिक्षा चालवतात आणि आई अंगणवाडीत काम करते. “आम्ही सकाळी आठ वाजता काम सुरू करतो ते अगदी मध्यरात्रीपर्यंत किंवा त्यानंतरही ते सुरूच असतं. ठराविक अशी काही वेळ नाही,” तो सांगतो.\nबलवीर सिंग, वय ३२ मंगलघाटमध्येच राहतो आणि धूलपेटच्याच दुसऱ्या एका मूर्तीशाळेत गेली १० वर्षं तो काम करतोय. “मला महिन्याला १२,००० रुपये मिळतात. पण पूर्वी आठ महिने काम मिळायचं ते आता सहा महिन्यांवर आलंय,” तो सांगतो. “धूलपेटच्या मूर्तींची शान कमी झालीये कारण महाराष्ट्रातल्या मूर्ती जास्त लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. बेगम बाजारमधल्या दुकानांमध्ये या मूर्ती स्वस्तात विकल्या जातात. इतर महिने मी हैद्राबादमध्ये रंगकामाचं किंवा सुरक्षारक्षकाचं काम करतो, पण मी हे काम मला सोडायचं नाहीये. मला हे काम करायला मजा येते,” तो सांगतो.\nपूर्वीप्रमाणे केवळ माती, प्लास्टर आणि काथ्या पुरेसा नाही, मूर्ती आता गडद रंग लेऊन येतात. वरती, डावीकडेः रंगाच्या छटांसाठी शंकर स्प्रे गनचा वापर करतो. वरती उजवीकडेः ट्रकमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती सज्ज, तिथून ती मांडवात जाईल. खाली डावीकडेः वाटेमध्ये शेवटचा हात फिरवला जातो आणि काही मूर्ती मात्र धूलपेटच्या रस्त्यांवर गिऱ्हाइकांच्या प्रतीक्षेत आहेत\nगणपत मुनीकवरार, वय ३८, धूलपेटच्या एका मूर्तीकाराच्या मालकीच्या मूर्तीशाळेत काम करतात. पावसाळ्यातल्या ओलीमध्ये मूर्ती सुकवण्यासाठी वापरला जाणारा कोळसा सुलगवतयात. ते सँड पेपरने मूर्ती गुळगुळीत करण्याचं आणि मूर्तीचे हात धडाला जोडण्याचं काम करतात. ते सर्वात प्रथम त्यांच्या मेव्हण्यासोबत इथे आले. आदिलाबाद जिल्ह्याच्या तानूर तालुक्यातल्या दौलताबाद या आपल्या गावी शेतात काही कामं नव्हती तेव्हा ते इथे आले. (आता हा तालुका निर्मल जिल्ह्यात वर्ग करण्यात आला आहे). गावी ते २५० रुपये रोजाने शेतमजुरी करतात आणि खंडाने घेतलेली दोन एकर जमीन कसतात. “मी जुलैच्या मध्यापासून इथे काम करतोय. मला [महिन्याला] १३,००० रुपये मिळतात,” ते सांगतात. “शेतीतून मला वर्षाकाठी ५०,००० ते ६०,००० उत्पन्न मिळतं. आम्ही सोयाबीन, उडीद, मूग तूर लावतो, ज्वारी, हरभरा घेतो... मला काही हे [मूर्तीकाम] आवडत नाही. रात्रीदेखील का�� करावं लागतं. मी काही पुढच्या वर्षी येणार नाहीये,” ते सांगतात.\nशंकर आणि इतर कारागिरांनी साच्यातून मूर्ती बनवल्यानंतर नक्षीकामाला सुरुवात होते. ते स्वतःही काही रंगकाम करत असले तरी २-३ कारागिरांचा वेगळा गट मूर्ती रंगवतो. एक जण चेहरा, दुसरा हात अशा प्रकारे ते काम करतात. “आम्ही जूनपासून, [गणपती] पूजेच्या दोन महिने आधीपासून,” हातात स्प्रे गन आणि रंगाची बाटली घेतलेला धूलपेटचाच ३१ वर्षांचा बद्री विशाल सांगतो. “एखादी मूर्ती रंगवण्यासाठी अर्धा दिवस [आठ तास] लागतात. एका वेळी आमचं ५-६ मूर्तींवर काम चालू असतं.” बद्रीने गेली १५ वर्षं मूर्ती रंगवतोय. “बाकीचं वर्षभर मी कानपूरहून आणलेले पतंग ठोक बाजारात विकतो,” तो सांगतो. “इथे, मला राखी पौर्णिमेसाठी अर्धा दिवसाची सुट्टी मिळाली, नाही तर दोन महिने आम्हाला बिलकुल सुट्टी मिळत नाही. पेंट कंप्रेसर मशीन [स्प्रे गन] आल्यामुळे रंगकाम सोपं झालंय, पण सगळे बारकावे रंगवण्याचं काम खूपच वेळखाऊ असतं. यंदा मला किती पैसे मिळणार आहेत कल्पना नाही, आम्ही ज्या प्रकारचं काम करतो त्याच्यावर ते अवलंबून असतं.”\nडोळे रंगवण्याचं काम सर्वात कठीण असतं. याच मूर्तीशाळेत २० वर्षांचा शैलेंद्र सिंग हातात कुंचला घेऊन बारकाईने गणेशाच्या मूर्तीचे डोळे आणि भाळ रंगवतोय. “दोन वर्षांपूर्वी मी इथे रंगकाम करायला सुरुवात केलीये,” तो सांगतो. “दोन महिने मी हे काम करतो आणि मग अभ्यास [बारावीची परीक्षा पास होण्याचा त्याचा प्रयत्न आहे] आणि माझ्या आई-वडलांना मदत करतो ­[धूळपेटमध्ये त्यांची इडली-डोसाची गाडी आहे]. मला रंगकाम करणारा मुख्य कारागीर व्हायचंय, तो, जो डोळे रंगवतो. मूर्तीचे डोळे रंगवण्याचं काम सर्वात जास्त अवघड आहे, हे अशा रीतीने करावं लागतं की कुठूनही गणपतीकडे पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताला वाटावं की बाप्पा आपल्याकडेच पाहतोय.”\nसुमीत कुमार झा यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह.\n#हैद्राबाद #स्थलांतरित-कामगार #गणेश-चतुर्थी #मूर्तीकार\nछत्ता बाजारातील उर्दू कातीब\nछत्ता बाजारातील उर्दू कातीब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/IntelligenceMedal.html", "date_download": "2021-06-25T01:09:26Z", "digest": "sha1:ZBDF5KLKJQZK4MT6ONZ5S2UYJCXJBYYC", "length": 12585, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना विशेष सेवा पदक जाहीर - महार��ष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सातारा साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना विशेष सेवा पदक जाहीर\nसाताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना विशेष सेवा पदक जाहीर\nसाताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना विशेष सेवा पदक जाहीर\nसाताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र शासनाचे असाधारण असुचना कुशलता पदक ( Intelligence Medal )तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक 'जाहिर\nअजय कुमार बंसल , भा.पो.से. पोलीस अधीक्षक , सातारा यांनी १३ ऑगस्ट २०१८ रोजी अपर पोलीस अधीक्षक अभियान , जि.गडचिरोली पदाचा कार्यभार स्वीकारला . कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गभ अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील नागरीकांचा विश्वास संपादन करुन गोपनीय सुत्रांचे / खब - यांचे जाळे निर्माण केले . त्यांच्या या पुढाकारामुळे त्यांना संपुर्ण गडचिरोली तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्याच्या सिमावर्ती भागातून देखील गोपनिय माहिती प्राप्त होण्यास सुरुवात झाली . त्यांनी गडचिरोली जिल्हयातील नक्षलवादयांचा गढ़ असलेल्या अबूझमाड जंगल भागात पोलीस खबरी यंत्रणा मजबुत करण्यासाठी महत्वाची कामगिरी केली . त्यांनी निर्माण केलेल्या बातमीदारांच्या जाळयामुळे सी -६० पथकांना गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षल संवेदनशिल भागात तसेच छत्तीसगड राज्याच्या सिमावर्ती भागात नक्षलविरोधी माहिमा यशस्वीरित्या राबवता आल्या . या सर्व बाबींचे सकारात्मक परिणाम दिसुन आले . म्हणुन त्यांच्या या कामाची दखल घेवुन केंद्र शासनाने त्यांना दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय गृह विभागातर्फे ' असाधारण आसुचना कुशलता पदक ' ( Intelligence Medal ) जाहीर केले आहे . त्यांचेसह महाराष्ट्रा राज्याचे एकुण ७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर पदक जाहीर झाले आहे . तसेच त्यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात सलग २ वर्षे सेवा बजावुन केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सेवा पदक ' जाहिर केले आहे .\nयापर्वी दिनांक १ मे २०२० रोजी त्यांना मा . पोलीस महासंचालक , म.रा.मुंबई यांचे पोलीस महासंचालक पदक ' ( DG Insignia ) देखील प्राप्त झालेले आहे . याशिवाय श्री तानाजी बरडे , उ��विभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांना त्यांनी ऑगस्ट २०१७ ते सन २०१ ९ पर्यंत गडचिरोली जिल्हयातील भामरागड सारख्या नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर कामगिरीबददल त्यांना देखील मा.पोलीस महासंचालक , म.रा.मुंबई यांचे विशेष सेवा पदक ' जाहीर झाले आहे . त्यांचे गडचिरोली येथील कार्यकालात ७ नक्षलवादयांनी शरणागती पत्करली असुन लोकसभा निवडणूका- २०१ ९ शांततेत पार पाडण्यात त्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे .\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सातारा\nTags पश्चिम महाराष्ट्र, सातारा\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/specials/world-consumer-rights-day-2021-why-celebrate-on-15-march-know-details-418679.html", "date_download": "2021-06-25T00:03:41Z", "digest": "sha1:ESBATM4ZYSF6K5WZZ5AF7YVAOQ2FOCLN", "length": 16925, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nWorld Consumer Day | का साजरा केला जातो ‘जागतिक ग्राहक दिन’ जाणून घ्या 2021 ची थीम\nदरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. World Consumer Rights Day\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला. दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. तर भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. (World Consumer Rights Day 2021 why celebrate on 15 March know details)\nअमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते.ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो.\nजागतिक ग्राहक दिनाची 2021 ची थीम काय\nजागतिक ग्राहक दिनानिम्मित दरवर्षी विविध विषयांवर भाष्य करणारी थीम निवडली जाते. यंदाच्या ग्राहक दिनानिमित्त “Tackle Plastic Pollution.” ही थीम निवडण्यात आली आहे. परिसंस्था सध्या एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मुळे विविध समस्यांना तोंड देत आहे. महासागरांमध्ये प्लास्टिक वाढत आहे. त्यामुळे ग्राहक दिन साजरा करत अशताना प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली.\nभारतात 1986 मध्ये 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.\nहे आहेत ग्राहकांचे मुख्य अधिकार\n– निवड करण्याचा अधिकार\n– समस्या निराकरण करण्याचा अधिकार\n– ग्राहक शिक्षणाचा अधिकार\nग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत सदैव जागरूक असणाऱ्या सर्वांना जागतिक ग्राहक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा\nमुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल\nGold latest price : पुन्हा वाढले सोन्या-चांदीचे भाव, वाचा आजचे ताजे दर\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nGold Price : सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय मग वाचा तोळ्याचे दर आणखी किती स्वस्त होणार\nअर्थकारण 9 hours ago\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 16 hours ago\nपाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका\nPM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही वाचा काय आहेत कारणं\nयूटिलिटी 2 days ago\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/agastya-hug-natasa-stankovic-hardik-pandya-comment-463999.html", "date_download": "2021-06-25T01:43:02Z", "digest": "sha1:KXTHGGBT7IMYTXW7NDIH3GIGL7MTB7IJ", "length": 16018, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nलेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट\nहार्दिकची बायको नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ आहे आई लेकाच्या गोड मिठीचा...\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. सध्या आयपीएल स्थगित झाल्याने हार्दिक कुटुंबासमवेत आहे. टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू इंग्लंड दौऱ्याची तयारी करतायत. हार्दिकचा इंग्लंड दौऱ्यात समावेश झालेला नाही. आगामी श्रीलंका दौऱ्यावर हार्दिककडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हार्दिकची बायको नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ आहे आई लेकाच्या गोड मिठीचा…\nचिमुरड्या लेकाची आईला मिठी\nनताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओत माय लेकाची मस्ती सुरु आहे. हसणं बागडणं सुरु आहे. इतक्यात मुलगा अगस्त्य (Agastya) आई नताशाला मिठी मारतोय. चिमुरड्या लेकाच्या मिठीनंतर नताशा खूप खूश होतीय. तिने आनंदात हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नेटकरीही या व्हिडीओला पसंत करताना दिसून येत आहेत.\nबाप हार्दिकची खास कमेंट\nचिमुरड्या लेकाने आईला मारलेल्या गोड मिठीवर बाप हार्दिक पांड्याने खास कमेंट केली आहे. ही माझी आवडती मिठी आहे, असं नताशाने म्हटलं आहे. तर हार्दिकने रेड हर्ट शेअर करत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.\nहार्दिक नताशा सेलिब्रेटी कपल\nहार्दिक आणि नताशा हे सेलिब्रेटी कपल आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे ही जोडी चर्चेत असते. गेल्याच वर्षी त्यांनी एका बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं आहे.\nक्रिकेटपटू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह\nआयपीएल स्थगित झाल्यापासून बरेच क्रिकेटपटू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले. बऱ्याचश्या क्रिकेटपटूंनी काही फोटो, व्हिडीओ, मौजमजा करतानाचे क्षण आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, ज्या फोटो-व्हिडीओजना फॅन्सनी पसंत केलं. (Agastya hug Natasa Stankovic Hardik Pandya Comment)\nहे ही वाचा :\nWTC Final : भारताचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडसाठी मोठा धोका, फलंदाज हेन्री निकोल्सने वर्तवली चिंता\nआयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी, तरीही ‘या’ भारतीय खेळाडूसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद\nVideo : ”तू इतका बारीक माझी बॅट तरी उचलेल का”, सूर्यकुमार यादवकडून चहलची मस्करी\nकोरोनाग्रस्त सासूबाईंची डेंजर विकृती, सुनेला जबरदस्ती मिठी मारली, रिपोर्ट आला…\nलेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट\nVideo | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला\nVideo | कृणाल पंड्याचा धमाका, पदार्पणात शानदार अर्धशतकी खेळीसह विश्व विक्रमाला गवसणी\nVIDEO : तोकडे कपडे घालणाऱ्यांवर बलात्कार करा, महिलेची तरुणींशी हुज्जत\nताज्या बातम्या 2 years ago\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nत्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्���ा ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nTea Benefit : आजारांपासून दूर राहण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nलाईफस्टाईल फोटो43 mins ago\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/10/04/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T00:37:59Z", "digest": "sha1:BOO6A4E3GO73FXDDFGLSPQ5YSF4KMWNY", "length": 19639, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी; विजेत्या समूहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी मिळणार", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अ���प क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी; विजेत्या समूहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी मिळणार\nनवी दिल्ली, दि. 4 : विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने एरोसीटी येथे 3 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 44 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विजेत्या आणि उपविजेत्या समूहाला जुलै 2019 मध्ये रशियातील कझान येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.\nराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह 26 राज्ये सहभागी झाली आहेत. विविध कौशल्यावर आधारित 45 दालने या ठिकाणी आहेत. यामध्ये 400 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी या ठिकाणी 10 कौशल्य आधारित दालने आहेत.\nमहाराष्ट्रातील 44 स्पर्धकांनी विविध 22 कौशल्यावर आधारित दालने येथे उभारली आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन,पुष्पगच्छ तयार करणे, वेल्डींग, इंण्डस्ट्रियल कंट्रोल, मोबाईल रोबोटिक, मेकेट्रॉनिक, कॅबिनेट मेकिंग, वॉल फ्लोवर टायलिंग, ऑटोमोबाईल टेक्नोलॉजी, विटा बनविणे, रेफ्रिजरेशन एण्ड एयर कंडीशन, ब्युटी थेरपी, हेयर ड्रेसिंग, ज्वेलरी, 3 डी गेम आर्ट,फॅशन टेक्नोलॉजी, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, आयटी सॉफ्टवेअर सोल्युशन फॉर बिझनेस आदी कौशल्यांचा समावेश आहे.\nसाहसी जलतरणपटू नील शेकटकरचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार\nफुटबॉल प्रशिक्षक शब्बीर शेख यांचे निधन\nकल्याणच्या ऋतुजा चे राष्ट्रीय स्पर्धेत यश\nठाणे येथे “येऊर हिल्स मॅरेथॉन २०१८ स्पर्धेत” अंबरनाथचे डॉ. नितीन जोशी प्रथम\nमॅरेथॉन धावपटू क्रांती साळवी यांचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून अभिनंदन\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळा��्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-25T01:50:43Z", "digest": "sha1:PHYB772QBRBSYWAL7O2BY5ESQICU3OOI", "length": 14383, "nlines": 124, "source_domain": "navprabha.com", "title": "खासगी वनक्षेत्र प्रश्‍नावरून सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती | Navprabha", "raw_content": "\nखासगी वनक्षेत्र प्रश्‍नावरून सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती\nराज्यातील खासगी वनक्षेत्राच्या प्रश्‍नावरून काल विरोधी तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर प्रश्‍नांचा भडिमार केला.\nनुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला हा प्रश्‍न विचारला होता.\nनुवे मतदारसंघातील २५८ सर्व्हे क्रमांकातील जमीन ही खासगी वनक्षेत्र म्हणून दाखवण्यात आलेली आहे, असे डिसा यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. जेथे फा. आग्नेल आश्रम आहे ती जमीनही खासगी वनक्षेत्र असल्याचे दाखवण्यात आले असल्याचे डिसा यांनी सांगितले. जेथे रानच नाही त्या जमिनीचा वनक्षेत्रात कसा काय समावेश करण्यात आलेला आहे, असा प्रश्‍न यावेळी विविध आमदारांनी विचारून कोंडी केली.\nआमदार डिसा म्हणाले की, नुवे मतदारसंघात जेथे लोकवस्ती आहे आणि वनक्षेत्र नाही अशा कित्येक गावातील सर्व्हे क्रमांक हे वनक्षेत्र म्हणून दाखवण्यात आलेले आहेत.\nयावेळी हस्तक्षेप करताना वनमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की आपली जमीन खासगी वनक्षेत्रात असल्याचे सरकारने दाखवले आहे. अशा बर्‍याच लोकांच्या तक्रारी आहेत. दुरुस्ती करून खासगी वनक्षेत्रात दाखवलेली आपली जमीन बाहेर काढावी अशी मागणी करणारे बरेच अर्ज सरकारकडे आले असल्याची माहितीही यावेळी सावंत यांनी दिली.\n२००३ ते २००४ या काळात राज्यातील खासगी वनक्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सावंत-कारापूरकर समितीची स्थापना करण्यात आली होती, असे सावंत यांनी सांगितले. या समितीने अभ्यास करून सरकारला आपला अहवाल सादर केला होता. या अहवालात समितीने राज्यभरात ६७.१२ हेक्टर चौ. किलोमीटर एवढी जमीन ही खासगी वनक्षेत्राखाली असल्याचे म्हटले होते. यासंबंधी गोवा फाऊंडेशनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर त्यापैकी २१.१ हेक्टर चौ. किलोमीटर एवढी जमीन खासगी वनक्षेत्रातून वगळण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.\nझाडे कापणार ः मुख्यमंत���री\nपुढील पाच वर्षांत गोव्यातल्या वनक्षेत्रात असलेली ‘आकेसिया’ व ‘निलगिरी’ची झाडे टप्प्याटप्प्याने कापून टाकण्यात येणार असून त्या जागी गोव्यातील फळझाडे लावण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार प्रसाद गावकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात आकेसिया जातीच्या झाडांची कुठे कुठे लागवड करण्यात आलेली आहे, असा प्रश्‍न गावकर यांनी विचारला होता.\nयासंबंधी माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, १९८० साली सामाजिक वनीकरण योजनेखाली खाणींच्या परिसरात आकेसिया व निलगिरीची झाडे तत्कालीन सरकारने लावली होती. नंतर ही झाडे राज्यातील वनक्षेत्रापर्यंत पसरली व वाढली. ही झाडे जेथे असतात तेथे दुसरी झाडे वाढू शकत नाहीत. ही चांगल्या जातीची झाडे नसून ती कापून टाकून त्या जागी गोमंतकीय फळझाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.\nरानात फळझाडे असली की रानटी जनावरे व पक्षी अन्नाच्या शोधात लोकवस्तीत व शेतात येत नसतात असे आमदार प्रसाद गावकर यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ती गोष्ट खरी असल्याचे सांगितले.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-coronavirus-recovery-rate-85-percentage-353293", "date_download": "2021-06-25T01:50:48Z", "digest": "sha1:OHDG37PUVCL5SPQO26OH7KYNAWYLD4K7", "length": 16285, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिलासादायक; जळगाव रिकव्हरी रेट ८५ टक्‍क्‍यावर!", "raw_content": "\nजिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ९०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरा ३०४ नवे रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.\nदिलासादायक; जळगाव रिकव्हरी रेट ८५ टक्‍क्‍यावर\nजळगाव : जिल्‍ह्‍यात वीस दिवसांपुर्वी कोरोना बाधितांचा रोजचा आकडा हजाराच्यावर निघत होता. कोविड सेंटरमध्ये उपचार घेतल्‍यानंतर बरे होवून घरी जात आहेत. यामुळे कोरोनामुक्‍त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मागील पाच- सहा दिवसात जिल्‍ह्‍यातील रिकव्हरी रेट पाच- सहा टक्‍क्‍यांनी वाढून ८५.५० टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे.\nजिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ९०९ रूग��णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरा ३०४ नवे रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. अर्थात आजही आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा बरे होणारे रूग्ण तीन पटीने असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हे दिलासादायक चित्र आठवडाभरापासून पाहण्यास मिळत आहे. परंतु आजच्या अहवालात जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११९० वर पोहचला आहे.\nउपचार घेणाऱ्यांची संख्या घटली\nआठवडाभरापासून बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्‍या तुलनेत नवीन बाधितांची आकडा कमी येत असल्‍याने एकूण बाधित आणि एकूण बरे होणाऱ्यांच्या संख्येतील तफावत कमी झाली आहे. आज ९०९ रूग्ण बरे झाले झाल्‍याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ४१ हजार ४५४ इतकी झाली आहे. परिणामी सध्या स्‍थितीला उपचार घेत असलेल्‍या रूग्‍णांची संख्या देखील कमी झाली असून, सध्या स्‍थितीला ५ हजार ८४० इतकी झाली आहे.\nजळगाव शहर ६७, जळगाव ग्रामीण ८, भुसावळ ३०, अमळनेर २८, चोपडा ५२, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव ५, यावल ६, एरंडोल ८, जामनेर २९, रावेर ९, पारोळा २, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर ६, बोदवड ७ आणि इतर जिल्ह्यांमधील १० असे एकुण ३०४ रूग्ण आढळून आले आहेत.\nताप, खोकल्याचे रुग्ण वाढले; पण घाबरू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या\nजामनेर (जळगाव) : तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून, वातावरणात बदल होत असल्यामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक घरांमध्ये किमान सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून\nकोरोनाच्या २ हजार चाचण्यांमध्ये अवघे २७ जण बाधीत\nजळगाव : जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. रविवारी प्राप्त दोन हजार चाचण्यांच्या अहवालात केवळ २७ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या २४ तासांत एकही मृत्यू नोंदवला गेला नाही.\nआठ तालुके निरंक‍; जिल्‍ह्यात २४ नवे बाधित\nजळगाव : एकीकडे कोरोनाचा दुसरा विषाणूचा संसर्ग पसरत असल्‍याची भिती आहे. त्‍या दृष्‍टीने प्रशासनाची देखील तयारी आहे. परंतु, जिल्‍ह्‍यात कोरोनाचे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. आज दिवसभरात अवघे २४ नवीन रूग्‍ण आढळून आले असून, यात आठ तालुक्‍यांमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नसल्‍याचा अहवा\nरस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी..\nअमळनेर (जळगाव) : गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. सिद्धिविनायक कॉलनीत रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजून अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने राज्यभरात केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन आंदोलन छेडण्य\nचार महिन्यांपासून गुरुजींना पगाराची प्रतीक्षा\nअमळनेर (जळगाव) : राज्यातील सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार चार महिन्यांपासून थकले आहेत. एकीकडे सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना सैनिकी शाळेतील कर्मचारी मात्र पगाराअभावी आर्थिक नियोजन ढासळल्यामुळे नववर्षातही विवंचनेत आहेत. शासनाने य\nशेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच, आंदोलनात होणार सहभागी\nअकोला : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून किसान सभा व भाकपच्या नेतृत्वात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३) सकाळी १० वाजता दिल्लीकडे कूच केली. स्थानिक शिवर येथ\nकोरोना रुग्णांचा ५६ हजारांचा टप्पा पार\nजळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दोन दिवस वगळता उर्वरित चार-पाच दिवस नव्या रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या वर नोंदला गेला. सोमवारी नव्याने ६१ रुग्णांची भर पडल्यानंतर एकूण रुग्णसंख्येने ५६ हजारांचा टप्पा पार केला. तर ३४ रुग्ण बरे झाले. आज सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद नाही. जळगाव जिल्ह्\nजळगाव शहरात चिंता; आठवडाभरात वाढले चारशेवर रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. गेल्या आठवडाभरात केवळ दोन दिवस तीसच्या आत राहिलेली रुग्णसंख्या दररोज पन्नाशीचा आकडा पार करत असून मंगळवारीही ५० रुग्ण आढळल्यानंतर या सहा-सात दिवसांत चारशेवर रुग्णांची भर पडली आहे. एकट्या जळगाव शहरात आज तब्बल ३१ रुग्ण आढळून आल्\nजिल्‍ह्यातील बाधितांपैकी निम्‍मे जळगाव शहरात\nजळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून या आठ- दहा दिवसांत जवळपास पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. त्यात गुरुवारी आ��खी ५९ रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३९ रुग्ण बरे झाले. तर एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रोजची संख्या वाढत आहे\nसहा तालुके निरंक तरी बाधितांची फिफ्टी\nजळगाव : जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. नवीन बाधित रूग्‍णांची संख्या वाढत आहे. आजच्या अहवालानुसार जिल्‍ह्‍यातील सहा तालुके निरंक राहिले असले तरी नवीन बाधितांची संख्या ५२ आहे. तर एका रूग्‍णाचा उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/death-bride-tent-13854", "date_download": "2021-06-25T00:48:27Z", "digest": "sha1:RWQQJ2U6YDV6P2YPCIWL44GWQYVPNYQ3", "length": 7487, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मांडवातच वधूचा मृत्यू; अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क", "raw_content": "\nमांडवातच वधूचा मृत्यू; अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क\nइटावा : लग्न married ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट असते. या मंगल प्रसंगामधील आठवणी आयुष्यभर साठवून ठेवले जातात. या दिवसाविषयी नववधू आणि नवऱ्यामुलाच्या बऱ्याच इच्छा- आकांक्षा महत्वाच्या असतात. दोघांनी नव्या जीवना विषयी खूपशी स्वप्नं रंगवले असतात. परंतु, कधी-कधी दुर्दैवानं अशा आनंदाच्या प्रसंगाचं वेळी अचानकपणे दुःखाच्या डोंगराचा रूपांतर होऊ शकतं, असाच प्रकार सुरभीच्या लग्नाच्या मांडवात घडल आहे. The death of the bride in the tent\nही दुःखद कहाणी आहे, उत्तर प्रदेश Uttar Pradesh येथील इटावा Etawah मधल्या भरथना या शहरामधील आहे. इथल्या भागातील नवली गावात राहत असलेले मंगेश कुमार यांनी आपली मुलगी सुरभीचं लग्न समसपूर Samaspur मधील मुलाशी करण्याचे निर्णय घेतल होतं. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी दिवसरात्र धावपळ करणाऱ्या बापाची वेळ शत्रूवरही येऊ नये, या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. नवीन वैवाहिक आयुष्याचं स्वप्न रंगवणाऱ्या सुरभीलाही असे काही भयंकर घडेल, अशी कल्पना सुद्धा केली नव्हती.\nलग्नाच्या दिवशी मैत्रिणी, बहिणी आणि इतर नातेवाईक महिलांच्या गर्दीत सुरभी नव- वधूच्या पेहरावात नटून- थटून लग्नमंडपाच्या दिशेनं एक- एक पाऊल टाकत निघाली. मात्र, ती त्या मांडवात आल्यानंतर तिचे सर्व स्वप्नं क्षणातच संपून गेली. निपचित पडलेल्या सुरभीला तपासत डॉक्टरांनी doctor तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. एकाएकी आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यान��� नववधू सुरभीच्या मृत्यू झाल्याचं स्पष्ट करताच, सर्व काही होत्याचं नव्हतं झालं. नवरदेवही सुन्न झाला. सर्व नातेवाईक मंडळी, वरातीमधून नवरीला घरी नेण्यासाठी आलेले लोक जागीच थिजले. आई-वडिलांच्या दुःखाला तर पाराच उरला नव्हता. काही वेळापूर्वीच्या आनंदाच्या हसऱ्या वातावरणाची संपूर्णतः शांतता पसरली, काय करावं, ते कुणालाच सुचेत नव्हतं. The death of the bride in the tent\nचक्क बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न ; वाचा सविस्तर..\nअखेर काही सुज्ञ, समजूतदार लोकांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतल. काही वेळाच्या चर्चेनंतर नवरदेवाचं लग्न सुरभीच्या धाकट्या बहिणीशी करण्याचा विचार समोर आल. मोठा समजूतदारपणा दाखवत नवरदेव आणि सुरभीची धाकटी बहीण निशा यांनीही या गोष्टीला होकार दिल. आई-वडिलांनीही दुःख बाजूला ठेऊन एका मुलीचा मृतदेह समोर असतानाच, दुसऱ्या मुलीला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्वांनाच या गोष्टीचे जड वाटत लग्न पार पाडलं.\nसुरभीचा भाऊ सौरभने सांगितलं की, सुरभी आम्हाला अशा प्रकारे सोडून गेल्यानंतर पुढं काय करायचं, हे कोणालाच समजत नव्हतं. मग कुणीतरी सुचवलं की, माझी लहान बहीण निशाचं याच मांडवात नवरदेवाशी लग्न करून टाकावं. आम्ही सर्वजण या गोष्टीला सहमत झालो. सुरभीचा मृतदेह एका खोलीत ठेवण्यात आल. तर, दुसऱ्या खोलीत धाकट्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु होती. लग्नानंतर निशा सासरी निघून गेल्यावर सुरभीवर अंत्यसंस्कार करण्यात आल. आम्हा सगळ्यांसाठीच हा अत्यंत कठीण काळाचा प्रसंग होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/scheduled-cast-should-use-correct-word-7035", "date_download": "2021-06-25T00:52:27Z", "digest": "sha1:JAMH36LJKKDQ2IVTLGX2YEAACYIRE3KU", "length": 4199, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला योग्य शब्द वापरावा", "raw_content": "\nशेड्यूल्ड कास्ट या शब्दाला योग्य शब्द वापरावा\nमुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये \"दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला भाषांतरासाठी योग्य शब्द वापरावा, असेही यात म्हटले आहे.\n\"दलित' शब्दप्रयोग वापरला जाऊ नये यासाठी आणि त्य��ला पर्यायी अनुसूचित जातीजमाती शब्द वापरला जावा, यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबतची अजून एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेदेखील हा आदेश मान्य केला असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 नुसार निर्गमित केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार नमूद अनुसूचित जातीच्या संबोधनाकरिता सर्व व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र आदी कागदपत्रांमध्ये इंग्रजी भाषेत \"शेड्यूल्ड कास्ट'व अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये नामाभिधानाच्या योग्य अनुवादित शब्दप्रयोग करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.\nहवाई पाहणी करून पूरग्रस्तांच्या वेदना समजत नाही; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nत्याअनुषंगाने राज्य सरकारने \"दलित' शब्दाऐवजी इंग्रजीत \"शेड्यूल्ड कास्ट, न्यू बौद्ध' तर मराठी भाषेत \"अनुसूचित जाती व नवबौद्ध' अशा संबोधनाचा वापर करावा, असे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी शासनादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95", "date_download": "2021-06-24T23:34:31Z", "digest": "sha1:6N6XCBC2J5EVO4MA6ZB2UWIZCAI2VKTS", "length": 14747, "nlines": 102, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "स्टॅक मुलाखत प्रश्न संग्रहण - ट्यूटोरियलअप", "raw_content": "\nइन्स्टंट सर्च मुलाखत प्रश्न\nशोध टिप आपण शोधू इच्छित असल्यास सोपे च्या प्रश्न ऍमेझॉन on अरे विषय नंतर टाइप करा \"onमेझॉन इझी अ‍ॅरे\" आणि निकाल मिळवा\nसोपे कमाल स्टॅक सफरचंद लिफ्ट उबेर  स्टॅक\nसोपे एक्सप्रेशन्स मध्ये दिलेले ओपनिंग ब्रॅकेट कंसिंग ब्रॉकेटचे इंडेक्स शोधा अडोब ऍमेझॉन फ्लिपकार्ट ओरॅकल ओयओ रूम्स Snapdeal वॉलमार्ट लॅब यात्रा  स्टॅक\nसोपे ओ (1) वेळ आणि ओ (1) अतिरिक्त जागेमध्ये गेटमिन () ला समर्थन देणारे स्टॅक डिझाइन करा अडोब ऍमेझॉन फॅक्टसेट फ्लिपकार्ट गोल्डमन Sachs ग्रेऑरेंज कुलिझा मायक्रोसॉफ्ट पेटीएम पब्लिसिस सेपिएंट सॅप Snapdeal व्हीएमवेअर  स्टॅक\nसोपे आवर्ती वापरून स्टॅकची क्रमवारी लावा ऍमेझॉन गोल्डमन Sachs IBM कुलिझा याहू  स्टॅक\nसोपे स्टॅकचे मध्यम घटक हटवा ऍमेझॉन  स्टॅक\nमध्यम स्टॅक वापरुन अ‍ॅरेची क्रमवारी लावत आहे ऍमेझॉन गोल्डमन Sachs IBM कुलिझा याहू  स्टॅक\nमध्यम तात्पुरता स्टॅक वापरुन स्टॅकची क्रमवारी लावा ऍमेझॉन गोल्डमन Sachs IBM कुलिझा याहू  स्टॅक\nसोपे ओ (एन) मध्ये अतिरिक्त जागा न वापरता स्टॅकला उलट करा. फॅक्टसेट इन्फोसिस एमक्यू  स्टॅक\nसोपे दोन स्टॅक वापरुन बबल सॉर्ट ऍमेझॉन Capgemini दिल्लीवारी एमक्यू  स्टॅक\nमध्यम उपनगराची मोजणी करा जिथे सर्वोच्चपेक्षा आधी सर्वात जास्त खोटे बोलले जाते हॅकररँक  स्टॅक\nसोपे सर्वात जवळचे डावे आणि उजवे लहान घटक यांच्यात जास्तीत जास्त फरक शोधा फोरकाइट्स  स्टॅक\nमध्यम + आणि - ऑपरेटर असलेल्या बीजगणित स्ट्रिंगमधून कंस काढा अडोब ऍमेझॉन फोरकाइट्स  स्टॅक\nसोपे एकल रांग वापरून स्टॅकची अंमलबजावणी करा ऍमेझॉन फोरकाइट्स Google इन्फोसिस एमक्यू मायक्रोसॉफ्ट  स्टॅक\nमध्यम दिलेल्या क्रमांकावरून किमान संख्या तयार करा ऍमेझॉन गोल्डमन Sachs  स्टॅक\nमध्यम स्टॅक वापरुन पॅटर्न घटना स्टॅक\nसोपे दोन स्टॅक वापरुन इटरेटिव्ह पोस्टऑर्डर ट्रॅव्हर्सल अडोब ऍमेझॉन फॅक्टसेट फोरकाइट्स पेटीएम  स्टॅक\nमध्यम स्टॅक परमिटेशन्स (अ‍ॅरेचा स्टॅक क्रमांकाचा भाग आहे का ते तपासा) ऍमेझॉन फोरकाइट्स  स्टॅक\nमध्यम वाढण्यायोग्य अ‍ॅरे आधारित स्टॅक एमक्यू वॉलमार्ट लॅब  स्टॅक\nसोपे एका स्टॅकमध्ये वर्तमान कमाल घटकाचा मागोवा घेत आहे फॅक्टसेट फोरकाइट्स इन्फोसिस  स्टॅक\nमध्यम दिलेल्या बायनरी झाडाचे पूर्वज शोधण्यासाठी शोधण्याची पद्धत अडोब ऍमेझॉन फोरकाइट्स Google इन्फो एडज मॉर्गन स्टॅन्ले पेटीएम सॅमसंग  स्टॅक\nसोपे स्टॅक घटक सलग जोड्या आहेत की नाही ते तपासा दिल्लीवारी फॅक्टसेट फोरकाइट्स  स्टॅक\nमध्यम एखाद्या अभिव्यक्तीमध्ये न जुळणारे पॅरेन्थेसीस ओळखा आणि चिन्हांकित करा टीसीएस  स्टॅक\nमध्यम किमान कंस उलट ऍमेझॉन कट्टरता  स्टॅक\nसोपे स्टॅक वापरून एक नंबर उलट करा एमक्यू नोकिया o9 सोल्यूशन्स  स्टॅक\nमध्यम ब्रॅकेट्ससह दोन एक्सप्रेशन्स एकसारखे आहेत का ते तपासा ऍमेझॉन वाढ ओरॅकल Snapdeal वॉलमार्ट लॅब विप्रो यात्रा Zoho  स्टॅक\nसोपे किमान स्टॅक ऍमेझॉन ब्लूमबर्ग कॅपिटल वन डीबीओआय जर्मन बँक गोल्डमन Sachs Google मायक्रोसॉफ्ट ओरॅकल वॉलमार्ट लॅब  स्टॅक\nसोपे रांगेचा वापर करून स्टॅक अंमलात आणा पोपल  स्टॅक\nमध्यम अंकगणित अभिव्यक्ती मूल्यांकन ऍमेझॉन ओरॅकल  स्टॅक\nमध्यम डाव्या आणि उजवीकडील पुढच्या बृहत्तरांच्या अनुक्रमणिकांचे कमाल उत्पादन फॅक्टसेट फोरकाइट्स इन्फो एडज  स्टॅक\nसोपे एका अभिव्यक्तीमध्ये संतुलित पालकांची तपासणी करा ऍमेझॉन वाढ ओरॅकल Snapdeal वॉलमार्ट लॅब विप्रो यात्रा Zoho  स्टॅक\nमध्यम पोस्टफिक्स एक्सप्रेशनचे मूल्यांकन ऍमेझॉन ओरॅकल  स्टॅक\nसोपे रिकर्जन वापरुन स्टॅकला उलट करा फॅक्टसेट फोरकाइट्स  स्टॅक\nसोपे एखाद्या एक्सप्रेशन्समध्ये डुप्लिकेट पॅरेंथेसिस आहे की नाही ते शोधा ऍमेझॉन फॅक्टसेट ओरॅकल  स्टॅक\nमध्यम अग्रक्रम रांग किंवा ढीग वापरुन स्टॅकची अंमलबजावणी कशी करावी ऍमेझॉन कट्टरता फोरकाइट्स  स्टॅक\nमध्यम हॅनाइचा Iterative टॉवर एमक्यू  स्टॅक\nमध्यम सिंगल अ‍ॅरे मध्ये के स्टॅकची कार्यक्षमपणे अंमलबजावणी कशी करावी\nमध्यम स्ट्रिंगमध्ये नेस्टेड पॅरेन्थेसिसची जास्तीत जास्त खोली शोधा ऍमेझॉन फेसबुक  स्टॅक\nमध्यम अभिव्यक्ती मूल्यांकन ऍमेझॉन ओरॅकल  स्टॅक\nमध्यम मर्जेबल स्टॅक कसा तयार करावा ऍमेझॉन फॅक्टसेट कट्टरता  स्टॅक\nमध्यम स्टॉक कालावधी समस्या ऍमेझॉन दिल्लीवारी एमक्यू  स्टॅक\nमध्यम तीन स्टॅकचा जास्तीत जास्त संभाव्य समान बेरीज शोधा ऍमेझॉन कट्टरता फोरकाइट्स  स्टॅक\nमध्यम पुढील क्यू प्रश्नांची ग्रेटर संख्या मुद्रित करा ऍमेझॉन फॅक्टसेट कट्टरता  स्टॅक\nमध्यम अ‍ॅरे स्टॅक सॉर्टेबल आहे का ते तपासा ऐक्सचर एकत्रित ऍमेझॉन  स्टॅक\nसोपे स्टॅक वापरुन एक स्ट्रिंग उलट करा एकत्रित Capgemini दिल्लीवारी कट्टरता फोरकाइट्स  स्टॅक\nसोपे उजवीकडे एनजीईची संख्या एकत्रित कट्टरता फोरकाइट्स  स्टॅक\nमध्यम बदलीसह संतुलित अभिव्यक्ती ऍमेझॉन वाढ ओरॅकल Snapchat Snapdeal वॉलमार्ट लॅब विप्रो यात्रा Zoho  स्टॅक\nमध्यम डिकोड स्ट्रिंग ऍमेझॉन सफरचंद ब्लूमबर्ग बाइट डान्स सिस्को हा कोड eBay फेसबुक Google Hulu मायक्रोसॉफ्ट ओरॅकल  स्टॅक\nसोपे पुनरावृत्ती ऍमेझॉन इन्फोसिस एमक्यू  स्टॅक\nमध्यम उपसर्ग ते इन्फिक्स रूपांतरण ऍमेझॉन अवलारा कट्टरता  स्टॅक\nसोपे इन्फिक्स रूपांतरणावर पोस्टफिक्स ऍमेझॉन फॅक्टसेट मायक्रोसॉफ्ट  स्टॅक\nमध्यम उपसर्ग ते पोस्टफिक्स रूपांतरण ऍमेझॉन फॅक्टसेट कट्टरता ओरॅकल  स्टॅक\nमध्यम प्रत्यय रुपांतरणावर पोस्टफिक्स ऍमेझॉन फॅक्टसेट कट्टरता ओरॅकल  स्टॅक\nसोपे बॅकस्पेस स्ट्रिंगची तुलना करा ऍमेझॉन CodeNation फेसबुक Google मायक्रोसॉफ्ट ओरॅकल  स्टॅक\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/special-report-pooja-chavan-suicide-case-400198.html", "date_download": "2021-06-25T01:04:10Z", "digest": "sha1:NDGJR32AFSKIV6UPIOWRFPTISL6YFAO7", "length": 10709, "nlines": 231, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | पूजा चव्हाण प्रकरणाला रोज नवनवे वळण, पूजाला कर्जाचं टेन्शन होतं : पूजाचे वडील\nSpecial Report | पूजा चव्हाण प्रकरणाला रोज नवनवे वळण, पूजाला कर्जाचं टेन्शन होतं : पूजाचे वडील\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार\nमहाराष्ट्र 9 hours ago\nमहाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक होणार, 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी\nOBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, Chhagan Bhujbal यांची माहिती\nUK FCDO आणि महाराष्ट्र राज्यात सामंजस्य करार, हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना मिळणार\nमहाराष्ट्र 11 hours ago\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nस���ंगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/satta/", "date_download": "2021-06-25T01:40:10Z", "digest": "sha1:U7OITALW7X3PWQD5N5D2T4MPLTBXBDNF", "length": 7147, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Satta Archives - बहुजननामा", "raw_content": "\nIPL वर सट्टा घेणाऱ्या दोघांना LCB कडून अटक\nसांगली : बहुजननामा ऑनलाईन - सांगलीमध्ये आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) ...\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजन���ंच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nपेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे पुण्यातील दर\n 2 लाख 30 हजार रूपयांच्या लाचप्रकरणी तलाठी ACB च्या जाळ्यात, अप्पर तहसीलदार फरार\nPM Jan Dhan Account | जर अजूनपर्यंत उघडले नसेल जनधन खाते तर आजच उघडा, मिळेल 1.30 लाखाचा फायदा\nKashmir | काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित ‘ढेर’\nDevendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी , देवेंद्र फडणवीस म्हणाले…\n चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazasarav.com/mpsc-online-test-series/", "date_download": "2021-06-25T00:52:17Z", "digest": "sha1:MG4AXRUK3HM6P73722VFYMG2AVGN5QEG", "length": 30680, "nlines": 542, "source_domain": "mazasarav.com", "title": "MPSC ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा 2020 Online Test", "raw_content": "\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका,पुस्तके\nMPSC ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा 2020\nMPSC Online Test ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा , सर्व परीक्षा ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा. सराव प्रश्न फ्री टेस्ट, मोफत MPSC ऑनलाइन टेस्ट MPSC अभ्यासक्रम pdf आणि प्रश्नपत्रिका Mpsc Rajyaseva, MPSC Combined Test Solve. All MPSC Online Test Free mock test\nMPSC ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा\nपरीक्षा MPSC ऑनलाइन टेस्ट सराव प्रश्नसंच 1\n…………… किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत.\nघोडझरी सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे.\nमहाराष्ट्रातील कोणत्या भागात हे बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे.\nमाथेरान हे …….. वस्तीचे उदाहरण आहे.\nमहाराष्ट्रातील नागपूर , भंडारा गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोणती मृदा आढळते.\nभीमताल सरोवर कोणत्या राज्यात आहे\nएकही तालुका नसणा रा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा कोणता.\nखालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही.\nमहाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते.\nखानदेशी कन्या म्ह��ून कोणत्या नदीला ओळखले जाते.\nA वनी हे गाव निरगुडी नदीवर वसलेले आहे.\nB सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.\nखालीलपैकी कोणती भाताची जात संकरित नाही.\nभारतातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे.\nसौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश याची स्थानिक वेळेतील फरक किती तासाच आहे.\nसर्वाधिक जास्त केळी उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते.\nपुढील पैकी राष्टीय उत्पन्नाची योग्य वैशिष्टये कोणती\nअ. राष्टीय उत्पन्न ही ‘साठा’ संकल्पना नसुन ती एक ‘प्रवाही’ संकल्पना आहे.\nब. राष्टीय उत्पन्न पैशाच्या स्वरुपात व्यक्त केले जाते.\nक. राष्टीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा याचा समावेश असतो.\nड. राष्टीय उत्पन्न म्हणजे केवळ अंतिम वस्तु व सेवा याचे मुल्य होय.\n8 Nov 1927 रोजी सर जाँन सायमन याच्या अध्यक्षते खाली ….. सदस्याचे एक कमिशन नेमले.\n30 Oct 1928 रोजी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्म निदर्शने करत असताना …… या अधिकाऱ्याने लाठी हल्याचा आदेश दिला, त्यामध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय हे नेते गंभीर जखमी झाले.\nपोर्णिमेला आणि अमावस्येचा चंद्र, सुर्य व पुथवी एकाच रेषेत येते या दिवशी चंद्र व सुर्य याचा एकति गुरुत्वीय बलामुले पुथ्वीवर सर्वात मोठी भरती येते याला …….. भरती म्हणतात.\n….. चंद्र आणि सुर्य पुथ्वीला काटकोण करतात या दिवशी येणारी भरतीला भांगेची भरती म्हणतात.\nअ. संप्लवन या कि्येत वायुरुपातील बाष्प घनरुपात रुपातंरीत होत.\nब. घन रुपातील वुष्टीला हिमवुष्टी म्हणतात.\nक. उच्च अक्षवुत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटी पर्यत हिमवुष्टी होते.\nड. उष्ण कटिबंधात सुमारे ५०००m पैक्षा जास्त उंचीवर हिमवुष्टी होते.\nअ. भारत, आफि्का, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळयात गारा पडतात.\nब. विषुववूत्तीवर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत.\nक. शीत कटीबंधात उध्वा्गामी प्रवाह नसल्याने गारा पडतात.\nएखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातुन विशिष्ठ रचना तयार होते या रचनेस …… असे संबोधतात.\nबँकांचे राष्ट्रीयीकरण जोड्या जुळवा.\n1. १ जने १९४९ – ( ) अ) स्टेट\n2. १ जुलै १९५५ – ( ) ब) ७ सहयोगी बँकांचे राष्ट्रीयीकरण\n3. १९५९ – ( ) क) रिझव्ह् बँक आँफ इंडीया.\nअ. आर्वत पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो व क्षेत्र देखील विस्तीर्ण असते.\nब. उष्ण कटिबंधात पडणारा ��र्वत पाऊस मर्यादीत क्षेत्रावर पडतो व वादळी स्वरुपाचा असतो.\nक. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो.\nड. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nMPSC ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा\n1 सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n2 MPSC राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n3 MPSC PSI STI ASO ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n4 MPSC Tax/Typist/Excise ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n5 MPSC इतिहास ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n6 MPSC भूगोल ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n7 MPSC सामान्य विज्ञान ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n8 MPSC अर्थशास्त्र ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n9 MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n10 MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n11 MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n12 MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n13 MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\n14 MPSC चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\nMPSC PSI शारीरिक चाचणी परीक्षा इवेंट्स आणि मार्क्स\nपोलिस इस्पेक्टर कसे बनायच याची सर्व माहिती\nMPSC PSI परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड\nMPSC Combine ब गट परीक्षा अभ्यासक्रम PDF\nसर्व परीक्षा ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा\nपोस्ट भरती फ्री ऑनलाइन टेस्ट सोडवा\nपोस्ट भरती ऑनलाइन टेस्ट No 2\nपोस्ट भरती ऑनलाइन टेस्ट No 1\nRRB Group D ऑनलाइन टेस्ट\nMPSC PSI STI ASO ऑनलाइन टेस्ट सोडवा\nSSC CGL ऑनलाइन टेस्ट सिरिज\nस्पर्धा परीक्षा मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज\nमेगाभरती ऑनलाइन टेस्ट सोडवा\nपोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सोडवा\nवनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट सोडवा\nसर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nमोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now\nनवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now\nमेगाभरती ऑनलाइन टेस्ट सोडवा\nपोलिस भरती ऑनलाइन टेस्ट 3 सोडवा\nGK ऑनलाइन टेस्ट सोडवा\nपोस्ट भरती फ्री ऑनलाइन टेस्ट सोडवा\nआरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज सोडवा\nजुलै 2020 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट सोडवा\nकृषिसेवक भरती मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा\nऑनलाइन टेस्ट प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम MPSC…\nमराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 3\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nआधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ₹700.00 ₹500.00\nतुम्हाला हवी असलेली बातमी, टेस्ट,जाहिरात,अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, सराव पेपर सर्व काही येथे शोधा\nआरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती\nMIDC भरती 2021 – 22 Pdf संपूर्ण माहिती\nSRPF हातनूर – वरंगव जळगाव ड्रायवर भरती 2020 – 21\nSRPF अकोला ड्रायवर भरती 2020 – 21\nपरीक्षेनुसार सराव पेपर व पुस्तके डाउनलोड करा\nआरोग्य विभाग सराव प्रश्नपत्रिका\nआरोग्य विभाग सराव प्रश्नपत्रिका\nसराव पेपर डाउनलोड करा\nसराव पेपर / पुस्तके\nआधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ₹700.00 ₹500.00\nआरोग्य विभाग सराव प्रश्नपत्रिका\nवनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका ₹100.00 ₹0.00\nMPSC ऑनलाइन टेस्ट मोफत सोडवा\nआरोग्य सेवक मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा\nकृषिसेवक भरती मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा\nपरीक्षेनुसार मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा\nMPSC PSI STI ASO ऑनलाइन टेस्ट सोडवा\nस्पर्धा परीक्षा मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज\nकृषिसेवक भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 3\nकृषिसेवक भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 2\nआरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती\nMIDC भरती 2021 – 22 Pdf संपूर्ण माहिती\nSRPF हातनूर – वरंगव जळगाव ड्रायवर भरती 2020 – 21\nSRPF अकोला ड्रायवर भरती 2020 – 21\nSRPF गोंदिया ड्रायवर भरती 2020 – 21\nSarkari Naukri Admit Card सरकारी नोकरी प्रवेशपत्र\nसरकारी नोकरी मेरीट लिस्ट\nसरकारी नोकरी परीक्षा दिनांक\nसर्व जिल्यानुसार सरकारी नोकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/production-russian-sputnik-v-vaccine-will-start-india-august-13277", "date_download": "2021-06-25T01:49:02Z", "digest": "sha1:2NUPKRVNPM4327A26FERYCFIPXVANGBM", "length": 4445, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भारतात 'या' महिन्यात सुरु होणार रशियाच्या स्पुटनिक V लसीचे उत्पादन", "raw_content": "\nभारतात 'या' महिन्यात सुरु होणार रशियाच्या स्पुटनिक V लसीचे उत्पादन\nनवी दिल्ली : भारताच्या India लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही Sputnik V या लसीचा समावेश झाला आहे. नागरिक लवकरच रशियाच्या Russia स्पुटनिक-व्ही लस घेऊ शकणार आहेत. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून भारत देशात स्पुटनिकचे उत्पादन सुरू होणार आहे. अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली आहे. Production of Russian Sputnik V vaccine will start in India in August\nवर्मा म्हणाले आहेत कि , मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुतनिकच्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येईल. आणि त्याच्या पुढील जून महिन्यात वाढवून 50 लाखापर्यंत पुरवठा होण्याची आमची अपेक्षा आहे. आणि यानुसार देशात यावर्षी स्पुटनिक-व्हीच्या लसीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील. Production of Russian Sputnik V vaccine will start in India in August\nहे देखील पहा -\nभारतात रशिया���ी लस स्पुटनिक-व्हीची किंमतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीची मूळ किंमत 948 रुपये आहे. तर यावर पाच टक्के जीएसटी लागू होईल आणि लागल्यानंतर त्याच्या एका लसीच्या डोसची किंमत 995 रुपये असेल. 1 मे रोजी रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप भारतात आली होती. 13 मे 2021 रोजी कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून Kasauli's Central Pharmaceutical Laboratory ही लस मंजूर झाली होती.\nराज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही\nरशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने Gamaleya Research Institute दावा केला आहे की Sputnik V लस ही कोरोनावर 91.6 टक्के प्रभावशाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/ratnagiri-police-using-drone-system-lockdown-phase-13872", "date_download": "2021-06-25T01:05:25Z", "digest": "sha1:ZF2Z32UD5LMVFRRS62L3JO4FXACHNRPV", "length": 3560, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रत्नागिरीकरांनो ड्रोन तुमच्यावर लक्ष ठेवून आहे बरं..!", "raw_content": "\nरत्नागिरीकरांनो ड्रोन तुमच्यावर लक्ष ठेवून आहे बरं..\nरत्नागिरी: रत्नागिरीत Ratnagiri सध्या कडकडीत लॉकडाऊन Lockdown सुरु आहे. 9 जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक रस्त्यांवर फिरणा-या लोकांवर रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डाँ.मोहीतकुमार गर्ग यांची आता ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर कडक नजर असणार आहेत. शहराची व्याप्ती मोठी असल्याने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. Ratnagiri Police is using drone system in lockdown phase\nनोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश...\nनाकाबंदी असून देखील ड्रोनच्या Drone माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. रत्नागिरीत कडक लॉकडाऊनची अंमल बजावणी सुरु आहे. यामुळे पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले असून, विनाकारण फिरणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश डाँ.मोहीतकुमार गर्ग यांनी दिले आहेत.\nपोलिसांकडून ये-जा करणारी प्रत्येक वाहने तपासली जात आहेत. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा Health Service, ई पास E-pass असेल तरच त्याला सोडलं जात आहे. अन्यथा तुमचे वाहन देखील जप्त केले जात आहेत. जिल्ह्यात ५७ तपासणी नाके आहेत. जिल्हा बंदी असल्याने बाहेरील व्यक्तीना रत्नागिरीत येण्याची परवानगी नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी पोलीसांकडून सध्या सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.fancyfontsinstagram.in/", "date_download": "2021-06-25T00:09:04Z", "digest": "sha1:GYJGUOLNCADNFD4WTTPY53BJCKMEL3QM", "length": 4341, "nlines": 72, "source_domain": "www.fancyfontsinstagram.in", "title": "Marathi Mahiti", "raw_content": "\nशेत रस्ता गाई गोठा अनुदान अर्ज\nशेत रस्ता गाई गोठा अनुदान अर्ज डाऊनलोड करा मोबाइलवर\nशेत रस्ता गाई गोठा अनुदान अर्ज\nशेत रस्ता गाई गोठा अनुदान अर्ज डाऊनलोड करा मोबाइलवर\nअर्जाचा नमुना दिलेला आहे || gai gotha anudan arj\nराज्यशासनाचा केंद्रशासनाला बीड पॅटर्न प्रस्ताव बीड पॅटर्न काय आहे हे बघूया\nराज्यशासनाचा केंद्रशासनाला बीड पॅटर्न प्रस्ताव बीड पॅटर्न काय आहे हे बघूया जास्त नुकसान झाल्यामुळे विमा कंपन्यांनी बीड जिल्हा हा वगळला होता आणि …\n👉👉यादीत नाव पहा 👇👇👇👇👇👇 असा करा अर्ज\nमहाडीबीटी शेतकरी योजना 3rd लॉटरी लागली || Mahadbt Yojana\nजर आपल्याला SMS आला नसेल तर इथे क्लिक करून आपले यादीत नाव चेक करा 👉 👉यादीत नाव चेक करा आपले इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा\nशेतकरी योजना शेतकऱ्यांना SMS यायला सुरुवात झाली आहे\nज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी वरती ऑनलाईन फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या महाडीबीटी चे लॉटरीचे एसेमेस यायला सुरुवात झाली आहे.आपल्याला जर आपल्…\nया शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे\nज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत मध्ये क्लेम केलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी उशिरा कलम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे वाटप झालेले आहे प…\nशेत रस्ता गाई गोठा अनुदान अर्ज\nअर्जाचा नमुना दिलेला आहे || gai gotha anudan arj\nराज्यशासनाचा केंद्रशासनाला बीड पॅटर्न प्रस्ताव बीड पॅटर्न काय आहे हे बघूया\nशेत रस्ता गाई गोठा अनुदान अर्ज\nअर्जाचा नमुना दिलेला आहे || gai gotha anudan arj\nशेतकरी योजना शेतकऱ्यांना SMS यायला सुरुवात झाली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://artekdigital.org/lessons/day-01-introduction-career-in-graphic-design/", "date_download": "2021-06-24T23:45:32Z", "digest": "sha1:X3REXDOZPVVYSLVW3WL44ZZPCC5ZLC6Y", "length": 41379, "nlines": 67, "source_domain": "artekdigital.org", "title": "Day 01 : Introduction : Career in Graphic Design – ARTEK DIGITAL", "raw_content": "\nकोरल ड्रॉ शिकण्यासाठी ह्या कोर्सला प्रवेश घेतल्याबद्दल आपला आभारी आहे. ३ भागाच्या सर्टिफिकेट कोर्समधील व्हेक्टर ग्राफिक्स हा पहिला भाग. त्यांच्यासाठी आहे, ज्यांना फक्त कोरल ड्रॉ शिकायचे आहे. कोरल ड्रॉ शिकायला सुरुवात करण्यापूर्वी करिअरसंबंधित हा प्रस्तावना व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. म्हणजे ग्राफिक डिझाईन म्हणजे काय आणि या विषयाची व्याप्ती कळेल. खालील नोट्स वाचूनही ती तुमच्या लक्षात येईल.\nग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी खूप विषय आणि त्यासाठी बरीच सॉफ्टवेअर्स आहेत. व्हेक्टर ग्राफिक्स हा त्यापैकीच एक विषय. कोरल ड्रॉ हे व्हेक्टर ग्राफिक्ससाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख सॉफ्टवेअर्स पैकी एक आहे. हा कोर्स फक्त पाहायचा आणि ऐकायचा नाही तर पाहून आणि ऐकून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करण्याचा आहे. हा कोर्स केल्यावर ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते तर तुम्हाला समजेलच, शिवाय तुम्हीच म्हणाल ‘ग्राफिक डिझाईन शिकायला इतकं साधं आणि सोपं असेल असं कधी वाटलंच नव्हतं.\nमाझा जास्तीत जास्त भर हा मोठा विषय छोटा करून शिकविण्यावर अधिक असतो. कारण सारांश समजला कि विस्ताराने शिकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि नंतर त्यातील बारकावे शिकण्याची मजा काही औरच असते. शिकताना जे काही शिकतोय ते सारं सोपंच वाटलं पाहिजे या मताचा मी आहे.\nतात्पर्य कमीत कमी गोष्टी शिकायच्या पण डिझाईन बनवताना काही कमी पडतंय किंवा काही माहित नाही असे होता कामा नये. मी हे डिझाईन सहज बनवू शकतो हा आत्मविश्वास वाटला पाहिजे. थोडक्यात तुम्ही किती शिकता, तुम्हाला किती माहिती आहे, या पेक्षा प्रॅक्टिकली तुम्ही किती चांगलं काम करता हे मी अधिक महत्वाचे समजतो. ग्राफिक डिझाईनची ढीगभर पुस्तके वाचून जे शक्य होत नाही, ते थोड्या प्रॅक्टिकलने शक्य होते, हा गेल्या २५ वर्षातील अनुभव आहे. आणि म्हणूनच कमीत कमी वाचून, पाहून आणि ऐकून जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करायला लावणारा हा कोर्स आहे. कारण करिअर नुसतं वाचून, पाहून, ऐकून नाही तर प्रॅक्टिकल करून घडते, हे समजून घ्या.\nकोरल ड्रॉ ओपन करून आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलला सुरुवात करायची आहे. पण तत्पूर्वी ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. त्या नंतर शिकायचा क्रम निश्चित करू आणि स्टेप बाय स्टेप आपण शिकत जावू.\nग्राफिक डिझाईन म्हणजे काय\nग्राफिक डिझाईन ही संदेशवहनाची एक कला आहे. मग तो संदेश एखादे वाक्य किंवा एखादा पॅरेग्राफ असेल, त्यासोबत एखादे चित्र, फोटो किंवा विविध रंगातील आकार असतील. तो संदेश कोऱ्या कागदावर हाताने लिहिलेला असेल, रंगविलेला असेल किंवा कॉम्प्युटरवर तयार केलेला असेल. वर्तमानपत्रातील जाहिरात, पोस्टर, वेबसाईट, इनबॉक्स���ध्ये येऊन पडणारे ईमेल्स किंवा अगदी जवळचे उदाहरण द्यायचे झाले तर मोबाईलवर आलेला मेसेज किंवा व्हिडीओ म्हणजे हे सारे ग्राफिक डिझाईनचेच नमुने आहेत. थोडक्यात मजकूर, चित्र, फोटो, विविध रंगी आकार, म्युझिक आणि व्हिडीओ पैकी एक, दोन किंवा अनेकांचे मिश्रण करून केलेली जी रचना / कलाकृती असते त्या कलाकृतीला ग्राफिक डिझाईन म्हणतात. ग्राफिक डिझाईन एवढ्यावर थांबत नाही तर आपले दैनंदिन जीवन त्याने व्यापून टाकलेले असते. तुमच्या अवती भोवती जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला ग्राफिक डिझाईनच पाहायला मिळेल. त्याच्यावर आपली सहजच दृष्टी पडते आणि कळत नकळत तुमच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ग्राफिक डिझाईनच्या सहवासात असता. तुम्ही कुठेही असा. ग्राफिक डिझाईन तुमचा पिच्छा सोडत नाही. सकाळी तुम्ही चहा पिता ती चहा पूड अगोदर ज्या बॉक्स किंवा पाऊच मध्ये असते तो बॉक्स किंवा पाऊच टाकून देण्याअगोदर नीट पहा. त्यावर प्रिंट झालेले डिझाईन हे ग्राफिक डिझाईन असते. असे विविध आकारातील असंख्य प्रॉडक्ट्स आणि त्यासाठी लागणारी विविध प्रकारची डिझाईन्स हे ग्राफिक डिझाईनचेच काम आहे. मार्केटमधील प्रॉडक्ट्सची संख्या पाहता ही प्रिंट पॅकेजिंग इंडस्ट्री किती मोठी असेल याची कल्पना करा. रोज नवे नवे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येत असतात, जुन्या प्रॉडक्ट्सची डिझाईन्स बदलायची असतात. त्यासाठी ग्राफिक डिझाईनर्सची आवश्यकता असते.\nचहा पीत पीत समोर वर्तमान पत्र असेल तर त्यामधील प्रत्येक बातमी, प्रत्येक जाहिरात म्हणजे ग्राफिक डिझाईन असते. नव्हे तर संपूर्ण वर्तमान पत्र हे ग्राफिक डिझाईनचे उत्तम उदाहरण आहे. जाहिरात क्षेत्र हे आणखी एक खूप मोठे क्षेत्र आहे, जिथे २४ तास कल्पक ग्राफिक डिझाईनर्सची गरज भासते. या जाहिरात कलेचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. जसे ज्या असंख्य प्रॉडक्ट्सची पॅकेजिंग डिझाईन्स बनवावी लागतात तसे त्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीही कराव्या लागतात. त्या जाहिरातीची डिझाईन्स बनविणे हे पुन्हा ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. जाहिरातीचे अनेक प्रकार असतात म्हणजे जाहिरात डिझाईनच्या कामाची व्याप्ती किती मोठी असेल त्याची कल्पना करा. चहा, नाश्ता झाल्यावर पेपर बाजूला ठेऊन जेंव्हा तुम्ही बाहेर पडता तेंव्हा नकळत तुमची नजर रस्त्या��रील दुकानाचे बोर्ड्स, चौकातील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि बिल्डिंगवरील होर्डिंग्सवर पडतच असेल. ते सारे ग्राफिक डिझाईनचेच प्रकार आहेत. ऑफिसमध्ये गेलात तर टेबलवरील स्टेशनरीमध्ये व्हिजिटिंग कार्ड्स, प्रॉडक्ट कॅटलॉग तसेच कॉम्प्युटर सुरु केल्यावर आलेले ईमेल्स, काहीतरी शोधण्यासाठी पाहत असलेल्या वेबसाईट्स, त्या वेबसाईटवरील बाजूला लक्ष वेधून घेणारी हलती बोलती बॅनर्स असे जे अनेक प्रकार तुम्ही रोजच पाहता, ते सारे ग्राफिक डिझाईन असते. घरी आल्यावर विरंगुळा म्हणून एखादी टीव्ही सिरीयल पाहत असाल तर ब्रेकमधील जाहिराती यासुद्धा ग्राफिक डिझाईनमध्येच येतात. टीव्ही ऍड्स बनविणे हे ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. रात्री जेवून झोपण्यापूर्वी जेंव्हा सहजच युट्युबवरील ज्ञानात भर घालणारे जे व्हिडीओज आपण पाहता ते ग्राफिक डिझाईनच असते. एवढेच कशाला युट्युब चॅनल बनवायचं कामही ग्राफिक डिझाईनरलाच करावं लागतं.\nसुट्टीच्या दिवशी एखाद्या मॉलमध्ये गेलात तर तिथे ग्राफिक डिझाईन्सचे असंख्य नमुने तुम्हाला पाहायला मिळतील. असंख्य प्रॉडक्टस, लटकवलेली डॅंगलर्स, चिटकविलेली पोस्टर्स, म्हणजे सारे ग्राफिक डिझाईनच असते. प्रासंगिक निमंत्रण कार्ड्स, लग्न पत्रिका, आयकार्ड, साईन बोर्ड, आदी अनेक प्रकारची डिझाईन्स ग्राफिक डिझाईनरलाच करावी लागतात.\nफोटोग्राफी हा ग्राफिक डिझाईनचा एक प्रमुख भाग असला तरी ते स्वतंत्र करिअर क्षेत्रही आहे. फंक्शन फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, टेबल टॉप, इंडस्ट्रिअल फोटोग्राफी असे अनेक प्रकार यामध्ये येतात. फोटो एडिटिंग मिक्सिंग करून लग्नाचे अल्बम डिझाईन करणे हा खूप मोठा व्यवसाय आहे. हल्ली तर प्रिवेंडिंग फोटोग्रा[फीचे फॅड आल्याने फोटोग्राफीच्या कामात आणखीनच भर पडली आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ टाकण्याची तर चढाओढच लागली आहे. त्यासाठी स्पेशल काहीतरी बनविण्यासाठी ग्राफिक डिझाईनरच लागतो. व्यावसायिक स्पर्धेच्या जगात जो तो आजकाल ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करतो. यासाठी सोशल नेटवर्क साईटवर बिझनेस प्रमोट करण्यासाठी अगोदर डिझाईन्स बनवावी लागतात. पुन्हा त्यासाठी ग्राफिक डिझाईनरच लागतो. ग्राफिक डिझाईन मधील कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. सर्वच्या सर्व मला एका वेळी सांगणे शक्य नाही. एवढ्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल कि ग्राफिक डिझाईन इतकी करिअर संधी इतर कोणत्याही क्षेत्रात नाही.\nग्राफिक डिझाईन ही जाहिरात कला आहे. समोरच्याला मोहात पाडून त्याचे मत आणि मन-परिवर्तन करण्याची कला आहे. एखादा प्रॉडक्ट विकत घेताना तुम्ही शंभर वेळा विचार करता. एखादा प्रॉडक्ट कधी कधी तुम्ही पटकन विकत घेता. असे का होते. मला जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याला पटले पाहिजे, आणि त्याच्याकडून मला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. इथे व्यापारी, उद्योजक त्याच्या उत्पादनाबद्दल त्याच्या ग्राहकाला काहीतरी पटवून देत असतो. प्रॉडक्ट कितीही चांगला असला तरी जाहिरात आणि मार्केटिंग केल्याशिवाय तो खपत नाही. जाहिरात आणि मार्केटिंग हे ग्राफिक डिझाईन शिवाय होऊच शकत नाही. म्हणून ग्राफिक डिझाईन खूप महत्वाचे आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे दुसऱ्याला पटवायची कला आहे, असे म्हटले तरी चालेल. कसे पटवायचे कोणत्या मार्गाने पटवायचे हा सारा विचार आणि अभ्यास ग्राफिक डिझाईन करण्यापूर्वी करावा लागतो. माझा प्रॉडक्ट चांगला कसा आहे, हे व्यापारी ग्राहकाला पटवून सांगतो. त्याला तो प्रॉडक्ट विकत घ्यावयास प्रवृत्त करतो. हे सारे तो व्यापारी जाहिरातीच्या ज्या माध्यमातून सांगतो ते म्हणजे ग्राफिक डिझाईन असते. एखादा प्रॉडक्ट आणि तो प्रॉडक्ट विकत घेणारा ग्राहक यांच्यामध्ये ज्या माध्यमातून संवाद होतो ते ग्राफिक डिझाईन असते. म्हणूनच ग्राफिक डिझाईनला कम्युनिकेशन आर्ट असेही म्हणतात. व्यापाराशी संबंध असल्याने ग्राफिक डिझाईनला कमर्शिअल आर्ट असेही म्हणतात. जाहिरातीसाठी मनातील एखादी कल्पना दृश्य रूपात आणली जाते म्हणून हिला व्हिज्युअल आर्ट असेही म्हणतात. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार, उत्पादक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर या सर्वाना ग्राफिक डिझाईनची गरज असते. अशी डिझाईन्स हे लोक ज्याच्याकडून करून घेतात तो ग्राफिक डिझाईनर. त्याला कमर्शिअल आर्टिस्ट असेही म्हणतात.\nग्राफिक डिझाईनची व्याप्ती पाहिल्यानंतर ग्राफिक डिझाईन म्हणजे खूप वेगळं आणि अवघड आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर मनातुन ते काढून टाका. आपल्या अवती भवती ग्राफिक डिझाईन असते हे वर मी सुरुवातीलाच सांगितले आहे, त्यावरून ग्राफिक डिझाईनबद्दल थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच असेल. तसे पहिले त�� ग्राफिक डिझाईन आपण दैनंदिन जीवनात नेहमीच जगत असतो. मुळात प्रत्येकजण ग्राफिक डिझाईनरच असतो. कसा ते पाहा.\nअगदी स्वतःपासून सुरुवात करायची झाली तर, नटायला आणि नीटनेटके राहायला तुम्हा सर्वांनाच आवडते. आणि त्यासाठी जे काही करायला पाहिजे, ते तुम्ही करताच ना. कोणत्या पॅन्टवर कोणता शर्ट कि टीशर्ट घालायचा, बूट कि चप्पल, हेअर स्टाईल कशी पाहिजे मुलींच्या बाबतीतही ड्रेस कोणता, चप्पल, नेलपेंटपासून ते बिंदीपर्यंत मॅचिंग कलर्सचा जो त्या विचार करतात ते ग्राफिक डिझाईन असते. कारण कलर्स हा ग्राफिक डिझाईनचा एक महत्वाचा टॉपिक आहे. लहान मुलांना विविध रंगीत खेळण्यांशी खेळायला आवडते. त्याच्या हातात पेन्सिल किंवा खडू द्या. ते दिसेल तिथे रेघोट्या मारते. म्हणजे आपण त्याला स्केचिंग म्हणणार आहोत. म्हणजे रंगांची आवड आणि रेघोट्या मारणे ही जन्मजात वृत्ती असते. इथे ग्राफिक डिझाईनमध्ये वेगळं काहीच नसते. स्केचिंग आणि कलर्सचा खूप अभ्यास ग्राफिक डिझाईनमध्ये असतो. तात्पर्य हे कि रंगांशी खेळणं आणि रेघोट्या मारणं हे ग्राफिक डिझाईन शिकताना नवीन नसतं. पण तरीही जाणीवपूर्वक ह्या गोष्टी ग्राफिक डिझाईन शिकताना आपणास शिकाव्या लागतात.\nया साऱ्या गोष्टी तुम्ही करता म्हणजे ग्राफिक डिझाईनची दृष्टी तुमच्याकडे आहे. हे नक्की. असं नीटनेटकं राहण्याची सवय असायला हवी. कोणत्याही कामातला नीटनेटकेपणा म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. व्यावहारिक कोणत्याही कृतीपाठीमागे जसा हेतू लपलेला असतो, त्याचप्रमाणे ग्राफिक डिझाईन हे एखादा हेतू ठेऊनच केले जाते. हेतू साध्य होतो कि नाही हे नंतर कळतं. उत्तम डिझाईन करूनसुद्धा प्रॉडक्टची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाही. तर कधी दोन ओळीची साधी जाहिरात खूप फायदा करून देते. ग्राफिक डिझाईनसाठी सृजनशीलतेची गरज असते. सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे निर्माण करणारी कल्पना. ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरला संधी आहे, पॅकेज चांगलं मिळतं म्हणून शिकायचं नाही. कलेची आवड असणं महत्वाचं. एखादी गोष्ट आवडली तरच पुढे जाण्यात अर्थ आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये खूप गमती जमती असतात. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचं चॅलेंज असतं. एकदा का तुमच्या मनात ग्राफिक डिझाईनची आवड निर्माण झाली कि पुढचा सारा प्रवास सोपाच आहे. ग्राफिक डिझाईनचे विश्व खूप मोठे आहे. किती शिकलात तरी पुढे शिकण्यासाठी खूप काही आहे. ग्राफिक डिझाईमध्ये रोज कितीही नवी टेक्नॉलॉजी आली तरी ग्राफिक डिझाईनचा बेस समजला असेल तर टेक्नॉलॉजी शिकणं अजिबात अवघड नाही. ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर तुम्ही जेवढे कराल तेवढे कमीच आहे.\nग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी चित्रकला चांगली पाहिजे, हे खरं असले तरी ग्राफिक डिझाईनवर चित्रकलेचा प्रभाव २०-२५ वर्षांपूर्वी खूप होता. कारण त्यावेळी संपूर्ण डिझाईन, आर्टवर्क, फोटो फिनिशिंग हे हाताने करायला लागायचे. प्रत्यक्ष रंग घेऊन ब्रशने चित्र रंगवायचे होते. ते स्किल हातामध्ये असणे त्यावेळी महत्वाचे होते. आज चित्रकलेचे महत्व कमी झालंय असे मुळीच नाही, फायनल डिझाईन, आर्टवर्क, फोटोफिनिशिंग आता कॉम्प्युटरवर होत असले तरी ते बनवताना चित्रकलेमुळे निर्माण झालेल्या कल्पक दृष्टीचा खूप उपयोग होतो. ग्राफिक डिझाईनचे बेसिक स्केच करण्यासाठी चित्रकलेचा उपयोग होतो. आणि हे बेसिक स्केच करणाऱ्यालाच खूप महत्व असते. तुमची चित्रकला बेताची किंवा उत्तम कशीही असुदे, पण आज कॉम्प्युटरच्या युगातही ग्राफिक डिझाईनचे पहिले टूल स्केच पॅड आणि पेन्सिल हेच आहे. आणि ते पुढे कधीही बदलणार नाही. याला कारण जेवढ्या सहजपणे विचार करीत करीत आपण पेन्सिलने कागदावर रेखाटन करतो, ती नैसर्गिक सहजता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कधीच येत नाही. विचार करीत करीत कागदावर अशा रेघोट्या मारतच डिझाईनसाठी एखादी भन्नाट कल्पना सुचते. बाकी नंतर सारे कॉम्प्युटरवरच करायचे असते. डिझाईनची कल्पना सुचणे म्हणजे ८० टक्के डिझाईन पूर्ण झाल्यासारखे असते. अर्थात विचार कसा करायचा, कल्पना कशी सुचते आणि स्केचिंग हा ग्राफिक डिझाईनचा बेसिक पण अत्यंत महत्वाचा अभ्यास आहे. हा व यासाठी इतर काही संलग्न विषयांचा अभ्यास करावा लागतो. ज्याचा कलेची दृष्टी निर्माण होण्याकरिता खूपच उपयोग होतो. ज्याच्याकडे अशी कलेची दृष्टी आणि कल्पकता आहेत तो चांगला ग्राफिक डिझाईनर नक्कीच बनतो.\nग्राफिक डिझाईन म्हणजे काय, आणि ग्राफिक डिझाईन शिकल्यावर तुम्हाला कोणकोणती डिझाईन्स बनवायची आहेत, याची कल्पना तुम्हाला आली असेल तर आपण आता थोडे पुढे जावून ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवात कशी करायची ते पाहू.\nग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी तुमच्याजवळ नेहमी असायला हवं एक स्क���चपॅड आणि पेन्सिल. दररोज तुम्ही जे काही अनुभवता किंवा जे काही शिकता ते लिहिण्यासाठी एक नोटबुक, कॅमेरा (मोबाईल मधील वापरला तरी चालेल.), कोरल ड्रॉ, फोटोशॉप इन्स्टॉल केलेला आणि इंटरनेट कनेक्शन असलेला लॅपटॉप किंवा पीसी. एवढं कोर्स मटेरियल जवळ ठेवा आणि पुढे शिकायला सुरुवात करा.\nग्राफिक डिझाईन शिकण्याचा क्रम आणि प्रत्यक्षात डिझाईन बनविण्याचा क्रम परस्पर विरोधी आहेत. ते कसं पाहा. प्रत्यक्षात जेंव्हा तुम्हाला ग्राफिक डिझाईन बनवायचं असतं तेंव्हा प्रथम विचार करावा लागतो, त्यानंतर एखादी कल्पना सुचावी लागते, आणि त्यानुसार डिझाइनमध्ये वापरण्यासाठी रॉ मटेरियल गोळा करायचे असते. जसे फोटो मिळवणे, मजकूर लिहिणे, त्यानंतर कच्चे स्केच बनवायचं म्हणजे साधारण गोळा केलेल्या रॉ मटेरिअलची मांडणी / रचना कशी असावी हे ठरवायचं. त्यानंतर विषयानुरूप रंगसंगतीचा विचार करायचा आणि सर्वात शेवटी कॉम्प्युटर सुरु करून डिझाईनला सुरुवात करायची. म्हणजे बघा विषयानुरूप ग्राफिक डिझाईनची संकल्पना फायनल झाली कि शेवटी कॉम्प्युटरवर डिझाईन सुरु करायचं असतं. ग्राफिक डिझाईनसाठी एखादी कल्पना कधीकधी पटकन सुचते तर कधीकधी ती सुचायला काही तास, दिवस किंवा काही महिनेही लागतात. ग्राफिक डिझाईनची हे जे कल्पना सुचणं आहे ते खरं ग्राफिक डिझाईन आहे. तिथून पुढे कॉम्प्युटरवर जे करायचं असतं, सुचलेली एखादी कल्पना दृष्य रूपात आणायची असते त्यासाठी कोरल ड्रॉ आणि फोटोशॉपमध्ये कमीतकमी पण अत्यंत महत्वाचे जे काही शिकायला पाहिजे तेच मी शिकवणार आहे. आणि खात्री बाळगा ते खूप सोपं आहे. पण शिकताना सुरुवातीला आपण कॉम्पुटरवर डिझाईन बनविण्यासाठी जे जे काही शिकायला पाहिजे ते ते शिकायचं आहे.\nव्हेक्टर आणि रास्टर :\nसर्वात प्रथम हे समजून घ्या कि ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त दोनच प्रकारचे ग्राफिक ऑब्जेक्ट असतात एक व्हेक्टर ग्राफिक ऑब्जेक्ट आणि दुसरा रास्टर ग्राफिक ऑब्जेक्ट. ह्या दोन ग्राफिक ऑब्जेक्टससाठी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरतात, मुख्यत्वे इलस्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर व्हेक्टर ग्राफिक ड्रॉईंगसाठी आणि फोटोशॉप हे सॉफ्टवेअर रास्टर ग्राफिकसाठी वापरतात. व्हेक्टर आणि रास्टर ऑब्जेक्टस मिळून ग्राफिक डिझाईन बनत असल्यामुळे एकाच डिझाईनसाठी किमान ही दोन सॉफ्टवेअर्स वापरावीच लागतात. ग्राफिक डिझाईन शिकत असताना व्हेक्टर ग्राफिक्ससाठी आपण कोरल ड्रॉ आणि रास्टर ग्राफिक्ससाठी फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरणार आहोत.\nग्राफिक डिझाईन मधील ऑब्जेक्टस :\nग्राफिक डिझाईनमध्ये जरी अनेक कमांड्स, विविध इफेक्टस, इलस्ट्रेशन्स, फोटोज, फॉन्ट्स आणि असंख्य ऑब्जेक्टस वापरलेले असले तरी त्यांची बेसिक विभागणी केली तर ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त पाच प्रकारचेच ऑब्जेक्ट असतात. ते म्हणजे रेषा, आकार, रंग, टेक्स्ट आणि फोटो. म्हणजे रेषा आणि आकार ड्रॉ करायला शिकणे, आकारामध्ये रंग भरणे, टेक्स्ट टाईप करणे आणि फोटो काढायला शिकले कि झाले. हे खूप सोपं आहे पण ग्राफिक डिझाईनमध्ये कल्पना लढवून कोणते आकार, कोणता फोटो वापरायचा आणि काय टाईप करायचे हे निश्चित झाल्यावर निश्चित केलेल्या ऑब्जेक्टसची आकर्षक मांडणी करायला शिकणं म्हणजे खरं ग्राफिक शिकणं असतं हे अगोदर लक्षात ठेवा.\nग्राफिक डिझाईनमधील लाईन, शेप, कलर, टेक्स्ट आणि फोटो या पाच ऑब्जेक्टस पैकी लाईन, शेप, कलर आणि टेक्स्ट या चार व्हेक्टर ऑब्जेक्टचा अभ्यास आपण कोरल ड्रॉ ह्या व्हेक्टर ग्राफिक सॉफ्टवेअर मध्ये आणि फक्त फोटो / इमेज या एकमेव रास्टर ऑब्जेक्टचा अभ्यास आपण फोटोशॉप या रास्टर ग्राफिक सॉफ्टवेअरमध्ये करणार आहोत. तेंव्हा प्रथम ओपन करूया कोरल ड्रॉ आणि शिकायला सुरु करूया व्हेक्टर ग्राफिक ड्रॉईंग.\nआज मी इथेच थांबतो, आपण उद्या भेटू. तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.poker-helper.com/%E0%A4%A1-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%A1-%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AA-%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7-%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%8F-%E0%A4%9F", "date_download": "2021-06-24T23:42:25Z", "digest": "sha1:7C3X7HSXMTEQADYEVZG6CH5QV6P54DH4", "length": 13819, "nlines": 19, "source_domain": "mr.poker-helper.com", "title": "डाउनलोड निर्विकार तारे रिअल पैसे-अधिकृत क्लाएंट - निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "raw_content": "निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग\nडाउनलोड निर्विकार तारे रिअल पैसे-अधिकृत क्लाएंट\nहे कठीण आहे अननुभवी ऑनलाइन निर्विकार खेळाडू कोण आहेत अत्यंत सुरूवातीस त्यांच्या कारकीर्द देणे अधिक मौल्यवान सल्ला पेक्षा डाउनलोड करण्यासाठी कॉम आणि खेळत सुरू रोखकारण काय आहे ही शिफारस तो अतिशय सोपे आहे: आहे बिनविरोध नेता क्षेत्रात ऑनलाइन जुगार कारण, प्रमाण आणि गुणवत्ता सेवा प्रदान ये���े बंद करण्यास सक्षम कोणत्याही इतर. डाउनलोड निर्विकार तारे - तो नाही फक्त आहे, प्रदान करण्यासाठी स्वत: ला प्रगत सॉफ्टवेअर आणि निर्विकार कारवाई. डाउनलोड रिअल पैसे - आपण सामील करू शकता, एक प्रचंड समुदाय हजारो निर्विकार खेळाडू.\nजगभरातील सर्व, मध्ये मुख्य पोकर रूम व्या शतकात.\nआपण अजूनही काही प्रश्न कसे आणि का केले पाहिजे मग आमच्या साहित्य ठोस उत्तरे होईल की नाहीसा गेल्या बद्दल शंका आहे की नाही पाहिजे डाउनलोड क्लाएंट रिअल पैसे.\nप्रतिष्ठा आला नाही कोठेही बाहेर.\nखेळाडू पसंत आहे या खोलीत नाही कारण सोपे जाहिरात किंवा इतर विपणन युक्त्या, पण प्रचंड अनेक फायदे की या खोलीत तुलनेत इतर.\nडाउनलोड निर्विकार तारे साठी मोबाइल सोपे डाउनलोड निर्विकार तारे एक रोखपाल पण ग्राहक उपलब्धता आहे फक्त आइसबर्ग टीप. अनुभव करण्यासाठी, हे फायदे आपण अनुभव करणे आवश्यक खोलीत त्यांच्या स्वत: च्या अनुभव आहे. हे डाउनलोड करणे खूप सोपे आहे, क्लायंट रिअल पैसे. ऑर्डर मध्ये चुकीचा आहे असे सिद्ध नाही काहीही टाळण्यासाठी आणि अनावश्यक चुका, आम्ही सूचित खालील आमच्या सूचना तीन टप्प्यात आहे. तेव्हा प्रतिष्ठापन प्रक्रिया पूर्ण, लाँच निर्विकार क्लाएंट स्वयंचलितपणे अद्यतनित करण्यासाठी नवीनतम आवृत्ती आहे. तो पूर्ण आता आपण हे करू शकता मध्ये लॉग इन करा आपले खाते आणि प्रारंभ खेळत निर्विकार रिअल पैसे. विविध निर्विकार शिस्त वर जेणेकरून महान आहे हे अशक्य आहे, वर्णन तपशील त्यांना एक पुनरावलोकन. आम्ही आपला वेळ वाया घालवू आणि लक्ष वर वर्णन विशिष्ट खेळ पाच कार्ड ओमाहा किंवा, पण त्याऐवजी आपण पटकन माध्यमातून जा मुख्य विभाग खेळ लॉबी.\nकदाचित ही माहिती असेल महत्त्वपूर्ण पेंढा ढकलणे होईल की आपण डाउनलोड करण्यासाठी निर्विकार तारे रिअल पैसे.\nसीआयएस देश, निर्विकार मानले जाते जुगार खेळ, जे का आहे वापरकर्ते नियमितपणे प्रवेश करण्यात समस्या अधिकृत पो.\nआपण काय करू आपण शोधू तर स्वत: ला अशा परिस्थितीत नक्कीच नाही सोडून आपल्या योजना आणि स्विच आपले लक्ष काहीतरी.\nकाही वापरकर्ते प्रारंभ हल्ला शोध इंजिन क्वेरी \" जोराचा प्रवाह डाउनलोड\" - एक सभ्य उपाय तर ट्रॅकर्सकरीता लोकप्रिय असू शकत नाही त्याच ते अधीन आहेत. लॉक आणि जा, डाउनलोड क्लाएंट कोणत्याही समस्या न अनेक पर्याय आहेत. त्यांना पहिल्या सक्रिय आहे पर्��ाय मध्ये, ऑपेरा आणि यांडेक्स ब्राउझर. दुसरा पर्याय वापरू उंच ब्राउझर किंवा एक. तिसरा मार्ग आहे जा करण्यासाठी कोणत्याही उपलब्ध मिरर साइट. मिरर पूर्णपणे डुप्लीकेट सामग्री अधिकृत साइट, निरनिराळी पासून ते फक्त काही वर्ण अॅड्रेस बारमध्ये. ते निरर्थक आहे देणे पत्ता एक विशिष्ट मिरर, कारण ते अधीन आहेत अवरोधित करणे आणि त्यांच्या सध्याच्या यादी सतत बदलत आहे. पण निराश होऊ नका: काही मिनिटे खर्च शोध इंजिन लवकर होऊ आपण आपल्या कदर केली ध्येय आहे. निर्विकार खोलीत ज्यांचे समर्थन संघ स्पर्धा शकते कार्यक्षमता दृष्टीने आणि लायकी. समर्थन करते दिवसरात्र मध्ये मोड, कोणत्याही खेळाडू विचारू शकता कोणताही प्रश्न आणि उत्तर म्हणून शक्य तितक्या लवकर. आपण संपर्क साधू शकता ग्राहक समर्थन द्वारे एकतर डाउनलोड क्लाएंट द्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळ आहे. पहिल्या प्रकरणात, वर क्लिक करा \"अधिक\" टॅब.मदत\" मध्ये खालील-उजव्या कोपर्यात क्लायंट, आणि नंतर वर क्लिक करा \"संपर्क समर्थन\" पर्याय निवडा. संपर्क समर्थन द्वारे वेबसाईट, वर क्लिक करा \"समर्थन\" सेवा \"आमच्याशी संपर्क साधा\" दुवे, आणि नंतर भरा समर्थन संपर्क फॉर्म. समर्थन कामे दोन्ही इंग्रजी आणि रशियन, पण इंग्रजी बोलत संघ प्रतिसाद बरेच जलद. समर्थन सेवा वापरून थेट फोन पत्ता आणि ऑनलाइन चॅट मध्ये समर्थन पुरवले नाही जतन करण्यासाठी वापरकर्त्यांना लांब प्रतीक्षा वेळा आणि त्यांना देऊ संधी उत्तर शोधण्यासाठी त्यांच्या प्रश्न त्यांच्या स्वत: च्या वर. समर्थन संघ विकसित केले आहे एक यादी वारंवार विचारले प्रश्न नेहमी विचारले जाणारे प्रश्न. पत्ता वर अधिकृत वेबसाइट निर्विकार तारे कॉम. सर्व गोळा प्रश्न आहेत विभागली श्रेणी: एक नियम म्हणून, वापरकर्ते फक्त एक प्रश्न आहे. आपण मदत करण्यासाठी शक्य तितक्या वाटत तेव्हा, डाउनलोड क्लाएंट, आम्ही उत्तरे तयार केले आहे सर्वात लोकप्रिय विषयावर. रोखपाल डाउनलोड केला जाऊ शकतो पासून अधिकृत संकेतस्थळ आहे. मुख्य चूक केले जाऊ शकते की या समस्येचे डाउनलोड क्लाएंट. ही आवृत्ती कार्यक्रम हेतू आहे, फक्त वर खेळत सशर्त चीप, त्यामुळे रोख नोंदणी रिअल पैसे, नाही आहे, येथे स्थित आहे. होय, पूर्णपणे अधिकृत आणि नाही एक धोका ठरू. होय, तो डाउनलोड करणे शक्य आहे निर्विकार तारे द्वारे जोराचा प्रवाह, पण आम्ही जोरदार शिफारस करतो की आपण हे करू नका, म्हणून तो सुरक्षित असू शकत नाही. प्रवेश करण्यात समस्या अधिकृत वेबसाइट निर्विकार तारे, पद्धती बायपास. भरपूर आहेत, जोराचा प्रवाह, आणि आपण तसेच मध्ये चालवा होईल की एक असू दुर्भावनायुक्त कार्यक्रम. आपण करू इच्छित असल्यास डाउनलोड रिअल पैसे करण्यासाठी आपला संगणक आणि वापर अगाऊ सॉफ्टवेअर.\nफक्त आणि सर्वात महत्त्वाची अट वापरून तृतीय-पक्ष सॉफ्टवेअर आहे की नाही देणे अयोग्य गेमिंग फायदा आहे.\nयादी प्रतिबंधित कार्यक्रम दोन्ही आढळू शकते वर अधिकृत वेबसाइट आणि तृतीय-पक्ष संसाधने इंटरनेट वर. व्यवस्थापक, निर्विकार ट्रॅकर, -या सर्व कार्यक्रम पूर्णपणे कायदेशीर आणि उपलब्ध खेळत.\nकृत्रिम बुद्धिमत्ता विजय निर्विकार\nनिर्विकार टिपा निर्विकार जोड्या निर्विकार क्लब हॅक जाहिराती निर्विकार कॅल्क्युलेटर निर्विकार तारे रशिया सहयोगी पुनरावलोकन\n© 2021 निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=8", "date_download": "2021-06-25T01:18:33Z", "digest": "sha1:X2MGPMSWMSCLU74VCKVSN2KNK5DVXQ2B", "length": 2220, "nlines": 54, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "साक्षरतेच्या कथा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसाने गुरुजी लिखित READ ON NEW WEBSITE\nभीती पळवणारा मंत्र 1\nभीती पळवणारा मंत्र 2\nभीती पळवणारा मंत्र 3\nज्याला ज्ञान, त्याला मान 1\nज्याला ज्ञान, त्याला मान 2\nज्याला ज्ञान, त्याला मान 3\nमाणूस होण्यासाठी शिका 1\nमाणूस होण्यासाठी शिका 2\nज्ञान हा खरा दिवा \nज्ञान हा खरा दिवा \nज्ञान हा खरा दिवा \nज्ञान हा खरा दिवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/keys-of-100-mhada-houses-handed-over-to-tata-hospital/", "date_download": "2021-06-25T00:46:07Z", "digest": "sha1:VQQ2EQTIB2KY5KTQQQ4OJABPO7JHNZZO", "length": 9262, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या 'टाटा' रुग्णालयाला सुपूर्द - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/महाराष्ट्र/म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या ‘टाटा’ रुग्णालयाला सुपूर्द\nम्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या ‘टाटा’ रुग्णालयाला सुपूर्द\nमुंबई, अभयकुमार देशमुख :\nमुंबईत कॅन्सरवरील उपचारासाठी टाटा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्यावतीने १०० घरे देण्यात आली असून, या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज पार पडला.\nमहाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.\nराजीव सातव यांना मान्यवरांची श्रद्धांजली\nती भेट राहून गेली \nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+036695+de.php", "date_download": "2021-06-25T00:59:06Z", "digest": "sha1:ME4SRS6CS2BSIAWZQNVYNQVKA4Y2WMPR", "length": 3594, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 036695 / +4936695 / 004936695 / 0114936695, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 036695 हा क्रमांक Söllmnitz क्षेत्र कोड आहे व Söllmnitz जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Söllmnitzमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Söllmnitzमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 36695 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSöllmnitzमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 36695 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 36695 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/young-man-discharged-covid-center-was-positive-next-day-13942", "date_download": "2021-06-25T01:26:26Z", "digest": "sha1:QCG5LBJGLQGWBXZYBLXBZ6RFENY7DNJF", "length": 4829, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धक��कादायक! कोविड सेंटरमधून सुट्टी दिलेला तरुण दुसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह", "raw_content": "\n कोविड सेंटरमधून सुट्टी दिलेला तरुण दुसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह\nबीड - कोविड केअर सेंटर covid care centre मधून सुट्टी दिलेला तरूण, दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह Corona आल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या Beed धारूर मध्ये उघडकीस आला आहे. एका चोरीच्या प्रकारातून हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळं धारूर अरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला असून आरोग्य विभागाच्या Health Department उपचार पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थीत केले जात आहे. The young man discharged from the Covid Center was positive next day\nबीडच्या धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटात झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले होते.त्यांना काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार होते.त्यामुळं आरोपींची कोविड टेस्ट करण्यात आली.\n पुण्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल\nया कोविड टेस्टमध्ये ज्या तरुणाला 3 तारखेला कोवीड सेंटर मधून सुट्टी देण्यात आली होती, तोच तरूण काल म्हणजे 4 तारखेला कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागांच्या उपचार पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.\nसुट्टी देण्या पूर्वी रूग्णांची सर्व तपासनी करणे गरजेचे असते.परंतू असे काही न करता सुट्टी देत असल्याचे प्रकार घडत आहेत.आरोग्य विभागाच्या या चुकी मुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलं आहे. The young man discharged from the Covid Center was positive next day\nहे देखील पहा -\nदरम्यान धारूर घाटातील चोरीच्या प्रकरणातील तीन तरुण आरोपींना न्यायालयासमोर हजर करायचे होते. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. यात एक आरोपी पॉझिटिव आला आहे त्याला उपचारासाठी धारूर येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.अशी माहिती धारूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गोंविद बास्टे यांनी सांगितलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/pariksha-pe-charcha-2021-by-narendra-modi-ramesh-pokhariyal-said-around-14-lakhs-students-teachers-parents-have-registered-for-4th-edition-432522.html", "date_download": "2021-06-24T23:48:43Z", "digest": "sha1:R33TFOTEMEEQR4JG3T4MBYI3NTZUP5XO", "length": 18593, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 14 लाख जणांची नों��णी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती\nPariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 14 लाख विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) हा कार्यक्रम बुधवारी 7 एप्रिलला होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यकमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण 14 लाख जण या ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होतील. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी एक व्हिडीओ शेअर करत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची माहिती दिली होती. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत 7 एप्रिलला सांयकाळी 7 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन केलं आहे. परीक्षा पे चर्चा प्रथमच ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. (Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi Ramesh Pokhariyal said Around 14 lakhs students, teachers & parents have registered for 4th edition)\nरमेश पोखरियाल काय म्हणाले\nकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा एकूण 14 लाख जणांनी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम चौथ्यांदा होणार आहे. तर, परीक्षा पे चर्चा लेखन स्पर्धेत 81 देशांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले\nनरेंद्र मोदी यांनी #ExamWarriors हा हॅशटॅग वापरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा नवीन प्रकार, विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बुधवारी 7 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.\nPariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती\nपरीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होतं\nपरीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे यंदाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. 16 फेब्रुवारी 2018 ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्��े आयोजन करण्यात आलं होतं.\nपरीक्षा पे चर्चामध्ये प्रथमच पालकांना संधी\nपरीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे. innovateindia.mygov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती.\nPariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 8 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, पालकांना प्रथमच संधी\n‘परीक्षा पे चर्चा’ मधून पंतप्रधान पुन्हा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, प्रकाश जावडेकरांची Koo वरून माहिती\n“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका, हाच संदेश”\nSanjay Raut | विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं; संजय राऊतांचा टोला\nVIDEO | ट्रेन जेव्हा 100च्या स्पीडने असते तेव्हा केबिनमध्ये काय घडतं, ड्रायव्हर कशी करतात गाडी कंट्रोल, ड्रायव्हर कशी करतात गाडी कंट्रोल\nकोरोनाग्रस्तांच्या मदतीला युवराज सिंग, हजार बेड्स उपलब्ध करुन देणार\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2021-06-25T01:37:55Z", "digest": "sha1:S3WNM65GX7HM5LKPPDUMU2W46RKWG6L5", "length": 9511, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "कोणत्याही चौकशीस तयार : सुदिन ढवळीकर | Navprabha", "raw_content": "\nकोणत्याही चौकशीस तयार : सुदिन ढवळीकर\nसार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून कार्य करताना कायद्याच्या चौकटीत राहून काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत करण्यात आलेल्या कुठल्याही कामाच्या चौकशीला तयार आहे. चौकशीची ङ्गाईल सभागृहाच्या पटलावर ठेवावी. मात्र, जनतेला चुकीची माहिती दिली जाऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनुदानित मागण्यावरील चर्चेत बोलताना काल केले. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्तीबाबत स्पष्टीकरण करावे. एजन्सीची नियुक्ती केल्यास स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होऊ शकतो, असेही ढवळीकर यांनी सांगितले.\nदक्षिण गोव्यातील लोकांना सांगे येथून पाण्याचा पुरवठा केला जातो. तथापि, सांगे भागात पाण्याची समस्या आहे. सांगे भागातील लोकांची समस्या जाणून घेऊन नेत्रावळी, उगे – सांगे भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी योजना तयार आहेत. त्यांना गती द्यावी, अ��ी मागणी ढवळीकर यांनी केली.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित म���गे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/941", "date_download": "2021-06-25T01:28:02Z", "digest": "sha1:DEJG5DRX3NDZYVIAQCRW66EN62HFJGMX", "length": 2636, "nlines": 49, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र (Marathi)\nभाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे.याला दंडशस्त्र असेही म्हणतात.शस्त्र म्हणून भाल्याचे महत्त्व सतराव्या शतकानंतर संपुष्टात येऊ लागले. बंदुक आणि रायफलीच्या नळीला संगीन जोडून त्या जोडशस्त्राचा भाल्याप्रमाणे उपयोग करण्यास सुरूवात सुरूवात झाली. READ ON NEW WEBSITE\nभाल्याचे मुख्य तीन भाग\nईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश रियासतीत\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/kachuravahi-the-bridge-of-kiranapur-canal-collapsed/01242133", "date_download": "2021-06-25T00:10:24Z", "digest": "sha1:HDZUITNCG3WWVVLFCOQKB4DMM5N7G6OJ", "length": 7998, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "काचुरवाही - किरणापूर कॅनलचा पुलाला पडल्यात भेगा Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकाचुरवाही – किरणापूर कॅनलचा पुलाला पडल्यात भेगा\n– पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत.\n– रामटेक तालुक्यातील धोकादायक प्रकार\nरामटेक : काचुरवाही येथून किरणापूरला पांधन रस्ता गेलेला आहे,त्या पांधन रस्त्याचे काम आता,काचुरवाही-किरणापूर ह्या मुख्यमंत्री ग्राम सङक योजना १९-२० अंतर्गत डांबरी रस्याचे काम प्रगती पथावर असून त्या रोडवर मुरूमाचे जड ट्रकची वाहतूक मुरूम टाकण्याकरिता होत असून त्या पुलाची क्षमता ही क्षतीग्रस्त झालेली पुलाला तङे गेलेले आहेत तो पूल जिर्ण अवस्थेत असेला असून तो पूल केव्हाही पडू शकतो,त्या सी- मायनर वरील पुलाचे बांधकाम करण्यास रामटेक पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत आहे . याच पुलावरून पाटबंधारे विभागाचे अभियंते मायनरची पाहणी करण्याकरिता येतात मात्र त्याचे स्पेशल दुर्लक्ष होताना दिसत आहे.\nतरी पण या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,असे सुनिल कोल्हे , अनिल ङोकरीमारे , सरपंच शैलेश राऊत, प्रहारचे नागपूर जिल्हा अध्यक्ष रमेश कारामोरे , , सदस्य कल्पना नाटकर , प्रहार पक्षाचे कार्यकर्ते उमेश महाजन , श्रीकांत बावनकुळे, गजानन भलमे, चंदु बावनकुळ���, , नंदू नाटकर,विनोद नाटकर, गजानन भलमे , गणेश तायवाडे, शुभम कामळे, याचा सह स्थानिक परिसरातील शेतकऱ्यानी केली\nसोबत छायाचित्र : एकीकडे मोडकळीस पुलाची अवस्था तर दुसऱ्या छायाचित्र पुलाला भेगा पडलेल्या\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/a-person-murdered-in-gang-war-in-pimpri-chinchwad-pune-up-rp/", "date_download": "2021-06-25T01:02:52Z", "digest": "sha1:TII7H6O5OLUGLOHIRJBZSZS3XNA2MCDL", "length": 11750, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "निगडीत दिवसाढवळ्या तरुणाचा खून - बहुजननामा", "raw_content": "\nनिगडीत दिवसाढवळ्या तरुणाचा खून\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – गुन्हेगारी टोळी युध्दामुळे पुन्हा एकदा उद्योगनगरी हादरली आहे. 6 जणांच्या टोळक्‍याने एका तरुणाचा निर्घृण खून केला. सोमवारी (दि.19) निगडी ओटास्कीम परिसरात ही घटना घडली. त्यानंतर घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी प्रतिस्पर्धी टोळीने आरोपींच्या मित्रांवर खूनी हल्ला चढवला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या फैलावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यांचे पालन नागरिकांकडून करवून घेण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तरीही टोळीयुद्धासारख्या घटना घडत आहेत. यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे\nआकाश उर्फ मोन्या कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सोहेल जाधव याच्यासह त्याच्या 5 साथीदारांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nनिगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल याला मृत आकाशने काय रे कुठे चाललाय असे रागात विचारले होते. त्याचा राग मनात धरून तक्रारदार आणि मृत आकाश बोलत थांबलेले असताना सोहेलच्या मित्राने आकाशवर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला. परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पसार झाले. आकाशचा खून झाल्यानंतर त्याचे मित्र बदला घेण्यासाठी तयार असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवणे आवश्यक होते. मात्र, तशी परिस्थिती न दिसल्याने मृत आकाशच्या चिडलेल्या मित्रांनी शक्‍तीमान आणि प्रकाश कांबळेला गाठून त्यांच्यावर सिमेंटचे गट्टू आणि लाकडी दांडक्‍याने खुनी हल्ला चढवला. एकामागोमाग घडलेल्या दोन गंभीर स्वरुपाच्या घटनांमुळे निगडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.\nTags: crimeDaytimeIndustrial CityMurderNigdiOtaskim Areayouthउद्योगनगरीओटास्कीम परिसराखूनगुन्हागुन्हेगारीतरुणादिवसाढवळ्यानिगडी\nसोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या चार दिवसात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nकोरोनाचे बहुतांश रूग्ण करत आहेत ‘या’ 6 चूका, जीवासाठी ठरू शकते ‘घातक’\nकोरोनाचे बहुतांश रूग्ण करत आहेत 'या' 6 चूका, जीवासाठी ठरू शकते 'घातक'\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍या��े 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n हा एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरून भाजपाचा निशाणा\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\nKashmir | काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित ‘ढेर’\n बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको \nAntibodies | कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं\nPune Crime News | कोयते घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/two-more-officers-involved-mansukh-hirens-murder-nias-radar/", "date_download": "2021-06-25T01:14:35Z", "digest": "sha1:LQYQA3P7M7F2IQFHYJJ5HDTMDZOK5YUY", "length": 11243, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "NIA ला संशय : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणखी 2 अधिकाऱ्यांचा सहभाग? - बहुजननामा", "raw_content": "\nNIA ला संशय : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणखी 2 अधिकाऱ्यांचा सहभाग\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या NIA ला या प्रकरणात सचिन वाझेबरोबर आणखी दोघा प��लीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा संशय आहे. वाझेच्या षडयंत्रात सहभागी होऊन या दोघांनी त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे समजते. दोन्ही अधिकारी गुन्हे शाखेतील असून यापैकी एकाने वाझे मनसुखसमवेत प्रवास करताना त्याच्या गाडीला गायमुख ते ठाणे खाडीपर्यंत एस्कॉर्ट केल्याची माहिती NIA ला मिळाली आहे. या दोन अधिकाऱ्यांपैकी एकजण ठाण्यातील असून लवकरच त्याला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nवाझे आणि मनसुख ज्या गाडीत बसले होते, त्याच गाडीत मनसुख यांची हत्या झाली. त्या गाडीला रस्त्यात नाकाबंदीत कोणी अडवू नये म्हणून पोलीस निरीक्षक त्याच्या पुढे गाडीतून प्रवास करत होता. 4 मार्चला मनसुखची हत्या झाली त्या रात्री एका पोलीस निरीक्षकाला वाझेने सीआययूच्या ऑफिसमध्ये थांबायला सांगून आपला मोबाइल त्याच्याकडे दिला होता. कोणाचा फोन आल्यास वाझे बिझी असल्याचे सांग, असे वाझेंनी त्याला सांगितले होते. दरम्यान वाझेच्या तत्कालीन सहकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. साहाय्यक निरीक्षक रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांच्यासह चौघांची सोमवारी एनआयएने 5 तास चौकशी केली. वाझेकडून नष्ट केलेल्या वस्तू व अन्य वस्तूंबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या NIA ला वांद्रेतील मिठी नदीच्या पात्रातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी होणार आहे. यातील बहुतांश डाटा खराब झाला असला तरी तज्ज्ञांद्वारे त्यातील माहिती जमविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवडिलांनी घर विकून केले मुलाचे स्वप्न साकार, मुलगा बनला IAS\nशेततळ्यात बुडून 2 जणांचा मृत्यू\nशेततळ्यात बुडून 2 जणांचा मृत्यू\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nBreak The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…\nM-Yoga App जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा \nपिंपरीमध्ये पान टपरीत विकला जात होता गांजा; चालकाला पकडून 823 ग्रॅम गांजा जप्त\nFake Call Centre Mumbai | मुंबईत 2 बनावट कॉलसेंटरवर छापे, दोघांना अटक\nGold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या\nCoronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना व्हॅक्सीन, CoWin वर अगोदर रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-cm-devendra-fadanvis-comment-on-farmer-loss-cotton-compensation-5218613-NOR.html", "date_download": "2021-06-25T01:16:08Z", "digest": "sha1:2H5GOUK4I5RL7AXII6537UJAIRUKV6PW", "length": 7463, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM Devendra Fadanvis Comment on Farmer Loss, Cotton Compensation | नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांनाही मदत देऊ- मुख्यमंत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनुकसान झालेल्या कापूस उत्पादकांनाही मदत देऊ- मुख्यमंत्री\nअमरावती- खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री अमरावती येथे आले असताना बेलोरा विमानतळावर त्यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीतही कापसाचे उत्पादन चांगले झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nकोरडवाहू पिकांना राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने मदत जाहीर केली आहे. त्यात कापूस उत्पादकांचा समावेश नाही. या मुद्द्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी ३, ५७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याने केद्राकडे ४,२०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. १००० कोटी रूपयांचा निधी कमी मिळाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत शासन अाहे.\nमागीलवर्षी ‌‌‌‌~१२,००० प्रतिहेक्टर देण्यात आली होती, तर या वर्षी ~१८,००० प्रतिहेक्टर मदत दिली आहे.\nमागील वर्षी प्रति हेक्टर ‌‌‌‌‌‌‌~९००० मदत देण्यात आली होती, तर या वर्षी शासनाने ~१३५०० प्रतिहेक्टर दिलेली आहे.\nमागीलवर्षी ~४५०० प्रतिहेक्टर मदत दिली होती, तर या वर्षी वाढ करून ~६८०० प्रति हेक्टर एवढी मदत दिली आहे. (रूपये कोटीमध्ये)\nमागील वर्षी ५० टक्के त्यापेक्षा अधिक झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी मदत दिली होती, या वर्षी शासनाने ३३ टक्के त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेत पिकांसाठी मदत जाहीर केली आहे.\nमदतीचे वाटप करण्याचे निकष केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचे हे निकष सर्व राज्यांसाठी लागू आहेत. त्याच निकषा नुसार या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.\n१.खरीप हंगामातील ७/१२ उताऱ्यावर असलेल्या नोंदीच्या आधारे मदत\n२. पिकनिहाय पैसेवारीच्या आधारे कापसाव्यतिरीक्त अन्य कोरडवाहू पिकांचे ३३% नुकसान ग्राह्य धरण्यात येईल.\n३. बहुवार्षिक फळपिके बागायती पिके यांचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा होईल.\n४. बहुवार्षिक आणि बागायती करीता जीपीएस तंत्रज्ञानाने घेतलेल्या पिकांच्या फोटोस��� पंचनामे होणार.\n५. नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-this-is-a-conspiracy-bjp-trying-to-hurt-my-image-pramod-muthalik-4559858-NOR.html", "date_download": "2021-06-25T01:47:06Z", "digest": "sha1:J5OVLDABZWH57UQOHYZCBJEUGSQTN32H", "length": 5725, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This Is A Conspiracy, BJP Trying To Hurt My Image: Pramod Muthalik | श्रीराम सेनेचे मुतालिक यांचे भाजप नेत्यांना अल्टिमेटम; पक्षात परत घ्या, नाही तर... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीराम सेनेचे मुतालिक यांचे भाजप नेत्यांना अल्टिमेटम; पक्षात परत घ्या, नाही तर...\nनवी दिल्ली - कर्नाटकातील वादग्रस्त नेते आणि कट्टर हिंदूत्ववादी संघटना श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग कठीण झाला आहे. मुतालिक यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या विरोधामुळे, काही वेळातच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी दिनाकर शेट्टी यांची देखील फजिती झाली होती. मुतालिक भाजपमध्ये तर, दिनाकर शेट्टी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मात्र, मुतालिक यांच्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर काँग्रेसने शेट्टींनाही बाहेरचा रस्ता दाखविला होता.\nभाजपने काही तासांमध्येच पलटी मारल्यामुळे मुतालिक संतप्त झाले आहेत. आज (मंगळवार) त्यांनी भाजपला धमकीच दिली आहे. भाजपने पुन्हा प्रवेश दिला नाही तर, बेळगाव, चिक्कोडी, धारवाड आणि बगलकोट येथून भाजपविरोधात उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले. मुतालिक यांनी हिंदू मतविभागणीची भीती भाजपला दाखविली आहे.\nमुतालिक यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यामागे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले. भाजपमधीलच काही नेते माझी प्रतिमा मलिन करु इच्छीत आहेत. त्यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घ्यायचे आहे. त्यामुळे अल्पसख्यांकांची मते मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, आम्ही अशा काही लोकांपुढे झुकणार नाही. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. '\nश्रीराम सेनेचे काम सुरु राहाणार\nमुतालिक म्हणाले, श्रीराम सेना हिंदुत्वाच्या रक्षणाचे काम करते. फॅशनच्या नावाखाली हिंदू संस्कृतीचा -हास थांबवण्याचे काम आम्ही करतो. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा विरोध मांडत अस��ो. आम्ही कोणतीही राजकीय विचारधारा मान्य केली तरी, आमचे काम सुरुच राहाणार.\nपुढील स्लाइडमध्ये, 'मला का काढून टाकले हे भाजपने सांगितले नाही'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/yu-ttrn-bhaag3/i1jzybku", "date_download": "2021-06-25T00:54:05Z", "digest": "sha1:ZIFEQNGQQZALJGMWMSQGKJBECUNWW54M", "length": 22474, "nlines": 335, "source_domain": "storymirror.com", "title": "यु टर्न - भाग3 | Marathi Drama Story | Gauri Kulkarni", "raw_content": "\nयु टर्न - भाग3\nयु टर्न - भाग3\nप्रेम विरह नाते गैरसमज दुरावा\nचार दिवसांच्या सुटीनंतर रिफ्रेश होऊन आज सानिका आज ऑफिसला निघाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावत असताना एक फोर व्हीलर तिच्याजवळून गेली. ती चालवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे पाहिलं आहे याचा विचार करत ती अनिताला येऊन धडकली. “मला वाटलं नव्हतं साना सुट्टीमुळे तू इतकी रिफ्रेश होशील” हसत हसत अनिता तिला म्हणाली. “ बाय द वे नेहा भेटली का तुला\n“तरीच मला ती कार चालवणारी ओळखीची वाटली, बट किती चेंज झालीय ती इतकी थकलेली हरलेली नेहा बघताना कसतरीच झालं इतकी थकलेली हरलेली नेहा बघताना कसतरीच झालं” सानिका म्हणाली. आणि ती अनितासोबत तिच्या केबिनमध्ये बसली. “अनु तुला काही सांगायचं आहे का मला” सानिका म्हणाली. आणि ती अनितासोबत तिच्या केबिनमध्ये बसली. “अनु तुला काही सांगायचं आहे का मला” थोडासा विचार करत अनिता म्हणाली, “हो, साना नेहाला एका चांगल्या आणि समजून घेणाऱ्या मैत्रिणीची गरज आहे आणि सध्या तिची मनस्थिती पाहता तूच तिला योग्य पद्धतीने सांभाळू शकतेस. लहानपणापासून तिला हवं ते मिळत गेल त्यामुळे नकार पचवायची ताकदच नव्हती तिच्यात.त्याच भावनेतून तिने तुझं आणि स्वतःच आधीच खूप नुकसान केलय. आणि तिला याची जाणीव झालीय तीही अर्थातच खूप मोठी किंमत चुकवल्यानंतर. पण तू तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस. एक माणूस म्हणून विचार कर.” त्यानंतर सानिकाने स्वतःहून नेहाला फोन केला आणि भेटायला बोलावलं. हे सगळं सानिका फक्त नेहाला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठीच करत होती.कारण नेहा अजून कुठलच नुकसान होऊ नये असं तिला मनापासून वाटत होत. नेहाला भेटून तिने नेहा खरच बदलली आहे का याचा अंदाज घेतला. आणि तिला खात्री पटली कि आता नेहा पहिल्यासारखी नाहीये.\nनेहाला भेटल्यानंतर सानिकाला तिच्या डिप्रेशनच कारण कळाल. नेहाने मुंबईला गेल्यानंतर तिच्याच एका कलीगच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल होतं. पण प्रेमाचा पहिला भर ओसरल्यावर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. या सगळ्या कारणांसोबतच सारंग आणि सानिकाला आपण विनाकारण वेगळं केल्याच्या गिल्टमुळेचं नेहाला डिप्रेशन येऊ लागलं. त्यात भर पडली ती तिच्या नवऱ्याने तिला पाठवलेल्या डिव्होर्स नोटीसची. नोटीस मिळाल्यामुळेच खचून नेहाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आणि अनपेक्षितरीत्या ती सानिकाला भेटली. सानिकाने सगळ्यात आधी नेहाला गिल्टमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासोबतच तिने नेहाच्या नवऱ्यालासुद्धा परिस्थितीची कल्पना दिली. सुदैवाने तो अजूनही नेहावर प्रेम करत असल्याने मदत करायला तयार झाला.आणि तो नेहाला पुन्हा घरी घेऊन गेला. या सगळ्या प्रोसेसमध्ये ६ महिने उलटून गेले. त्याचवेळेस स्वरूपाने सारंगच्या बहिणीने तो भारतात येणार असल्याची माहिती सानिकाला दिली. त्यामागे तिचा उद्देश नेहाची मदत हा तर होताच, पण त्यासोबतच सारंग आणि सानिकानेही सगळं विसरून परत एकत्र याव असा हेतूही होता.\nसारंगच्या मदातीने नेहाला आपण लवकर नैराश्यातून बाहेर काढू असं सानिकाला वाटत होत. पण प्रश्न फक्त एकच होता त्याच्याशी बोलणार कोण आणि कसं हा प्रश्न अनिताने सोडवला ती सारंगला भेटून सगळं एक्प्लैन करायला तयार झाली. त्यानुसार ती सारंगला भेटली. नेहाबद्दल सगळी परिस्थिती तिने त्याच्या कानावर घातली. सारंग प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकत होता. नेहा जे काही वागली ते फक्त सूड घेण्यासाठी हे लक्षात आल्यानंतर त्याला तिचा राग आला. पण सध्याची तिची अवस्था काय आहे हे कळल्यानंतर त्याला तिची कीव करावी वाटली. अनिताने सांगितल्याप्रमाणे तो नेहाला भेटून तिला समजवण्यासाठी तयार झाला.\nठरल्याप्रमाणे सारंग नेहाला भेटला तेसुद्धा अगदी छान हसत हसत. त्याला आनंदात पाहिल्यावर नेहाला मनापासून खूप बर वाटलं. तिने त्याची आपण जे काही केल त्याबद्दल माफी मागितली तसं तो तिला म्हणाला, “नेहा तुच नाही मी सुद्धा चुकलो साना हि चुकली. आपण तेव्हा खूप वरवर विचार करत होतो. नात्यांची खरी किंमत आपल्याला ती गमावल्यानंतर कळली. पण आता तूसुद्धा हे गिल्ट मनातून काढून दे आणि नव्याने सुरुवात कर.” सारंगकडून हे ऐकल्यानंतर नेहाच्या मनावरचं ओझं बऱ्याच प्रमाणात कमी झाल होत. एक मैत्रीण म्हणून सानिकाने जे काही तिच्यासाठी केल होत त्याची परतफेड कशी करायची याचा विचार करतंच नेहा झोपेच्या स्वाधीन झाली. उद्यापासून तिला खऱ्या अर्थाने एका आयुष्याची वेब डिझाईन करायची होती.\nखरंच न्यायदेवता आंधळी असत...\nआपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्... आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झ...\nअसं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नसतो.. असं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नस...\nअरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला. दोन घराण्यांचा मिला... अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला....\nअर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा... अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिका...\nकाचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्... काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी...\nएका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा एका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा\nरावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा रावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा\nएका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा एका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा\nअंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा अंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा\nजरा विसावू या वळणावर\nशेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड उपाय शेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड...\n ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् सोफ्यावर आदळलो..... \"काssय ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् स...\nव्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा व्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा\nकॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश देणारी कथा कॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश दे...\nउमलू द्या गोड कळ्यांना\nगर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली सुना म्हणून चालतात ... गर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली...\nनव्याने उमगलेलं जुनं नातं\nप्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी जवळीक होते व दोघे पु... प्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी ...\nआईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्रावक कथा आईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्राव...\nघाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जाळलं होतं त्या... घाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आ...\nस्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काहीही करून... स्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दि...\nपण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुम...\nकथा तिची व्यथा तिची\nयाच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तो... याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/01/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2021-06-25T00:26:56Z", "digest": "sha1:U55DPQ2MLTWF5YMM3LIZTNH2DRNBYBRG", "length": 6012, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डॉल्फिन रोबो, किंमत १८५ कोटी - Majha Paper", "raw_content": "\nडॉल्फिन रोबो, किंमत १८५ कोटी\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अमेरिका, डॉल्फिन रोबो / June 1, 2021 June 1, 2021\nमाणसांचे, कुत्र्यांचे रोबो आता सर्वसामान्य झाले आहेत. माणसाची रोजची अनेक कामे रोबो सहज पार पाडत असल्याचे दिसते आहे पण अमेरिकेत एक आगळा रोबो तयार केला गेला आहे. डॉल्फिन माश्याचा हा रोबो २५० किलो वजनाचा असून अडीच मीटर लांबीचा आहे. हा रोबो तयार करण्यासाठी १८ दशलक्ष पौड म्हणजे १८५ कोटी रुपये खर्च आला आहे असे समजते.\nसमुद्री जीवन पार्क मध्ये खऱ्या डॉल्फिनची जागा हा रोबो घेत आहे. मेडिकल ग्रेड् सिलिकॉन पासून बनविलेला हा डॉल्फिन रोबो पाण्यात सहज तरंगतो. दिसायला तो अगदी खऱ्या खुऱ्या डॉल्फिन सारखा आहेच पण तो वागतोही खऱ्या डॉल्फिन सारखा. म्हणजे गर्दी समोर तो खऱ्या डॉल्फिन सारखे खेळ करून दाखवितो.\nफ्री विली, डीप ब्लू सी, अवतार, फ्लिपर, अॅनाकोंडा सारख्या चित्रपटासाठी कृत्रिम प्राणी निर्माण करणाऱ्या एनिमेट्रोनिक कंपनीने हा डॉल्फिन तयार केला आहे. त्यामागचा उद्देश तीन हजाराहून अधिक हुशार, स्तनधारी प्राण्यांना माणसापासून मुक्तता मिळावी हा आहे. लॉस एंजेलिस मधील जॉन सी आर्क स्विम स्टेडीयम मध्ये हा रोबो डेले खऱ्या डॉल्फिन प्रमाणे मुलांसोबत पोहतो आहे. अमेरिकेतील ओरलँडो, फ्लोरिडा येथे डॉल्फिन पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करतात असेही समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/214-crore-property-tax-and-135-crore-water-tax/02162051", "date_download": "2021-06-25T00:11:31Z", "digest": "sha1:NYNKMNQMSNAGQEFJ6G472GON3VKLYC6N", "length": 8904, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "२१४ कोटींचा मालमत्ता कर तर १३५ कोटींचा पाणी कर वसूल Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n२१४ कोटींचा मालमत्ता कर तर १३५ कोटींचा पाणी कर वसूल\nनागपूर : थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर जमा व्हावा या उद्देशाने मनपा प्��शासनाने अभय योजना दोन महिने कालावधीसाठी राबविली. या अभय योजनेतील कालावधीसह संपूर्ण आर्थिक वर्षात १५ फेब्रुवारी पर्यंत २१४.५४ कोटींचा मालमत्ता कर आणि १३५.१५ कोटींचा पाणी कर वसूल झाला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांनी दिली.\nविशेष म्हणजे, मागील वर्षी अर्थात १५ फेब्रुवारी २०२० या तारखेपर्यंत १९७.५१ कोटी मालमत्ता कर वसूल झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी १७ कोटींनी अधिक वसुली झाली आहे. पाणी कर मागील वर्षी अर्थात १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत १२१.१७ कोटी वसूल झाला होता. यावर्षी ही वसुली १३५.१५ कोटी इतकी आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे.\nथकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून अभय योजना जाहीर केली होती. यात १५ डिसेंबर २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरल्यास शास्तीत ८० टक्के तर २१जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास शास्तीत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. तर पाणी कर सवलतीसाठी २२ डिसेंबर २०२० रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. याअंतर्गत २२ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत पाणी कर एकमुस्त भरल्यास शास्तीत १०० टक्के तर ३१ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एकमुस्त भरल्यास शास्तीत ७० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती.\nदरम्यान, मालमत्ता कर अभय योजनेची मुदत संपली असून पाणी कर अभय योजना संपण्यास अद्याप सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आणि थकीत मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माई��� मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/water-drinking-health-tips-according-to-ayurveda-5972949.html", "date_download": "2021-06-25T00:41:42Z", "digest": "sha1:WG5ZF47K7LYEDIICIC5MMVPGU3EIQG4V", "length": 4406, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "water drinking health tips according to Ayurveda | आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे? यामुळे कोणकोणते होतात लाभ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे यामुळे कोणकोणते होतात लाभ\nआयुर्वेदामध्ये पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण सांगितले आहे. जर पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात प्यायले तर हे औषधाचे काम करते. परंतु चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात प्यायले तर नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कधी आणि किती पाणी प्यायल्याने आजार टाळता येऊ शकतात.\nपाणी किती आणि कधी प्यावे\nकधी प्यावे : सकाळी उठल्याबरोबर प्यावे.\nकाय होईल : शरीर डिटॉक्स होईल, किडनी हेल्दी राहील.\nकधी प्यावे : व्यायाम करण्याच्या १० मिनिटांपूर्वी.\nकाय होईल : ऊर्जेचे प्रमाण टिकून राहील.\nकधी प्यावे : व्यायाम करण्याच्या २० मिनिटांनंतर\nकाय होईल : शरीर हायड्रेट होईल.\nकधी प्यावे : चहा किंवा कॉफी पिण्याअगोदर.\nकाय होईल : अॅसिडिटी होणार नाही.\nकधी प्यावे : अंघोळीपूर्वी प्यावे.\nकाय होईल : उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील.\nकधी प्यावे : जेवणाच्या ३० मिनिटे अगोदर.\nकाय होईल : पचनशक्ती चांगली होईल.\nकधी प्यावे : जेवण करताना.\nकाय होईल : जेवण चांगल्याप्रकारे पचेल.\nकधी प्यावे : संध्याकाळच्या नाष्ट्याअगोदर.\nकाय होईल : भरपूर न्या��ारी होणार नाही.\nकधी प्यावे : थकवा आणि तणावाच्या वेळी.\nकाय होईल : मन शांत होईल.\nकधी प्यावे : झोपण्याअगोदर प्यावे.\nकाय होईल : झटका आणि हृदयविकार टाळता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/nathuram-godse-funeral/", "date_download": "2021-06-25T00:27:42Z", "digest": "sha1:O4XGQ4R4X454374GDVTMDL4ZWRIYMB2S", "length": 8626, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "महात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसेच्या अस्थीचे का नाही करण्यात आले विसर्जन.. - Khaas Re", "raw_content": "\nमहात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसेच्या अस्थीचे का नाही करण्यात आले विसर्जन..\nहिंदू धर्मात मृत्यू नंतर अस्थी विसर्जन हा एक परंपरेचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीस अग्नी दिल्या नंतर लोक तिचे विसर्जन आप आपल्या ऐपती नुसार विविध ठिकाणी करतात. गंगा नदीत अस्थी विसर्जन पवित्र मानल्या जाते. मृत आत्म्यास शांती आणि मोक्ष प्राप्ती करिता अस्थी विसर्जन केल्या जाते. परंतु नथुराम गोडसे यांच्या अस्ठीचे ७० वर्षापासून विसर्जन केले नाही आहे.\nनथुराम गोडसे हे नाव भारताच्या इतिहासासोबत जोडलेले आहे. कारण गांधी हत्या अनेक हिंदुत्ववादि संघटना या हत्येचे समर्थन करतात. नुकताच एक व्हिडीओ सुध्दा वायरल झाला आहे ज्यामध्ये ३० जानेवरी महात्मा गांधी पुण्यतिथीस गांधीजीच्या पुतळ्यास गोळ्या मारताना काही हिंदुत्ववादि संघटनेचे पदाधिकारी आहेत.\nफाळणीला गांधीजींना जवाबदार धरून त्यांनी हत्या केली असे कारण अनेक संघटना सांगतात परंतु याच संघटना मार्फत फाळणीच्या आधी अनेक वेळा गांधीजीवर जीवघेणा हल्ला केलेला आहे हे इतिहासात नमूद आहे. भारताच्या फाळणी नंतर झालेला हिंसाचार आणि त्यामुळे घडलेल्या धार्मिक दंगली ह्या सर्वांनाच माहिती आहे. जगातील सर्वात मोठी फाळणी हि भारत पाकिस्तानची फाळणी होती.\nपाकिस्तानीतील हिंदूच्या मृतदेहाचे खच असलेल्या अनेक रेल्वे भारतात त्या काळात आल्या होत्या. ३० जानेवारीला सायंकाळी ५ वाजून १५ मिनटाने प्राथनेस जात असताना नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजीवर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. या नंतर नथुराम गोडसे ला फाशीची शिक्षा सुनविण्यात आली आणि त्याला फाशी देण्यात आली.\nपुणे राहणाऱ्या हिमानी सावरकर सांगतात कि नथुराम गोडसे यांच्या फाशी नंतर त्यांचा देह परिवारास देण्यात नाही आली. तर त्यांच्या अस्थी त्यांना देण्यात आल्या. परंतु गोडसे यांची एक अंतिम इच्छा सांगितली होती त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांच्या अस्थिचे विसर्जन केले नाही आहे. त्यांची अंतिम इच्छा पुढील प्रमाणे होती.\nत्यांनी सांगितले आहे कि, जो पर्यंत स्वतंत्र भारतात सिंधू नदी येत नाही जुना अखंड भारत तयार होत नाही तो पर्यंत माझ्या अस्ठीचे विसर्जन करू नका. याच कारणामुळे अस्थी विसर्जन ७० वर्ष लोटूनही झाले नाही आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\n४३ वर्षात करोडोच्या ऑफर येऊनही रजनीकांत ने का कधीच कोणत्या ब्रँडची जाहिरात केली नाही \nभारतात फिरायला आलेली ती तरुणी २४ तासात गेली परत, वाचा काय घडले तिच्या सोबत\nभारतात फिरायला आलेली ती तरुणी २४ तासात गेली परत, वाचा काय घडले तिच्या सोबत\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/category/marathi-nibandh/", "date_download": "2021-06-25T00:54:58Z", "digest": "sha1:DOYJZQJRAHUYARY4P5ILPXPWCN5R5VTE", "length": 4904, "nlines": 72, "source_domain": "marathischool.in", "title": "मराठी निबंध - Marathi School", "raw_content": "\nBharat swachhata Abhiyan essay in Marathi माझा जन्म ज्या देशात झाला, तो देश म्हणजे भारत आणि मला भारत …\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\nBhrashtachar Nibandh भ्रष्टाचार हा मानवी जातीला लागलेला एक प्रकारचा कीळ आहे. भ्रष्टाचार म्हटले की, सामान्य माणसाला जगू न …\nVeleche Mahatva Essay in Marathi Language मानवी जीवनात वेळेचे खूप महत्त्व आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत …\nShalech Nirop Ghetana Nibandh शाळेचा निरोप घेताना निबंध\nShalecha Nirop Ghetana Marathi Nibandh जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो, त्यावेळीचा पहिला दिवस मला आजही अविस्मरणीय आहे. शाळेतला …\nShalecha Nirop Ghetana Nibandh Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शाळेचा निबंध बघणार आहोत. शाळा म्हटली की आठवते …\nMy Best Friend Essay in Marathi Language मित्र काय असतो, आता आपण माझा चांगला मित्र मराठी निबंधावर नजर …\nMarathi Essay Vachal Tar Vachal – आज जागतिक जीवनमान खूपच गतिमान झालेले आहे सर्वांसाठी स्वतःचा खांब हे खूप …\nआकाशात उडणारे पक्षी पाहून मला वारंवार असे वाटते की मलाही पंख आहेत .. किंवा दुसरीकडे वाटत मी एक …\nVartmanpatra Band Zali Tar Essay in Marathi-सध्याच्या लेखात जर वर्तमान पेपर बंद पडला असेल तर या विषयावर मराठी …\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leela-poonawala-foundation/", "date_download": "2021-06-25T00:13:11Z", "digest": "sha1:76GVFRHOAHIJOTQSKEWQESGM7ECASVEW", "length": 3130, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leela Poonawala Foundation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: ‘हेल्प द निडी’उपक्रमाअंतर्गत 650 पेक्षा अधिक गरजू मुली आणि कुटुंबांना मदत\nएमपीसी न्यूज - पुण्यातील लीला पूनावाला फाऊंडेशन (एलपीएफ) ह्या सामाजिक संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'कोविड-19 हेल्प द निडी' हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गरजू कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला आहे. 'एलपीएफ'ने साडेसहाशेहून अधिक गरजू…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-06-25T01:54:30Z", "digest": "sha1:SDA6DE5QTF4IIQONZ4ZOBAGJM6XBR5ZN", "length": 3773, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१० सप्टेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:१० सप्टेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"१० सप्टेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०११ रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अं���र्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/12-victims-so-far-in-karjat-taluka-61595/", "date_download": "2021-06-25T01:55:47Z", "digest": "sha1:5RZ64D74QKXXIULX7O36JCTK3YTYQOMQ", "length": 20077, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "12 victims so far in Karjat taluka | नरभक्षक बिबट्याची दहशत ; आतापर्यंत घेतले १२ बळी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nअहमदनगरनरभक्षक बिबट्याची दहशत ; आतापर्यंत घेतले १२ बळी\nकर्जत : कर्जत तालुक्यात बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी व्हायला तयार नाही . शेजारी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत . यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी, लिंबेवाडी व अंजनडोह या गावात बिबट्याने हल्ला करून तीन बळी घेतल्याने आलेश्वर , पाचवड , तांदुळवाडी तर कर्जत तालुक्यातील निंबे, शेगुड, म्हाळगी या गावच्या नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे .\nकर्जत : कर्जत तालुक्यात बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी व्हायला तयार नाही . शेजारी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत . यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी, लिंबेवाडी व अंजनडोह या गावात बिबट्याने हल्ला करून तीन बळी घेतल्याने आलेश्वर , पाचवड , तांदुळवाडी तर कर्जत तालुक्यातील निंबे, शेगुड, म्हाळगी या गावच्या नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे . सध्या करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत घातली आहे . कर्जत वन विभागाने बिबट्यापासून बचावासाठी आता समाज माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे . तालुक्यातील निंबे, शेगुड,अळसुंदे व आसपास च्या ग्रामीण भागातील विविध गावात जाऊन वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ऑडिओ व व्हिडिओद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती करतआहेत. शेजारील करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मारले जात असलेल्या बातम्या व अद्याप बिबट्या जेरबंद न होणे . यामुळे दहशतीत असलेला तालुक्यातील शेतकरी शेतात जायला घाबरत आहे . परिणामी , शेतीची कामे पूर्णपणे बंद पडली आहेत.सध्या , रब्बी हंगामातील पिकांची , लागवड करण्यात आलेल्या पिकांना तसेच फळबागा व उसाला पाणी द्यायचे काम शेतकरी करत आहे . मात्र , सध्या तालुक्यात सगळीकडे बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने , तालुक्यातील सर्वच गावांतील शेतकरी त्यांच्या शेतात जायला घाबरत आहेत .नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून , लवकरच त्याचा शोध घेण्यात येईल .\nकर्जत तालुक्यातील ऊस पट्ट्यात व काही गावात हा बिबट्या असल्याची चर्चा होत असली तरी त्यास अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही . त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये बिबट्या जेरबंद होईपर्यंत योग्य ती दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे .\n-आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, अहमदनगर\nसोशल मीडियावरील छायाचित्रांनी भीतीत भर\nतालुक्यातील काही गावात व उसाच्या शेतात बिबट्याचा संचार असल्याची चर्चा असून , सोशल मीडियावर काही छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत .त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे .गावात कोरोना .. शेतात बिबट्या .. गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या वावराने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून , वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे पंरतु ती नेमकी कर्जत तालुक्यातीलच आहेत का याची खातरजमा झालेलीं आहे व ही छायाचित्रे व चित्रफित कर्जत तालुक्यातील नाहीत.”अफवा पसरवू नका .. आमच्या गावात बिबट्या आला , आताच दिसला , तिकडून पळाला असे अनेक कॉल तहसील कार्यालय , पोलीस ठाण्यास व वनविभाग यांना आले आहेत. या प्राण्यास पकडण्यासाठी वन विभागाचे पथक आलेले आहे . ठिकठिकाणी पिंजरे लावण्याचे नियोजन झाले आहे . ग्रामस्थांनी अफवा पसरवून भीती निर्माण करू नये मात्र काळजी जरूर घ्यावी .जे कोणी अफावा पसरवीत असेल किंवा खोटी माहिती विनाकारण पसरवीत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील कर्जत तालुक्यातील जामदारवाडा, पठारवाडी,बर्गेवाडी व मिरजगाव परिसरात बिबट्या दिसला हे वृत्त पुर्ण पणे खोटे असून अफवा पसरवून भिती निर्माण करण्यात येणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करू कर्जत तालुक्यात फक्त निंबे या एकाच गावात बिबट्या ची ठसे आढळून आली आहेत व निंबे व परिसरात पिंजरे लावली आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये” ,असे आवाहन कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड यांनी केले आहे\nकर्जत तालुक्याच्या सिमेवर व करमाळा तालुक्यातील गावात बिबट्या ने हल्ला करून तीन बळी घेतले आहेत या नरभक्षक बिबट्या ला पकडण्यासाठी अहमदनगर, बीड, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील वनविभागाने एकत्रित बिबट्या पकडण्यासाठी कर्जत तालुका सरहद्दीवर व करमाळा तालुक्यातील अनेक गावात पिंजरा लावलेले आहेत. अहमदनगर येथील उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, बीड येथील तेलंग उपवनसंरक्षक, तर पुणे येथील एस आर सोनवणे सहा. वनसंरक्षक व कडू उपवनसंरक्षक तर कर्जत चे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड, रेहेकुरी येथील वनक्षेत्रपाल केदार व करमाळा येथील वनक्षेत्र पाल याच्या सह १०० वनविभाग कर्मचारी या बिबट्या वर लक्ष ठेवून आहेत.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/dinvishesh-news-marathi/special-day-march-28-bajirao-peshwa-attacked-delhi-and-defeated-the-mughals-nrat-108444/", "date_download": "2021-06-25T01:52:01Z", "digest": "sha1:3AO6IQFCEMCCC77SJRJRV7OGTDJ5AF6Q", "length": 11473, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Special Day March 28 Bajirao Peshwa attacked Delhi and defeated the Mughals nrat | दिनविशेष २८ मार्च; बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nदिनविशेषदिनविशेष २८ मार्च; बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला\n१७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.\n१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.\n१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.\n१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.\n१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.\n१९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.\n१९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.\n१९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्या��� अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/russias-sputnik-vaccine-approved-sources-13900", "date_download": "2021-06-25T01:09:07Z", "digest": "sha1:3HVV5DKFIHVOCCFBHLGAIYH7MVNRUFYN", "length": 4125, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "DCGI: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लस निर्मितीस मंजुरी; सूत्रांची माहिती", "raw_content": "\nDCGI: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लस निर्मितीस मंजुरी; सूत्रांची माहिती\nसिरम इन्स्टिटयूटला रशियाची लस स्पुटनिक-व्ही बनवण्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडून मंजुरी ही मंजुरी देण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, आता लसीकरण लढ्याला आता बळकटी मिळणार आहे. देशामध्ये सध्या सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या प्रमुख लसी आहेत. (Russia's Sputnik vaccine approved- Sources)\nदेशामध्ये सध्या लसीकरण हव्या त्या वेगात होत नसल्याने लसीकरण लढ्याला बळकटी मिळण्यासाठी परदेशी लसींना मान्यता द्यावी अशी मागणी होत होती. याअगोदर अमेरिकेच्या फायजर लसीला मंजुरी देऊन लोकांना लस द्यायला सुरुवात केली आहे. स्पुटनिक व्ही ९२ टक्के परावी असल्याचे चाचण्यांनामधून समोर आले आहे. त्यामुळे, भारतातील लसींमध्ये आता चौथ्या लसीने उडी घेतली आहे.\nदरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसीकरण वेगात होणे गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे देशात तयारी सुरू झाली आहे. परंतु, परदेशातील काही देशांनी १०० टक्के लसीकरण करून कोरोनावरती विजय मिळवला आहे. (Russia's Sputnik vaccine approved- Sources)\nताज्या बातम्यासाठी भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/politics-enetred-hutatma-smarak-mohadi-332895", "date_download": "2021-06-24T23:38:13Z", "digest": "sha1:3TPMG3XFGBLTDLJ5LYJHELGPOBDL4S3P", "length": 25791, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हुतात्मा स्मारकात शिरले राजकारण.. वैभवाचे दिवस पालटले, स्पर्धा परीक्षांची पुस्तके गहाळ..काय आहे प्रकार वाचा", "raw_content": "\nदेशात 1942 मध्ये संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी असहकार आंदोलन सुरू झाले होते. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनाची धग भंडारा व तुमसर येथे पोहोचली. त्यामुळे ग्रामीण भागात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आंदोलनांची मालिकाच सुरू झाली होती.\nहुतात्मा स्मारकात शिर���े राजकारण.. वैभवाचे दिवस पालटले, स्पर्धा परीक्षांची पुस्तके गहाळ..काय आहे प्रकार वाचा\nमोहाडी(जि. भंडारा) : हुतात्मा स्मारकाचा विधायक कामासाठी वापर करण्यासाठी खासगी व्यक्तीने आपल्या परिश्रमाचा पैसा खर्च करून तेथे युवक व मुलांसाठी सुंदर वाचनालय तयार केले. परंतु,ही प्रगती खुपल्याने नेत्यांनी स्मारक ताब्यात घेण्यासाठी नगर पंचायतीच्या नावाने राजकारण केले. यामुळे वाचनालयातील पुस्तके गहाळ झाली असून, तिकडे कोणी फिरकेनासे झाले आहे. यामुळे येथील हुतात्मा स्मारकाच्या वैभवाचे दिवस पालटले असे दिसून येत आहे.\nदेशात 1942 मध्ये संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी असहकार आंदोलन सुरू झाले होते. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनाची धग भंडारा व तुमसर येथे पोहोचली. त्यामुळे ग्रामीण भागात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आंदोलनांची मालिकाच सुरू झाली होती. या आंदोलनात मोहाडीचा सक्रिय सहभाग होता. स्वातंत्र्य लढ्यात येथील वीरांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या स्मृती जपण्यासाठी येथे शासनाकडून हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. त्यानंतर बरीच वर्ष हे स्मारक दुर्लक्षित राहिले होते. केरकचरा. घाणीचे वातावरण आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने स्मारकाची अवस्था खूप वाईट झाली होती.\nहेही वाचा - दुर्दैवी त्यांच्या नशिबी मरणानंतरही लॉकडाउन.. कित्येक दिवसांपासून कोरोनामृतांच्या अस्थी स्मशानातच\n25 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला होता. हुतात्मा स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शाळेकडून प्रशासनाला निवेदन दिले होते. येथील पत्रकार संघानेसुद्धा हुतात्मा स्मारकांचा कायापालट करण्यासाठी उपोषण करून लक्ष वेधले होते. अनेक संघटनांनी स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आंदोलने केली गेली. पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. तत्कालीन आमदार अनिल बावनकर यांनी स्मारकाच्या दुरुस्तीसाठी थोडा निधी दिला होता. पण तो अपुरा पडला होता.\nगावातील पडून असलेल्या स्मारकाचा विधायक कामासाठी वापर करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश दिपटे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांना आपली योजना सांगितली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशामुळे ग्रामपंचायतीने हुतात्मा स्मारक श्री. दिपटे यांना हस्तांतरित केले. त्यांनी स्वनिधीतून हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य जपत दुरुस्ती व रंगरंगोटी केली. याठिकाणी युवक, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके व इतर अभ्यासाचे साहित्य गोळा केले. स्पर्धा विषयक पुस्तकांचे संच उपलब्ध केले होते. त्यामुळे युवावर्गाचा कल या स्मारकाकडे वाढला. मात्र, त्यामुळे दिपटे यांचे नाव पुढे येत असल्याने राजकारणी नेत्यांना खुपले.\nतिथे राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकारण पेरले. युवकांचा राजकीय कार्यासाठी वापर करण्यात आला. यातून तुमसरच्या एका व्यक्तीने दान दिलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके परत नेली. काहींनी पुस्तके गहाळ केली. सहा कपाटे पुस्तकांविना रिकामी पडली आहेत. काही दिवसांनी नगर पंचायतीने हुतात्मा स्मारक ताब्यात घेण्यासाठी धडपड केली. लोकांच्या सहभागातून मिळालेले हुतात्मा स्मारकाचे वैभव राजकारणामुळे रसातळाला गेले. आता उरल्या सुरल्या पुस्तकांचा मुले अभ्यास करीत आहेत. पण, या स्मारकाला चांगले दिवस आले होते, ते राजकारणाचा हस्तक्षेपामुळे परत गेले आहेत. आता या हुतात्मा स्मारकाचा पुन्हा वाईट दिवसांकडे प्रवास सुरू झाला आहे.\n14 ऑगस्ट 1942 ला भंडारा, तुमसर येथे पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तुमसर येथे चार जण शहीद झाले होते. मोठा गाजावाजा करून त्यांची अंत्ययात्रा काढू नये यासाठी तुमसरला मोठी फौज रवाना झाली. परंतु, मोहाडीच्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी बोथलीच्या नाल्याचा पूल तोडला. भंडारा-तुमसर रस्त्यावर ठिकठिकाणी लाकूड, विटा, दगड टाकून तो पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे इंग्रज सैनिक वेळेवर तुमसरला जाऊ शकले नाही. तिकडे तुमसर येथे शहीदांची अंत्ययात्रा थाटात निघाली होती.\nत्यानंतर रस्ता अडविणाऱ्यांचे अटकसत्र चालवले होते. या आंदोलनात किसन लाल डागा, स. ना. रोकडे, सूरज रतन डागा, सहसराम कटकवार, किसनलाल बागडी, गणपत तरारे, अब्दुल सत्तार इस्माईल सिद्धीकी, नामदेव श्रीपाद, बाजीराव निखारे, नत्थू मनगटे, हिराजी श्रीपाद, दामू डेकाटे, नत्थू आकरे, फत्तू पाटील, मिरगू मोटघरे, रामनाथ कळंबे, नेतराम चुरे आणखी 18 लोकांना अटक केली होती. यातील अनेकांना स्थानबद्ध व कारावास झाला होता. चले जाव आंदोलनात मोहाडीचे काशिनाथ कळंबे हे शहीद झाले होते.\nक्लिक ��रा - विश्वास बसेल का या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण..नागरिकांना दर्जेदार सुविधा.. स्मार्ट सरपंचाचे स्मार्ट गाव..वाचा या गावाची यशोगाथा\n\"जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे ग्रामपंचायतीने स्मारक सोपवले होते. तेथे मी स्वत:च्या खर्चातून रंगरंगोटी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, वीजपुरवठा व सौंदर्यिकरण केले होते. परंतु, येथे येणाऱ्या युवकांचा राजकीय उद्देशाने वापर केल्यामुळे पुस्तके गहाळ झाली आहेत\".\n\"हुतात्मा स्मारक ग्रामपंचायतीने खासगी व्यक्तीला कधीच सोपवले नाही. तेथे फक्त वाचनालय सुरू केले होते. हे नगर पंचायतीकडेच आहे\".\nउपाध्यक्ष, नगर पंचायत मोहाडी.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n15 घरफोड्यांतील चार चोरट्यांना अटक; सोन्याचांदीसह साडेतीन लाखांचा माल जप्त\nभंडारा : गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 15 घरफोड्या करून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना भंडारा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. यात एका विधीसंघर्षरत बालकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून सोनेचांदीसह तीन लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्\nपदवीधरमधील पराभव लागला भाजपच्या जिव्हारी; झाली जुन्या माणसांची आठवण; होणार मोठे फेरबदल\nभंडारा ः भारतीय जनता पक्षाला नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर जुन्या माणसांची पारख झाली आहे. आमदार परिणय फुके यांचे निकटतम मानले जाणारे प्रदीप पडोळे यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून ते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम गिरीपुंजे यांना देण्यात आले आहे.\n तब्बल ७० टक्के गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी; लाखनी, साकोलीसह लाखांदूर तालुके दुष्काळग्रस्त\nभंडारा : जिपैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास शासनाकडून संबंधित भागात काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिल्ह्यातील 884 गावांपैकी 636 गावांची अंतिम पैसेवारी\nBhandara Hospital Fire News : ही आहेत मृत व बचावलेल्या बाळांच्या मातांची नावे\nभंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वॉर्डात लागलेल्या आगीत १७ नवजात शिशूंपैकी दहा शिशूंना आपला जीव गमवावा लागला. वैद���यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंना सात बाळांचे जीव वाचवता आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेवर सर्वच स्तरावरून\n\"राजकारणी नव्हे समाजकारणी नेत्याला निवडून द्या\"; संदीप जोशींच्या सभेत डॉ. परिणय फुके यांची जनतेला साद\nभंडारा-गोंदिया : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तशी तशी प्रचारसभांची संख्याही वाढत चालली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे झंझावाती दौरे सुरु झाले आहेत. आपला उमदेवार विरोधी उमेदवारापेक्षा चांगला आहे हे पटवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतले आहेत.\nसजग प्रहरी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशा खाकी वर्दीतून माणुसकीचे दर्शन होते तेव्हा\nभंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करूनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्‍यात घालून पुराच्या पाण्यात शिरून शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भं\n वैनगंगा फुगणार..गोसेखुर्द धरणाचे तब्बल 29 दारं उघडले.. पाण्याचा होतोय प्रचंड विसर्ग\nभंडारा : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून साधारण पाऊस सुरू आहे. मात्र, रविवारपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यात साकोली तालुक्‍यातील एकोडी येथे सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.\nभंडारा : टोळधाडीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. टोळधाडीमध्ये हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान होते. वादळी पाऊस, जंगली श्‍वापदांचा त्रास, नापिकी अशा अनेक संकटांबरोबर आता टोळधाडीचे संकट शेतकऱ्यांसमोर आवासून उभे आहे. शेतकऱ्यांना या टोळधाडीपासून थोडासा दिलासा देण्यासाठी कृषी विभा\n या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण..नागरिकांना दर्जेदार सुविधा.. स्मार्ट सरपंचाचे स्मार्ट गाव..वाचा या गावाची यशोगाथा\nपालडोंगरी(जि. भंडारा) : \"गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा\" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचे हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील पालडोंगरी या छोट्याशा गा\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज वितरणाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २६ हजार १५ शेतकऱ्यांना १२४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले. गेल्या खरीप हंगामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/gokul-dudh-sangh-election-result-all-you-need-to-know-about-kolhapur-gokul-product-dudh-sangh-property-history-450461.html", "date_download": "2021-06-25T00:21:20Z", "digest": "sha1:HK6R5JLQAYBGN6LYLERYW45CZKVFK5EP", "length": 20622, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या\nशेण-मूत्रात राहून गोकुळला ज्यांनी शिखरावर नेले, त्यांना त्या ठिकाणी संधी किती आहे हा संशोधनाचा भाग आहे. मात्र राजकीय नेत्यांनी तेथील मलईसाठी केलेला अट्टाहास सर्वच निवडणुकांमधून समोर येतो. तो गोकुळच्या निवडणुकीतही चुकला नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर : आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद (Gokul Dudh Sangh) द्या अशी एक म्हण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचलित आहे. गोकुळची स्थापना झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ. याच गोकुळ दूध संघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे तीन मंत्री, एक खासदार विरुद्ध विद्यमान आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार अशी लढत आहे. (Gokul Dudh Sangh Election Result all you need to know about Kolhapur Gokul product, dudh sangh property history)\nशेण-मूत्रात राहून गोकुळला ज्यांनी शिखरावर नेले, त्यांना त्या ठिकाणी संधी किती आहे हा संशोधनाचा भाग आहे. मात्र राजकीय नेत्यांनी तेथील मलईसाठी केलेला अट्टाहास सर्वच निवडणुकांमधून समोर येतो. तो गोकुळच्या निवडणुकीतही चुकला नाही.\nदूरदर्शी नेते आनंदराव पाटील यांच्या संकल्पनेतून गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यात १९६३ साली पाया रचला. 16 मार्च 1963 रोजी ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. आनंदराव पाटील-चुयेकर आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होते. आणि आज स्वत:चे दूध टँकर वाहतुकीला लावण्यासाठी राजकीय चढाओढ सुरु असते.\nयाला कारण अर्थातच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला गोकुळकडून होणारा दुधपुरवठा. गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी गोकुळचे मुंबईत येण्यासाठी अतुलनीय सहकार्य केले.\nवर्गीस कुरियन यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरामोहरा बदलला. कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर योजना मंजूर झाल्याने, गोकुळचे आणि पर्यायाने कोल्हापूरचे रुपच बदलून गेले.\n13 लाख लिटर दूध संकलन\nइथे दररोज जवळपास ४ हजार ८०० च्या आसपास असलेल्या दुध संस्थेच्या माध्यमातून जवळपास १३ लाख लीटर दूध संकलित केले जाते. यामधील तब्बल ५ लाख लीटर दूध मुंबईसाठी जाते. आणि हेच सर्वांत मोठे राजकीय संघर्षाचे कारण आहे. कारण हा दुध पुरावठा करण्यासाठी ९० च्या आसपास टँकर आहेत. दोन हजारांवर कर्मचारी वृंद असलेल्या गोकुळची वार्षिक उलाढाल २१०० कोटींच्या घरात आहे.\nसर्वसामान्यांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या गोकुळमध्ये त्यामुळेच आमदारकीपेक्षा संचालकपद जवळचे वाटते. जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रावर महादेवराव महाडिकांची मांड आहे. त्यांना गेली दोन दशके आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला आहे, पण त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. राज्यातील नंबर एकवर गोकुळ दुध संघाची कामगिरी आहे. गोकुळ संचालकांचा संबंध दूध उत्पादकांच्या चुलीपर्यंत असल्याने जिल्ह्यात राजकारण करणाऱ्यांना त्यांना विचारात घ्यावेच लागते. त्यामुळेच गोकुळसाठी चाललेला अट्टाहास लक्षात येईल.\nदूध संघामुळे गावागावात ताकद\nपश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकूळकडे पाहिले जाते. प्रत्येक 10 दिवसाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणे,पशुखाद्य देणे,दिवाळीला लाभांश देणे असा परतावा गोकुळकडून दिला जातो. मुंबईत सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातून गोकुळ दूध संघ दुधाची गरज पूर्ण करतो. या दूध संघावर वर्चस्व ठेवल्यास अनेक निवडणुकांत अगदी गावापासून ते मुंबईतपर्यंत राजकीय ताकद वाढते.\nवार्षिक उलाढाल 2100 कोटी\nदररोज 13 लाख दूध संकलन\nमुंबईला दररोज 5 लाख लिटर दूध पुरवठा\nपुरवठा करणारे 90 टँकर, ज्यांचे जास्त टँकर त्याला जास्त नफा, जास्त मलई\nदर दहा दिवसाला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात\nआज गोकुळकडे 7 लाख लीटर क्षमतेचा अत्याधुनिक शित केंद्र\nदूध संघ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित\nगोकुळ दूधसंघाचा स्वतःचा पशु खाद्य कारखाना\nGokul Dudh Sangh Election Result Live | दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी आघाडीचे 9 उमेदवार आघाडीवर\nKolhapur Lockdown | कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या वाढती, पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन\nपुण्यात मास्कचा गैरफायदा घेत नवऱ्याचा प्रताप, कडक लॉकडाऊनमध्ये पत्नीची संपत्ती हडपली\nनिवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्ते कुठं कमी पडले जयंत पाटलांकडून तुळजापूर-उमरगा मतदारसंघाचा आढावा\nअन्य जिल्हे 13 hours ago\nPrakash Shendge | निवडणुका होऊ देणार नाही, जेलभरो आंदोलन करू : प्रकाश शेंडगे\nचंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे\nअन्य जिल्हे 2 days ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/cricket-new-zealand-wicket-keeper-bj-watling-will-be-retiring-from-international-cricket-after-the-wtc-final-against-india/", "date_download": "2021-06-25T00:59:29Z", "digest": "sha1:RMSUU75CK4QV6P52NL7R5SAPQPRXEDXL", "length": 11564, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "भारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा 'हा' दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त - बहुजननामा", "raw_content": "\nभारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त\nin क्रिडा, ताज्या बातम्या\nवेलिंग्टन : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच न्यूझीलंड क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅडले वॉटलिंगने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंडसाठी वॉटलिंगचा हा शेवटचा सामना असणार आहे. न्यूझीलंडचा सर्वोत्तम कसोटी यष्टीरक्षक म्हणून वॉटलिंग आपल्या कारकीर्दीची सांगता करेल.\nवॉटलिंगचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दरबनमध्ये झाला. मात्र तो 10 वर्षांचा असतानाच त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. वॉटलिंगने 2009 साली न्यूझीलंडकडून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 249 झेल पकडल्या आहेत. न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला आणि एकमेव विकेटकिपर-बॅट्समन आहे. त्याने 73 टेस्टमध्ये 38.11 च्या सरासरीने 3773 धाव केल्या आहेत. यात 8 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वॉटलिंगने न्यूझीलंडकडून 5 टी 20 आणि 28 वन-डे मॅच देखील खेळल्या आहेत. वॉटलिंग न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनचा सर्वात विश्वासू खेळाडू आहे. यापूर्वी एकदा विल्यमसनला तुझा जीव वाचवण्यासाठी कोणत्या खेळाडूची निवड करशील हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने वॉटलिंगचे नाव घेतले होते. 2008 साली हॅमिल्टवमधील एका क्लबकडून 378 रनची विशाल खेळी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधले होते.\nTags: Bradley WatlingChampionshipMatches against IndiaNew ZealandRetiredVeteran Cricketerचॅम्पियनशीपदिग्गज क्रिकेटपटूनिवृत्तन्यूझीलंडब्रॅडले वॉटलिंगभारताविरुद्धसामन्या\n5 जणांच्या टोळक्याने मॅनेजरला घातक हत्यारांचा धाक दाखवून देशी दारूचे दुकान लुटले, नर्‍हे परिसरातील घटना\nपेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, लोणीकाळभोर परिसरातील घटना\nपेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, लोणीकाळभोर परिसरातील घटना\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nPimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहिम; दोन दिवसात 8 जणांना पकडले\n 31 जुलैपर्यंत सर्व बोर्डांनी मूल्यांकन धोरणाच्या आधारावर जाहीर करावेत निकाल, सुप्रीम कोर्टाने दिला आदेश\nPune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत\nAmit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….\nमहाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-municipal-corporation-takes-steps-to-make-corona-dashboard-more-accurate-suspension-of-that-female-employee-in-control-room-vikram-kumar-pune-municipal-commissioner/", "date_download": "2021-06-25T01:39:35Z", "digest": "sha1:H64PTVJZQ7XZQCKVJWK4IGVDTPRALPDC", "length": 15948, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "'महापालिकेचा कोरोना डॅशबोर्ड अधिक अचूक करण्यासाठी पावले उचलली; कंट्रोल रुममधील ‘त्या’ महिला कर्मचार्‍याचे निलंबन' - मनपा आयुक्त विक्रम कुमार - बहुजननामा", "raw_content": "\n‘महापालिकेचा कोरोना डॅशबोर्ड अधिक अचूक करण्यासाठी पावले उचलली; कंट्रोल रुममधील ‘त्या’ महिला कर्मचार्‍याचे निलंबन’ – मनपा आयुक्त विक्रम कुमार\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन- कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या महिन्यांभरात निम्म्यावर आली आहे. कोरोना बेडस्च्या नियोजनासाठी करण्यात आलेला डॅशबोर्ड अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच बुधवारी एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयातून बेडबाबत आलेल्या फोन कॉलला बेजबाबदार उत्तर देणार्‍या महिला कर्मचार्‍याला निलंबीत करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.\nमहापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की बुधवारी उच्च न्यायालयात एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी एका वकिलाला पुणे महापालिकेच्या कोरोना कंट्रोलरुमला फोन लावून व्हेंटीलेटर बेड उपलब्धतेबाबत विचारणा करायला सांगितले. नेमके त्याचवेळी कंट्रोल रुमधून फोन रिसिव्ह केलेल्या महिला कर्मचार्‍याने बेड शिल्लक ��सल्याचे सांगितले. तसेच संबधितांकडून रुग्णाबाबत कुठलिच माहिती घेतली नाही. वास्तविकत: त्यावेळी डॅशबोर्डवर एका खाजगी रुग्णालयात पाच बेडस् शिल्लक असल्याचे दिसत होते. एका कर्मचार्‍यामुळे महापालिकेची चांगलीच नाचक्की झाली.\nयासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की संबधित महिला कर्मचार्‍याला आज निलंबीत करण्यात आले आहे. महापालिकेचा डॅशबोर्ड स्थापन केल्यापासून आतापर्यंत ७ हजार ७०० रुग्णांना बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंट्रोलरुमचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. याठिकाणी तीन शिफ्टमध्ये ५१ कर्मचारी काम करत आहेत. काल घडलेल्या प्रकारानंतर मी, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी कंट्रोल रुमचा पुन्हा आढावा घेतला. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्या तातडीने दुरूस्त करण्यासाठी सहा अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंट्रोल रुमला येणार्‍या प्रत्येक कॉलची माहिती विहित नमुन्यांतील अर्जामध्ये भरून घेण्यात येत आहे. याकडे अधिक कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी तंबी तेथील कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे.\nयासोबतच शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल व डिस्चार्ज होणार्‍या रुग्णांची माहिती अपडेट करण्यासाठी महापालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये नियुक्त केलेल्या महापालिका कर्मचार्‍यांकडे सोपविली आहे. साधारण पाच ते सहा तासांनी डॅशबोर्ड अपडेट करण्यातील तांत्रिक अडचणी यामुळे कमी होतील, असा दावा विक्रम कुमार यांनी यावेळी केला.\nमहापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात ऑक्सीजन टँक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी ऑक्सीजन रिफिलिंग प्लांटही आजपासून कार्यन्वीत करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी ऑक्सीजन सिलिंडर्स भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार असल्याने शहरातील कुठल्याही रुग्णालयाला गतीने ऑक्सीजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून ऑक्सीजनअभावी होणारी गैरसोयही टळेल, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.\nजम्बो हॉस्पीटलमध्ये ५० जंबो बेडस् रिक्त\nशहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, याठिकाणी ग्रामीण व अन्य जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. महापालिका संचलित शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो हॉस्पीट��मधील ५० ऑक्सीजन बेडस् सध्या रिक्त असल्याचेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.\nTags: Commissioner Vikram KumarControl RoomCoronaDashboardmunicipal corporationsuspensionWomen Employeesआयुक्त विक्रम कुमारकंट्रोल रुमकोरोनाडॅशबोर्डनिलंबनमनपामहापालिकेमहिला कर्मचार्‍या\nसरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी आता पुढच्या महिन्यात होईल महागाई भत्त्यामध्ये 4 % वाढीची घोषणा\nपुढील आठवड्यापासून भारतात मिळेल Sputnik V व्हॅक्सीन, जुलैपासून देशातच सुरू होईल उत्पादन\nपुढील आठवड्यापासून भारतात मिळेल Sputnik V व्हॅक्सीन, जुलैपासून देशातच सुरू होईल उत्पादन\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nCOVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्य��� कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का\nPune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला 15 लाख रुपयांना गंडा\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’\nJio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट डेटा, कमालीचा आहे हा BSNL प्लॅन\nAjit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/led-tv-stolen/", "date_download": "2021-06-25T01:32:58Z", "digest": "sha1:VUEGM5FYLM5L4LVB35UU3R4ZFSKBHQYN", "length": 2985, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "LED TV stolen Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMoshi News: कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून एलइडी टीव्ही चोरीला\nएमपीसी न्यूज - कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून अज्ञात चोरट्यांनी एलइडी टीव्ही चोरून नेला. ही घटना मोशी येथील ज्योती टुलिंग अॅंड प्रेस कंपोनंटस या कंपनीत 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीत घडली.आनंदकुमार प्रेमकुमार मळळा (वय 37, रा.…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-24T23:52:13Z", "digest": "sha1:WVAFYGZRYP23FJIU5T2TL2RANW2KPL4J", "length": 4445, "nlines": 111, "source_domain": "gondia.gov.in", "title": "भरती | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nप्रकाशन तारीख प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nविशेष सहाय्यक सरकारी वकील भरती 2020 ची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.\nविशेष सहाय्यक सरकारी वकील भरती 2020 ची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 17, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jayant-patil-talk-personality-uddhav-thackeray-242141", "date_download": "2021-06-25T01:57:00Z", "digest": "sha1:VAVLJPEQZBCPAJMI32IPSXV5HDG7IPLY", "length": 25236, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,", "raw_content": "\nमहाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच इस्लामपूरला आल्याने कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर नागरी सत्कार व सभेत ते बोलत होते\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय देईल, असे प्रतिपादन मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले.\nमहाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच इस्लामपूरला आल्याने कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर नागरी सत्कार व सभेत ते बोलत होते. श्री. पाटील यांच्यासह आमदार मानसिंगराव नाईक यांचाही सत्कार झाला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार राजू शेट्टी, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, माणिकराव पाटील, विनायक पाटील, प्रतीक व राजवर्धन पाटील प्रमुख उपस्थित होते.\nश्री. पाटील म्हणाले,\"\"निवडणुकीनंतर विचित्र हालचाली झाल्या. सकाळी वेगळं, दुपारी आणि रात्री वेगळं अशी विचित्र उलथापालथ अनुभवायला मिळाली. राज्यातील जनतेला आम्ही तिघांनी सत्तेत यावं, अस मनापासून वाटत होतं. शरद पवार यांनी ते करून दाखवलं. शिवसेनेबरोबर जाताना मागच्या सरकारच्या चुका, अपयश विचारात घेतल्या. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासकीय कामात नव्हते. सरळ माणूस म्हणून त्यांना अनुभवले आहे. महाराष्ट्राला खरे आणि स्पष्ट बोललेले आवडते. हे नवे व्यक्तिमत्त्व सर्वांना विश्वासात घेऊन राज्याचा गाडा चालवेल. राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. शिवाय मेट्रो व अन��य प्रकल्पांचे 2 लाख कोटींचे कर्ज वेगळे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.''\nहेही वाचा - राणेंच्या पनवतीमुळेच भाजपची गाडी घसरली\nसोडून गेलेले परत येण्यासाठी फोन करताहेत\nते म्हणाले, \"\"कर्जमाफी आणि अन्य कामांसाठी थोडा वेळ लागेल. सांगली जिल्ह्यातील प्रश्नांकडे गेल्या पाच वर्षांत दुर्लक्ष झाले. दुष्काळ, पाणी प्रश्न, वाकुर्डे योजना व प्रलंबित प्रकल्पांना चालना द्यायची आहे. जिल्ह्याने भाजपला जी संधी दिली, त्याचा उपयोग जिल्ह्याला झाला नाही म्हणून यावेळी चित्र बदलले. महापुराचा आढावा घेतलाय, पडलेली घरे बांधून देऊ. अधिवेशनानंतर ते काम सुरू होईल. थोडा वेळ द्या. राष्ट्रवादीला सोडून सरकार येऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. सोडून गेलेले परत येण्यासाठी फोन करताहेत. बेरजेचे राजकारण करण्याचा आदर्श यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात राष्ट्रवादी राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल. आपण सर्वांसोबत काम करू.''\nपवार यांच्या नावाची किमया निकालात दिसली\nते म्हणाले,\"\"इस्लामपुरात बरेच प्रश्न आहेत. भुयारी गटारीसाठी आलेले खर्च करा, नवीन निधीची चिंता करू नका. सत्ता नसताना लोक मागे राहिले याला मोल आहे. मतदारसंघातील जनतेने दिलेल्या विश्वासामुळे राज्यात मी चांगले काम करू शकलो. शरद पवार यांच्या नावाची किमया निकालात दिसली यातच राष्ट्रवादीचा विजय. त्यांच्या नेतृत्वाखालीच सरकार झाले पाहिजे हे राज्याने मान्य केले.''\nपवार म्हणतील ते धोरण, जयंतराव बांधतील तेच तोरण मान्य\nश्रीनिवास पाटील म्हणाले, \"\"शरद पवार म्हणतील ते धोरण आणि जयंत पाटील बांधतील तेच तोरण आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीत जयंतरावांचे मोठे योगदान आहे. राजू शेट्टी यांनी योग्यवेळी चांगला निर्णय घेतला. जयंत पाटील यांनी परिवर्तन घडवून आणले. त्यांनी राजारामबापूंची उणीव भरून काढली. मोदींनी ज्यांचे बोट धरले ते आमचे नेते आहेत. त्यांच्या साथीने जयंतरावांनी परिवर्तन केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जयंतरावांच्या साथीने राज्याचा विकास घडेल. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.''\nसंकटग्रस्त शेतकऱ्यांला आधाराची गरज\nश्री. शेट्टी म्हणाले,\"\"सत्ताबदल अनपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा केल्या. राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांला आधाराची गरज आहे. सातबारा कोरा करण्यासाठी जयंतरावांनी पुढाकार घ्यावा. थकीत बिलातून मुक्त करा.''\nश्री. डांगे म्हणाले,\"जयंतपर्व सुरू झाले आहे हे मान्यच करावे लागेल.'' आमदार नाईक म्हणाले,\"\"वाळवा तालुक्‍याने साथ दिल्याने माझा विजय झाला.'' जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पी. आर. पाटील, कॉंग्रेसच्या सरचिटणीस मनीषा रोटे, महांकालीच्या अध्यक्ष अनिता सगरे, नगरसेवक खंडेराव जाधव यांची भाषणे झाली. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, अँड. चिमण डांगे, दादासाहेब पाटील, सचिन हुलवान, झुंजारराव शिंदे, अरुण कांबळे, झुंझार पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते.\nआमच्याच काळातील तहसील कार्यालय इमारत बांधून तयार आहे, येत्या 17 जानेवारीला त्याच्या उद्‌घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले. बापूंची जन्मशताब्दी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच निमंत्रण दिले आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी शेवटी शेर सादर करत विरोधकांना इशारा दिला. ते म्हणाले,\"चांद सितारे सूरज मेरे साथ रहे, जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ रहे, यू शाखोंसे गिर जाये वो पत्ते नही हम, आँधी से कोई कहदो, अपनी औकात में रहो.''\nआज बाळासाहेब असते तर....; पवारांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण\nमुंबई : आज बाळासाहेब ठाकरे असते तर खूप आनंद झाला असता, एकमेकांवर खूप टीका केली, पण व्यक्तिगत सलोखा कधीच सोडला नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करताना व्यक्त केले आहे. ते मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे बोलत होते.\nनिवडणूकीपूर्वी जे ठरले आहे ते भाजप का करत नाही \nकऱ्हाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी अनेकदा आमचं ठरलंय असे सांगितले आहे. त्यामुळे आमचं ठरलंय ची डायलॉगबाजी खरी केली तर राज्यात राष्‍ट्रपती राजवट लागू होण्याची गरज नाही, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अ���ित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nखासदार संजयकाका पाटलांसह सात जणांचा \"दर्जा' काढला\nसांगली - राज्यातील भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्‍त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सात नेत्यांचा दर्जा आता काढून घेण्यात आला आहे. खासदार पाटी\nयंदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मैदान गाजवलं ते शरद पवार नावाच्या राजकारणातील 80 वर्षांच्या पैलवानानं, पायांच्या बोटांना जखमा झालेल्या असतानाही पवार सर्वच आघाड्यांवर सरकारशी एकटे लढत होते. पवारांच्या वादळी प्रचाराने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या आधी भाजपच्या आव्हा\nFlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण\nफ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहा\nमहाविकास आघाडीचा 22-13-12 चा फॉर्म्युला; खातेवाटपात शिवसेनेचा वरचष्मा\nमुंबई शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे गेल्या 15 दिवसांपासून रखडलेले खातेवाटप अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर मार्गी लागले असून खातेवाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शपथ घेतलेल्या\nमोठी बातमी : महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर\nमुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार\nफत्ते���िंगराव नाईक स्मृतीस्थळाचे आज शरद पवांराच्या हस्ते उद्‌घाटन\nशिराळा (जि. सांगली) : लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते उद्या (ता. 22) होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.\nVideo पाहा : साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, काळजी नाही आता; सेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ\nसातारा : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरणा-या शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील (Shivsena Leader Narendra Patil) यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे खा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/it-is-very-painful-that-shiv-sena-has-joined-the-conspiracy-of-the-ruling-congress-chandrakant-patil/", "date_download": "2021-06-25T00:38:52Z", "digest": "sha1:RMFYTWZBE2STFIWFQMAGOL54W6EKEHCX", "length": 18710, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सत्तेपायी काँग्रेसच्या कारस्थानात शिवसेना सामील झाली, हे अतिशय वेदनादायी - चंद्रकांत पाटील - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nसत्तेपायी काँग्रेसच्या कारस्थानात शिवसेना सामील झाली, हे अतिशय वेदनादायी – चंद्रकांत पाटील\nमुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने लागू केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवला. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात (SC) बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. मराठा आरक्षण (Maratha Resrvation) कायदा रद्द ��रताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे नमूद केले आहे. आणि हाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना असा कायदा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याची माहिती दिली. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chnadrakant Patil) यांनी निशाणा साधला आहे.\n‘उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात, असे म्हणत ट्विटचंद्रकात पाटील यांनी केले आहे. तसेच ‘काँग्रेस सोबत जोडल्या गेलेल्या १०० सधन कुटुंबांची मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी इच्छा आहे. आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना या आरक्षणाची गरज होती पण काँग्रेस कधीही कोणालाही पुढे जाऊ देणार नाही. मराठा व्यक्तीच्या नावापुढे मागासवर्गीय लिहिलं जावं हे त्यांना नको आहे. आता शिवसेना सुद्धा केवळ सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली आहे, हे अतिशय वेदनादायी आहे’, असेही पाटील म्हणाले. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी तुम्ही केलेल्या विधानावरुन मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात एका न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकला नाहीत, याची शिक्षा आता संपूर्ण मराठा समाजाला भोगावी लागणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.\nउद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात. @OfficeofUT @INCMaharashtra @NCPspeaks pic.twitter.com/yvdWHKrDHX\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराजस्थानचा हा क्रिकेटपटू 36 वर्षे वयातच गेला \nNext articleगायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्��े लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/take-whatever-you-want-in-the-face-of-the-third-wave/", "date_download": "2021-06-25T00:57:51Z", "digest": "sha1:HQWGYQKPCFH3NKQDX7MDGSX4DKJ7USEP", "length": 24330, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "संपादकीय : जे जे दिसे इष्ट ते ते घ्यावे, तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यास.. | Editorial - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nजे जे दिसे इष्ट ते ते घ्यावे, तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यास…\nकेंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिलेला इशारा संपूर्ण देशाने गंभीरपणे घेण्याची गरज आहे. करोनाची तिसरी लाट नक्की देशावर धडकणार आहे पण ती केव्हा धडकेल आणि किती तीव्रता असेल, हे सांगू शकत नाही, असं त्यांनी नमूद केलंय.\nत्यांच्या इशाऱ्याचा वेध घेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या जनतेला केलेल्या मार्गदर्शनात करोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेसाठी सिद्ध राहण्याचं आवाहन केलंय. त्याबरोबरच राज्यामधे मिशन ऑक्सिजन सुरू करत असल्याची त्यांनी घोषणा केलीय. या प्राणवायू मोहिमेद्वारे येत्या जूनअखेरपर्यंत अतिरिक्त ३८२ प्राणवायू कारखाने उभे राहतील. सध्या महाराष्ट्राला १८०० मेट्रिक टन प्राणवायूची गर असून त्यापैकी १२९५ मेट्रन राज्यात तयार होतो तर पाचशे मेट्रिक टन हा राज्याबाहेरून विविध प्रकारे मिळवला जातो.\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक केलंय आणि केंद्र सरकार तसंच दिल्ली सरकारलाही मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याशी चर्चा करून करोना उपाययोजनांची माहिती घ्यावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला सांगितलंय. सगळेच राजकारणी अनेकदा सोयीची माहिती जनतेला देत असतात आणि ती देताना अर्थातच त्यांच्या राजकीय फायद्याचा विचार त्यामागे असतो. त्यामुळे न्यायालयाने मुंबई पालिकेचे कौतुक करताना केंद्र सरकारला आणि दिल्ली सरकारलाही मुंबईकडून शिका, असं म्हटलंय. तसं असल्यास कळीचा प्रश्न हा उपस्थित होतो की केंद्र सरकारनं आणि दिल्ली सरकारनं मुंबई आयुक्तांकडून जे शिकायला हवं, तेच नेमकं खरे तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिकायला हवेय. अर्थात, माझं बोलणं तुम्ही ऐकू शकताय पण मला तुमचं बोलणं ऐकू येऊ शकत नाही, हे मामु माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या घरातून बाहेर पडतील आणि मुंबई आयुक्तांनी नेमकं काय केलंय, याची माहिती थेट आयु��्तांकडूनच घेतील, ही शक्यता दुरापास्तच आहे.\nकरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येणार, असं स्वतः ठाकरे अनेकदा बोलले होते. पण ते सांगतानाच राज्यात त्यांनी काय तयारी केली, हे सध्या देशात महाराष्ट्राचा क्रमांक करोनामधे सर्वात वर आहे, यातून स्पष्टच आहे. एकीकडे दुसऱ्या लाटेत नाकातोंडात पाणी जाऊन महाराष्ट्राची अब्रू वेशीला टांगली गेलीय आणि तिसऱी लाट गृहीत धरून तयारी करा, असं हे सांगताहेत. म्हणजे दहावी नापास होतानाच आयएएस व्हायची तयारी करा, असं सांगण्यासारखंच नाही का…\nतिसरी लाट येणार, हे केंद्र सरकारच्या सल्लागारांनीच सांगितलेले असल्याने किमान देर आये दुरुस्त आये, असं म्हणून यांच्या तयारीच्या घोषणेकडे बघितलं तरी मुळात यांनी राज्य सोडलंय ते स्थानिक प्रशासनाकडे. त्यामुळे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर लशीकरण करणं, लस असो की प्राणवायू किंवा रेमडिसिव्हर, कोणत्याच गोष्टीची महाराष्ट्राला कमतरता भासणार नाही, यासाठी आत्तापासूनच जगातले शक्य ते सर्व पर्याय पडताळून बघायला हवेत. प्रसंगी केंद्राशी पंगा घेऊन आमच्या राज्यात आम्ही सरकार, हे ठणकावून सांगत जगातून कोठूनही लस आणू, औषध आणू, इंजेक्शन आणू आणि वेळ पडली तर राज्यातल्या सर्व डॉक्टर्स नर्सेस यांना करोना तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यात जोडून घेऊ हे करायला हवे. इतकं सारं आत्मविश्वासाने आपले मुख्यमंत्री करतील का, म्हणजे तसं तुम्हाला वाटतंय का….\nया सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका रुग्णालयात पन्नास खाटांची कोविड उपचार व्यवस्था लहान मुलांसाठी केली जात आहे, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. अशीच व्यवस्था सर्व शहरांमधे होण्याची गरज आहे कारण दुसऱ्या लाटेत घरातल्या सर्वच सदस्यांना करोना लागण झाल्याचे दिसून आलेय. अशा वेळी चार माणसे चार रुग्णालयात ही ससेहोलपट होऊ नये, यासाठी विविध वयोगटातल्या कुटुंबसदस्यांना एकाच छताखाली करोना उपचार देण्याचा विचारही आत्तापासूनच करायला हवा.\nमुंबई पालिकेकडून केंद्र आणि दिल्ली सरकार काय शिकायचं ते शिकतील. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी पुण्यातून आलेल्या बातमीतून राज्यात कोविड उपचारांच्या ठिकाणीच लहान मुलांवर कोविड उपचारांसाठी स्वतंत्र उपकेंद्र म्हणा किंवा वॉर्डची तरी सिद्धता ठेवावी. मुंबई पुणेच नाही तर करोना काळात दिसून आलेल्या विविध सकारात्मक बाबी करोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घ्यायला हव्यात. तसं झालं तरच तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्याची तयारी केल्यासारखं होईल. नाही तर झाली आहेच आपल्याला सवय, करोनाबरोबर राहण्याची….करोनाची असो किंवा नसो.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपोलीस रश्मी शुक्लांची जबानी हैदराबादला जाऊन नोंदविणार\nNext articleस्पुतनिक व्ही’ पाठोपाठ ‘Sputnik Light’ भारतासाठी आशेचा किरण; लसीचा तुटवडा होणार दूर\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/03/learn-about-epf-removal-easy-process/", "date_download": "2021-06-25T01:25:18Z", "digest": "sha1:U3G5TF6APEHSS7QVJNQG6WZCXQPTQ5C3", "length": 8056, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पीएफ काढण्याची जाणून घ्या सोपी प्रक्रिया - Majha Paper", "raw_content": "\nपीएफ काढण्याची जाणून घ्या सोपी प्रक्रिया\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी / April 3, 2021 April 3, 2021\nमुंबई : पेंशनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने दिलासा मिळाला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नव्या निर्णयानुसार त्यांच्या पूर्ण पगाराच्या हिशेबाने पेन्शन मिळणार आहे. अशात ईपीएफ म्हणजेच एम्प्लाॅइड प्राॅव्हिडंट फंड नोकरदारांसाठी महत्त्वाचा आहे. हा एका निवृत्ती वेतन प्लॅनप्रमाणे असून बऱ्याच अवधीनंतर याच्यातील गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे.\nनोकरी बदलताना अगोदर लोक फंड ट्रान्सफर करायचे. पण ईपीएफओ काढून घेणाऱ्यांची संख्या गेली काही वर्षात वाढली असल्यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आली आहे.\nयासाठी तुम्हाला ई सेवा पोर्टल https:unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लाॅग इन करावे लागेल. लाॅगइन केल्यानंतर तुम्हाला आधार बेस्ड आॅनलाइन क्लेम सबमिशन टॅब निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला केवायसी डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील. क्लेमसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा आॅप्शन निवडावा लागेल. ईपीएफओतर्फे तुम्हाला युआयडीएआय डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड मोबाइलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यानंतर क्लेम फाॅर्म सादर होईल आणि तुमचा पीएफ काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. सगळी प्रक्रिया संपली की रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.\nआॅनलाइन सेवेचा वापर करण्यासाठी ईपीएफओ प्रतिनिधीला मालकाकडे जायची गरज नाही. पण तुमच्याकडे कंपनीचा इस्टॅब्लिशमेंट नंबर हवा. तुमचा रजिस्टर्ड नंबर आणि ईपीएफओमधला मोबाइल नंबर एकच हवा. ईपीएफओ खातेधारकांसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देईल. जोपर्यंत तुम्ह��� पीएफमधील पैसे काढून घेत नाहीत तोपर्यंत तो नंबर निष्क्रिय होणार नाही. या नंबर अॅक्टिव्हेट होणे गरजेचे आहे. प्रतिनिधीचा मोबाइल नंबर युएएन डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड व्हायला हवा. आधार कार्डाची माहितीही ईपीएफओच्या वेबसाइटवर हवी. बँकेची माहितीही युएएनमध्ये हवी. तसेच पॅनही ईपीएफओच्या डेटाबेसमध्ये हवे. तुमचे आधार कार्ड ईपीएफओला लिंक असेल तर पूर्ण प्रक्रिया 3 ते 4 दिवसात होईल. ईपीएफओ याहूनही प्रक्रिया लवकर होईल याची तयारी करत आहे. मग पैसे लगेच मिळतील. पण पीएफ अकाऊंटची केवायसी आवश्यक आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/indian-cricketer-ravindra-jadeja-married-to-sisters-friend-in-big-wedding-ceremony-470497.html", "date_download": "2021-06-25T00:38:06Z", "digest": "sha1:BDLHJEBFO2AJQE4BHG745SWG7FPLHIPG", "length": 14143, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडलं, राजेशाही थाटात लग्न, टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूची लव्हस्टोरी\nसध्या खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिले जाते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू जो बोलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्हीच्या जोरावर सामना फिरवू शकतो त्याची लव्ह स्टोरीही तितकीच इन्टरेस्टिंग आहे. या खेळाडूने बहिनीच्यामैत्रीनीशी प्रेमविवाह केला. तोही साधासुधा नाही तर राजेशाही थाटात केला.\nहा खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जाडेजा. जाडेजाने त्याची बहिण नैनाची मैत्रीण असणाऱ्या रिवाबा हिच्याशी लग्न करत संसार थाटला आहे.\nरिवाबाने राजकोटच्या आत्मिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स महाविद्यालयातून मॅकेनिकल इं���ीनियरिंगचा अभ्यास केला आहे. तिचे वडिल एक व्यावसायिक आहेत.\nरवींद्र आणि रिवाबाची भेट एका पार्टीत झाली होती. रिवाबा ही रवींद्रची बहिण नैनाची मैत्रीण असून तिच्यामार्फतच ते दोघे पहिल्यांदा भेटले होते.\nत्यानंतर 5 फेब्रुवारी 2016 रोजी रवींद्र आणि रिवाबा यांचा 'जड्डूस फूड फील्ड' या जाडेजाच्या मालकीच्या रेस्ट्रॉरंटमध्ये साखरपुडा पार पडला. त्यानंतर काही महिन्यातच 17 एप्रिल रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले ज्यानंतर सोशल मीडियावरुन त्याबाबतची माहिती दिली.\nसध्या जाडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून अप्रमित कामगिरी करत आहे. तर त्याची पत्नी रिवाबा ही 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना दिसून आली.\nVastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष\nअध्यात्म 3 days ago\nVideo : काहीही हं थेट बैलगाडीवरून लग्नाची वरात; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहाच\nट्रेंडिंग 4 days ago\nViral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल\nट्रेंडिंग 4 days ago\nVideo | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच\nट्रेंडिंग 4 days ago\nVideo | लग्नानंतर नात्यामध्ये काय बदल होतो \nट्रेंडिंग 5 days ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/investigate-and-take-action-on-phone-tapping-case-during-fadnavis-government-nana-patole/", "date_download": "2021-06-25T01:13:26Z", "digest": "sha1:3YUNSNIRZXUHQC6GF2ZTWGO3AFU4NKMU", "length": 17468, "nlines": 393, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Nana Patole : फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी करून कारवाई करा", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nफडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी करून कारवाई करा : नाना पटोले\nमुंबई :- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता. अशी माहिती एका खासगी टीव्ही चॅनेलकडून मिळाली आहे, असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. यात अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले, असे पटोलेंनी सांगितले.\nफोन टॅपिंगप्रकरणी नंबर माझा आण��� ‘अमजद खान’ असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या संबंधित सर्वांची आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप (BJP) तसेच शिवसेनेतील (Shiv Sena) काही महत्त्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अमलीपदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करून हा निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार करण्यात आला.”\nफोन टॅप करण्याची परवानगी कोणी दिली\nफोन टॅपिंग करताना बनावट नावे आणि खोटे पत्ते दाखवून फोन टॅप करण्यात आले. फोन टॅपिंग करण्याची परवानगी कोणी दिली आणि यामागचा उद्देश काय होता फोन टॅप करून एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे. तसेच हा प्रकार व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग करणारा आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधित होते, त्यांची चौकशी करून कारवाई करावी, असे नाना पटोले यांनी सांगितले.\nही बातमी पण वाचा : राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणे थांबवले पाहिजे; फडणवीसांची चेतावणी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleचंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम; उपचाराची गरज- अशोक चव्हाण\nNext articleअल – अक्सा मशिदीसाठी इस्राएल आणि पॅलेस्टाईनमध्ये का सुरू आहे वाद \nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=agriculutre%20ministry", "date_download": "2021-06-25T01:17:24Z", "digest": "sha1:YSJDEKKKOST7U32EEU4C5FBGKXHUYQ3S", "length": 4063, "nlines": 72, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "agriculutre ministry", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकिसान क्रेडिट कार्डवरील मर्यादा वाढली ; मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज\nनवीन कृषी कायद्यांवरील गतिरोध कायम , दोन्ही पक्ष असहमत\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्���ाने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-heavy-rain-in-the-city-and-dams-since-morning-171443/", "date_download": "2021-06-25T00:58:34Z", "digest": "sha1:Q35RFOS2GVGG642ET23MXZZRCMPZFC7V", "length": 8447, "nlines": 100, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस", "raw_content": "\nPune : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस\nPune : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस\nमागील काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाने ओढ दिली होती. : Heavy rain in the city and dams since morning\nएमपीसी न्यूज – संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nधरणांत पाणीसाठा कमी असल्याने पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nआज सकाळपर्यंत खडकवासला धरणात 23 मिलिमीटर, पानशेत 41, टेमघर 60, वरसगाव धरणांत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nया चारही धरणांतील पाणीसाठा किंचित वाढला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत एकूण 9.96 टीएमसी म्हणजेच 34.17 टक्के पाणीसाठा आहे.\nमागील वर्षी याच कालावधीत 28.48 म्हणजेच 97.69 टक्के पाणीसाठा होता.\nआज सकाळपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने कामावर जाणाऱ्या पुणेकरांनी रेनकोट, छत्ती सोबत घेऊनच प्रवास सुरू केला आहे.\nमागील काही दिवसांपासून पुणे शहरात कधी नव्हे ती पावसाने ओढ दिली होती.\nत्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे वैतागलेल्या पुणेकरांना आता पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nमात्र, 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त भाजप उद्या शहरात 10 लाख लाडू वाटणार\nPune : भाजपाने वाढीव वीज बिलांचा हार पाठवला ऊर्जा मंत्र्यांना\nBhosari News : इंद्रायणीनगरमधील प्रस्तावित पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करा : रवी लांडगे\nTata Motors News : टाटा मोटर्सचे सीईओ आणि ��मडी गुंटर बुटशेक यांचा राजीनामा\nNigdi News : बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nPune Corona Update : आज दिवसभरात 283 नवे रुग्ण तर 255 रुग्णांना डिस्चार्ज\nMaval News : ‘कुसगाव बुद्रुक गावात पोलीस पाटलाची नेमणूक व्हावी’\nPune News : अजित देशमुख यांची निवडणूक विभाग प्रमुखपदी नियुक्ती\nPimpri News : स्वच्छ सर्व्हेक्षण मानांकनासाठी आरोग्याधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\nPune News : अंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण काढण्यावरून पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट, आत्मदहनाचाही प्रयत्न\nPune News : त्यानंतर जम्बो कोव्हीड सेंटर बंद करणार\nPune News : तीन ठिकाणी पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावले, गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.poker-helper.com/%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%B8-%E0%A4%A8-%E0%A4%B9-%E0%A4%85-%E0%A4%A4-%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95-%E0%A4%A2", "date_download": "2021-06-25T01:21:30Z", "digest": "sha1:PJGA6HM6ASH5FDDOQDA27ADAUQ6D4SSP", "length": 4372, "nlines": 11, "source_domain": "mr.poker-helper.com", "title": "किती पैसे नाही अंतिम नवीन पक्ष निर्विकार विजय एक $, काढा? - निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "raw_content": "निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग\nकिती पैसे नाही अंतिम नवीन पक्ष निर्विकार विजय एक $, काढा\nसप्टेंबर रोजी पहिल्या वाढला दैनिक प्रख्यात साप्ताहिक आयोजित करण्यात आली होती एक बक्षीस $ हजार, साठी पक्ष निर्विकार खेळाडू येथे एकत्र जमले सपाट दगडी पाट्या\nते होते, ते सर्व एक सामान्य ध्येय: मिळविण्यासाठी अव्वल पारितोषिक ठिकाणी, जेथे स्पर्धेत तिकीट रुपयांची $, देण्यात आले.\nखेळाडू क्रमांकावर माध्यमातून जिंकली तिकीट स्वतंत्र दररोज प्रख्यात स्पर्धा करताना, इतर प्रत्येकासाठी जिंकली तिकीट संकुल विविध दैनिक प्रख्यात स्पर्धा.\nमध्ये प्रमुख-अप खेळ आहे, मॅडोना आणि लढले एकमे��ांना सिंहाचा वाटा मुक्त बक्षीस पूल.\nमॅडोना बाहेर पडलो मध्ये जागा आणि बाकी $ दैनिक प्रख्यात तिकीट परिणामी, मिळत $ वाचतो तिकीट. मी काय आश्चर्य तो चालू करण्यास सक्षम असेल त्या विनामूल्य तिकीट सर्व, सहभागी या स्पर्धेत प्राप्त त्यांची जागा विनामूल्य भाग म्हणून वाढला दैनिक प्रख्यात जाहिरात. पर्यंत ऑक्टोबर मध्ये सहभागी, कोणत्याही वाढला दैनिक प्रख्यात स्पर्धा करण्याची संधी देते बक्षिसे जिंकण्याची, समावेश दैनिक प्रख्यात तिकीट किंमत $. $, तसेच तिकीट साप्ताहिक साठी $, आणि $. हजारो रोख सपाट दगडी पाट्या आणि शेकडो स्पर्धा, प्रत्येक दिवशी, उच्च खेळाडू वाहतूक, बोनस आणि -हे सर्व करते पक्ष निर्विकार सर्वोत्तम निर्विकार प्लॅटफॉर्म इंटरनेट वर. डाउनलोड क्लाएंट, नोंदणी, आणि आपल्या पहिल्या ठेव. फक्त काही मिनिटे आणि आपण सक्षम असेल करण्यासाठी, खाली बसून येथे गेमिंग टेबल.\nतपशीलवार नियम अमेरिकन निर्विकार आणि जोड्या\nसहयोगी डाउनलोड निर्विकार निर्विकार टिपा हॅक रशियन क्लब वेबसाइट अनुप्रयोग डाउनलोड व्यवस्थापक निर्विकार कॅल्क्युलेटर स्टोअर\n© 2021 निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97/", "date_download": "2021-06-25T01:09:44Z", "digest": "sha1:A6IU4ET2YPCUDM5SCHBUCGXJQL6TLWSC", "length": 9873, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "मडगावात सहा दुकानांना आग | Navprabha", "raw_content": "\nमडगावात सहा दुकानांना आग\nमडगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळील बहुमजली इमारतीतील सहा दुकानांना काल सकाळी आग लागून करोंडो रुपयांचे नुकसान झाले. आगीत सहाही दुकाने पूर्णपणे खाक झाली. तर वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांना अग्नीशामक दलाच्या जवानानी सुखरुप खाली उतरविले.\nकाल सकाळी ९ वाजता लक्की इंटरप्रायझेज या बहुमजली इमारतीतील तळमजल्यावरील लक्की इंटरप्रायझीस, लक्की वर्ल्ड, साई ज्वेलर्स, ममता इलेक्ट्रॉनिक व एका कपड्याच्या मिळून सहा दुकानांना आग लागली व तसेच विजया बँकेच्या एटीएम व इतर सामानाची किरकोळ नुकसानी झाली.\nया इमारतीत तळमजल्यावर ही दुकाने दाटीवाटीने असून अग्नी शामक दलाला इतर दुकाने वाचविण्यात यश मिळाले. ही आग विझविण्यासाठी लोकांनीही मदत केली. स्थानिक नगरसेवक दामू नाईक यांनी लोकां���े व अग्नी शामक दलाचे आभार मानले.\nआग विझविण्यासाठी मडगाव, वेर्णा व फोंडा येथून पाण्याचे बंब आगल्याचे दलाचे अधिकारी गील सौझ यानी सांगितले. या दुकानांचे किती नुकसान झाले याचा अंदाज मिळाला नसला तरी ५० लाखांपेक्षा जास्ती नुकसान झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. ही शॉर्टसर्किट की घातपात याची पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी दलाने केली आहे.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/delhi-police-inquiry-gautam-gambhir-over-fabiflue-medicine-tweet/", "date_download": "2021-06-24T23:57:51Z", "digest": "sha1:B63BDQJELD7J6JP7M7RODCOUDTCOGULE", "length": 17597, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "New Delhi : गौतम गंभीरपुढे 'निःशुल्कच्या‘ ट्विटमुळे अडचण, द्यावे लागेल पोलिसांना उत्तर", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nगौतम गंभीरपुढे ‘निःशुल्कच्या‘ ट्विटमुळे अडचण, द्यावे लागेल पोलिसांना उत्तर\nनवी दिल्ली :- कोरोना (Corona Virus) साथीच्या काळात मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. सामाजिक संघटना, मोजके राजकारणीही यात मागे नाहीत. खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) (भाजपा) (BJP) ने ट्विट करुन ‘फॅबीफ्लू’ औषधाचे निःशुल्क वितरण करण्याची घोषणा केली आणि यामुळे तो पोलिसांच्या चौकशीच्या कचाट्यात अडकला.\nगंभीरने २५ एप्रिल रोजी ऱ्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले – आपण सध्या सगळे जण एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत. मी दिल्लीच्या लोकांना फॅबीफ्लू औषध देत आहे, जे तुम्ही जीजीएफच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान नेऊ शकता. यासाठी आधार आणि डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दाखवावी लागेल. याशिवाय आम्ही ऑक्सिजन सिलिंडरही देत आहोत. दिल्ली पोलिसांना जाणून घ्यायचे की फॅबीफ्ल्यू औषध गंभीरकडे आली कुठून\nगंभीरच्या निःशुल्क औषध वाटपावरुन काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावर आरोप केले. काँग्रेसचे पवन खेरा आणि आपच्या दुर्गेश पाठक यांनी ही औषध गौतमकडे क��ठून आली, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. त्यानंतर आता दिल्ली पोलीस गंभीरची चौकशी करणार आहे.\nगौतम गंभीर फाऊंडेशनची मदत\nकोरोनाकाळात गौतम गंभीर आणि त्याचे फाऊंडेशन दिल्लीतील लोकांसाठी मैदानात उतरले आहे. गौतम गंभीर फाऊंडेशन गरजूंना मदत करत आहे. काही दिवसांत त्याला दिल्ली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘कोरोना’ची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर द्या – अजित पवारच्या सूचना\nNext article‘मी आणि फडणवीस फिरलो, उद्धव ठाकरेंनीही पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं’\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-eknath-shinde-become-legislative-party-leader-shivsena%C2%A0-7862", "date_download": "2021-06-25T01:06:22Z", "digest": "sha1:PPJIH6JAXTOHEZVC2VBIH2OM3MIXZCGP", "length": 5001, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO |शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार घेणार राज्यपालांची भेट; शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे", "raw_content": "\nVIDEO |शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार घेणार राज्यपालांची भेट; शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे\nभाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिवसेनेच्या गटनेतेपदाची माळ पडली आहे. तर, सुनील प्रभू यांची शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद म्हणून नेमणूक झाली आहे.\nया बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही विचार होत असल्याच्या चर्चा होत्या.\nशिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांचं देखील नाव पुढे येत होतं. मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर आदित्य यांना विधिमंडळ नेतेपद दिलं जाणार नसल्याचंही बोललं जात होतं. आता आदित्य ठाकरे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडल्याने आदित्य ठाकरे यांना कोणती महत्त्वाची जबाबदारी मिळणार हे पाहणं अतिशय महत्त���वाचं आहे.\nशिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार राज्यपालांना भेटणार :\nआदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम विधिमंडळाचे शिवसेना गट नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आणि सहयोगी आमदार आज दुपारी 3.30 वाजता राजभवनमध्ये जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची आज भेट घेणार आहेत. शिवसेना भवन येथील बैठक संपवून सर्व आमदार थेट राजभवनावर जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/12/05/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T00:35:26Z", "digest": "sha1:NX3GO72RWDAJ5HWRK6ONHW7WZEU6EDA4", "length": 19932, "nlines": 257, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nन्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती\n🔅 डेप्युटी मॅनेजर (HR) – २९ जागा\nशैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, एमबीए किंवा एमए (Personnel Management & Industrial Relations) किंवा समतुल्य\nवयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n🔅 डेप्युटी मॅनेजर (F & A) – ३३ जागा\nशैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, सीए/आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा समतुल्य\nवयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n🔅 डेप्युटी मॅनेजर (C&MM) – १८ जागा\nशैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी,६०% गुणांसह एमबीए\nवयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n🔅 डेप्युटी मॅनेजर (लीगल) – ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह विधी (Law) पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n🔅 ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर – ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – हिंदी/इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदवी व ट्रांसलेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा २ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१८\nराष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती\n‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती\nमहाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत २९१ जागांसाठी सरळसेवा भरती (मुदतवाढ)\nनॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये १५० जागांसाठी भरती\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्ह�� प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/category/kutumb/page/47/", "date_download": "2021-06-25T00:24:34Z", "digest": "sha1:GXMITRPSVWMGB4JJIXTVBJWFV3MNICPZ", "length": 11967, "nlines": 146, "source_domain": "navprabha.com", "title": "कुटुंब | Navprabha | Page 47", "raw_content": "\nरक्त द्या, आयुष्य वाचवा\nडॉ. सुषमा किर्तनीपणजी रक्तदानाने आपण दुसर्‍याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण...\nआठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर\nगौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...\nआठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर\nगौरीश तळवलकरबोरी- फोंडा एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम...\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महा��ाष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराजेंद्र पां. केरकर ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जात असून यंदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने लोकांना वाढत्या हवा प्रदूषणाशी लढा सामूहिकरीत्या द्यावा, असे...\n‘कौशल्य प्रशिक्षण’ ः काळाची मागणी\nनागेश एस. सरदेसाई (वास्को) ‘कौशल्य विकास प्रशिक्षण’ हे आजच्या गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात यशाची किल्लीच असून ते वाढणार्‍या बेरोजगारीचा दर कमी करून, गोव्यासारख्या छोट्या राज्यातसुद्धा...\nअनुराधा गानू ते हात किती नशीबवान जे देवापुढे जोडले जातात, ज्यांनी सुंदर फुलं वेचली जातात, त्यांची माळ गुंफली जाते आणि ती देवाच्या गळ्यात घातली...\nयुद्ध हवं की बुद्ध हवा\nप्रा. रमेश सप्रे अलिकडच्या काळात भारतानं सार्‍या जगाची नजर चुकवून जे दोन चाचणी-अणुस्फोट घडवले, त्यांच्या यशस्वितेचे सांकेतिक शब्द होते ‘बुद्ध हसला’ नि ‘बुद्ध पुन्हा...\nसुनेत्रा कळंगुटकर अवघ्या थोड्याच दिवसांत आभाळातून पाऊसपक्षी थेंबांची पिसे सांडत अलगद वसुंधरेवर उतरणार असतो. रसरंगगंधनादाची अनंत हस्तांनी उधळण करणारा, मुलाबाळांना रिझवणारा, मनामनाला आल्हाद देणारा...\nस्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज\nनागेश एस. सरदेसाई आयुष्यात शिक्षणाच्या काळातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे १०वी व १२वी. १२वीनंतर कोणत्या प्रवाहात प्रवेश घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या अभिक्षमतात्मक परीक्षा द्याव्या, यासाठी...\nचित्रपश्चिमा द ट्रीप टू द मून – चंदेरी दुनिेयेतील चंद्रावरची सफर\n- यती लाड भारताने आपले दुसरे चांद्रयान यावर्षी ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरेल अशी घोषणा केली आहे. चंद्र आणि त्यावरची सृष्टी ही केवळ कवी आणि लेखकांनाच...\nशरच्चंद्र देशप्रभू स्वभाववैशिष्ट्या���चे अनोखे नमुने. काही व्यक्ती परंपरेला धरून चालणार्‍या, रितीरिवाज पाळणारे, चौकटीत राहणारे, जमीनजुमल्याच्या कामात व्यस्त राहणारे तर काही नवी क्षितिजे धुंडाळणारे परिस्थितीमुळे...\n- संदीप मणेरीकर किलबिल पक्ष्यांची रोजच चाले वारा नेहमीच गुणगुणे गाणी अशा निसर्गाच्या छान कोपर्‍यात शाळा माझी गजबजे मुलांनी खरंच वर सांगितल्याप्रमाणे माझी शाळा होती. मुळात कोकण म्हटलं...\nमाझा गुरु माझी आई\n- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...\n- देवता उदय नाईक (मधलावाडा, सावईवेरे) वयाच्या चौथ्या वर्षी आपण आपल्या पालकांचा हात सोडून शालेय जगात पाऊल टाकतो. आई-वडिलांप्रमाणेच आपल्याला घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो...\n- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/buddhas-thoughts-will-continue-to-illuminate-life/", "date_download": "2021-06-25T00:34:26Z", "digest": "sha1:IC6YYSCWVETYSCGT4JLG4GVSVHSOLZP2", "length": 9972, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "'बुद्धांचे विचारच जीवन प्रकाशमय करत राहतील' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/महाराष्ट्र/‘बुद्धांचे विचारच जीवन प्रकाशमय करत राहतील’\n‘बुद्धांचे विचारच जीवन प्रकाशमय करत राहतील’\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nतथागत गौतम बुद्धांनी मानवाला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच मानवजातीचं, अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. गौतम बुद्धांचे विचार मानवाचं जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nबुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी कार्य केलं. अखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनासारख्या महामारीचं संकट असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी जागतिक मदतीचं, विश्वशांतीचं, सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.\nसातारा ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोना\nअंगापूर कोविड सेंटरचा मुहूर्त नक्की कधी\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/police-action-against-citizens-walking-morning-12988", "date_download": "2021-06-24T23:33:55Z", "digest": "sha1:ZTWSD6XWT4CIRKZ3V6WXH4GQRVDMSRGR", "length": 2994, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई", "raw_content": "\nमॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई\nसातारा : सातारा Satara जिल्ह्यात कोरोना Corona बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना देखील अजूनही ग्रामीण भागात नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. लॉकडाऊन Lockdown सुरु असताना देखील सामूहिकपणे लोक घराबाहेर पडत आहेत. Police Action Against Citizens Walking in The morning\nहे देखील पहा -\nशनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक Morning Walk साठी निघालेल्या नागरिकांना सातारा तालुका पोलिसांनी Police ताब्यात घेतले आहे. अंबेदरे, देवी कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना वीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.\nगोंदियात घरातून 8 लाख 40 हजार रूपयांच्या 70 किलो गांजा पकडला\nत्यामुळे मॉर्निंग वाॅक ला निघालेल्या नागरिकांना पोलीस स्टेशन वाॅक कारवा लागला. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस सध्या ग्रामीण भागामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत असताना दिसत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+00299.php?from=in", "date_download": "2021-06-24T23:40:09Z", "digest": "sha1:GCDX6WHXW5BOGMZWVUJGUQNRFIAJMXQY", "length": 10488, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +299 / 00299 / 011299 / +२९९ / ००२९९ / ०११२९९", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +299 / 00299\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +299 / 00299\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियाल���यबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक: +299\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 04496 1234496 देश कोडसह +299 4496 1234496 बनतो.\nग्रीनलँड चा क्षेत्र कोड...\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +299 / 00299 / 011299 / +२९९ / ००२९९ / ०११२९९\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +299 / 00299 / 011299 / +२९९ / ००२९९ / ०११२९९: ग्रीनलँड\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी ग्रीनलँड या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00299.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/prashant-jagtaps-criticism-is-an-attempt-to-cover-up-the-failure-of-the-ncp-find-out-about-chandrakant-patils-service-in-the-corona-period/", "date_download": "2021-06-25T01:06:45Z", "digest": "sha1:5XQT7EGHMK7ITSRQBTGVC2E3YKJNB2YM", "length": 18175, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "प्रशांत जगताप यांची टीका ही राष्ट्रवादीचे अपयश झाकण्याचा प्रयत्न; चंद्रकांत पाटील यांच्या कोरोना काळातील सेवाकार्याची माहिती घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nप्रशांत जगताप यांची टीका ही राष्ट्रवादीचे अपयश झाकण्याचा प्रयत्न; चंद्रकांत प���टील यांच्या कोरोना काळातील सेवाकार्याची माहिती घ्या\nin ताज्या बातम्या, पुणे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली टीका ही स्वतः चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि कोरोना काळातील राष्ट्रवादीचे अपयश झाकण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.\nराष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात दिसलेच नाहीत हे पुणेकरांनी बघितले आहे. किंबहुना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर पालकमंत्री महोदयांना जाग आली आणि त्यांनी पुण्यात बैठका घ्यायला सुरुवात केली. खरेतर महामारीच्या काळात सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची व प्रशासनाची असते याचा बहुधा त्यांना विसर पडला त्यांना असावा.\nकोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कोरोना काळातील अफाट सेवा कार्य याचे मूल्यमापन घरात बसून केवळ टीका आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्यांना समजणें अवघडच. कर्वे संस्था अथवा एस एन डी टी कॉलेज येथे सुरु झालेल्या विलगीकरण केंद्रातील रुग्ण व सेवकांना चंद्रकांतदादांच्या वतीने शत प्लस सह आरोग्य सुरक्षा किट भेट देणे असो किंवा रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणे. कोथरूडचे आमदार म्हणून चंद्रकांत पाटील हे करत असलेले कार्य ह्याला प्रचंड असेच म्हणावे लागेल. एखाद्या लोकप्रतिनिधी ने स्वतःची टिमकी ना वाजवता एवढ्या मोठया प्रमाणावर सेवाकार्य करणे हे सतत राजकारण करणाऱ्यांना समजावून सांगणे अवघडच. तरी पण प्रशांतजी एकदा आपली टीम घेऊन या आणि एकदा चंद्रकांत पाटील यांचे सेवाकार्य स्वतःच्या डोळ्यांनी बघा / शक्य झाले तर त्यात सहभागी व्हा.\nगत वर्षभरात असे एकही क्षेत्र नाही जेथे चंद्रकांत पाटील यांनी मदतकार्य केले नाही किंवा त्याकार्यामागची प्रेरणा ते ठरले नाहीत. सोसायट्यामध्ये सॅनिटायझशन असेल किंवा हँडसफ्री सॅनिटायझर स्टँड भेट देणे असेल, गरजूना ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डबे पोहोचविण्याचा उपक्रम असेल किंवा मोफत Quarantine centre ची उभारणी असेल, अर्सेनिक अलबम चे मोफत वाटप असेल किंवा शिधा वाटप, चंद्रकांत पाटील यांनी कधीच हात आखडता घेतला नाही.पक्ष संघटनेला सोबत घेऊन, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देऊन – आता दुसऱ्या लाटे�� तर रक्तदान, प्लाझ्मा दान, रोज शेकडो नागरिकांना समुपदेशन व मोफत औषध पुरवठा, लसीकरण केंद्र व विलगीकरण केंद्राची उभारणी, क्रिकेटपटू हरभजनसिंग यांच्या सहकार्याने RTPCR व Antigen testing साठी ची मोबाईल व्हॅन पुणेकरांसाठी उपलब्ध करतानाच Oxygen व रेमडिसिवीर च्या सुरळीत पुरवठ्यासाठी प्रयत्न, परदेशातून Oxygen Concentrator व Ventilator मिळविण्यासाठी थेट पंतप्रधानांशी संपर्क साधून Import duty माफ करून घेत विशेष विमानाने हे साहित्य भारतात यावे यासाठीचे प्रयत्न आणि यासह चंद्रकांत पाटील यांनी आता Oxygen bed असलेले रुग्णालय उभारणीवर भर दिला आहे. संजीवनी रुग्णालयासह शहराच्या विविध भागात असे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची उभारणी करत असताना मनपा तील पदाधिकारी व नगरसेवकांना सूचना देऊन Oxygen Plant उभारण्यावर चंद्रकांत पाटील भर देत आहेतच. 10000 बाटल्या रक्तदान आणि किमान 2000 oxygen bed चे target ठेऊन काम करणारे चंद्रकांत पाटील यांनी शहरातील भाजपा टीम च्या माध्यमातून 6000 बाटल्या रक्तदानासह,200 जणांचे प्लाझ्मा दान, घडविले आहे, म्हणूनच ते केवळ कोथरूडकरांच्याच नव्हे तर पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहेतच.आत्ता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढलेला असताना रोज 1200 ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळ घरपोच जेवणाचा डबा देण्याचा उपक्रम असेल किंवा रोज 350 लहान मुलांना दूध व बिस्कीटचा पुरवठा सर्व कार्यात दादा अग्रेसर आहेत. राज्य सरकारच्या चुकांवर बोट दाखवत असताना दादांचे सेवाकार्य अव्यहातपणे सुरु आहे आणि म्हणूनच ते करत असलेली टीका प्रशांत जी आपण गांभीर्याने घ्यावी आणि दुसऱ्या लाटे पासून नागरिकांचा बचाव करतानाच तिसऱ्या लाटे साठी सज्ज होण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व राज्य सरकारवर दबावगट म्हणून काम करतानाच चंद्रकांत पाटील यांचे सेवाकार्य आदर्श म्हणून घ्यावे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लहान मुलांना दूध बिस्किटे वाटण्याबरोबरच कोरोना च्या लढ्यात अगणित आणि अखंडित सेवाकार्याची न संपणारी मालिकाच चालवली आहे. प्रशांतजी जगताप यांनी किमान लहान मुलांना दूध बिस्किटे वाटप करून कोरोना च्या संकटकाळात काहीतरी योगदान द्यावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.\nTags: ApayashChandrakant PatilCoronaNCPPrashant JagtapSevakaryaTikaअपयशकोरोनाचंद्रकांत पाटीलटीकाप्रशांत जगतापराष्ट्रवादीसेवाकार्या\nत्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय\nजास्त ऑक्सिजन पोहोचू शकते फुफ्फुसाला गंभीर इजा; ‘या’ लक्षणांवर द्या लक्ष, जाणून घ्या\nजास्त ऑक्सिजन पोहोचू शकते फुफ्फुसाला गंभीर इजा; 'या' लक्षणांवर द्या लक्ष, जाणून घ्या\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत\nMurder in Mumbai | … म्हणून मुंबईत बोलावून तरुणाची केली निर्घृण हत्या, चौघांना अटक\nanti corruption bureau | घरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’; ग्रामविकास अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला पकडले ‘रंगेहाथ’\nBeed Shiv Sena | शिवसेना बीड जिल्हाप्रमुखांवर शहरप्रमुखाने फेकले तेल, समर्थकांनी दिला बेदम चोप (व्हिडीओ)\nRIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या काय आहे विशेष\nMukesh Ambani | रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/gram-panchayats-get-permission-to-recover-electricity-bills-30-for-development/", "date_download": "2021-06-24T23:39:18Z", "digest": "sha1:R4PTVKP75AGFHXF6DRVZDKI4VD62DCXI", "length": 12594, "nlines": 91, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ग्रामपंचायतींना मिळाली वीजबिल वसुलीची परवानगी; विकासासाठी मिळणार ३० टक्के रक्कम", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nग्रामपंचायतींना मिळाली वीजबिल वसुलीची परवानगी; विकासासाठी मिळणार ३० टक्के रक्कम\nग्रामपंचायती आता वसूल करणार वीजबिले\nराज्यात वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये शेती पंपांच्या विजेची थकबाकी ४५ हजार ५५९ कोटी रुपये आहे. ती वसुली करण्यासाठी महावितरणाने विविध उपाययोजना राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे.\nत्याअंतर्गत वीजबिल गावातच वसूल व्हावे, यासाठी महावितरणने आता ग्रामपंचायतींना कृषीपंपाच्या वीजबिल थकबाकीच्या वसुलीची परवानगी दिली आहे. जेवढी रक्कम वसुल होईल त्याच्या ३० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना थेट विकासासाठी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महावितरणाने हे पाऊल टाकले आहे.\nहेही वाचा : शिवजयंतीपर्यंत १० हजार शेतकऱ्यांना मिळतील सौर कृषी पंप - ऊर्जा मंत्री\nकोरोनामुळे मध्यतरी लॉकडाऊन झाले. विकासाची सर्व चाके जाग्यावरच राहिल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली. अनेकांवर आर्थिक कुऱ्हाड आली. अनेकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. तत्पूर्वी शेतकऱ्यांचे वादळी पाऊस व नैसर्गिक संकटामुळेही नुकसान झाले. परिणामी वीज बिलाची रक्कम नागरिक आणि शेतकऱ्यांकडूनही थकीत राहिली. त्यामुळे महावितरण पुढे वीज बिले वसुल करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.\nराज्यात एकूण ४४ लाख ३८ हजार कृषीपंप वीजग्राहक आहेत. त्यांची थकबाकी ४५ हजार ५५९ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता शेतकऱ्याना वीज बिल कोरे करण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत विव���ध सवलतीही शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी महावितरण, ग्रामविकास विभाग आणि ऊर्जा विभागामार्फत ग्रामपंचायतींनाही आता वीजबिल वसुलीची परवानगी देण्यात आली आहे.\nहेही वाचा : कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप\nग्रामपंचायतींचीही करवसुली थंडावली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनाही आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींना स्वतंत्र स्वॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी वसुली करायची आहे. वीजबिलाची जेवढी वसुली होईल, त्या वसुलीवर ३० टक्के रक्कम गावच्या विकासाठी देण्यात येणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीद्वारे गावामध्ये विकास कामे राबवण्यात येणार आहेत.\nजिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून वसूल झालेली रक्कम जिल्हास्तरावर एकत्र होईल. त्या जमा झालेल्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींना पुन्हा देण्यात येणार आहे. ती रक्कम पालकमंत्री आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या मंजुरीने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कृषीपंप ग्राहकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरावी लागणार आहे.\nGram Panchayat ग्रामपंचायत शेती पंप वीजबिल electricity bills\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपाच रुपयात तुम्ही होणार लखपती, जाणून घ्या काय आहे नाण्यात खास बात\nआता शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार,नवा कायदा लवकरच\nशेतकऱ्यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन\nराज्यभरात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक ���ीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/assistance-cremation-about-800-corpse-affected-corona/", "date_download": "2021-06-24T23:41:49Z", "digest": "sha1:KK7LPUEINU7QRP2B77HHX352GRCYSFFV", "length": 16886, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "‘त्यांनी’ माणूसकी दाखवत आतापर्यंत 'कोरोना'च्या 800 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी केली 'मदत' | assistance cremation about 800 corpse affected corona", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n‘त्यांनी’ माणूसकी दाखवत आतापर्यंत ‘कोरोना’च्या 800 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी केली ‘मदत’\n‘त्यांनी’ माणूसकी दाखवत आतापर्यंत ‘कोरोना’च्या 800 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी केली ‘मदत’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशातच नव्हे तर मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव अधिक होत असल्याने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आपल्याला आढळत आहे. अशातच जर कोरोनाग्रस्त रूग्णाचे निधन झाले तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण आणि कसे करणार हा प्रश्न अनेकांना पडत होता. कारण, हा कोरोनाचे संक्रमण कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यामुळे कोरानाग्रस्त रूग्णाचे निधन झाले तर अशा मृतदेहाजवळ नातेवाईकसह अनेकांना अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न पडत होता. मात्र, यातच काहींनी पुढाकार घेऊन स्वत:ची तमा न बाळगता आतापर्यंत ‘त्यांनी’ सुमारे 800 कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. यात त्यांनी जात-धर्म न पाहता सर्व जाती-धर्मीयांच्या लोकांना सहकार्य केले आहे. त्यांच्या जाती-धर्मीयांच्या पध्दतीनुसार अंत्यसंस्कार करून त्यांच्या नातेवाईकांना देखील सहाय्य केले आहे.\nयावेळी मुंबईतील सात जणांनी अशाप्रसंगी गरजूंना मदत करणे, ही आपली नैतिक आणि माणुसकी म्हणून सामाजिक जबाबदारी समजून स्वत:ला त्यात झोकून दिले.\nसुरुवातीला अवघ्या सात जणांनी सुरु केलेल्या याला अधिक पाठबळ मिळत गेले आणि आता तब्बल दोनशेहून अधिक लोक यात सहभागी झालेत. यातून आतापर्यंत सुमारे आठशेपेक्षा अधिक जणांवर अत्यंसंस्कार करून आवश्यक ती मदत केली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष अंत्यसंस्कार केले आहेत.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे, जव्हार, मोखाडा यासह विविध भागात रुग्णांना मदत केली आहे. एकीकडे रुग्णवाहिकेसाठी मनमानी पध्दतीने भाडे आकारले जात असताना या गटाने ही सर्व सुविधा विनामूल्य पुरवली आहे. हे मदतकार्य करताना कोणत्याही रुग्णाचा, मृतदेहाचा धर्म किंवा जात आडवी आलेली नाही. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना मदत केली आहे.\nजामा मशीद ट्र्स्टचे अध्यक्ष शोएब खतीब, इक्बाल ममदानी, साबीर निर्बन, अँड इरफान शेख, सलीम पारेख, सोहेल शेख, रफिक सोराटिया या सात जणांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आता मुंबईसह परिसरातील दोनशेहून अधिक मुस्लिम तरुण यात सहभागी झाले आहेत.\nसुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाजवळ जाण्यास कुटुंबीय नकार देत. काही प्रकरणात घरातील एकाचा कोरोनाने मृत्यू आणि इतर कुटुंबिय क्वॉरंटाईन असल्याने मृतदेहावर अंतिम संस्कार करु शकत नव्हते. काही प्रकरणात निधन झालेल्या व्यक्तीचे सर्व कुटुंबीय गावी असल्याने अंत्यसंस्काराबाबत समस्या उद्भवल्याचे समोर येत होते.\nयाची माहिती मिळाल्यावर या तरुणांनी मुस्लिम समाजातील अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास प्रारंभ केला. मात्र, कालांतराने ही समस्या सर्वच धर्माच्या नागरिकांना भेडसावू लागल्याचे समोर आले. त्यामुळे या तरुणांनी आपले कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. त्यांनी सहा जुन्या रुग्णवाहिका दुरुस्त करून त्या वापरात आणल्या. रुग्णांना रुग्णालयात पो���चविणे, मृतदेह कब्रस्तान, स्मशानात पोहचविणे, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे, अशी विविध कामे या गटाने करण्यास सुरूवात केली. हजारो जणांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली.\nयाबाबत इक्बाल मदानी म्हणाले, माणुसकी आणि सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही या कामाला सुरूवात केली आणि टप्प्याटप्प्याने आम्हाला अधिक जणांचे पाठबळ मिळले. सुरुवातीला अनेक प्रकरणात कुटुंबिय मृतदेहासोबत येण्यास टाळाटाळ करत होते. त्यावेळी आम्ही अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्ती हिंदू असेल तर त्यांच्यावर आम्ही हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केले. आमच्या टीमने सुरक्षेसाठी पीपीई कीट हातमोजे, सँनिटायझर, मास्क यांचा आवश्यकतेनुसार वापर केला. तसेच सरकारी नियमांचे पालन करत ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nPetrol and Diesel Price : ‘डिझेल’ आणखी महागले, जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरामधील ‘पेट्रोल’चे दर\nयंदा IIT मध्ये अ‍ॅडमिशन घेण्याची प्रक्रिया होणार आणखीच सोपी, HRD मंत्र्यांकडून घोषणा\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nBuilder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा…\nCoronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या \nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nविजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना…\nBurglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड…\nGold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या…\n सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून…\nPimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार��थाविरोधात जोरदार मोहिम; दोन दिवसात 8 जणांना पकडले\nNew Wage Code | लागोपाठ 5 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत कर्मचारी 30 मिनिटाचा ब्रेक देणे आवश्यक, जाणून घ्या नवीन…\nDelta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते का जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/development-works-as-per-rules-zp-president-kshirsagar", "date_download": "2021-06-25T01:28:26Z", "digest": "sha1:VSFS6PQ77TXMSVTGJIG5EALOXURCSI32", "length": 8025, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Development works as per rules: Z.P. President Kshirsagar", "raw_content": "\nविकासकामे नियमानुसारच - जि. प. अध्यक्ष क्षीरसागर\nनाशिक जिल्हा परिषद अधिनस्त विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया या नियमानुसार राबवल्या जात असून प्रशासकीय यंत्रणेमार्फत राबवण्यात येणार्‍या निविदा प्रक्रिया यात कुठलीही अनियमितता झालेली नसून प्रशासकीय यंत्रणेवर करण्यात येणारे आरोप हे तथ्यहीन आहेत, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले.\nग्रामीण भागातील ग्रामीण जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे ही इ-निविदा पद्धतीचा अवलंब करून शासनाच्या नियमाच्या अधीन राहून स्पर्धात्मक पद्धतीने विकासकामांच्या निविदा विहित पद्धतीने अंतिम केल्या जातात. मागील काळात जिल्हा परिषद स्तरावर ठराविक मक्तेदार हे जिल्हा परिषद अधिनस्त विविध विकासकामांच्या ग्रामीण भागातील विकासकामांच्या निविदा भरून अंदाजपत्रकीय रकमेच्या 25 ते 30 टक्के कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेत होते. विविध विकासकामांचे कार्यारंभ आदेश घेऊन ठराविक मक्तेदार हे वर्षोनुवर्षे सदरची कामे प्रलंबित ठेवत असत.\nजिल्हा परिषदेची विकासकामे पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेने नोटिसा देऊनही ती पूर्ण होत नव्हती किंवा सदर विकासकामे केलीच तर अंदाजपत्रकीय रकमेच्या कमी दराने कामे घेतल्यामुळे सदर कामे निकृष्ट दर्जाची केली जात होती. परिणामी नाशिक जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत करण्यात येणारी ग्रामीण भागातील विविध विकासकामे अपूर्ण किंवा होतच नसल्याचे निदर्शनास आले होते. अशा विकासकामांचे दायित्व वर्षेनुवर्षे राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक दायित्व निर्माण होत असल्याने जिल्हा परिषदेस नव्याने विकासकामे हाती घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या.\nग्र���मीण भागातील विकासकामे विहित मुदतीत व चांगल्या प्रतीची व्हावी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांचा निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने विविध विकासकामांच्या निविदा भरताना निविदा भरणार्‍या मक्तेदाराकडे जिल्हा परिषद अधिनस्त यापूर्वी कुठलेही विकासकाम पूर्ण करणे प्रलंबित नसल्याचा दाखला अनिवार्य करावा याप्रमाणे एकमुखाने ठराव पारित करण्यात आला होता.\nवविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया व विकासकामे ही जिल्हा परिषदेस प्राप्त अधिकारानुसार करण्यात येत आहेत. विरोधास विरोध म्हणून किंवा जिल्ह्याची, ग्रामीण भागाची व प्रशासकीय यंत्रणेची नाहक बदनामी होईल अशी भूमिका विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची कधीही राहिलेली नाही व राहणार नाही.\n- डॉ.आत्माराम कुंभार्डे, गटनेता तथा स्थायी समिती सदस्य\nमागील काळामध्ये दाखल्याची अट नसताना अनेक ठेकेदारांनी आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये कामे घेऊन ठेवली. एका ठेकेदाराने अनेक कामे घेतल्याने ती काम वेळेत पूर्ण न झाल्याने मोठे दायित्व निर्माण झाले होते. पर्यायाने आर्थिक दायित्व मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने अनेक वर्षांपासून आदिवासी पट्ट्यात कुठलीही विकासकामे होत नाहीत.\n- उदय जाधव, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/12/all-the-allegations-regarding-sub-type-of-corona-b-1-617-are-baseless-central-government/", "date_download": "2021-06-25T00:13:17Z", "digest": "sha1:EZ6D6C34VK5UNPPLVLFCZRPKX5HDVK6V", "length": 7670, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बी.१.६१७ या कोरोनाच्या उपप्रकाराबाबत होत असलेले सर्व दावे निराधार - केंद्र सरकार - Majha Paper", "raw_content": "\nबी.१.६१७ या कोरोनाच्या उपप्रकाराबाबत होत असलेले सर्व दावे निराधार – केंद्र सरकार\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, कोरोना उपप्रकार, कोरोना प्रादुर्भाव, जागतिक आरोग्य संघटना / May 12, 2021 May 12, 2021\nनवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाचा एक नवा भारतीय उपप्रकार समोर आल्याचे सांगितले जात होते. पण हा उपप्रकार भारतीय नसून यासंदर्भात करण्यात आलेले सर्व दावे हे निराधार आणि सत्यावर आधारित नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने केंद्र सरकारने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने दिले आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने अनेक प्रसारमाध्यमांना बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार जागतिक चिंतेचा विषय असल्याचे सांगितले होते. पण हा उपप्रकार भारतीय असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. पण, माध्यमांमध्ये करण्यात आलेले हे दावे निराधार असून सत्याधारीत नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.\nदरम्यान, बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार भारतीय असल्याचा दावा ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कागदपत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे, त्यात भारतीय या शब्दाचा उल्लेखच नसल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या उपप्रकाराविषयी ३२ पानी परिपत्रक काढले आहे. पण यात कुठेही ‘भारतीय’ हा उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे देखील केंद्र सरकारने सांगितले आहे.\nगेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम महाराष्ट्रात बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार सापडला होता. हा उपप्रकार आता २१ देशांमध्ये सापडला आहे. पण, हा कोरोनाचा उपप्रकार भारतीय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. कोरोनाचा नवा उपप्रकार जागतिक आरोग्य संघटनेच्या ६ विभागांमधील ४४ देशांमध्ये आढळून आले आहेत. गेल्या वर्षी भारतात सर्वप्रथम बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार सापडला होता. त्याची वर्गवारी जागतिक चिंतेचा विषय म्हणून करण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/3-separate-power-substations-for-universities-dr-nitin-raut/01151938", "date_download": "2021-06-25T00:28:56Z", "digest": "sha1:4VXHAUCGSOBQ4V22YYXGQZT4CBBXVNDL", "length": 8597, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "३ विद्यापीठासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र करणार - डॉ. नितीन राऊत Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n३ विद्यापीठासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र करणार – डॉ. नितीन राऊत\nनागपूर: वर्धा मार्गावरील वारंगा येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, आय.आय.आय.टी अभिमत विद्यापीठाचा परिसर विकसित होत आहे. भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्ष्यात घेऊन महावितरणकडून या विद्यापीठांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिल्या.\nशुक्रवारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसरात आढावा बैठक घेऊन सुरु असलेल्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाचे पाणी परिसरात निर्माण केलेल्या तलावात साठविण्यात येणार असल्याने येथे पाण्याची समस्या राहणार नाही. तसेच विजेची बचत व्हावी यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने सादरीकरण करतेवेळी देण्यात आली.\nविद्यापीठात शिक्षण घेतेवेळी विध्यार्थ्यांना कोणताही त्रास होता काम नये. त्यांना चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त संजीवकुमार, महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे तसेच विधी विद्यापीठाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/difference-between-express-way-and-national-highway/", "date_download": "2021-06-24T23:52:45Z", "digest": "sha1:FB4YFXROJXKTXWASTRV5GZTPJ5UX2ZAP", "length": 8434, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "भारतात राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे यामध्ये काय फरक आहे? - Khaas Re", "raw_content": "\nभारतात राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे यामध्ये काय फरक आहे\nजसे की आपल्याला माहित आहे, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा रस्त्यांचे जाळे असणारा देश आहे. सर्व प्रमुख आणि छोट्या शहरांना, खेड्यांमध्ये हे रस्त्याचे जाळे पसरले आहे.\nआपल्याला माहिती असेल की भारतात रस्त्यांमध्ये एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर प्रमुख जिल्हा आणि ग्रामीण रस्ते यांचा समावेश होतो. पण राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे यामध्ये काय फरक आहे चला तर या लेखाद्वारे जाणून घेऊया…\nराष्ट्रीय महामार्ग काय असतो \nराष्ट्रीय महामार्ग हा रस्त्यांच्या पायाभूत रचनेचा कणा आहे, जो भारताच्या सर्व प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडतो. राष्ट्रीय महामार्गांमध्ये दोन, चार किंवा अधिक लेन असतात. हे रस्ते डांबर किंवा सिमेंट काँक्रेटपासून तयार करण्यात आलेले असतात. अनेक शहरांमधील व्यापार राष्ट्रीय महामार्गांद्वारे होतो. या रस्त्यावर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मालकी असते.\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ (NHIDCL) आणि राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्याद्वारे या रस्त्यांचे बांधकाम आणि व्यवस्थापन केले आहे. भारतात एकूण २२८ राष्ट्रीय महामार्ग असून त्यांची लांबी १३१३२६ किमी आहे.\nभारतात एक्सप्रेसवे मध्ये उच्च श्रेणीचे रस्ते येतात. हे सहा ते आठ लेन असणारे महामार्ग असतात. एक्सप्रेस वे मार्गांचे प्रवेश आणि निर्गम हे लहान रस्ते वापरुन नियंत्रित केले जातात. परंतु एक्सप्रेसवेला इतर कोणतेही रस्ते जोडले जात नाहीत. एक्सप्रेसवे हे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) आणि व्हिडिओ इव्हेंट डिटेक्शन सिस्टम (VIDS) यासारख्या सुविधा असतात.\nएक्स्प्रेसवेलाच द्रुतमार्ग किंवा द्रुतगतीमार्ग देखील म्हणतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत त्यांची बांधकाम, देखभाल आणि नियंत्रण केले जाते. भारतात साधारणपणे २१ ते २५ एक्सप्रेसवे असून त्यांची लांबी जवळपास १५८१४ किमी आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nनारायण राणेंचा पराभव केलेल्या शिवसेनेच्या ‘या महिला आमदाराची’ पक्षातून हकालपट्टी\nमुसळधार पावसात सभेला संबोधित करून शरद पवारांनी जिंकली मनं, बघा व्हिडीओ\nमुसळधार पावसात सभेला संबोधित करून शरद पवारांनी जिंकली मनं, बघा व्हिडीओ\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-06-25T01:29:52Z", "digest": "sha1:DY7GJOTDSPUKACTORCEXA3TQQO2JSROC", "length": 8609, "nlines": 250, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:भूगोलावरील अपूर्ण लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भूगोलावरील अपूर्ण लेख\" वर्गातील लेख\nएकूण ३४८ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nकोलार नदी (मध्य प्रदेश)\nधाम धरण (महाक��ली जलाशय)\n(मागील पान) (पुढील पान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २००५ रोजी २३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/the-oxygen-case-in-gmc-will-be-investigated/", "date_download": "2021-06-24T23:34:28Z", "digest": "sha1:TUNRTO7G5Z5P2FL4GYJYLOSWW7JI7DVA", "length": 9561, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "​​‘जीएमसी’तील 'ऑक्सिजन' प्रकरणाची होणार चौकशी - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /​​‘जीएमसी’तील ‘ऑक्सिजन’ प्रकरणाची होणार चौकशी\n​​‘जीएमसी’तील ‘ऑक्सिजन’ प्रकरणाची होणार चौकशी\nपहाटे २ ते ६ या काळात ऑक्सिजन अभावी कोविड रुग्णांचे झालेले मृत्यू आणि त्यानंतर ​विरोधी पक्ष आणि उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने ​सरकारला जाब विचारल्यानंतर सरकारने आता या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. महसूल सचिव संजय कुमार यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला​.\nगोवा आयआयटीचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर जीएमसीचे माजी डीन डॉ. व्ही.एन.जिंदाल आणि डॉ. तारीक थॉमस यांचा समावेश आहे. या समितीला तीन दिवसांत आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. विशेष करून या समितीने जीएमसीत मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो की नाही, याची चौकशी करायची आहे. या व्यतिरीक्त ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अखंडीतपणे होतो का, याचीही ख���तरजमा करायची आहे. प्रत्यक्ष ऑक्सिजनचं व्यवस्थापन जीएमसीत कसं होतं आणि त्या अनुषंगाने अभ्यासाअंती काही शिफारसी असल्यास त्या समितीने कराव्यात,असे या आदेशात म्हटले आहे.​\n'५० टक्के आरक्षण मर्यादेला आव्हान द्या\n'फोन टॅपिंग प्रकरणाची करावी उच्चस्तरीय चौकशी'\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/16/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82/", "date_download": "2021-06-25T00:45:58Z", "digest": "sha1:JIORONPDMD7S7OWGYMQLVK2WULMZFXPG", "length": 5681, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "असंख्य देशातील बंदी झेलून टिकटॉकचे झांग ६० अब्ज डॉलर्स���े मालक - Majha Paper", "raw_content": "\nअसंख्य देशातील बंदी झेलून टिकटॉकचे झांग ६० अब्ज डॉलर्सचे मालक\nआंतरराष्ट्रीय, अर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / झांग यीमिंग, टिकटॉक, ब्लूमबर्ग इंडेक्स, संपत्ती / April 16, 2021 April 16, 2021\nव्हिडीओ शेअरिंग टिकटॉक संस्थेचे चौथे भागीदार झांग यिमिंग जगातील धनकुबेराच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्गच्या बिलीनेअर इंडेक्स नुसार टिक टॉकचे स्वामित्व असलेल्या बाईटडान्सचे बाजारमूल्य २५० अब्ज डॉलर्सवर गेले आहे. ३८ वर्षीय यीमिंग या कंपनीत चौथे भागीदार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खुद्द चीन सोबत भारत, अमेरिकेसह अन्य काही देशांनी टिकटॉकवर बंदी घातली होती. तरीही या अडचणींचा सामना करून बाईटडान्सने ही प्रगती केली आहे.\nयामिंग धनकुबेर यादीत सामील झालेच आहेत पण त्यांनी यामुळे टेन्सेट होल्डिंगचे पोनो मा, नोग्फूचे मालक जोंग शैनशेन व अमेरिकेच्या वॉलटन परिवाराशी बरोबरी केली आहे. यामिंग हे दीर्घ काळाची धोरणे आखण्यासाठी विशेष ओळखले जातात. छोट्या लहान अडचणींना ते कधीच घाबरत नाहीत असे त्यांना जवळून ओळखणारे सहकारी सांगतात. काही तज्ञांच्या मते बाईटडान्स लवकरच ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/shahir-babasaheb-deshmukh/", "date_download": "2021-06-25T01:38:17Z", "digest": "sha1:IUT5SZ5CWATCY7TDLHHST37XSA7LD63E", "length": 8787, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "दुर्लक्षित राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख नक्की वाचा... - Khaas Re", "raw_content": "\nदुर्लक्षित राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख नक्की वाचा…\nगेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल.\n“ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंब��� करुन प्रारंभे डफावर थाप तुणतुण्या ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी…आधी नमन साधुसंताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकाराम महाराज गाडगेबाबांच्या गुरुचरणाला जी रं जी जी…नमन माझे गुरुमाऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहीरी साज चढविला पुर्ण चढवुन शाहीरी साजाला शाहीर देशमुख गातो पोवाड्याला जी रं जी जी ” ही शाहीरी ताण शिवजयंतीला आजही महाराष्ट्रभर गर्जत असते.\nमर्दाचा पोवाडा मर्दानेच गायचा आणि ऐकायचा असतो अशी बाबासाहेब देशमुखांबद्दल जी ओळख सांगितली जाते ती योग्यच आहे. बाबासाहेबांनी अनेक पोवाडे गायले. त्यांच्या गड आला पण सिंह गेला, शिवजन्म, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे या ऐतिहासिक पोवाड्यांसोबतच त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक, राजारामबापू पाटील व इतर पोवाडे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.\nकाळजाला भिडणारा पहाडी आवाज, नसानसांत चैतन्य निर्माण करणारी त्यांची वाणी पोवाडा ऐकणाऱ्या कुणालाही इतिहासात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या अभ्यास आणि गायनशैलीच्या जोरावर पोवाडा या काव्यप्रकाराला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा अभिमानाने मिरवला. लोकांनी त्यांना राष्ट्रशिवशाहिर अशी ओळख दिली.\n…परंतु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या मृत्यूनंतर अद्यापही शासन दरबारी त्यांचा यथोचित सन्मान करायचा राहून गेला आहे. आज खरे “शिवशाहीर बाबासाहेब” लोकांच्या विस्मृतीत गेले आहेत आणि ज्यांचा कुठलाही पोवाडा महाराष्ट्राला माहीत नाही असं बाबासाहेबांच्या नावाचा आधार घेतलेलं एक बांडगुळ मात्र महाराष्ट्राभुषण पुरस्कार घेऊन मिरवत आहे.\nपुरस्काराला जात नसते मात्र पुरस्कार देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला जात असते, हे महाराष्ट्रातील विदारक वास्तव आज परत एकदा उफाळुन वर आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन…\nहे होते बाळासाहेबांचे शेवटचे शब्द…\nराज ठाकरेंवर येणार ठाकरे-२ बघा मनस��निकांचा ‘ठाकरे-2.0’ चा ट्रेलर..\nराज ठाकरेंवर येणार ठाकरे-२ बघा मनसैनिकांचा ‘ठाकरे-2.0’ चा ट्रेलर..\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/lovestory-song-lyrics-girlfriend-jasraj-joshi/", "date_download": "2021-06-24T23:43:31Z", "digest": "sha1:RHDGSXUAPUHUR7BLVG3YNQGD3J4IJ2Q7", "length": 11314, "nlines": 190, "source_domain": "lyricskatta.com", "title": "माझी स्टोरी Lovestory Song Lyrics - Girlfriend - Jasraj Joshi, Shruti Athavale", "raw_content": "\nगार गार थिएटरात इंटरवल झाली\nतिथेच आपल्या स्टोरीचा पहिला सीन आला\nपॉपकॉर्न च्या गर्दीत झाली अशी धडक\nडोळ्यांमधून काळजात घुसली तडक\nमनात म्हणालो वेडे हे तर..\nमाझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी\nह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी\nहे शिवनेरीच्या स्टॉप वर दुपारचं ऊन\nत्यात ती दिसली अन गेलो गारठून\nआली माझ्या नशिबात तिच्या शेजारचीच सीट\nअचानक ओळखल्याची मी acting केली नीट\nला ला ला ला\nखांद्यावर डोकं आलं मन झालं मोरपीस\nमनातल्या मनात दिला हळूच पहिला किस\nफूड मॉल आला तेव्हा उठून हसली स्वीट\nम्हणाली माझ्यासाठी कॉफी आणतोस प्लीज\nथँक्यू म्हणत प्रेमानं धरला माझा हात\nएक सेल्फी घेतला वाटलं झाली सुरुवात\nमाझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी\nह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी पॉम पॉम पॉम\nमग या कहाणीत एक ट्विस्ट आला उतरल्यावर एक भुरट्या पर्स घेऊन पळाला\nहू आता मी झालो बच्चन केला पाठलाग\nसोडवली पर्स अन अडकलो काळजात\nत्या काळजाचा स्क्रीन खाली पडून फुटला\nजेव्हा तिचा बॉयफ्रेंड मला आपणहून भेटला\nत्याच्या बायसेप एवढी होती माझी कम्बर\nमनात केलं मी ब्लॉक पण शेअर केला नंबर\nसुदैवाने बॉयफ्रेंड निघाला possessive\nती म्हणे तो aggressive\nपण आपण खेळत राहिलो defensive\nहळूहळू शेअरिंग झालं ओह्ह हो हो\nशेअरिंग चं केअरिंग झालं आह्ह हा हा\nकेअरिंग चं डेअरिंग झालं हम्मम्म\nआणि मग डेअरिंग चं आणि मग डेअरिं��� चं\nमला वाटलं आता होईल खरी सुरुवात\nतेवढ्यात तिला ऑफर आली मोठी परदेशात\nविचारलंही नाही तिनं घेतला डिसीजन\nमग मीही म्हटलं नको व्हायला आपण दुसरा option\nदाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत\nअनेक दिवस आठवणीत पिक्चर पाहिले जाऊन\nपॉपकॉर्न च्या काउंटरपाशी पाहील उभं राहून\nExactly बारा वाजता मेसेज आला तिचा\nराहवत नाही सतत विचार तुझा\nतुझ्याविना वेळ जात नाही माझा\nतुझं हसणं हवंय तुझं रुसणं हवंय\nतू नसलास तरी एकमेकांचं असणं हवंय\nनुस्ता टेक्स्ट वाचूनही डोळ्यातून पाणी आलं\nमग इंटरनॅशनल कॉल्स चं मोठं बिल आलं\nअरे गाढवांनो इथे झाली complete\nआमची स्टोरी ट्विस्ट वाली turn वाली लव स्टोरी\nह्यांची स्टोरी कित्ती भारी हिट वाली लव स्टोरी\nआपण हे वाचलं का\nलहान मुलांसाठी छान छान गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Sankt+Georgen+im+Attergau+at.php", "date_download": "2021-06-25T00:17:22Z", "digest": "sha1:573IOHT72REO2VCQ3JYRKZVE5VANIBUK", "length": 3605, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Sankt Georgen im Attergau", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 7667 हा क्रमांक Sankt Georgen im Attergau क्षेत्र कोड आहे व Sankt Georgen im Attergau ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Sankt Georgen im Attergauमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sankt Georgen im Attergauमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7667 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSankt Georgen im Attergauमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क��रमांकाआधी +43 7667 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7667 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/minister-rajnath-singh-was-meet-mp-sujay-vikhe-332831", "date_download": "2021-06-25T00:19:53Z", "digest": "sha1:5SMWYQLXHHPTHS22DOBQBUL6MQAP5MH2", "length": 18997, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केंद्रीय मंत्री पत्रव्यवहार दाखवत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे सरकार आम्हाला हवा तसा प्रतिसाद देईना", "raw_content": "\nके. के. रेंज संदर्भात आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत आहोत. त्यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.\nकेंद्रीय मंत्री पत्रव्यवहार दाखवत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे सरकार आम्हाला हवा तसा प्रतिसाद देईना\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : के. के. रेंज संदर्भात आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत आहोत. त्यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, मात्र यासंदर्भात आपण लष्कर प्रमुख व या विषयातील सर्व तालुक्यातील संबंधित प्रमुखांची बैठक लावु व मार्ग काढु, असे आश्वासन केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नगर जिल्ह्य़ातील शिष्टमंडळास दिले आहे.\nपारनेर व राहुरी तालुक्यातील गावांमध्ये चार दिवसांपासून सैन्य दलातील अधिकारी वाहनांसह मोजमाप करताना दिसत आहेत. याबाबत बुधवारी (ता. १२) नवी दिल्ली येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे या शिष्टमंडळाने सिंग यांची भेट घेऊन या विषयात आपण सकारात्मक भुमिका घ्यावी, अशी मागणी केली.\nसुजित झावरे पाटील व शिवाजी कर्डिले यांनी याबाबत योग्य त्या कागदपत्रासहींत ठाम भुमिका मांडत या गावांमध्ये भितीचे वातावरण आहे. कुठल्याच प्रकाराची सुचना दिली नसल्याने नेमके काय सुरू आहे. या संभ्रमात नागरीक आहेत. आपण हे थांबवावे येथील जमिन घेण्यात येऊ नये, आमच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही जमीन तयार केली आहे, अशी विनंती त्यांनी या बैठकीत केली.\nयावेळी सिंग यांनीही या शिष्टमंडळास तब्बल ३५ मिनीटे वेळ देत या संदर्भातील फाईल बोलावुन घेऊन राज्य सरकारला केलेला पत्रव्यवहार दाखवत आम्हाला हवा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले. तरीही याबाबतीत आपण लष्करप्रमुखांची लवकरच बैठक लावुन यातील शंका दुर करू य�� बैठकीस तालुक्यातील सर्व राजकीय लोकांनाही बोलाविले जाईल. यातुन आपण एक सकारात्मक निर्णय घेऊ असल्याचे सांगितले.\nकाय आहे के. के. रेंज\nके. के. रेंज क्षेत्र आर- 2 सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील 5, राहुरीतील 12 गावांचा तर नगर तालुक्यातील 6 गावांचा सहभाग आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गजदीपूर, ढवळपूरी नगर तालुक्यातील इस्लामपूर, सुजानपूर, नांदगाव, शिंगवे, घानेगाव, देहरे राहुरी येथील मुळा धरणाच्या लगत असलेले बारागाव नांदूर, बाभूळगाव, ताहाराबाद, घोरपडवाडी, जांभूळबन, गाडकवाडी, कुरणवाडी, दरडगावथडी, वरवंडी, जांभळी, वावरथ, चिंचाळे, गडधे आखाडा व चिंचाळे या गावांचा समावेश आहे. अशा एकूण 23 गावांवर के.के.रेंज क्षेत्राची टांगती तलवार उभी आहे.\nअधिग्रहण होणार की नाही याबाबत ग्रामस्थांना ठोस उत्तर मिळत नाही आहे. राजकीय नेते अधिग्रहण होणार नसल्याचे सांगत आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच सैन्य दलाने 23 गावातील मालमत्तेची मुल्यांकण घेतले. त्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये असलेले उच्च प्रतिच्या मालमत्तेचा तपशिल महसूल विभागाकडून घेतला. यानंतर सैन्य दलाचे वाहने संबंधित गावामध्ये पाहणी करीत असल्याचे दिसून आले या पार्श्वभूमीवर आजची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nकर्जतमधील गाळेधारकाच्या डोक्यावरची टांगती तलावर कायमची दूर होणार\nकर्जत (अहमदनगर) : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणार्‍या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरणामध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे.\n भाजपचे कर्डिले अडकले, चार जागांसाठीच लागली निवडणूक\nअहमदनगर ः जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्जमाघारीच्या अखेरच्या दिवशी आज मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवण्यासाठी इतरांचे अर्ज मागे घेतले जाण्यासाठी प्रयत्न केले.\nआमदार रोहित पवार, खासदार डॉ. विखे पाटील अन्‌ पंकजा मुंडे यांनी जीवनातील किस्से, एकमेकांवर कोटी करीत उडवून दिली धमाल\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे हे एका वाहिनीवरील ‘ज्याची राज्यात मोठी हवा आहे’ त्या विनोदी कार्यक्रमात हे सहभागी झाले होते.\nडॉ. विखे म्हणता��� रॅपिड अँटीजेन चाचणीची खात्री नाही; पुरावे देईला तयार\nशिर्डी (अहमदनगर) : मतदारसंघातील जनतेसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सवलतीच्या दरात आरटी- पीसीआर कोरोना चाचणी सेवा उपलब्ध झाली आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीची खात्री नाही. याबाबत पुढील महिन्यात पुराव्यांसह वस्तूस्थिती मांडू.\nसुपे एमआयडीसीत स्थानिक तरुणांना नोकरीत डावलल्याने आंदोलनाचा इशारा\nपारनेर (अहमदनगर) : सुपे एमआयडीसीत तसेच नव्याने उभी राहात असलेल्या म्हसणे फाटा एमआयडीसीत सातत्याने स्थानिक तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी कंपनी व्यवस्थापक जाणीवपुर्वक टाळत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत झाल्या आहेत.\n‘केके’ला राज्याचा विरोध आत्ताही आणि यापुढेही; आमदार लंके यांची दुसऱ्यांदा शरद पवार यांच्याशी भेट\nटाकळी ढोकेश्वरी (अहमदनगर) : के. के. रेंज जमिन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा विरोध आहे. पुढेही राहिल. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना वस्तुस्थिती समजाऊन सांगून के. के. रेंजबाबतचा निर्णय बदलण्यास भाग पाडू, असे आश्वासन जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार निलेश लंके या\n३० फूट उंचीच्या बंधाऱ्याची भिंत ढासळायला लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन...\nसंगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याल्या गावाने लोकसहभागातून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्याची भिंत अतिवृष्टीमुळे ढासळण्यास सुरवात झाली आहे.\nसरपंचाच्या पुढाकरातून ६०० कुटुंबांना सॅनिटायजर, मास्कचे वाटप\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील सरपंच अशोक घुले यांच्या पुढाकारातुन गावासह परिसरातील वाड्यावस्तांवरील ६०० कुटुंबांना प्रत्येकी अर्धा लीटर सॅनिटायजर, कुटुंबांना कापडी मास्क, व्हिटॅमीनसी (रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी) गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.\nशेतात बेकायदा वाळू साठा केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध पारनेर तालुक्यात गुन्हा\nपारनेर (अहमदनगर) : पळशी येथे सरकारचा वाळू ऊपसाबाबतचा परवाना नसताना एक लाख ६८ हजाराचा सुमारे ४० ब्रास वाळूचा उपसा करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने साठाकरून ठेवल्याचे कारणातून एका महिलेच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्���ा दाखल करण्यात आला आहे. पळशी येथील गट न. ६१७ मध्ये एका महिलेनी\nनोकरी द्या किंवा काम द्या; आपधूपच्या तरूण मंडळाची एकी\nपारनेर (अहमदनगर) : म्हसणे फाटा येथे नव्याने ऊभ्या रहात असलेल्या नविन औद्योगिक वसाहत उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना येथे आलेल्या नविन कारखानदार जाणिवपुर्वक काम देत नाहीत. स्थानिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmp-board-postponed-proposal-one-day-pmt-bus-pass-without-giving-any-reason-353326", "date_download": "2021-06-25T02:01:42Z", "digest": "sha1:ZE4AARF5GYJIVILJTCP7YDTX2FYIMUPN", "length": 18722, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; 'डेली पास'चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत", "raw_content": "\nपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 40 रुपयांच्या पासद्वारे दिवसभर पीएमपीबसमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. तर दोन्ही शहरांसाठी एकत्रित पास 50 रुपयांना करण्याचाही त्यात समावेश होता.\nपीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; 'डेली पास'चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत\nपुणे : शहरात 40 रुपयांच्या पासद्वारे पीएमपी बसमधून दिवसभर प्रवास करण्याचा प्रस्ताव कोणतेही ठोस कारण न देता पीएमपीच्या संचालक मंडळाने गुरुवारी (ता.1) पुढे ढकलला. तसेच एसी ई-बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावावरही कोणताही निर्णय झाला नाही, तर विमानतळाच्या बससेवेच्या दरांनाही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना दिलासा मिळू शकला नाही.\n- मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी\nपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 40 रुपयांच्या पासद्वारे दिवसभर पीएमपी बसमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. तर दोन्ही शहरांसाठी एकत्रित पास 50 रुपयांना करण्याचाही त्यात समावेश होता. परंतु, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, दोन्ही महापालिकांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अनुक्रमे हेमंत रासने, संतोष लोंढे, संचालक शंकर पवार, आयुक्त विक्रमकुमार, श्रावण हर्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचा समावेश असलेल्या संचालक मंडळाने हे प्रस्ताव कोणतेही ठोस कारण न देता पुढे ढकलले. शहर, पिंपरी ���िंचवड आणि जिल्ह्यासाठीचा रोजचा पास सध्या 70 रुपयांना आहे. त्याची किंमत करून शहरानुसार त्याचे दर निश्‍चित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. स्वयंसेवी आणि प्रवासी संघटनांनीही त्याचे स्वागत केले होते. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2500 बस आहेत. त्यात 142 ई-बस आहेत. ई-बसच्या दरात 5 रुपयांची वाढ करण्याचाही प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.\n- चोरट्यांचं धाडस तरी किती; वर्दळीच्या रस्त्यावरून पळवलं मंगळसूत्र\nबैठकीत मंजूर झालेले महत्त्वाचे निर्णय\n- थकबाकीपैकी काही रक्कम दोन्ही महापालिका या आठवड्यात पीएमपीला देणार\n- बस थांब्यांचे नामकरण करण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब होणार\n- आगारांच्या आवारात खासगी ई-वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी भाडेतत्त्वावर जागा देणार\n- महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, \"पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 40 रुपयांच्या दैनंदिन पासबाबत दोन्ही महापालिकेचे पदाधिकारी सकारात्मक आहेत. पुढील बैठकीत या बाबत निर्णय घेऊ. ई-बसच्या भाडेवाढीबाबतही पुरेशी माहिती घेऊन निर्णय करू.''\n- स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, \"दैनंदिन पासबाबतचा निर्णय फेटाळलेला नाही, तर पुढच्या बैठकीत त्या बाबत निर्णय होईल. सध्या बस कमी आहेत म्हणून दरवाढीचा निर्णय घेतला नाही. प्रवासी संख्या वाढली पाहिजे, असे आमचेही मत आहे. त्यासाठी नक्कीच पीएमपीला मदत करू.''\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमहापालिकेच्या पैशांची जबाबदारी कारभाऱ्यांची - अजित पवार\nवडगाव मावळ - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा असलेला पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून येससारख्या खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. आता या पैशांची जबाबदारी जे महापालिका चालवतात त्यांचीच आहे,’’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करी\n#WeCareForPune : आजचा दिवस घरातच\n‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज; प्रशासनाकडूनही तयारी पुणे - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज झाले आहेत. रविवारी (ता. २२) दिवसभर घराबाहेर न पडता कोरोनाला पळवून लावण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प\n#COVID19 : लॉकडाउननंतर मोठ्या प्रमाणात नागरिक नाशिकमध्ये दाखल...प्रशासनाकडून करडी ��क्ष\nनाशिक : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत शहरात 139 नागरिक परदेशातून आल्याचे आढळले असून, त्यात सर्वाधिक आखाती देशातून आले आहेत. महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून आतापर्यंत 33 नागरिकांना घरी सोडण्यात आले.\nVideo: अकोला ‘लॉक डाऊन’; तीन दिवस जिल्हा बंद\nअकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांच्या धर्तीवर आता अकोला जिल्हादेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आह\nआता 'या' यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा; मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना\nमुंबई : पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nCoronavirus : लढू अन्‌ जिंकूही\nअधिकारी सज्ज; जबाबदारी निश्‍चित पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे.\ncoronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास\nपिंपरी - 'लॉकडाऊन'च्या कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्तींना पास दिले जाणार आहे. चिंचवड येथील पोलिस उपायुक्त कार्यालयात हे पास उपलब्ध होतील.\nCoronaVirus : पळालेले 'ते' डॉक्‍टर अखेर 'होम क्वारंटाइन'\nपिंपरी : मॉस्कोतून परतलेल्या डॉक्‍टरांनी महापालिकेकडे स्वत:हून माहिती न देताच विमानतळावरून पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला. ही माहिती आरोग्य वैद्यकीय विभागास समजताच त्यांनी त्यांचा कसून शोध घेत त्यांना 'होम क्वांरटाइन' केले. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी-चिंचवड श\n महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्��; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..\nमुंबई - कोरोनाचा विळखा भारतावर आणि त्यातही महाराष्ट्र्रात अधिक घट्ट होत चाललाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अशात आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बातमी महाराष्टरची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा कालचा ५२ वरील आकडा आज ६३ वर गेलाय. म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण\nCoronavirus : अतिउत्साहींचा अतिरेक; हेतूलाच हरताळ\nपुणे - एकमेकांशी येणारा संपर्क टाळावा, ‘कोरोना’चा प्रसार कमी व्हावा, यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला; मात्र सरकारी यंत्रणेला धन्यवाद देण्याच्या वेळेला पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिउत्साही लोकांनी घोळक्‍याने रस्त्यावर उतरून टाळ्या, थाळ्यांसह चक्‍क ताशा वाजविला. काही ठिकाणी फटाके फोडल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/bjp-atul-bhatkhalkar-on-congress-and-shivsena/", "date_download": "2021-06-25T00:19:32Z", "digest": "sha1:FUBMBRHU5M2SCORVXVL5ZNHI2KZZ72QF", "length": 18205, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘भाजपासोबत असताना ज्वलंत हिंदुत्व, आता काँग्रेससोबत ज्वलंत इटालियन गांधीत्व’ - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\n‘भाजपासोबत असताना ज्वलंत हिंदुत्व, आता काँग्रेससोबत ज्वलंत इटालियन गांधीत्व’\nमुंबई : मागील १० दिवसांत हिंदुस्थानात ३६ हजार ११० कोरोनाबळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझीलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. जगाला आता हिंदुस्थानची भीती वाटू लागली आहे. हिंदुस्थानात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. हिंदुस्थानात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका हिंदुस्थानला बसत आहे. तरीही ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच, आज भारत देश जिवंत आहे, असा दावा शिवसेनेने शनिवारच्या सामनातील संपादकीयमधून केला होता.\nत्यानंतर भाजपकडून (BJP) शिवसेनेला (Shivsena) सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हिंदुस्थान गांधी-नेहरू खानदानाची जागीर नाही, असे दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आता मात्र त्यांचे पुत्र आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गांधी- नेहरू यांच्यामुळे भारत देश जिवंत असल्याचे म्हणत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ब्रिटन भेटीत म्हणाले होते की, ब्रिटिशांचे आमच्यावर उपकार आहेत. त्याची आठवण झाली. कणा नसलेली माणसं कायम अशीच का बोलतात, अशी मिस्कील टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.\nभाजपा सोबत असताना ज्वलंत हिंदुत्व\nकाँग्रेस सोबत गेल्यावर ज्वलंत\nभाजपासोबत असताना ज्वलंत हिंदुत्व होतं. आता काँग्रेससोबत गेल्यावर ज्वलंत इटालियन गांधीत्व दिसत आहे. राम-कृष्णाचा, चंद्रगुप्त-अशोकाचा, छत्रपती शिवरायांचा, सुभाषबाबू-सावरकरांचा हा महान देश कुणा एका परिवारामुळे आहे, असे म्हणणे म्हणजे चाटुकारिता आणि गुलामगिरीचा कळस आहे. जनाबसेनेसाठी एक माहिती देतो. १९६३ साली दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत स्वा. सावरकरांना प्रश्न विचारला, ‘नेहरूंनंतर कोण’ १९६२च्या युद्धात तोंडावर आपटलेले नेहरू आजारी असल्यामुळे देशभरात ही चर्चा होती. सावरकर म्हणाले, नेहरूंनंतर कोण हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण, या प्रश्नासारखा मला वाटतो, असा टोलाही भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोना : अदानी समूहाने खरेदी केलेत ४८ क्रायोजेनिक टँक\nNext articleआबिद अलीच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन्ही शतकी भागीदारी आहेत खास\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्���ाचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/savner-sunil-kedars-one-sided-dominance-in-kalmeshwar-assembly/01182004", "date_download": "2021-06-25T00:45:21Z", "digest": "sha1:E4SMOGFPRCS66KDKLPG3FHY557MVI7WW", "length": 7640, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सावनेर- कळमेश्वर विधानसभेत सुनील केदारांचे एकहाती वर्चस्व Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसावनेर- कळमेश्वर विधानसभेत सुनील केदारांचे एकहाती वर्चस्व\n-१७ पैकी १७ ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा\nसावनेर – मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत मंत्री सुनील केदारांच्या व्यूहरचने मुळे काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाली होती तीच जादू कायम ठेवत सावनेर- कळमेश्वर विधानसभेतील संपूर्ण १७ ग्रामपंचायतीवर यावेळी सुद्धा काँग्रेस पक्षाचा झेंडा अभेद्य पणे फडकला आहे.\nया निवडणुकीकरिता क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सूक्ष्म नियोजन केले होते. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत वर अगदी बारीक लक��ष ठेवून व आपल्या निवडणूक व्यूहरचने मुळे संपूर्ण ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व स्थापित झाले.\nसुनील केदार यांच्या स्वतःच्या पाटणसावंगी ग्रामपंचायतीवर सुद्धा एक हाती सत्ता प्रस्थापित करण्यात सुनील केदार यांना यश आले. पाटणसावंगी येथील १७पैकी १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे.\nयावेळी मंत्री सुनील केदार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व यापुढे लोकप्रतिनिधी म्हणून तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याकरिता सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आव्हाहन केले.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/dhule-municipal-corporation-top-ten-state-13493", "date_download": "2021-06-25T01:02:42Z", "digest": "sha1:ROSIVFK7KJAZDQP4JRKQBEDOFIJDU7VI", "length": 4014, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "माझी वसुंधरा या अभियानामध्ये राज्यात धुळे महानगरपालिका पहिल्या दहा क्��मांकावर", "raw_content": "\nमाझी वसुंधरा या अभियानामध्ये राज्यात धुळे महानगरपालिका पहिल्या दहा क्रमांकावर\nधुळे : संपूर्ण राज्यामध्ये माझी वसुंधरा हे अभियान Campaign सध्या राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून हे अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत असून एका वर्षामध्ये संपूर्ण राज्यातील ज्या महानगरपालिकांनी Corporation यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा दहा महानगरपालिकांचे Dhule Municipal Corporation नाव घोषित करण्यात आले आहे. Dhule Municipal Corporation is in the top ten in the state\nहे देखील पहा -\nत्यापैकी धुळे महानगरपालिकेचा प्रथम 10 महानगरपालिकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबद धुळे महानगरपालिकाचे आयुक्त अजिज शेख यांनी याबाबतचा खुलासा केला असून यासंदर्भात धुळे महानगरपालिकेतील माझी वसुंधरा या अभियानाला राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे व या यशामध्ये सहभागी असलेल्या सर्वच घटकांचे आभार मानण्यासाठी आयुक्त अजित शेख यांनी छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. Dhule Municipal Corporation is in the top ten in the state\nउपविभागीय पोलीस अधिकारीऱ्या मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल\nत्यामध्ये यापुढेही पुढील तीन उत्कृष्ट महापालिकांमध्ये धुळे महानगरपालिकेचे नाव समाविष्ट करण्यासाठी नियोजन बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान माझी वसुंधरा या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत पुढील तीन महानगरपालिकांमध्ये धुळे महानगरपालिकेचे नाव समाविष्ट करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spiritual/daily-rashifal-seventeenth-may-twenty-twenty-one-13046", "date_download": "2021-06-25T00:43:52Z", "digest": "sha1:CNFBG6M4654FP4EJF4YY2B2DMRX4J45D", "length": 2880, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दिनांक : 17 मे 2021 - असा असेल आजचा दिवस", "raw_content": "\nदिनांक : 17 मे 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.\nवृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.\nमिथुन : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल.\nकर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.\nसिंह : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.\nकन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.\nतुळ : जिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.\nवृश्‍चिक : रखडलेल��� कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.\nधनु : महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील.\nमकर : उत्साह व उमेद वाढेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.\nकुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.\nमीन : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/dhananjay-mundes-spouse-could-not-save-deposit-7647", "date_download": "2021-06-25T01:18:15Z", "digest": "sha1:G3LM5VG7VLN33K7XDPKIDP7REEHXNBS4", "length": 2105, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धनंजय मुंडेचे मेहुणे डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत!", "raw_content": "\nधनंजय मुंडेचे मेहुणे डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत\nपुणे: परभणी जिल्हयाच्या गंगाखेड मतदारसंघातून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार मधुसूदन केंद्रे यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.\nकेंद्रे यांना ८१४४ मते मिळाली आहेत. त्यांना मिळालेले मतदान ३.४ टक्के आहे. या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे ८०५१९ मते मिळवून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात केंद्रे हे चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांना ६२६४३ मते मिळाली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/03/11/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2021-06-25T00:34:01Z", "digest": "sha1:ACUB43SIGURYUZRMMSAMFLXVEBPLNBZN", "length": 21760, "nlines": 248, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "जिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविक���ंना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nजिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम\n१६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत आरोग्य पथक करणार तपासणी\nठाणे दि. ११ मार्च २०२० : जिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम दिनाक १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम भिवंडी, कल्याण या ग्रामीण तालुक्यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, या महानगर पालिका क्षेत्रात राबविण्यात येणार असून या मोहिमेत सर्व शासकीय व अशासकीय संस्थांनी सक्रीय सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी केले आहे. या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात समन्वय सभा संपन्न झाली. यावेळी सहायक संचालक डॉ. गीता खरात-काकडे यांनी मोहिमे विषयी सविस्तर माहिती दिली.\nही मोहीम अतिजोखीमग्रस्त भागात राबविण्यात येणार असून यामध्ये झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरीत, खाणीमध्ये काम करणारे बेगर कामगार,आदि सामाजिक गट तसेच तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, वस्तीगृह, मनोरुग्णालय आदि. ठिकाणाचा समावेश असणार आहे.\nअतिजोखीम ग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागात क्षयरोग व कुष्ठरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस त्वरित शोधून त्यांची वैदकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी व योग्य औषधोपचार तातडीने सुरु करता यावा या दृष्टीकोनातून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी पथकामार्फत गृहभेटीद्वारे, घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.\nया बैठकीला डॉ. एस.पी. शिंदे, डॉ. बी. डी. चकोर, डॉ. खुशबू टावरी, डॉ. प्रिया फडके, डॉ. अंजली चौधरी, डॉ. बी. के, पवार, अर्चना देशमुख, डी.निपुर्ते, स्वप्नाली पवार, दत्तात्रय वसई���र आदि उपस्थित होते.\nदोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ,\nत्वेचेवर फिकट, लालसर बधिर चट्टा त्यावर घाम न येणे, जाड, बधीर, तेलकट, चमकणारी त्वचा, त्वेचेवर गाठी असणे , कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे, तळ हातावर तळपायांवर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हातापायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणविणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू — जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर\nजिल्ह्यात ६ हजार ४८६ गरोदर व स्तनदा माता तसेच ३६ हजार २३ बालकांना भारतरत्न डॉ. ए.पी जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-celebrate-national-unemployment-day-in-protest-of-the-centres-capitalist-supplementary-policy-182117/", "date_download": "2021-06-25T01:14:24Z", "digest": "sha1:SNW35ANPKBAR6A6X7SFCSSGV655ETC7O", "length": 11691, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri news : केंद्राच्या भांडवलदार पुरक धोरणाचा निषेध करीत ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ साजरा : Celebrating 'National Unemployment Day' in protest of the Centre's capitalist supplementary policy", "raw_content": "\nPimpri news : केंद्राच्या भांडवलदार पुरक धोरणाच्या निषेधार्थ ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ साजरा\nPimpri news : केंद्राच्या भांडवलदार पुरक धोरणाच्या निषेधार्थ ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ साजरा\nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन\nएमपीसी न्यूज – 2019 च्या लोकसभा निवडणूकीतील भाजपाच्या प्रचाराला भुलून देशातील बेरोजगार युवकांनी भाजप व मोदींवर विश्वास दाखवून त्यांना मतदान केले. तेंव्हापासून नव रोजगार निर्मिती ऐवजी बेरोजगारीत वाढ झाली. सर्व सुशिक्षित बेरोजगारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सर्व बेरोजगार युवक 17 सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करीत आहेत आणि केंद्र सरकारच्या भांडवलदार पुरक धोरणाचा तीव्र निषेध करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.\nगुरुवारी (दि. 17 सप्टेंबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ साजरा करीत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने घोषणाबाजी केली.\nयावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, किरण देशमुख, भागवत जवळकर, अक्षय म्हात्रे, मयुर जाधव, हर्षवर्धन भोईर, प्रतिक स��ळुंखे, प्रसाद कोलते, सईफ शेख, निखिल दळवी, समिर वाघज, गौरव शितोळे आदी उपस्थित होते.\nकेंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळेच देशाचा जीडीपी उणे तेवीस पेक्षाही जास्त खाली गेला आहे. 2014 साली कॉंग्रेसच्या राजवटीत 10.8 असणा-या जीडीपी निर्देशांकाने इतिहासातील सर्वात निचांकी पातळी गाठली आहे.\nयावेळी विशाल वाकडकर म्हणाले की, केंद्र सरकारची धोरणे ही भांडवलदार पुरक आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या कोणत्याही सार्वजनिक उद्योगापेक्षा ‘अंबांनींची’ संपत्ती जास्त आहे. रेल्वे, विमानतळ यांचे खाजगीकरण करुन आता एलआयसीतील 25 टक्के सरकारी हिस्सा देखील यांनी विकायला काढला आहे. सार्वजनिक उद्योगात भांडवली गुंतवणूक वाढविण्याऐवजी त्यांचे खाजगीकरण करण्याचा उद्योग हे सरकार करीत आहे.\nदरवर्षी दोन कोटी रोजगार उत्पन्न होण्याऐवजी, आहे त्यांचाच रोजगार यामुळे संपुष्टात येणार आहे. वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर करुन चार महिने झाले तरी अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीला वा उद्योजकाला याचा लाभ मिळाल्याचे उदाहरण नाही. निवडणूक प्रचारात दिलेल्या फसव्या आश्वासनांप्रमाणेच हि देखील फसवी घोषणा आहे काय. ‘कोरोना’ या महामारीचे नाव पुढे करुन आपले अपयश झाकण्याचाच केंद्र सरकारचा व पंतप्रधान मोदी यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशीही टिका विशाल वाकडकर यांनी केली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nBhosari crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्यास मारहाण, रिक्षाची तोडफोड\nPune News : पाण्याचे ऑडिट करून महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडा – आबा बागुल\nMoshi News : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPune Crime News : भरदिवसा 8 लाखाची लूटमार करणारे टोळके जेरबंद, 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत\nDehuroad News: घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वड पूजन, वृक्षारोपण\nIndia Corona Update : देशात कोरोना बाधितांची संख्या तीन कोटी, 3.90 लाख मृत्यू\nPimpri News: चौकशी सुरु असलेल्या संस्थेला काम देवू नका; भाजप नगरसेवकाचे आंदोलन\nPimpri News : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या स्वयंसेवकांचा भाजपतर्फे सन्मान\nPune News : आंबील ओढा कारवाईप्रश्नी राज्य सरकाराने हस्तक्षेप करावा : आम आदमी पार्टी\nScholarship News : मॅट्रीकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\nPune : ‘सीएम केअर’ निधीला सीएसआरमधून वगळण्याच्या केंद्राच्या निर्णयाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plasma-therapy/", "date_download": "2021-06-25T00:53:30Z", "digest": "sha1:MC6OQS5UZQ5FCBYBQVQ7R6CXXRZPZX5X", "length": 8790, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plasma Therapy Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’पेक्षा चांगली औषधे;…\nएमपीसी न्यूज - कोरोना रुग्णांसाठी वापरली जाणारी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. आयसीएमआर आणि टास्क फोर्सच्या बैठकीत प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरपी…\n कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळले\nMumbai News : देवेंद्र फडणवीस झाले कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.24 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयाच्या बाहेर येताच…\nPimpri news: ‘वायसीएमएच’मध्ये प्लाझ्मा मशीन वाढवा; महापौरांची आयुक्तांना सूचना\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन कोरोनाचे अनेक रुग्ण बरे होत आहेत. या उपचारात प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरत आहे. परंतु, 'वायसीएमएच'मध्ये एकच प्लाझ्मा मशीन असल्याने दाते, नातेवाईकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे…\nDelhi news: देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर; सरकारने व्यूव्हरचनेत बदल करावा – डॉ. अमोल कोल्हे\nएमपीसी न्यूज - देशातील कोरोनाची परिस्थिती दिव���ेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी दारोदार फिरावं लागतंय. काहींना तर रस्त्यावर तडफडत जीव सोडावा लागला. सरकारवर देशाने जो विश्वास ठेवला, त्याचं हेच फळ आहे का\nPimpri: प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी पुढे यावे- आयुक्तांचे आवाहन\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनाचे अनेक रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. या कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा डोनर म्हणून वायसीएम रुग्णालयाकडे नोंदणी करावी, असे…\nPimpri: प्लाझ्मा दान करणाऱ्या रुग्णांना पालिकेने प्रोत्साहन रक्कम द्यावी, संदीप वाघेरे यांची मागणी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लाझ्मा थेरपी अवलंब करण्यासाठी बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करावे. प्लाझ्मा दान करणार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.…\nPune : प्लाझ्मा थेरेपी नक्की काय आहे; त्याने खरंच कोरोनाचा रुग्ण बरा होतो का\nएमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री राज्याला संबोधित करताना राज्यात कोरोनाच्या रुग्णांवर 'प्लाझ्मा थेरेपी' आणि 'बीसीजी'च्या उपचार करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचा उल्लेख केला.…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmp-bus/", "date_download": "2021-06-25T00:45:15Z", "digest": "sha1:Z6TITVBOS2J77PUT77UXIERFKZGSU7UA", "length": 8940, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmp bus Archives - MPCNEWS", "raw_content": "\n दसऱ्याच्या मुहूर्तावर पाच रुपयात पीएमपीचा प्रवास, दर पाच मिनिटाला बस\nएमपीसी न्यूज : पुणेकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल) च्या वतीने दस���्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अनोखी भेट देण्यात आली आहे. आता पुणेकरांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी अवघ्या पाच रुपयात…\nPimpri : पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट; तीन कामगार जखमी\nएमपीसी न्यूज - पिंपरी येथे पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट झाला. यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी घडली.हिरामण आल्हाट, मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे…\nChikhli : चिखली-पिंपरीगाव पीएमपी बस बंद\nएमपीसी न्यूज - कोणतीही पूर्वकल्पना न देता पीएमपीएमएल प्रशासनाने चिखली ते पिंपरीगाव ही बससेवा बंद केल्याने चिखलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही बससेवा पूर्ववत करावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महापालिका क्षेत्रीय समितीचे स्वीकृत…\nPune : गर्दीचा फायदा घेत पीएमपी बस प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या दोन चोरट्यांना अटक\nएमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणा-या दोन चोरट्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.26) पंचमी हॉटेल ते दांडेकर पूल या मार्गावर जाणाऱ्या बसमधून करण्यात आली.अक्षय दत्ता जाधव (वय २१…\nSahakarnagar : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nएमपीसी न्यूज – सहकारनगर येथे भरधाव वेगात येणा-या पीएमपीएमएल बसने एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी चारच्या पद्मावती बसस्टॉप जवळ घडली. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली…\nPune : पीएमपी बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरीला\nएमपीसी न्यूज – पीएमपी प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 26 एप्रिलला सकाळी पावणेदहा ते पावणेअकरा दरम्यान घडली.या प्रकरणी एका 53 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद…\nWarje : ब्रेकफेल होऊन रिव्हर्स आलेल्या पीएमपी बसची दुचाकीला धडक\nएमपीसी न्यूज - रिव्हर्स आलेल्या पीएमपी बसने दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत अॅक्टिव्हावरी एक 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाला आहे. तर सुदैवाने एक महिला थोडक्यात बचावली आहे. चांदणी चौकातील वेड विहार येथे आज (शनिवार) दुपारी साडेतीनच्या…\nPune : बीआरटी स्थानकांचे दरवाजे स��त उघडे…\nएमपीसी न्यूज - शहरातील बीआरटी मार्गांची दुरावस्था रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ' देखभाल व दुरुस्ती समिती'च्या पाहणीत नगर रोड बीआरटी मार्गावर अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये स्थानकावर बस दाखल झाल्यानंतर स्थानकाचा दरवाजा न…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%93", "date_download": "2021-06-25T00:38:27Z", "digest": "sha1:64LMXVAAWRPFXUSBHZM3CD5355GQXRI6", "length": 2875, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वन यिदुओ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवन यिदुओ (देवनागरी लेखनभेद: वन यितुओ, वेन यिदुओ; सोपी चिनी लिपी: 闻一多 ; पारंपरिक चिनी लिपी: 聞一多 ; पिन्यिन: Wén Yīduō; ) (नोव्हेंबर २४, १८९९ - जुलै १५, १९४६) हा चिनी भाषेतील कवी, लेखक होता.\nLast edited on १० फेब्रुवारी २०२१, at १९:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२१ रोजी १९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nafed-should-buy-onions-at-rs-3000-per-quintal", "date_download": "2021-06-25T01:48:54Z", "digest": "sha1:WJ23VTT56NDEDAI6U2RMB5LVXW7RD24T", "length": 4272, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAFED should buy onions at Rs 3,000 per quintal", "raw_content": "\nनाफेडने तीन हजार प्रति क्विंटलने कांदा खरेदी करावी\nमहाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी\nनाफेडने जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांदा खरेदी सुरू केली आहे.मात्र,नाफेडकडून सध्या पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलनेच खरेदी सुरू आहे. त्यामुळे नाफेडने तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नाफेडकडे शेतकर्‍यांसाठी केली आहे.\nमहाराष्ट्रात नाफेडमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना शेतकर्‍यांचा कांदा खरेदीचे अधिकार दिलेले आहेत. त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून थेट कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून आजचा कांदा खरेदी केला जात आहे.\nमात्र,या कंपन्या पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव देत आहेत.तो त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी नाफेडला तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा द्यायचा किंवा नाही द्यायचा हा अधिकार फक्त स्वतः कांदा उत्पादक बांधवांनाच आहे.त्यामुळे नाफेडने तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.\nयासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसून कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी नाफेडला कांदा विक्री करतांना कोणालाही कमिशन देऊ नये,असे आवाहनही दिघोळे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/chemical-fertilizers-price-hike-should-be-canceled-shirdi", "date_download": "2021-06-25T01:24:48Z", "digest": "sha1:JV5VSWPUFPB4TRSSXGM54OYDIAXG2MZJ", "length": 6629, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रासायनिक खतांसह पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करावी", "raw_content": "\nरासायनिक खतांसह पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करावी\nशिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन\nशिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi\nखरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली असून शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करत सदरची दरवाढ रद्द करावी या मागणीचे निवेदनपत्र प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना देण्यात आले.\nया निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.परंतु गेल्या एक वर्षापासून असलेली करोनाची टाळेबंदी, आणि अवकाळी पर्जन्य, वादळ यामुळे शेतकर्‍यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला असल्या कारणाने झालेले उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवत���ना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणे यासाठी शेतकरी आर्थिक गणित जुळविण्याच्या तयारीत लागले आहे. असे असताना भाजपा शासित केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे.\nपूर्वी 1185 रुपयांना मिळणारी डि ए पी ची गोणी आता 1900 रुपयाला झाली असून त्याचप्रमाणे 10 : 26:26 च्या 50 किलो गोणीची किंमत 1175 होती ती आता 1775 झाली आहे. अशाप्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने 15 ते 17 टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे. त्याबरोबरच आता पेरणीपुर्व मशागती सुरू असुन यासाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्यकता असते, केंद्र शासनाने डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली असल्याने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहे.\nपेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या खतांच्या , आणि इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करतो व शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो आपण आमची मागणी केंद्र शासनाकडे पोहचवून ही दरवाढ रद्द करण्यात यावी.\nराष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, महिंद्र शेळके, निलेश कोते, दीपक गोंदकर, राकेश कोते, अमित शेळके, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, साई कोतकर, अजित जगताप, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/saif-ali-khan-and-arjun-kapoor-are-lead-actors-upcoming-horror-comedy-film-bhoot-police", "date_download": "2021-06-25T01:57:17Z", "digest": "sha1:5AEYKVWRUVP6PJRLY567R6XDZJHYERJC", "length": 17154, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, हॉरर कॉमेडी सिनेमात दिसणार दोघांचा अनोखा अंदाज", "raw_content": "\nहॉरर कॉमेडी असा हा सिनेमा असणार आहे. पवन कृपलानी या सिनेमावर काम करत आहेत. इतकंच नाही तर 'भूत पोलिस' हा सिनेमा थ्रीडीमध्ये तयार केला जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.\nसैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, हॉरर कॉमेडी सिनेमात दिसणार दोघांचा अनोखा अंदाज\nदिपालीराणे-म्हात्रे, टीम ई स��ाळ\nमुंबई- सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 'भूत पोलिस' असं या सिनेमाचं नाव आहे. हॉरर कॉमेडी असा हा सिनेमा असणार आहे. पवन कृपलानी या सिनेमावर काम करत आहेत. इतकंच नाही तर 'भूत पोलिस' हा सिनेमा थ्रीडीमध्ये तयार केला जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.\nहे ही वाचा: सुशांतच्या स्टाफचे १४ जूनचे व्हॉट्सअप चॅट आले समोर, सुशांतनेही दिला होता रिप्लाय\nरमेश तौरानी आणि अक्षय पुरी हे या सिनेमाची निर्मिती करत असून या सिनेमावर वर्षाच्या शेवटी काम सुरु केलं जाईल. या सिनेमात सैफ आणि अर्जुन घोस्ट हंटर्स म्हणजेच भूतांना पकडण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक पवन कृपालानी यांच्या म्हणण्यानुसार, 'या सिनेमासाठी ही एकदम परफेक्ट जोडी आहे. आम्ही ही साहसी कॉमेडी करण्यासाठी फार उत्सुक आहोत. लवकरंच सैफ आणि अर्जुन आमच्या टीमला जॉईन करतील ज्यासाठी आम्ही खूप खुश आहोत. कारण हे दोघंही क्रेझी एंटरटेनर सिनेमासाठी एकदम परफेक्ट आहेत. दोघेही वेगळ्या अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या स्क्रीप्टमध्ये त्यांच्या ट्रेडमार्क ह्युमरची देखील काळजी घेतली आहे.' विशेष म्हणजे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.\nअभिनेता अर्जुन कपूरच्या सिनेमांबाबत सांगायचं झालं तर अर्जुन त्याच्या आगामी संदीप और पिंकी फरार या सिनेमात परिणीती चोप्रासोबत दिसून येणार आहे. यासोबतंच अर्जुन एका आगामी सिनेमात रकुल प्रीत सिंहसोबत देखील झळकणार आहे.\nमलाईका अरोरा घेतेय 'विटॅमिन डी' थेरपी, काय आणि कशासाठी आहे ही थेरपी वाचा..\nमुंबई- अभिनेत्री मलाईका अरोरा तिच्या अप्रतिम डान्ससाठी आणि फिटनेससाठी खासकरुन ओळखली जाते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती न चुकता वर्कआऊट करते. ४६ वर्षांची असलेल्या मलाईकाला पाहून तिचा वयाचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. वर्कआऊटसोबतंच ती हेल्दी डाएटसुद्धा फॉलो करते. आणि विशेष म्हणजे विटॅमिन डी\nअर्जुन कपूरनंतर मलायकालाही काेरोनाची लागण\nमुंबई : अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याची प्रेयसी व अभिनेत्री मलायका अरोरा हिलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने याबद्दलची माहिती नुकतीच दिली होती. ज्याप्रमाणे अर्जुनने इन���स्टाग्रामवर पोस्ट लिहित कोरोनाची लागण झाल्याची\nअर्जुनने कपूरने केली 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत\nमुंबई: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी अनेक नामवंत चेहरे समोर येत आहेत. यामध्ये आतापर्यंत अभिनेता शाहरूख खान, अक्षय कुमार, रणवीर सिंह, अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपीका पादुकोण सारख्या कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. एकूणच सरकारला मद\nमलाईका अरोराने स्विमिंग पूलमध्ये केला योगा, सोबत फायदेही सांगितले\nमुंबई- बॉलीवूडची मुन्नी म्हणजेच मलाईका अरोरा सध्या गोव्यामध्ये बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोशल मिडियावर दोघांचे गोवा ट्रीपमधील फोटो देखील व्हायरल होत आहेत. सोशल मिडियावर मलाईकाने एकानंतर एक तिचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांची झोपंच उडवली आहे. आता मलाईकाने आणखी एक फोटो\n'आमचं झालं, वरुण - नताशानं घेतले सात फेरे'\nमुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला होता. लग्नाला जाताना वरुणच्या गाडीला झालेला अपघात, बॉलीवू़मधील निवडकच सेलिब्रेटींना दिलेलं निमंत्रण, लग्नाच्या ठिकाणी असलेला कडेकोट बंदोबस्त यामुळे वरुणचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा\nआमचं प्रेम आहे, विषय संपला\nमुंबई - प्यार किया तो डरना क्या असे आपण म्हणतो. प्रेम असेल तर कोणी काहीही म्हणालं तरी काही बिघडत नाही. अशीही अनेकांची धारणा असते. बॉलीवूडमध्येही असे काही कपल आहेत की ज्यांना आपलं प्रेम व्यक्त केल्यावर मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. व्हँलेटाईन डे च्या निमित्तानं त्या प्रेमप्रकरणांना\n करण जोहरने संचालकपदाचा राजीनामा दिला...\nमुंबई ः सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाहीचा मुद्दा हंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच चर्चिला गेला आहे आणि अजूनही त्याचीच चर्चा रंगलेली आहे. निर्माता व दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री आलिया भट, सलमान खान, सोनम कपूर, अर्जुन कपूर आदी मंडळींना याबाबत टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्या फॅन्स फ\nअभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; समाजमाध्यमांद्वारे दिली माहिती\nमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, देशभरात दररोज हजारो रुग्ण आढळून येत आह��त. त्यातच आता अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वत: अर्जुनने याबाबत समाजमाध्यमांवर माहिती दिली आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू असून, तो होम क्वारंटाईन\nकरण जोहर, दीपिका, विकी कौशल आणि इतर सेलिब्रिटींविरोधात NCB करणार तपास, ड्रग पार्टीप्रकरणी सिरसा यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई\nमुंबई- शिरोमणी अकाली दल (SAD) चे विधानसभा आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या तक्रारीवर कारवाई करत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) मुख्यालयाने मुंबईच्या एनसीबीला बॉलीवूडच्या काही बड्या लोकांविरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिरसा यांनी करण जोहर, दीपिका पदूकोण, विक्की कौशल सोबत इतर काही सेल\nचार महिन्यांनतर शूटसाठी बाहेर पडला अर्जुन कपूर, लोकेशनवरचे फोटो केले शेअर..\nमुंबई- कोरोना व्हायरसमुळे चार महिन्यांपासून शूटींग ठेवण्यात आलं होतं. मात्र आता हळूहळू अनलॉक करत असताना शूटींगही सुरु करण्यात आली आहेत. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी घरातून बाहेर पडत आहेत. काही ठिकाणी तर शूटींगला सुरुवात देखील झाली आहे. नुकतंच बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरनेही शूटींगला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/during-corona-period-there-was-increase-problems-related-mental-health-indian-citizens-343168", "date_download": "2021-06-25T01:53:14Z", "digest": "sha1:SVFVUZJN26YEAYSYC3UMGHZMMKD4EZHO", "length": 18906, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...", "raw_content": "\nएप्रिल ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान घेण्यात आलेल्या काही सर्वेमधून ही बाब समोर येत आहे.\nकोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...\nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. या काळात नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, आजपर्यंत देश म्हणून मानसिक आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.\nएप्रिल ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान घेण्यात आलेल्या काही सर्वेमधून ही बाब समोर येत आहे. डोकेदुखी, चिंता, अनिश्चितता आदी मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. द सुसाईड प्रीव्हेन्शन इन इंडिया फाउंडेशन आणि इंड��यन सायकेट्रिक सोसायटीच्या वतीने नुकतेच यासंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आले.\n- आता अत्याचार पीडित बालकांना मिळणार जलद न्याय; वाचा सविस्तर\n- सर्वेक्षणात सहभागी ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना सर्वसाधारण मानसिक समस्या जाणवल्या.\n- प्रामुख्याने चिंता आणि अनिश्चितता हे विकार\n- डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी 65 टक्के रुग्णांमध्ये मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत.\n- ८५ टक्के लोकांमध्ये थकव्याची समस्या, तर त्यामुळे ७५ टक्के लोकांच्या कामावर परिणाम झाला आहे.\n- सार्वजनिक आरोग्यामध्ये मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष\n- २०२०-२१च्या अर्थसंकल्पात २ टक्के तरतूद आरोग्यावर त्यात १ टक्क्यांपेक्षा कमी खर्च मानसिक आरोग्यावर\n- समाज म्हणूनही मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष\n- मध्यम वर्गात मानसिक विकारांकडे दुर्लक्ष\n- डॉक्टर आणि तज्ज्ञांची कमतरता आणि सुविधांचा अभाव\n- ना सोशल डिस्टन्स, ना कसली भीती; कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी\n- केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. परंतु दीर्घकालीन उपाययोजनांसह आर्थिक तरतुदींची आवश्यकता\n- शालेय स्तरापासून मानसिक आरोग्याविषयी चर्चा आवश्यक. मानसिक आरोग्यासंबंधीच्या अंधश्रद्धांना रोखणे गरजेचे.\nदेशाची मानसिक आरोग्यासाठीची तयारी :\n(स्रोत : जागतिक आरोग्य संघटना अहवाल, २०१६)\n१) मानसोपचार तज्ज्ञ (एक लाख लोकांमागे)\n२) मानसशास्त्रज्ञ (एक लाख लोकांमागे)\n- अॅम्बुलन्स न मिळाल्याने पुण्यात मनसेचे 'खळ्ळ-खट्याक'\nलॉकडाउनच्या काळातील वाढलेली बेरोजगारी, मजुरांचे स्थलांतर, मानसिक विकार यामुळे मानसिक आरोग्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. समाजामध्येही जागरूकता वाढत चालली आहे.\n- चतुर्वेदी, अधिकारी, नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प काल संसदेत सादर केला. १८ डिसेंबर २०२० रोजी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) च्या कार्यक्रमात भाषण करताना आगामी अर्थसंकल्प हा शतकातील एक महत्त्वाचा अर्थसंकल्प असेल असे\nभाष्य ; आता ‘मागणी’ हेचि मागणे\nकोरोनाच्या प्रादुर्भावाचा अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे. अर्थव्यवस्थेच्या आकुंचनाचा परिणाम हा विविध क्षेत्रांतील रोजगार व त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर आणि मागणीवर झाला आहे. देशपातळीवरील एकूण मागणीत ३१.२ टक्के घट झाली आहे. हे एक मोठे आव्हान आहे.\nभारत सुरक्षा समितीचा आठव्यांदा सदस्य\nन्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत (यूएनएससी) भारताची पुन्हा एकदा अस्थायी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. जागतिक संघटनेचे सर्वांत महत्त्वाचे अंग असलेल्या या सुरक्षा समितीत प्रवेश करण्यासाठी ही आठवी वेळ आहे.\nकेंद्र सरकार लशीसंदर्भात सर्वपक्षीय चर्चा करणार; मोदींचाही सहभाग\nनवी दिल्ली - कोरोना साथीवर विकसित केली जाणारी लस, या लशीचे वितरण या व करोनाशी निगडित अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे ४ डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सर्वपक्षीय संसदीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आभासी राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार असल्याचे स\nचीनने कोरोनजन्य परिस्थितीतही संरक्षण बजेट भारताच्या तिपटीने वाढवले\nबिजिंग : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे जगभरातील राष्ट्रांची अर्थव्यवस्था पटरीवर आणण्यासाठी खटाटोप सुरु असताना चीन संरक्षणावरील खर्चात वाढ करत आहे. जगभरातील जवळपास 50 हजार लोकांना चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी अने\n'जीडीपी'मधील प्रबळ दावेदार असणाऱ्या सेवा क्षेत्राला हवे 'आर ऍन्ड डी'चे बूस्टर\nपुणे : देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) प्रबळ दावेदार असलेले सेवा क्षेत्र कोरोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2018 मध्ये देशातील 31.45 टक्के कर्मचारी या क्षेत्रात कार्यरत होते. आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, बॅंकिंग अशा महत्त्वपूर्ण सेवांनी अंतर्भूत असलेल्या या क्ष\nमराठा आरक्षणाबाबत सुनावणी ते मोदींकडून पुन्हा कृषी कायद्याची पाठराखण, वाचा ठळक बातम्या एका क्लिकवर\nमराठा आरक्षणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. साधारण 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. तर कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी स्वातंत्र्य मिळेल, अशा ���ब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्यांची पुन्हा पाठराखण केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने\n‘फिनोलेक्स’चा तिमाहीतील नफा २५५.८६ कोटींवर\nपुणे - फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या आणि पीव्हीसी पाइप्स व फिटिंग्जची एकमेव सर्वसमावेशक उत्पादक असलेल्या कंपनीने आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे ऑडिटपूर्व आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ\nBudget 2021: शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद म्हणजे `वाळवंटात हिरवळ फुलविण्याचा प्रयत्न’\nUnion Budget : पुणे : केंद्र सरकारने नवीन शैक्षणीक धोरणाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली, त्यातील योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला. ही स्वागतहार्य बाब आहे. पण यासाठी अर्थसंकल्पात अतिशय कमी तरतूद केल्याने अंमलबजावणीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अपुऱ्या निधी अभावी या योजना म्हणजे 'वाळवंटात\nशेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम ते अमृता फडणवीसांची बजेटवरील प्रतिक्रिया, ठळक बातम्या एका क्लिकवर\nकृषी कायद्यांविरोधात गेल्या दोनहून अधिक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला निषेध तीव्र केला आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना सरकारला धक्के द्यायला सज्ज झाली आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील जमीनीवर मोठमोठे खिळे लावून रस्ता बंद केला आहे. येत्या 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_11.html", "date_download": "2021-06-25T01:01:04Z", "digest": "sha1:WMS7W2E6PPA776EP2WOL6EOHCUPXYBD4", "length": 10911, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात समुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome रायगड श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात समुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी\nश्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात समुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी\nश्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात\nसमुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी\nअमोल चांदोरकर - श्रीवर्धन\nटाळेबंदीत शासनाने हळूहळू शिथीलता आणली असल्याने आता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. अनलाॕक 5 मध्ये ठप्प झालेल्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी काही अटी व नियमांचे काटेकोर पालन करुन बंदी उठवल्याने श्रीवर्धन मधील दिवेआगर ,श्रीवर्धन, हरिहरेश्वर, शेखाडी अशा विविध किनाऱ्यावर पर्यंटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे.यामुळे स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे.\nमार्च महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते.धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे ,समुद्रकिनारे हे देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. सर्व व्यवहार देखील ठप्प झाले होते.याचा मोठा फटका खानावळ व्यावसायिक,हॉटेल व्यावसायिक,कॉटेज,रूम व्यावसायिक यांच्यासह पर्यटन व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या इतर व्यावसायिकांना देखील बसला होता.\nमात्र आठवड्याभरापासून श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असणाऱ्या दिवेआगर,श्रीवर्धन, हरिहरेश्वर,शेखाडी,आदगाव,वेळास आगर या ठिकाणी पुन्हा पर्यटकांची रेलचेल काही प्रमाणात दिसून येत आहे.गेले आठ महीने लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला या पर्यटकांमुळे उभारी घेण्यास मदत होणार आहे.त्यामुळे श्रीवर्धन तालुका पर्यटकांच्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झाला आहे परंतु व्यवसाय सुरु करताना शासनाने दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहुनच व योग्य ती काळजी घेणे याचेसुध्दा भान व्यावसायिक व पर्यटकांनी ठेवले तरच आपण पर्यटनाचा निखळ आनंद घेऊ.\nपर्यटन सुरू झाल्याने सर्व व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत मात्र कोरोना अजून संपलेला नसून सर्व शासनाचे नियम व अटी पाळून ,गर्दी टाळून व्यवसाय करावा.\nजितेंद्र सातनाक,नगराध्यक्ष ,श्रीवर्धन नगरपरिषद\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिल�� पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/oxygen-emergency-latur-12262", "date_download": "2021-06-24T23:40:12Z", "digest": "sha1:KXFCIVEDRNYXVLGS7DYGYKABLHVZXOI6", "length": 4527, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लातुरात ऑक्सिजनची आणीबाणी: ह्याची जबाबदारी कोणाची ?", "raw_content": "\nलातुरात ऑक्सिजनची आणीबाणी: ह्याची जबाबदारी कोणाची \nलातूर: लातूर Latur जिल्ह्यात कोव्हीड रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. जिल्ह्यात 16 हजार पेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत. जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त खासगी रुग्णालय भरलेले आहेत. येथे हजारो रुग्ण आहेत. मात्र आता ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणा हतबल आहे. लातूर शहरातील बार्शी रोड वरील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या Agitation मांडला आहे. जर ऑक्सिजन बेड मिळाले नाहीतर तर रुग्ण सिविलला पाठवून मी दवाखाना बंद करतो. ह्या भूमिकेत आता डॉक्टर आले आहेत. Oxygen emergency in Latur\nलातूर शहरातील खाजगी आयकॉन कोव्हीड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनवर असलेले रुग्ण इतरत्र हलविण्यास सांगितले आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी काही काळ लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केलं . याविषयी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन नसल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा इतर रुग्णालयात हलविण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले आहे.\nदिवसाला १५० ते २०० सिलेंडर ऑक्सिजनची हॉस्पिटलला गरज असते. मात्र जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना पाठपुरावा करूनही ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठा करणारी एजन्सी तुटवड्यामुळे ऑक्सिजन पुरवठा गरजेपेक्षा कमी करीत आहे. तर यावर संतप्त रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml-service-stop-in-lockdown/", "date_download": "2021-06-25T01:04:12Z", "digest": "sha1:7DFMUTFJIVVAHJWGEDCNJMW5UCODS7JM", "length": 3057, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmpml service stop In Lockdown Archives - MPCNEWS", "raw_content": "\n उद्यापासून शहरातील PMPLची सेवा बंद\nएमपीसी न्यूज - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे उद्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य प्रवाशांकरिता काही मार्गावर सुरू करण्यात आलेली पीएमपीची बससेवा 23 जुलैपर्यंत बस बंद असणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे वाहतूक…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%83-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-25T00:55:14Z", "digest": "sha1:LSLPMEQJYBGPFUP32UMXG4WTSW7NCFUQ", "length": 20073, "nlines": 124, "source_domain": "navprabha.com", "title": "मोदी सरकारचे १०० दिवस ः भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब! | Navprabha", "raw_content": "\nमोदी सरकारचे १०० दिवस ः भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब\n‘मोदी २.० सरकार’ चे पहिले १०० दिवस एक अशा आकांक्षी भारताचे प्रतिबिंब आहे, जे दूरदर्शी आणि निडर पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपली पूर्ण क्षमता मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात एक ‘निर्णायक सरकार’ चा मार्ग प्रशस्त करुन ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ सुनिश्चित करीत आहेत.\nमी ङ्गार अभिमानाने सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्याविषयी लिहित आहे. खरे तर पहिल्या १०० दिवसांचा कालावधी हा अतिशय आल्हाददायक असतो, कारण पहिल्या १०० दिवसांत सरकारही ङ्गार सक्रिय असत नाही आणि जनतेलाही वाटते की, सरकार ङ्गार मोठे निर्णय घेत नाही. साधारणपणे, जेंव्हा सरकार दुसर्‍या वेळी सत्तेत येते, त्यावेळी नव्या सरकारचा दृष्टीकोन ‘अरे वा’ असा असतो. यापूर्वी आम्ही हे पाहिले आहे. अशा वेळी मनात हाच विचार असतो की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, एवढी काय घाई आहे आता. आता पुढची पाच वर्षे सत्ता आमच्याच हाती असणार आहे. पण, हा झाला भूतकाळ.\nनरेंद्र मोदी- ज्यांनी पंतप्रधानपदी कार्यरत असताना आणि निवडणुकीनंतर एकाही दिवसाची सुट्टी घेतली नाही. वास्तविकता तर अशी आहे, पाचव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाला नव्या सरकारच्या १०० दिवसांवर पूर्ण तन्मयतेने काम करण्यास सांगितले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘राष्ट्र प्रथम’ या सूत्रानूसार कार्यभार सांभाळला. पहिल्या १०० दिवसांमध्ये सरकारने सिद्ध करुन दाखवले की, ‘ जे बोलले जाते, ते प्रत्यक्ष कृतीतून करुन दाखवले जाते, तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्तीचेही दर्शन घडवले, जे पूर्वी अशक्य मानले जात होते.\nनव्या सरकारच्या पहिल्या संसद अधिवेशनात नेतृत्वाची निर्णायक क्षमता दिसून आली. सरकारने पहिल्याच आठवड्यात मोठा विरोध असतानाही ‘तिहेरी तलाक’ समाप्त करुन महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवण्याप्रती आपली कटिबद्धता दाखवून दिली. या कायद्याने भारतीय राज्यघटनेतील ‘स्त्री-पुरुष न्याय’ सुनिश्चित करुन मुस्लीम महिलांची सुरक्षा आणि सबलीकरण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. बाल लैंगिक अपराध संरक्षण (संशोधन) विधेयक, २०१९ साठी ऐतिहासिक कायदा करुन, ज्या माध्यमातून बालका���वरील लैंगिक हल्ल्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे, यातून या सरकारचा सामाजिक सुधारणांकडे असलेला कल दिसून येतो, हे एक अनुपम उदाहरण आहे. भारतातील बालकांना आपली सुरक्षा सुनिश्चित करण्याचा हक्क आहे. एका अशा कायद्याच्या माध्यमातून त्यांना संरक्षण मिळते, ज्यातून लैंगिक अपराध करणार्‍याला कठोर शिक्षा मिळते.\nशेतकर्‍यांच्या मुद्याविषयी म्हणाल तर, या सरकारच्या प्रगतीशील विकास योजनेच्या केंद्रस्थानी शेतकरी आहे. या सरकारकडून घेतलेल्या प्रथम निर्णयात ‘प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा लाभ सर्व शेतकर्‍यांना आणि योजनेची व्याप्ती वाढवण्याचा समावेश होता. विस्तारित योजनेत आता सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ सुमारे २० कोटी शेतकर्‍यांना होणार आहे. प्रत्येक शेतकर्‍याला ६,००० रुपयांची मदत आणि मजूर, लहान व्यापारी आणि शेतकर्‍यांना पेन्शन योजनांच्या कक्षेत आणून ‘मोदी २.०’ सरकारने मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे आणि त्यांना समान संधी देण्याचे प्रयत्न केले आहेत.\n‘आयुष्मान भारत’ मुळे ५० कोटी लोकांना प्रति परिवार ५ लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे, ज्यातून त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या गरजा योग्यरित्या पूर्ण होतील. यामुळे युवक आणि गरीब सर्वजण मिळून ‘नव भारत’ साकारतील आणि मनुष्यबळाचा वापर होईल. एक असा भारत, जो निश्चितपणे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साकारू शकेल.\nतसे तर विरोधी पक्ष आमच्यावर १.३ अब्ज लोकांच्या अपेक्षा नव्या उंचीवर नेल्याचा आरोप करु शकतील, पण याचा आम्हाला अभिमान आहे. ‘मोदी २.०’ चे लक्ष्य एक असा परिवर्तनाचा कालखंड निर्माण करुन नवे मैलाचे दगड, लक्ष्य आणि विकासाचे लाभ सुनिश्चित करुन भारताची ऊर्जा चारी दिशांना ङ्गैलावणे हा आहे, जो एक जागतिक महासत्तेच्या रुपाने भारताला पुढे नेईल. या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आमच्या सरकारची त्रिस्तरीय रणनिती आहे. एक, नव्या भारताला ठोस स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी मनुष्यबळाचा योग्य वापर, दोन, भ्रष्ट अधिकारी आणि लोकांवर ठोस कारवाई करुन भ्रष्टाचार संपवणे आणि तीन, पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे.\nआम्हाला माहित आहे की, भ्रष्टाचार हा प्रगतीच्या मार्गातील सर्वा�� मोठा अडथळा आहे. ‘मोदी १.०’ च्या कार्यकाळात स्वच्छ सरकार सुनिश्चित करुन ‘मोदी २.०’ ने भ्रष्टाचार्‍यांविरोधात कारवाईसाठी लक्ष्य निश्चित केले आहे. अशा मोठ्या नोकरशहांना जबरदस्तीने सेवानिवृत्त केले जात आहे, जे आतापर्यंत भ्रष्टाचार विरोधी कायद्यातून स्वतःची सुटका करुन घेत होते आणि आपले खिसे भरत होते. सरकारी तिजोरी लुटणारे आता तुरुंगात आहेत. भ्रष्ट अधिकार्‍यांना हटवण्याचे काम जोरात सुरु आहे. यामुळे भारताला आपल्या आर्थिक क्षमतेचा पूर्ण वापर करुन पुढे जाता येईल.\nआम्ही एकीकडे आमची आश्वासने पूर्ण करीत आहोत, तर दुसरीकडे, जागतिक पातळीवर जसे जी-७, जी-२०, ब्रिक्स, संयुक्त राष्ट्र संघटना यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताची मजबूत उपस्थिती आमच्या देशाची वाढती उंची आणि महत्त्व प्रतिबिंबित करते. भारत आता केवळ एक दर्शक वा अनुयायी नाही, तर एक वैश्विक नेता आहे. मग ते पर्यावरण संरक्षण, कर्ब उत्सर्जन, व्यापार, वा शक्ती संतुलन असो, भारत जागतिक शक्तीचे अभिन्न अंग बनला आहे. ‘मोदी २.० सरकार’ चे पहिले १०० दिवस एक अशा आकांक्षी भारताचे प्रतिबिंब आहे, जे दूरदर्शी आणि निडर पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपली पूर्ण क्षमता मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात एक ‘निर्णायक सरकार’ चा मार्ग प्रशस्त करुन ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ सुनिश्चित करीत आहेत.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद��द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nहेमंत देसाई जागतिक नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्के तर चीनचा ८.६ टक्के असेल असा थेट अंदाज व्यक्त...\n(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध) डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री) दिवे लागले रे दिवे लागले...\nकोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक\nकर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...\nकोविड-१९ ला अटकाव करायचा कसा\nअमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....\nचीन संकटात, भारताला संधी\nशैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-25T01:06:07Z", "digest": "sha1:P7FMVQWWUE2N3WOELSD3UMPBX4CWWTLQ", "length": 17958, "nlines": 114, "source_domain": "navprabha.com", "title": "सुजाण, सुसंस्कृत | Navprabha", "raw_content": "\nएखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निधनाची दखल संपूर्ण देशाकडून घेतली जाणे हे फार क्वचितच घडते आणि त्यात ते राज्य छोटे असेल तर असे होणे अधिकच दुर्मीळ असते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची दखल संपूर्ण देशाने घेतली होती, परंतु त्यामध्ये त्यांची संरक्षणमंत्रिपदाची सफल कारकीर्द हाही एक भाग होता. नुकत्याच दिवंगत झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित यांच्या बाबतीत मात्र त्यांची कारकीर्द केवळ दिल्लीपुरती मर्यादित असूनही राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मृत्यूपश्‍चात् हळहळ व्यक्त झाली. यामध्ये त्यांचा सात्त्विक, समाधानी चेहरा आणि शांत, संयमी व्यक्तिमत्त्व यांचा जसा मोठा वाटा आहे, तशीच देशाचे ह्रदय असलेल्या दिल्लीच्या जडणघडणीमध्ये त्यांनी दिलेल्या अफाट योगदानाचेही नक्कीच योगदान आहे. देशाची राजधानी असल��ल्या दिल्लीचा शतकानुशतकांचा वारसा असलेला सांस्कृतिक चेहरा एकीकडे जपताना, दुसरीकडे उत्तम रस्ते, फ्लायओव्हरचे जाळे, मेट्रोसारख्या साधनसुविधा यातून तिला नवा प्रागतिक चेहरा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दीक्षित यांनी आपल्या तीनवेळच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत केले, जे विसरणे दिल्लीवासीयांना शक्य नाही. आज दिल्लीमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये सीएनजीवर चालणारी वाहने सर्रास दिसतात. बसवाहतुकीमध्ये सीएनजीसारख्या ‘स्वच्छ’ इंधनाचा वापर करण्याचे धाडस सर्वप्रथम दाखवले ते शीला दीक्षित यांनीच. जनतेचा सुरवातीचा विरोध पत्करून वीज वितरणाचे खासगीकरण करून त्याद्वारे दिल्लीकरांना त्यांनी उत्तम वीजपुरवठा उपलब्ध करून दिला, जवळजवळ सत्तरहून अधिक फ्लायओव्हरच्या उभारणीद्वारे दिल्लीचा कोंडलेला श्वास मोकळा केला, अत्यंत दाटीवाटीच्या भागाखालूनही मेट्रो नेऊन दिल्लीवासीयांचे एक स्वप्न साकार केले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अत्यंत सफल आयोजनासाठी दादही मिळवली. त्या स्पर्धेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या साधनसुविधांबाबतीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप जरूर झाले, परंतु आज त्या साधनसुविधा आजही दिल्लीसाठी उपकारक ठरलेल्या आहेत. दिल्लीची एकूण राजकीय रचना गुंतागुंतीची आहे. देशाची राजधानी असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेसारखा विषय तेथे केंद्र सरकारच हाताळते. अनेक प्रशासकीय बाबींमध्ये केंद्र सरकारची लुडबूड चालत असते. असे असूनही आपल्या तिन्ही कार्यकाळांमध्ये शीला दीक्षित त्यांचा आणि केंद्र सरकारचा संघर्ष कधी झडल्याचे दिसले नाही. उलट भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार असताना देखील अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्याशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून दीक्षित यांनी दिल्लीच्या विकासयोजनांना केंद्राचे साह्य मिळविले होते. दीक्षित यांच्या नंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आलेल्या अरविंद केजरीवालांनी वारंवार जे पोरकटपणाचे दर्शन घडवले, ते पाहता दीक्षित यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द अधिकच उठून दिसते. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था ही केंद्र सरकारकडे असल्याने निर्भया प्रकरण जेव्हा घडले तेव्हा मुख्यमंत्री असूनही आपण या विषयात किती हतबल आहोत हे पाहून आपल्याला प्रचंड वैफल्य आल्याची खंत शीला दीक���षितांनी आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केलेली आहे. सोनियांनीच त्यांच्यावर विश्वासाने एकेक जबाबदार्‍या सोपवल्या आणि त्यांनी त्या यशस्वीपणे पारही पाडल्या. हरिकृष्णलाल भगत, जगदीश टायटलर अशा दिग्गज पक्षनेत्यांना डावलून शीला दीक्षित पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या आणि सोनियांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आतल्या गोटात त्यांनी स्थान मिळवले. ९८ च्या निवडणुकीत त्यांना पूर्व दिल्लीतून लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आले होते. पूर्व दिल्ली हा मोठा मतदारसंघ आहे. जवळजवळ वीस विधानसभा मतदारसंघ त्या खाली येतात. एच. के. एल. भगतांचा हा बालेकिल्ला, परंतु ९१ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यांच्या जागी शीला दीक्षितांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी ती जागा जिंकूनही दाखवली. पुढे तालकटोरा स्टेडियमवरच्या कॉंग्रेस कचेरीचा ताबा त्यांच्याकडे आल्यानंतर तरुणांची फौज उभी करून शीला दीक्षित यांनी कॉंग्रेस पक्षसंघटनेला नवा, तरतरीत चेहरा मिळवून दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांच्यात जेव्हा बेबनाव निर्माण झाला, तेव्हा त्या दोघांच्या ऐवजी सुषमा स्वराज यांना भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतरवले. तेव्हा त्यांना पर्याय म्हणून कॉंग्रेसने शीला दीक्षित यांना विधानसभेत उतरवले आणि तेथून त्यांची विधानसभेतील वाटचाल सुरू झाली आणि मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले. त्यांचे सासरे उमाशंकर दीक्षित हे स्वातंत्र्यसैनिक आणि नेहरूंचे सहकारी नेते होते. तो वारसा त्यांच्या मुलाने विनोद दीक्षित यांनी जरी चालवला नाही, तरी शीला यांनी तो चालवून दाखवला. राजकारणातील असा एक सर्वपरिचित चेहरा आता कायमचा नजरेआड झाला आहे. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांचे दहन सीएनजी इंधनावर चालणार्‍या विद्युत दाहिनीत करण्यात आले. एक सुजाण व्यक्तिमत्त्व आता कायमचे नजरेआड झाले आहे\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\n‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...\nबरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...\nकॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...\nराजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-25T00:16:22Z", "digest": "sha1:U7IPU7FU5IIY7LA4LTYDGGAVQBM5CPU6", "length": 14012, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "सेंट अँथनी कोलवाला स्ट्रायकर्स करंडक | Navprabha", "raw_content": "\nसेंट अँथनी कोलवाला स्ट्रायकर्स करंडक\nसेंट अँथनी क्लब कोलवा यांनी सेंट अँथनी स्पोटर्‌‌स क्लब असोल्डाचा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करत ३४व्या स्ट्रायकर्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यंग स्ट्रायकर्स बाणावलीने दांडो मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत असोल्डाचा संघ सामना सहज जिंकणे अपेक्षित होते. परंत���, गमावलेल्या संधींचा फटका त्यांना बसला. पेनल्टी शूटआऊटवर कोलवाने सरस खेळ दाखवत बाजी मारली. सामन्याच्या पहिल्या पंधरा मिनिटातच असोल्डाला आघाडीची संधी प्राप्त झाली होती. दुर्देवाने वितोरिनो फर्नांडिस याने लगावलेला फटता पोस्टला आदळून बाहेर गेला. संपूर्ण सामन्यात कोलवा संघाला असोल्डाच्या वेगासमोर टिकाव धरता आला नाही. परंतु, नशिबानेदेखील असोल्डाची साथ दिली नाही. सनी फर्नांडिस, इरफान याडवड यांचे प्रयत्नदेखील गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने असोल्डाच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली. निर्धारित वेळेत गोलशून्य कोंडी फोडता न आल्याने टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. टायब्रेकरवर कोलवाकडून मॅक्सन फर्नांडिस, बाला हिलारियो व कबीरखान यांनी तर असोल्डाकडून केवळ मायरन फर्नांडिसने गोल केला. क्रुझ गोम्स, सनी फर्नांडिस व ज्युलियो फर्नांडिस यांनी गोलबारवरून चेेंडू मारत सामना कोलवाला बहाल केला.\nबक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिएला फर्नांडिस, मिनिनो दी बांदर, अँथनी माम फर्नांडिस, झेवियर परेरा, अँथनी पांगो, जॉन डीसिल्वा, कॉस्मे ऑलिवेरा कुस्तोदियो फर्नांडिस, फ्रेंकी फर्नांडिस, आर्नाल्ड कॉस्ता, अँडी फेर्राव व कॉस्टान्टिनो क्रास्टो यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण केले.\nविजेत्या सेंट अँथनी कोलवाने ४० हजार रुपये व करंडकाची कमाई केली तर असोल्डाला ३० हजार रुपय व करंडकावर समाधान मानावे लागले. क्लबचे अध्यक्ष जाजू फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केले व त्यांनीच आभार मानले. अँथनी रॉड्रिगीस यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. बाणावलीतील फुटबॉल क्षेत्रासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल रोनी दिनिज यांचा यावेळी गौरव करण्यात आला.\nवैयक्तिक बक्षिसे ः स्पर्धेतील सर्वोत्तम बचावपटू ः युझाबियो फर्नांडिस (रोझमन क्रुझ नागवा), स्पर्धेतील सर्वोत्तम आघाडीपटू ः इरफान याडवड (सेंट अँथनी असोल्डा), स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ः जॉन्सन फर्नांडिस (असोल्डा), स्पर्धेतील सर्वोत्तम मध्यरक्षक ः नेल्सन गोम्स (सेंट अँथनी कोलवा), स्पर्धावीर ः फ्रान्सलान कुर्रेया (कोलवा), अंतिम सामन्यातील पहिला गोल ः मॅकसन फर्नांडिस (कोलवा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम बचावपट�� ः डॅनिलसन फर्नांडिस (कोलवा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम मध्यरक्षक ः सुकूर फर्नांडिस (असोल्डा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम गोलरक्षक ः वालेरियन डिसा (कोलवा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम आघाडीपटू ः कॅरी वाझ (असोल्डा), बगलेतील सर्वोत्तम खेळाडू ः मायरन फर्नांडिस (असोल्डा), शिस्तबद्ध संघ ः कुडतरी जिमखाना, सामनावीर ः कबीर खान (कोलवा).\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख��या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/district-wise-list-new-guardian-ministers-released-maharashtra-state-250419", "date_download": "2021-06-25T02:03:52Z", "digest": "sha1:QP4RDXAEHLXJGNXKP65T65MATHRSMNWS", "length": 17708, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री", "raw_content": "\nनवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री\nमुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते, तरी पालमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...\nपुणे- श्री. अजित अनंतराव पवार\nमुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख\nमुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे\nठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे\nरायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे\nरत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब\nसिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत\nपालघर- श्री. दादाजी दगडू भुसे\nनाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ\nधुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार\nनंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी\nजळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील\nअहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ\nसातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील\nसांगली- श्री. जयंत राजाराम पाटील\nसोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील\nकोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात\nऔरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई\nजालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे\nपरभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक\nहिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड\nबीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे\nनांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण\nउस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख\nलातूर- श्री. अमित विलासराव देशमुख\nअमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)\nअकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू\nवाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई\nबुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे\nयवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड\nनागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत\nवर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार\nभंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील\nगोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख\nचंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार\nगडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nउर्वरित ८ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करणार; महसूल मंत्री थोरात यांची घोषणा\nपुणे : राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया दीड वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत २६ जिल्ह्यांमधीलच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत आठ जिल्ह्यांतील ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (ता.९) सां\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्���ा तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nराज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर\nवर्धा : बालसुधारगृहात मुलांना समुपदेशन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण, राज्यात केवळ 11 जिल्ह्यांत 12 शासकीय बालसुधारगृहे आहेत. शासनमान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची 22 जिल्ह्यांत मुलामुलींची तब्बल 41 बालसुधारगृहे आहेत. राज्य\nजाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...\nमुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन\n राज्यात 30 हजार रूग्ण; रेड व ऑरेंज झोनमधील अधिकारी म्हणाले... \"लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करा नाहीतर\"...\nसोलापूर : मागील 14 दिवसांत तब्बल 17 हजार 594 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनान\n चौथ्या लॉकडाऊनची ठरली 'ही' तारीख; आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार नव्हे तर रुग्णसंख्येवरून ठरणार नियोजन\nसोलापूर : राज्यात या विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून मागील 14 दिवसांत राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 16 हजारांहून अधिक वाढली आहे. आता पावसाळा तोंडावर असल्याने विविध जिल्ह्यांमधील उद्योग- व्यवसाय सुरू करण्याबाबत राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रेड, ऑरेंज ,ग्रीन झोन\nमहाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या\nसोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मा��्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/811-new-patients-sangli-957-people-corona-free-35-deaths-348740", "date_download": "2021-06-25T01:57:40Z", "digest": "sha1:I2LLNXXAHLW7HR53NBXWMDPFKUPWFQZ4", "length": 16238, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सांगलीत नवे 811 रुग्ण; 957 कोरोनामुक्त; 35 मृत्यू", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचण्यांमध्ये 811 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर सांगली जिल्ह्यातील 32 आणि परजिल्ह्यातील तीन अशा 35 जणांचा मृत्यू झाला.\nसांगलीत नवे 811 रुग्ण; 957 कोरोनामुक्त; 35 मृत्यू\nसांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचण्यांमध्ये 811 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर सांगली जिल्ह्यातील 32 आणि परजिल्ह्यातील तीन अशा 35 जणांचा मृत्यू झाला. तसेच आज 957 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णसंख्या 29 हजार 332 झाली असून, आतापर्यंत 1102 जणांचा मृत्यू झाला आहे.\n1115 आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये 536 जण बाधित आढळले. 1220 अँटिजेन चाचण्यांमध्ये 334 जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात 47, जत तालुक्‍यात 29, कडेगावमध्ये 38, कवठेमहांकाळमध्ये 47, खानापूरमध्ये 32, मिरजमध्ये 76, पलूसमध्ये 38, शिराळा तालुक्‍यात 26, तासगावमध्ये 59, तर वाळवा तालुक्‍यात 112 बाधित आढळून आले.\nदिवसभरात जत 2, कडेगाव 2, कवठेमहांकाळ 1, खानापूरमध्ये 2, मिरज 4, पलूस 1, तासगाव 3, शिराळा 4, वाळवा 7, महापालिका क्षेत्रात 6 रुग्णांचा मृत्यू झाला. परजिल्ह्यातील ठाणे येथील एक, तर कर्नाटकातील दोघांचा मृत्यू झाला. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 1163 रुग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 969 ऑक्‍सिजनवर, 73 नोझल ऑक्‍सिजनवर आणि 114 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 9640 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nपालिका क्षेत्रात 307 रुग्ण\nआज दिवसभरात महापालिका क्षेत्रात 307 जणांना बाधा झाली. त्यात सांगली-कुपवाड शहरातील 240, तर मिरजेतील 67 जण आहेत. महापालिका क्षेत्राची रुग्णसंख्या 12,207 इतकी झाली आहे.\nनवे रुग्ण - 811\nसध्या उपचार घेणारे रुग्ण- 9640\nआजपर्यंत बरे झालेले रुग्ण- 18590\nपरजिल्ह्यातील मृत रुग्ण- 158\nआजअखेरचे ग्रामीण रुग्ण- 12729\nआजअखेरचे शहरी रुग्ण- 4396\nमहापालिका क्षेत्र रुग्ण- 12207\nसंपादन : युवराज यादव\nकोवीड स्पेशल गाड्यांना मुदत वाढ; कोल्हापूर- मुंबई कोयना गाड�� पूर्ववत\nमिरज (जि. सांगली ) : कोरोना संसर्गानंतर राज्य शासनाकडून अनलॉकमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सुरू कोवीड स्पेशल रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे.\nटेम्पोचा केला पाठलाग अन्‌... सापडला 20 लाखांचा गुटखा\nसांगली : मिरज ग्रामीण हद्दीत विजयनगर येथे काही दिवसापूर्वी सापडलेल्या बेकायदेशीर गुटख्याचे सांगली कनेक्‍शन आज स्पष्ट झाले. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या पथकाने येथील मार्केट यार्डात नरेश नानवाणी याच्या गोदामावर छापा टाकला. छाप्यात तब्बल 20 लाखांचा गुटखा व सुगंधी तंबा\nबंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड\nबारामती : घरफोडीच्या घटनेत सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना चोरीचे तब्बल 19 गुन्हे निष्पन्न झाले. भाडेतत्वावर राहत मालकाचा विश्वास संपादन करुन घरफोडी करण्याची या पती-पत्नीची कार्यशैली असून, अजूनही काही ठिकाणच्या चोऱ्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.\nसातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 'ही' गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा\nकऱ्हाड ः राज्य शासनाने पश्‍चिम घाट क्षेत्रातून 388 गावे वगळावीत, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव पाठवताना राज्य शासनाने पश्‍चिम घाटाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या वन्यजीव विभागाचा कोणताही अभिप्राय घेतला नाही. त्यामुळे वन्यजीव विभागाने त्या प्रस्तावावर हरकत घेतली आहे. राज्य श\n कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे\nऔरंगाबाद: कोरोनाचा काळ औरंगाबादसाठी अत्यंत कठीण असून, या काळात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केवळ पंधरा दिवसांतच औरंगाबादेत ६४ टक्के मृत्यू झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाचा मृत्युदर २.८६ टक्के आहे. महाराष्‍ट्राचा मृत्युदर ३.२१ टक्के आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच\nअन् मजुरांनी धूम ठोकली\nखोपोली (बातमीदार) : लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील परप्रांतीय मजुरांनी पायीच आपले मूळ गाव गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पायी जाणाऱ्या 92 मजुरांसाठी खोपोली पोलिस व महसूल विभागाकडून जनता विद्यालयात त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली; मात्र त्यापैकी पाच मजुरांनी मंगळवारी (त\nगुटखा माफियांना पोलिस कोठडी\nनांदेड : कांदा वाहतुक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक राज्यातून हिमायतनगरकडे जाणारा तब्बल ३४ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता. अटक केलेल्या चार गुटखा माफियाना रविवार (ता. दहा) पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सिडको भागातील दूध डेअरी परिसरात बुधवारी (ता. सहा) स\nउन्हातान्हाची तमा न बाळगता'त्यांचे' चालणे सुरूच...\nठाणे : आकाशात सूर्य आग ओकत आहे, पण त्यांचे चालणे काही थांबत नाही. मनात एकच चलबिचल सुरू आहे; कधी एकदाचे घर गाठतो. भर उन्हात रस्ता तुडवत लवकरात लवकर घर गाठायचे हीच खूणगाठ मनाशी पक्की बांधून उन्हातान्हाची तमा न बाळगता जिद्दीने मजुरांची गावाकडे पायपीट सुरू आहे.\nठाण्यातील मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन\nमुंबईः ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर उर्फ मामा (वय 84) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाने निधन झाले. गेले पंधरा दिवस ते खासगी रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. अखेर मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे कर्नाटकचे असलेले मामांचे\nरत्नागिरीत मासेमारीसाठी `येथील` खलाशी येण्याची शक्यता\nरत्नागिरी - पर्ससिननेट मासेमारी एक सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याची तयारी सुरू झाली आहे. बहुतांश नौकांवर कर्नाटकमधील खलाशी असतात. त्यांना आणण्यासाठी ई - पास तयार करावे लागणार आहेत; मात्र कोरोनामुळे पालघर, ठाण्यातील शेकडो खलाशी गुजरातकडे जाण्याऐवजी रत्नागिरीकडे वळण्याची शक्‍यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/send-one-click-cleanliness-complaint/12091728", "date_download": "2021-06-25T01:59:17Z", "digest": "sha1:ZNBZ3QGIAEPJEIJVJDUVPXZU66ZHRMD3", "length": 10906, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "एका क्लिकवर पाठवा स्वच्छतेसंदर्भात तक्रार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nएका क्लिकवर पाठवा स्वच्छतेसंदर्भात तक्रार\nनागपूर: स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी करण्यासाठी नागपूरकरांना आता मनपाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. एका क्लिकवर कुणीही व्यक्ती छायाचित्र काढून स्वच्छतेसंदर्भातील तक्रार करू शकतो. नागपूर महानगरपालिकेतर्फे त्याची तातडीने दखल घेऊन ती सोडविण्यात येईल. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करणे आवश्य�� आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि ‘स्वच्छ नागपूर’च्या दिशेने अग्रेसर होण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे आज व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉल येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले.\nग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी शनिवारी (ता. ९) सकाळी ११ वाजतापासून मॉलमध्ये प्रवेश घेण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला याबाबत माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘Swachhata MoHUA App’ लॉन्च करण्यात आले आहे. आपल्याजवळील मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करायचे. जेथे अस्वच्छता आहे त्या ठिकाणाचे छायाचित्र काढायचे. लोकेशन लिहायचे आणि अपलोड करायचे. ही तक्रार नागपूर मनपाला प्राप्त होईल. मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे याची तातडीने दखल घेतली जाईल आणि ती अस्वच्छता दूर करण्यात येईल, असे या ॲपचे कार्य आहे. आपण स्वच्छतेबद्दल जागरूक व्हा आणि नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर करण्यात मदत करा, असे आवाहन स्वयंसेवकांनी केले. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभरात सुमारे ८०० नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ४ डिसेंबरपासून जनजागृती अभियान हाती घेण्यात आले असून आतापर्यंत सुमारे २४०० नागरिकांनी ॲप डाऊनलोड केले असल्याची माहिती ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली.\nनागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, कल्याणी वैद्य, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, लिपीशा कचोरे, पूजा लोखंडे, विष्णूदेव यादव, अभय पौनीकर, विकास यादव यांच्यासह सुमारे २० स्वयंसेवकांनी तसेच मनपाच्या स्वास्थ निरिक्षकांनी अभियानात सहभाग घेतला. इटर्निटी मॉलचे व्यवस्थापक आशीष बारई यांचे नागपूर मनपा व ग्रीन व्हिजीलतर्फे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.\nनागपूर शहरातील शाळांमधूनही याबाबत जनजागृती सुरू आहे. शनिवारी नारायणा विद्यालय आणि परांजपे शाळेतील शिक्षक-पालक सभेत ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. झोनस्तरावरही विविध ठिकाणी अभियान राबविण्यात आले.\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिर��� माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nभंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर\nसर्व सिटी सर्वे ऑनलाईन होणार – जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू\nतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा-श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nमसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन\nसुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nJune 24, 2021, Comments Off on सुरक्षा भिंती तोडून डबल डेकर पुलालगतचा रस्ता करणार रुंद\nझिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nJune 24, 2021, Comments Off on झिरो माईल मेट्रो स्टेशन -विद्यापीठ रस्त्याचे काम पूर्ण करा\nथकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nJune 24, 2021, Comments Off on थकीत पाणी बिलांची वसुली सक्तीने करावी\nइस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\nJune 24, 2021, Comments Off on इस्कॉन: कोरोना से मृत जीवात्माओं की सद्गति के लिये भागवत कथा का आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/marathi-news-modi-and-uddhav-thakarey-one-stage-7389", "date_download": "2021-06-25T00:23:47Z", "digest": "sha1:3SGEIRRRMSK4SVKE5TILAJ4O7DJ6JD27", "length": 2676, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर", "raw_content": "\nमोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर\nमुंबई : आज होणाऱ्या महायुतीच्या प्रचारसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण या सभेत मोठे भाऊ आणि लहान भाऊ एकत्र उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच आजच्या या प्रचारसभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी एक दिवस होणारी ही सभा महत्त्वाची मानली जातेय. मुंबईतल्या बीकेसीमध्ये शिवसेना आणि भाजपची एकत्रित पहिलीच प्रचारसभा पार पडणार आहे.\nजागावाटपानंतर भाजप शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर बंडखोरांनी डोकं वर काढलंय. अशात महायुतीचे अनेक बंडखोर एकमेकांविरोधात उभे आहेत. या पाश्र्वभूमीव�� युतीच्या सर्वोच्च नेत्यांच्या या पहिल्या व शेवटच्या संयुक्त प्रचार सभेत काय संदेश देतात याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या सभेकडे लागलंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhagedore.in/2021/05/19/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9/?shared=email&msg=fail", "date_download": "2021-06-25T01:15:38Z", "digest": "sha1:EGVCN66HD7YYGJVYAUOOEMKEYABJKDBO", "length": 99208, "nlines": 752, "source_domain": "dhagedore.in", "title": "काही ठिकाणी सुडाचे तर काही ठिकाणी वादळाचे काळेकुट्ट ढग…! – धागे-दोरे", "raw_content": "\nजगण्यातील काही 'कच्चे' तर काही 'पक्के' अनुभव म्हणजेच \"धागे-दोरे\".\nPosted on 19/05/2021 मुकुंद हिंगणे द्वारा\nकाही ठिकाणी सुडाचे तर काही ठिकाणी वादळाचे काळेकुट्ट ढग…\nतिकडे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या धुमश्चक्रीतील काळेकुट्ट ढग अन इकडे अरबी समुद्रात उसळलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आकाशात प्री मान्सून गोळा झालेले काळेकुट्ट ढग\nचौदा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ‘लॉक डाऊन’ झालेले असताना यहुदी आणि पॅलेस्टिनी यांच्यातील जुन्याच पारंपारिक ‘वादा’ने उसळी घेत अचानक युद्ध छेडत मध्यपूर्व आशिया खंडासह युरोपला देखील चिंतेत टाकले आहे. तर भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनुष्यहानी होवू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना अरबी समुद्रात उसळलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे चिंतेची भर टाकणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून टाकले. भारतासाठी तर ही दोन्ही संकटे अस्वस्थ करणारी अन लादणारी अशीच ठरली आहेत.\nउपाययोजना करीत चक्रीवादळाला सामोरे जात असतांनाही न चुकवता येणारी हानी सोसावीच लागली.\nअलीकडच्या काळात हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या भारतीय वेधशाळेचे अचूक अंदाज व्यक्त होतात ही जेव्हढी जमेची बाजू आहे. तेव्हढीच अश्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकारची आपत्ती निवारण कृती दलाचे व्यवस्थापन देखील सक्षम असल्याने यावर्षी चक्रीवादळाच्या तडाख्यातही फार मोठ्या नुकसानीची आणि जीवितहानी झाल्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. अर्थात २२ ते २५ बळी आणि शंभरएक बेपत्ता ही चिंतेची बाब आहेच. त्यातही बेपत्ता ही आकडेवारी देखील जिवंत अथवा मृत सापडले नाहीत अशीच समजायची असेल तर बळींची आकडेवारी ही निश्चितच वेदना देणारी अशीच आहे. एकतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटे�� भारताचे लाट रोखण्यासाठी जे गतिशील व्यवस्थापन हवे ते नसल्याचे उघड झाले आहे. लसीकरण, औषध पुरवठा, हॉस्पिटलायझेशन यासर्वच पातळीवरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. लस निर्मितीमध्ये अग्रेसर ठरलेल्या देशातच लसीकरणाला गती नसल्याने जगासमोर आपण आपल्या कुचकामी व्यवस्थापन कौशल्याचे ‘लक्तरे’ दाखवत आहोत याच तरी प्रशासकीय यंत्रणेला ‘भान’ राहिले आहे की नाही हाच प्रश्न आता उरला आहे. निसर्गानेच एक दयाळूपणा दाखविला. अन्यथा महामारीने कणा मोडलेल्या या देशाच्या व्यवस्थेला चक्रीवादळाने पूर्णतः मोडून टाकले असते. निसर्गाचीच मेहरबानी दुसरे काय \nअजून कोरोनाच्या साथीमधून बाहेर पडून मोकळा श्वास देखील घेतला नसताना जगाला युद्धात ओढू पाहणाऱ्या इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी युद्धाला काय म्हणावे..\nस्वतःपुरते लसीकरण करून ‘कोरोना’मुक्त झाल्याचा दावा करणारे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्हीही देश धार्मिक द्वेषाच्या साथीने पूर्णतः ग्रासलेले आहेत हेच त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. सहा वेळा युद्ध करून इस्त्रायल कडून ‘माती’ खाल्ल्यानंतरही युद्धाची ‘खुमखुमी’ ठेवणाऱ्या पॅलेस्टिनने आता ५७ मुस्लिम देशांना या युद्धात त्यांच्याबाजूने उतरविण्याचा घाट घातलाय. यात धर्मांध मुल्ला-मौलवींच्या हातात सूत्रे असणारे मुस्लिम देशच आगपाखड करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सततच्या युद्धातून विस्तार करणाऱ्या इस्रायलच्या युद्धखोर सरकारला बलाढ्य देशांचा पाठिंबा मिळतोय. अर्थात ज्या बलाढ्य देशांनी गेल्या काही वर्षात मुस्लिम दहशतवादी हल्ले सहन केले आहेत असे देश इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहतील हे न समजण्या इतकी ‘मुस्लिम युनियन’ देखील दूधखुळी नाही. शिवाय बोटावर मोजता येतील अशा चार-पाच देशांव्यतिरिक्त मुस्लिम देशात मजबूत अर्थकारण असणारे देश देखील नाहीत. केवळ धर्मांधतेवर देश चालवत स्वतःची ‘युद्धखोरी’ महत्वाकांक्षा जगावर लादण्याच्या वृत्तीने आता जगालाच महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. स्वतःला मानवतावादी आणि लोकशाहीवादी समजणाऱ्या इस्त्रायलने देखील आपण ‘यहुदी’ असल्याचा अहंभाव जपत शेजारच्या मुस्लिम देशांना नेहमीच युद्धखोर ठेवण्यासाठी चिथावणी दिली आहे. धर्मांध मुस्लिम सत्ताधीशांनी ‘यहुदी’चे समूळ उच्चाटन करण्याची स्वप्ने जशी कुरवाळली आहेत. तशीच भूभागावर हक्क सांगत विस्तारवादाची स्वप्ने इस्त्रायल कुरवाळत आला आहे. त्यामुळे विस्तारवादी भूमिका मांडणारे बलाढ्य देश इस्त्रायलच्या बाजूने उभे राहिले तर त्यात नवल ते कोणते \nप्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझा पट्टीत बॉम्ब वर्षाव करून पार चाळणी करून टाकली.\nया एका अर्थाने धार्मिक लढ्यात भारतासारखा सार्वभौम लोकशाहीवादी देश कुणाच्याच बाजूने ठामपणे उभा राहू शकणार नाही. म्हणूनच या युद्धाने भारताला परराष्ट्रसंबंध आणि मानवता यामुद्यावर अडचणीत टाकले आहे. पॅलेस्टाईन सोबत ‘यासर आराफत’ यांच्यापासून असलेले भारताचे संबंध तर तंत्रज्ञान आणि विकसित शस्त्रास्त्रे यातून इस्त्रायल बरोबरचे दृढ झालेले भारताचे नवे संबंध यामुळे भारत कुणा एकाची बाजू घेत आपल्या जागतिक निधर्मी प्रतिमेला धक्का देणार नाही. मात्र शेजारच्या उद्योगी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना अडचणीत आणण्यासाठी या पार्श्वभूमीवर गोंधळाची स्थिती निर्माण करणारी भूमिका घेवू शकतो. सध्यातरी हीच भूमिका योग्य ठरणारी असेल. म्हणूनच तो एकाचवेळी इस्त्रायलच्या प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेचे समर्थन करत असतानाच गाझा पट्टीत निरपराध नागरिकांचे बळी जात असल्याचा निषेध व्यक्त करत आहे. कदाचित कोरोनाची लहर विसावल्यानंतर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा युध्दखोरीची गरळ ओकू लागला तर…. एकूणच कोरोना महामारीच्या याकाळात जगभरच्या आकाशात काळजी आणि वेदनेचे काळेकुट्ट ढग जमा झालेत हे बाकी खरे…\n:- मुकुंद मधुकर हिंगणे.\nइसे साझा करें: shareing\nOne Reply to “काही ठिकाणी सुडाचे तर काही ठिकाणी वादळाचे काळेकुट्ट ढग…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nमागील पोस्टमागील चक्रीवादळ नावाचा ‘इव्हेंट’…\nपुढील लेखपुढील भारतीयांची ‘मास्क’ पासून सुटका कधी होणार….\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्रा��डे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त���यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय' संकल्पना कोणती असावी \nमराठ्यांच्या इतिहासाची पाने उलगडणारा दुर्मिळ ग्रंथ\nमाणसांचे 'क्रिप्टोबायोसिस' किंवा 'क्लोनिंग' होईल तेंव्हा....\nलोभी माणसांचे 'कृष्ण विवर' आणि कोरोना महामारी...\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुरा�� आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो ��ोतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोक���ंच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n'इकीगाय' या जपानी शब्दाचा ���ूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच 'इकीगाय' फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या 'इकीगाय' फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्याय […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म् […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले … वाचन सुरू ठे […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टा […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार…. 13/06/2021\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दि […]\nमाणसांचे ‘क्रिप्टोबायोसिस’ किंवा ‘क्लोनिंग’ होईल तेंव्हा….\nअलीकडे सायबेरियामध्ये २४ हजार वर्षांपासून बर्फाखाली दबलेला एक सूक्ष्मजीव नुकताच पुन्हा जिवंत झाला आहे.'बडेलॉइड रोटीफर' असे त्याचे नाव आहे. रशियन वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तो नुसताच जिवंत झाला नाही तर त्याने त्याचा 'क्लोन' देखील यशस्वीरीत्या तयार केला आहे. तर 'क्रिप्टोबायोसिस'अवस्थेत हजारो वर्षे जिवंत राहणाऱ्या या बहुपेशीय सु […]\nलोभी माणसांचे ‘कृष्ण विवर’ आणि कोरोना महामारी…\n‘ब्लॅक होल’ हा ब्रिटिश लघुचित्रपट लोभी माणसांचे कृष्ण विवर या थीमवर आधारित आहे. या लघुचित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळविलेले आहेत. कुठूनतरी व्हॉट्सअप वर मला या लघुचित्रपटाची दोन मिनिटांची क्लिप मिळाली. ही दोन मिनिटांची क्लिप खूप काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाची समीक्षा नक्कीच करणार नाही. याठिकाणी आपला तो विषय पण नाही. पण ती दोन … वा […]\nकोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर झालाय का…\nकोरोना महामारीच्या रूपाने चीनने जैविक अस्त्राचा वापर केल्याचे आता बोलले जात असले तरी कोणत्याही प्रकारे महायुद्ध टाळण्याची सर्व जगाचीच भूमिका असतांना थेट कुणाशीही युद्ध सुरू नसलेल्या चीनने कोरोना अस्त्राचा वापर का केला असावा जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील आणि याचा शेवट नेमका कसा असेल … वाचन सुरू ठेव […]\nफेसबुक- डोनाल्ड ट्रम्प वाद अन भारत सरकार….\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट प्रक्षोभक पोस्ट प्रकाशित केल्याचे कारण देत दोन वर्षांसाठी बंद करीत फेसबुक या समाजमाध्यमाने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अमेरिकेतील राजकीय डावपेच कोणत्या थराला जातात याचेच जगाला दर्शन झाले आहे. त्याच फेसबुकने भारतात मात्र सरकारने स्पष्ट के […]\nसरकार तेव्हढे ‘शहाणे’…..बाकी सारे ‘मुर्ख’च…\nकधीतरी मध्यरात्रीपासून जमावबंदी किंवा संचारबंदी फारच गंभीर स्थिती निर्माण झाली म्हणून लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा काही तास अगोदर केल्या जाते. मग ती घोषणा शेवटच्या माणसापर्यंत समजायच्या आताच अंमलबजावणी सुरू होते. मग कायदा मोडला म्हणून दंडात्मक कारवाईचे बुलडोझर फिरवले जातात. सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या देशात हे घडू शकते का तर याचे उत्तर … व […]\nनहीं मैं रहा.....नहीं तु रहा..… on Shanky❤Salty\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय'… on धागे-दोरे\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार....\nलोभी माणसांचे 'कृष्ण विवर' आणि कोरोना महामारी...\n'ऑनलाईन शिक्षण' मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का...\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं......\nपुन्हा सादरीकरणाची वाट पहातोय\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nनहीं मैं रहा.....नहीं तु रहा..… on Shanky❤Salty\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय'… on धागे-दोरे\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पाव���ाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nकिसी के पास कुछ ना हो तो हंसती है ये दुनिया, किसी के पास सब कुछ हो तो जलती है ये दुनिया, पर मेरे पास जो है उसके लिए तरसति है ये दुनिया\nसर्व माहिती मराठी, all about marathi\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-bombay-high-court-news-in-marathi-4560488-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:35:29Z", "digest": "sha1:V5M4TTTTJTQNPLWZIKQHZNJYAJTPWRZR", "length": 3298, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bombay high court news in marathi | बारमध्ये पोलिसांची गरज काय? : कोर्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबारमध्ये पोलिसांची गरज काय\nमुंबई - राज्य सरकारने कोणत्या कायद्याच्या आधारे पोलिसांना रेस्टॉरंट किंवा बारमध्ये नियुक्त केले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. ठाण्यात महिला वेटर्स असणार्‍या काही बारमध्ये पोलिस तैनात असल्याबाबत ही विचारणा करण्यात आली आहे.\nपोलिसांना तैनात करण्याच्या पावलाविरोधात बार मालक संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीप्रसंगी न्यायमूर्ती एन.एच.पाटील आणि अभय टिपसे यांनी सरकारला ही विचारणा केली. याठिकाणी पोलिसांना तैनात करण्यामागचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना न्यायालयाने ठाणे पोलिसांना केल्या आहेत. अशा ठिकाणी तैनात असणार्‍या पोलिसांनी बार मालकांना ढील देणे व कर्तव्य बजावणे याचा ताळमेळ बसवावा, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. महिला वेटर्स काम करताना मर्यादा ओलांडणार नाहीत यावर नजर ठेवण्यासाठी अशा प्रकारे पोलिस तैनात करण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sharad-pawar-announced-first-list-of-candidate-of-ncp-party-125734233.html", "date_download": "2021-06-25T01:33:33Z", "digest": "sha1:LIQIASDBZ7B5HSYSAZU7LE53T2EIAISM", "length": 6119, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sharad Pawar announced first list of candidate of ncp party | शरद पवारांनी केली राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; तर काँग्रेस 20 सप्टेंबर रोजी करणार 50 उमेदवारांची घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशरद पवारांनी केली राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; तर काँग्रेस 20 सप्टेंबर रोजी करणार 50 उमेदवारांची घोषणा\nबीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान बीड दौऱ्यात पवार यांनी बीडच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेस देखील 20 सप्टेंबर रोजी आपल्या 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.\nपरळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई - विजयसिंह पंडित, केज - नमिता मुंदडा, बीड - संदीप क्षीरसागर, माजलगाव - प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. तर आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.\nनातलगांमध्ये लढत पाहायला मिळणार\nबीडमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्याची लढाई पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. तर महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होणार आहे.\nजयदत्त क्षीरसागरांवर केली टीका\nदरम्यान शरद पवार यांनी या दौऱ्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या टीका केली. तुम्ही विकास करण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेला आहात तर मग पंधरा वर्ष मंत्रीपदी असताना तुम्ही नेमकं काय केलं असा सवालही शरद पवारांनी विचारला. केशरबाई क्षीरसागर यांनी गांधी-नेहरूंचा विचार कधी सोडला नाही. मात्र त्यांच्या पोराने स्वार्थासाठी आम्हाला सोडले असं म्हणत पवारांनी क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. संदीप क्षीरसागर यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन शरद पवारांनी केले.\nआमदार राणांच्या पक्ष बदलाने भाजप-सेनेत लढतीची शक्यता\nशिवस्वराज्य बहुजन पक्ष जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 जागा लढवणार, हर्षवर्धन जाधव यांची मोठी घोषणा\nविधानसभा निवडणूक लढवली नाही तर पक्ष फुटण्याची मनसेला भीती\nदिव्य मराठी विशेष मुलाखत : अनेकदा पक्ष बदलणाऱ्यांनी कुणाचा विश्वासघात केला राणा जगजितसिंह यांचा शरद पवार यांना टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan", "date_download": "2021-06-25T01:57:51Z", "digest": "sha1:UIZWSFO4KR7JHVRJMPEVUOUPMGDA3NV4", "length": 23200, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मनोरंजन बातम्या, Latest Bollywood News in Marathi, Entertainment News in Marathi", "raw_content": "\nराष्ट्रीय पुरस्कार विजेते छायाचित्रकार सिवन यांचे निधन\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता छायाचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे हदृयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 89 वर्षीय सिवन यांनी एक्झिट घेतली आहे. त्यांच्या जाण्यानं टॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माते संगीत सिवन, संतोष सिवन आणि संज\n'माझ्या वडिलांना तुरुंगात टाका' ब्रिटनीचा संताप\nआपल्या गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ग\nशबाना आझमींना मद्याची 'ऑनलाइन ऑर्डर' पडली महागात\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी(Shabana Azmi) यांच्यासोबत नुकताच ऑनलाइन पेमेंट फ्रॉड झाला आहे. शबाना यांनी ऑनलाइन मद्य ऑर्डर\nतिरंगा चित्रपटासाठी नाना पाटेकरांची होती एकच अट, ती म्हणजे...\nमुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) अशा काही कलाकृती तयार झाल्या आहेत त्यांचा चाहत्यांचा मनावर प्रभाव कायम आहे. तिरंगा हा चित्रपट अशीच एक\n'बा���ा तुम्ही बाईची भूमिका करता हे मला आवडत नाही'\nमुंबई - द कपिल शर्मा शो (the kapil sharma) च्या निमित्तानं लोकप्रिय झालेल्या सुनील ग्रोव्हरचा संघर्ष मोठा आहे. गेल्या काही दिवसांत त्या\nBigg Boss 15: जाणून घ्या कोणते सेलिब्रेटी होणार सहभागी\nमुंबई - सलमान खानच्या (salman khan) बिग बॉसच्या (bigg boss) 15 व्यी सीझनची सर्वांना उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याव\nएवढ्या मोठ्या कलाकाराला कुणीच ओळखलं नाही, व्हिडिओ व्हायरल\nमुंबई - आपण नेहमीच असं पाहिलं आहे की, जेव्हा कुणी एखादा सेलिब्रेटी बाहेर कुठे फिरायला जातो तेव्हा त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा (bol\nह्रतिकने केली 'क्रिश ४'ची घोषणा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला\nबॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि डान्सच्या स्टाईलने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता ह्रतिक रोशनच्या (hrithik roshan) क्रिश या चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ह्रतिकने नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून ह्रतिकने 'क्रिश'च्या चाहत्यां\n'माझ्याशिवाय ते काम चांगलं कोण करेल \nमुंबई - बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असणा-या कंगनाची चर्चा (bollywood actress kangana ranaut) दरदिवशी होते. ती आपल्या परखड स्वभावबद्दलही सर्वांना परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना चर्चेत आली आहे. तिचा आता एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सध्या कंगनानं आपला मोर्चा\nराज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काढले दिवस, आता बॉलीवूडचे मोठे स्टार\nमुंबई - बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर (bollywood actor anil kapoor) यांनी बॉलीवूडमध्ये 38 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. वो सात दिन (woh saat din) हा त्यांचा पहिला चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटा\n'कारण येथे वटवृक्ष नाही'; सोनालीची आगळीवेगळी पहिली वटपौर्णिमा\n'तिच्यामुळे आईची कमतरता जाणवत नाही'\nछोट्या पडद्यावर सध्या तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली'sundara manamdhe bharli . अनेकांना त्यांच्या शरीररचनेवरुन ट्रोल करणाऱ्यांच्या तोंडात खाड्कन मुस्काटात बसावी अशी ही मालिका. बारीक असणं म्हणजेच सौंदर्य या संकल्पनेला या मालिकेतून छेद देण्यात आला आहे. सौंदर्य\nकेआरकेचं नवीन युट्युब चॅनेल, मीका आणि विंदूला शिवी��ाळ\nमुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग (mika singh) आणि कमाल खान (kamal khan) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मिकानं केआरकेवर एक गाणं तयार केलं होतं. त्याला प्रतिक्रिया म्हणून केआरकेनं त्याला ते गाणं प्रसिद्ध केलं तर माझ्याशी गाठ आहे. हिंमत असेल तर ते गाणं रिलिज करुन दा\nराखी सावंतकडून चुकून 'खतरों के खिलाडी 11'च्या विजेत्याचं नाव जाहीर\nदक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू असलेलं 'खतरों के खिलाडी ११' Khatron Ke Khiladi 11 या रिअॅलिटी शोचं शूटिंग नुकतंच संपलं आहे. त्यानंतर या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सर्व देशात परतले आहेत. हा शो लवकरच छोट्या पडद्यावर सुरू होणार आहे. मात्र शो सुरू होण्याआधीच 'ड्रामा क्वीन' राखी स\n'मुलगी झाली हो'मधील 'ही'अभिनेत्री घेणार मालिकेचा निरोप\n'मुलगी झाली हो' (mulgi zali ho) या मालिकेमधील माऊच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तसेच सिद्धांत आणि शौनक यांची माऊचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे ही मालिका आता रंजक वळणावर येऊन थांबली आहे. दिव्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर(Pratiksha Mungekar) आता मुलगी झाल\n'प्रतिष्ठा हा सर्वांत पवित्र खजिना'; मुंबई कोर्टाकडून सलमानला दिलासा\n\"प्रतिष्ठा आणि सन्मान या गोष्टी एका चांगल्या व्यक्तीसाठी शारीरिक सुरक्षा आणि स्वातंत्र्याइतक्याच महत्त्वाच्या असतात\", असं सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान नमूद केलं. अभिनेता सलमान खान Salman Khan, त्याचं कुटुंब आणि सलमान खान व्हेंचर्स या त्याच्या\nसुख म्हणजे नक्की काय असतं: शिर्केपाटील कुटुंबाची वटपौर्णिमा\nप्रिया बापटने 'या' कारणासाठी दिला 'चक दे इंडिया'ला नकार\n'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो'; विराजस मालिका सोडणार\nझी मराठी वाहिनीवरील 'माझा होशील ना' Majha Hoshil Na या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागाचा एक लहानसा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो. विराजस कुलकर्णीनेच Virajas Kulkarni हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच\nVideo : सोनू सूद सायकलवरून करतोय ब्रेड, अंड्यांची होम डिलिव्हरी\nकोरोना महामारीच्या संकटात आणि लॉकडाउनमध्ये गरीबांची, गरजूंची जमेल त्या प्रकारे मदत करणारा अभिनेता सोनू सूद Sonu Sood हा ���णू 'देवदूत'च ठरला आहे. आता या सोनू सूदने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाचं नाव आहे 'सूद की सुपरमार्केट'. सोनूने सोशल मीडियावर त्याचा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला\nआंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये साताऱ्याचा डंका; 'राईस प्लेट'ची पुरस्कारात बाजी\nगोंदवले (सातारा) : आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये (International Short Film Festival) साताऱ्याची ‘राईस प्लेट’ (Rice plate) सर्वोकृष्‍ट ठरली आहे. मधुमिता वाईकर (Director Madhumita Waikar) यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्मने यंदाचा उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्म पुरस्कार (Best Comedy\nउर्वशीची 58 लाखांची साडी, लूक व्हायरल\nअभिनेत्री उर्वशी रौतेला (actress urvashi rautela) कायमच आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडिय़ावर चर्चेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं एका लग्न\nमनीष मल्होत्रा सहित तीन फॅशन डिझायरची ईडीकडून चौकशी\nमुंबई - बॉलीवूडमध्ये काम करणा-या तीन प्रसिद्ध फॅशन डिझायनरला आता ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे बॉलीवडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यात प्रख्यात डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्य़साची आणि रितु कुमार यांचा यात समावेश आहे. ईडीनं त्यांना नेमकं का बोलावलंय हे अद्याप कळालेलं नाही. सुत्रांनी दिलेल्य\nरोनाल्डोच्या 'कोका कोला' प्रकरणावर अमृता म्हणे...\nप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो(amrita rao) युरो स्पर्धेतील पहिल्या मॅचपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एका घटनेमुळे चर्चेत आला. हंगेरीविरोधात मॅचच्या आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये रोनाल्डोने टेबलावर ठेवलेल्या दोन कोका कोलाच्या बाटल्या बाजूला ठेवला त्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली पाण्याची\n ; अर्जुनचं सडेतोड उत्तर\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. अर्जुन आणि मलायका अरोराच्या (malaika arora) नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. परंतु त्यांच्या नात्याविषयी अर्जुन आणि मलायकाने कोणतेच वक्तव्य केले नाही. अनेक वेळा ते एकत्र\nनीना गुप्ता यांच्या आत्मचरित्रातील ६ धक्कादायक खुलासे\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता यांचं 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र नुकतं��� प्रकाशित करण्यात आलं. या आत्मचरित्रात नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि इंडस्ट्रीतील काही गोष्टींविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे कोणते ते जाणून घेऊयात..मसाबाच्या जन्माच्या वेळी न\nसीतेच्या भूमिकेत कंगना, करिनाचा पत्ता कट \nमुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) रामायणावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट सीतेच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सीतेच्या (ramayana sita) भूमिकेबाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होताना दिसतेय. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (bol\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/10/blog-post_535.html", "date_download": "2021-06-25T00:44:55Z", "digest": "sha1:NRFD5WJAZQH3C3RVH4EQ26KDXNFGDB6K", "length": 12227, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मल्लेवाडी येथे पती समोर पत्नी ओढ्याच्या पुरात वाहून गेली - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome सांगली मल्लेवाडी येथे पती समोर पत्नी ओढ्याच्या पुरात वाहून गेली\nमल्लेवाडी येथे पती समोर पत्नी ओढ्याच्या पुरात वाहून गेली\nमल्लेवाडी येथे पती समोर पत्नी ओढ्याच्या पुरात वाहून गेली\nमल्लेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड पावसाने गावाजवळील ओढ्याला आलेल्या पुरातून तीन जण वाहून गेलेल्या पैकी दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले तर एक महिला वाहून गेल्याने मरण पावली. तर मल्लेवाडी येथील आठवड्याला आलेल्या पुरामुळे काल रात्री मिरजेतील एक युवक गाडीसह वाहून गेला तर गुरुवारी दुपारी पाच वाजता बेळंकी येथील एक गाडी वाहून गेले गाडीवरील दोघेही होऊन बाहेर आले पण गाड्या मात्र मिळाल्या नाहीत.\nमिरज पूर्व भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला होता यामध्ये मालगाव येथे पाहुण्याकडे गेलेले दरुरे कुटुंबीय रात्री मल्लेवाडी ऐथे येऊन मुक्काम केले .पण दर्ग्या जवळील मळ्यातील घराकडे जाण्यासाठी गडबड करत त्यानी मल्लेवाडीतील पूर आलेल्या ओढ्यातून आपल्या घरी जाण्यासाठी पाणी असूनही प्रयत्न केला. त्यावेळी सौ. जयश्री संजय दुरूरे (वय 40 ), पती संजय धनपाल दरुरे ( वय 48)व धोंडीराम लालासो शिंदे (वय 62) हे पूर आलेल्या पाण्यातून आपल्या घरी निघाले होते.\nपण पाण्याचा प्रवाह वाढल्याने जयश्री ह्या पाण्याच्या प्रवाहात पडल्या तर त्यांचे पती व शिंदे यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला .ओढापात्रात त्यांची वाचण्यासाठी चाललेली धडपड पाहून चौकातील तरुणानी तात्काळ धाव घेतली. प्रचंड आलेल्या पुरामध्ये सुद्धा तरुणाने उड्या टाकून दरूरे व शिंदे यांना वाचवण्यात यश मिळवले पण सौ.दरुरे ह्या पतीच्या डोळ्यादेखत पाण्यातून वाहून गेल्या पाण्याच्या प्रवाहात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत होती. दोन तासानंतर त्यांचा मृतदेह सापडला.\nतसेच मल्लेवाडी जवळील आडवड्यावर ही मोठ्या प्रमाणात पूर आला होता. बुधवारी रात्री मिरज येथील एक मोटरसायकलस्वार पुराच्या पाण्यात गाडी घातल्याने गाडीसह वाहून गेला .पण तो स्वतः पोहत पुन्हा रस्त्यावर आला त्यामुळे तो वाचला .तसेच गुरुवारी सायंकाळी पाच वाजता बेळंकी येथील एक व्यक्तीने पुराच्या पाण्यात मध्ये गाडी घातली तोही गाडीसह वाहून गेला पण तोही पोहुन बाहेर आला. सदर दोन्ही व्यक्तींच्या गाड्या पुरामध्ये अद्याप गायब आहेत .मिरज पूर्व भागामध्ये पडलेला प्रचंड पावसाने खंडेराजुरी ,एरंडोली, बेळंकी, बेडग परिसरामध्ये पूर आल्याने संपूर्ण पूर्व भागाचा मिरज शहराशी संपर्क तुटला आहे. द्राक्ष, ऊस, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे या���चे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/monsoon-rain-forecast-2021-weather-monsoon-rainfall-india-imd-india-meteorogical-department-average-mansoon-438951.html", "date_download": "2021-06-24T23:42:06Z", "digest": "sha1:5PD42DSR4W4DFPCKDMBQQSBY5JM447DQ", "length": 18071, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nऐन कोरोना काळात गूड न्यूज यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज\nकोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. (Monsoon Rain Forecast 2021)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकिसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्ष आहे. या कार्डवर शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्ज दिले जाते. तसेच शेतीसाठी कर्जे सुमारे 9 टक्के व्याज दराने उपलब्ध आहेत. परंतु केसीसीवर सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के अनुदान देते आणि केसीसीच्या वेळेवर भरणा केल्यास 3 टक्के अतिरिक्त सूट दिली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचा व्याजदर 4 टक्के आहे.\nनवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मान्सूनचा पाऊस पडतो. गेल्या तीन वर्षापासून तो सामान्य आहे. येणारा पावसाळाही त्याला अपवाद नसेल. 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून गणला जातो. काही दिवसापुर्वी स्कायमेट ह्या दुसऱ्या हवामान संस्थेनेही मॉन्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केलं आहे. त्यानंतर आता सरकारच्या हवामान विभागानेही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही गूड न्यूज दिली आहे. (Monsoon Rain Forecast 2021 Weather monsoon Rainfall India IMD India Meteorogical Department Average Mansoon)\nहवामान विभागाने काय म्हटलं…\nयंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मॉन्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.\nहवामान विभागाची शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मॉन्सून संदर्भात वर्तवला मोठा अंदाज\nएका रिपोर्टनुसार, भारतातले जवळपास 20 कोटी शेतकरी आपण लावलेल्या पिकासाठी पावसाची वाट पाहत असतात. याचा अर्थ असा की देशातील जवळपास 50 टक्के शेतीला अजूनही सिंचनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत किंवा त्या पोहोचलेल्या नाहीत. यामुळे कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 14 टक्के वाटा आहे.\nवास्तविक, कृषी क्षेत्र देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध देते. भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे, म्हणजे जवळपास 50 टक्के लोकांना शेती व शेती आणि शेती उद्योगांमध्ये रोजगार मिळाला आहे.\nअल निनो म्हणजे काय\nअल-निनोमुळे, पॅसिफिक महासागरामधील समुद्राचा पृष्ठभाग अधिक गरम होतो, ज्यामुळे वारा आणि वेग बदलण्याचा मार्ग बदलतो, ज्यामुळे हवामान चक्रांवर वाईट परिणाम होतो. हवामानातील वाईट बदलामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ आहे आणि बर्‍याच ठिकाणी पूरस्थिती उद्भवते. त्याचा परिणाम जगभर दिसून येतो.\nअल निनोच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वारंवार दुष्काळ पडतो, तर अमेरिकेत मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी अल निनो जोरात काम करतं, त्यावर्षी निश्चितच त्याचा परिणाम मॉन्सूनवर होतो.\nहे ही वाचा :\nया औषधी वनस्पतीची लागवड करा आणि मिळवा तीन पट अधिक नफा, वर्षातून तीन ते चार वेळा येते पीक\nकेवड्याच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत शेतकरी, जाणून घ्या कशी करायची याची शेती\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nGold Price : सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय मग वाचा तोळ्याचे दर आणखी किती स्वस्त होणार\nअर्थकारण 9 hours ago\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 15 hours ago\nWeather Alert: राज्यात पावसाची दडी, आणखी 7 दिवस मान्सूनचे वारे कमकुवत; हवामान खात्याचा अंदाज\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nमहाराष्ट्र 22 hours ago\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/03/10/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-25T00:03:16Z", "digest": "sha1:BF3QXNQG5VHFL6XVVX63M5D2NXCAZZEF", "length": 22423, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई, दि. 10 : पुण्यातील 2 प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई – पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात 309 पैकी 289 जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nदरम्यान, 10 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील 1 लाख 29 हजार 448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 591 प्रवासी आले आहेत.\n18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 304 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 12 जण पुणे येथे तर 3 जण मुंबईत भरती आहेत.\nनवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेडस् उपलब्ध आहेत.\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या 12 देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 591 प्रवाशांपैकी 353 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nमहिला अत्याचारविरोधी नवीन कायद्यात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक शिक्षेची तरतूद करणार – गृहमंत्री अनिल देशमुख\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’या पुस्तकाचे प्रकाशन\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/chandrakant-patil-will-be-limited-his-constituency-kothrud-article-dnyaneshwar-bijale-7223", "date_download": "2021-06-25T00:20:25Z", "digest": "sha1:3CAYPT2MGGVOVWMD4YPMJENO2CVOPXFO", "length": 9042, "nlines": 31, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात....", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात....\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर, त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असतानाच त्यांच्याविरोधात सर्व पक्षीय विरोधकांकडून सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे, पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील लढत राज्यात सर्वांत महत्त्वाची लक्षवेधी ठरेल.\nहा मतदारसंघ तसा भाजपचा बालेकिल्ला. पक्षाची उमेदवारी मिळाली की आमदार म्हणून विधानसभेत प्रवेशाची निश्‍चिती. पण, या सेफ मतदारसंघात पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमधील नाराजी उफाळून आली. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची समजूत पक्षश्रेष्ठी घालत असतानाच, सलग दुसऱ्यांदा संधी हुकलेले मुरलीधर मोहोळ यांचीही नाराजी दूर करावी लागणार आहे.\nहोय, मी गुन्हा केलाय म्हणणारे खडसे संपले की संपविले\nपाटील हे पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार सुरू झाल्यानंतर, तसे फलकही मतदारसंघात झळकले. त्यामुळे, पाटील यांनी काल सायंकाळी ट्विट करून, ते पुण्याचे जावई असल्याचे सांगितले. गेले बारा वर्षे ते पुणे पदवीधर मतदारसंघाचे पालकमंत्री आहेत, पुण्यात त्यांचे घर आहे, गेले तीन महिने ते पुण्याचे पालकमंत्री आहेत, असे सांगत त्यांनी खुलासे केले.\nपक्षांतर्गत नाराजीचे दुसरे कारण म्हणजे, पाटील पुण्यातून निवडून आल्यास, ते पुण्याचे पालकमंत्री होणार. त्यामुळे, स्थानिक नेतृत्व आपोआपच डावलले जाणार आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वीचा शिवाजीनगर आणि सध्याच्या कोथरूड मतदारसंघाचे शिवसेनेने 25 वर्षे प्रतिनिधीत्व केले. 2014 मध्ये भाजपने पुण्यातील आठही जागा जिंकल्यानंतर, आता या निवडणुकीतही युतीमध्ये पुण्यातील एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. त्याचा फटकाही भाजपला सर्वच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात बसणार आहे.\nपुण्यातील शिवसैनिकांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का\nदुसऱ्या बाजूला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांकडेही कोथरुडमध्ये सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे, आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राजू शेट्टी ��ांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. शेट्टी यांनी पाटील यांच्या विरोधात तगडी लढत देण्याचे गेल्या आठवड्यात कोल्हापूरात जाहीर केले होते. पाटील यांनी कोल्हापूरातून जागा मिळविण्यासाठी गेले वर्षभर आटापिटा केला. मात्र, शिवसेनेने तेथे त्यांनी डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे, पाटील हे कोल्हापूरातून पुण्यात स्थलांतरीत झाले.\nशेट्टी यांनी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांना त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली. चौधरी यांचे सामाजिक चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी संबंध आहेत. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केल्यानंतर, सर्वांनी त्यांना अपक्ष लढण्याची सुचना केली.\nमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू बंडखोरीच्या तयारीत\nचौधरी या संदर्भात ई सकाळशी बोलताना म्हणाले, \"शेट्टी यांनी संपर्क साधल्यानंतर, मी सामाजिक चळवळीतील सहकाऱ्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यास, मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे त्यांना कळविले आहे. त्यामुळे, आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, त्यावर ते अवलंबून राहील.'\nकोथरूडमध्ये थेट लढत झाल्यास, पाटील यांना निवडून येण्यासाठी खूप परीश्रम घ्यावे लागतील. पक्षांतर्गत नाराजी, मित्रपक्षाचा विरोध, मतदारसंघाबाहेरील असल्याचा प्रचार याबरोबरच सर्व विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून विरोधी उमेदवाराला मिळणारा पाठिंबा अशा बाबींमुळे पाटील यांना मतदारसंघात अडकून पडावे लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhagedore.in/2021/05/05/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%B0/?like_comment=38&_wpnonce=bbd272baf9", "date_download": "2021-06-25T00:11:40Z", "digest": "sha1:27QPAZVTTL5UFVST4EV75QZMCTVWON7U", "length": 95264, "nlines": 780, "source_domain": "dhagedore.in", "title": "कोविडला हरविणारी ‘जादू’ सरकारकडून हवी आहे….! – धागे-दोरे", "raw_content": "\nजगण्यातील काही 'कच्चे' तर काही 'पक्के' अनुभव म्हणजेच \"धागे-दोरे\".\nकोविडला हरविणारी ‘जादू’ सरकारकडून हवी आहे….\nकोविड 19 बाबतची माहिती आता लहान मुलांना देखील तोंडपाठ झालेली आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून सगळे जगच हा जीवघेणा अनुभव घेत आहे. कोविडला आपल्या शरीरात प्रवेश करू द्यायचा नाही हाच चांगला उपाय आहे अन अवघड ‘टास्क’ देखील आहे. अवघड यासाठीच म्हणायचं कारण गेल्या चौदा महिन्यांपासून एव्हढी मनुष्यहानी, उपासमार, आर्थिक हानी, मानसिक खच्चीकरण, तणाव आणि दडपणाच्या अनंत यातना सोसाव्या लागल्या. एव्हढं होवूनही आमच्यात आजही काहीच फरक पडलाय असं जाणवतच नाही. तोंडावर मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि स्वच्छता पाळणे या तीन प्राथमिक पण महत्वाच्या नियमांचे पालन देखील आम्ही करणार नसू तर अजून कोणत्या नव्या ‘जादू’ची वाट पहात आहोत.\nज्या देशातील जनता आडमुठी, अशिक्षित आणि सनातनी विचारांना घट्ट चिटकून राहते त्या देशाची प्रगती होत नाही हे आजवरच्या इतिहासातून आपण शिकलोय. ही तर महामारी आहे. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला सहजतेने पाळता येणारे नियम अंगीकारण्यासाठी सक्ती का करावी लागत आहे. मुळात याकरिता सातत्याने ‘लॉक डाऊन’चा आधार घ्यावा लागतो हे सरकारचे नाही तर नागरिकांचे अपयश आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात कोणत्याही सरकारला अंमलबजावणी करताना अनेक अडथळे येणार, परिणाम दिसण्यासाठी कालावधी लागणार….हे अपेक्षितच आहे. मात्र काहीच होत नसल्याच्या समाजातून आपण सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर आपला राग व्यक्त करतो. भारतासारख्या लोकशाहीवादी देशात लोकांना हीच मुभा असते. कारण राज्यात एका राजकीय पक्षाचे सरकार तर केंद्रात दुसऱ्या राजकीय पक्षाचे सरकार आपणच निवडून देत असतो. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतांतरे आणि श्रेय लाटण्याचा स्पर्धेचे राजकारण आपसूकच सुरू असते. त्या-त्या राजकीय पक्षांचे पाठीराखे म्हणून आपण या राजकारणात स्वतःला झोकून देतो. समाजाशी संबंधित कोणतीही सामूहिक कृती करताना हाच अनुभव येतो. कदाचित लोकशाहीवादी असण्याची ही जबर किंमत आपण मोजीत असू.\nआता देखील हेच सुरू आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत अनभिज्ञते मुळे आणि औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे आपण खूप मोठे नुकसान सहन केले. मधल्या काळात लस निर्मितीमध्ये आपण आघाडी घेतली. सगळ्या जगाने कोविशील्ड आणि कोव्हाक्सीन लसीला प्राधान्य दिले. इथपर्यंत आपण विकसनशील मार्गावरच चालत असल्याचे जगाला दाखविले. मग लसीकरणाच्या मोहिमेदरम्यानच आपण अतिमागास राष्ट्रात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे का जातोय एकतर कोविडची दुसरी आणि त्यानंतरही तिसरी लाट येणार याबरोबरच त्याच्या होणाऱ्या परिणामाची माहिती सरकार आणि आरोग्य यंत्रणेला देखील आहे. त्य���ंनी देखील ही माहिती दडवून ठेवली नाही. वेळोवेळी जनहितार्थ ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून सरकारने जनतेपर्यंत पोहोचविली आहे. मात्र जनतेला आपल्या कोणत्याच सवयी न बदलता कोविडला हरविणारी ‘जादू’ सरकारकडून अपेक्षित आहे.\nराजा आणि सैन्य नुसते पराक्रमी असून चालत नाही, तर जनता देखील धैर्यशील आणि संयमशील असावी लागते तरच युद्ध जिंकता येते.\n:- मुकुंद मधुकर हिंगणे.\nइसे साझा करें: shareing\n7 Replies to “कोविडला हरविणारी ‘जादू’ सरकारकडून हवी आहे….\nमुकुंद हिंगणे म्हणतो आहे:\nधागे – दोरे … अति सुंदर आहे, तुमचा blog .👌\nमुकुंद हिंगणे म्हणतो आहे:\nमनापासून धन्यवाद लोकेशजी, आपल्यासारख्या जाणकारांचे प्रोत्साहन लिखाणासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरते. आपण आपल्या फॉलोअर्सला देखील dhagedore.in हा ब्लॉग फॉलो करण्यास सुचवावे,🙏🙏🙏\nमुकुंद हिंगणे म्हणतो आहे:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nमागील पोस्टमागील फ्रान्सचे ऍक्शन “क्यूलोटी” आंदोलन आणि आपण….\nपुढील लेखपुढील आमरसाचा मोसम सुरू झालाय….येताय ना आंबा चाखायला…\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छ���पूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्���णायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतः��्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय' संकल्पना कोणती असावी \nमराठ्यांच्या इतिहासाची पाने उलगडणारा दुर्मिळ ग्रंथ\nमाणसांचे 'क्रिप्टोबायोसिस' किंवा 'क्लोनिंग' होईल तेंव्हा....\nलोभी माणसांचे 'कृष्ण विवर' आणि कोरोना महामारी...\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी द���वस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n'इकीगाय' या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच 'इकीगाय' फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या 'इकीगाय' फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्याय […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म् […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले … वाचन सुरू ठे […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टा […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार…. 13/06/2021\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दि […]\nमाणसांचे ‘क्रिप्टोबायोसिस’ किंवा ‘क्लोनिंग’ होईल तेंव्हा….\nअलीकडे सायबेरियामध्ये २४ हजार वर्षांपासून बर्फाखाली दबलेला एक सूक्ष्मजीव नुकताच पुन्हा जिवंत झाला आहे.'बडेलॉइड रोटीफर' असे त्याचे नाव आहे. रशियन वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तो नुसताच जिवंत झाला नाही तर त्याने त्याचा 'क्लोन' देखील यशस्वीरीत्या तयार केला आहे. तर 'क्रिप्टोबायोसिस'अवस्थेत हजारो वर्षे जिवंत राहणाऱ्या या बहुपेशीय सु […]\nलोभी माणसांचे ‘कृष्ण विवर’ आणि कोरोना महामारी…\n‘ब्लॅक होल’ हा ब्रिटिश लघुचित्रपट लोभी माणसांचे कृष्ण विवर या थीमवर आधारित आहे. या लघुचित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळविलेले आहेत. कुठूनतरी व्हॉट्सअप वर मला या लघुचि���्रपटाची दोन मिनिटांची क्लिप मिळाली. ही दोन मिनिटांची क्लिप खूप काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाची समीक्षा नक्कीच करणार नाही. याठिकाणी आपला तो विषय पण नाही. पण ती दोन … वा […]\nकोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर झालाय का…\nकोरोना महामारीच्या रूपाने चीनने जैविक अस्त्राचा वापर केल्याचे आता बोलले जात असले तरी कोणत्याही प्रकारे महायुद्ध टाळण्याची सर्व जगाचीच भूमिका असतांना थेट कुणाशीही युद्ध सुरू नसलेल्या चीनने कोरोना अस्त्राचा वापर का केला असावा जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील आणि याचा शेवट नेमका कसा असेल … वाचन सुरू ठेव […]\nफेसबुक- डोनाल्ड ट्रम्प वाद अन भारत सरकार….\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट प्रक्षोभक पोस्ट प्रकाशित केल्याचे कारण देत दोन वर्षांसाठी बंद करीत फेसबुक या समाजमाध्यमाने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अमेरिकेतील राजकीय डावपेच कोणत्या थराला जातात याचेच जगाला दर्शन झाले आहे. त्याच फेसबुकने भारतात मात्र सरकारने स्पष्ट के […]\nसरकार तेव्हढे ‘शहाणे’…..बाकी सारे ‘मुर्ख’च…\nकधीतरी मध्यरात्रीपासून जमावबंदी किंवा संचारबंदी फारच गंभीर स्थिती निर्माण झाली म्हणून लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा काही तास अगोदर केल्या जाते. मग ती घोषणा शेवटच्या माणसापर्यंत समजायच्या आताच अंमलबजावणी सुरू होते. मग कायदा मोडला म्हणून दंडात्मक कारवाईचे बुलडोझर फिरवले जातात. सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या देशात हे घडू शकते का तर याचे उत्तर … व […]\nनहीं मैं रहा.....नहीं तु रहा..… on Shanky❤Salty\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय'… on धागे-दोरे\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार....\nलोभी माणसांचे 'कृष्ण विवर' आणि कोरोना महामारी...\n'ऑनलाईन शिक्षण' मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का...\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं......\nपुन्हा सादरीकरणाची वाट पहातोय\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन ल��क नंतरचा पहिला रविवार….\nनहीं मैं रहा.....नहीं तु रहा..… on Shanky❤Salty\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय'… on धागे-दोरे\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आह��. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nकिसी के पास कुछ ना हो तो हंसती है ये दुनिया, किसी के पास सब कुछ हो तो जलती है ये दुनिया, पर मेरे पास जो है उसके लिए तरसति है ये दुनिया\nसर्व माहिती मराठी, all about marathi\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-06-25T01:56:22Z", "digest": "sha1:BWFRH62AFG2T2W57OJVJQHLRCRPXDVYZ", "length": 15062, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तेलुगू देशम पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n(तेलुगू देसम पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)\nपक्षाध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू\nस्थापना मार्च २९, १९८२\nमुख्यालय रोड नं., बंजारा हिल्स, हैदराबाद-५०० ०३३\nसंकेतस्थळ तेलुगू देशम पक्षाचे संकेतस्थळ.\nतेलुगू देशम पक्ष हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून एन.टी. रामाराव यांनी मार्च २९, १९८२ रोजी त्याची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत.\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप���रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nवंचित बहुजन आघाडी • लोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nएन. टी. रामारावा 1 9 83 मध्ये पक्षाच्या स्थापनेच्या नऊ महिन्यांच्या आत आंध्रप्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री झाले आणि अशाप्रकारे आंध्रप्रदेशात पहिले बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. [9] 1 9 84 ते 1 9 8 9 पासून 8 व्या लोकसभेत टीडीपी ही पहिली प्रादेशिक पार्टी बनली. [10]\nविचारप्रणाली आणि प्रतीकवाद संपादन\nतेलगू देसम पार्टी तेलुगू राष्ट्रवादी विचारधाराचा अवलंब करत आहे. तेलगू ते प्रादेशिक अभिमान आणि शेतकरी, मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एक पक्ष यावर जोर देऊन काँग्रेसच्या पुढाकारासाठी पर्याय म्हणून ही स्थापना झाली. 1 99 0 पासून, ग्रामीण भागाच्या खर्चावर आर्थिकदृष्ट्या एक व्यवसायिक आणि विकासात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून आले आहे. टीडीपी ध्वज फॉरग्राउंडमध्ये झोपडी, चाक आणि नांगर चिन्हांसह पार्श्वभूमी रंग म्हणून पिवळा वापरते. अधिकृत सायकल चिन्ह म्हणून एक ��ायकल वापरली जाते.\nआंध्रप्रदेश (1 9 56-2014) मधील लोकसभा मतदारसंघांची एकूण संख्या 42 होते. 2014 च्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा आणि तेलंगणमध्ये 17 लोकसभा मतदारसंघ आहेत. राष्ट्रीय संयुक्त आघाडीची स्थापना एन. टी. रामा राव अध्यक्ष म्हणून झाली. चंद्राबाबू नायडूतुले यांच्या नेतृत्वाखाली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारची भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तेलगू देसमधील लोकसभेचे 12 व्या अध्यक्ष म्हणून जी.एम. सी. बालयोगी होते.\nएन.टी. राम राव फर्स्ट टर्म (9 जानेवारी 1 9 83 - 16 ऑगस्ट 1 9 84). दुसरी टर्म (16 सप्टेंबर 1 9 84 - 2 डिसेंबर 1 9 8 8). तिसरी संज्ञा (12 डिसेंबर 1 99 4 - 1 सप्टेंबर 1 99 5). चंद्रबाबू नायडू पहिल्यांदाच (1 सप्टेंबर 1995 - 13 मे 2004). दुसरा कार्यकाल (8 जून 2014 - पदाधिकारी) (2 जून 2014 पासून आजपर्यंतचे पोस्ट-विभाजित राज्याचे / नव्याने निर्माण झालेले आंध्र प्रदेशचे कार्यालय मानले जाणारे पहिले मुख्यमंत्री.\n1984 मध्ये झालेल्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत तेलगू देसम पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता आणि 4.31% मतांपैकी 30 जागांवर विजय मिळविल्याने ते राष्ट्रीय विरोधी पक्ष बनण्याचे पहिले प्रादेशिक पक्ष बनण्याचे महत्त्व प्राप्त करीत होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Namostu_Gautama", "date_download": "2021-06-25T01:18:32Z", "digest": "sha1:ZGQST7NBZPOBXDIPO55OCDWSSZH7TJEV", "length": 3699, "nlines": 47, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "नमोस्तु गौतमा | Namostu Gautama | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा\nज्ञानदीप चेतवी घालवी तमा\nसदय हृदय अभयदान देई तू स्वये\nअंतरंग शांत करीत जीवनात ये\nसकल मलीन जाळण्यास भीमशक्ती दे\nअखिल भुवन उजळण्यास प्रेमभक्ती दे\nकरी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा\nनवनवीन रूप धरून येई अज्ञता\nबुद्धदेव भारतास द्या प्रबुद्धता\nविषसमान विषमता न अजून लोपली\nया जगास शिकवणूक दिव्य आपली\nपरम करूण लोचनांत दाटली क्षमा\nधम्म शरण संघ शरण लोकसाधना\nशुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना\nनव युगात मिळवुयात जनसमानता\nहाच धम्म हेच ध्येय येई मानता\nभीमरूप धरून तूच शिकविले अम्हां\nगीत - वसंत बापट\nसंगीत - मधुकर पाठक\nस्वर - सुधीर फडके\nगीत प्रकार - भीम गीते\nअज्ञ - मूर्ख, अजाण.\nतथागत - गौतम बुद्ध. (शाब्दिक अर्थ- हा शब्द पाली भाषेतील आहे ज्याचा अर्थ 'यथाचारी तथाभाषी'- म्हणजेच, ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे कृती करतो.)\nधम्म - 'धम्म' हा पाली भाषेतील शब्द, 'धर्म' या 'योग्य व न्याय्य मार्ग' या संस्कृत शब्दावरून आला आहे.\nप्रबुद्ध - प्रौढ, विद्वान.\nबुद्ध - ज्ञाता, जागृत झालेला.\nसंघ - बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/opposition-demands-change-goa-cm-pramod-sawant/", "date_download": "2021-06-25T01:05:42Z", "digest": "sha1:JTAMFUC26IPDA5EOPXHXIE5OEMRWLEOR", "length": 16725, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "तर कोल्हापूरातूनही मुख्यमंत्री आणू, गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nतर कोल्हापूरातूनही मुख्यमंत्री आणू, गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनअभावी गोव्यात (Goa) कोरोना (Corona Virus) रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन आता राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील अंतर्गत वाद पुढे आला होता. त्यानंतर आता विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे.\nगोव्याच्या मुख्यमंत्र्यां��ा राजीनामा घेऊन पूर्ण कारभार टास्क फोर्सकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. गोव्यात शनिवारी पहाटे ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आतापर्यंत ऑक्सिजनअभावी ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूसाठी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीच जबाबदार आहेत. गोवा सरकार पैसे कमावण्यात आणि उधळण्यात व्यस्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये कुठलाही समन्वय राहिलेला नाही. ऑक्सिजन टँकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातूनच आणावा, अशी खोचक टिप्पणी विजय सरदेसाई यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘आज अजित पवार मुख्यमंत्री असते तर’, रोहित पवारांनी दिले सर्वसमावेशक उत्तर\nNext articleतिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही..; ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूनंतर आनंद महिंद्रांनी केली भावुक पोस्ट\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्ध��� ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/state-and-central-government-announce-assistance-relatives-deceased-14047", "date_download": "2021-06-25T00:53:08Z", "digest": "sha1:US3IQFIVXRB2WKP5VHRCUYV6YY45TJ7B", "length": 5923, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mulshi Fire: मृतांच्या नातेवाईकांना राज्याकडून 5 लाख तर केंद्राकडून 2 लाखांची मदत", "raw_content": "\nMulshi Fire: मृतांच्या नातेवाईकांना राज्याकडून 5 लाख तर केंद्राकडून 2 लाखांची मदत\n“पुण्याच्या मुळशी (Mulshi Fire Incident) तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी आणि बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. (State and Central Government announce assistance to relatives of the deceased)\nमुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.\nजिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.\nताज्या बातम्यासाठी भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/sharman-joshi-did-hate-story-against-the-wishes-of-everyone-including-his-family-the-reason-behind-it-was-stated-after-5-years/", "date_download": "2021-06-25T01:36:11Z", "digest": "sha1:TX2PJQYD57KCWHK7FI3OT53THOVXJVZB", "length": 11677, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "Sharman Joshi did 'Hate Story' against the wishes of everyone including his family! The reason behind it was stated after 5 years|शरमन जोशीनं कुटुंबासह सर्वांच्या विरोधाला पत्करून केला 'हेट स्टोरी' ! 5 वर्षांनंतर सांगितलं त्यामागील कारण", "raw_content": "\nशरमन जोशीनं कुटुंबासह सर्वांच्या विरोधाला पत्करून केला ‘हेट स्टोरी’ 5 वर्षांनंतर सांगितलं त्यामागील कारण\nबहुजननामा ऑनलाइन टीम – 3 इ़डियट्स, रंग दे बसंतीसहित अनेक सुपरहिट सिनेमात काम करणारा अभिनेता शरमन जोशी (Sharman Joshi) यानं हेट स्टोरी 3 (Hate Story 3) सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. आज या सिनेमाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. यात त्याचे अनेक बोल्ड सीन्स होते. या सिनेमानंतर त्याच्यावर खूप टीका झाली होती. कुटुंबीयांनीही त्याला अशा सिनेमात काम न करण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्यानं या सिनेमात काम केलं होतं. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यानं यावर भाष्य केलं आहे. हा सिनेमा करण्यामागील कारणाचा खुलासाही त्यानं केला आहे.\nमुलाखतीत बोलताना शरमन म्हणाला, माझे मित्रमंडळी, कुटुंबीय आणि चाहत्यांनी मला या सिनेमात काम न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु सिनेमाची पटकथा मला आवडली ह���ती. अशा जॉनरमध्ये मी कधीही काम केलं नव्हतं. त्यामुळं मी या सिनेमासाठी होकार दिला होता. मी एरॉटीक जॉनरमध्ये यशस्वी होऊ शकतो का हे मला पडताळून पाहायचं होतं. अर्थात सिनेमात खूप जास्त बोल्ड सीन्स होते. परंतु सिनेमानं मला एक वेगळा अनुभव दिला. कदाचित पुन्हा मी अशा प्रकारच्या सिनेमात काम करणार नाही.\nशरमनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो मुंबई सागा या सिनेमात दिसणार आहे. त्यानं रंग दे बसंती, 3 इ़डियट्स गोलमाल, लाईफ इन ए मेट्रो, ढोल, 3 इडियट्स, फरारी की सवारी, वार, छोड ना यार, मिशन मंगल अशा अनेक सुपरडुपर हिट सिनेमात काम केलं आहे.\nलग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचा पदाधिकारी महिलेवर बलात्कार\nटॉसआधीच खेळाडूला कोरोनाची बाधा, SA vs ENG वन डे मॅच पुढे ढकलण्याची नामुष्की\nटॉसआधीच खेळाडूला कोरोनाची बाधा, SA vs ENG वन डे मॅच पुढे ढकलण्याची नामुष्की\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\ndiesel Petrol price hike | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर\nChargesheet Against Hanuman Nazirkar | बेहिशोबी मालमत्ता : निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरोधात 40 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल\n’ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर… – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा\nAtal Pension Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दर महिना मिळतील 5000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ\n‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशी\nअखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-after-16-air-hostesses-disappeared-in-canada-pia-mulls-disciplinary-departmental-4763694-NOR.html", "date_download": "2021-06-24T23:50:03Z", "digest": "sha1:ZAGYNASGZGNTC7ZSIS7G4JZLHXLSVKDU", "length": 6626, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After 16 Air Hostesses Disappeared In Canada, PIA Mulls Disciplinary Departmental Action Against Them | पाकिस्तान एअरलाइन्सच्या 16 एअर होस्टेस बेपत्ता, शोधण्याऐवजी कारवाईचे तयारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्तान एअरलाइन्सच्या 16 एअर होस्टेस बेपत्ता, शोधण्याऐवजी कारवाईचे तयारी\nइस्लामाबाद - पाकिस्तानची सरकारी हवाई वाहतूक कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआए) 16 एअर होस्टेस आणि क्रू मेंबर गेल्या पाच महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. पाकिस्तानातून कॅनडात गेलेल्या विमानात हे सर्वजण होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याऐवजी पीआयएच्या प्रवक्त्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहे.\nएआरवाय न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, पाच महिन्यांत पाकिस्तानातून कॅनडात गेलेल्या विमानातील 16 एअर होस्टेस आणि क्रू मेंबर बेपत्ता झाले. गेल्या महिन्यात पीआयएच्या चार एअर होस्टेस बेपत्ता झाल्या. पीआयएचे पायलट आणि एअर होस्टस ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या तिथून त्या बेपत्ता झाल्या. परतीच्या प्रवासासाठी त्या फ्लाइटमध्ये आल्याच नाही.\nपीआयएच्या प्रवक्त्याने एअर होस्टेस बपत्ता झा��्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यासाठी त्या स्वतःच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एअर होस्टेस स्वतः हॉटेलमधून निघून गेल्या. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच या एअर होस्टेस आणि क्रू मेंबरसोबत इंटरनॅशनल एव्हिएशन कायद्यानुसारही कारवाई होईल असे, ते म्हणाले.\nआर्थिक अडचणीमुळे झाल्या बेपत्ता \nपीआएच्या महिला कर्मचारी बेपत्ता होण्यामागे पाकिस्तानच्या हवाई वाहतूक कंपनीची आर्थिक स्थिती जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पीआयएकडे 17 हजार कर्मचारी आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त 36 एअरक्राफ्ट आहेत. त्यातील 10 नादुरुस्त असल्यामुळे उड्डाण घेण्यास सक्षम नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, पीआयएचे कर्मचारी बेपत्ता होण्यामागे कंपनीचे त्यांच्यावरील नियंत्रण संपले आहे. त्यांच्या प्रशिक्षणात बरच्या चुका राहिल्यामुळे त्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.\nपीआयए कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे कयास लावला जात आहे, की त्या कॅनडामध्ये इतर पर्याय शोधत असल्या पाहिजे.\nगेल्या महिन्यात कस्टम अधिकार्‍यांनी पीआयएच्या काही एअर होस्टेस आणि क्रू मेंबरला आयफोन 6 ची तस्कारी करताना पकडले होते. त्याशिवाय गेल्या आठवड्यात मिलान एअरपोर्टवर पीआयएच्या एका एअरहोस्टेसला 9 किलो ड्रग्ससह अटक केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-news-about-clean-india-campaign-5537195-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:44:26Z", "digest": "sha1:VSX4FY5M4SJXYXMQQDTJNEFQR2RGYGDQ", "length": 9320, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about 'Clean India' campaign | ‘स्वच्छ भारत’ अभियान: शौचालय बांधण्याचा लक्ष्यांक नगर परिषदांकडून बेदखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘स्वच्छ भारत’ अभियान: शौचालय बांधण्याचा लक्ष्यांक नगर परिषदांकडून बेदखल\nअकाेला - जिल्ह्यातील बहुतेक नगरपरिषदांनी शौचालय बांधकामाचा लक्ष्यांक (टार्गेट) बेदखल केला असून, सहापैकी केवळ एका नगरपरिषदेचे काम चांगले असल्याचा अहवाल समोर आला आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील अर्धा डझन नगरपरिषदांमध्ये सध्या शौचालयांचे बांधकाम सुरु आहे.\nउघड्यावर शौच केल्याने परिसरात होणारी घाण, त्यातून उद््भवणारी रोगराई आणि पर्यायाने आरोग्य राखण्यावर होणारा अनाठायी खर्च यामुळे िजल्हा हगणदारीमुक्त केला जावा, असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतून ‘घर तेथे शौचालय’ हा कार्यक्रम राबवण्याचे शासनाने ठरवले आहे. या कार्यक्रमानुसार, अकोट, मूर्तीजापूर, बाळापूर, पातूर, तेल्हारा बार्शीटाकळी नगरपरिषदांनी शौचालय बांधणीची कामे सुरु केली आहे. परंतु वारंवार सूचना देऊन आढावा घेऊनही त्यात फारशी प्रगती झाली नाही. केवळ मूर्तीजापूर नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे शासनाला सादर झालेल्या ऑनलाइन अहवालाचे म्हणणे आहे. मूर्तीजापूर शहरात १५७४ शौचालयांचे बांधकाम करायचे होते, असे २०१५ च्या सर्वेक्षणांती स्पष्ट झाले आहे. त्या तुलनेत गेल्या महिनाअखेर तेथे १०४० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.\nयाउलट बाळापूर नगरपरिषदेत सर्वात कमी शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. २०१५ च्या सर्वेक्षणानुसार, या शहरात २८१५ शौचालयांचे बांधकाम करावयाचे होते. परंतु तेथे आतापर्यंत फक्त ५१८ शौचालये बांधली गेली. अशीच स्थिती अकोट पातूरची आहे. अकोटात ४४११ पैकी १३१० तर पातूर येथे ११९५ पैकी ४५२ शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. दरम्यान तेल्हारा नगरपरिषदेने जानेवारीच्या अखेरपर्यंत १०११ पैकी ५९३ शौचालये बांधली आहेत. शौचालय बांधकामासाठी निवड झाल्यानंतर सदर लाभार्थ्याला प्रत्यक्ष काम सुरु असल्याचा अहवाल सप्रमाण वेळोवेळी नगरपरिषदेला सादर करावा लागतो. शिवाय सर्वात शेवटी बांधकाम पूर्ण झाल्याचे छायाचित्र काढून या संस्थेला द्यावे लागते. शेवटच्या टप्प्याची रक्कम त्याशिवाय द्यायची नाही, अशी अट या योजनेत टाकण्यात आली आहे.\n‘स्वच्छभारत’ हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे केली जाणार आहे. ज्या नगरपरिषदांनी अद्याप या कामाकडे लक्ष दिले नाही, तेथील मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तशा सूचना दिल्या जाणार आहेत.\nबार्शी टाकळीचाही प्रवेश झाला\nकेंद्र राज्य शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानामध्ये आतापर्यंत बार्शीटाकळी नगरपरिषदेचा समावेश नव्हता. दरम्यान अलीकडेच तेथेही शौचालय बांधण्याचे काम सुरु झाले आहे. २०१५ च्या सर्वेक्षणानुसार तेथे ११८४ शौचालयांचे बांधकाम करावयाचे आहे. त्यापैकी आतापर्यंत २०० लाभार्थ्यांना बांधकामाचे अनुदान द���ण्यात आले आहे, अशी माहिती दिली आहे.\n१७ हजार रुपयांचे आहे लाभार्थ्यास अनुदान\nशौचालय बांधण्यासाठी शासनातर्फे प्रतिकुटुंब १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तीन टप्प्यात या रकमेचे वितरण होते. पहिला दुसरा टप्पा सहा-सहा हजारांचा असतो. तर शेवटचा टप्पा पाच हजार रुपयांचा असतो. नगरपरिषदांच्या श्रेणीनुसार काही शहरांसाठी एकूण १५ हजार आहे. त्याठिकाणी शेवटचा टप्पा तीन हजार रुपयांचा आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/whoswho/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T00:42:48Z", "digest": "sha1:XI7OVBPZDXFVOQN7EIWNL2OJNDLOMOMG", "length": 4126, "nlines": 103, "source_domain": "gondia.gov.in", "title": "श्री. सचिनराव वाढवे | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nखोली क्र. 202, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया\nपदनाम : जिल्हा खनीकर्म अधिकारी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B2", "date_download": "2021-06-25T01:29:20Z", "digest": "sha1:RGKROFZ362Z5RC5UYXAK3U6ZCVQMGT3R", "length": 4059, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकेंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल\nकिसान रेल्वेला लासलगाव मध्ये थांबा द्यावा - पालकमंत्र्यांची मागणी\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.poker-helper.com/%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B0-%E0%A4%96-%E0%A4%B3-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A6-%E0%A4%B5-%E0%A4%B0-%E0%A4%AC-%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-24T23:38:33Z", "digest": "sha1:6GYLPMCQIUJ3OH7AUNJ42XOAVLDGL42V", "length": 6713, "nlines": 7, "source_domain": "mr.poker-helper.com", "title": "निर्विकार खेळू ऑनलाइन द्वारे ब्राउझर - निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "raw_content": "निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग\nनिर्विकार खेळू ऑनलाइन द्वारे ब्राउझर\nसर्वात सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग प्ले पोकर रूम स्थापित आहे एक लँडलाईन क्लाएंटपण काय असेल, तर आपण करू इच्छित नाही, किंवा करू शकत नाही काही कारण आहे पण, नंतर प्ले करू शकता आपण आपल्या आवडत्या खेळ मोबाइल अनुप्रयोग किंवा माध्यमातून फ्लॅश आवृत्ती निर्विकार. आम्ही सांगू, नंतरचे पर्याय मध्ये आमच्या लेख. दरम्यान, येथे काही उपयुक्त माहिती लक्षात ठेवा: मोफत $ म्हणून एक भेट वाढत आपल्या पहिल्या ठेव बोनस$ सहभागी मोफत मालिका स्पर्धा त्यामुळे, पोकर ऑनलाईन द्वारे एक ब्राउझर. प्रथम, जा अधिकृत वेबसाइट. – फक्त वर क्लिक करा \"प्रारंभ\" खेळ दुवा करा आणि आपले वापरकर्तानाव आणि संकेतशब्द पृष्ठावरील की उघडते. यानंतर, आपण सुरू करू शकता येथे खेळत निर्विकार टेबल. आणि असेल तर, आपण एक नवीन वापरकर्ता – थोडे अधिक ओळी. या प्रकरणात, वर क्लिक करा \"नोंदणी\" बटण आणि: आपण नंतर, एक खाते उघडा आपल्या पहिल्या ठेव आणि आपण मिळवू शकता, एक स्वागत बोनस पर्यंत $. याचा अर्थ असा की, जर आपण टॉप अप आपल्या खात्यात, उदाहरणार्थ, सह$, $. बाहेरून, फ्लॅश आवृत्ती निर्विकार वेगळे थांबलेला आवृत्ती. तो दिसते सोपे आणि अधिक टोकदार. पण फंक्शनल फरक किरकोळ आहेत. मेनू ब्राउझर आवृत्ती थोडी सोपी आहे. मात्र, निर्विकार खेळू आणि तो वापर करणे कठीण आहे \"रोख नोंदवही\" विंडो आहे, आणि या आहेत सर्वात काही आवश्यक कार्ये ऑनलाइन आवृत्ती. डाउनलोड निर्विकार करण्यासाठी आपल्या संगणक, मोबाइल डिव्हाइस किंवा स्वत: ला मर्यादित वेब आवृत्ती, अर्थातच. आम्ही फक्त माहिती पुरवली तुलना. अन्यथा, खेळत माध्यमातून फ्लॅश आवृत्ती पासून किती भिन्न नाही खेळत स्थापित क्लाएंट. सपाट दगडी पाट्या आहेत समान देखावा मध्ये त्या मध्ये थांबलेला आवृत्ती आणि आपण सानुकूलित करू शकता, त्यांना स्वत: साठी. आपण वापरू शकता कोणत्याही ब्राउझर खेळायला निर्विकार न डाउनलोड क्लाएंट. आपण देखील चालवू शकता फ्लॅश आवृत्ती ब्राउझर मध्ये आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेट आहे, पण लक्षात ठेवा की मोबाइल अनुप्रयोग आहेत की रचलेला हा उद्देश आहेत बरेच चांगले उपयुक्त हा उद्देश आहे. तोटे ब्राउझर खेळ, तो उल्लेख होते की लक्षात दरम्यान पीक तास. त्यामुळे, आपण हेतू निर्विकार खेळू गंभीरपणे, आम्ही शिफारस करतो की आपण डाउनलोड संपूर्ण आवृत्ती सॉफ्टवेअर आहे, जे नाही अशा समस्या आहे. नाटक पोकर ऑनलाईन द्वारे ब्राउझर आम्ही शिफारस करतो की आपण अधिक वाचा माहितीच्या हेतूने, तसेच आवश्यक असेल तर आपण पटकन आपल्या खात्यात लॉग इन पासून एक तृतीय-पक्ष संगणक.\nनिर्विकार जोड्या - विजयाचे जोड्या निर्विकार कार्ड चित्रे, टेक्सास\nनिर्विकार सहाय्यक खेळत निर्विकार जाहिराती साठी प्रोमो कोड मदतनीस निर्विकार जागतिक निर्विकार क्लब ची निर्विकार पुनरावलोकने निर्विकार सांगकामे\n© 2021 निर्विकार मदतनीस ऑनलाइन. फोन साठी अनुप्रयोग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/blog-post_61.html", "date_download": "2021-06-25T01:17:50Z", "digest": "sha1:ER2P5G6FKWKMGXA2NW4WRDNQFJ2OK6XG", "length": 7285, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "माकडाने हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मंदिरातच सोडले प्राण - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सांगली माकडाने हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मंदिरातच सोडले प्राण\nमाकडाने हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मंदिरातच सोडले प्राण\nमाकडाने हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मंदिरातच सोडले प्राण\nविज्ञानयुगात सुध्दा अचंबित करणारी गोष्ट मिरज ता���ुक्यातील गुंडेवाडीत घडली....माकडाने हनुमान मंदिरात देवाचे दर्शन करून सोडले प्राण.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सांगली\nTags पश्चिम महाराष्ट्र, सांगली\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/29/supreme-court-upholds-high-court-decision-to-cancel-additional-obc-reservation-in-local-bodies/", "date_download": "2021-06-25T00:48:32Z", "digest": "sha1:MCWDQYKVITZ3RC7E3VEZOHJC2ZLEIBXQ", "length": 8811, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला उच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय - Majha Paper", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला उच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय\nमुख्य, देश / By माझा पेपर / ओबीसी आरक्षण, महाराष्ट्र सरकार, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, स्थानिक स्वराज्य संस्था / May 29, 2021 May 29, 2021\nनवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अखेर कायम ठेवला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपुष्टात आले आहे. आधीच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन कचाट्यात सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणखीच वाढण्याची शक्यता आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद कायद्यातील कलम 12 रद्द ठरवले होते. जरी लोकसंख्येनुसार काही प्रवर्ग आरक्षित केले असले, तरी आरक्षण हे 50 टक्‍क्‍यांच्यावर नेता येणार नसल्याचे स्पष्टीकरणही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात दिले होते. 27 टक्क्यांच्यावर आरक्षण ओबीसींना देता येणार नसल्यामुळे कायदेशीर आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. पण ओबीसी समाजाचा रोष ध्यानात घेता राज्य सरकारकडून या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात ओबीसींना बसू शकतो. आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांवर असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूरसह अकोला, वाशिम, न���दूरबार आणि धुळे जिल्हा परिषदांना त्यावेळी मुदतवाढही दिली होती.\nहा निर्णय मोठा असल्यामुळे आता अनेक ठिकाणी मोठा पेच निर्माण होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ज्यांची पदे रिक्त झाली आहेत, तिथे कुणाचे आरक्षण काढून कुणाला देणार अनेक ठिकाणी ओबीसी आणि एससी-एसटी मिळून आरक्षण 50 टक्क्यांच्यावर जाते आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर जिल्हा पातळीवर आरक्षणाच्याबाबतीत फेरमांडणीशिवाय नाही, असे सध्याचे चित्र आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/07/02/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-25T00:48:42Z", "digest": "sha1:P27F2S2JJMDLGTQVQZWNKV7PEES3HOCZ", "length": 19740, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स���थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशताब्दी रुग्णालयात मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस\nमुंबई, दि. 2 : मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nया दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विचारपूस केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर उपस्थित होते.\nमुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपत्कालीन यंत्रणा पूर्ण सक्रिय झाली असून, शासन यंत्रणा आणि मुंबई महापालिका समन्वयाने काम करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेकडूनही मदत देण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,मुंबईत एकाच दिवसात सुमारे साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील परिस्थितीवर सतर्कतेने नजर ठेवली जात आहे. आवश्यक तिथे मदत आणि आपत्कालीन यंत्रणा पोहोचेल, असे प्रयत्न केले जात आहेत.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nतिवरे धरणप्रकरणी मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nतलाठी पदाच्या भरतीसाठी २ जुलैपासून ई-महापरीक्षामार���फत १२२ केंद्रांवर परीक्षा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अत���वृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://guzaarish.in/marathi-shayari/", "date_download": "2021-06-25T01:14:45Z", "digest": "sha1:4Z6NKROYWQNZWSGAQUFV7NVH3BRVIIKD", "length": 36149, "nlines": 618, "source_domain": "guzaarish.in", "title": "120+ Best Marathi Shayari - Love, Dosti, Funny, SMS & Life", "raw_content": "\nआत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,\nकोणताच मार्ग उरत नाही,\nप्रकाश कुठेच रहात नाही.\nसांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,\nजशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,\nसांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,\nजसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना,\nसांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,\nजसा स���ुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना,\nसांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,\nजशी बाग् फुलंविन जसे आकश चांदण्यांविना,\nसांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना.\nअसे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे\nअसे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे\nअसे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे\nतर दु:खातही साथ देणारे\nएखाद्याच्या हृदयाबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही\nते कोणालाही सांगू नका\nतुझी आणि माझी मैत्री अशी आशावी,\nकाटा तुला लागला तर कल माला यावी.\nप्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू,\nते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.\nभावना समजायला शब्दांची साथ लागते,\nमन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.\nहा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,\nया मनातून त्या मनात पोहोचणारा,\nएखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,\nतर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.\nम्हणायचे काहीतरी वेगळे होते\nकाही जण त्यांच्या प्रेमात असे विखुरलेले आहेत\nकाहीही तुटलेले नाही आणि काहीही शिल्लक नाही\nमांजराच्या कुशीत लपलय कोण\nईटुकली पिटुकली पिल्ले दोन\nपांघरुण घेऊन झोपा आता छान.\nछोड़ न देना हुम्हे मोयब्बत की राह मैं\nज़माना बहुत तलबग़ार है\nहम्हे तनहा देहकने के लिए\nपाहिलेले ऋषी म्हणाले राजपुत्र\nजा आणि जुन्या मित्रांबरोबर घेऊन जा\nआपली औषधे समान आहेत.\nमुली बोलतात तू खूप मासूम दिसतोस,\nपण मी किती हरामी आहे हे\nफक्त माझ्या मित्रांनाच माहीत आहे..\nनेहमीच डोक्याने विचार करू नये\nकधी भावनांना हि वाव द्यावा\nआसुसलेला डोळ्यांना कधी तरी\nजे अश्रद्धावंतांना बोलतात ते इतके नगण्य आहे की\nतुला पाहुन रुसला होता,\nत्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,\nहा त्याचा डाव फसला होता.\nकयामत हे सोने होते,\nपरंतु आताही जगात ही परंपरा सामान्य बनली आहे\nदिव्याने दिवा लावत गेलं कि\nदिव्यांची एक ” दिपमाळ” तयार होते,\nफुलाला फूल जोडत गेलं कि\nफुलांचा एक “फुलहार” तयार होतो आणि,\nमाणसाला माणूस जोडत गेलं की\n“माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं.\nमला अजून काहीही बदलायचे नव्हते\nआपण जाणून घेऊ इच्छित असल्यास,\nमाझ्या मनात काहीही परत बदलले नाहीत\nशायद कभी खुलोस को दोस्ती न मिल सकेगी\nवाबस्ता है वो शख्स हर एक से दोस्ती के साथ\nमी एकच प्रार्थना करतो,\nसुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.\nसगळ तुला देवून पुन्हा,\nपाहिलं तर तू तुझी ओंझळ,\nआता मला सवय लागली आहे\nमग तू का आस लावल��� आहेस\nकाय म्हणाव या डोळ्यांना\nकाजळ बनून गोठून जाव यात,\nहळूच मिटून घ्याव हॄदयात.\nतुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.\nआठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.\nदिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,\nतुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला…\nतुझंच नाव कोरुन ठेवलय.\nलेखकाने भरपूर लिहिले आहे\nतरच भावना आपण करतो\nप्रेमात खोटं बोलणं सोपं असत\nपण खरं बोलून प्रेम टिकवण\nमात्र नक्कीच कठीण असत..\nपासून त्याच्या हॅट घेते\nआम्ही ऊस हाताने देखील विष वापरतो\nप्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडु सकतो\nफ़क्त आपल्या कडे *माणुस Key* असली पाहिजे\nतुझं हसणं आणि माझं\nफ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं,\nनकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.\nप्रेम कधी नाही विचारत कि\nमाझ्यावर प्रेम करतेस का तू \nते फक्त म्हणते माझ संपूर्ण\nकिती प्रेम करतो तुझ्यावर,\nहे न सांगताही जाण \nलेखकाने भरपूर लिहिले आहे\nतरच भावना आपण करतो\nसर्वात धोकादायक चिथावणी ही आहे\nआपण खरतर ऊस कोसळल्याबद्दल कधीही\nसांगू नये ह्यावर तुम्ही रागावला नाही\nएक नवीन दिवस सुंदर आणि\nआल्हादकारी सकाळ घेऊन येईल,\nमनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल,\nप्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला\nजाणीव होईल त्या सूर्योदयाची,\nज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.\nमी उल्स शेक्समध्ये आलो आहे ‘एफ़्लस पे मेघ\nसर्वांना काहीही मिळाले नाही,\nसुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,\nनाजुक ऊन्हाची प्रेमळ साद,\nमंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,\nरोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.\nतु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,\nधूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.\nअभी तक याद कर रहे कसम से पागल हो तुम\nउसने तेरे बाद भी हज़ारों को भुला दिए\nमैत्री इतकी घट्ट असली पाहिजे की लोक म्हणतील\nतुमचं लफड तर नाही आहे ना\nफुलाच्या वासाला चोरतायेत नाही,\nसुर्याच्या किरणांना लपवता येत नाही,\nकितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली,\nपण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही.\nएखाद्याच्या हृदयाबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही\nते कोणालाही सांगू नका\nखुपदा तुझ्या आठवणी पावलं न वाजवता येतात\nजाताना माझ्या मनाला पावलं जोडून जातात…\nपाहशील जिथे जिथे नजर उचलून\nमीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन\nआलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू\nतुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन\nसर्वात धोकादायक चिथावणी ही आहे\nआपण खरतर ऊस कोसळल्याबद्दल कधीही सांगू\nनये ह्यावर तुम्ही रागावला नाही\nखूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही\nअनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही\nसूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.\nशेवटी आपण एकटेच असतो\nफक्त आणि फक्त आठवणी\nतुझी सोबत तुझी संगत,\nआयुष्य भर असावी नाही विसरणार मैत्री तुझी,\nतू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.\nतिची तक्रार आहे कि मी\nप्रत्येक मुलीकडे बघून हसतो,\nकस सांगू तिला कि प्रत्येक\nमुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.\nआकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.\nचंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे\nखोल डोळे नाहीत माझे पण..\nतु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील\nएवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.\nसाथ तुझी हवी आहे,\nसोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,\nआली गेली कितीही संकटे तरीही,\nन डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे\nतू आयुष्यातलं एक क्षण गमावलं आणि मी\nएका क्षणात पूर्ण आयुष्य गमावलं\nमाझ्या हसतमध्ये मी पाहिलेले ऋषी म्हणाले राजपुत्र\nजा आणि जुन्या मित्रांबरोबर घेऊन जा\nआपली औषधे समान आहेत.\nभिजलेले क्षण भिजलेल्या आठवणी …..\nआडोश्याला बसलेल्या खूपश्या साठवणी ….\nभिजलेली माती ….भिजलेली नाती\nसर्वांग माझं… तुझे गीत गाती ….\nभिजलेली आस….चिंब झालेली आस…\nचारी दिशा पसरलेला सख्या तुझा भास….\nअंतरंगात बहरलेला फक्त तुझा ध्यास…\nशब्दही न बोलता अबोल साथ करते,\nगवगवा न करता एकलेपण मिटवते,\nखूप व्याप्‍त असतानाही आवर्जून आठवण काढते,\nहज्जार शब्द सांगत नाहीत ते एका शब्दात कळवते,\nउद्‍वेगल्या मनाला शीतल शांतवते,\nआपली चूक क़बूल करून मनात राग न धरता\nपरत पहिल्या सारखी च राहते\nमाझं प्रेम तुझ्यावर आहे\nप्रेमाची व्याख्या मी कशी\nशब्दांत सांगू शब्द पडतील अपुरे,\nकाय मी शब्दांशी खेळू,\nप्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,\nप्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.\nभिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा\nतुझाच विचार मानात असतो,\nतू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील\nमी त्याचीच वाट पाहत बसतो.\nतू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,\nथोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.\nमी उल्स शेक्समध्ये आलो आहे ‘एफ़्लस पे मेघ\nसर्वांना काहीही मिळाले नाही,\nमित्र नेहमी सोबतीला ठेवा..\nकारण नवीन मित्राला तुमची\nआणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास..\nबस एक शख्स मेरे दिल की ज़िद है\nन उस जैसा चाहिए न उसके सिवा कोई और चाहिए\nमला अजून काहीही बदलायचे नव्हते\nआपण जाणून घेऊ इच्छित असल्यास,\nमाझ्या मनात काहीही परत बदलले नाहीत\nआई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,\nमिठीत तिने घेता लहान वाटे भुई,\nओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,\nऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई\nतिच्या डोळ्यांच्या फडफडीतला तो\nकमरेवर हात बांधून उभा राहिलेला तो\nत्याचेच अनुकरण करणारी ती\nकुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी..\nहक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल,\nपण ती कधीही बदलणारी नसावी..\nहा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला,\nकुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला.\nम्हणायचे काहीतरी वेगळे होते\nकाही जण त्यांच्या प्रेमात असे विखुरलेले आहेत\nकाहीही तुटलेले नाही आणि काहीही शिल्लक नाही\nकुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार,\nआंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.\nप्रेम कधी नाही विचारत कि कुठून आहेस तू\nते फक्त म्हणते कि माझ्याच हृदयात राहतेस तू.\nसच्चे आणि जिवास जिव,\nदेणारे माझ्या आयुष्यातील सर्व\nकाही क्षण असे असतात\nकि जे विसरायचे नसतात\nकाही अश्रु असे असतात\nकि जे घालवायचे नसतात\nकाही गोष्टी अश्या असतात\nकि ज्या बोलायच्या नसतात\nकाही व्यक्ती अश्या असतात\nकि ज्या विसरायच्या नसतात\nनिर्सगाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो,\nमाणुस हा एकटा कसा राहणार,\nत्यालाही मैञीचा छंद हवा असतो.\nतु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,\nधूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.\nन दोस्ती न मोहब्बत हुम्हे कुछ रास नहीं आता\nसब बदल जाते है हमारे दिल में जगह बनाने के बाद\nतुझ्या प्रेमाचा रंग तो\nमी फक्त तुझीच आहे\nभेटीचे हे क्षण हातातून\nवाट पाहता पाहता तुझी\nसंध्याकाल ही टळुन गेली.\nतो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,\nपण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.\nमला तुझी साथ आयुष्यभर नकोय\nतर तू जोपर्यंत सोबत आहे तोर्यंतच\nतुझी वाट पाहून शिणले डोळे.\nहुंदका देऊन रडावसं वाटल तर अश्रूही गळेना.\nसागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती\nबदलत नाहीत ती फक्त माणसा माणसांमधली\nकयामत हे सोने होते,\nपरंतु आताही जगात ही परंपरा सामान्य बनली आहे\nकोसळनारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो,\nमाझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतोय.\nमी ही प्रेम केले होते तिच्यावर,\nतिला ते ओळखतच आले नाही..\nमी तर नेहमीच तिचाच होतो\nतिलाच माझे होता आले नाही..\nकाल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,\nनिखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.\nकहाँ तक तलाश करोगे हम जैसे शख्स\nजो तुमसे जुदा भी रहे और तुमसे प्यार भी करें\nप्रत्येकजण त्याच्या टोपी पासून त्याच्या हॅट घेते\nआम्ही ऊस हाताने देखील विष वापरतो\nपण फक्त एक नजर लागते\nकुणावर तरी प्रेम करण्यासाठी.\nअगर तुम मौत भी बन कर आ जाओ तो सनम\nये वादा है हमारा तुमसे मिलने का इंतज़ार करेंगे\nकधीही नशीबाच्या भविष्यावर पडणार नाही\nईश्वराचे हेतू समजून घेण्याइतके इतके शहाणपण नाही\nतुझ इतक सुंदर मन आहे की,\nकुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,\nखुप भाग्यवान ठरेल तो\nज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.\nसारे तुला तेच सांगतील\nमी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो..\nखूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झाले\nपण आपण प्रपोज नाही करत\nप्रेम भेटेल पण चांगली मैत्रीण भेटणार नाही..\nतसंच काहीसं पाऊल न वाजवता,\nआपल्या आयुष्यात प्रेम येतं \nलाभला ध्यास ह्यो तुझा,\nजीवन मिळते एकाचं वेळी.\nमरणं येतं एकाचं वेळी,\nप्रेम होतं एकाचं वेळी,\nह्रदय तुटतं एकाचं वेळी,\nसर्व काही होतं एकाचं वेळी,\n. येते वेळो वेळी.\nमला नाही आवडत तुझं\nअसं उशिरा येणं आणि\nतू येण्याआधीच तुझ्या सोबत\nमला दूर दूर नेणं…\nमी तिला प्रेम केले आशिक समजुन,\nजरा नीट ऐकामी तिला प्रेम केले आशिक समजुन,\nती उतरून गेली कोल्हापुरलाच,\nजगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे\nआपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम,\nकरतो तिच्या शेजारी बसने आणि,\nती व्यक्ती कधीही आपली होणार\nनाही याची जाणीव होणे.\nठाऊक आहे का तुला काही..\nखूप चांगली आहे माझी आई..\nतरी तिचे पांग फुटणार नाही..\nमराठी मान मराठी परम्पाराची मराठी शान,\nआज संक्रांतीच्या सण घेऊ .\nतिल गुड घ्या गोड गोड बोला.\nमला तुझं हसणं हवं आहे\nमला तुझं रुसणं हवं आहे,\nतु जवळ नसतानाही मला\nतुझं असणं हवं आहे.\nदेण्यास सक्षम होणार नाही.\nआपण माझे डोळे कसे आहेत ते पाहू या\nते इतके नगण्य आहे की\nमन गुंतायला वेळ लागत नाही..\nमन तुटायला ही वेळ लागत नाही..\nवेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि\nतुझ्या गालावर जो राग आहे तो\nमाझ्या प्रेमाचा भाग आहे\nदेण्यास सक्षम होणार नाही.\nआपण माझे डोळे कसे आहेत ते पाहू या\nशिंपल्यात मोती शोधायचा नसतो\nमिळाला तर बघायचा असतो\nमला वाटतं प्रत्येक क्षण\nअसा टपोरा जगायचा असतो\nप्रेम कधी नाही विचारत कि काय करतेस तू \nते फक्त ��्हणते कि माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू.\nतीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे\nमी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.\nभिजून गेला वारा रुजून आल्या गारा,\nबेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,\nयेना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा.\nजब शाम के स्ये डालते है तो याद तुम्हारी आती है\nहर जखम कवँल बन जाते है जब तुम्हारी याद आती है\nमैंने समुन्दर सीखा है चुप रहने का सलीका\nचुप चाप से बहना और अपनी मौज अं रेहना\nपावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही\nतेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,\nमैत्री मधल्या सावलीचा अर्थ\nकधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.\nपाहशील जिथे जिथे नजर उचलून,\nमीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,\nआलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,\nतुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.\nइतना भी हमसे नाराज़ मत हुआ करो\nबाद नसीब ज़रूरर है पर बेवफा तो नहीं\nअफाट पसरलेल्या या जगात आपल म्हणुन कोणी असत\nसुख दुख जाणायला हक्काच माणुस असत\nभरकटलेल्या पावलांना दीशा देणार कोणी असत\nनिराश झालेल्या मनाला आधार देणार कोणी असत\nया नात्यालाच प्रेम हे नाव असत\nप्रत्येकाला एक आभाळ असावं\nकधी वाटलं तर भरारण्यासाठी\nप्रत्येकाला एक घरट असावं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmrda-officers/", "date_download": "2021-06-25T00:54:08Z", "digest": "sha1:F33USKFPCN2U2FXTLLZIHPCEWOREOPS5", "length": 3094, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmrda Officers Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे\nएमपीसीन्यूज : विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर चौक दरम्यानचे उड्डाणपूल पाडण्याच्या कामात संबंधित विविध खात्यांमध्ये समन्वय रहावा यासाठी समिती नेमण्यात आली असून पूल पाडण्याची कार्यवाही होईपर्यंत या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जाईल, अशी माहिती आमदार…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/health-oxford-research-claims-people-suffering-from-heart-and-bp-after-recovery-from-corona/", "date_download": "2021-06-25T00:53:08Z", "digest": "sha1:BCIQQGPCOJ4XINEAKHCYGBZQ4AU6OHPI", "length": 12264, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "ऑक्सफर्डच्या संशोधनात दावा : कोरोनातून 'रिकव्हर' झाल्यानंतर लोकांना होतेय हार्ट आणि बीपीची समस्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nऑक्सफर्डच्या संशोधनात दावा : कोरोनातून ‘रिकव्हर’ झाल्यानंतर लोकांना होतेय हार्ट आणि बीपीची समस्या\nऑक्सफर्डच्या संशोधनात दावा : कोरोनातून ‘रिकव्हर’ झाल्यानंतर लोकांना होतेय हार्ट आणि बीपीची समस्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गातून रिकव्हर झाल्यानंतर लोक आरोग्याच्या इतर अनेक समस्यांचा सामना करत आहेत. कमजोरी, थकवा तसेच ब्लॅक फंगसची समस्या सुद्धा दिसून येत आहे ज्यामुळे दृष्टी जात आहे. आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात आढळले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या दिसून येत आहे. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. याची कारण, लक्षणे आणि बचावाची पद्धत जाणून घेवूयात…\n– एक्सपर्टचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्ग व्यक्तीच्या हार्टवर सुद्धा परिणाम करतो ज्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता असते.\n– इतकेच नव्हे, रिकव्हर रूग्णाना हाय आणि लो ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.\n– एक्सपर्टनुसार, कोविड-19 चा संसर्ग शरीराच्या इंफ्लेमेशनला ट्रिगर करतो, जसे ह्रदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात.\n– याशिवाय हार्ट बीटला सुद्धा करतो. यामुळे रक्त गोठण्याची समस्या होते. कोरोनामुळे हार्टच्या मांसपेशी कमजोर पडतात.\n– हार्टमध्ये इन्फ्लेमेशन वाढल्याने असे होते. यामध्ये हार्ट फेलियर, ब्लड प्रेशरच्या समस्या आणि धडधड वेगाने किंवा संथ गतीने होऊ लागते.\n– तसचे फुफ्फसामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने हार्टवर वाईट परिणाम होतो. तरूणांमध्ये हा त्रास जास्त दिसून येत आहे.\n– रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.\n– हृदयाची धडधड वेगाने आणि अनियमित होते.\n– सतत कमजोरी आणि थकवा जाणव��ो.\n– पंजा, कोपरा किंवा पायांना सूज सुद्धा येते.\n– सतत खोकला, भूक न लागणे आणि वारंवार लघवी होणे.\n– यापैकी कोणतेही लक्षण जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.\n20 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्याला अटक; गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी मागत होते पैसे\nबनावट मोबाइल सिम घेण्यासाठी कुणी तुमच्या आयडीचा तर वापर केलेला नाही ना घरबसल्या ‘या’ पद्धतीने जाणून घ्या\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nकोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात…\nPune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई…\nCOVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी…\nपुण्याच्या काँग्रेसमध्ये ‘भाकरी कधी फिरणार\n उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; भाजपाच्या…\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या…\nPune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख रुपयांना गंडा\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/the-government-should-pay-compensation-to-covid-death-families/", "date_download": "2021-06-25T00:44:45Z", "digest": "sha1:WLKJOSPKDWH5FTGHL554WKO5V2E7B3KG", "length": 16262, "nlines": 165, "source_domain": "rashtramat.com", "title": "''त्या' कुटूंबियांना सरकारने द्यावी नुकसान भरपाई' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेन��मित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /”त्या’ कुटूंबियांना सरकारने द्यावी नुकसान भरपाई’\n”त्या’ कुटूंबियांना सरकारने द्यावी नुकसान भरपाई’\nविरोधी पक्षनेते दिगंबर नाईक यांनी केली मागणी\nगोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेजबाबदार व असंवेदनशील भाजप सरकारने मागच्या १५ ते २० दिवसांत केवळ सरकारच्या हलगर्जीपणाने मृत पावलेल्यांप्रती साधी सहवेदना व्यक्त केलेली नाही. भाजप सरकारच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळेच गोमकॉत रुग्णांची एका अर्थी हत्याच झाली हे सरकारनेच आता मान्य केले आहे. सदर निष्पाप मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब नुकसान भरपाई जाहिर करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.\n​राज्यातील भाजप सरकारने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडुन शिकवण घेणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यानी गोव्यातील ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत पावलेल्यां बद्दल सहवेदना व्यक्त करुन, लोकांना अशा घटना परत घडणार नाहीत याबद्दल प्रयत्न करण्याची विनंती केली. ​भाजपची ​मात्र ​दुसऱ्यांचे म्हणणे ऐकुन घेण्याची तयारी नाही​, असा आरोप कामत यांनी केला. ​\nगोमेकॉत मागील चार दिवसांत ७४ रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यु आल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, बेजबाबदार भाजप सरकारने अजुनही त्याला जबाबदार कोण हे सांगितलेले नाही. अजुनही सरकारने कोणावरच कारवाई केलेली नाही हे धक्कादायक आहे. रस्त्यावर अपघात होवुन मृत्यु आल्यास लगेच चालकाला वा जबाबदार व्यक्तिला अटक करण्यात येते असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.\nरस्ता अपघात व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारकडुन नुकसान भरपाई जाहिर करण्यात येते. आज कोविड महामारीत सरकारने निष्पाप लोकांची हत्या केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना ताबडतोब नुकसान भरपाई जाहिर करावी व त्वरित सदर रक्कम त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था करावी.​ ​सरकार जर नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असेल तर उच्च न्यायालायात दाद मागण्यास मी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.\nगोव्यात झालेल्या कोविड मृत्युंची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. गरज पडल्यास मी न्यायालायात अर्ज दाखल करणार आहे. मागिल एक महिन्यात कोविड मृत्युंची चौकशी करणे महत्वाचे आहे. मृ्त पावलेले व त्यांचे नातेवाईक यांना न्याय मिळालाच पाहिजे. भाजप सरकारची ” हत्यारे सरकार” म्हणुन राज्याच्या इतिहासात नोंद राहणार आहे असे दिगंबर कामत म्हणाले.\nन्यायालयीन चौकशी केल्यानेच कोविड रुग्णांच्या झालेल्या मृत्युंचे खरे कारण उघड होणार आहे. गेल्या वर्षी माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, माजी मंत्री डॉ. सुरेश आमोणकर व नगरसेवक पास्कोल डिसोजा या लोकांनी निवडलेल्या लोकप्रतिनीधींच्या मृत्युंच्या बाबतीतही सरकारने घोळ घातला होता. कोविड अहवालावरुन त्यावेळी वाद निर्माण झाले होते. आता सामान्य लोकांना तेच कष्ट सोसावे लागत आहेत. एकंदर कोविड हाताळणीत झालेल्या नाकर्तेपणाची जबाबदारी कोणीतरी घेतलीच पाहिजे.\nआज गोव्यात कोविडचा वाढता संसर्ग कशामुळे होतो यांचे वैज्ञानिक आधारावरचे कारण सरकारने लोकांना देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांची भाषणे आता बस्स झाली असे दिगंबर कामत म्हणाले.\nभाजपचे सरकारचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री कोविड लसीकरणावर अजुनही स्पष्टीकरण देत नाहीत. लोकांनी कोविड चाचणी करुनच व कोविडची लागण झाली नसल्याची खात्री करुनच लस घ्यायची का हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. सरकारने असेच मौन व्रत धारण केल्यास लोक लस घ्यायला पुढे येतील का हा प्रश्न आहे. सरकार तथ्यांच्या आधारावर माहिती लोकांसमोर ठेवायला का घाबरते असा प्रश्न दिगंबर कामत यांनी विचारला आहे.\nऔषधालये व फार्मा कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कसचा दर्जा देण्याची मी मागणी केली होती व मागील चार दिवस मुख्य सचिवांकडे मी पाठपुरावा करीत होतो. आज सरकारने ती गोष्ट मान्य केली त्याचे मी स्वागत करतो.​ ​विरोधकांनी केलेल्या सुचना व टिका ह्या राजकीय नसुन लोकहितासाठी असतात हे सरकारला कळणे महत्वाचे आहे​.\nदिगंबर कामत, विरोधी पक्ष नेते\n'आप'च्या वतीने कोरोना विशेष हेल्पलाईन सेवा\n'५० टक्के आरक्षण मर्यादेला आव्हान द्या\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-24T23:39:23Z", "digest": "sha1:GVBVJ6EYSFASQRCTPN5RMC2KGLWBDIQY", "length": 21158, "nlines": 234, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्य�� विलक्षण कहाण्या", "raw_content": "\nवातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहाण्या\nदेशभरातल्या विविध वातावरणीय आणि कृषी-हवामान प्रदेशांमधून पारी वातावरण बदलाचं वार्तांकन करत आहे – तेही साधासुध्या लोकांचं म्हणणं आणि अनुभवांच्या आधारे\nवातावरण बदलाच्या रणांगणात कीटकांचा लढा\nवातावरण बदलाच्या रणांगणात कीटकांचा लढा\nभारतात स्थानिक कीटकांच्या प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहेत – आणि यातल्या अनेक आपल्या अन्न सुरक्षेसाठी मोलाच्या आहेत. पण माणसाला केसाळ प्राण्यांप्रती वाटतं तसं प्रेम या किड्यांसाठी वाटू लागेल हे मात्र अवघड काम आहे\nधर्मा गरेल किंवा शहापूरमधल्या आदिवासी पाड्यांवरच्या इतरांना ‘वातावरण बदल’, ही संज्ञा माहित नसेलही पण या बदलांचा ते रोजच त्यांचा सामना करतायत, लहरी पाऊस असो किंवा पिकाचा घटता उतारा\nलक्षद्वीप बेटं - प्रवाळाची आणि दुःखाची\nलक्षद्वीप बेटं - प्रवाळाची आणि दुःखाची\nभारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश, समुद्रपातळीच्या सरासरी १-२ मीटरच वर – आणि जिथे दर सातवी व्यक्ती मच्छिमार आहे, अशा बेटांवर विविध पद्धतीने होणाऱ्या वातावरणातल्या बदलांमुळे प्रवाळ कमी होत चाललंय\nचुरुः कधी गार, कधी गरम – बहुतेक गरमच\nचुरुः कधी गार, कधी गरम – बहुतेक गरमच\n२०१९ साली जून महिन्यात राजस्थानच्या चुरुमध्ये तापमानाचा जागतिक उच्चांक गाठला गेला – ५१ अंश सेल्सियस. पण बहुतेक लोकांसाठी लांबत चाललेला उन्हाळा आणि इतर अनेक बदल थेट वातावरणातल्या बदलांकडे बोट दाखवतात\nजेव्हा यमुनेतले ‘मेलेले मासे जरासे ताजे असतील’\nजेव्हा यमुनेतले ‘मेलेले मासे जरासे ताजे असतील’\nदिल्लीची ही जीवनदायिनी आता सांडपाणी आणि अनास्थेमुळे गटार झाली आहे. दर वर्षी हजारो मासे मरतायत आणि यमुनेच्या या मूळ संरक्षकांपुढे कुठे जायचं हा प्रश्न उभा ठाकलाय. हे सगळंच वातावरणावरच्या अरिष्टात भर घालतंय\nमहानगर, छोटे शेतकरी आणि एक मरणासन्न नदी\nमहानगर, छोटे शेतकरी आणि एक मरणासन्न नदी\n हो, तसंच काही तरी – तेही देशाच्या राजधानीत. मरणपंथाला लागलेली यमुना आणि तिचे ध्वस्त किनारे यामुळे इथे वातावरणावर अरिष्ट आलंय आणि लोकांच्या उपजीविका ऱ्हास पावतायत\nमुंबईत मोठा पापलेट घावंना\nमुंबईत मोठा पापलेट घावंना\nवरसोव्याच्या कोळीवाड्यातले अनेक जण मासळी कशी घटत चालली��े याच्या कहाण्या सांगतात – स्थानिक स्तरावरचं प्रदूषण ते जागतिक तापमान वाढ अशी अनेक कारणं याच्या मागे आहेत. दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम होऊन वातावरण बदलाचे वारे आता या शहराच्या किनाऱ्यावर येऊन थडकले आहेत\nतमिळ नाडूच्या समुद्री शेवाळ संग्राहक खोल गर्तेत\nतमिळ नाडूच्या समुद्री शेवाळ संग्राहक खोल गर्तेत\nतमिळ नाडूच्या भारतीनगरमधल्या मच्छिमार बाया असं एक काम करतात की ज्यात त्या नावांपेक्षा पाण्यात जास्त वेळ असतात. मात्र वातावरणातले बदल आणि सागरी संपत्तीचा बेमाप वापर यामुळे त्यांच्या उपजीविकेचा ऱ्हास होत चाललाय\nभंडाऱ्यात पावसाची ओढ आणि ओढगस्तीतले शेतकरी\nभंडाऱ्यात पावसाची ओढ आणि ओढगस्तीतले शेतकरी\nविदर्भातल्या या जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध होतं, आता तिथे पावसाचं वागणं बदलत चाललंय. सध्या ‘वातावरणीय घडामोडींचा केंद्रबिंदू’ म्हणून गणल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या या बदलांमुळे धान शेतकरी अनिश्चिततेच्या आणि नुकसानीच्या गर्तेत सापडले आहेत\n‘कापूस म्हणजे आता डोकेदुखीच झालाय’\n‘कापूस म्हणजे आता डोकेदुखीच झालाय’\nरसायनांचा बेमाप वापर करावी लागणारी बीटी कपाशीची एकपिकी शेती ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यात फोफावतीये – ज्याचे आरोग्यावर परिणाम होतायत, कर्जं वाढतायत, पारंपरिक ज्ञान लोप पावतंय आणि वातावरणावरच्या अरिष्टाचं बी मूळ धरतंय\n अनिकेत आगा व चित्रांगदा चौधरी\nओडिशात वातावरणावरच्या अरिष्टाचं बी रुजतंय\nओडिशात वातावरणावरच्या अरिष्टाचं बी रुजतंय\nओडिशाच्या रायगडामध्ये बीटी कपाशीचा पेरा गेल्या १६ वर्षात ५,२०० टक्क्यांनी वाढला आहे. परिणामः स्थानिक तृणधान्यं, तांदळाचे वाण आणि वनान्नांनी समृद्ध असणारी जैवविविधतेची ही भूमी आता परिसंस्थेमधली मोठी उलथापालथ अनुभवत आहे\n चित्रांगदा चौधरी व अनिकेत आगा\nगुजरातची घटती गायरानं आणि मेंढरांचा घोर\nगुजरातची घटती गायरानं आणि मेंढरांचा घोर\nगुजरातेत आपल्या मेंढरांसाठी कुरणांच्या शोधात कच्छचे मेंढपाळ प्रचंड अंतर पायी तुडवतात, कारण चराईसाठी कुरणंच नाहिशी होतायत, आहेत ती वापरता येत नाहीयेत आणि वातावरण तर जास्तच लहरी होत चाललंय\nसुंदरबनः ‘गवताचं साधं पातंही उगवलं नाही...’\nसुंदरबनः ‘गवताचं साधं पातंही उगवलं नाही...’\nपश्चिम बंगालच्या सुंदरबनमधे वर्षानुवर्षं बिकट स्थितीत राहणाऱ्या लोकांना बदलतं पर्यावरण, वारंवार येणारी चक्रीवादळं, लहरी पाऊस, वाढता उष्मा, विरळत चाललेली खारफुटीची वनं आणि इतरही अनेक बदलांना तोंड द्यावं लागत आहे\n‘सुखाचे दिवस आता फक्त स्मरणरंजनापुरते’\n‘सुखाचे दिवस आता फक्त स्मरणरंजनापुरते’\nअरुणाचल प्रदेशाच्या पूर्व हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये भटक्या ब्रोकपा समुदायाने वातावरणातील बदल ओळखलेत आणि आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर ते त्याचा मुकाबला करण्याचे मार्ग चोखाळतायत\n४३ डिग्री तापमानात लातूरमध्ये गारांचा मारा\n४३ डिग्री तापमानात लातूरमध्ये गारांचा मारा\nमहाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातले गावकरी गेल्या दशकापासून उन्हाळ्यात होणाऱ्या गारपिटीमुळे चक्रावून गेले आहेत. काही शेतकरी तर आता फळबागांचा नाद सोडून देण्याच्या विचारात आहेत\n‘पान फिरलं, उपारतं झालं’ मु. पो. सांगोला\n‘पान फिरलं, उपारतं झालं’ मु. पो. सांगोला\nमहाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातल्या गावांमध्ये चांगला पाऊस आणि दुष्काळ अशी साखळी आता मोडत चालल्याच्या किती तरी कहाण्या ऐकायला मिळतात – सोबत हे का घडतंय, त्याचे परिणाम काय हेही\n‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’\n‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’\nकादल ओसई, तमिळ नाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातल्या पाम्बन बेटावरच्या मच्छिमारांनी त्यांच्यासाठीच चालवलेल्या कम्युनिटी रेडिओला या आठवड्यात तीन वर्षं पूर्ण होतील. त्याची बरीच वाहवा होतीये – कारण सध्या भर आहे वातावरण बदलांवर\n‘वातावरण असं बदलतंय तरी का\n‘वातावरण असं बदलतंय तरी का\nकेरळच्या वायनाडमधे वाढतं तापमान आणि लहरी पावसामुळे केळी आणि कॉफी शेतकरी घाट्यात आले आहेत, कधी काळी याच जिल्ह्यातल्या रहिवाशांना तिथल्या ‘वातानुकुलित हवे’चा अभिमान होता\n‘आम्ही डोंगरदेवाचा रोष ओढवून घेतलाय बहुतेक’\n‘आम्ही डोंगरदेवाचा रोष ओढवून घेतलाय बहुतेक’\nलडाखच्या पर्वतराजींच्या अतिशय बिकट परिसंस्थांमधलं वातावरण झपाट्याने बदलत असल्याने तिथल्या उंचावरच्या भटक्या चांगपा पशुपालकांची याक आधारित अर्थव्यवस्था गर्तेत सापडली आहे\nबदलत्या वातावरणामुळे कोल्हापुरात गव्यांशी गाठ\nबदलत्या वातावरणामुळे कोल्हापुरात गव्यांशी गाठ\nकोल्हापूरच्या राधानगरीमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे, गवे आसपासच्या शेतात धुडगूस घालतायत. जंगलतोड, पीकपद्धतीत बदल, दुष्काळ आणि लहरी हवामान याचा हा परिपाक आहे\nपीक पद्धतीतले बदल, घटतं वन आच्छादन, बोअरवेलचा जणू विस्फोट, एका नदीचा अंत आणि इतरही अनेक घटकांचा एकत्रित नाट्यमय परिणाम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूरची जमीन, हवा, पाणी, वनं आणि वातावरणावर झाला आहे\nस्त्री आरोग्यावरील पारीची लेखमाला\nभारतातले मानवी विष्ठेचे वाहक\nआधारः व्यवस्थेची जीत, जनतेची हार\nस्त्री आरोग्यावरील पारीची लेखमाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/about-us/customer-service.html", "date_download": "2021-06-25T01:58:59Z", "digest": "sha1:FYEGQCJDRRYILEJZZKR7YYSYZK5JEGZW", "length": 16692, "nlines": 168, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "ग्राहक सर्विस", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप कार्यशाळा आणि फोटो गॅलरी\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\n1800-210-1030 वर कॉल करू शकतात\nशॉर्ट कोड- एसएमएस < WORRY > 575758 ला पाठवा.\nआम्हाला येथे इमेल पाठवा.\nआमचे आपले तपशील पहा:\n((आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये या वैशिष्ट्याचा पर्याय निवडलेल्या बजाज अलियांझच्या ग्राहकांना लागू.). इमेल : bagichelp@bajajallianz.co.in\nहेड ऑफ कस्टमर एक्स्पिरियन्सकडून संदेश\nतुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल तुमचे आभार.\nबजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स ही कंपनी कायमच भविष्याधारित ग्राहक केंद्री संस्था म्हणून ओळखली जाते. आम्हाला सद्भावपूर्ण सेवा आणि आमच्या कार्यांच्या योजनेत ग्राहकांना सर्वप्रथम ठेवण्याच्या संस्कृतीचा अभिमान आहे.\nआमचे सेवा तज्ञ तुमच्यासाठी कायम उपलब्ध असतील. मात्र, सध्याच्या सोशल डिस्टंसिंगच्या सुरक्षा उपाययोजनेच्या कारणामुळे तुम्ही प्रत्यक्ष भेट टाळत असाल तर आमच्याकडे विविध प्रकारची सोशल आऊटरिच माध्यमे आहेत. त्यामुळे तुम्हाला गरज असेल तेव्हा आवश्यक तो सपोर्ट मिळू ���केल.\nकोविड 19 च्या जागतिक साथीला नियंत्रित करून आळा घालण्याच्या दिशेने आमच्या योगदानाचा भाग म्हणून आम्ही आमचा ‘केअरिंगली युवर्स’ अॅप अद्ययावत करून त्यात सोशल ट्रॅकबॅकचे वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा सोशल संवाद लॉग करता येईल.तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कुणी पॉझिटिव्ह आल्याच्या घटनेत हे वैशिष्ट्य तुम्हाला वेगवान काळजी आणि उपचार मिळवण्यासाठी मदत करेल. लवकर निदान आणि विलगीकरणाद्वारे पुढील केसेस कमी होण्यासही त्याचा उपयोग होईल.\nआमचा ‘केअरिंगली युवर्स’ अॅप डाऊनलोड करून आमच्याशी संपर्क साधा.\nआम्ही सोशल मीडियावर उपलब्ध आहोत- ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम\n30,000 रूपयांपर्यंतच्या मोटार क्लेम्ससाठी तुम्ही आमचा मोटर ओटीएस ही वापरू शकता.\nस्मार्ट केअर एक्झिक्युटिव्ह 24*7 बोइंग - इथे क्लिक करा\nतात्काळ कोट मिळवण्यासाठी आम्हाला 75072 45858 येथे ‘Hi’ पाठवा.\nआमच्या तक्रार निवारण प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा\nसर्व्हिस पॅरामीटर्स आणि टाइम्स अबाउंड टाइम्स अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा\nआम्ही आमच्या ग्राहकांचे म्हणणे नेहमी ऐकत असल्याची खात्री करण्यासाठी ग्राहकांनी आमच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने आमचे खालील चॅनल्स आहेत आणि एका नियत सर्व्हिसिंग टीमसोबत भारतभरात एक मोठे ब्रँच नेटवर्क आहे, त्यामुळे तुमच्या सेवेच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतील.\nप्रीमियम कॅल्क्युलेटर ऑनलाइन ग्रीव्हन्स पॉलिसी इश्युअन्स ट्रॅकर क्लेम स्टेटस इन्क्वायरी ब्रँच लोकेटर नेटवर्क रुग्णालये शोधा नेटवर्क गॅरेजेस सर्व्हेअर आणि तोटा निर्धारकाची कर्तव्ये आणि जबाबदारी दावा समझोता प्रक्रिया प्रवाह\nग्राहकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. आमच्या टीमने दिलेल्या प्रतिसादाने तुमचे समाधान झालेले नसल्यास तुम्ही आमचे ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर श्री. जेरोम विन्सेंट यांच्याशी ggro@bajajallianz.co.in येथे संवाद साधू शकता.\nतुमची तक्रार सोडवली गेली नसल्यास आणि तुम्हाला आमच्या केअर स्पेशालिस्टशी संपर्क साधायचा असल्यास, कृपया\n+91 80809 45060 या नंबरवर मिस्ड कॉल द्या किंवा 575758 ला असा मेसेज पाठवा आणि आमचे केअर स्पेशालिस्ट तुम्हाला कॉलबॅक करतील.\nआमच्या सर्व्हिस नेटवर्कला तुमच्या तक्रारीवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. आमचा ‘केअरिंगली युवर्स’वर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुम्हाला मही देतो की या कंपनीचा प्रत्येक कर्मचारी या वचनाचे पूर्णपणे पालन करतो.\nलेव्हल 1, 2, 3 आणि 4 चे पालन केल्यावरही तुमची समस्या सोडवली गेली नसल्यास तुम्ही निवारणासाठी इन्शुरन्स ओम्बड्समनशी संपर्क साधू शकता.तुमचे जवळचे ओम्बड्समन कार्यालय तुम्हाला येथे मिळेल. http://ecoi.co.in/ombudsman.html\nतुमचा आमच्यासोबतचा अनुभव विनाअडथळा आणि वेगवान असेल याची काळजी घेण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत.\nमी तुम्हा सर्वांना सुरक्षित राहा आणि काळजी घ्या अशी विनंती करतो.\nअंकित गोएंका- हेड- कस्टमर एक्स्पिरियन्स\nआम्ही आमचा संवाद संपूर्ण ठेवण्याचा आणि समाधानकारक उपाययोजना देण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुमचे देण्यात आलेल्या उपाययोजनांनी अद्यापही समाधान न झाल्यास किंवा आमच्यासाठी काही प्रतिक्रिया असल्यास मला थेट head.customerservice@bajajallianz.co.in येथे लिहा.\nऑनलाइन हेल्थ क्लेम इंटिमेशन\nपॉलिसी कागदपत्रे डाऊनलोड करा\nक्लेम अर्ज डाऊनलोड करा\nहेल्थ डॉक्युमेंट्स डाऊनलोड करा\nट्रॅव्हल डॉक्युमेंट्स डाऊनलोड करा\nमोटर डॉक्युमेंट्स डाऊनलोड करा\nसेल्स आणि सर्विस गाइड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/farmers-in-yavatmal-district-are-worried-about-the-kharif-season", "date_download": "2021-06-25T00:54:48Z", "digest": "sha1:6P7C6PTSJ4N3547VHGFU56BUJRLDWLY5", "length": 7682, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकरीच जगाचा पोशिंदा : आर्थिक अडचणीतही खरीप हंगामाची चिंता", "raw_content": "\nशेतकरीच जगाचा पोशिंदा : आर्थिक अडचणीतही खरीप हंगामाची चिंता\nयवतमाळ : कोरडा व ओला दुष्काळाशी (Dry and wet drought) दोन हात करीत असताना कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत (Farmers in financial difficulties) आणखी भर पडली आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून, ही चिंता शेतकऱ्यांना (Farmers ) सतावत आहे. (Farmers in Yavatmal district are worried about the kharif season)\nगेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातून माल घरात आला. मात्र, त्यातून लागवडखर्चही निघू शकला नाही. खरिपातील नुकसान भरून काढण्��ासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कंबर कसली. एक हंगाम साथ देईल, या आशेवर जगत असताना शेतकऱ्यांची वारंवार निराशाच होत आहे. त्यातच एक वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गापासून शेतकरी सुटू शकले नाहीत.\nहेही वाचा: Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट\nकित्येकांना बाधा झाल्याने औषधोपचारावर खर्च करावा लागला. त्यातून बरे झालेल्यांचे पाऊल खरीप हंगामाच्या लागवडीकडे वळले. हातात पैसा नसल्याने पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकरी बॅंकांचे उंबरठे झिजवीत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंका दरवर्षीप्रमाणे पीककर्ज वाटपात आखडता हात घेत आहेत. दरवर्षीचा अनुभव बघता शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध न झाल्यास खते व बी-बियाण्यांसाठी कुठून तजवीज करावी, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.\nसततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जात बुडाले. एकही हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे शिल्लक पडत नाहीत. गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता खरीप हंगामासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्‍न आहे. बॅंकांकडून वेळेवर पीककर्ज मिळत नाही. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा.\n- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/north-east-delhi-riots-connection-former-jnu-student-umar-khalid-arrested-29880/", "date_download": "2021-06-25T01:24:36Z", "digest": "sha1:H5P2YVRJ4KWXXMZ6DV736T4PBAOQGMKL", "length": 13946, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "north east delhi riots connection former jnu student umar khalid arrested | दिल्ली दंगल : उमर खालिदला अटक, अकरा तासांच्या चौकशीनंतर केली कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲ��� Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nDelhi Riotsदिल्ली दंगल : उमर खालिदला अटक, अकरा तासांच्या चौकशीनंतर केली कारवाई\nदिल्ली दंगल : उमर खालिदला अटक\nदिल्ली पोलिसांच्या (delhi police) स्पेशल सेलने (special cell) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) माजी विद्यार्थी उमर खालिदला (Omar Khalid) दिल्ली दंगल (Delhi Riots) प्रकरणात अटक केली आहे.\nनवी दिल्ली (New Delhi) : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली दंगल प्रकरणात (Delhi Riots) आणखी एकाला अटक केली आहे. आता स्पेशल सेलने कारवाई करत उमर खालिदला अटक केली आहे. उमर खालिदला बेकायदा कृत्यविरोधी कायद्यांतर्गत (UAPA) अटक करण्यात आली आहे.\nदिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी (JNU) उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणात अटक केली आहे. उमर खालिदला युएपीएअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी उमर खालिदला चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली आहे.\nदरम्यान, उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये ‘११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलीस दंगलीच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलने वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने म्हटले आहे.\nयाशिवाय, सीएए आणि एनआरसीविरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणे हे आमचे प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असेही ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने म्हटले आहे.\nयाआधाही चौकशी केली होती\nस्पेशल सेलद्वारे दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा तपास करत आहे. स्पेशल सेलने याआधाही उमर खालिदची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान ��्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दंगलीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी केलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिद याची चौकशी गेली होती.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/recruitment-for-185-paramedical-posts-in-mumbai-municipal-corporation-nrms-131740/", "date_download": "2021-06-25T00:45:03Z", "digest": "sha1:GKTOMYQEAS47YVB3XHMSWGEGVEUE4I7J", "length": 11640, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Recruitment for 185 Paramedical Posts in Mumbai Municipal Corporation nrms | मुंबई महापालिकेत १८५ पॅरामेडिकल पदांसाठी भरती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम���यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nParamedical Posts Recruitment मुंबई महापालिकेत १८५ पॅरामेडिकल पदांसाठी भरती\nपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी बीएससी तसेच फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बीफार्मा पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.\nमुंबई – मुंबई महापालिकेत विविध रिक्त पदांवर १८५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि औषध विक्रेत्यांच्या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून याची मुदत २८ मे पर्यंत असणार आहे.\nपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी बीएससी तसेच फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बीफार्मा पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.\nपालिकेच्या अधिकृत @ portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल अर्जासाठी २८ मे अंतीम मुदत असणार आहे. प्रयोग शाळा तंत्रज्ञसाठी ८९ तर फार्मासिस्टसाठी ९६ जागांसाठी अर्ज करता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; ��नेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex/language:jpn", "date_download": "2021-06-25T00:06:20Z", "digest": "sha1:5NLMO2JRNYCY7NIVITHQF2BXA5M5J254", "length": 9388, "nlines": 95, "source_domain": "rte25admission.maharashtra.gov.in", "title": "School Education and Sports Department", "raw_content": "\nसन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :\n१) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक ११ जून २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा .\n२) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.\n३) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.\n४) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-\na. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.\nb. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.\n५) फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच allotment letter ची प्रिंट काढावी.\n६) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्र��ेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n७) विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.\n८) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.\n९) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.\nमहत्वाचे : प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये . निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर , उर्वरित रिक्त जागा करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार SMS प्राप्त झाल्यानंतरच प्रिंट काढावी. त्यांच्या करिता RTE 25% पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील.\nआरटीई २५% आरक्षणासाठी अधिसूचना\nRequired Docs (आवश्यक कागदपत्रे)\nSelected / मूळ निवड यादी\nWAITING LIST/ प्रतिक्षा यादी\nदिव्यांग विद्यार्थी निवड आणि प्रतिक्षा यादी\nLottery Logic वापरकर्ता मार्गदर्शिका\nआरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन\nRTE कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षण आणि मोफत प्रवेश.\nमहाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ द्वारा आयोजित :\nमार्गदर्शक मा. श्री दिनकर टेमकर\n(संचालक) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/vateren-journalist-vijay-naik-write-blog-congress-president-issue-338350", "date_download": "2021-06-25T01:08:09Z", "digest": "sha1:QKE7V2TEFVLLPPJADQ7UDHOC2HHUDQII", "length": 31887, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काँग्रेसचा फुसका बार", "raw_content": "\nआपले नेतृत्व कुणाला नको आहे, याचा स्पष्ट अंदाज या बंडाळीमुळे सोनिया, राहुल व प्रियांका (गांधी वद्रा) यांना आला. तथापि, 23 नेत्यांविरूद्ध त्या कारवाई करण्याच्या स्थितीत नाहीत. काँग्रेस सत्तेत असती, तर हे घडले नसते व बंडाळी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली असती.\nकाँग्रेसच्या तेवीस ज्येष्ठ नेत्यांन�� पक्षाच्या नेतृत्वबदलाची मागणी करूनही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदावर निष्ठावंतांनी शिक्कामोर्तब केल्याने बंडाळीचा बार फुसका ठरला. सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ केल्याच्या बातम्या आल्या. नेतृत्वबदल होणार, अशी आशाही वाटू लागली. पण, तसे काहीच झाले नाही. उलट, आपले नेतृत्व कुणाला नको आहे, याचा स्पष्ट अंदाज या बंडाळीमुळे सोनिया, राहुल व प्रियांका (गांधी वद्रा) यांना आला. तथापि, 23 नेत्यांविरूद्ध त्या कारवाई करण्याच्या स्थितीत नाहीत. काँग्रेस सत्तेत असती, तर हे घडले नसते व बंडाळी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली असती. सत्तेत नसूनही, काँग्रेसची जागिरी गांधी घराणे सोडायला तयार नाही, हे घडामोडींवरून दिसून आले. काँग्रेस रसातळाला जाणे हे देशहिताचे नसले, तरी ते आता दृष्टिपथात येत आहे. वर उल्लेखिलेले तीन शीर्षस्थ नेते काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळवून देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत. लोकसभेच्या पुढील निवडणुकात काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ 52 ऐवजी 25 झाले, तरी त्या काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार नाही काय\nगेल्या सहा वर्षात मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यात काँग्रेसची सरकारे आली. त्यातील मध्यप्रदेशचे सरकार गडगडले व राजस्थानमधील सरकार कसेबसे आज वाचले आहे. ते केव्हा पडेल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. त्यामुळे, कोसळणाऱ्या काँग्रेसच्या शिडात बरीच हवा भरली होती. परंतु, भाजपच्या झंझावाती राजकारणात काँग्रेस टिकाव धरेल की नाही, हे सांगणे कठीण. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, की 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा बाजी मारणार. कारण राष्ट्रीय पातळीवर मोदी व भाजपला सज्जड आव्हान देणारा एकही विरोधी पक्ष दिसत नाही. निवडणुका आल्या की विरोधक मोट बांधण्याचा प्रयत्न करतात. पण, पुन्हा जागांच्या वाटपांवरून मतभेद होऊन ऐक्याचा खेळ विस्कटतो.\nहे वाचा - माध्यमातील चुकीच्या बातम्यांमुळे गरिबी हटणार नाही; RBIच्या रिपोर्टवरुन राहुल गांधींचे टीकास्त्र\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नाजुक स्थितीबाबत मनिष तिवारी व अन्य काही नेत्यांनी आवाज उठविला, तेव्हा राहुल गांधी यांचे निकटवर्तीय व युवक काँग्रेसचे माजी अध्य़क्ष राजीव सातव यांनी त्यांना फटकारले होते. त्यामुळे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदांवर काम केलेले नेते नाराज झाले. म्हणून, शशी थरूर यांनी पुढाकार घेऊन गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिबल, वीरप्पा मोयली, भुपेन्द्र हुडा, पृथ्वीराज चव्हाण, मनिष तिवारी, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, राज बब्बर, मुकुल वासनिक, संदीप दिक्षित आदी नेत्यांनी सोनियांना पत्र लिहिले.\nत्यात उपस्थित केलेले मुद्दे केवळ रास्त नाहीत, तर त्यावर गांभीर्याने विचार व कृती होण्याची गरज आहे. नेतृत्वाच्या संदर्भात अनिश्चितता असल्यामुळे पक्ष भरकटला असून, कार्यकर्त्यात निराशा पसरल्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. गेल्या निवडणुकात युवकांनी मोदींना मते दिल्याने तरूण पिढीचा काँग्रेसवरील विश्वास कमी झाला आहे, ही गंभीर बाब होय. पक्षाला पूर्णवेळचे कार्यक्षम, सक्रीय, दृश्यमान नेतृत्व हवे आहे, हे मुद्दे मांडून कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्याची मागणी त्यात होती. त्याचप्रमाणे नेतृत्वाबाबत संस्थात्मक यंत्रणेची गरज असून, त्याद्वारे सामुहिकरित्या पक्षाचे पुनरूत्थान करता येईल, असे सुचविले होते. भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमळे सामाजिक सहिष्णुतेचे वातावरण राहिलेले नाही. शिवाय, करोनाचे संकट व आर्थिक स्तरावर घसरण व चीनच्या घुसखोरीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानामुळे परराष्ट्र धोरणही भरकटलेले आहे. राज्यस्तरावरील संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पावले टाकणे, गरजेचे आहे, असेही त्यात म्हटले आहे. हे सर्व मुद्दे ठाऊक असूनही त्यादिशेने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गेल्या सहा वर्षात विचारपूर्वक व निर्धाराने पावले टाकली नाही. काँग्रेसची ही संघटनात्मक शोकांतिका होय.\nहे वाचा - राहुल गांधी जानेवारीत पुन्हा पक्षाध्यक्ष\nनिवडणुकीत पराभव झाला की कार्यकारिणीची बैठक होते. पराभवास सोनिया वा राहुल गांधी जबाबदार होते, असे जाहीर म्हणण्याचे धाडस कुणी करीत नाही. सामुहिक नेतृत्वाला अथवा कोणत्यातरी नेत्याला बळीचा बकरा करूनही त्याच्यावर काही कारवाई होत नाही. सामुहिक नेतृत्वासाठी संसदीय मंडळाचे पुनर्गठऩ करण्याबाबत व काँग्रेसच्या 24 अकबर मार्गावरील मध्यवर्ती कार्यालयात सरचिटणीस आदींची आवश्यक उपस्थिती यावरही बंडखोर नेत्यांनी आवाज उठविला.\nकाँग्रेसच्या कार्यकारिणीच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीत या मुद्यांवर चर्चा होण्याएवजी एकनिष्ठांनी बंडखोरांवर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी या प्रकृतीस्वाथ्यासाठी काही दिवस रूग्णालयात दाखल झाल्या असताना या नेत्यांनी त्यांचा विचार न करताच पत्र लिहिण्याचा व ते वृत्तपत्रांना देण्याचा उद्योग केला, याबाबत आक्षेप घेण्यात आला.\nसोनिया गांधी यांच्या नाजुक प्रकृतीकडे व राहुल गांधी यांच्या धरसोडीचे धोरण पाहाता, या नेत्यांना काळजी वाटणे सहाजिक. तथापि, माजी पंतप्रधान डा. मनमोहन सिंग, निकटवर्तीय अहमद पटेल, मोतिलाल व्होरा तसेच, ए.के.अँटनी, अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, भूपेश बाघेल हे मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, कुमारी शेलजा रिपन बोरा, अधिर रंजन चौधरी, सिद्धरामैय्या, सलमान खुर्शिद, के सुरेस आदी निष्ठावंताना पक्षनेतृत्वाबाबत जैसै थे व्यवस्था हवी आहे. याचा अर्थ अखिल भारतीय काँग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत पक्षात कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता नाही.\nहे वाचा - काँग्रेस अध्यक्षाची निवड कशी होते पक्षाच्या संविधानात दिली आहे संपूर्ण प्रक्रिया\nदरम्यान, पत्रात उपस्थित केलेले मुद्दे रास्त आहेत, असे बंडखोर नेत्यांनी म्हटले आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आहेत. बंडखोरांच्या यादीत त्यांचेही नाव असल्याने त्यांना बदलून सोनिया अन्य नेत्याला नेमणार काय, हे पाहावे लागेल. लोकसभेत यापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे नेते होते. त्यांना बदलून सोनिया गांधी यांनी अधिर रंजन चौधरी यांची नेमणूक केली. आनंद शर्मा यांच्याकडेही पक्षाच्या राज्यसभेतील संसदीय कार्याचा असेलला भार सोनिया गांधी कमी करणार काय, हे पाहावे लागेल. आश्चर्य म्हणजे, या घडामोडीत ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयराम रमेश यांनी बाळगलेले मौन.\n23 नेत्यांच्या पत्रामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की पक्षात उभी फूट पडली नसली, तरी मानसिकदृष्ट्या पक्ष दुभंगला आहे. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्याशी जागांविषयी समझोता करून दुय्यम स्थान स्वीकारून निवडणुका लढवाव्या लागतील. पश्चिम बंगालमध्ये खरी लढत भाजप विरूद्ध तृणमूल काँग्रेस यात असून डाव��या आघाडीशी समझोता केला, तरच काँग्रेसला आपले अस्तित्व टिकविता येईल.\nहे वाचा - कोण म्हणतं काँग्रेस फक्त गांधी घराण्याचा पक्ष 19 पैकी 14 अध्यक्ष इतर\nयापूर्वी, इंदिरा गांधी, राजीव गांधी व पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद व पंतप्रधान पद अशी दोन्ही पदे होती. पुढे राव यांचे अध्यक्षपद काढून घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी सीताराम केसरी यांच्या मदतीने राव यांना काढले. केसरी अध्यक्ष झाले खरे, पण त्यांनाही सोनिया गांधी यांनी अपमानास्पद रित्या त्या पदावरून काढले. सोनिया गांधी यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवार, तारिक अन्वर व पूर्णो संगमा यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला. तेव्हापासून सोनियांनी पक्षावरील पकड घट केली असून नंतरच्या काळात त्यांनी गांधी घराण्याव्यतिरिक्त हे पद कुणाकडेही जाऊ दिलेले नाही. मी वा राहूल गांधी, अथवा कुणीच नाही, असेच त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा बदलाची वेळ येईल, तेव्हा ते राहुल गांधी यांच्याकडे जाण्याचीच शक्यता अधिक. पण, ज्या नेत्याला राजकारणात 24x7 रस नाही, त्याचा (राहुल गांधी) बदललेल्या भारतीय राजकारणात टिकाव लागणार कसा, हा खरा प्रश्न आहे.\nसारांश, काँग्रेसची अवस्था केंद्रीय पातळीवरील प्रादेशिक वा स्थानीय पक्षासारखी झाली आहे, ती ही सोनिया व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली. दोघेही डोळ्याला झापडं लावून काँग्रेसचा होणारा लय पाहात आहेत, हीच देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब होय.\nउद्या पुन्हा घंटानाद, आघाडी सरकार हिंदू विरोधी, मंदीरांसाठी भाजपचे पुन्हा आंदोलन\nअकोला: केंद्र सरकारने मंदिर देशभरात सुरू केलेत असताना केवळ आपण सर्वापेक्षा वेगळे असल्याचा दाखवण्याच्या दृष्टीने व काँग्रेसच्या सोनिया गांधी राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरे सुरू करत नाही.\nअग्रलेख : बंडोबा आणि थंडोबा\nराजस्थानातील तरुण आणि तडफदार नेते सचिन पायलट यांनी जवळपास महिनाभर परजत ठेवलेली तलवार अखेर म्यानबंद केली आणि त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला तूर्तास जीवदान मिळाले आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या गांधी कुटुंबियांबरोबर एकाच दिवशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर\nमहाराष्ट्रात कॉँग्रेसचे प्रदेशाध्य���्ष बदलण्याचे संकेत; कोणाची लागणार वर्णी\nमुंबई - राजस्थानातील घडामोडींना पूर्णविराम मिळताच कॉँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील असे संकेत असून महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल असे मानले जाते. येत्या दोन वर्षात काँग्रेसची घडी उत्तम व्हावी यासाठी प्रभावी नेत्याचा शोध सुरू आहे. विस्तारासाठी संधी असलेल्या विदर्भातून काँग्रेस प्रदे\nराजस्थानच्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात,'या' काँग्रेसच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी होणार\nमुंबईः राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतला आहे. काँग्रेस\nकेंद्राचे कृषी कायदे झुगारुन लावा; सोनिया गांधींचे मुख्यमंत्र्यांना आदेश\nनवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात, असे आदेश\nबिहार निवडणुकीत विरोधकांची कसोटी; 'रालोआ' जागा वाटपाचं गणित कसं सोडवणार\nकोरोनाच्या काळात देशात विधानसभेच्या पहिल्या निवडणुका होत आहेत, त्या बिहारमध्ये. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या 243 जागांसाठी होत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. योगायोग म्हणजे, ज्या बिहारमध\nआब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल : शरद पवार (व्हिडिओ)\nबारामती शहर : भाजप सेनेत जो सत्तेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे उध्दव ठाकरे म्हणाले याचा अर्थ 50-50 टक्के जे काही असेल, मागच्या वेळेस शिवसेनेच्या चार दोन गोष्टी त्यांच्याकडून गेल्या, ते शिवसेना या वेळेस सहन करतील असे दिसत नाही, आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभ\nसंसदेतील चार दशकांचा प्रदीर्घ कार्यकाळ संपवून काँग्रेसचे ७२ वर्षीय ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते घुलाम ���बी आझाद यांचे ९ फेब्रुवारीला शेवटचे भाषण झाले, ते राज्यसभेतून १५ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. राज्यसभेतल्या निरोपाचे भाषण करताना आझाद व उत्तरादाखल केलेल्या भाषणादरम्यान\nअग्रलेख : काँग्रेसमधील गारठा\nआणीबाणीच्या पार्श्वभूमीवर १९७७ मध्ये जनता पक्ष सत्तेवर आला आणि त्या सरकारातील गृहमंत्री चरणसिंह यांनी इंदिरा गांधी यांना अटक करण्याचा विडा उचलला. अखेर त्यांना अटकही झाली. मात्र, तोच क्षण पराभवाने मरगळलेल्या काँग्रेसजनांना संजीवनी देण्यास पुरेसा ठरला होता. या अटकेचे वृत्त टीव्ही वा सोशल मीड\nताकदीने न लढलेला काँग्रेस | Election Results\nराजकारणात प्रतिकूलता काय असते किंवा असावी, याबद्दल अनुभव घ्यायचा तर राजकीय अभ्यासकांनी विधानसभा निवडणुकीत बुडत्या जहाजाचे सुकाणू ज्यांच्या हाती सोपवले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अवश्य् भेटावे. निवडणुकीच्या महिनाभर आधी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. त्यांच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/incidence-of-coronavirus-increased-in-the-north-khatav-satara-marathi-news", "date_download": "2021-06-25T01:21:27Z", "digest": "sha1:KC5N4BECKYQZROFGZSLTKX634INSUICX", "length": 17504, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | होम आयसोलेशनमधील रुग्ण स्प्रेडर; उत्तर खटावात रुग्णसंख्येचा उंचावला आलेख", "raw_content": "\nप्रशासनाने वारंवार आवाहन करूनदेखील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले काही रुग्ण आरोग्य विभागाशी वाद घालून होम आयसोलेशनमध्येच राहत आहेत.\nहोम आयसोलेशनमधील रुग्ण स्प्रेडर; उत्तर खटावात रुग्णसंख्येचा उंचावला आलेख\nविसापूर (सातारा) : उत्तर खटावमधील कोरोनाची (Coronavirus) सौम्य लक्षणे असलेले बहुतांश रुग्ण कोविड सेंटर (Covid centre) किंवा आयसोलेशन सेंटरला बगल देत घरातच आयसोलेट होत आहेत. मात्र, हे रुग्ण आयसोलेशनच्या नियमांना तिलांजली देत विनाकारण घराबाहेर पडत असल्याने संक्रमणाचा धोका बळावत आहे. परिणामी, या भागात कडक निर्बंध (Lockdown) लाऊनही रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यास आळा घालण्यासाठी रुग्णांना होम आयसोलेट न करता कोविड केअर सेंटर किंवा गावोगावी ग्रामस्तरीय समित्यांनी उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्येच ठेवणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Incidence Of Coronavirus Increased In The North Khatav Satara Marathi News)\nप्रशासनाने वारंवार आवाहन करूनदेखील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले काही रुग्ण आरोग्य विभागाशी वाद घालून होम आयसोलेशनमध्येच (Home Isolation) राहत आहेत. परंतु, अनेकांच्या घरी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने हे होम आयसोलेशन नियमानुसार होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. स्वतःसह इतरांच्या जीविताची काळजी घेण्याची गरज असताना काही कोरोनाबाधित विनाकारण घराबाहेर फिरत असल्याने येथील परिसरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काही रुग्ण आयसोलेशनबाबत आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याने स्थानिक आरोग्य प्रशासन हतबल आहे.\nदरम्यान, बाधित रुग्णावर सात दिवस लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण त्या रुग्णाची ऑक्‍सिजन पातळी खाली येऊन प्रकृती बिघडण्याची शक्‍यता असते. तसेच बाधित रुग्णांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्‍यता असल्यामुळे शासनाच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांनी दाखल होणे गरजेचे असल्याचे पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर यांनी सांगितले.\nहेही वाचा: व्हेंटिलेटरअभावी मृत्यूस जबाबदार कोण; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ठरतेय मारक\nखटाव तालुक्‍यातील प्रत्येक गावामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्यात आली आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी होम आयसोलेट होण्याचा आग्रह न धरता शासकीय सेंटरमध्ये दाखल व्हावे, जेणेकरून गावातील तसेच घरातील नागरिकांच्या संसर्गाचा धोका टळेल.\n- गणेश बोबडे, तलाठी, पुसेगाव\nसातारा पालिकेच्या धर्तीवर कऱ्हाडची घरपट्टी माफ करा\nकऱ्हाड (सातारा) : सातारा पालिकेच्या धर्तीवर कऱ्हाड नगरपालिकेने (Karad Municipality) मागीलसह याही वर्षाच्या लॉकडाउनमधील (Lockdown) बंद वाणिज्य मिळकतींची घरपट्टी माफ करावी, असे निवेदन लोकशाही आघाडीने मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांना दिले. (Statement To Officer Ramakant Dake Of\nबाजारपेठेत गर्दी उसळताच पोलिसांनी भाजीपाला भरला टेंपोत; शेतकऱ्यांत नाराजी\nढेबेवाडी (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आठवडा बाजारासह बाजारपेठही (Dhebewadi Market) बंद असताना येथे भाजीपाला व किराणामाल खरेदीसाठी झुंबड उडाल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. रस्त्यावर विक्रीस ठेवलेला भाजीपाला टेंपोतून भरून नेला. (Crowd Of Citizens I\nअजिंक्‍यतारा किल्ल्यावर फिरणाऱ्यांची धरपकड; 35 जणांवर गुन्हा\nसातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अजिंक्‍यतारा किल्ला (Ajinkyatara Fort) परिसरात राजरोस फिरणाऱ्यांची नुकतीच सातारा शहर पोलिसांनी धरपकड केली. धरपकड करत पोलिसांनी 35 जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला, तर चाळीस दुचाक्‍या जप्त केल्या. Case Registered Ag\nपाचवड पंचायतीतील बोगस पावत्यांच्या गैरव्यवहाराची पोलखोल; 'बीडीओं'चा 'सीईओं'ना अहवाल\nभुईंज (सातारा) : गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) बोगस पावत्यांच्या माध्यमातून सरपंच अर्चना विसापुरे (Sarpanch Archana Visapure) यांनी अत्यावश्‍यक औषध दुकानदारांकडून दुकाने सुरू ठेवली म्हणून हजारो रुपयांचा दंड आकारून गैरव्यवहार (Corruption) केल्याचे उघड झाले आहे. या गैरव्यवहाराची पोलखोल\nग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद \nसोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना (Corona) बाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात पोहचत न\nखटावात कांदा काढणीसाठी कोणी मजूर देता का मजूर; शेतकऱ्यांची आर्त साद\nबुध (सातारा) : शेतीकामे करण्यासाठी शासनाने सवलत दिली असली तरी नागरिकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने महिला मजूर घराबाहेर पडत नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसत असून उत्तर खटाव (North Khatav) परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतात मजूर मिळत नसल्याने कांदा काढणीवाचून (Onion Crop) तसाच\nपुण्यातील पहिले लहान मुलांचे कोविड सेंटर सुरु;पाहा व्हिडिओ\nदेशात येणा-या तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना child याचा फटका बसणार असल्याचे तज्ञानी सांगितल्यानतंर राज्य सरकार आणि पुणे महापालिका सज्ज झाली असुन पुण्यातील पहिल child covid center येरवडा येथे सुरु करण्यात आले आहे. पुणे महापालिका PMC आणि सेंट्रल फाँर युथ डेव्हलपमेंट अँड अँक्टीव्हीटीच्या संयु\nलई भारी; आता Covid Centre ही हायफाय\nRatnagiri : फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांनाच ऑक्सिजन बेड मिळाला नाही. पोलिस दलाच्या अतिशय जिव्हारी लागली कोरोना काळातील ही वस्तुस्थिती. मात्र त्यातून असे काही घडले की, ते पाहून अनेकांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांवर अशी\nशिरूर : उरळगावला कोविड केअर सेंटर सुर���\nरांजणगाव सांडस : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उरळगाव (ता. शिरूर) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. येथील चंद्रभागा मंगल कार्यालयामध्ये एकूण १२० खाटांचे सर्व सुविधापूर्ण हे सेंटर असणार आहे. कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तहसीलदार एल .डी. शेख, जिल्हा परि\nGood News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार\nसातारा : कोरोनात व्हेंटिलेटर (Ventilator) बेडविना रुग्णांचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुढाकार घेतला आहे. यावर्षी शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच कोविड सेंटरला (Covid Centre) बॅंकेच्या खर्चातून तीन कोटी रुपयांचे व्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-includes-four-candidate-in-district-eligible-50-students-get-training-5058140-NOR.html", "date_download": "2021-06-25T01:22:40Z", "digest": "sha1:XZCWDZY5MEYAGFZTC4XYX5C2CI6KGPHE", "length": 7721, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "includes four candidate in district; Eligible 50 students get training | चार जिल्ह्यांतील परीक्षार्थींचा समावेश; पात्र ५० जणांनाच मिळेल प्रशिक्षण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचार जिल्ह्यांतील परीक्षार्थींचा समावेश; पात्र ५० जणांनाच मिळेल प्रशिक्षण\nऔरंगाबाद - राज्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आयएएसच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीतर्फे आज प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ३२७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली\nअसून त्यातील ५० जणांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.\nशारदा मंदिर कन्या शाळेत रविवारी शिवसेनाप्रणीत शिवविद्या प्रबोधिनीच्या या उपक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी औरंगाबाद, जालना, वाशीम, लोणार बुलडाणा येथून विद्यार्थी आले होते. त्यात ५० टक्क्यांहून अधिक मुलींचा समावेश होता. दोन तासांच्या या परीक्षेसाठी शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना शिक्षक सेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.\nरावतेंचीभेट : मोरेश्वरसावे यांच्या निधनानंतर सावे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज परी���्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, राजू बागडे, पद्माकर इंगळे हेही होते.\nखैरेंनीभरले परीक्षा शुल्क : बाळासाहेबठाकरे आयएएस अकादमीत प्रवेश मिळाल्यावर पुढचे मार्गदर्शन मोफत असले तरी आजच्या प्रवेश परीक्षेसाठी १२५ रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले होते. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता खासदार चंद्रकांत खैरे यांनी\nसगळ्या ३२७ परीक्षार्थींचे नोंदणी शुल्क खिशातून भरले.\nऔरंगाबादच्याकेंद्राची विद्यार्थी क्षमता ५० आहे. अकादमीतर्फे राज्यात दरवर्षी हजार विद्यार्थ्यांना आयएएसच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन दिले जाते.\nयाअकादमीचे केंद्र शिवाई ट्रस्टच्या इमारतीत असून तेथे एका एसी साऊंडप्रूफ हाॅलमध्ये आठवड्यातून सोमवार, बुधवार शुक्रवार असे तीन दिवस सायंकाळी ते या वेळात वर्ग चालतात. ही व्हर्च्युअल क्लासरूम असून मुंबईच्या केंद्रांतून विविध विषयांचे नामवंत तज्ज्ञ फॅकल्टी म्हणून शिकवतात.\nबाळासाहेबठाकरे आयएएस अकादमी शिवविद्या प्रबोधिनीतर्फे चालवली जाते. शिवसेनेचे उपनेते विजय कदम अकादमीचे संचालक आहेत. तीन वर्षांपासून फक्त मुंबईपुरती असणारी ही अकादमी आता राज्यात औरंगाबादसह १६ ठिकाणी सुरू झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबाद नांदेडला ती सुरू झाली आहे.\nआजचीप्रश्नपत्रिका यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवरच दोन तासांची २०० गुणांची होती. त्याच धर्तीवर उत्तरपत्रिकाही तयार करण्यात आल्या होत्या. हे पेपर मुंबईत तपासले जाणार असून आठवडाभरात निकाल जाहीर केला जाणार अाहे. \"आयएएस'च्या मोफत कोचिंगसाठी ३२७ उमेदवार इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-mahayuti-news-in-marathi-lok-sabha-election-eknath-khadse-divya-marathi-4562841-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:26:38Z", "digest": "sha1:W3U643ZZXNMF4S7P22MFPVOJ3T7KRYZL", "length": 3466, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahayuti News In Marathi, Lok Sabha Election, Eknath Khadse, Divya Marathi | महायुतीचा आज पहिला मेळावा; खडसे, पाटील, महाजन राहणार उपस्थित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहायुतीचा आज पहिला मेळावा; खडसे, पाटील, महाजन राहणार उपस्थित\nजळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचा पहिला जिल्हास्तरीय मेळावा 28 रोजी दुपारी 3 वाजता येथी��� लाडवंजारी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी गुरुवारी रात्री 8 वाजता महायुतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली.\nबैठकीला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, आमदार गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख किशोर पाटील, उदय वाघ, अँड.किशोर काळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, प्रा.चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.\nया मेळाव्याला तिन्ही पक्षांचे जिल्ह्याचे व तालुक्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे सदस्य आदी लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे. या मेळाव्यात तालुकास्तरावर मेळावे व प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-attacks-on-police-case-in-fast-track-court-says-cm-5413637-NOR.html", "date_download": "2021-06-24T23:45:59Z", "digest": "sha1:XBCAHYMZPJFUWTYXY5GHPP6GQAD7A3JR", "length": 5491, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "attacks on police Case in Fast Track Court says CM | पोलिसांवरील हल्ले प्रकरणांत ‘फास्ट ट्रॅक’ निकालाचे प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घाेषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिसांवरील हल्ले प्रकरणांत ‘फास्ट ट्रॅक’ निकालाचे प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घाेषणा\nनाशिक- यापुढे सहजासहजी काेणाचीही हात टाकण्याची हिंमत हाेणार नाही, अशा पद्धतीने पाेलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठाेर शिक्षा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असणार अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पाेलिसांवरील हल्ले प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक काेर्टात करण्याबाबत मुख्य न्यायाधीशांकडे अापण स्वत: विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पाेलिसांवर हल्ले वाढले अाहेत. लाेकप्रतिनिधींकडूनही पाेलिसांना मारहाण हाेत असल्याचे समाेर अाले अाहे. नाशिकमध्येही मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याच्या काही तास अाधी पाेलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाेलिसांवर हल्ला ही अत्यंत गंभीर बाब अाहे. ताे काेणा एक कर्मचाऱ्यावर हल्ला नसून संपूर्ण पाेलिस दलावरच अाघात असताे. विशेष म्हणजे अाताच एकाएकी पाेलिसांवर हल्ले वाढलेले नसून यापूर्वी जे प्रमाण हाेते तेच अाजही अाहे. फक्त यात एक बाब गंभीर अाहे, ती म्हणजे पाेलिस हल्ले प्रकरणात संशयितांना शिक्षा हाेण्याचे प्रमाण कमी अाहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पहिले पाऊल म्हणून पाेलिसांवर हल्ल्याचा गुन्हा अजामीनपात्र केला अाहे. अाता मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन अशा खटल्यांचे कामकाज फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी विनंती अापण करणार अाहाेत. पाेलिस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात समितीही गठित करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपाेलिस असुरक्षित असल्याची जाणीव सरकारलाही व्हावी, यासाठी नाशिकमध्ये एका संघटनेने पाेलिसांच्या सुरक्षेबाबत फलक लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-delhi-metro-phase-7-and-8-will-have-driverless-trains-4702082-NOR.html", "date_download": "2021-06-25T01:11:18Z", "digest": "sha1:GYJERKATK3HIGYHDBPFFSGPGFSTOGEXG", "length": 4523, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delhi Metro phase 7 and 8 will have driverless trains | राजधानी दिल्लीत लवकरच धावणार चालकारहित मेट्रो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजधानी दिल्लीत लवकरच धावणार चालकारहित मेट्रो\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये लवकरच चालकविरहित मेट्रो ट्रेन धावणार आहे. फेज तीनअंतर्गत लाइन सात आणि आठमध्ये ही मेट्रो धावेल. या गाडीला चालक नसेल. तर प्लॅटफॉर्म बेस ट्रेन कंट्रोल सिग्नल सिस्टिम तंत्रावर ती धावली जाईल. यात अनअटेंडंट ट्रेन ऑपरेशन टेक्नॉलॉजी (यूटीव्ही) उपलब्ध असेल. मे 2015 मध्ये ही ट्रेन भारतात येणार आहे. परीक्षणासाठी सुरुवातीला वर्षभर ट्रेनची देखभाल ऑपरेटरच करतील. परंतु नंतर ती चालकाशिवायही धावायला लागेल. नव्या ट्रेनचा लूक हा बुलेट ट्रेनसारखा आकर्षक करण्यात आला असून त्यातील इंटेरियरदेखील खूप आकर्षक असेल.\nट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर तीन प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असेल. इंटेरियर डिझाइन बदलामुळे या डब्यातून 40 अतिरिक्त प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येईल. त्यांना आधारासाठी दोन भागांत रॉड तसेच हँडलची सुविधा असेल. लाइन सातवरील मेट्रोच्या सीटचा रंग चॉकलेटी ठेवण्यात आला असून लाइन आठवरील जागांचा रंग गुलाबी ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी यात 37 इंचांचा डिस्प्ले असून त्यावर प्रवाशांना स्टेशनची व इतर माहिती मिळू शकेल.\nडीएमआरसीने 20 ��्रेनसाठी 120 कोचची मागणी दक्षिण कोरियाकडे नोंदवली आहे. हे कोच 2015 पर्यंत भारतात येतील. फेज तीनमध्ये मेट्रोच्या वेगातही वाढ केली जाईल. सध्या ट्रेनचा वेग ताशी 32 किलोमीटर असून तो वाढवून ताशी 35 किलोमीटर इतका केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/husband-kills-wifes-brother-in-hingoli-6006688.html", "date_download": "2021-06-25T01:18:07Z", "digest": "sha1:MGVXIXUE3A5KPP7MFIGI7ZFYLIODE4FD", "length": 5206, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Husband kills wife's brother in Hingoli | पत्नीला सोबत पाठवण्यास केली मनाई; जावयाने गाढ झोपेतील मेहुण्याच्या डोक्यात पाटा घालून केला खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपत्नीला सोबत पाठवण्यास केली मनाई; जावयाने गाढ झोपेतील मेहुण्याच्या डोक्यात पाटा घालून केला खून\nहिंगोली- पत्नीला सोबत न पाठवणाऱ्या सासू आणि मेव्हण्यावर जावयाने जीवघेणा हल्ला केला. यात मेव्हण्याचा मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना सेनगाव येथे बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. मन्मथ महाजन असे मृताचे नाव असून आरोपी राजू आवटे यास पोलिसांनी अटक केली आहे.\nमन्मथची बहीण पतीच्या त्रासामुळे सेनगावला माहेरी आली होती. तिला घेऊन जाण्यासाठी सेनगाव येथे त्याचा मेव्हणा राजू आवटे (हयातनगर ता. वसमत) हा ८ जानेवारी रोजी आला होता. मात्र सासरी नेहमीच त्रास होत असल्याने मुलीला सासरी पाठवण्यास महाजन कुटुंब तयार नव्हते. त्यामुळे राजू आवटे आणि मन्मथ महाजन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. काही लोकांच्या मध्यस्थीने हे भांडण कसे बसे मिटले. रात्री जेवण झाल्यानंतर घरात सर्व जण झोपले होते. मध्यरात्री १ च्या सुमारास सर्व जण गाढ झोपेत असताना राजू आवटे याने मेव्हणा मन्मथ आणि सासू रमाबाई यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्याने मन्मथच्या डोक्यात खलबत्ता घातला. मन्मथ आणि रमाबाई या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. हल्ला करून राजू आवटे हा फरार झाला. या घटनेमुळे घरात एकच आरडाओरड निर्माण झाल्याने शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मन्मथ महाजन याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याचे पो.नि. सरदारसिंह ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच घटनास्थळी ठसेतज्ज्ञ दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला आहे. या प्र��रणी गुन्हा दाखल करण्यात येऊन सेनगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2021-06-25T01:47:22Z", "digest": "sha1:5O3MV4NY6ZT4YNTCQHNCXK5E6TQII6BM", "length": 15960, "nlines": 129, "source_domain": "navprabha.com", "title": "राज्यात २०२५ पर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा | Navprabha", "raw_content": "\nराज्यात २०२५ पर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा\n>> मंत्री दीपक पाऊसकर यांची विधानसभेत माहिती\n>> सात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार\nराज्य सरकारने २०२५ पर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात ६३२ एमलडी पाण्याचे शुद्धीकरण केले जात असून आणखीन ९५ एमएलडी क्षमतेचे सात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या बांधकामांचे आदेश येत्या २ महिन्यांत जारी केले जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.\nपाणीपुरवठा विभागात कंत्राटदाराच्या हाताखाली पाच वर्षे काम पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांना पीडब्लूडी सोयायटीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. कंत्राटदाराच्या हाताखाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम खात्यातील सोसायटीमधील कर्मचार्‍यांना नियमित करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nओपा येथील नवीन २७ एमएलडी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गांजे येथील २५ एमएलडी प्रकल्पाचे रेंगाळलेले काम वनखात्याच्या सहकार्याने सोडविले जाणार आहे. पर्वरी, चांदेल, तुये, गिरी, नेत्रावळी, कुळे, उगे येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे हाती घेतली जाणार आहेत, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nगढूळ पाण्यावर लवकरच तोडगा\nसरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मागील सहा महिन्यांत कंत्राटदाराची ४५ कोटी रुपयांची बिले ङ्गेडण्यात आली आहेत. खात्याकडून कंत्राटदारांची बिले प्रलंबित ठेवली जात नाहीत. पावसाळ्यात विविध भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील ङ्गिल्टर जुने झालेले आहेत. सल्ला���ारांची नियुक्ती करून जलशुद्धीकरण प्रकल्पांचा दर्जा वाढविला जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nकेंद्र सरकारच्या जलशक्ती अभियान योजनेखाली प्रत्येक मतदारसंघातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. राज्यातील काही भागात दिवसाआड, दोन दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सुधारला जाणार असून गोवा राज्य टँकरमुक्त केले जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nपत्रादेवी ते काणकोण या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम २०२० मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पावसामुळे केरये – खांडेपार आणि काणकोण येथे नव्याने बांधलेल्या संरक्षण भिंती कोसळल्या आहेत. कंत्राटदार आणि अधिकारी यांची बैठक घेऊन रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे. या नवीन रस्त्याची ठेकेदाराकडून तीन वर्षे देखभाल केली जाणार आहे. रस्त्याच्या कामाबाबत कंत्राटदाराबरोबरच बांधकाम खात्याच्या विभागीय अधिकार्‍यांना सुध्दा जबाबदार धरले जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nडांबर उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाची ३० टक्के कामे प्रलंबित राहिली. राज्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३० हजार टन डांबराची आवश्यकता आहे. डांबराअभावी रस्त्याची कामे अडून राहू नयेत म्हणून डांबर विदेशातून आणण्यात येणार आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एका एजन्सीची निवड केली जाणार आहे. हे काम करताना स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय केला जाणार नाही, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nमलनिस्सारण योजनेखाली जोडण्या त्या विभागातील प्रत्येक घरासाठी सक्तीच्या केल्या जाणार आहे. या जोडण्यामुळे शुल्कात २५ टक्के वाढ केली जाणार आहे.\nबोरीे येथील नवीन पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला गती देण्यात येणार आहे. बोरी पुलाच्या देखभालीकडे लक्ष देण्यात आले आहे. या पुलाचे सस्पेशन हालल्याने हादरे बसत होते, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरो��ाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/24/america-restrictions-on-raw-material-for-corona-vaccine-coming-to-india/", "date_download": "2021-06-25T00:47:52Z", "digest": "sha1:5UTENKRBG23FM5WKNNT2VCJOQV6IABYE", "length": 7580, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध - Majha Paper", "raw_content": "\nभारतात येण��ऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / अमेरिका राष्ट्राध्यक्ष, कच्चा माल, कोरोना लस, जो बायडेन / April 24, 2021 April 24, 2021\nनवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला असून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस लाखोंनी वाढत आहे. हे संकट कमी की काय म्हणून आता भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेने निर्बंध आणले आहेत. अमेरिकन सरकारचे देशातील नागरिकांना पहिल्यांदा लस उपलब्ध करून देणे हे कर्तव्य असल्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले.\nअमेरिकन सरकार देशातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे या बाबतीत बायडेन प्रशासनाकडून अमेरिका फर्स्ट हे धोरण राबवण्यात येत आहे. अमेरिका आपले जगभरातील उत्तरदायित्व राबवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करेल, असे अमेरिकन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nइतर जगाच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अमेरिकेला आतापर्यंत मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. अमेरिकेत आतापर्यंत साडे पाच लाख लोकांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nभारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर अमेरिकेच्या या निर्णयामुळे काही अंशी परिणाम होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येची वाढ भरमसाठ होत असून दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णांचा आकडा आता साडे तीन लाखांच्या आसपास गेला असल्यामुळे भारतातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे.\nलसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील हे निर्बंध अमेरिकेने उठवावे यासाठी भारताकडून प्रयत्त करण्यात येत आहेत. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी गेल्या आठवड्यात एक ट्वीट करुन सरकारने कोरोना लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवावेत, अशी विनंती अमेरिकन सरकारकडे केली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/pravin-dongawe-write-on-art-of-thinking-clearly-exponential-growth-193009.html", "date_download": "2021-06-25T00:44:08Z", "digest": "sha1:G65PRP7YB3H6N3JWVFQUYK7TNHSJFBVS", "length": 23364, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : सरळरेषीय पूर्वग्रह : तुम्ही एक कागद सातवेळा दुमडू शकता\nकुठलीही गोष्ट आपल्याला चकित करणाऱ्या दराने, अगदी कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या संख्येने वाढण्याच्या प्रक्रियेला घातांकिय वाढ असं म्हटलं जातं. ही वाढ आपल्याला सहज फसवू शकते. (Art of thinking clearly exponential growth)\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nएका तलावाच्या पृष्ठभागावर वॉटर लिलीची पाने तरंगत आहेत, अशी कल्पना करा (Art of thinking clearly exponential growth). या पानांची संख्या दर दिवशी आदल्या दिवशीच्या दुपटीने वाढत आहे आणि तुम्ही वेळीच त्याकडे लक्ष दिलं नाही, तर 30 दिवसात संपूर्ण तलाव या पानांनी भरुन जाईल. त्यामुळे तलावातील इतर जीव देखील गुदमरुन मृत्यू पावतील. सुरुवातीला तुम्हाला ही पाने खूपच लहान वाटतात. त्यामुळे तुम्ही ठरवता की जेव्हा तलाव या पानांनी अर्धा व्यापेल तेव्हाच ती पाने तोडून टाकू. अशा परिस्थितीत, तलाव पूर्णपणे पानांनी भरण्यापासून वाचवण्यासाठी तुमच्याकडे किती दिवस असतील असे तुम्हाला वाटते\nअशावेळी तुमच्याकडे असेल फक्त एक दिवस पानांची संख्या दर दिवशी आदल्या दिवशीच्या दुप्पटीने वाढत आहे. म्हणजेच 30 व्या दिवशी तलाव पूर्ण भरणार असेल तर, आदल्या दिवशी म्हणजेच 29 व्या दिवशी तो अर्धा भरलेला असेल.\nआता आणखी एक उदाहरण पाहू. एक मोठा जाड कागदाचा तुकडा घेऊन तो अर्ध्यातून दुमडा. त्यानंतर पुन्हा एकदा दुमडा. असे प्रत्येक वेळी दुमडल्याने त्या कागदी तुकड्याची जाडी आधीपेक्षा दुप्पट होत जाईल. जेव्हा तुम्ही तो चौथ्या वेळी दुमडाल तेव्हा त्याची जाडी मूळ जाडीच्या 16 पट म्हणजे जवळपास 1 से.मी. झालेली असेल.\nअसे करत करत तो कागद एकूण 33 वेळा अर्ध्यातून दुमडल्यानंतर त्याची जाडी किती झालेली असेल असे तुम्हाला वाटते अर्थात तुम्ही कुठल्याही काग��ाचा तुकडा 33 वेळा दुमडू शकणार नाही, पण जर तुम्ही तशी कल्पना केली तर त्याची जाडी असेल जवळपास 5400 किमी\nकुठलीही गोष्ट आपल्याला चकित करणाऱ्या दराने, अगदी कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या संख्येने वाढण्याच्या प्रक्रियेला घातांकिय वाढ असं म्हटलं जातं. ही वाढ आपल्याला सहज फसवू शकते, कारण आपण खूपदा वाढीचा विचार करताना एकरेषीय वाढीबद्दलच विचार करतो. कुठलाही घटक दिलेल्या वेळेत ठराविक प्रमाणात वाढण्याच्या प्रक्रियेला एकरेषीय वाढ असं म्हटलं जातं. पर्यायीपणे आपण असं म्हणू शकतो की एखादा घटक जर एकरेषीय पद्धतीने वाढत असेल तर, दिलेल्या ठराविक वेळांच्या संचांमध्ये तो समान संख्येनेच वाढतो. आधीची वाढ त्याच्या नवीन वाढीवर कुठलाही प्रभाव टाकत नाही. उदा. एखादा बांधकाम करणारा गट प्रत्येक आठवड्याला एक किमी रोड बांधत असेल तर तो चार आठवड्यात 4 किमी रोड बांधेल. यात नव्याने बांधल्या जाणाऱ्या रोडच्या लांबीचा आधीच्या लांबीशी काहीही संबंध येत नाही.\nयाउलट जेव्हा एखाद्या गोष्टीचा वाढीचा दर हा त्या गोष्टीचा आधीच असणाऱ्या संख्येशी समानुपाती असतो, तेव्हा त्या वाढीला आपण घातांकीय वाढ असं म्हणतो. जसे की सुरुवातीच्या उदाहरणात आपण पाहिलं की लिलीची पानं “आदल्या दिवशीच्या तुलनेत दुपटीने” वाढत होती किंवा प्रत्येक वेळी दुमडल्यानंतर कागदाची जाडी “आधीपेक्षा दुप्पट” होत होती.\nएकरेषीय वाढ आपल्याला उपजतपणे समजते, पण घातंकीय वाढीबद्दल आपली समज तितकीशी विकसित नसते. असं का होतं कारण आपल्याला पूर्वीपासून त्याची कधी गरजच पडली नाही. बहुतांश वेळा आपल्या पूर्वजांनी एकरेषीय वाढच अनुभवली. जसं की, जो जास्त वेळ फळं शोधण्यात घालवेल त्याला जास्त फळं मिळतील. जर एका प्राण्याऐवजी 2 प्राण्यांची शिकार केली, तर जास्त दिवस मांस पुरेल. परंतु आज खूप साऱ्या गोष्टी घातंकीय पद्धतीने वाढताना दिसतात. आणि बऱ्याच वेळा त्याचं आकलन करण्यात आपण कमी पडतो.\nउदा. जर एखाद्या वर्तमानपत्रात बातमी आली की रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत दरवर्षी 7 टक्क्यांची वाढ होत आहे, तर याचा नक्की काय अर्थ होतो हे आपल्याला तितकसं लवकर उमजणार नाही. परंतु जर तुम्ही गणकयंत्र वापरुन हे सोडवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जाणवेल की रस्त्यावरील होणाऱ्या अपघातांची संख्या दर 10 वर्षात दुप्पट होत आहे\nकुठलीही भौतिक गोष्ट जी घातंकीय पद्धतीने वाढत जाते. ती अगणितरित्या वाढतच जाईल का मग तर याचे उत्तर नक्कीच नाही असं असेल. उदाहणार्थ, आपल्या आतड्यांमध्ये आढळणारा ई कॉली हा जीवाणू दर 20 मिनिटांनी विभाजन पावतो. अगदी काही दिवसात तो पूर्ण पृथ्वीवर व्यापू शकतो, पण त्याला उपलब्ध असणाऱ्या शर्करा आणि प्राणवायू पेक्षा जास्तीची गरज लागते आणि त्याची अगणित वाढ होण्यापासून रोखली जाते. अशाच प्रकारे प्रत्येक भौतिक गोष्टीच्या वाढीला काही ना काही मर्यादा असतात.\nप्राचीन लोककथांमध्ये घातंकीय वाढीबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. एका राजाच्या दरबारातील एक खुशामत्या राजाला स्वतःच्या हाताने बनवलेला एक सुंदर बुद्धिबळाचा पट भेट म्हणून देतो. यावर राजा खुश होऊन त्या खुशामत्याला पाहिजे ते मागण्यास सांगतो. यावर खुशामत्या म्हणतो, “मला जास्त काही नको, फक्त या पटावर मावतील एवढेच तांदूळ द्या. फक्त एकच अट आहे की, पहिल्या घरात एक दाणा, त्यापुढील घरात २ दाणे आणि मग पुढील प्रत्येक घरात आधीच्या घरातल्या पेक्षा दुप्पट दाणे असे द्यावे.”\nराजाला वाटते की किती कमी अपेक्षा आहेत या खुशामत्याच्या. फार फार तर एक पोत तांदूळ असेच देऊन टाकू आपण याला. पण जेव्हा राजाचे कर्मचारी खुशामत्याच्या अटीप्रमाणे तांदूळ भरु लागले तेव्हा त्यांना लक्षात आलं की खुशामत्याने मागितलेले तांदूळ कदाचित या संपूर्ण पृथ्वीवर देखील नसतील\nBLOG: मोदी-शाह मिसकॉल द्यायला का सांगताय\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही\nPhotos: नाण्यांचं असे डिझाईन तयार केले की गुरुत्वाकर्षणही फेल, फोटो पाहून दंग व्हाल\nट्रेंडिंग 2 weeks ago\n‘एकाच फोनवरून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास शक्य’, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनोख्या ॲपचं उद्घाटन\nHair Growth : केवळ 14 दिवसात सुधारेल केसांची वाढ, ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा\nस्वत:च्या वाहनातून जंगल सफरीचा आनंद घ्यायचाय, चला चंद्रपूरला, वनविभागाकडून कमी खर्चात पर्यटनाची संधी\nPhotos | ‘शाळा बंद, मात्र शिक्षण सुरु’, वोपाकडून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्���ंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/05/13/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-24T23:44:00Z", "digest": "sha1:4BTEJ6EQYMGN3SKQ2KYYVGDUN7ZJQAVG", "length": 19023, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्य�� वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nराज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nडोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाच्या भितीपोटी अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मजुरांच्या खाण्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून श्रीभैरव सेवा समिती आणि भिवंडी जैन सोशल युवा ग्रुपच्या सहकार्याने जेवणाची पाकीटे, दूध पावडर, ओआरएस, टोप्या, पाण्याच्या बाटल्या, मास्क आदी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल चव्हाण, अधीक्षक नितीन घुले, उपअधीक्षक हांडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यासाठी राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक सुजित कपाटे, विक्रांत जाधव यांच्यासह एस. डी पवार, एच. डी. खरबस, साळवे आदी जवानांनी विशेष मेहनत घेतली.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nकोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा\nअंबरनाथ नगरपरिषद व इंदौर कॉम्पोझिटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या प्रयत्नाने वॉर्ड क्रं. ५७ मधील मोबाईल फिवर क्लिनिकमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/record-purchase-food-grains-government-year/", "date_download": "2021-06-25T01:38:56Z", "digest": "sha1:ACMQOBPMPM5ZMRYEVFOOPVWKBTS6APFW", "length": 12406, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "यंदा मोदी सरकारकडून अन्नधान्याची रेकॉर्डब्रेक खरेदी ! 9.5 कोटी बळीराजांच्या अकाऊंटमध्ये 19 हजार कोटी जमा - बहुजननामा", "raw_content": "\nयंदा मोदी सरकारकडून अन्नधान्याची रेकॉर्डब्रेक खरेदी 9.5 कोटी बळीराजांच्या अकाऊंटमध्ये 19 हजार कोटी जमा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनी यंदा विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यामुळे सरकारने किमान आधारभूत किमतीत अन्नध्यान्याची विक्रमी खरेदी केली असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक गहू खरेदी एमएसपीवर करण्यात आल्याचे स्पष्ट केले.\nसरकारने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून याचा १० कोटी शेतकऱ्याना लाभ होणार असल्याचे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले, या योजनेचा लाभ पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.\nकोरोना हा देशाचा अदृश्य शत्रू आहे. त्याच्याशी आपण लढत आहोत औषधे, आवश्यक पुरवठ्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी.\nपंतप्रधान किसन सन्मान योजनेवर शेतकरी खूप खुश आहेत विशेषतः पंजाबमधील शेतकरी. सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी टाकलेले समाधानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, देशात १० हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्यात येत असल्याचे मेघालयातील एका शेतकऱ्याने मोदींना यावेळी सांगितले.\nपंतप्रधान किसान सन्मान योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये अर्थ सहाय्य दिले जाते. या योजनेच्या काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वार्तालाप केला. आंध्र प्रदेशातील एका शेतकरी महिलेने बरड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर केले या शेतकरी महिलेशी संवाद साधत तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या क्षमता आणि अनुभवाबद्दल बोलतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.\nTags: accountsBalirajadepositsFoodgrainsModi GovernmentPurchasesRecord Breakअकाऊंटअन्नधान्याखरेदीजमाबळीराजांमोदी सरकाररेकॉर्डब्रेक\nपालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’ पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक\nमैत्रिणीच्या नावानं फेक Facebook अकाऊंट काढून त्यानं केला भलताच उद्योग, तरूणानं धक्कादायक कृत्य केल्यानंतर FIR\nमैत्रिणीच्या नावानं फेक Facebook अकाऊंट काढून त्यानं केला भलताच उद्योग, तरूणानं धक्कादायक कृत्य केल्यानंतर FIR\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत\nProtein deficiency Signs | प्रोटीनच्या कमतरतेची ‘ही’ 12 लक्षणे समजून घ्या, ताबडतोब सेवन करा ‘हे’ 10 पदार्थ\nHealth Insurance Cover | IRDA नं कंपन्यांना नवीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आणण्यास स���ंगितलं, घरात होणार्‍या उपचारांचा सुद्धा ‘विमा’\nKashmir | काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित ‘ढेर’\n ‘आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम पूर्ण करा’\nPimpri Chinchwad News | भावाने केला ‘प्रेमविवाह’ रागाच्या भरात घरात शिरुन केली ‘तोडफोड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-lets-save-our-rupee-4332984-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:49:11Z", "digest": "sha1:LUDQOY5Z3BMLN6BIWRUES45JQDMKKIRR", "length": 9900, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lets Save Our Rupee | आपण सावरू आपला रुपया, दोष आपलाच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआपण सावरू आपला रुपया, दोष आपलाच\nआजची आपली आयात-निर्यातीतली तुट यांस बहुतांश कारणीभूत आहे. चालू खात्यातील तूट विकासदराच्या (जीडीपी)च्या सहा टक्क्यांवर गेली आहे. त्यांतून रुपयांचे अवमूल्यन होऊन डॉलर वधारण्याचा धोका वाढला आहे.\nआता आपल्याकडे आयातीला पूरक\nसहा महिने पुरेल एवढीच गंगाजळी\nरुपया 62 रुपयांपर्यंत खाली जाईल असे अंदाज व्यक्त केले जात होते आता तर रुपया प्रतिडॉलर 70 रुपयांच्याही खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे वाईट परिणाम आपल्यावर होण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल, कोळसा, इंधन यांच्या किमती वाढल्याने महागाई वाढेलच व त्या बरोबर गुंतवणुकीवरचा खर्च वाढून गुंतवणुकीची वाढ कमी होईल. उत्पादन घटून आर्थिकवाढीचा दर व रोजगारवृद्धी कमी होईल. आताच आपल्याकडे आयातीला पूरक सहा महिने पुरेल एवढी गंगाजळी आहे, असे सांगितले जात आहे याचा अर्थ एकातून दुस-या आर्थिक संकटात येण्याच्या शक्यता बोलल्या जात आहेत.\nरुपयाची घसरण थांबवण्यासाठी तातडीची उपाययोजना आवश्यक\nयाचा अर्थ स्वच्छ व स्पष्ट आहे की आपल्याला रुपयाची घसरण थांबवून रुपयाची किंमत प्रतिडॉलरला 55-56 रुपयांपर्यंत खाली आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे भाग आहे. 1) यासाठी रिझर्व्ह बॅँकेने उपाययोजना करणे म्हणजे, मुख्यत: जवळचे डॉलर्स बाजारात आणणार. पण या उपायाची मर्यादा, मर्यादित गंगाजळीने सीमित केली आहे. 2) सरकारने आयातीवर करवाढ करणे बंधने घालणे या सरकारी धोरणाचा उपयोग करणे, गरजेचे आहे. ते हे करतील अशी आशा आहे. 3) तिसरा उपाय म्हणजे, आंतरराष्‍ट्रीय बाजारात द��र्घमुदतीसाठी आंतरराष्‍ट्रीय अर्थसंस्थेकडून कर्जउभारणी व त्या कर्जाचा उत्पादक कामासाठी उपयोग करणे या कर्जाचा लगेच ताबडतोब उपयोग होणार नाही. हे असले तरी दीर्घकालीन उपाय राबविण्यात जास्त गरज आहे.\nआयात कमी करून निर्यात वाढवावी,\nविदेशी गुंतवणुकीवर विसंबणे नको\nआगामी तीन वर्षात आयात कमी करून निर्यात वाढवावी, थेट विदेशी गुंतवणूक असो वा अप्रत्यक्ष तिच्यावर फार विसंबणे त्रासदायक ठरत आहे. आपली परिस्थिती त्रासाची असली की त्याच वेळी ही परदेशी गुंतवणूक बाहेर जाते याचे प्रत्यंतर आले आहे. जून 2013 मध्ये 5 लाख बिलियन डॉलर्स गुंतवणूक बाहेर गेली व त्यातील साडेतीन लाख बिलियन तर मागील पंधरवड्यातच गेली. म्हणून, परदेशी भांडवल सहायक, पूरक आहे. खरी गुंतवणूक आपली आपणच बचतीतून उभारली पाहिजे. त्यातील आयातीचे विश्लेषण केले तर इंधनतेल, कोळसा यांच्या आयातीचे बिल मोठे आहे. ते कमी कसे करायचे काटकसर हा उपाय आहेत शिवाय पर्यायी अपारंपरिक स्रोतांचा वापर वाढविणे भाग आहे.\nसोन्याची आयातही बंद करावी, आहे ते देशातले सोने पुरेसे आहे. याशिवाय कॉस्मेटिक्स आणि चैनीच्या वस्तू ज्या मोठ्या प्रमाणावर आयात होतात, त्यावर अबकारी शुल्क वाढवावे. निर्यातीच्या बाबतीत धातू निर्यातीशिवाय अन्नधान्य, तयार माल, औषधे, आयटी क्षेत्रातील निर्यात कशी वाढेल यावर लक्ष केंद्रित करायला हवे. सर्वच राजकीय पक्षांनी या कठीण काळात एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.\nसरकारी अधिकारी नेत्यांवर 10 टक्के\nइंधन बचतीचा नैतिक दबाव आणावा\nसर्वसामान्य माणूस म्हणून आपणही याला हातभार लावू शकतो, त्याकरिता सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी बंद करावी, त्याऐवजी ती रक्कम अधिक सुरक्षित, लाभदायी पर्यायात गुंतवावी दुसरे आपण पेट्रोल-डिझेलचा वापर वैयक्तिक पातळीवर किमान दहा टक्के कमी करावा. नेते, सरकार, अधिकारी यांनी 10 टक्के इंधन बचत करण्यास त्यांच्यावर दबाव आणावा. तिसरे चैनीच्या वस्तूंची, त्यातही आयात केलेल्या चैनीच्या वस्तूंची खरेदी थांबवावी. चौथे बचत वाढवावी व ती उत्पादक क्षेत्रातील गुंतवणुकीकडे जाण्यासाठी बॅँकांमध्ये गुंतवावी, अन्नधान्याचाही गरजेपुरताच साठा ठेवावा, परदेशी वस्तू खरेदी टाळून त्यासाठी देशीपर्याय थोडासा महाग असला तरी वापरावा. एवढे आपण केले तरी ही देशसेवा होईल व ती सर्वांना उपयोगी पडे��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jaikwadi-dam-water-level-100-percent-1568600926.html", "date_download": "2021-06-25T01:46:32Z", "digest": "sha1:Z4QBXKNUJORD2SZDWHHMJC6DKLLIO6SO", "length": 3190, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jaikwadi dam water level 100 percent | जायकवाडी धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले, पाणीसाठा शंभर टक्के; विसर्ग सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजायकवाडी धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले, पाणीसाठा शंभर टक्के; विसर्ग सुरू\n जायकवाडी धरणाचा पाणीसाठा रविवारी दोन वर्षांनंतर शंभर टक्के झाला. १५ आॅगस्टला बंधाऱ्यांत पाणी सोडल्यानंतर रविवारी धरणाच्या चार गेटमधून दोन हजार क्युसेक वेगाने संध्याकाळी साडेसहा वाजता गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर होणारी आवक पाहून विसर्ग कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. जायकवाडी धरणातून सध्याचा विसर्ग : क्र.10,17,18,27 या गेटमधून सध्या पाचशे क्युसेक, तर पैठण जलविद्युत केंद्रामधून 1589 क्युसेक विसर्ग नदीपात्रात चालू आहे. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी सकाळपासूनच धरण परिसरात गर्दी केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/whoswho/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2021-06-25T00:13:04Z", "digest": "sha1:TZIQ6GAYKMKV4FDZDPUJOPSPOOG6IIRK", "length": 4120, "nlines": 103, "source_domain": "gondia.gov.in", "title": "श्री डी. के. वानखेडे | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nश्री डी. के. वानखेडे\nश्री डी. के. वानखेडे\nखोली क्र. 002, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया\nपदनाम : जिल्हा पुरवठा अधिकारी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2474018/parvez-kazi-salman-khan-body-double-twin-who-did-stunts-for-salman-khan-kpw-89/", "date_download": "2021-06-25T00:42:21Z", "digest": "sha1:JFRTMTNOFRI7NQ3F6MNCNX5QJLS6DDMJ", "length": 12022, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ‘सेम टू सेम’; सलमान खानच्या स्टंटमागचा खरा चेहरा | parvez kazi salman khan body double twin who did stunts for salman khan kpw 89 | Loksatta", "raw_content": "\n‘सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर जीएमजे आर्थोस्कोपी’ नागपुरात\nनिर्मला गोगटे, डॉ. रेवा नातू यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर\nयूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक\nटाळेबंदीमुळे डहाणूतील फुगा व्यवसाय डबघाईला\nशालेय पोषण आहाराचे सामाजिक लेखापरीक्षण\n‘सेम टू सेम’; सलमान खानच्या स्टंटमागचा खरा चेहरा\n‘सेम टू सेम’; सलमान खानच्या स्टंटमागचा खरा चेहरा\nसलमाम खानचा 'राधे-युवर मोस्ट वॉन्टेड' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात सलमानची दमदार अॅक्शन पाहायला मिळतेय. मात्र सिनेमातील काही अॅक्शन सीनसाठी सलमानचा बॉडी डबलची म्हणजेच स्टंट मॅनची मदत घेतली गेलीय. सलमानचा बॉडी डबल परवेज काजीने सोशल मीडियावर सलमानसोबत एक फोटो शेअर केलाय. राधेच्या सेटवरील हा फोटो असून यात दोघांनी एक सारखेच शर्ट परिधान केल्याचं दिसतंय\nसलमान खान सारख्या लूकमळे परवेज काजी चांगलाच लोकप्रिय आहे. सलमान खनसोबत अनेक सिनेमांमध्ये परवेजने बॉडी डबल म्हणून काम केलंय. गेल्या सात वर्षांपासून परवेज सलमान खानसोबत काम करतोय. त्याने पहिल्यांदा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून सलमानसोबत काम केलं.\nराधे' सिनेमातही परवेजने सलमानच्या बॉडी डबलचं काम केलंय. \"सलमान खानसोबत काम करणं मी कायम एन्जॉय करतो. ते मला नेहमी काम करण्याची संधी देतात. देवाच्या कृपेने राधेचं देखील शूटिंग चांगलं पार पडलं.\"\nएका मुलाखतीत परवेज म्हणाला, \" मी देवाचा आभारी आहे की त्यांनी मला सलमान खानसारखं रुप दिलं. मला सगळेकडे चांगला रिस्पॉन्स मिळतो. मला दुरून पाहून तर अनेक जर गोंधळात पडतात. लोक बऱ्याचदा वळून माझ्याकडे पाहतात. \"\n\"अगदी पहिल्या दिवसापासूनच सलमान सरांना माझं काम आवडू लागलं. ते माझ्याशी हसत-खेळत वागतात. अनेक मुलाखतींमध्ये सलमान सरांनी माझं कौतुक केलंय. ते त्यांचं मोठेपण आहे.\"\nपरवेज स्वत: सलमान खानचा मोठा फॅन आहे. दबंग 3, भारत, रेस 3, टायगर जिंदा है आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांमध्ये परवेजने सलमानच्या बॉडी डबलचं काम केलंय. म्हणजेच सलमानचे अनेक स्टंट केले आहेत.\n7-8 वर्षांपूर्वी परवेज वांद्रे इथं एक साधी नोकरी करायचा. यावेळी रोज ट्रेनचे धक्के खात तो मीरा-रोड ते वांद्रे असा प्रवास करायचा.\n13 वर्षांचा असल्यापासूनच परवेज सलमान सारखा दिसू लागला. त्यानंतर वय वाढत गेलं तेव्हाही सलमान सारखा दिसत असल्याने त्याला अनेक मित्र सल्लू भाई म्हणायचे.\nपरवेजला देखील व्यायाम करण्याची आवड आहे. व्यायाम करून त्याने सलमानसारखी फिट बॉडी बनवली आहे. परवेज एका मुलाखतीत म्हणाला, \"प्रेम रतन धन पायोच्या सिनेमावेळी मी खूप बालिश होतो. तेव्हा सलमान सर म्हणाले, बेटा तू फक्त तुझ्या बॉडीकडे लक्ष दे. मी जिथेही जाईन तुला सोबत घेऊन जाईन. मला विश्वास देखील होत नाही की मी एवढ्या मोठ्या स्टारसोबत काम करतोय. ते जे खातात तेच मलाही देतात. हे सर्व एका परिकथेप्रमाणे आहे.\nपरवेजने सलमानसोबत अनेकदा स्क्रीन शेअर केलीय. (all photos- instagram@parvezzkazii)\nशबाना आझमी यांना दारूची होम डिलिवरी पडली महागात; मुंबई पोलिसांकडे मागितली मदत\n\"या सिनेमासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणी असूच शकत नाही\"; कंगना रणौतचा नवा दावा\nवटपौर्णिमेच्या दिवशी मानसी नाईकने घेतले खास उखाणे, म्हणाली...\n...म्हणून सोनाली कुलकर्णीला साजरी करता आली नाही पहिली वटपौर्णिमा\n'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील समृद्धी केळकरचा ग्लॅमरस अंदाज\n‘सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर जीएमजे आर्थोस्कोपी’ नागपुरात\nEuro Cup 2020 स्पर्धेतील बाद फेरीचं ठरलं 'या' १६ संघात रंगणार लढती\nनिर्मला गोगटे, डॉ. रेवा नातू यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर\nयूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक\nलाभार्थीनी भरलेले विलंब शुल्क परत करणार\nआंबिल ओढा कारवाई : \"पाऊस सुरूये, करोना आहे; आम्ही मरायचं का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/no-more-plasma-therapy-to-corona-patients-aiims-and-icmr-issues-new-guidelines/", "date_download": "2021-06-25T01:45:20Z", "digest": "sha1:IKCTBCPUOEI4YQKTGDLIXUZJXVWKK2RQ", "length": 12347, "nlines": 116, "source_domain": "bahujannama.com", "title": "देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यास स्थगिती, सरकारकडून नवीन गाइडलाइन - बहुजननामा", "raw_content": "\nदेशामध्ये कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यास स्थगिती, सरकारकडून नवीन गाइडलाइन\nin ताज्या बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्लीः वृत्त संस्था – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर AIIMS अन् ICMR यांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचा���ातून प्लाझ्मा थेरपी हटवली आहे. याबाबत एम्स आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन जारी केली आहे. कोरोनाबाबत ICMR आणि नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे अन् पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही तर्कहीनपणे उपयोग केला जात आहे. त्यामुुळे बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.\nICMR चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले की, एका आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महागडी आहे. तसेच यामुळे भीती देखील निर्माण झाली आहे. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते. यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून 7 दिवसांच्या आत हाय डोनर प्लाझ्माची उपलब्धता झाली, तर प्लाझ्मा थेरपीच्या ऑफ लेबल वापरास परवानगी दिली होती. काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले.\nTags: Coronacountrygovernmentnew guidelinespatientsPlasma therapypostponementकोरोनादेशानवीन गाइडलाइनप्लाझ्मा थेरपीरुग्णांसरकारस्थगिती\nऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार ‘फरार’ घोषित, माहिती देण्यार्‍यास 1 लाख रुपयांचे बक्षीस; जाणून घ्या प्रकरण\n कोरोना काळात आईला गमावणार्‍या नवजात बाळांसाठी पुढे आली महिला, स्तनपान देण्याची व्यक्त केली इच्छा\n कोरोना काळात आईला गमावणार्‍या नवजात बाळांसाठी पुढे आली महिला, स्तनपान देण्याची व्यक्त केली इच्छा\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nGold Price Today | 9000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने, 2600 रुपयांनी घसरले चांदीचे दर, चेक करा 10 ग्रॅम गोल्डचा दर\nCoronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा\n 2 लाख 30 हजार रूपयांच्या लाचप्रकरणी तलाठी ACB च्या जाळ्यात, अप्पर तहसीलदार फरार\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी\n कोल्हापूर जिल्ह्यात 27 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार\n‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tu-tu-me-me-in-bjp-and-trinamool-congress-on-the-backdrop-of-west-bengal-assembly-elections/", "date_download": "2021-06-25T00:22:29Z", "digest": "sha1:N3SY6SDUANHRP32LFQBB2HMIB3EHQJYD", "length": 11702, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "Tu-tu, me-me in BJP and Trinamool Congress on the backdrop of West Bengal Assembly elections|पश्चिम बंग���लच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं", "raw_content": "\nपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं\nबहुजननामा ऑनलाइन टीम – २०२१ मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं सुरू(BJP and Trinamool Congress) आहे. त्यातच आता सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मात्र, यावेळी टीका करताना घोष यांनी ममता बॅनर्जी विरुद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.\nपश्चिम बंगालमधील बनगाव येथे एका जाहीर सभेत संबोधित करताना दिलीप घोष म्हणाले, “ममता बॅनर्जी यांच्या रक्तात काय आहे, की त्या जय श्री राम बोलू शकत नाहीत. श्रीरामसोबत असे वर्तन का केले जाते,” अशी विचारणा करत त्यांनी अपशब्दांचा वापर केला आहे. आम्ही सत्तेत आल्यास कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेणार, असा इशाराही घोष यांनी यावेळी दिला.\n… तर थेट स्मशानात पाठवू\nदरम्यान, यापूर्वीदेखील दिलीप घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट हात-पाय तोडण्याची धमकी दिलेली. “तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी; अन्यथा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल. सुधारणा झाली नाही तर अशा कार्यकर्त्यांचे हात, पाय तोडू आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयात पाठवू. जर त्यानंतरही बदल झाला नाही तर थेट स्मशानात पाठवू,” अशी धमकी घोष यांनी दिली होती.\nMata Laxmi Mantra : आज शुक्रवार देवी लक्ष्मीच्या ‘या’ मंत्रांचा जप केल्यास तुम्हाला मिळेल धन, वैभव आणि समृद्धी\n‘कोरोना’चा वाढता प्रसार लक्षात घेता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत\n'कोरोना'चा वाढता प्रसार लक्षात घेता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रस��ध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहिम; दोन दिवसात 8 जणांना पकडले\nLady Police | लग्‍नाच्या आमिषाने महिला पोलिसला अनेक लॉजवर फिरवलं, बलात्कार प्रकरणी सोलापूरमध्ये तिघांवर FIR दाखल\nPune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना\nloving couple | पोलीसांनी प्रेमीयुगलांना बसमध्ये नको ‘त्या’ अवस्थेत पकडलं, अन्…\n आंबिल ओढा येथील स्थानिकांना न्यायालयाचा दिलासा; कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती\nअखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/constipation-solutions-ayurvedic/", "date_download": "2021-06-25T00:11:53Z", "digest": "sha1:PIMVJGYWM3TEGRADSGNOYX6GJT2G7PUS", "length": 12855, "nlines": 100, "source_domain": "khaasre.com", "title": "सकाळी संडासला खूप वेळ लागतो? हे उपाय करून बघा… - Khaas Re", "raw_content": "\nसकाळी संडासला खूप वेळ लागतो हे उपाय करून बघा…\nनियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय आज खासरे वर बघूया..\nबद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते. मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते. शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.\nएरंडेल तेल एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.\nअंजीर अंजीर तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा गरम पाण्यासोबत घेऊ शकता.\nलिंबू आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते.\nसंत्र संत्र हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.\nमनुका मनुकादेखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते . रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो. गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.\nपालक पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवीत करण्यास मदत करतो. 100 मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो . तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावरदेखील पालक हितावह आहे.\nत्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे आवळा , हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते . हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौचास सुलभ होण्यास मदत होते. चमचाभर त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत अथवा मधासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो.\nपेरू पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो .पेरूमध्ये व्हिटामीन बी व सी अधिक आहेत. पेरूतील गरामध्ये विद्राव्य (soluble ) फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य (insoluble ) फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होऊन भूकवाढीसाठी पेरूचे सेवन हितावह आहे.\nबियांचे मिश्रण २-३ सूर्यफूलांच्या बिया, थोडे आळशीचे दाणे, तिळाच्या बिया व बदाम यांची पूड करून नियमित घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो. यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जीवित होतो.\nहि आरोग्यदायी माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nजयपूरच्या या पॅलेस मध्ये आहेत सोन्याचे दरवाजे, चांदीचे पलंग आणि सोन्याचे नळ…\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अ��्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=pineapple", "date_download": "2021-06-24T23:37:32Z", "digest": "sha1:OID43BGKUTR5EBSEXRRRINT32XENXG7T", "length": 4100, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "pineapple", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअननस आणि मानवी आरोग्य\nअननसापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ\nअननसच्या वाढत्या किंमतीमुळे ,अननसचे उत्पादन घेणाऱ्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mousa-dembele-transit-today.asp", "date_download": "2021-06-25T00:51:43Z", "digest": "sha1:RMFH33QXBJVLFKPPMWH5B2MFJZCQXMNU", "length": 13423, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मुसा डेम्बेले पारगमन 2021 कुंडली | मुसा डेम्बेले ज्योतिष पारगमन 2021 Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 4 E 23\nज्योतिष अक्षांश: 51 N 9\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमुसा डेम्बेले प्रेम जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेले व्यवसाय जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेल�� जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमुसा डेम्बेले 2021 जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेले ज्योतिष अहवाल\nमुसा डेम्बेले फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमुसा डेम्बेले गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nमुसा डेम्बेले शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nमुसा डेम्बेले राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nमुसा डेम्बेले केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प��रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nमुसा डेम्बेले मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमुसा डेम्बेले शनि साडेसाती अहवाल\nमुसा डेम्बेले दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/5-horror-movies-real-death/", "date_download": "2021-06-25T01:29:27Z", "digest": "sha1:GMCFDCCZHWTA64ZPIFZKKLT7UD77F4AR", "length": 9467, "nlines": 101, "source_domain": "khaasre.com", "title": "हे ५ हॉरर सिनेमे बघताना लोकांचा थिएटर मध्ये घाबरून झाला मृत्यू! - Khaas Re", "raw_content": "\nहे ५ हॉरर सिनेमे बघताना लोकांचा थिएटर मध्ये घाबरून झाला मृत्यू\nअनेकदा आपण ऐकतो कि हॉरर सिनेमे बघताना लोकांचा मृत्यू झाला. पण नेमके असे कोणते असे सिनेमे आहेत जे बघताना लोकांचा मृत्यू झाला हे आपणास माहिती नसेल. हॉरर सिनेमे अगोदर हॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात यायचे. हळूहळू भारतातही चाहत्यांची संख्या बघता यामध्ये वाढ झाली आहे. बॉलीवूड आणि टॉलिवूडमध्ये अनेक असे सिनेमे आले जे बघताना लोकांना मृत्यू झाला.\nमागे येऊन गेलेला एनाबेल कम्स होम बघताना एका ७७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बर्नार्ड चैनिंग हे सिनेमा बघून झाल्यानंतर लाईट लागले आणि शेजारील बाईला बघून एवढे घाबरले कि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. खासरेवर असे ५ सिनेमे बघूया हे बघताना लोकांचा मृत्यू झाला.\n१. द कंज्यूरिंग २(२०१६)-\nया सिनेमात लंडनमध्ये १९७७ मध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित असून त्यामध्ये पैगी नामक एका व्यक्तीच्या मुलीवर भुताचा प्रभाव असतो. हा सिनेमा भूत पकडणाऱ्या एड वारेन आणि लॉरेन वारेन यांच्या डायरीवर आधारित आहे. हा सिनेमा बघताना तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई येथे एका ६५ वर्षीय मृत्यू झाला होता.\n२. राजू गारी गदी (२०१५)-\nहैदराबाद मधील सी अमरनाथ या एका क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाचा हा सिनेमा बघताना मृत्यू झाला होता. त्याला हा सिनेमा कार्डियाक अरेस्ट आला होता. या सिनेमात एक भुताचा रिऍलिटी शो असतो. ज्यातून त्या बंगल्यात होणाऱ्या गोष्टींची माहिती समजेल. पण या शो मधील सहभागी झालेले स्पर्धक एक एक करून मरतात.\nरामगोपाल वर्मांचा हा सिनेमा बघताना दिल्लीतील एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्याचे ह्रदय त्या���ेळी बंद पडले होते. या सिनेमात मनजीत नावाच्या भुताची गोष्ट होती. जो उर्मिला मातोंडकरांच्या अंगात घुसतो. मनजीत चा ज्या फ्लॅटमधून पडून मृत्यू होतो तिथे उर्मिला आणि अजय देवगण राहायला येतात.\n४. द क्रीपिंग अननोन (१९५६)-\nशिकागो मध्ये थिएटर मध्ये एका प्रेक्षकाचा हा सिनेमा बघताना मृत्यू झाला होता. ९ वर्षाच्या स्टुअर्ट चा हा सिनेमा बघताना मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पालकांना सिनेमा समजल्यानंतर कळले. स्टुअर्टचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला होता. या सिनेमात एका अंतराळवीराची कहाणी दाखवण्यात आली आहे जो परत आल्यानंतर राक्षस बनतो.\n५. राइडर ऑफ स्कल्स (१९६५)\nटेक्सासच्या रॉयल थिएटर मध्ये हा सिनेमा बघताना एका व्यक्तीचा हृदय बंद पडून मृत्यू झाला होता. या सिनेमात वैंपायर दाखवण्यात आले आहेत जे लोकांवर हल्ला करतात.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nVIP नंबर घेण्यासाठी घालवले १९ लाख रुपये, पण “या” कारणामुळे सगळे गेले पाण्यात\nराज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याने फेसबुक अकाउंट डिलीट करण्यामागे हे कारण तर नाही ना\nराज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याने फेसबुक अकाउंट डिलीट करण्यामागे हे कारण तर नाही ना\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/big-b-amitabh-bachchan-car-photo-viral-341087", "date_download": "2021-06-25T00:40:20Z", "digest": "sha1:Q42IQ3ODIMQ3EMPYQ6FUDAHOSPLP6HX4", "length": 18370, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बिग बींची खास नंबरची अलिशान कार; फोटो व्हायरल झाल्यावर ट्रोलर्सनी दिला सल्ला", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयजसारख्या कारचा सामावेश आहे. आाता त��यांच्या या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे.\nबिग बींची खास नंबरची अलिशान कार; फोटो व्हायरल झाल्यावर ट्रोलर्सनी दिला सल्ला\nमुंबई - कोरोनावर मात करुन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी काही दिवसांपुर्वीच केबीसी 12 चं शूटिंग त्यांनी सुरू केलं होतं. जया बच्चन वगळता सर्व बच्चन कुटूबातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. आता अमिताभ बच्चन यांनी नवीन कार घेतली आहे. अमिताभ यांनी S Class मर्सिडीज खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी सांगितली आहे. ही S Class मर्सिडीज कार भारतात आजच लाँच झाली आहे. याची किमंत कोटींमध्ये आहे. ऑनलाईन माहितीनुसार या कारची किंमत जवळपास 1 कोटी 38 लाख रुपये आहे. S Class या मर्सिडीज कारचं रजिस्ट्रेशन अमिताभ बच्चन यांच्या नावाने झालं आहे. याचे फोटो विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आले आहेत.\nअमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयजसारख्या कारचा सामावेश आहे. आाता त्यांच्या या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. या कारचा नंबरही खास आहे. अमिताभ बच्चन नेहमी त्यांच्यासाठी 11 हा आकडा लकी मानतात. तसेच त्यांचाी 11 ऑक्टोबर ही जन्म तारीखही आहे. अमिताभ यांच्या या नव्या कारचा नंबर MH02FJ4041 आहे. यातील आकड्यांची बेरीज केल्यास एकूण 11 होते. सध्या अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक कार आहेत.\nकोरोनाचा लागण झाल्यानंतरही उपचारादरम्यान अमिताभ यांनी सोशल मीडियामधून चाहत्यांचा संपर्कात होते. केबीसीचं शूटिंग सुरू झाल्यानंतर अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावर शुटींगचे फोटोही शेअर केले होते. कोरोना प्रतिबंधक सर्व खबरदारी घेऊनच KBCचं शुटींग पार पडलं होतं.\nकंगना म्हणते,'रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विक्की कौशल ड्रग टेस्ट करा'\nट्रोलर्स म्हणाले - 'जर इतके पैसे असतील तर देणगी द्या.'\nइंस्टाग्रामवर अमिताभ यांचा कारसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन मास्क परिधान करुन कारसमोर उभे असल्याचे दिसत आहे. यात त्यांना कारची चावी दिली जात आहेत. या पोस्टमुळे काही लोक अमिताभवर चांगलेच भडकलेले दिसत आहेत. एका युजरने लिहिले, जर इतके पैसे असतील तर दान का नाही करत दुसर्‍या एका युजरनेकर्त्याने लिहिले - किती हा देखावा\nबॉलिवूडमध्ये शिरला कोरोना : रेखा यांचे निवासस्थान सील, तर बिग बी, ज्युनिअर बच्चन पॉझिटिव्ह\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी, आता कोरोनानं बॉलिवूडमध्ये शिरकाव केलाय. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. तर, अभिनेत्री रेखा यांचे निवासस्थान असलेली इमारत सील करण्यात आलीय. एकाच दिवशी दोन मोठ्या घटना घडल्यामुळं बॉलीवू\n'चला आता सफाई करण्याची आली वेळ'; अभिनेत्री रविना टंडनच्या बोलन्याचा ओघ कोणाकडे\nमुंबई - ड्रग्स घेणा-यांच्या यादीत सारा अली खान, श्रध्दा कपुर नंतर दीपिका पदुकोनचे नाव आले आहे. तिला आता अंमली पदार्थ विभागाकडुन चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. यावर अभिनेञी रविना टंडन हिने चला आता सफाई करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिलेल्या अशा खोचक प्रतिक्रियेमुळ\nएमपीएससीची पूर्व परिक्षा पुढे ढकलली ते राज यांचा उध्दव ठाकरे यांना फोन, ठळक बातम्या एका क्लिकवर\nगेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने एक फेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये १५ एप्रिलपर्यंत भारतात जवळपास ५० हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्र मार्गाने प्रवास करत असतांना अनेकदा आकाशात असंख्य विविध पक्षी उडत\nमहानायकानं सांगितलं 'जलसा'चं गुपित; कित्येकांनी लावली होती बोली\nमुंबई - बॉलीवूडचे बिग बी महानायक म्हणून प्रसिध्द असणारे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. सर्वात व्यस्त आणि मानधन घेणारे कलावंत म्हणूनही अमिताभ यांचे नाव आघाडीवर आहे. सोशल मीडियावर ते सध्या वेगवेगळया प्रकारचे पोस्ट टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. काही द\nजया बच्चन यांच्या वाढदिवशी भावुक झाले अभिषेक-श्वेता..लॉकडाऊनमुळे जया दिल्लीत तर कुटुंब मुंबईत..\nमुंबई- बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची पत्नी जया बच्चन आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत..देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जया बच्चन अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये अडकलेल्या आहेत तर त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईत आहे..अशातच मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन य\n'माझा फोटो का काढला, जया बच्चन फोटोग्राफरवर रागावली'\nमुंबई - माध्यमांच्या प्रतिनिधींकडून सेलिब्रेटींना होणारा त्रास हा काही नवीन नाही. अनेकदा त्यांची इच्छा नसतानाही बाईट घेण्यासाठी त्यांच्या सततच्या तगाद्यामुळे ते त्रासलेले दिसून येतात. यात अनेकदा फोटोग्राफरकडून मोठ्या डोकेदुखीला सामोरं जावे लागते. यापूर्वीही काही सेलिब्रेटींनी यावरुन आपली न\nचालु कार्यक्रमात जया बच्चन ऐश्वर्याला बोलल्या होत्या असं काही की ऍशला लगेचच आलेलं रडू..\nमुंबई- लॉकडाऊनमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटी घरातंच अडकलेले आहेत तर काही कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबापासून लांब आहेत..सगळ्यांनाच त्यांच्या जवळच्या व्यक्तींची आठवण या लॉकडाऊनमध्ये प्रकर्षाने जाणवतेय..अशांतच एक सेलिब्रिटी सासू-सुनेची चर्चेत असणारी प्रसिद्ध जोडी म्हणजे\nबिग बी बॅक, सोशल मीडियावर फोटो शेअर; चाहत्यांना धन्यवाद\nमुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. आपल्या चित्रपटांतून जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी म्हणून त्यांची सगळीकडे चर्चा आहे. त्याचे काय आहे की, आता अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल\nफाटलेली जीन्स ठीक आहे, फाटलेल्या इकॉनॉमीचे काय; उर्मिला यांचा परखड सवाल\nमुंबई - फाटलेली जीन्स या प्रकरणावरून गुरुवारचा दिवस वादाचा ठरलेला दिसून आला आहे. सोशल मीडियावर काही सेलिब्रेटींनी फाटलेल्या जीन्सचा फोटो व्हायरल केला होता. त्यावरुन भलताच वाद ओढावला आहे. त्यात अनेक सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. बॉलीवूडची कुणाशीही पंगा घेणारी अभिनेत्री कंगणा राणावत. खासदा\nपारंपारिक वेशभुषेतील बिग बींचा लूक, सेल्फीमध्ये दिसल्या जया आणि श्वेता\nमुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी मंगळवारचा दिवस खास होता. कारण यादिवशी त्यांनी काम देखील केलं आणि कुटुंबियांसोबत वेळ देखील घालवला. बिग बी अनेकदा त्यांच्या मनात येईल त्या गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असतात. असाच एक फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये बिग बीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-university-guidelines-f-7489/", "date_download": "2021-06-24T23:38:59Z", "digest": "sha1:K4YHZMZYQTU2C4XARF6SABAL7QX5PKG7", "length": 13766, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "परीक्षासंदर्भात मुंबई विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे लवकरच | परीक्षासंदर्भात मुंबई विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे लवकरच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nमुंबईपरीक्षासंदर्भात मुंबई विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे लवकरच\nमुंबई :विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यासाठी व अहवालातील तरतूदी विषद\nमुंबई :विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यासाठी व अहवालातील तरतूदी विषद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्य, संचालक आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागप्रमुखांशी संवाद साधला.\nकॉलेजांनी घ्यावयाच्या परीक्षा, गुणांचे नियोजन, अंतर्गत मुल्यांकन, ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी अशा अनुषंगिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.पहिल्या टप्प्यात कला, विज्ञान, वाणिज्य कॉलेजांचे प्राचार्य, व्यवस्थापन संस्थांचे संचालक अशा ४७६ तर दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी, फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य-संचालक अशा ३२६ आणि शेवटच्या टप्प्यात विद्यापीठ विभागातील ५५ विभागप्रमुख/ संचालक अशा एकूण ८५७ प्राचार्य, संचालक आणि विभागप्रमुखांशी आभासी पद्धतीने संवाद साधण्यात आला. विविध तीन टप्प्यांत आयोजित केलेल्या या सत्रांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी अहवालातील तरतूदीनुसार करायवयाची कार्ये विशद करून महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर हेल्पलाईन आणि इमेलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांच्या नियोजनासाठी विद्यापीठ कृती आराखडा तयार करत असून महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहिर केली जाणार असल्याचेही कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/trending/dog-chasing-ambulance-carrying-his-owner-who-is-ill-istanbul-viral-video-474454.html", "date_download": "2021-06-24T23:46:55Z", "digest": "sha1:CJJV5JQHPQZN6WHPX27HM6O4CRCMBKLU", "length": 15968, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात\nपाळीव कुत्रे त्यांच्या मालकावर इतकं प्रेम करतात की कधीकधी ते त्यांच्यासाठी स्वत:चा जीवदेखील धोक्यात घालायला मागेपुढे बघत नाहीत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमालकाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा पाळी कुत्र्याकडून पाठलाग\nमुंबई : प्रत्येकाला माहित आहे की, कुत्रा हा एक अतिशय निष्ठावंत प्राणी आहे. पाळीव कुत्रे त्यांच्या मालकावर इतकं प्रेम करतात की कधीकधी ते त्यांच्यासाठी स्वत:चा जीवदेखील धोक्यात घालायला मागेपुढे बघत नाहीत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक यांच्यातील घट्ट नातं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक कुत्रा एका रुग्णवाहिकेच्या मागे धावतोय. या रुग्णवाहिकेमधून त्याच्या मालकाला घेऊन जात आहेत, त्यामुळे तो कुत्रा रुग्णवाहिकेमागे सैरावैरा पळत सुटलाय. या निष्ठावान कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Dog chasing Ambulance carrying his owner who is ill, Istanbul viral video)\nइस्तंबूलमधील हा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्रा आणि मालकामध्ये असलेले प्रेम आणि बॉन्डिंग या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यात एक कुत्रा रुग्णवाहिकेच्या मागे पळत आहे, कारण त्याच्या मालकास रुग्णालयात घेऊन जात आहेत. रुग्णवाहिकेच्या मागे पळत असलेल्या कुत्र्याचा हा व्हिडिओ लाखो लोकांची मनं जिंकत आहे. हा कुत्रा त्या रूग्णवाहिकेचा पाठलाग करत रुग्णालयातदेखील पोहोचला.\nव्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वृत्तसंस्था रॉयटर्सने (Reuters) आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. रॉयटर्सच्या ट्विटनुसार, रुग्णवाहिका कुत्र्याच्या आजारी मालकास घेऊन जात होती आणि तो रुग्णवाहिकेच्या मागे पळायला लागला. कुत्र्याचं त्याच्या मालकावर असलेल्या प्रेमाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.\nVideo | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल\nVideo | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, ���हानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच \nVideo | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार , पाहा संपूर्ण व्हिडीओ\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 15 hours ago\nVIDEO : मास्क न लावल्याने तरुणाला खतरनाक शिक्षा, व्हिडीओ पाहून तुम्ही मास्क घालायचं विसरणारच नाही…\nट्रेंडिंग 16 hours ago\nVideo | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल\nट्रेंडिंग 1 day ago\nVideo | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच \nट्रेंडिंग 1 day ago\nVideo | तरुणी थाटात पेट्रोल पंपावर आली अन् म्हणते 20 रुपयाचं पेट्रोल द्या, नंतर जे झालं ते एकदा पाहाच\nट्रेंडिंग 2 days ago\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/poor-family-girls-bride-market/", "date_download": "2021-06-25T01:42:11Z", "digest": "sha1:6HCFVDUYWENL34X4PRRVN6YESIEUVJVQ", "length": 10623, "nlines": 100, "source_domain": "khaasre.com", "title": "तीन वर्षांतून इथे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार, सुंदर बायकोसाठी होतो लिलाव - Khaas Re", "raw_content": "\nतीन वर्षांतून इथे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार, सुंदर बायकोसाठी होतो लिलाव\nहुंडाबंदी हा भारतीय विवाह पद्धतीला लागलेला मोठा रोग आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केल्याच्या किंवा त्या मुलींचा खून झाल्याच्या घटना आजही आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. कायद्याने हुंडा देणे किंवा घेणे गुन्हा आहे, पण कायदा कोण पाळतो कित्येक माताभगिनींचे आयुष्य हुंडा नावाच्या राक्षसाने गिळंकृत केले आहे.\nमुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागणार म्हणूनही कित्येक आईवडिलांनी आपल्या मुलींना गर्भातच मारले आहे. थोडक्यात मुलगी म्हणजे परक्याचे धन, मुलीच्या लग्नासाठी बापाने आयुष्यभर मेहनत करून कमावलेली संपत्ती पणाला लावायची अशी आपल्याकडची धारणा आहे. अशामध्ये बुल्गारिया देशात लग्नासाठी मुलींचा भरवला जाणारा बाजार निश्चितच कौतुकाचा विषय आहे.\nकुठे आणि कसा भरतो हा बाजार \nबुल्गारिया हा युरोपमधील एक देश त्या देशातील कलाइदझी समुदायातील लोकांकडून लोक स्टारा जागोर याठिकाणी चक्क लग्नासाठी मुलींचा बाजार भरवला जातो. तीन वर्षांतून एकदा भरणाऱ्या या बाजारात विवाहेच्छुक मुलगा येऊन स्वतः येऊन आपल्या आवडीची मुलगी पसंत करतो. एवढेच नाही तर अगदी बाजारात जसा भाजीपाला विकत घेतो तसे मुलीची किंमत अदा करून तिला आपली पत्नीही बनवु शकतो.\n मात्र हे लग्नाचा बाजार ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा गरिबांकडूनच भरवला जातो. त्यामुळे तिथल्या मुलींच्या बापांना मुलीच्या लग्नाची जास्त काळजी नसते. बुल्गारिया देशाला ऑटोमन साम्राज्य चालवणाऱ्या घराण्याकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले होते.\nइथे नवऱ्या मुलाला द्यावे लागतात पैसे\nभारतात जसे नवरीच्या आईवडिलांना लग्नासाठी हुंडा द्यावा लागतो, त्याच्या उलट इथे लग्नाच्या बाजारातून मुलगी खरेदी करण्यासाठी नवऱ्याच्या आईवडिलांना पैसे मोजावे लागतात. या बाजारात मुलीचे आईवडील आपल्या मुलीला चांगले नटवून बाजारात आणतात. त्यात सगळ्या वयोगटातल्या मुली असतात. त्या बाजारात नवऱ्या मुलाला घेऊन त्याचे आईवडील येतात. मुलाला घेऊन बाजार हिंडतात.\nमुलाला एखादी मुलगी आवडली की तिच्या आईवडिलांसोबत व्यवहाराची बोलणी चालू होते. दोन्हीकडचे पालक मंडळी नवरी मुलगी खरेदीची रक्कम ठरवतात. मग त्यांचे लग्न लावून दिले जाते. बुल्गारिया देशात अनेक वर्षांपासून अशा बाजाराची परंपरा आहे, कायदेशीररित्या त्याला आव्हान देता येत नाही.\nहे आहेत या बाजाराचे नियम\nज्या गरिबांच्या घरात मुलीचे लग्न लावून देण्यासाठी आर्थिक अडचणी असतात त्यांनाच या बाजारात सहभागी होता येते. या बाजारात नवरी मुलीने आपल्या पालकांसोबत यावे लागते. नवऱ्या मुलाच्या पालकांनी नवरी मुलीच्या पालकांना हुंडा किंवा खरेदी रक्कम द्यावी लागते.\nयाला कायदेशीर मान्यता असून नियम पाळावे लागतात. एखाद्या मुलीला जास्त नवर्यांनी पसंत केल्यास त्या मुलीचा लिलाव केला जातो. जो जास्त रक्कम देइल त्या नवऱ्या मुळाशी तिचे लग्न लावले जाते. सर्वात महत्वाचे कलाइदझी समुदायाव्यतिरिक्त इतर मुलगी नवरी म्हणून स्वीकारता येत नाही.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\n‘संकटांशी लढणे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय’; अक्षय कुमारने दिला धीर, बघा व्हिडीओ..\nआर. आर. आबा यांचे मृत्युशी झुंज देताना हे होते शेवटचे शब्द…\nआर. आर. आबा यांचे मृत्युशी झुंज देताना हे होते शेवटचे शब्द…\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्���ा वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.fukangjar.com/mr/products-2534", "date_download": "2021-06-24T23:51:02Z", "digest": "sha1:MMCGVFNT5J45TEFF6KGQTWR6IAPACM2F", "length": 5341, "nlines": 46, "source_domain": "www.fukangjar.com", "title": "प्लास्टिक मसाला ग्राइंडरउत्पादक आणि पुरवठादार | Fukang", "raw_content": "1999 पासून, सर्व प्रकारच्या जार तयार करण्यात विशेष\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > प्लास्टिक मसाला ग्राइंडर\nमॅन्युअल मीठ आणि मिरपूड ग्राइंडर / मिनी ड्राईफूड ग्राइंडर / मिनी मीठ & मिरी मिल्स\nमॅन्युअल मीठ आणि मिरपूड ग्राइंडर / मिनी ड्राईफूड ग्राइंडर / मिनी मीठ & मिरी मिल्स\nउच्च दर्जाचे सानुकूल आकार मीठ आणि मिरपूड ग्राइंडर सेट\nउच्च दर्जाचे सानुकूल आकार मीठ आणि मिरपूड ग्राइंडर सेट\nगरम विक्री 225 मि.ली. किचन प्लास्टिक मसाल्याच्या झाकणांसह पिळलेल्या झाकणासह\nपिवळ्या झाकणासह गरम विक्री 225 मिली किचन प्लास्टिक मसाल्याच्या जार\nबार्बेक्यू बीबीक्यू कंडीमेंटसाठी हॉट विक्री प्लास्टिक मसाला मीठ मिरपूड\nबार्बेक्यू बीबीक्यू कंडीमेंटसाठी हॉट विक्री प्लास्टिक मसाला मीठ मिरपूड\nघाऊक बाटली प्लास्टिक मसाला मिरपूड ग्राइंडर / मीठ आणि मिरपूड\nघाऊक बाटली प्लास्टिक मसाला मिरपूड ग्राइंडर / मीठ आणि मिरपूड मिल\nउच्च दर्जाचे मॅन्युअल पेपर मिल / प्लास्टिक ब्लॅक मिरपूड ग्राइंडर\nउच्च दर्जाचे मॅन्युअल पेपर मिल / प्लास्टिक ब्लॅक मिरपूड ग्राइंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/union-agriculture-ministry-has-allowed-2250-crore-for-mission-for-integrated-development-of-horticulture-454230.html", "date_download": "2021-06-25T00:50:47Z", "digest": "sha1:HUMQ3SFAVMDROFESPGX4PREJ436V5P3D", "length": 16638, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी 2250 कोटी रुपये मंजूर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी 2250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. Mission for integrated Development of Horticulture\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठील राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी 2250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Union Agriculture Ministry has allowed 2250 crore for Mission for integrated Development of Horticulture)\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान नेमकं काय\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे 2014-15 पासून सुरु करण्यात आलं आहे. फळबागांच्या विकासासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. 2250 कोटी रुपयांचं वितरण विविध राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात येईल. 2019-20 मध्ये 320.77 दशलक्ष टन फळांचं विक्रमी उत्पादन 25.6 दशलक्ष हेक्टरवर घेण्यात आलं.\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा फायदा\nभारतात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मोठा फायदा झाला आहे. या अभियानामुळे भारतातील फळ उत्पादनात वाढ झाली आहे. 2014-15 ते 2019-20 मध्ये फळउत्पादनाची वाढ 9 टक्केवरुन 14 टक्क्यांवर गेली आहे. या अभियानाद्वारे उच्च प्रतीच्या फळांचं उत्पादन केलं जातं.\nशेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची मोहीम\nकेंद्र सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्याअंतर्गत या अभियानाकडं पाहिलं जातं.\nपीएम किसानचा आठवा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जे दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यावेळी 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत आहे. कारण आधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता आणि आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट केले जाते. दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 10.82 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,16,292.9 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.\nकृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी\nमहाराष्ट्रातील शेतीविषयक घडामोडी: पपईला विषाणूजन्य रोगाचा फटका, कांदा, संत्र्याच्या भावात घसरण\nपुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजनेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन\nलासलगाव बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक; 27 दिवसांत 180 कोटींची उलाढाल\nअर्थकारण 3 days ago\nमेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न\nशेतकरी आंदोलनासोबत उभं राहून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव करा, प्रतिभा शिंदेंची शरद पवारांकडे मागणी\nशेतकऱ्यांचा बागायती पिकांना रामराम, फळबाग लागवडीकडे वाढता ओढा, आंब्याची रोपं लावण्याकडं कल\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/cbse-started-tele-counselling-launched-for-class-10th-12th-students-and-their-parents-after-launching-app-464515.html", "date_download": "2021-06-25T00:39:28Z", "digest": "sha1:BX4S6X2JDCZNRZO7T4A25RZ6YX7RH2IK", "length": 16296, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCBSE Tele Counselling: सीबीएसईचा विद्यार्थी पालकांसाठी मोठा निर्णय, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न\nसीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अ‌ॅप नंतर विद्यार्थ्यांसाठ टेली काऊन्सलिंग हेल्पलाईन सुरु केली आहे. CBSE Tele counselling\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अ‌ॅप नंतर विद्यार्थ्यांसाठ टेले काऊन्सलिंग हेल्पलाईन सुरु केली आहे. सीबीएसईनं सलग 24 व्यावर्षी हेल्पलाईन सुरु केली आहे. ही हेल्पलाईन विद्यार्थी आणि पालकांसाठी सुरु करण्यात आली आहे. 1800 11 8004 या क्रमांकावरुन विद्यार्थी आणि पालकांचं समुपदेशन केलं जाणार आहे. ही सुविधा 24 मे पासून सुरु झाली आहे. (CBSE started Tele Counselling launched for class 10th 12th students and their Parents after launching app)\nसमुपदेशन कोणत्या वेळी केलं जाणार\nटेली काऊन्सलिंगबाबत माहिती देताना सीबीएसईनं दोस्त फार लाईफ अ‌ॅपवर देशातील 83 तज्ञ मार्गदर्शन करत आहेत. मात्र, हेल्पलाईनवर सीबीएसईशी संलग्नित असलेल्या 24 शाळांचे मुख्याध्यापक, समुपदेशक मार्गदर्शन करतील. हे तज्ज्ञ सोमवारी ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.\nसमुपदेशन दरवर्षी करण्यात येते\nबोर्ड परीक्षांपूर्वी विद्यार्थी आणि पालकांवरील मानसिक तणाव कमी करण्यासाठी दरवर्षी समुपदेशन केलं जातं. कोरोना विषाणूच्या काळात विद्यार्थी आणि पालकांसाठी सीबीएसईनं विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ राखण्यासाठी सीबीएसईनं दोस्त फॉर लाईफ अ‌ॅप नुकतेच लाँच केले आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सीबीएसईकडून समुपदेशन कार्यक्रम राबवला जातं आहे.\nदहावीच्या परीक्षा रद्द, बारावीचा निर्णय लवकरच\nकेंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 14 एप्रिल रोजी घेण्यात आला होता. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गूण देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल त्यांची परीक्षा कोरोना संक्रमण संपल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल, असं सीबीएसईनं जाहीर केलं होते. दरम्यान, बारावी परीक्षांचं आयोजन कशा प्रकारे याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. यापूर्वी जाहीर केले��्या निर्णयानुसार 1 जून रोजी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परीक्षांचं आयोजन करण्याबाबत निर्णय जाही होणार आहे.\nCBSE 12th Board Exam 2021: सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याची शक्यता, ‘या’ तारखेपासून परीक्षेला सुरुवात\nCBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली\nClass 12th Exam Result: 31 जुलैपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nCTET : सीबीएसईचा मोठा निर्णय, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची वैधता वाढवली\nClass 12th Result:बारावीचा निकाल कधी CBSE आणि ICSE बोर्डानं सुप्रीम कोर्टात काय सांगितलं\nCBSE Class 12 Exams : 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान बारावीच्या ऑप्शनल परीक्षा, CBSE ची सुप्रीम कोर्टात माहिती\nCBSE Marking Criteria : CBSE बोर्डाच्या मार्किंग सिस्टमवर विद्यार्थी नाखूश, सुप्रीम कोर्टात आव्हान\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण���यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kalocilsbeauty.com/news/how-to-apply-makeup-make-it-easy-in-5-steps/", "date_download": "2021-06-25T01:37:13Z", "digest": "sha1:ISAFIXTANV2VDSGJRGDZXZSS3UNPCSRJ", "length": 9697, "nlines": 166, "source_domain": "mr.kalocilsbeauty.com", "title": "बातमी - मेकअप कसा वापरायचा, 5 चरणात सुलभ करा | कॅलोकिल्स सौंदर्य", "raw_content": "\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\nमेकअप कसा वापरायचा, 5 चरणात सुलभ करा\nमेकअप कसा वापरायचा, 5 चरणात सुलभ करा\nमेकअप लावणे ही एक कला आहे. नितळ, कोमल त्वचा ही आपली उत्कृष्ट सामग्री आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर आवश्यक आहे. आपला चेहरा धुवा आणि नंतर आपल्या त्वचेला लोशन किंवा स्प्रे शोषून घेण्यासाठी काही मिनिटे द्या.\nप्रीमर आपली त्वचा कन्सीलर आणि फाउंडेशनसाठी तयार करण्यात मदत करते, जेणेकरून ते चांगले आणि दीर्घकाळ राहतील. हे कोणत्याही त्रुटी लपवते आणि ताकद दृश्यमानता कमी करते. आपला चेहरा आणि मान लागू करा.\nचरण 3: भुवया पेन्सिल\nसुंदर डोळे आवश्यक आहेत, त्यांना भुवया पेन्सिलने उभे करा. आपल्या केसांपेक्षा किंचित फिकट रंगाचा वापर करून आपल्या कपाळाच्या नैसर्गिक ओळीचे अनुसरण करा.\nचरण 4: आयशॅडो, आयलाइनर आणि मस्करा\nसावली आणि लाइनरने आपल्या डोळ्यांना खोली आणि व्याख्या द्या. डोळ्याच्या सावलीच्या तीन छटा दाखवा, आपल्या भुवयाखालील सर्वात हलके रंग आणि नंतर आपल्या झाकणावरील सर्वात गडद रंगासह प्रारंभ करा. कोणतीही स्पष्ट ओळी टाळण्यासाठी त्यांना ब्लेंड करा. नंतर आपल्या लॅशच्या वरच्या भागाच्या झाकण बाजूने नेत्र लाइनर लावा. कोसण्यासाठी मस्करा वापरा आणि प्रत्येक फटकारा अलग करा, त्यांना एक जाड, निरोगी देखावा द्या.\nचरण 5: लिपस्टिक, लाइनर आणि लिप ग्लॉस\nलिपस्टिक हा आपल्या लूकचा सर्वात लवचिक भाग आहे. आपण आपल्या मूड, पोशाख किंवा दिवसाच्या वेळेवर आधारित रंग मिसळू आणि जुळवू शकता. समान रीतीने लिपस्टिकचा एक कोट ल���वा आणि नंतर आपल्या ओठांना ग्लॉसच्या थरासह समाप्त करा.\nपोस्ट वेळः डिसेंबर 26-22020\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nहा नानचांग वेती टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा कलोकिल्स ब्युटी ब्रँड आहे. जो खोटी eyelashes, आयलाइनर, लिप ग्लॉस, आयशॅडो, मस्करा इ. उत्पादनात खास आहे. विविध सौंदर्य मेकअप उत्पादने आमच्याकडून निवडल्या जाऊ शकतात. कॅलोकिल्स ब्यूटी ब्रँडची स्थापना २०१ 2019 मध्ये केली गेली होती, परंतु आमच्याकडे जवळपास १० वर्षांचा ब्युटी मेकअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टिंग एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सुमारे 000००० चौरस मीटर कार्यशाळा आणि १०० पेक्षा जास्त स्थिर कामगार आहेत. आमचे वार्षिक निर्यात मूल्य US 3000,000 पेक्षा जास्त आहे. आशा आहे की आपण दीर्घकालीन व्यवसाय संबंध प्रस्थापित करू आणि परस्पर लाभ साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nडोळा लॅश, काजळ, काजळ, डोळ्यातील बरणी विस्तार, डोळयातील पडदा विक्रेते, मिंक मारणे,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/relatives-in-assembly/", "date_download": "2021-06-25T00:01:19Z", "digest": "sha1:ZTC5AKZFFX4RLKPTQ6JGQ26KWEJUSLQD", "length": 9599, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 'हे असंख्य' नातेवाईक विधानसभेत जाणार - Khaas Re", "raw_content": "\nविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘हे असंख्य’ नातेवाईक विधानसभेत जाणार\nin नवीन खासरे, राजकारण\nस्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय, सहकार, शेतकरी, कामगार, इत्यादि चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही राजकीय घराणी उदयाला आली. महाराष्ट्रात जरी २८८ विधानसभा मतदारसंघ असले तरी राजकीयदृष्टया या ठराविक कुटुंबांच्या अवतीभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरत राहिले.\nत्यातूनच त्यांच्यात नातेसंबंधही निर्माण झाले. त्यामध्ये केवळ घराणेशाहीचा विषय नसतो, तर त्या कुटुंबाच्या राजकीय योगदानाचाही तितकाच मोठा प्रभाव असतो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण कोण नातेवाईक विधानसभेत जाणार त्याचा हा घेतलेला आढावा…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि यांचे पुतणे रोहित पवार एकाचवेळी विधानसभेत जाणार आहेत. तसेच अजित पवारांच्या मेव्हण्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हेदेखील भाजपकडून विधानसभेत जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोन्ही सख्खे भाऊ काँग्रेसकडून विधानसभेत जाणार आहेत. काँग्रेसच्या विश्वजित कदमांसोबत त्यांचा मावसभाऊ विक्रम सावंत आणि भगिनींचे दीर संजय जगताप हे देखील आता विधानसभेत जाणार आहेत.\nइस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांसोबत त्यांचा भाचा प्राजक्त तानपुरे हा देखील राहुरीमधून विधानसभेत जाणार आहे. संगमनेरच्या काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरातांसोबत त्यांच्या भाच्याची पत्नी मोनिका राजळे आणि भाचीचे पती शंकरराव गडाख हे देखील विधानसभेत जाणारे आहेत.\nथोरातांचे मेव्हणे सुधीर तांबे विधानपरिषदेत आहेत. माढामधून राष्ट्रवादीचे बबनदादा आणि करमाळ्यामधून संजयमामा हे दोघे शिंदे बंधू विधानसभेत जाणार आहेत. त्यासोबत बबनदादांचे जावईबापू संग्राम थोपटे देखील भोरमधून विधानसभेत जाणार आहेत.\nश्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते आणि त्यांच्या मुलाचे सासरे शिराळ्यातील मानसिंगराव नाईक हे व्याही विधानसभेत जाणार आहेत. वसईमधील हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्यातील क्षितिज ठाकूर हे बापलेकसुद्धा विधानसभेत जाणार आहेत. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधानसभेत तर त्यांचे जावी राहूल नार्वेकर विधानपरिषदेत बघायला मिळतील.\nयाउलट शिवसेनेचे रामदास कदम विधानपरिषदेत तर त्यांचा मुलगा योगेश कदम विधानसभेत बघायला मिळणार आहे. काँग्रेसच्या विधानपरिषदेतील सतेज पाटलांचा पुतण्या ऋतुराज पाटील विधानसभेत आला आहे. तर राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेतील अरुणकाका जगतापांचा मुलगा विधानसभेत आला आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nछत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला किती मतं मिळाली\nपंकजा आणि धनंजय मुंडेंचं गाव नाथ्रा मध्ये कोण भरलं भारी, कोणाला किती मते मिळाली\nपंकजा आणि धनंजय मुंडेंचं गाव नाथ्रा मध्ये कोण भरलं भारी, कोणाला किती मते मिळाली\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटि���ग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/launching-of-new-honda-city/", "date_download": "2021-06-25T01:11:05Z", "digest": "sha1:2R5U6XOHXE3YZCBCKSY7C6V463S37W24", "length": 3051, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "launching of new Honda City Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: डेक्कन होंडामध्ये नवीन होंडा सिटीचे अनावरण\nएमपीसी न्यूज- पिंपरी येथील डेक्कन होंडा शोरुममध्ये होंडा सिटीच्या पाचव्या जनरेशनचे मंगळवारी (दि.28) अनावरण करण्यात आले. उद्योजक सुहास कदम, शशांक आठल्ये आणि युवराज भिरुड यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला. यावेळी डेक्कन होंडाचे सर्व्हिस…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Experts", "date_download": "2021-06-24T23:43:35Z", "digest": "sha1:2VHSGDFWBNTXSLXPMEF5MY24C6WTQNI2", "length": 3640, "nlines": 21, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "तज्ञ समिती | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nखालील मान्यवर, त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात 'आठवणीतली गाणी'स दिशादर्शन करतात. मराठी गाणी आणि मराठी भाषा यांच्यावरील प्रेमासाठी, अत्यंत नि:स्वार्थ हेतूने ते ही मदत करतात. कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे \nश्री. विकास कात्रे (हिंदुस्तानी शास्‍त्रीय राग)\nश्री. विकास कात्रे हे सोलो संवादिनीवादक आणि शास्‍त्रीय गायक असून ठाणे येथे स्थायिक आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे कै. विनायकबुवा काळे यांजकडे पेटीवादन आणि ख्याल गायन याची २० वर्षे रीतसर तालीम घेतली आहे. ��सेच सोलोवादनाची त्यांची तालीम प्रख्यात संवादिनीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे अनेक वर्षे झाली आहे. अनेक प्रतिष्ठित ठिकाणी आणि संगीताच्या उत्सवांत त्यांचे सोलोवादनाचे कार्यक्रम झाले आहेत. सध्या ते ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे बुजुर्ग पं. अरुण कशाळकर यांच्याकडे गाण्याची तालीम घेत आहेत. यांचे वास्तव्य ठाणे, महाराष्ट्र येथे आहे.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n'आठवणीतली गाणी' ही website नाही insight आहे.\n- निनाद वसंत आजगांवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-two-corrupt-employees-ramtirtha-police-station-have-been-remanded-judicial-custody", "date_download": "2021-06-25T01:40:51Z", "digest": "sha1:BNDW5TDDHYPNJKQYC2BTU3QOTXOZJ32M", "length": 17577, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड : रामतीर्थ ठाण्यातील दोन पोलिसांना न्यायालयीन कोठडी", "raw_content": "\nरामतीर्थ पोलीस ठाण्यातील स्थानिक बिट जमादार गोविंद गंगाराम पवार रा. गोळेगाव ता. नायगाव व हणमंत रामराव श्रीरामे पोलीस नायक हे दोघे मिळून बिजूर येथील एका बियर शाँपी चालकाची अनेक दिवसांपासून अर्थिक पिळवणूक करत होते.\nनांदेड : रामतीर्थ ठाण्यातील दोन पोलिसांना न्यायालयीन कोठडी\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : एका बियर शाँपी चालकाकडून दोन हजाराची लाच घेतांना रामतीर्थ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले सोमवारी (ता. ३०) होते. मंगळवारी (ता. एक) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.\nरामतीर्थ पोलीस ठाण्यातील स्थानिक बिट जमादार गोविंद गंगाराम पवार रा. गोळेगाव ता. नायगाव व हणमंत रामराव श्रीरामे पोलीस नायक हे दोघे मिळून बिजूर येथील एका बियर शाँपी चालकाची अनेक दिवसांपासून अर्थिक पिळवणूक करत होते. यापूर्वी चिरीमिरी दिल्यानंतर जमादार पवार हे सतत त्रास देत होते त्यामुळे त्या बियर शाँपी चालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवार आणि श्रीरामे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा लावला.\nतक्रारीनंतर २००० हजार रुपये ता. ३० नोव्हेंबर रोजी देण्याचे ठरले त्यानुसार सोमवारी सायंकाळच्या दरम्यान लाच घेतांना गोविंद पवार या पोलिस जमादारास रंगेहाथ पकडण्यात आले. तर या प्रकरणी लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले असल्याने पोलीस नायक हणमंत रामराव श्रीरामे हे ही जाळ्यात अडकले. जमादार पवार यांची अतिशय वादग्रस्त कारकीर्द असून स्थानिक बिटमध्ये ते अरेरावी बरोबरच मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची अर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nसदरचा सापळा यशस्वी करण्यासाठी उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुरी, संतोष शेटटे, एकनाथ गंगातिर्थ, दर्शन यादव, गजानन राऊत यांनी प्रयत्न केले. रामतीर्थ पोलिस ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या चांगल्या कामाला दोन कर्मचाऱ्यांमुळे गालबोट लागले आहे.\nसंपादन - प्रल्हाद कांबळे\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\nबायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...\nनांदेड : पत्नीसोबत अनैतीक संबंध उघड झाल्याने संतप्त पतीने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. ३१ मार्चच्या दुपारी चारच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) येथे घडली. कुंटूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणा���चे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच को\nलॉकडाऊन : रोजगाराविना थांबला चुलीचा धूर\nनांदेड : माहामारी बनून आली कोरोना, त्याने आम्हाला बाहेर काम मिळेना, कामाविना पैसा हाती येईना, पैशाविना सावकार किराना देईना, किरानाविना चूल पेटेना, चुलीविना घरात अन्न शिजेना, अन्नाविना भूक काही मिटेना... या सर्व अडचणींनी संसार नीट चालेना, अशी दुःखी जीवनाची व्यथा कहाळा बु. (ता. नायगाव) येथी\nविधायक : पालावरील कुटुंबियांचे पाणावले डोळे, कशामुळे\nनांदेड : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरू आहे. नांदेडमध्येही लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नायगाव रोडवरील तुप्पा लगतच्या जवाहरनगर येथे असेच काही कुटुंब जे डब्बे, चाळण्या विकून पोट भारतात; अशा कुटु\nनांदेड : बिनविरोध निवडणूक झाल्यास गाव दत्तक घेणार- आ. राजेश पवार\nनायगाव (जिल्हा नांदेड) : गुलाबी थंडीत गावचे राजकारण तापत असतांना या भागाचे आमदार राजेश पवार यांनी ज्या गावची निवडणूक बिनविरोध होईल त्या गावात विकासाच्या योजना राबवण्यासाठी 'दत्तक गाव योजना' राबवण्याची अभिनव कल्पना समाजमाध्यमातून मांडली आहे. गावच्या हितासाठी हा निर्णय चांगला असला तरी राजकीय\nनांदेड : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक: दोन तरुण ठार, नायगाव तालुक्यातील घटना\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : घरातून शेताकडे जातो असे सांगून निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला नायगाव तालुक्यातील मुगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जन जागीच ठार तर दुसरा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू पावल्याची घटना बुधवारी (ता. २३) रोजी रात्री घडली. या प्रकरणी नायगाव पोलिस\nफुटपाथवरील तीन मुलांना मिळाला हक्काचा निवारा\nनांदेड - रस्त्याच्या कडेला आसरा घेणाऱ्या परिवाराबद्दल अनेकांना काही वेळापूर्ती का होईना सहानुभुती वाटते; मात्र थोड्या वेळाने गाडी पुढे निघुन गेल्याने ती व्यक्ती दुसऱ्याच कामात व्यस्त होते आणि उघड्यावर रहाणाऱ्यांबद्दलची समाजाची सहानुभुती अपसुकच गळुन पडते. हे अगदी वास्तव आहे. मात्र नायगाव ता\nनांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार- सीआयडी\nनांदेड : संबंध राज्यभर गाजलेल्या नायगाव तालु��्यातील कृष्णूर येथील शासकिय धान्य घोटाळ्यातील भुमीगत असलेल्या तिघांना अखेर सोमवारी (ता. २०) दुपारी राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) चे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे यांनी अटक केली. यानंतर त्यांना नायगाव न्यायालयसमोर हजर केले. न्यायालयाने तिघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/award-of-1-lakh-on-sushilkumar/", "date_download": "2021-06-25T01:37:08Z", "digest": "sha1:QRFZLNBCQITW322TC4ECG4WZRWMI6A4V", "length": 18988, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latest News : Delhi Police announces Rs 1 lakh bounty on absconding Sushilkumar", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nफरार सुशीलकुमारवर दिल्ली पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस\nयुवा पहिलवानाच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आॕलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार (Sushilkumar) याचा ठावठिकाणा देणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. सुशीलकुमारचा साथीदार अजय कुमार (Ajay Kumar) याच्यावरही 50 हजाराचे बक्षीस दिल्ली पोलिसांनी (Delhi Police).जाहिर केले आहे.\nसुशीलकुमार विरोधात अजिमानपात्र वाॕरंट बजावण्यात आला आहे. ताज्या घडामोडीत सुशीलकुमार शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर दिल्लीतील रोहिणी न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.\nदिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) 4 मे रोजी झालेल्या मारहाणीच्या घटनेत सागर धनखड (Sagar Dhankad) या युवा पहिलवानाचा मृत्यू झाला होता. या घटनेत आपला काही संबंध नसल्याचा दावा करणारा सुशीलकुमार नंतर मात्र बेपत्ता झाला आहे आणि पाच राज्यांत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात सुशीलसह सहा जणांविरुध्द अजामिनपात्र वाॕरंट बजावण्यात आले आहे.\nमाॕडेल टाऊन भागातील एक फ्लॕट खाली करण्यावरुन छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये हा मारहाणीचा प्रकार घडला होता आणि त्यावेळी सुशीलकूमार तेथे उपस्थित होता असा आ��ोप आहे. सागर धनखडला जबरदस्तीने तिकडे ओढून आणत मारहाण करण्यात आली होती.\nदरम्यान, या प्रकरणात अडचणी वाढत असल्याने सुशीलकुमार लवकरच दिल्ली-एनसीआर भागातील न्यायालयात शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुशीलकुमारच्या वतीने व्हाटस अॕप काॕलद्वारे माॕडेल टाऊन पोलिसांना असे कळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुशील व त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत आहेत. शिवाय सुशीलचे सासरे व नामांकित कुस्ती प्रशिक्षक सत्पाल आणि त्याच्या परिवाराची वारंवार चौकशी करण्यात येत आहे. सुशीलकुमार हा नजफगड- बहादुरगड- झज्जर या भागात लपलेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.\nया प्रकरणात प्रिन्स दलाल नावाचा एक पहिलवान अटकेत आहे. मारहाणीच्या घटनेनंतर छत्रसाल स्टेडीयममधून बाहेर पडायचा मार्ग त्याला मिळाला नव्हता म्हणून तो पोलिसांना गवसला. मारहाणीच्या वेळी सागर धनखडचा एक साथीदार गोंधळाचा फायदा घेऊन घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याने पोलिसांना या घटनेची खबर केली होती. आणि पोलिस येण्याची चाहुल लागताच सुशील व त्याचे साथीदार फरार झाले होते. प्रिन्सला रस्ता न उमजल्याने तो मारेकऱ्यांच्या एका कारमध्ये लपून बसला होता. स्टेडीयममधील कार तपासताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.\nया प्रकरणात सुशीलकुमारवर भादंविच्या कलम 302 व 308 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘धमाल मस्ती’ मुलांसाठी आनंददायी उपक्रम ; संजय राऊतांकडून स्तुती\nNext articleअनिल देशमुख हिशोब द्या : किरीट सोमय्या\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरक��रमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-25T00:41:04Z", "digest": "sha1:D6TPEK2DRW2HBUTVDMB5BDOIIXOO5BH7", "length": 11932, "nlines": 120, "source_domain": "navprabha.com", "title": "तेलगू देसमचे राज्यसभेतील चारही खासदार भाजपात | Navprabha", "raw_content": "\nतेलगू देसमचे राज्यसभेतील चारही खासदार भाजपात\n>> चंद्रबाबू नायडू विदेशात असताना केले बंड\nतेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना ते विदेश दौर्‍यावर असताना त्यांच्या पक्षाच्या ४ राज्यसभा खासदारांनी काल जोरदार हादरा दिला. वाय. एस. चौधरी, सी. एम. रमेश, जी. मोहन राव आणि टी. जी. व्यंकटेश हे तेलगू देसमचे राज्यसभा खासदार नाटयमय घडामोडीत भाजपात दाखल झाले. तसेच या चौकडीने राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन आपण आपल्या पक्षाचा संसदीय गट भाजपात विलीन करीत असल्याचे पत्र त्यांना सादर केले. नंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सदर खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याची घोषणा करण्यात आली.\nभाजपमध्ये तेलगू देसम संसदीय गटाच्या विलिनीकरणाचे पत्र व्यंकय्या नायडू यांना सादर करतेवेळी या खासदारांबरोबर भाजपचे राज्यसभेतील गटनेते थावरचंद गेहलोट हेही उपस्थित होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्या चौघांच्या गटाचे भाजपात विलिनीकरण करण्यास भाजपची हरकत नसल्याविषयीचे पत्र गेहलोट यांनी नायडू यांना यावेळी सादर केले. त्यानंतर चारपैकी तीन तेलगू देसमचे खासदार भाजप मुख्यालयात जाऊन नड्डा व गेहलोट यांना भेटले व भाजपात प्रवेशाची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली.\nभाजप मुख्यालयातील पत्रकार परिषदेत नड्डा यांनी सांगितले की भाजप सकारात्मक राजकारणावर व सर्वसमावेशकतेवर विश्‍वास ठेवतो याबाबत या खासदारांना आपण आश्‍वस्त केले आहे. या खासदारांच्या भाजपला पाठिंब्यामुळे राज्यसभेत एनडीएचे बळ वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला.\nनवीन नाहीत ः चंद्रबाबू\nया घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तेलगू देसमचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी असे पेचप्रसंग पक्षाला नवीन नाहीत असे म्हटले आहे. नायडू सध्या युरोप दौर्‍यावर असून त्यांनी या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर फोनवरून अमरावती येथील आपल्या पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. राज्याचे हीत नजरेसमोर ठेवूनच आपल्या पक्षाने निवडणुकीत भाजपविरोधात दोन हात केले असेही नायडू यांनी म्हटले आहे.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद��द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nशेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nगोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nashik-childrens-care-in-corona-good-health", "date_download": "2021-06-24T23:51:31Z", "digest": "sha1:7BTJKXPCNJNBX3Z25DGQNJBMXHTB6GD3", "length": 8590, "nlines": 88, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "घरात लहान मुलं आहेत, काय करावे करोना काळात? जाणून घ्या सविस्तर | nashik Children's care in corona good health", "raw_content": "\nघरात लहान मुलं आहेत, काय करावे करोना काळात\nसध्या कोविड 19 (Covid 19) या आजाराच्या साथीच्या (Corona Outbreak) दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक पालक भयग्रस्त आहेत. परंतु मुलांची केवळ काळजी करू नका तर योग्य ती दक्षता घेऊन करोनापासून मुलांना दूर ठेवा, असे आवाहन बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी देशदूतशी (Deshdoot) बोलताना केले...\nमहत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी\nमुलांची चाचणी केली पाहिजे का\nहो. घरातील एक व्यक्ती जर करोनाबाधित आढळली तर घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून घेणे गरजेचे असते. अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा लागण होऊ शकते.\nमुलांमधील आजाराची लक्षणे काय\nसर्वसाधारणपणे कुठल्याही फ्लू सारखीच असतात. म्हणजे, सर्दी, ताप खोकला, घशात खवखव, जुलाब इ. बरीच मुले लक्षणविरहित देखील असतात.\nमुले गंभीर आजारी होऊ शकतात का\nअगदी क्वचित. सुमारे नव्वद ते 95 टक्के मुले दोन तीन दिवसांत पूर्ण बरी होतात. बहुतांश मुले काही आठवड्यात बरी होतात.गंभीर आजारी होण्याची शक्यता 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जर काही सहव्याधी नसेल तर रुग्णालयात दखल करण्याची गरज पडत नाही.\nमुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा आजार कधी होऊ शकतो\nकाही सहव्याधी म्हणजे, किडनी, यकृत, हृदय यांचा आजार, मधुमेह, स्थूलता, कुपोषण, कॅन्सर, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे सुरू असणे इ., असल्यास अशा परिस्थितीत गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचे प्रमाण अधिक असते.\nमुलांचे विलगीकरण कसे करावे\nजर आई, वडील, आजी, आजोबा असे कुणीही बाधित असतील तर त्यांच्या समवेत मुलांना राहू द्यावे. तसेच मुले बाधित नसतील पण खूप लहान असतील तरीसुद्धा त्यांना बाधित पालकांसोबत राहू द्यावे. कारण त्यांना संसर्ग झाला असूनही चाचणीचा अहवाल नकारात्मक असू शकतो.\nतान्ह्या बाळाला बाधित आईने अंगावर पाजावे का\nनक्कीच पाजावे. आईच्या दुधातून हा विषाणू पसरत नाही. फक्त आईने तोंडाला मास्क लावून बाळाला सांभाळावे.\nमुलांच्या आजाराला औषध आहे का\nलक्षणविरहित मुलांना काहीही औषधाची गरज नसते. सौम्य लक्षणे असल्यास साधे तापाचे, पॅरॅसिटॅमॉलचे औषध, डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे. झिंक आणि जीवनसत्व दिल्यास हरकत नाही. अँटी फ्ल्यू, रेमडेसिविर किंवा स्टिरॉइड अशा औषधाची गरज सहसा नसते. ती फक्त रुग्णालयात दाखल रुग्णांनाच दिली जाऊ शकतात.\nमुलांमध्ये जर जास्त आजार होत नाही तर त्यांची तपासणी का करावी\nकारण, मुले बाधित असल्यास त्यांना जास्त गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही परंतु ती ‘अती वाहक’ असतात. मुले जोरात बोलतात, ओरडतात, रडतात किंवा शिकताना, खोकताना तोंडावर हात ठेवत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.\nकरोनाबाधित मुलांचा छातीचा स्कॅन किंवा रक्त तपासण्या कराव्यात का\nजास्त तीव्र स्वरूपाचा आजार असेल तरच या तपासण्या कराव्यात आणि ते तुमच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. ना ठरवू द्या. खूप कमी वेळा या सगळ्यांची गरज पडते.\nमुलांसाठी लस उपलब्ध आहे का\nसध्यातरी नाही. काही देशात दहा ते पंधरा वर्षे या वयोगटात लसीच्या चाचण्या चालू आहेत.पण अजून त्याचे निष्कर्ष उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्यातरी मुलांना आजारी व्यक्ती चा संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यावी.\nमहत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/chicago-allergy-policy-institute-air-quality-life-index-report-about-mumbai-pune-nagpur", "date_download": "2021-06-25T00:33:05Z", "digest": "sha1:EDVSYBXKM2WYUDEZ3M75XWCTDZM4PN57", "length": 19720, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ?", "raw_content": "\nएखाद्या परिसरातील हवेची गुणवत्ता जर 2.5 (धुळीकण) 'पीएम'च्यावर गेली तर हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचं उल्लंघन समजलं जातं.\n मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये \nमुंबई : हवेच्या वाढत्या प्रदुषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य तिन वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे. शिकागोमधील ऍलर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स उपकरणाने दर्शविलेल्या डेटामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nएखाद्या परिसरातील हवेची गुणवत्ता जर 2.5 (धुळीकण) 'पीएम'च्यावर गेली तर हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचं उल्लंघन समजलं जातं. यानुसार पुण्यातील लोकांचे आयुष्य 3 वर्ष 4 महिने, कोल्हापूर 2 वर्ष 15 दिवस, नागपूर 3 वर्ष 6 महिने आणि नाशिक मधिल लोकांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे.\nमोठी बातमी - \"ऍप डाउनलोड करा आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासा\", असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान...\nजागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या मानांंकनानुसार 10 मायक्रोग्रँम प्रति क्युबिक मिटर गुणवत्तेची हवा ही शुद्ध हवा मानली जाते. भारतातील हेवेची गुणवत्ता मात्र 40 मायक्रोग्रँम पर क्युबिक मिटरवर आहे, अश्या हवेत 2.5 'पीएम'चे प्रमाण हे अधिक असून अशा हवेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गेल्या दोन दशकात भारतातील प्रदुषणाच्या पातळीत 42 ट्क्क्यांनी वाढ झाली आहे. कोविड 19 महामारीच्या काळात याचा धोका हा अधिक वाढला आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून संशोधकांनी हा अहवाल बनवला आहे.\nदेशातील अनेक शहरांतील प्रदुषणाची पातळी वाढली असून अधिकतर म्हणजे 84 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही प्रदुषित शहरांत राहत असल्याचे ही अभ्यासात समोर आले आहे. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी त्यातील 2.5 पीएम चे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. त्यासह मुंबईच्या हवेतील 2.5 पीएम चा स्तर कमी करणे महत्वाचे आहे. 2018 मध्ये मुंबईतील हवेत 2.5 पीएम चे प्रमाण हे 45.7 टक्के इतके होते.\nमोठी बातमी - कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...\nराष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत 2019 ला हवेतील 2.5 पीएम चे प्रमाण 20 ते 30 टक्कयांनी कमी करण्याचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेऊऩ कार्यक्रम हाती घेण्यात आला. तसेच 102 शहरांतील हवेची गुणवत्ता ही 2024 पर्यंत 10 पीएम च्या खाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हवेच्या गुणवत्तेत जर का 25 टक्के सुधार झाला तर देशातील लोकांचे आयुष्यमान हे साधारणता दीड तर दिल्लीकरांचे आयुष्यमान हे 3 वर्षांनी वाढणार आहे.\nधोक्याची पातळी ही आपण यापुर्वीच ओलांडली आहे. प्रकल्पांच्या नावाखाली जी पर्यावरणाची हानी होतेय ती न भरून निघणारी आहे. यामुळे प्रदुषणाची पातळी वाढतेय. यातून आपण धडा घेणे महत्वाचे असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प आपण तात्काळ थांबवायला हवेत. यासाठी लोक चळवळ ऊभी राहायला हवी. असं पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक डॉक्टर गिरीश राऊत म्हणालेत.\n( संकलन - सुमित बागुल )\n मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या विक्रमी, एका दिवसात इतके हजार गेलेत घरी\nमुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभर\nलॉकडाऊनमध्ये आता बिनधास्त मागवा हॉटेलातील चमचमीत पदार्थ; अजित पवारांनीच दिलीये माहिती\nमुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या सर्वांना प्रशासनाकडून घरात राहण्य���चा सल्ला देण्यात आलाय. आपण जोपर्यंत घराबाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला कोरोना स्पर्श देखील करू शकत नाही. अशात आपलं बाहेर पडणं, मॉल मध्ये फिरणं, हॉटेलात जाऊन चमचमीत पदार्थ खाणं. पण आता काजळी नाही, कारण जनतेच्या स\nCorona Update - परिस्थिती चिंताजनक, महाराष्ट्रात झपाट्यानं वाढतायत रुग्ण\nCorona Updates: पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात विक्राळ रुप घ्यायला सुरवात केल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. सोमवारी (ता.१५) कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात सुमारे १५,०५१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २३,२९\nनांदगाव रेल्वेस्थानकावर कोरोना मुक्कामाला थांबला काय\nनांदगाव (जि.नाशिक) : दिल्ली-मुंबई लोहमार्गावर कोरोना फक्त नांदगाव स्थानकावर मुक्कामाला थांबलाय का असा प्रश्न नांदगावकरांना आता सतावत आहे. अर्थात, त्याला कारणही तसेच आहे. एरवी वर्दळीचे स्थानक आता एखाद्या चित्रपटाप्रमाणे एखाद्या खेडूत स्थानकासारखे भासू लागले आहे.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nमहाराष्ट्रात भरतोय अॉनलाईन आखाडा...कुस्ती मल्लविद्यामुळे घरबसल्या सराव\nनगर ः कोरोनाने सर्वच खेळ बंद पाडले आहे. आणि खेळाडूंच्या सरावावरही परिणाम झाला आहे. बुद्धिबळसारख्या खेळातील प्रशिक्षकांनी त्यावर अॉनलाईन प्रशिक्षणाचा उतारा शोधला आहे. मात्र, मैदानी खेळ खेळणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुस्तीसारख्या खेळावरही त्याचा परिणाम होत आहे. काही पैलवान तर तालमी सोडण\nMarathi Sahitya Sammelan : राज्यातील पाच शहरांमध्ये थेट प्रक्षेपण; प्रयोग यशस्वी झाल्यास ठरेल राज्यातील पहिलाच प्रयोग\nनाशिक : येथील गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात लोकहितवादी मंडळातर्फे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ते अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचविण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये केले जाईल, अशी माहिती स\nआता जिओ कोणता नवीन धमाका करतंय\nमुंबई : 'रिलायन्स जिओ'वर रोजच धन वर्षाव सुरू आहे. आता लवकरच रिलायन्स रिटेलच्या ऑनलाईन ऑर्डरिंग प्लॅटफर्म जिओ मार्टचे कामकाज सुरू होत आहे.\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nकोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींच्या सुपाऱ्यांवर पडले पाणी...\nमुंबई : दहीहंडी उत्सव म्हटलं की कलाकारांना एका दिवसामध्ये लाखो रुपयांची कमाई करण्याचा दिवस. काही कलाकार मैत्रीखातर दहीहंडीला विविध ठिकाणी हजेरी दरवर्षी लावत असतात. टीव्ही तसेच चित्रपटातील कलाकार मालिका किंवा चित्रपटांचे जोरदार प्रमोशन्स करण्यासाठी हजेरी लावतात. तर काही कलाकार मोठमोठी सुपार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/02/establish-a-control-room-for-senior-doctors-to-move-patients-with-isolation-at-home-to-the-hospital-on-time/", "date_download": "2021-06-25T01:40:48Z", "digest": "sha1:5YF5INZFQFBLKOP4RFP7E54NPWMO6DYU", "length": 14544, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयात हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा - Majha Paper", "raw_content": "\nघरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयात हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, कोरोना प्रादुर्भाव, ज्येष्ठ नागरिक, महाराष्ट्र मुख्यमंत्री, होम क्वारंटाईन / May 2, 2021 May 2, 2021\nमुंबई : सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच ��ाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये अशा विविध महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nमुख्यमंत्र्यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच विविध पालिका अधिकारीदेखील उपस्थित होते.\nयावेळी शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील कोविडचा मुकाबला करताना इतर रोगांच्या रुग्णांनासुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लेप्टो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करताना या नॉन कोविड रुग्णांसाठीसुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी.\nपहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त दिसते एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nसध्या बऱ्याच पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटिलेटर्स पुरेशा संख्येने आहेत याची खात्री करून घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nयावेळी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिकेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, रुग्णांचे चाचणी अहवाल लगेच देणे, मुंबईतील वॉर्ड वॉर रूम्समार्फत नागरिकांशी संपर्क आणि समन्वय अधिक वाढविणे, लसीकरण केंद्रांची संख्या विविध माध्यमांतून वाढविणे याकरिता तात्काळ काही पावले उचलण्यात आली आहेत, त्याविषयी माहिती दिली. बीकेसी येथील जम्बो केंद्राचे डॉ. राजेश डेरे यांनीदेखील केंद्रातील रुग्णाच्या नातेवाईकांना मोबाईल एपद्वारे उपचारांविषयी सर्व अद्ययावत माहिती कशी दिली जाते त्याची माहिती दिली. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनीदेखील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांशी कसा नियमित संपर्क ठेवण्यात येतो ते सांगितले.\nठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी निझामपूर, पनवेल, नवी मुंबई , वसई विरार पालिका आयुक्तांनी त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांनीदेखील आपापल्या भागातील रुग्ण संख्या स्थिरावत आहे तरी रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याचे आव्हान कायम असून विविध सुविधा, औषधे या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.\nयावेळी टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडेसिवीर , स्टिरॉइड्सचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.\nमुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीदेखील यावेळी महत्त्वपूर्ण सूचना केल्या . जम्बो केंद्र किंवा फिल्ड हॉस्पिटल्स, शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणाचे सुरक्षा काळजीपूर्वक तपासून घ्या असेही त्यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhagedore.in/2021/05/09/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/?shared=email&msg=fail", "date_download": "2021-06-25T00:10:48Z", "digest": "sha1:KT4YADTZQ7ZOCZDUDMEUPGNFVOATAKWZ", "length": 95498, "nlines": 766, "source_domain": "dhagedore.in", "title": "असहाय्य करणारी ‘भूक’ कोरोनाला घाबरेल काय…? – धागे-दोरे", "raw_content": "\nजगण्यातील काही 'कच्चे' तर काही 'पक्के' अनुभव म्हणजेच \"धागे-दोरे\".\nPosted on 09/05/2021 मुकुंद हिंगणे द्वारा\nअसहाय्य करणारी ‘भूक’ कोरोनाला घाबरेल काय…\nरोजच मरणाची भीती दाखविणारी भूक…..कोरोनाला घाबरेल काय..\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ महिन्यांपासून ‘लॉक डाऊन’मुळे होणारी उपासमार आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. अजूनही पगारदार नोकरदारवर्ग महिनाभर पुरेल एव्हढा अन्नधान्याचा साठा करून सरकारने पुकारलेल्या ‘लॉक डाऊन’ला केवळ मरणाच्या भीतीने पाठिंबा दाखवीत निमूटपणे बंदिस्त जीवन जगतोय. पण ज्यांचं हातावर पोट आहे, दिवसभरात कमाई केली तरच संध्याकाळी ज्यांच्या घरात अन्न शिजू शकते अश्या दरिद्री लोकांनी हे लॉक डाऊनमधील बंदिस्त जीवन कसे जगायचे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना अर्धपोटी जगता येईल एव्हढा शिधापुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, उदारमतवादी श्रीमंत माणसे देखील आता थकली आहेत. आता त्यांच्यावरच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीच्या सोबतच आता भुकेची महामारी सुरू होईल की काय मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना अर्धपोटी जगता येईल एव्हढा शिधापुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, उदारमतवादी श्रीमंत माणसे देखील आता थकली आहेत. आता त्यांच्यावरच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीच्या सोबतच आता भुकेची महामारी सुरू होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आभाळच फाटलंय तिथं ठिगळ कुठे कुठे लावणार..\nशिथिलतेच्या काळात भल्या पहाटे साडेपाच वाजल्यापासून मॉल समोर खरेदीसाठी रांगा लागत आहेत.\nएकीकडे मोलमजुरी करणाऱ्या श्रमिक कष्टकरी वर्गाची उपासमार होत असतानाच पगारदार असणारा मध्यमवर्ग आणी लघु व्यापारी वर्ग देखील गेल्या १४ महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या अर्धमेला झाला आहे. उद्योगधंदे, दुकाने, व्यापार सतत बंद असल्याने या वर्गाचे देखील कंबरडे मोडले आहे. आता कुटुंबाला पुरेल एव्हढा किराणा माल भरण्यासाठी ते देखील शिथिलतेच्या काळात पहाटेपासून मॉल समोर रांगा लावताना दिसत आहेत. कर्फ्यु मध्ये जराशी शिथिलता आली की गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात अनियंत्रित अशी गर्दी होतेय. हीच गर्दी पुढे कोरोनाचा ‘वाहक’ झालेली असते. टेस्टचे प्रमाण वाढवले की लगेचच कोरोना बाधितांचा आकडा वाढलेला दिसतोय. मग सरकारी यंत्रणा तणावात आल्या की पुन्हा अनिश्चित काळासाठी ‘लॉक डाऊन’ किंवा ‘कर्फ्यु’ची अंमलबजावणी करण्यात येते. परिणामशून्य नियोजनामुळे जनतेचा ठिकठिकाणी ‘उद्रेक’ होताना दिसतो. यातूनच सरकारवर अविश्वास दाखवत सर्वसामान्यांकडून कायदा मोडण्याच्या घटना घडत आहेत.\nलॉक डाऊन सुरू होणार म्हंटलं की भाजीमंडईत खरेदीसाठी अशी झुंबड उडतेय.\nकमीतकमी गरजा ठेवून जगायचं ताळेबंद आराखडा कितीही आखला तरी तो फक्त कागदावरच राहतोय. अनावश्यक चैन टाळून दोन वेळेचं पोट भरेल एव्हढं अन्न शिजवायचे ठरवले तरी भारतीय आहार पद्धतीनुसार जेवणासाठी ताटात किमान एकतरी ‘भाजी’ असावी हीच सामान्य अपेक्षा असते. त्यानुसार कर्फ्यु शिथिल झाला की किमान चार-पाच दिवस पुरेल एव्हढी भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईत ‘गर्दी’ उसळते. बघता-बघता गर्दी एव्हढी होते की विक्रेता, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस यांचं नियोजन कोसळते. मग हीच ‘गर्दी’ पुन्हा एकदा कोरोनाची ‘वाहक’ बनते. आता त्यात पुन्हा ‘लसीकरणासाठी’ जमणाऱ्या गर्दीची भर पडत आहे. लसीकरणासाठी पुरविण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हाक्सीन लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने दररोज लसीकरण केंद्राच्या आवारात नोंदणीधारकांची ‘गर्दी’ होतेय. गर्दी होवू नये म्हणून सरकार ज्या-ज्या उपाययोजना करीत आहे. त्याच्या अंमलबजावणीतच ‘गर्दी’ होताना दिसत आहे. एकतर परिणामशून्य उपाययोजना आणि कालावधीची निश्चितता नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पोटात उसळणारी भूक आता मरणाच्या भीती पलीकडे पोहोचली आहे. डोळ्यात ‘मरण’ साठवलेल्या गिधाडांसारखा माणसांचा ‘घोळका’ हवी ती वस्तू मिळविण्यासाठी तुटून पडताना दिसत आहे.\n:- मुकुंद मधुकर हिंगणे.\nइसे साझा करें: shareing\n4 Replies to “असहाय्य करणारी ‘भूक’ कोरोनाला घाबरेल काय…\nमुकुं��� हिंगणे म्हणतो आहे:\nमुकुंद हिंगणे म्हणतो आहे:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nमागील पोस्टमागील आई म्हणजे ममता, प्रेम अन वात्सल्य…\nपुढील लेखपुढील पंढरपूरच्या दोनशे वर्षांपूर्वीच्या ‘बाजीराव’ विहिरीच्या निमित्ताने….\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थ���निक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ ���ुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये अ��ताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्���ा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय' संकल्पना कोणती असावी \nमराठ्यांच्या इतिहासाची पाने उलगडणारा दुर्मिळ ग्रंथ\nमाणसांचे 'क्रिप्टोबायोसिस' किंवा 'क्लोनिंग' होईल तेंव्हा....\nलोभी माणसांचे 'कृष्ण विवर' आणि कोरोना महामारी...\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची ���ुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारित��च्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्र��र स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शि��्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n'इकीगाय' या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच 'इकीगाय' फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या 'इकीगाय' फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्याय […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म् […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले … वाचन सुरू ठे […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमा�� जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टा […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार…. 13/06/2021\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दि […]\nमाणसांचे ‘क्रिप्टोबायोसिस’ किंवा ‘क्लोनिंग’ होईल तेंव्हा….\nअलीकडे सायबेरियामध्ये २४ हजार वर्षांपासून बर्फाखाली दबलेला एक सूक्ष्मजीव नुकताच पुन्हा जिवंत झाला आहे.'बडेलॉइड रोटीफर' असे त्याचे नाव आहे. रशियन वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तो नुसताच जिवंत झाला नाही तर त्याने त्याचा 'क्लोन' देखील यशस्वीरीत्या तयार केला आहे. तर 'क्रिप्टोबायोसिस'अवस्थेत हजारो वर्षे जिवंत राहणाऱ्या या बहुपेशीय सु […]\nलोभी माणसांचे ‘कृष्ण विवर’ आणि कोरोना महामारी…\n‘ब्लॅक होल’ हा ब्रिटिश लघुचित्रपट लोभी माणसांचे कृष्ण विवर या थीमवर आधारित आहे. या लघुचित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळविलेले आहेत. कुठूनतरी व्हॉट्सअप वर मला या लघुचित्रपटाची दोन मिनिटांची क्लिप मिळाली. ही दोन मिनिटांची क्लिप खूप काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाची समीक्षा नक्कीच करणार नाही. याठिकाणी आपला तो विषय पण नाही. पण ती दोन … वा […]\nकोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर झालाय का…\nकोरोना महामारीच्या रूपाने चीनने जैविक अस्त्राचा वापर केल्याचे आता बोलले जात असले तरी कोणत्याही प्रकारे महायुद्ध टाळण्याची सर्व जगाचीच भूमिका असतांना थेट कुणाशीही युद्ध सुरू नसलेल्या चीनने कोरोना अस्त्राचा वापर का केला असावा जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील आणि याचा शेवट नेम��ा कसा असेल … वाचन सुरू ठेव […]\nफेसबुक- डोनाल्ड ट्रम्प वाद अन भारत सरकार….\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट प्रक्षोभक पोस्ट प्रकाशित केल्याचे कारण देत दोन वर्षांसाठी बंद करीत फेसबुक या समाजमाध्यमाने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अमेरिकेतील राजकीय डावपेच कोणत्या थराला जातात याचेच जगाला दर्शन झाले आहे. त्याच फेसबुकने भारतात मात्र सरकारने स्पष्ट के […]\nसरकार तेव्हढे ‘शहाणे’…..बाकी सारे ‘मुर्ख’च…\nकधीतरी मध्यरात्रीपासून जमावबंदी किंवा संचारबंदी फारच गंभीर स्थिती निर्माण झाली म्हणून लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा काही तास अगोदर केल्या जाते. मग ती घोषणा शेवटच्या माणसापर्यंत समजायच्या आताच अंमलबजावणी सुरू होते. मग कायदा मोडला म्हणून दंडात्मक कारवाईचे बुलडोझर फिरवले जातात. सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या देशात हे घडू शकते का तर याचे उत्तर … व […]\nनहीं मैं रहा.....नहीं तु रहा..… on Shanky❤Salty\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय'… on धागे-दोरे\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार....\nलोभी माणसांचे 'कृष्ण विवर' आणि कोरोना महामारी...\n'ऑनलाईन शिक्षण' मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का...\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं......\nपुन्हा सादरीकरणाची वाट पहातोय\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nनहीं मैं रहा.....नहीं तु रहा..… on Shanky❤Salty\nगरीब माणसांची आनंदाची 'इकीगाय'… on धागे-दोरे\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\nगरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी \n‘इकीगाय’ या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच ‘इकीगाय’ फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या ‘इकीगाय’ फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात. परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी […]\nतुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……\nकुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून […]\nसध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून त्याच क्षणी तिने पालटून पाहिले […]\n‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…\nलहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो. आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद […]\nअन लॉक नंतरचा पहिला रविवार….\nरात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस […]\nकिसी के पास कुछ ना हो तो हंसती है ये दुनिया, किसी के पास सब कुछ हो तो जलती है ये दुनिया, पर मेरे पास जो है उसक��� लिए तरसति है ये दुनिया\nसर्व माहिती मराठी, all about marathi\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव... मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/big-offer-for-mns-candidate/", "date_download": "2021-06-25T01:09:28Z", "digest": "sha1:WB4CPFODPVYPBWO7ODTTGNA2FDSYGIYD", "length": 9000, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "'या' मनसेच्या उमेदवाराला मिळाली राज्यमंत्रीपद, २० कोटी रोख कोट्यवधींच्या कंत्राटाची ऑफर - Khaas Re", "raw_content": "\n‘या’ मनसेच्या उमेदवाराला मिळाली राज्यमंत्रीपद, २० कोटी रोख कोट्यवधींच्या कंत्राटाची ऑफर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हाय प्रोफाइल मानल्या जाणाऱ्या कोथरूड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा दिलेला आहे.\nपुण्यातील कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मेधा कुलकर्णी या नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. तसंच कोथरूडमधून स्थानिक उमेदवार द्यावा यासाठी चंद्रकांत पाटील यांना विरोध करण्यात आला होता.\nकोथरूड मतदारसंघातून कोथरूडमधील स्थानिक कोथरूडकर उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. तशी मतदारसंघातील नागरिकांमध्ये भावना आहे. काल (ता.१८) शिंदे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभा कोथरूडमध्ये पार पडली. या सभेला कोथरुडकरांनी चांगली गर्दी केली होती.\nकोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेत किशोर शिंदे यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.\nस्थानिक कार्यकर्त्यांचा हक्क हिरावून घेवून कोथरूडकरांना गृहीत धरले जात आहे. कोथरूडकरांना गृहीत धरून त्यांचा स्वाभीमान चिरडण्याचे काम कोथरूडचे भाजप- शिवसेना- रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत पाटील करत आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.\nशिंदेंना दिली होती राज्यमंत्रीपदाची ऑफर-\nकालच्या सभेत शिंदे यांनी काही धक्कादायक आरोप केले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना राज्यमंत्रीपद २० कोटी रुपये आणि तब्बल २०० कोटींच्या पीडब्ल्यूडीच्या कंत्राटाची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.\nकिशोर शिंदे यांनी पुढे बोलताना म्हंटले कि स्थानीक आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी, चंद्रकांत मोकाटे यांच्याकडे नागरिक प्रत्येक्ष समस्या घेऊन जाऊ शकत होते. पण यांना निवडून दिले तर यांना कुठे शोधात फिरायचं. त्यांनी कोथरूडमध्ये भाड्याने घेतलेलं घर हे खडकवासला मतदारसंघामध्ये आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nतीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत अमिताभ बच्चन, आली चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी\nसुप्रिया सुळेंच्या मनातील महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री असलेली ‘ती युवा आमदार’ कोण\nसुप्रिया सुळेंच्या मनातील महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री असलेली 'ती युवा आमदार' कोण\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=QR%20Code", "date_download": "2021-06-25T00:51:55Z", "digest": "sha1:XV5Z5WNTQVXGXIAHN5UUSAUTO4HMW2QW", "length": 3974, "nlines": 72, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "QR Code", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदुधातील भेसळ रोखण्यासाठी आता क्यूआर कोड\nमुंबईच्या बाजारपेठेत अवतरणार क्युआर कोडधारक हापूस आंबा\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/751", "date_download": "2021-06-24T23:50:25Z", "digest": "sha1:YDIGRFDKGTEL3DN2LUM46NWGL3YTLKCU", "length": 2187, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पापी जग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजगातलं प्रत्येक शहर आपल्या कुठल्या ना कुठल्या वैशिष्ठ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आपल्या या जगात अशीही काही शहरं आहेत जी तिथलं रात्रीचं आयुष्य आणि पापी वृत्तीसाठी ओळखली जातात. या, अश्याच काही शहरांची माहिती घेऊ. READ ON NEW WEBSITE\nरिओ द जनेरिओ, ब्राझील\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/indian-team-more-of-ravi-shastris-team-than-virat-kohli-says-monty-panesar-465431.html", "date_download": "2021-06-25T01:12:54Z", "digest": "sha1:632LTAAPIA35MYG5BY75ZCJL5XSYVJTK", "length": 16803, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य\nभारत विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) जास्त रवी शास्त्रींची (Ravi Shastri) टीम आहे, असं मोठं वक्तव्य इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने (Monty Panesar) केलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरवी शास्त्री आणि विराट कोहली\nमुंबई : भारत विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) जास्त रवी शास्त्रींची (Ravi Shastri) टीम आहे, असं मोठं वक्तव्य इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने (Monty Panesar) केलं आहे. भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम असल्याचं कारण सांगताना मॉन्टी म्हणतो की रवी शास्त्रींनी संघातील खेळाडूंना स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवलं. त्यांनी भारतीय संघाला एक आत्मविश्वास दिला. जिंकण्याचा मंत्र दिला, असं मॉन्टी पनेसर म्हणाला. (Indian team more of Ravi Shastris team than Virat kohli Says Monty Panesar)\nभारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन आस्मान दाखवलं\nभारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीत जाऊन आस्मान दाखवलं. शिवाय विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने ही अद्वितीय कामगिरी करुन दाखवली. यावेळी रवी शास्त्री यांचा मोठा वाटा राहिला. त्यांनी संघाला आत्मविश्वास दिला. तुम्ही ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकता असं म्हणत विजयी मंत्र दिला आणि भारतीय संघातल्या खेळाडूंनी खरोखर सिरीजमध्ये पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केलं. हे काही एखाद्या जादुपेक्षा कमी नव्हतं, असं मॉन्टी म्हणतो.\nशास्त्रींनी भारतीय संघाला आत्मविश्वास दिला\nअॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघ 36 रन्सवर ऑलआऊट झाल्यावर भारताची नामुष्की झाली होती. त्यात नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. अशावेळी अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची सूत्रं हातात घेतली आणि रवी शास्त्रींनी संघाला आत्मविश्वास देत विराटच्या अनुपस्थितीत करिष्मा करुन दाखवला. एखाद्या संघाला जिंकण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो शास्त्रींनी भारतीय संघाला दिला. भारतीय संघालाल दुखापतींचं ग्रहन लागलं होतं. अशावेळी संघाचं मानसिक स्वास्थ शास्त्रींनी ढळू दिलं नाही, अशा शब्दात पनेसरने शास्त्रींचं कौतुक केलं.\nभारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम\nभारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन पराभूत केलं. यामध्ये कोच म्हणून रवी शास्त्रींचा मोठा वाटा राहिला. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी रवी शास्त्रींनी भारतीय संघाला मोठी मदत झाली. पाठीमागच्या काही महिन्यांपासून जर तुम्ही सारासार विचार कराल किंवा निरीक्षण कराल तर विराटपेक्षा अधिक रवी शास्त्रींची टीम वाटेल, असं सरतेशेवटी मॉन्टी म्हणाला.\nहे ही वाचा :\n‘बाहुबली रिषभ पंत’, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय\nमुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड अश्विन तोडू शकतो, या दिग्गजाची भविष्यवाणी\n‘या’ भारतीय खेळाडूमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटत, इंग्लंड क्रिकेटपटूची कबुली\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nRavindra Jadeja | ‘सर’ रवींद्र जाडेजाची वादळी खेळी, 20 व्या ओव्हरमध्ये चोपल्या 37 धावा, बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान\nIPL 2021 | ‘कॅप्टन कूल’ विराटसेनेचा विजयी रथ रोखणार, पाहा महेंद्रसिंह धोनी आणि 25 एप्रिलचं विजयी कनेक्शन\nनोटबंदींमध्ये बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार, वाचा काय आहे व्हायरल सत्य\nVirat Kohli | कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-25T01:26:08Z", "digest": "sha1:FG37NHTJKO2QJPAXXJS5MKJY3RBXKZ5P", "length": 2763, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा:सदस्यचौकट फायरफॉक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n49px|मोझिला फायरफॉक्सचे चिन्ह ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.\nहा साचा तुमच्या सदस्य पानावर लावण्यासाठी {{साचा:सदस्यचौकट फायरफॉक्स}} हे लिहा.\nइतर वर्ग:फायरफॉक्स वापरकर्ते येथे भेटतील\nLast edited on २४ फेब्रुवारी २०१८, at ०९:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/high-court-hammer-on-state-government-goa/", "date_download": "2021-06-25T00:07:44Z", "digest": "sha1:KB23JRYJR67EPKNG2I7Q5OEGY77OSP66", "length": 12730, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'गोव्यात येण्यासाठी 'निगेटिव्ह प्रमाणपत्र' अनिवार्ह करा' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /‘गोव्यात येण्यासाठी ‘निगेटिव्ह प्रमाणपत्र’ अनिवार्ह करा’\n‘गोव्यात येण्यासाठी ‘निगेटिव्ह प्रमाणपत्र’ अनिवार्ह करा’\nउच्च न्यायालयाने दिले राज्यसरकारला आदेश\nवाढत्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला हायकोर्टाने (high court) सक्तीचे निर्देश दिलेत. येत्या शनिवार, दि. 10 मेपासून राज्यात येणार्‍या प्रवासी आणि पर्यटकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करा, अशी सूचना कोर्टाने केलीय. कोविडबाधितांवर उपचार करणार्‍या सरकारी इस्पितळांना पोलिस संरक्षण द्या, असेही निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. दक्षिण गोवा अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन आणि इतरांनी या सदंर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. वकील निखिल पै यांनी याचिकादारांतर्फे युक्तिवाद केला. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश दिले आहेत.\nकोविड रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांना पुरेसे पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे. आरोग्य कर्मचारी अधिकार्‍यांना सहकार्य करण्याविषयी जागृती करण्यात यावी. कर्मचार्‍यांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होता नये. तशी स्थिती उद्भवल्यास कठोरात कठोर कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणतेही रुग्ण प्रवेश धोरण तयार केले गेले असल्यास केंद्र सरकारने त्याबाबत कळवावे. 200 व्हेंटिलेटर खरेदीसंदर्भात तपशील देण्यासाठी राज्य सरकारने मार्च 2020 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार माहिती द्यावी.\nउच्च न्यायालयाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे गृहित धरून लॉकडाऊन जारी करण्यासंदर्भात काही निर्णय घेतला आहे का, याबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे. राज्यातील कोविड चाचणी सुविधांच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करावे. त्याचबरोबर राज्यात उपलब्ध असलेल्या अत्यावश्यक औषधांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे. कोविड चाचण्यांचे निकाल लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.\nगोव्यात येणारे प्रवासी आणि इतरांना 10 मेपासून 72 तासांच्या आत काढलेला कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सादर करण्याची सक्ती करा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उपलब्ध आहे की नाही, याबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.\n'राजकीय सहानुभूतीसाठी भाजप घालतेय कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात'\n'कमकुवत कायद्याच्या आधारे जनतेला न्याय कसा देणार\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/1106", "date_download": "2021-06-25T01:34:46Z", "digest": "sha1:YWTM5SKUHYLSVN63B6CMC2DL2CFPVMTZ", "length": 2778, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "रहस्यमय प्राचीन भारतीय विद्या| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरहस्यमय प्राचीन भारतीय विद्या (Marathi)\n६४ कला आणि ८ सिद्धी यांच्याबद्दल तर सर्वांनीच ऐकलेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशात अनेक अशा आश्चर्यचकित करणाऱ्या विद्या आहेत ज्या कोणालाही हैराण करून टाकतील आधुनिक युगात या विद्यांची खूपच चेष्टा केली जाते परंतु वैज्ञानिक देखील मान्य करतात की त्यांच्यामागे काहीतरी सत्य आहेच. चला पाहूयात कोणत्या आहेत या विद्या... READ ON NEW WEBSITE\nपाणी शोधणे किंवा हरवलेली वस्तू शोधण्याची विद्या\nमंत्र, तंत्र आणि यंत्र\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/this-hyderabad-mosque-turns-into-covid-centre", "date_download": "2021-06-25T02:02:55Z", "digest": "sha1:MIV7TXT3QDC6G5HDASD34C3JHEUWIH6I", "length": 6926, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | माणुसकीचं दर्शन! मस्जिदमध्ये उभारलं कोविड सेंटर", "raw_content": "\n मस्जिदमध्ये उभारलं कोविड सेंटर\nकोरोनामुळे ओढावलेल्या संकटाने अनेकांमधील माणसुकीचं दर्शन घडवलं आहे. अनेक जण निस्वार्थपणे गरजुंच्या मदतीसाठी पुढे धावून आल्याचं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी ऑक्सिजन बेड, कोविडसेंटरची कमतरता भासत होती त्याठिकाणी अनेकांनी पदरचे पैसे खर्च करुन ऑक्सिजन बेडची सोय केली. तर, काही जणांनी त्यांचं राहतं घर कोविड सेंटरसाठी (covid centre) दिलं. यामध्येच एक हैदराबादमधील एक मस्जिद (mosque) चर्चेत आली आहे. गरजु कोविडग्रस्तांसाठी संपूर्ण मस्जिद कोविड सेंटरसाठी देण्यात आली आहे. (this hyderabad mosque turns into covid centre)\n४० बेडची केलीये सोय\nहैदराबादमधील राजेंद्रनगर येथे असलेली एक मस्जिद कोविड सेंटरसाठी देण्यात आली आहे. मस्जिद ए मोहम्मदी असं या मस्जिदचं नाव असून तेथे ४० बेडची सोय करण्यात आली आहे.\nकोविडग्रस्तांसाठी लागणाऱ्या सुविधांचीही केली सोय\nविशेष म्हणजे या मस्जिदमध्ये कोविडग्रस्तांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयीसुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मस्जिद प्रशासनाने हेल्पिंग हँड फाऊंडेशनच्या मदतीने त्यांनी ही सोय केली असून ही व्यवस्था मोफत असणार आहे.\n'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, येथे एक शाळादेखील आहे. शाळेतील २० वर्गखोल्यामध्ये कोविड रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गात ३ कोरोनाग्रस्तांची व्यवस्था करण्यात येईल सोबतच प्रत्येक रुग्णाकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारीदेखील या कोविडसेंटरवर असतील. विशेष म्हणजे २४ तास रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली आहे.\nदरम्यान, या कोविड सेंटरमध्ये ५० वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. हे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत असून यात चार डॉक्टर, चार नर्स आणि चार परिचारक आहेत. तसंच या सगळ्यांची शिफ्ट ६ तासांची आहे. सोबतच फिजिओथेरपिस्ट आणि डाएटिशिअनदेखील असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/bal-mane-criticized-statement-uday-samant-ratnagiri-398266", "date_download": "2021-06-25T01:06:16Z", "digest": "sha1:O5AY65ZZKKPURR6MY2F3MDONBHSN47BD", "length": 18612, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मला शिवसेनेत बोलवून सामंत भाजपमध्ये जाणार ?'", "raw_content": "\nभाजपमध्ये उडी मारण्याची संधी सामंत यांना आली असावी, म्हणूनच ते मला शिवसेनेत बोलवत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.\n'मला शिवसेनेत बोलवून सामंत भाजपमध्ये जाणार \nरत्नागिरी : मंत्री उदय सामंत मला शिवसेनेत बोलवत आहेत, परंतु सामंत यांना पक्ष बदलण्याची सवय आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून भाजपमध्ये उडी मारण्याची संधी सामंत यांना आली असावी, म्हणूनच ते मला शिवसेनेत बोलवत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सामंत यांनी 'आहात त्या घरात सुखाने नांदा', असला पोरकटपणा करू नका, असे प्रत्युत्तर माजी आमदार बाळ माने यांनी सामंत यांना दिले.\nगोळपमध्ये ग्रा. पं. निवडणूक प्रचारसभेत सामंत यांनी माने यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मग्न असल्याने माने यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. ग्रामीण भागामध्ये विद्यमान सामंत यांच्याबद्दल मूळ व प्रामाणिक निष्ठांवत शिवसैनिकांमध्ये अन्याय होत असल्याची भावना असल्याने त्याचा उद्रेक होत आहे. निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक बाळ माने यांच्यासोबत जातील, अशी भीती वाटल्यामुळे संभ्रम निर्माण करण्याकरिता सामंत यांनी वरील विधान करून एक केविलवाणा प्रयत्न केल्याचा टोला माने यांनी हाणला.\nहेही वाचा - मतदान यंत्रावरील उमेदवार चिन्ह अस्पष्ट असल्याने मतदान करण्यास काहीसा अडथळा निर्माण झाला\n2014 मध्ये युतीमधून मी निवडून येणार असल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म घेऊन दगाफटका करून सामंतांनी भाजपशी संधान बांधले. पण देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात या, पण निष्ठावंत माने यांनाच उमेदवारी देणार हे जाहीर केल्यामुळे सामंत यांनी सेनेत प्रवेश केला. नाटकात कलावंत पेहराव बदलतो तसा भगवा पेहराव सामंतांनी केल्याचा इतिहास लोकांना माहिती असल्याचे माने यांनी सांगितले.\n2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आयुष्यात प्रथमच सामंत यांचा प्रचार केला. सामंत राष्ट्रवादीत असल्याने सातत्याने युतीसोबत संघर्ष होत होता. हातखंब्यात डॉ. सुजय लेले यांना मारहाण झाल्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी आम���ही मारामारीसुद्धा केली. राष्ट्रवादीने ज्या ज्या वेळी भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला त्यावेळी मारामारीच काय अन्य काही करायला तयार असतो, असे सांगून माने यांनी आजही आपण आक्रमक असल्याचे सांगितले.\nसामंतांचे सल्लागार पवार आणि राऊत\nसामंत यांना मी कसलाही सल्ला दिला नाही. 2019 च्या निवडणुकीत दोन महिने भाजप वरिष्ठांनी सांगितल्यामुळे विजयासाठी काही सल्ला, सूचना दिल्या असतील. परंतु सामंत यांचे सल्लागार हे शरद पवार, विनायक राऊत आहेत. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सल्लागार नसल्याचे माने यांनी स्पष्टपणे सांगितले.\nहेही वाचा - काळ आला होता पण वेळ आली नव्हती..\nसंपादन - स्नेहल कदम\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\nराजीवडा, भाट्ये, मांडवी खाडीतील मच्छीमार झालेत या कारणामुळे त्रस्त\nरत्नागिरी - रत्नागिरीतील मांडवी, भाट्ये खाडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. यामुळे मच्छीमारांना खूप मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील मच्छीमार नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्याकरिता मांडवी बंदरापर्यंतचा मोठा वळसा घेऊन जावं लागते. त्यामुळे या\nआयलाॅग प्रकल्पाबाबत खासदार राऊत यांचे का माैन \nराजापूर ( रत्नागिरी ) - संघटनाविरोधी भूमिका घेवून नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेचे आणि पदाधिकाऱ्यांना जोड्याने मारा, असा आक्रमक पवित्रा शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी घेतला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आयलॉग प्रकल्पाला स्थगिती दिली तरीही त्याचे समर्थन कर\nगुहागरमधील 199 खातेदारांना यामुळे मिळाला दिलासा...\nगुहागर (रत्नागिरी) : पूर्वलक्षी प्रभावाने दस्तवसुली न करण्याच्या सूचना येथील तहसीलदारांनी दिल्या आहेत. त्यामुळे गुहागरमधील 199 खातेदारांना दिलासा मिळाला आहे. गुहागर तालुका पत्रकार संघाने तलाठी खंडेराव कोकाटे, मंडल अधिकारी शशिकांत साळुंखे व तहसीलदार लता धोत्रे यांच्याकडे पूर्वलक्षी प्रभावान\nत्याला काजू बी काढल्याचा आला राग म्हणून मारले आजीला....\nमंडणगड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील शेनाळे येथील काजूच्या झाडावरील बी काढल्याच्या रागातून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दिलीप पवार (रा. आदिवासीवाडी-दुधेरे) असे संशयिताचे नाव आहे.\nकाँग्रेसमधून आलेल्यांनी निष्ठावतांना सल्ले देवू नयेत..\nराजापूर (रत्नागिरी) : नाणार रिफायनरीच्या रणामध्ये शिवसेना नेते आणि पदाधिकारी असा शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद रंगलेला असताना नाणारच्या मुद्द्यावरून आमदार राजन साळवी यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जिल्हाप्रमुखांनी माझ्यासारख्या ज्येष्ठाला फुकटचे सल्ले देण्यापे\nकोकणात सागरी महामार्ग होणार आता राष्ट्रीय महामार्ग....\nरत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. तरी या दोन्ही जिल्ह्यातील सागरी महामार्गावरील पुलांची दुरूस्ती व रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाला आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्या जेणेकरून पर्यटनास चालना\nमहावितरणचा झटका ; वीज बील भरा अन्यथा...\nरत्नागिरी - महावितरणला कंपनीने आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वसुलीचा धडाका लावला आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि इतर असे मिळून 43 हजार 782 ग्राहकांना झटका दिला असून त्यांची वीज जोडणी तोडल्या आहेत. यावर्षी\n 'या' जिल्हात अजूनही चाळीस कोटी रुपये शिल्लकच..\nरत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेला निधी खर्ची टाकण्यात जिल्हा परिषदेचा प्रवास कुर्मगतीने सुरू आहे. नियोजनकडून प्राप्त झालेल्या सुमारे सत्तर कोटी निधीपैकी तीस कोटी खर्ची झाले असून सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च टाकण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अवघे 28 दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चपर्यंत\nरत्नागिरीत 'या' नऊ लेटलतिफांना दाखविली ‘गांधीगिरी...कशी वाचाच..\nरत्नागिरी : पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे सवय नसलेले कर्मचारी लेट होतात की, वेळेत येतात, याची चाचपणी करण्यासाठी सकाळी पावणेदहा वाजता सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या द्वारावर ठाण मांडून येतात, पण साडेचारशे कर्मचारी असलेल्या जिल्हा परिषद इमारतीमधील फक्‍त नऊ जणांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/savnee-ravindra-got-nation-award-for-song-in-bardo-marathi-movie-nrst-108224/", "date_download": "2021-06-25T00:08:42Z", "digest": "sha1:XG6RPI4CMXH6PWOTMZOVQFCLIIMTJPQ6", "length": 18287, "nlines": 190, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Savnee ravindra got nation award for song in bardo marathi movie nrst | पुरस्काराबरोबर जबाबदारीही आली - सावनी रविंद्र | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nInterviewपुरस्काराबरोबर जबाबदारीही आली – सावनी रविंद्र\n'सावनी रविंद्र' ला '६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार जाहीर झाला आहे.\nआजपर्यंत गायिका ‘सावनी रविंद्र’ हीची वेगवेगळ्या स्टाईलची अनेक गाणी प्रेक्षकांनी आहेत. पण सावनीचा खरा सन्मान झाला तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेनंतर. ‘सावनी रविंद्र’ ला ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर सावनीने यापुढे तिची जबाबदारी वाढली असल्याचं म्हटलं आह���. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निमित्ताने सावनीशी साधलेला हा खास संवाद\nहा पुरस्कार मला मिळाला आहे हे माझ्यासाठी अजूनही स्वप्नवत आहे. अजूनही माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. आयुष्यात किमान एकदा तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. तसेच माझेही हे स्वप्न होते. अखेर तो क्षण माझ्या आयुष्यात आला आहे. खूप समाधान वाटतय की आजपर्यंत मी केलेल्या प्रयत्नांच चिज झालं. कारण हा पुरस्कार बार्डो चित्रपटातील गाण्यासाठी जरी मिळाला असला तरी आत्तापर्यंतचा माझा प्रवास यासाठी निमित्त आहे. कारण या प्रवासात आजपर्यंत केलेले कष्ट असतील किंवा अठवणी असतील हे सगळं आता डोळ्यासमोर येतय.\nज्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नावाची घोषणा होत होती. तेव्हा मी एका कार्यक्रमात होते. यावेळी माझा नवरा आशिषचा मला फोन आला की मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुरूवातीला मला हे खरच वाटत नव्हतं. कोणी आपली मस्करी करत नाही ना असही वाटलं. त्यानंतर मोबाईलवर अनेकजणांचे अभिनंदनाचे मेसेज आले.\nरोहन- रोहनने संधी दिली\nया गाण्याचं पुर्ण श्रेय संगीतकार रोहन- रोहनला जातं. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हे गाणं मी आत्तापर्यंत गायलेल्या गाण्यांमध्ये खूप वेगळं आहे. आजपर्यंत गाण्याचा हा टोन मी कधीच वापरला नव्हता. लोकसंगीत गाताना एक वेगळ्या प्रकारचा आवाज लागतो, ताकद लागते ते उच्चारही तितकेच महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर गाणं चित्रपटात ज्या ठिकाणी आहे ते खूपच गंभीर अशा परिस्थितीत आहे. त्यामुळे मला खूप दडपण होतं. त्यामुळे रकॉर्डिंग दरम्यानही मी वेळ घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं. शांत आंधारात मी त्या भूमिकेत शिरायला प्रयत्न केला आणि त्यानंतर हे गाणं रेकॉर्ड झालं. म्हणूनच कदाचीत परिक्षकांनाही हे गाणं जास्त भावलं असेल.\nमी या पुरस्काराच्या आधी अनेकदा आपल्याला पुरस्कार मिळाला आहे अशी कल्पना केली होती. कारण माझा विश्वास आहे की आपण ज्या चांगल्या गोष्टींच्या आपल्या आयुष्यात विचार करतो त्या गोष्टी वास्तवात आपल्याबरोबर घडत असतात. पुरस्काराची घोषणा होताच माझ्या डोळ्यासमोर सोहळ्याचं चित्र उभं राहिलं. पण मला खात्री आहे तो पुरस्कार घेताना मी थरथरत असेन. कारण अजूनही माझा या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये.\nपुरस्कार तर मिळाला पण माझ्यावरची जबाबदारी वाढली. पण आता लोकांच्या अपेक्षाही नक्कीच माझ्याकडून जास्त वाढल्या आहेत. त्या अपेक्षांना आता खरं ठरायचं आहे. खूप मेहनत करायची आहे. वेगवेगळे प्रयोग या संगीतक्षेत्रात करायचे आहेत. स्वत:ला चॅलेंज देत पुढे जायचं आहे. जास्त जास्त लाईव्ह कार्यक्रम करून लोकांपर्यंत पोहचायचं आहे. आता प्रत्येक काम जबाबदारीने करायचं आहे.\nसध्या मी ”सावनी ओरिजनल” या यूट्यूब सिरीजवर काम करत आहे. यामध्ये मी बंगाली, गुजराती, तमिळ अशा विविध भाषांमधील गाणी करत आहे. या सीरिजमधील आणखी काही गाणी तयार आहेत आणि त्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ”लताशा” सारखे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभरापासून सांगीतिक कार्यक्रम पूर्णतः बंद आहेत. माझ्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराला रंगमंचावर येण्याची उत्सुकता आहे.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/boy-buldhana-killed-his-uncle-14032", "date_download": "2021-06-25T00:28:32Z", "digest": "sha1:BV2ZZ57AEUAPTZXA26Y3QDXED6OHU37B", "length": 3969, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पुतण्याने केला सख्या काकाचा खून, वाचा सविस्तर...", "raw_content": "\nपुतण्याने केला सख्या काकाचा खून, वाचा सविस्तर...\nबुलढाणा : नेहमी होत असलेल्या शेतीच्या agriculture वादातून पुतण्याने आपल्याच काकाला कुऱ्हाडीने घाव घालून मारून टाकल्याची घटना खामगाव Khamgaon तालुक्यातील अटाळी Atali या गावात घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीवर हिवरखेड Hivarkhed पोलीस police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. boy from buldhana killed his uncle\nमृत Dead रमेश तिडके ( वय 70 वर्ष ) हे खामगाव तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहे. रमेश तिडके यांची आकोली शिवारात शेती आहे. या शेतीच्या संदर्भात पुतण्यात आणि काका यांच्यात नेहमीच वाद होत असत.\nया वादाबाबत काका-पुतण्यांनी परस्परविरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात यापूर्वी दिली होती. दरम्यान शेतात असलेले रमेश तिडके आणि पुतण्या पंकज तिडके यांच्यात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पुतण्या पंकज ने सख्या काकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला आहे. boy from buldhana killed his uncle\nत्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे पोलीस ठाण्याचे ठाणेदार, ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह Deadbody उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात hospital पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी, मृतकाच्या मुलाच्या माहितीवरून फिर्याद नोंदवला आहे. या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/sanjay-manjrekar-again-replied-to-ravichandran-ashwin-on-reply-of-saying-him-not-greatest-of-all-time-473232.html", "date_download": "2021-06-25T01:29:10Z", "digest": "sha1:IJKXSAVYTYTN2NVH6LBZ7LUDYFASGAIJ", "length": 15988, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमांजरेकर आणि आश्विनमधील कमेंट वॉर सुरुच, फिल्मी डायलॉगवरील कमेंटला मांजरेकरांचा हटके रिप्लाय, म्हणाले…\nरविचंद्रन आश्विन अजून दिग्गज खेळाडू नाही. या मांजरेकरांच्या ट्विटवर आश्विनने मजेशीर मीम फोटो टाकत उत्तर दिले होते. त्या उत्तराला रिप्लाय करत पुन्हा एकदा मांजरेकरांनी आश्विनवर निशाना साधला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसंजय मांजरेकर आणि रवीचंद्रन अश्विन\nमुंबई : भारताचा उत्त्कृष्ट फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने (Ravichandran Ashwin) संजय मांजरेकरांच्या (Sanjay Manjrekar) दिग्गज खेळाडू मानत नसल्याच्या प्रतिक्रियेला मजेशीर रिप्लाय देत प्रत्युत्तर दिलं होतं. त्या उत्तराला पुन्हा एकदा मांजरेकरांनी रिप्लाय दिला असल्याने हे संपूर्ण ट्विट कमालीचं व्हायरल होत आहे. आधी मांजरेकरांनी ‘आश्विन हा महान खेळाडूंच्या पंगतीत अजून बसत नाही’ अशा आशयाचं ट्विट केलं होतं. ज्याला रिट्विट करत आश्विनने तामिळ चित्रपट अपरिचितमधील एक तामिळ डायलॉगचे मीम पोस्ट केले ज्यात लिहिलं ‘असं नका बोलू, माझं मन दुखतं.’ त्याच फोटोला माजरेकरांनी आता उत्तर दिले आहे. (Sanjay Manjrekar Again replied To Ravichandran Ashwin on Reply Of saying Him Not Greatest of All Time)\nमांजरेकरांनी उत्तरामध्ये लिहिले आहे की, ‘चारी, मला साधं सोपं क्रिकेट पाहून वाईट वाटतं. बाहेर सर्वत्र हंगामा होत आहे धडाकेबाज क्रिकेट सुरु आहे. त्यात साधं-सोपं क्रिकेट पाहताना दुख होतं.’ हे असे ट्विट करुन मांजरेकरांनी पुन्हा एकदा आश्विनवर निशाणा साधला आहे. या संपूर्ण ट्विट आणि रिप्लायवर नेटकरी स्वत:ची प्रतिक्रिया नोंदवत असून हे सर्व संभाषण तुफान व्हायरल होत आहे.\nयाआधीही मांजरेकरांचे आश्विनवर टीकास्त्र\nमांजरेकरांनी इएस्पीएन-क्रिकइन्फोचा शो‘रन ऑर्डर’ मध्येही आश्विनबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आश्विनला अजूनही एक दिग्गज खेळाडू म्हटले जाऊ शकत नाही. त्याला तसं संबोधन मला पटत नाही. कारण आश्विनने दक्षिण आफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरोधात एकदाही एका डावात पाच बळी पटकावलेले नाहीत. त्याउलट अक्षरने इंग्लंडविरोधात 5 विकेट्स घेतले होते. त्यामुळे आश्विनला सर्वकालिन महान गोलंदाज म्हटले जाऊ शकत नाही.\nहे ही वाचा :\nमांजरेकर म्हणाले, ‘अश्विन दिग्गज नाहीच’, फिल्मी डायलॉगने आश्विनकडून मजेशीर प्रत्युत्तर\n‘हा’ खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स\nरवींद्र जाडेजा आणि पत्नी रीवाबाकडून मदतीचा हात, मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले ‘हे’ काम\nअवघ्या 6 धावांवर काम तमाम, 10 खेळाडू शून्यावर बाद, 4 चेंडूत निकाल\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्��कार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.news19daily.com/rasna-girl-taruni/", "date_download": "2021-06-25T00:18:13Z", "digest": "sha1:AJJJLGEMKSTV5WTC66OLXVLEENMT4EVW", "length": 9351, "nlines": 49, "source_domain": "www.news19daily.com", "title": "रसना च्या जाहीरातीत दिसणारी ही चिमुकली 'रसना गर्ल' आठवतेय का.. तरुणपणात असा झाला होता दुर्दैवी.. - News 19 Daily", "raw_content": "\nरसना च्या जाहीरातीत दिसणारी ही चिमुकली ‘रसना गर्ल’ आठवतेय का.. तरुणपणात असा झाला होता दुर्दैवी..\n‘रसना’ची टीव्हीवर येणारी जाहिरात तुम्हाला आठवत असेलच. आय लव्ह यू रसना म्हणत सर्वांचं मनं जिंकणारी या जाहिरातीतील क्युट चिमुकलीही तुम्हाला नक्कीच आठवत असणार. तिचे नाव तरूणी सचदेव. दुर्दैवाने तरूणी आज आपल्यासोबत नाही.\nअगदी वयाच्या उण्यापु-या 14 व्या वर्षी तरूणीने जगाचा निरोप घेतला होता. वाढदिवसाच्या दिवशीच तरूणीवर काळाने झडप घातली आणि तरूणी हे जग सोडून गेली. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, तरूणीने अगोदरच तिच्या मृ-त्यूची भविष्यवाणी केली होती.\n14 मे 2012 रोजी तरूणीचा 14 वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात 16 भारतीय, 2 डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते. अचानक सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास या विमानाला अ-प-घा-त झाला.\nया अ-प-घा-तात विमानाचे अक्षरश: तु-कडे झाले. त्या अपघातात 15 लोक ठा-र झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता़ विमानातील सहा प्रवासी मात्र सुदैवाने बचावले होते.\nनेपाळला जाण्यापूर्वी तरूणीने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारत निरोप घेतला होता. ‘ही आपली शेवटची भेट आहे…’, असे मित्रांना मिठी मारताना ती मस्करी म्हणाली होती. तिचे हे शब्द सर्वांनी हसण्यावर नेले होते. ती भेट खरोखरच शेवटची भेट असेन, असे कुणालाच वाटले नव्हते. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होत़े.\nतिच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, तरुणी याआधी अनेकदा ट्रिपवर गेली होती. पण त्यापूर्वी कधीही तिने त्यांना मिठी मारली नव्हती किंवा असा निरोप घेतला नव्हता. पण कदाचित तरूणीला नकळत का होईना तिच्या मृ-त्यूची चाहूल लागली असावी.\nतरूणी च्या अचानक जाण्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यासारख्या उत्पादनांसाठी अनेक दूरदर्शन जाहिरातींमध्ये तरूणीने काम केले होते. अगदी त्या काळातील ती सर्वात बिझी बाल मॉडेल होती.\nतरुणीने स्वत: मंदिरातील अनेक उत्सवांच्या अनेक नाटकांमध्येही भाग घेतला होता. तरूणी वयाच्या 5 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली. आणि तीही तिच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार ठरली होती.\nस्टार प्लसचा शो ‘क्या आप पाचवी पास से तेज है’ या स्पर्धेतही स्पर्धक होती. त्यावेळी शाहरुख खान हा शो होस्ट करत असे.\nत्यांनी 2004 मध्ये मल्याळम चित्रपट ‘वेल्लीनक्षत्रम’ मधून डेब्यू करत तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘पा’ या सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भूमिका स���कारली होती.\nअभिनेत्री म्हणाली,” आधी मला सगळे फ्लॅट टीव्ही म्हणायचे, पण आता मात्र लोकांच्या नजरा फिरतायत बघून माझे बॉ-\nकरीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..\n‘फुल और कांटे’ च्या या अभिनेत्रीने निव्वळ काही पैशांसाठी केले श्रीमंत बिझनेसमन सोबत लग्न.. बिझनेस बुडाल्यावर आज आली ही वेळ-\nPrevious Article ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील सावळी दिसणारी दीपिका आहे खऱ्या आयुष्यात इतकी गोरीपान.. फोटो पाहून चकित व्हाल..\nNext Article एकेकाळी दिवसाला फक्त 50 रुपये कमावणारा ‘जेठालाल’.. आज एका एपिसोड साठी घेतो इतकी मोठी रक्कम..\nअभिनेत्री म्हणाली,” आधी मला सगळे फ्लॅट टीव्ही म्हणायचे, पण आता मात्र लोकांच्या नजरा फिरतायत बघून माझे बॉ-\nकरीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..\n‘फुल और कांटे’ च्या या अभिनेत्रीने निव्वळ काही पैशांसाठी केले श्रीमंत बिझनेसमन सोबत लग्न.. बिझनेस बुडाल्यावर आज आली ही वेळ-\nघटस्फोट न देताच आपल्या पत्नी पासून दूर राहतात नाना पाटेकर.. या अभिनेत्रीमुळे आली ही वेळ-\nसाध्या भोळ्या दिसणाऱ्या दया भाभीने जेव्हा प्रसिद्धी साठी केली होती बी ग्रेड मुव्ही.. आजही होतोय पश्चात्ताप..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.yitianglobal.com/", "date_download": "2021-06-24T23:35:09Z", "digest": "sha1:UMYXCSNIA7FGURXGEZ6Z2KQ5KHVLG2SO", "length": 9481, "nlines": 175, "source_domain": "mr.yitianglobal.com", "title": "फोन केस, चार्जिंग केबल, मोबाईल पॉवर - नुवासा", "raw_content": "\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह सिंगल बॉटम आयएमडी आहे\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह सिंगल बॉटम आयएमडी आहे\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\nनवीन संगीत लाइफ हेडसेट हेडसेट-एस 9 एक्सआर चा आनंद घ्या\nनवीन संगीत लाइफ हेडसेट-सी 500 प्लसचा आनंद घ्या\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह एक सिंगल तळाचा आयएमडी आहे\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\nउत्पादन सामग्री काळजीपूर्वक निवडा.\nउत्पादनाचे प्रत्येक तपशील परिपूर्ण करा.\nआपण समाधानी आहात ती किंमत असणे आवश्यक आहे.\nयीव मध्ये बाजारपेठा उघडल्या\nयिव्यूची मोठी बाजारपेठ उघडल्यानंतर, अधिकाधिक वेब सेलिब्रिटी बाजारात थेट प्रसारित होतात, काही दुकान-मालक, दुकानातील सहाय्यक थेट लढाईत, व्यापारी अँकर बनतात, वेब सेलिब्रिटीचे थेट प्रसारण \"हडप\" व्यवसाय, बेक ...\n२०२० मध्ये यिवू आंतरराष्ट्रीय व्यापार शहरात उद्योजकांना काम आणि उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी एंटी-साथीची हमी धोरण\nजसे की \"राष्ट्रीय लघु डिपार्टमेंट स्टोअर डीप सी\" म्हणाले की, यिउ शहर, उत्पादन सुरू होण्याच्या अधिकृत प्रसिद्धीपूर्वी, यीवू शहर आंतरराष्ट्रीय व्यापार शहराने देखील शेअर बाजार, झोन 1, झोन 2 उघडण्याचे जाहीर केले ...\nचीन यीव आंतरराष्ट्रीय वस्तूंचा जत्रे\nवाणिज्य मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या चीन यिवू आंतरराष्ट्रीय वस्तूंचा मेळा (यानंतर \"एक्सपो\" म्हणून ओळखला जातो) ची स्थापना राज्य परिषदेच्या दैनंदिन उपभोग श्रेणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात झाली.\n2005 मध्ये, यिवू यिशियन तंत्रज्ञान सह. लि. झेजियांग प्रांतात येवु येथे स्थापना केली गेली, जी छोट्या वस्तूंसाठी जागतिक वितरण केंद्र आहे. व्यवसायाच्या विकासासह, यिवू लेक्सिन ट्रेडिंग को. लि. औपचारिकरित्या २०१ 2017 मध्ये स्थापित केली गेली. कंपनी स्थापनेपासून नेहमीच ब्रँड लाइनचे पालन करते, स्वतःचे अस्तित्व आणि विकासाच्या अनुषंगाने यंत्रणेची रचना करण्याचा प्रयत्न करते, अंतर्गत नियंत्रण कठोरपणे मजबूत करते, परकीय वाढ सेवेच्या मानकांमध्ये सुधारणा करते…\n2005 मध्ये, यिवू यिशियन तंत्रज्ञान सह. लि. Yiwu मध्ये स्थापना केली होती.\nमोकळेपणा, सर्वसमावेशकता, आत्मविश्वास आणि आत्मनिरीक्षण हे आपले हातवारे आहेत.\nआम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.\nआयफोन 11 प्रो मध्ये तीन अँटी-शेलसह सिंगल बॉटम आयएमडी आहे\nकी शेडो जनरेशन आयपी 11 प्रो मॅक्स सीडी प्रिंट\nकेई यिंग जनरेशन रेड मी के 30\nक्यूई छाया आयफोन एक्सएस कमाल\n1121 योंगजुन् रोड, यिवू शहर, जिंहुआ शहर, झेजियांग प्रांत\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-aditya-chopra-posing-with-daughter-adira-5539405-PHO.html", "date_download": "2021-06-25T01:01:53Z", "digest": "sha1:IS7SR7YOEDXCCK43UX7PANOEGOMQIGSH", "length": 2570, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aditya Chopra Posing With Daughter Adira | पहिल्यांदा मुलीसोबत दिसले राणी मुखर्जीचे पत��, व्हायरल होत आहे PHOTO - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपहिल्यांदा मुलीसोबत दिसले राणी मुखर्जीचे पती, व्हायरल होत आहे PHOTO\nराणी मुखर्जीचे पती डायरेक्टर-प्रोड्यूसर मुलगी आदिरासोबत पोझ देताना दिसले. हा फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. हा फोटो कधी क्लिक केला आहे याची माहिती नाही. आदिराचा जन्म 9 सप्टेंबर 2015 मध्ये झाला होता. तेव्हापासून पहिल्यांदाच वडील आदित्यसोबतचा फोटो मिडियासमोर आला आहे. याअगोदर आदिराच्या पहिल्या बर्थडेला राणी मुखर्जीने एका लेटरसोबत एक फोटो फॅन्ससोबत शेयर केला होता. ज्याची झलक आपण पुढील स्लाईडवर पाहणार आहोत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/team-india-lucky-charm-kedar-jadhav/", "date_download": "2021-06-25T01:38:56Z", "digest": "sha1:GXVSNIOJ3AQRVTCFCY2VF2LNW4PFIEIG", "length": 9748, "nlines": 99, "source_domain": "khaasre.com", "title": "भारत वनडे मध्ये जगभरात वर्चस्व गाजवतोय तो फक्त या मराठमोळ्या खेळाडूमुळेच ! - Khaas Re", "raw_content": "\nभारत वनडे मध्ये जगभरात वर्चस्व गाजवतोय तो फक्त या मराठमोळ्या खेळाडूमुळेच \nin क्रीडा, नवीन खासरे\nभारतीय संघ सध्या जगभरात वर्चस्व गाजवत आहे. क्रिकेट विश्वास असलेल्या ऑस्ट्रोलियाच्या वर्चस्वाला भारताने मागील काही वर्षात हादरा दिला आहे. तिन्ही फॉरमॅट मध्ये भारताने आपला डंका वाजवला आहे. भारतीय संघात नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा आहे. सर्वच क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले आहे.\nभारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागलेली दिसत आहे. एक खेळाडू जखमी झाला कि दुसरा येऊन खूप चांगले प्रदर्शन करत आहे. या प्रदर्शनाच्या जीवावर भारताने नुकतेच ऑस्ट्रोलियमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवले. अगोदर कसोटीमध्ये ऐतिहासिक मालिका विजय आणि नंतर वनडे मालिकेतसुद्धा विजय मिळवला.\nभारतीय संघात सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पण यामध्ये केदार जाधवचे प्रदर्शन आणि टीममध्ये असणे भारतीय संघाला अधिकच फायद्याचे ठरत असल्याचे समोर आले आहे.\nकेदार जाधव मागील काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण त्याने न्यूझीलंडमध्ये पुन्हा आपला फॉर्म दाखवून दिला आहे. केदार जाधव हा फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीत सुद्धा आपली कमाल दाखवून देतो. अगदी महत्वाच्या फलंदाजांना बाद करून तो संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करत आहे. पण केदार जाधवच्या नावावर असाही एक रेकॉर्ड आहे, जो वाचून तुम्हीही त्याला लकी चार्म म्हणाल.\nमराठमोळा केदार भारतासाठी लकी चार्म-\nन्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत भारताने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवत मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या सामन्यात केदार जाधवने अष्टपैलू खेळ केला होता.\nयाशिवाय अभिमानाची बाब म्हणजे केदार जाधवने मागच्या वर्षभरात १७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यापैकी भारताने तब्बल १६ सामने जिंकले आहेत तर १ सामना बरोबरीत सुटला आहे. म्हणजेच केदार टीममध्ये असताना भारताचा पराभवच झालेला नाहीये. केदार जाधव भारतीय टीमसाठी एकप्रकारे लकी चार्म ठरत आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 7 गडी आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला होता. पण या सामन्यात भारताला एकावेळी सामना जिंकणे कठीण झाले होते. दुखापतीतून सावरलेला केदार जाधव मालिकेतील हा पहिलाच सामना खेळत होता. केदार जाधवने 57 चेंडूत 61 धावा करत धोनीला चांगली साथ दिली.\nत्यामुळेच ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेले 231 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले होते. महाराष्ट्राच्या या सह्याद्रीपुत्राने मॅचच्या शेवटी येऊन जबरदस्त मारून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nपेनाच्या टोपणाला मागे छिद्र का असतं याबाबत कधी विचार केला आहे का\nनिवृत्ती महाराज इंदुरीकर :अफाट विनोदाचं वर्तमान जगदीश कदम यांचा लेख\nनिवृत्ती महाराज इंदुरीकर :अफाट विनोदाचं वर्तमान जगदीश कदम यांचा लेख\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lawyer-vikas-singh-reacts/", "date_download": "2021-06-24T23:47:07Z", "digest": "sha1:K3ADLRMEREFNIPRUUVBMHYWXQP3LPYWX", "length": 3083, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lawyer Vikas Singh reacts Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLawyer Vikas Singh reacts: रियाचे समर्थन करणाऱ्यांवर वकील विकास सिंह नाराज\nएमपीसी न्यूज - अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी त्याच्या कुटुंबाची बाजू वकील विकास सिंह हे लढवत आहेत. आजवर फक्त सुशांतच्या कुटुंबाचीच बाजू माध्यमांनी समोर आणली होती. मात्र जेव्हा रिया चक्रवर्तीची बाजू लोकांसमोर आली तेव्हा याविषयी…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/story-egypt-heracleion-1200-years-old-temple-has-been-found-inside-the-sea/", "date_download": "2021-06-25T00:07:13Z", "digest": "sha1:ISCRIKBFXA2LZW3CIVDNMXR37NRSLJUK", "length": 13613, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "आर्श्‍चयजनक ! समुद्रात आढळलं १२००वर्षापुर्वीच मंदिर, मौल्यवान वस्तुंसह मिळाले दागिने, तांब्याची नाणी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n समुद्रात आढळलं १२००वर्षापुर्वीच मंदिर, मौल्यवान वस्तुंसह मिळाले दागिने, तांब्याची नाणी\n समुद्रात आढळलं १२००वर्षापुर्वीच मंदिर, मौल्यवान वस्तुंसह मिळाले दागिने, तांब्याची नाणी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईजिप्तमधील हेराक्लिओन शहरात समुद्राच्या खाली जवळपास १२०० वर्ष जुने मंदिर आढळून आले आहे. इतके जुने मंदीर आढळून आल्याने पुरातत्व विभागाचे लोक हैराण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या मंदिरात मोठ्या प्रमाणात तांब्याचे शिक्के आणि चांदीचे दागिने आढळून आले आहेत. या मंदिराचा शोध युरोपच्या आणि इजिप्तच्या पुरातत्ववाद���यांनी लावला आहे. समुद्राच्या खाली हे मंदिर आढळून आले असून स्कॅनिंग डिव्हाइसच्या साहाय्याने या मंदिराचा शोध घेण्यात आला आहे.\nइजिप्तच्या पुरातत्व विभागाने या मंदिराविषयी माहिती देताना सांगितले आहे कि, समुद्राच्या अटलांटिक क्षेत्रात हे मंदिर आढळून आले आहे. मंदिराचे जे अवशेष सापडले आहेत त्यावरून हे ग्रीक मंदिर असल्याचे सिद्ध होत आहे. हे मंदिर पूर्णपणे नष्ट झाले, असून या मंदिरात तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील काही मुर्त्या आणि भांडे आढळून आले आहेत. त्याचबरोबर काही तांब्याचे शिक्के देखील आढळून आले आहेत. हि नाणी राजा क्लाडियस टॉलमीच्या कार्यकाळातील असल्याचे सांगितले जात आहे. हे खूप मोठे मंदिर असून या शहराला मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जात असे. मात्र सुनामी आल्यामुळे या शहरातील मंदिरे संपूर्णपणे नष्ट झाली होती.\nदरम्यान, पुरातत्ववादी फ्रेंक गोडियो यांच्या मते या जागी १२ वर्षांपूर्वी पहिल्या फ्रेंच युद्धातील अवशेष देखील सापडले होते. जवळपास चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या १२०० वर्ष जुन्या मंदिराचा शोध लागला. समुद्रात सापडलेल्या या खजिन्यात पुरातन काळातील भांडी, शिक्के,आणि दागिन्यांचा समावेश आहे.\nपावसाळ्यातील ‘हे’ किरकोळ आजार झटपट दूर करा, १५ रामबाण उपाय\nउपवास केल्यामुळे वाढते आयुष्य, गंभीर रोगांचा धोका होतो कमी\n६ आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारावर गुणकारी अननस\nहळद, दही, गाजराच्या फेसपॅकने सुकलेला चेहराही उजळेल\nयोगमुद्रासन केल्याने दूर होतात पोटाचे विविध आजार, जाणून घ्या\nबद्धकोष्ठता झाल्यास खा पेरू; जाणून घ्या, इतर १२ फायदे\nटोमॅटो, बटाटा, सफरचंद, कोबीने दूर करा स्किन प्रॉब्लेम्स, जाणून घ्या\nमोहरीचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी होते दूर, वाचा ८ फायदे\nरक्ताची कमतरता दूर करते डाळिंब ; जाणून घ्या, इतर ९ फायदे\nकफची समस्या दूर करते केशर, वाचा इतर खास १४ फायदे\n ‘PUBG’चा ‘विध्वंस’ सुरूच, खळता-खेळता ‘बशीर’चा जीव गेला\n ‘ATM’च्या माध्यामातून ‘या’ ८ सुविधा मिळवा एकदम ‘फ्री’\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nPune News | शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढविणारा हवामान…\nDelhi High Court | घटस्फोट प्रकरणी HC चा महत्वपूर्ण निर्वाळा…\nFake Call Centre Mumbai | मुंबईत 2 बनावट कॉलसेंटरवर छापे,…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nGold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या…\nPune Crime News | फ्लॅट भाडयाने घेण्याच्या बहाण्यानं 53 वर्षीय महिलेची…\nबँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी बदलला तुमच्या बँकेचा अ‍ॅड्रेस, येथे…\nPune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा…\nरिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास\nनवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज विशाल मोर्चा\nRIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या काय आहे विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/754", "date_download": "2021-06-25T00:39:46Z", "digest": "sha1:4RWSTQXB5VNANLL3H6QLIAOEM33ESA4L", "length": 2462, "nlines": 55, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्राचीन भारतातली काही शहरं भाग २| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्राचीन भारतातली काही शहरं भाग २ (Marathi)\nप्राचीन भारत आजच्या भारतापेक्षा फार काही भिन्न नव्हता. जर आपम तेव्हाची शहरं पाहिली तर आपल्याला कळेल की आत्ताच्या तंत्रांचा पाया हा तेव्हाच घातला गेला होता. या दुसऱ्या भागात जाणून घेऊयात त्या काळातल्या काही अत्यंत सुंदर आणि महत्त्वपूर्ण शहरांना. READ ON NEW WEBSITE\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/17/govt-approves-spending-of-rs-1-crore-from-mla-fund-for-corona-measures-ajit-pawar/", "date_download": "2021-06-25T00:56:12Z", "digest": "sha1:GNBKOXPRZ5MLZC3FJIOAY3VEOWXLDPSL", "length": 11891, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटी रक्कम खर्च करण्यास शासन देणार मंजुरी - अजित पवार - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटी रक्कम खर्च करण्यास शासन देणार मंजुरी – अजित पवार\nकोरोना, पुणे, मुख्य / By माझा पेपर / अजित पवार, आमदार निधी, उपमुख्यमंत्री, कोरोना प्रादुर्भाव, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे पालकमंत्री, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार / April 17, 2021 April 17, 2021\nपुणे : सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून कोरोना नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nपुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.\nकोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा-सुविधांमध्ये वाढ करा, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व दळवी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभा करावा. मनुष्यबळाअभावी शासकीय रुग्णालयात वापर होत नसलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी द्यावेत.\nपुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन विद्युतदाहिनी बसविण्याची कार्यवाही करावी. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांची काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार��य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कडक नियम पाळावेत, अन्यथा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सद्यपरिस्थितीत आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली.\nखासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेमडेसिवीरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन व्हायला हवे.\nआमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्व मतदार संघांमध्ये लोकसहभागातून बेडची संख्या वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करायला हवेत. लसीकरणाचा वेग वाढवायला हवा.\nडॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड -19च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. येत्या काळात रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराबाबत आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना डॉक्टरांना द्यायला हव्यात.\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग, टेस्टिंग, कंटेन्मेंट झोन, लसीकरण व्यवस्था, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णदर, मृत्यू दर, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन व रेमडेसिवीर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.\nजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 सद्यस्थितीची माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेप�� \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/corona-virus-curfew-imposed-in-nagpur-police-cracks-down-on-unruly-pedestrians-nrat-102391/", "date_download": "2021-06-25T00:30:32Z", "digest": "sha1:6CEONI5NAVK3N6TB2Q4LAVVPEALDSYDM", "length": 12256, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona Virus Curfew imposed in Nagpur Police cracks down on unruly pedestrians nrat | नागपुरात संचारबंदी सुरू; विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nCorona Virus :नागपुरात संचारबंदी सुरू; विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई\nनागपूर ( Nagpur). कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने 15 ते 21 मार्च दरम्यान कठोर संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे उपराजधानीत जागोजागी पोलिसांचा कठोर पहारा लावण्यात आला आहे. दरम्यान कोरोना अटींचे पालन न करणाऱ्या आणि विनाकारण रस्त्यावर हिंडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून थेट कारवाई करण्यात येत आहे.\nघृणास्पद कृत्य – ६८ वर्षांच्या वृद्धाने इतक्या कुत्र्यांवर केला बलात्कार, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nमानेवाडा चौक, तुकडोजी चौक आणि मेडिकल चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी विनाकारण हुज्जतबाजी घालणाऱ्या काही बाईस्वारांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसादही खावा लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ��ागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करीत आहेत. सध्या तरी पोलीस लोकांवर सक्ती करी नसून समजावून सांगत आहेत.\nओळख पत्र पाहून लोकांना सोडले जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. वस्त्यांमध्ये सुद्धा पोलीस गाड्यानी फिरून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आहेत.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/police-raid-khed-panchayat-samiti-office-13530", "date_download": "2021-06-25T00:06:37Z", "digest": "sha1:WRX5S5CV5Z45THKQXDL7JAWVWWUOYU6V", "length": 5160, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "खेड पंचायत समिती कार्यालयाला पोलिसांचा विळखा", "raw_content": "\nखेड पंचायत समिती कार्यालयाला पोलिसांचा विळखा\nवैदेही काणेकर आणि अमोल कविटकर\nपुणे - खेड Khed पंचायत समिती सभापती यांच्यावर अविश्वास ठरवा दाखल केल्यानंतर सभापती भगवान पोखरकर Bhagwan Pokharkar विरुद्ध शिवसेना Shivsena व राष्ट्रवादी काँग्रेस NCP सदस्य यांच्यात एका खाजगी रिसॉर्टवर तुंबळ हाणामारीचे नाट्य रंगल्यानंतर आज सकाळपासुनच खेड पंचायत समितीला पुणे Pune ग्रामीण पोलिसांच्या दंगल विरोधी पथकाच्या 12 जणांच्या तुकडीचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Police raid Khed Panchayat Samiti office\nखेड पंचायत समितीच्या सभापती यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांच्या 11 जणांनी विश्वास ठराव दाखल केला आहे. 31 तारखेला प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या समोर विश्वास ठरावावर सुनावणी होणार आहे.\nहे देखील पहा -\nयाआधीच पुण्यातील डोणजे येथील एका खाजगी रिसॉर्ट वर सहलीला गेलेल्या सदस्यांवर विद्यमान सभापती व एक सदस्य सहकारी यांनी जिवघेणा हल्ला केला हा सर्व हल्ल्याचा थरार रिसॉर्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानुसार हावेली पोलीस स्टेशन मध्ये प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरुन विद्यमान सभापती भगवान पोखरकर,केशव अरगडे,जालिंदर पोखरकर,यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police raid Khed Panchayat Samiti office\nखेड तालुक्यात कोरोना महामारीचे भिषण संकट असताना कोरोना काळातील मुख्य जबाबदारी पार पडणाऱ्या खेड पंचायत समितीतच राजकीय नाट्य सुरु झाले आहे. त्यामुळे खेड तालुक्यात या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात खेड पंचायत समितीला पुणे ग्रामीण पोलीसांच्या दंगल विरोधी पथकाचा बंदोबस्त सकाळापासुनच लागला आहे.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन ट्विस्ट\nखेड पंचायत समिती सभापती पदावरुन सुरु झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाने आता तोंड बाहेर काढले असुन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळरावपाटील शिवसेनेची भुमिका मांडणार आहे त्यांच्या या भूमिकेकडे संपुर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-55-days-break-in-the-rain-34-farmer-suicides-in-eight-days-5671486-PHO.html", "date_download": "2021-06-24T23:41:40Z", "digest": "sha1:HXYAL6TYNVEDCUQHOYMGVYTCFQGTMGJI", "length": 8417, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "55 days break in the rain, 34 farmer suicides in eight days | EXCLUSIVE: लहरी मान्सून...आठ दिवसांत 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसात 55 दिवसांचा खंड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nEXCLUSIVE: लहरी मान्सून...आठ दिवसांत 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसात 55 दिवसां��ा खंड\nपावसाअभावी पिके करपत असून यंदा खरीपाच्‍या उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.\nऔरंगाबाद - जूनमधील चांगल्या सुरुवातीनंतर नैऋत्य मोसमी पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून आजवर दडी मारली आहे. पावसातील या ५० ते ५५ दिवसांच्या खंडामुळे राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मूग, उडीद ही कमी कालावधीची पिके हातातून गेली आहेत, सोयाबीन शेवटच्या घटका मोजत अाहे.\nकापूस व तुरीसाठी आता चांगल्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. दरम्यान, दुष्काळाचे सावट दिसत असल्याने मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा व्याकूळ झाला आहे. ५ आॅगस्ट ते १३ ऑगस्ट २०१७ या कालावधीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे.\nखरिपाच्या उत्पादनात घट : आगामी काळात उर्वरित ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला तरी खरिपाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यात परतीचा पाऊस चांगला होऊन रब्बी हंगाम शेतकऱ्याच्या पदरात पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.\nमका, मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेले; खरिपाचे उत्पादन घटणार\nजून-जुलै ते ऑगस्ट या पिकाच्या वाढीच्या काळात पावसात खंड पडल्याने खरीप धोक्यात आहे. हलक्या जमिनीतील मूग, उडीद, सोयाबीन हातची गेल्यात जमा आहे. कापूस व तुरीसाठी चांगल्या पावसाची तत्काळ गरज आहे. तो पडला तरी उत्पादनात ५० ते ६०% घट येण्याची शक्यता आहे.\n- डॉ. एस. बी. पवार, विस्तार कृषी विद्यावेत्ता, व.ना.म.कृ.वि. परभणी\nपावसातील मोठे खंड आता संपतील. महाराष्ट्रावरील हवेचा दाब आता कमी होत आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. यामुळे परतीचा पाऊस चांगला होईल. त्याचा फायदा मराठवाडा व विदर्भाला जास्त होईल.\n- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ\nमराठवाडा, विदर्भात ३०% तूट\nयंदा अातापर्यंत विदर्भावर मान्सूनची खप्पामर्जी राहिली आहे. अवर्षणप्रवण मराठवाड्यात तर पावसाचा दोन महिन्यांचा खंड पडला आहे. खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळे चित्र नाही.\nमंद वाटचालीचा फटका यंदा केरळमध्ये नियोजित\nवेळेपेक्षा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाची नंतरच्या काळातील वाटचाल काहीशी मंदगतीने झाल���. त्याचा सर्वाधिक फटका फटका राज्याला बसला. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत चांगली हजेरी लावणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झाला. हमखास पावसाचा आणि पेरणी झालेल्या पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जुलै महिना कोरडा गेल्याने खरीप धोक्यात आला आहे. या काळात कमी कालावधीची पिके हातची गेली आहेत.\n१ जानेवारी ते १५ ऑगस्टपर्यंत ५८० शेतकरी आत्महत्या\n- १ जानेवारी पासून १५ अाॅगस्ट २०१७ पर्यंत म्हणजे २२६ दिवसांत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत एकूण ५८० शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या.\n- ५ ते १३ ऑगस्ट २०१७ या कालावधीत आठ दिवसांत एकूण ३४ म्हणजे दररोज सरासरी ४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.\nपुढील स्लाइडवर वाचा... राज्यात दोन दिवस पाऊस होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-rashtrasevika-sammelan-successfully-orgainse-5222592-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:38:56Z", "digest": "sha1:GOZOYC5J6AECX6E7CDPNJHGRBSSOFXY5", "length": 6074, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashtrasevika Sammelan Successfully Orgainse | राष्ट्रसेविका संमेलन उत्साहात; चर्चासत्र, खेळ, प्रदर्शन प्रश्नमंजूषेचे आयोजन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रसेविका संमेलन उत्साहात; चर्चासत्र, खेळ, प्रदर्शन प्रश्नमंजूषेचे आयोजन\nछायाचित्र : राष्ट्रसेविका समितीचे युवती संमेलन नुकतेच पेमराज सारडा महाविद्यालयात झाले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करताना नाशिक बौद्धिक विभागप्रमुख शुभांगी कुलकर्णी. समवेत रोहिणी शिवलकर, सुनीता कुलकर्णी, दीपाली जोशी.\nनगर - राष्ट्रसेविका समितीचे युवती संमेलन पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध चर्चासत्र, खेळ, प्रदर्शन, प्रश्नमंजूषा अशा भरगच्च कार्यक्रमांनी साजरे झाले.\n‘तेजोमय भारत’ या विषयावर नाशिक विभाग बौद्धिकप्रमुख शुभांगी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या स्लाईड शोने संमेलनाला प्रारंभ झाला. उज्ज्वल भारतीय परंपरांनी भारलेल्या भूतकाळापासून ते आजपर्यंतची दिव्य जीवनशैलीचा चित्रमय परिचय त्यांनी करून दिला. स्त्री ही राष्ट्राची मुख्य आधारशक्ती आहे. तिने स्वतःमधील कर्तृत्व उंचावून आपल्या कार्याचा परिघ वाढवावा राष्ट्र बलशाली करावे, असे आवाहन शैला जोशी यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत भूकंप, अतिवृष्टी अशा अनेक विपद्काली राष्���्रसेविका समितीने समाजात निर्भयपणे कार्य केले आहे, असे सांगून हा वारसा असाच वृध्दिंगत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nसुरेखा विद्ये यांनी मनागत व्यक्त केले. आमंत्रितांचे स्वागत पाहुण्यांचा परिचय संमेलनप्रमुख सुनीता कुलकर्णी यांनी करून दिला. शहर कार्यवाह दीपाली जोशी यांनी प्रास्ताविक केले. नाशिक विभाग सहकार्यवाहिका रोहिणी शिवलकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मुग्धा शुक्रे यांनी सूत्रसंचालन केले. उदघाटनानंतर वयोगटानुसार विविध खेळ घेण्यात आले. विविध विषयांवर चर्चासत्र झाली. ‘अहमदनगरचा इतिहास’ या प्रदर्शनावर प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला.\nलेझीम, दंड, मानवी मनोरे यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके समारोपाच्या सत्रात झाली. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. शहर परिसरातील २५० युवती संमेलनाला उपस्थित होत्या. संमेलनाचा समारोप वंदे मातरमने झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-dinesh-karthik-lucky-charm-for-dipika-pallikal-at-commonwealth-games-201-4702513-PHO.html", "date_download": "2021-06-24T23:42:55Z", "digest": "sha1:IR7D22YH6DBANDGGQ7D6D5AOSTFJ5UGA", "length": 3527, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dinesh Karthik Lucky Charm For Dipika Pallikal At Commonwealth Games 201 | जेंटलमॅन LUCK! गोल्‍डन गर्ल दीपिकासाठी लकी ठरला पती दिनेश कार्तिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n गोल्‍डन गर्ल दीपिकासाठी लकी ठरला पती दिनेश कार्तिक\nराष्‍ट्रकुल स्‍पर्धेत स्क्वॅशमध्ये महिलांच्या दुहेरीत भारतीय खेळाडू दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी सुवर्णपदक जिंकले. स्‍क्‍वॅशमधे भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. या दोघींनी फायनलमध्ये इंग्लंडची जोडी जेनी डुनकाल्फ आणि लॉरा मसारो यांना दोन सेटमध्ये 11-6, 11-8 ने पराभूत केले. खूप कमी लोक जाणतात की, दिपिकाचे लग्‍न क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत झाले आहे. दीपिकाच्‍या या विजयामध्‍ये तिचा पती क्रिकेटपटू लकी चार्म ठरला आहे.\nसध्‍या भारतीय संघात परतण्‍यासाठी प्रयत्‍न करणारा दिनेश कार्तिक मात्र पत्‍नीसाठी लकी ठरला आहे. दीपिकासाठी भाग्‍यशाली ठरला आहे.\nदीपिकाला चिअर अप करण्‍यासाठी ग्‍लासगोला पोहोचला होता. सुवर्ण पदक जिंकल्‍यानंतर दीपिकाने पती दिनेश कार्तिक सोबत सेल्‍फी फोटोही तिने घेतला ह���ता.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, अशा महिला खेळाडू की, ज्‍यांचे पती ठरले लकी चार्म..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-special-preparations-in-ranchi-for-first-international-one-day-match-4151209-PHO.html", "date_download": "2021-06-25T00:23:06Z", "digest": "sha1:XPH5YWRZO36RLR5KL26VWNPDR4V4XFAZ", "length": 5508, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special Preparations In Ranchi For First International One Day Match | PHOTOS : टीम इंडियाची धोनीच्या घरी जोरदार पार्टी; इंग्लंडच्या खेळाडूंचा पास्ता, चिकनवर ताव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : टीम इंडियाची धोनीच्या घरी जोरदार पार्टी; इंग्लंडच्या खेळाडूंचा पास्ता, चिकनवर ताव\nरांची- भारत आणि इंग्लंड यांच्यात होणा-या तिस-या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ रांचीत काल सायंकाळी दाखल झाले आहेत. आज सकाळपासून दोन्ही संघातील खेळाडू नेट प्रॅक्टिस करीत आहेत.\nबुधवारी सायंकाळी दोन्ही संघ दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी मजा-मस्‍ती करीत विश्रांती करणे पसंत केले. रेडिसन ब्लू मधील तिस-या मजल्यावर उतरलेल्या इंग्लंड टीमचे बहुतेक खेळाडू आपल्या रूममध्ये ग्रिल्ड चिकन आणि पास्ता खाणे पसंत केले. कॅफेचिनो कॉफीही घेतली. याचबरोबर हॉटेलच्या लॉबीत वॉटर फ्रंट रेस्टॉरंटमध्ये शंभरएक लोकांच्या डिनरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, येथे इंग्लंड टीमचे दोन-तीन खेळाडूच पोहचले.\nकाय होते खाण्यात- बुफेमध्ये चार प्रकारचे नॉनव्हेज, सहा प्रकारचे व्हेजिटेबल, सात-आठ प्रकारच्या रोट्या, दोन चायनीज आयटम (नूडल्स आणि मंचूरियन), दोन प्रकारचे सूप, चार प्रकारच्या मिठाई आणि सालॅड ठेवण्यात आले आहेत.\nकोणत्या खोलीत कोण- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 317 नंबरची रूम दिली आहे. इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला 417 नंबरची रूम दिली गेली आहे. रूम नंबर 308 मध्ये युवराज, 316 मध्ये भुवनेश्वर कुमार, 402 मध्ये पीटरसन, 404 मध्ये मॉर्गन उतरले आहेत. मात्र, धोनी एअरपोर्टवरून सरळ गाठले व टीम इंडियाच्या खेळाडूंना शानदार पार्टी दिली. ही पार्टी चार तासांपेक्षा जास्त चालली. रात्र जास्त झाल्याने सुरेश रैना धोनीच्या घरीच थांबला.\nदरम्यान, त्याआधी झारखंडची राजधानी रांचीत क्रिकेटरसिकांकडून टीम इंडियाचे जबरदस्‍त स्‍वागत करण्यात आले होते. तर, दुसरीकडे काही राजकीय कार्यकर्ता नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी तयार आहेत. मोदी जेएससीए इ���टरनॅशनल स्टेडियमच्या उदघाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/katy-perrys-3-year-old-photo-raises-trouble-resulting-in-a-15-million-lawsuit-125980640.html", "date_download": "2021-06-24T23:54:45Z", "digest": "sha1:TKB6JTAW2BRIKCE46G3LIWV6GRWQZHW4", "length": 5283, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Katy Perry's 3-year-old photo raises trouble, resulting in a $ 1.5 million lawsuit | ​​​​​​​केटी पेरीचा 3 वर्षे जुन्या फोटोने वाढला त्रास, झाला 1.5 लाख डॉलरचा खटला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​​​​​​​केटी पेरीचा 3 वर्षे जुन्या फोटोने वाढला त्रास, झाला 1.5 लाख डॉलरचा खटला\nबॉलिवूड डेस्क : तीन वर्षे जुना एक फोटो शेअरिंगचे प्रकरण केटी पेरीसाठी संकट बनले आहे. झाले असे की, 2016 मध्ये झालेल्या एका हॅलोवीन पार्टीमध्ये केटी, हिलेरी क्लिंटन यांच्यासारखे ड्रेसअप होऊन पोहोचली होती. हा फोटो शेअर केल्यामुळे केटीविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाअंतर्गत 1.5 लाख डॉलरचा खटला दाखल झाला आहे.\nफोटोवर सेलेब्रिटी न्यूज एजन्सी बॅकग्रीडने यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट कॅलिफोर्नियामध्ये खटला दाखल केला आहे. केटी पेरीच्या इंस्टाग्रामवर 86.2 मिलियन फालोअर्स आहेत. बॅकग्रीडने दावा केला आहे की, पेरीने खाजगी पेजवर एजन्सीला कॉपीराइट केला गेलेला फोटो पोस्ट करून अमेरिकेच्या संघीय कायद्याचे उल्लंघन केले. एजन्सी हेदेखील म्हणाली की, जर तिला या फोटोचा उपयोग करायचा असेल तर तिला आधी लायससिंग फीस भरावी लागेल. तसे न केल्यामुळेच तिच्यावर खटला दाखल केला गेला आहे.\nकेटीच्या इंस्टाग्रामवर अजूनही आहे तो फोटो...\nहा फोटो केटीने 29 ऑक्टोबर 2016 ला शेअर केला होता. जो अजूनही तिच्या पेजवर आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, 'ऑफिसला जाण्यापूर्वी एक छोटीशी प्री पार्टी, मी आणि माझ्यासोबत. चीअर्स. केटीसोबत ऑरलँडो ब्लूमदेखील दिसले होते. जे डोनाल्ड ट्रम्पसारखे तयार होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये केटीने लिहिले होते - 'बिल आणि त्यांचा 4EVA'\nदीपिका पदुकोणची फ्लोरल स्टाईल\nज्येष्ठांच्या खुर्च्यांसाठी ‘नेत्या’ झाल्या ‘कार्यकर्त्या’\nकिंगडम ऑफ सऊदी अरेबिया एअरपोर्टवर लागला जॅकलिनचा फोटो, हा मान पटकावणारी पहिली महिला बनली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/white-horse-painted-black-and-sold-for-17lakhs-5974442.html", "date_download": "2021-06-25T01:04:32Z", "digest": "sha1:NOXVGDKFFKYX6LODZOSZQ2K6RSAH3UY2", "length": 5158, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "white horse painted black and sold for 17lakhs in faridkot punjab case registered against 8 for fraud | उच्च प्रजातीच्‍या घोड्याची 24 लाख रूपये सांगितली किंमत, 17.50 लाखात ठरवला सौदा, पण काही दिवसांनंतर समोर आली आश्‍चर्य करायला लावणारी गोष्‍ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउच्च प्रजातीच्‍या घोड्याची 24 लाख रूपये सांगितली किंमत, 17.50 लाखात ठरवला सौदा, पण काही दिवसांनंतर समोर आली आश्‍चर्य करायला लावणारी गोष्‍ट\nफरीदकोट (पंजाब) - पंजाबच्‍या फरीदकोट येथे एका व्‍यापा-याने पांढ-या घोड्याला काळा रंग फासुन घोडा मारवाडी प्रजातीचा असल्याचे सांगून 17.5 लाखांना विकला. काही दिवसांनंतर हळूहळू घोड्याचा रंग उडाला. अचानक झालेल्‍या या बदलामुळे घोड्याचा मालक गडबडला. नंतर त्‍यांच्‍या लक्षात आले की त्‍यांची फसवणूक झाली आहे.\n8 जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्‍हा दाखल.\nयाबाबत पोलिसांनी 8 जणांविरूद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पण आतापर्यंत कुणालाही अटक करण्‍यात आली नाही. फरीदकोट येथील रहिवासी करणबीर इंदरसिंग सेखो यांनी सांगितले की, नोव्‍हेंबर 2017 रोजी व्‍यापारी मेवा सिंग आणि त्‍याचे साथीदार यांच्‍याकडुन घोडा खरेदी केला होता. घोडा राजस्थानच्‍या सर्वांत उच्‍च मारवाडी प्रजातीचा असुन त्‍याची किंमत 24 लाख रूपये असल्‍याचे व्‍यापा-याने सांगि‍तले. नंतर 17.5 लाख रूपयांमध्‍ये घोडा करणबीर यांनी विकत. घेतला. फरीदकोट शहर पोलिसचे इकबाल सिंह यांनी सांगितले की, याबाबत मेवा सिंह आणि त्‍याच्‍या आई-वडीलांसमवेत 8 जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असुन आरोपींचा तपास सुरू आहे.\nआम्‍ही मेवा सिंग आणि त्‍यांच्‍या साथिदारांशी संपर्क करण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु, त्‍यांच्‍याकडुन कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यानंतर आमची फसवणुक झाल्‍याचे लक्षात आले. आमच्‍या प्रमाणेच इतर ब-याच लोकांची या टोळीने फसवणुक केल्‍याचा आरोप सेखों यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plastic-money/", "date_download": "2021-06-24T23:58:39Z", "digest": "sha1:J7LFPMQBVSNPUA5CRE2K7SYV7JNS2B6E", "length": 3077, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plastic Money Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: ‘डिजिटल पेमेंट’मध्ये पिंपरी महापालिका राज्यात प्रथम\nएमपीसी न्यूज - डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिके���ा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. डिजिटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिका-यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. त्यासाठी बॅकेने सर्वांना एटीएम आणि…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/congress-warns-agitation-nashik-pune-highway-345478", "date_download": "2021-06-25T00:54:11Z", "digest": "sha1:2G6LTRXTF5F3ZMBWT5GO7U5G3PN4V5LM", "length": 17807, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे 15 दिवसांत न बुजवल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार", "raw_content": "\nसंगमनेर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून, अपघाताला निमंत्रण देणारे हे खड्डे येत्या 15 दिवसात दुरुस्त न केल्यास, टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.\nपुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे 15 दिवसांत न बुजवल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार\nसंगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून, अपघाताला निमंत्रण देणारे हे खड्डे येत्या 15 दिवसात दुरुस्त न केल्यास, टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.\nआयएलएफएस या टोल कंपनीच्या तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील व्यवस्थापकाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतुकीची मोठी घनता असलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची पावसामुळे दुरवस्था झाली असून, या मार्गावरील कऱ्हे घाट ते आळे खिंड या रस्त्यावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन च���लकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताची शक्यता आहे.\nया मार्गावरील प्रवासासाठी भरभक्कम टोल घेणाऱ्या संबंधित व्यवस्थापनाची प्रवाशांना चांगले रस्ते देण्याची जबाबदारी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता हे खड्डे बुजवून आगामी 15 दिवसांच्या आत महामार्गाची डागडुजी न केल्यास, 25 सप्टेंबर 2020 रोजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येणार आहे.\nयावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, रमेश गुंजाळ, विजय राहणे, संतोष मांडेकर, हर्षल रहाणे आदी उपस्थित होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n'साहेबां'च्या नातेवाईकांची भंडारदऱ्यावर धिंगाणा; पोलिसांनी लक्ष न दिल्यास सरपंचाचा राजीनामा देण्याचा इशारा\nअकोले (अहमदनगर) : देशामध्ये कोरोना महामारीचे संकट असताना सरकारने महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी केली आहे. असे असताना देखील भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरु असून या संदर्भ\nजेईई व नीट परीक्षा पुढे ढकलावी; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nसंगमनेर (अहमदनगर) : देशासह राज्यात कोरोनाच्या महामारीचे संकट सुरु आहे. या संवेदनशील कालावधीत केंद्र सरकारने 6 व 13 सप्टेंबरला जेईई व नीट या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागण\nमोठी बातमी : ...म्हणून शेतकऱ्यांनाही मिळाली नाही एक दिमडीही\nकोपरगाव (अहमदनगर) : जिल्ह्यातील मंजूर असलेल्या सात मका हमीभाव केंद्रांपैकी चार केंद्रावर 653 शेतकऱ्यांकडून 15328.18 क्विंटल खरेदी करण्यात आलेली मका ताब्यात घेण्यास महसूल विभागाच्या वतीने ग्रेडरच उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने या शेतकऱ्यांचे तब्बल दोन कोटी 69 लाख 77 हजार 597 रुपये सरकारकड\nनगरकरांसाठी आनंदाची बातमी; दत्तूचा संघर्ष जिंकला\nसंगमनेर (अहमदनगर) : मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने ध्येय व चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांना यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान अस\n नगर जिल्ह्यात मनसेत इनकमींग सुरु\nपारनेर (अहमदनगर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सध्या कोणत्याही निवडणुका नसातानाही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे अनेक गावात नवनविन कार्यकर्ते जोडण्याचे काम पक्षाने सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने तालुक्य\nबिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय\nसंगमनेर (अहमदनगर) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत. म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडण\nकॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विश्वास असल्यानेच सोपवल्या विविध जबाबदाऱ्या\nसंगमनेर (अहमदनगर) : घरातून रुजलेल्या कॉंग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा राखल्याने, आमदारकीपासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास घडला. या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्ण करता आले, याचे मनस्वी समाधान आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील लाभार्थीपर्यंत पोचेल, तो जीवनातील सर्वोच्च\nतुम्ही पाच प्रवेश करून दिले तर तुमच्या शाळेला किंवा तुम्हाला मदत\nअकोले (अहमदनगर) : ऑनलाईन शिक्षण आणि नवीन प्रवेश यासाठी शिक्षकाची धावपळ चालली असून अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात श्रीरामपूर, ओतूर, संगमनेर, कोपरगाव, सिन्नर या भागातून प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांच्या दारात येऊन 10 रुपयात प्रवेशसोबत वसतिगृहाची सोय, तर 12वीनंतर इंजियनीयरिंग प्रवेश, कोणताही\nजोठेवाडीच्या धबधब्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रीकरण व्हायरल\nबोटा (अहमदनगर) : दोनशे फुटांवरून फेसाळत खाली पडणारा जलप्रपात.. त्यातूनच आजूबाजूला उडणारे पाण्याचे तुषार.. गुडघाभर खोलीच्या पाण्यात फेसाळणारे जलकण मनसोक्त अंगावर घेणारे ���बालवृद्ध... आजूबाजूला हिरवेगार डोंगर... हे सर्व वर्णन आहे आजपर्यंत दुर्लक्षित संगमनेर तालुक्‍यातील जोठेवाडी येथील धबधब्या\nम्हणून पोलिस अधिकांच्या हद्दपार आदेशाला विभागीय आयुक्तांकडे अपील\nअकोले (अहमदनगर) : हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी कोतुळ येथील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या तडीपार आदेशाला नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे अपील करत वकील संदीप बी. जगनर यांचे मार्फत आव्हान दिले आहे. कोतुळ येथील मोहन सखाराम खरात (व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kopargav-covid-19-patient-corona-update", "date_download": "2021-06-25T01:45:39Z", "digest": "sha1:J6OVXG7E3TV6KSDWUNSHBUXSDE6P73A4", "length": 5173, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बुधवारी कोपरगावात 68 करोना रूग्णांची भरः एकाचा मृत्यू", "raw_content": "\nबुधवारी कोपरगावात 68 करोना रूग्णांची भरः एकाचा मृत्यू\nकोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav\nकोपरगाव शहरासह तालुक्यात 18 मे रोजी सापडलेल्या 114 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 49 तर खासगी लॅब मधील 19 असे 68 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.\nकोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 68 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.\nत्यात खडकी येथील 1,येवला रोड येथील 1,गजानन नगर येथील 4,निवारा येथील 3,ओम नगर येथील 4,गवारे नगर येथील 1,श्रद्धा नगर येथील 1,फडके हॉस्पिटल जवळ येथील 1,लक्ष्मी नगर येथील 1,इंदिरा पथ येथील 2,कोर्ट रोड येथील 4,छ. संभाजी चौक येथील 1 ,विवेकानंद नगर येथील 1 तर ग्रामीण मधील माहेगाव देशमुख येथील 1, दहिगाव येथील 2, टाकळी येथील 1, करंजी येथील 3, सांगवी भुसार येथील 1, जे. कुंभारी येथील 2, सुरेगाव येथील 2, वारी येथील 7, मढी येथील 2,सोनेवाडी येथील 2, शहापूर येथील 2, टाकळी येथील 2, घारी येथील 1, चांदेकसारे येथील 1, कोकमठाण येथील 1, ब्राम्हणगाव येथील 1, रवंदे येथील 2, कासली येथील 1, शिरसगाव येथील 1, शिंगणापूर येथील 2, स्टेशन रोड येथील 1 असे 68 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.\nकोपरगाव तालुक्यात आज 19 मे पर्यंत अकरा हजार 326 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दहा हजार 310 रुग्ण बरे झा��े आहे. तसेच 838 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. तर आज पर्यंत 50 हजार 790 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.30 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.57 टक्के असे आहे. तर 178 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/film-actor-anupam-kher-criticizes-narendra-modi-and-central-government-on-corona-pandemic-second-wave-management/", "date_download": "2021-06-25T01:34:17Z", "digest": "sha1:3LBFLHPYJM2LXMP3BRZXDU26OLOG3LSY", "length": 11495, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "मोदींची सतत पाठराखण करणाऱ्या अनुपम खेर यांचाच मोदी सरकारला 'घरचा आहेर'; म्हणाले... - बहुजननामा", "raw_content": "\nमोदींची सतत पाठराखण करणाऱ्या अनुपम खेर यांचाच मोदी सरकारला ‘घरचा आहेर’; म्हणाले…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोनाचे थैमान अद्याप सुरुच आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पहिल्यांदाच उघड टीका केली. ‘सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरं काही महत्त्वाचे आहे, हे समजून घेण्याची गरज आहे’, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.\nअनुपम खेर हे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे समर्थक असल्याचे त्यांच्या अनेक वक्तव्यातून सर्वांनाच माहिती झाले आहे. त्यांनी यापूर्वी मोदी सरकारविरोधी बोलणाऱ्यांना खडेबोलही सुनावलेले आहेत. पण आता कोरोना परिस्थितीवरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ‘सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचे दिसत आहे. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही’.\nदरम्यान, एनडीटीव्हीने अनुपम खेर यांना एका कार्यक्रमात बोलावले होते. त्यादरम्यान अँकरने अनुपम खेर यांना ‘देशात रुग्ण, त्यांचे नातेवाईक रुग्णालयासमोर रडताना दिसत आहेत. त्यांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नाहीये. अशावेळी सरकारने स्वत:ची प्रतिमा सांभळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटत नाही का, असा सवाल केला. त्यावर अनुपम खेर यांनी परखड मत व्यक्त केले.\nTags: CoronaPrime Minister Narendra Modiveteran actor Anupam Kherकोरोनाघरचा आहेरज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरपंतप्रधान नरेंद्र मोदीपाठराखण\nमध्यवस्ती असणार्‍या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांकडून लंपास\n भारतातील टेक सेक्टरमध्ये 4 हजार पदे भरणार ‘ही’ कंपनी\n भारतातील टेक सेक्टरमध्ये 4 हजार पदे भरणार 'ही' कंपनी\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\n पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, पण..\nPune News | सराईत गुन्हेगार माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत ��सरविणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\nLife insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे पद्धत, जाणून घ्या येथे\n आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा\n म्हाडाची घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा वाद, मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा\nBurglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड चोरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-IFTM-sridevi-mahira-khan-and-ankita-lokhande-appearance-in-masala-awards-dubai-5769820-PHO.html", "date_download": "2021-06-25T01:35:23Z", "digest": "sha1:IGUH6MPQNG3ZEEIDORPXTYJ76C45CINH", "length": 4539, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sridevi-Mahira Khan And Ankita Lokhande Appearance In Masala Awards Dubai | दुबईतील अवॉर्ड फंक्शनला पत्नीसोबत पोहोचला गोविंदा, स्टनिंग लूकमध्ये दिसली अंकिता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुबईतील अवॉर्ड फंक्शनला पत्नीसोबत पोहोचला गोविंदा, स्टनिंग लूकमध्ये दिसली अंकिता\nपत्नी सुनीतासोबत गोविंदा, अंकिता लोखंडे\nमुंबईः अलीकडेच दुबईत 10 वा मसाला अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड आणि पाकिस्तानी स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. अभिनेता गोविंदा पत्नी सुनीतासोबत या फंक्शनमध्ये पोहोचला. सुनीता यावेळी गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली. तर रेड कार्पेटवर अभिनेत्री अंकिता लोखंडे मरून कलरच्या ट्यूब गाऊनमध्ये स्टनिंग दिसली.\n- या फंक्शनमध्ये अभिनेत्री श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत दिसली.\n- रेड कार्पेटवर ती व्हाइट कलरच्या फ्लॉवर वर्क असलेल्या लहेंगा चोलीत अवतरली.\n- याशिवाय अर्जुन रामपाल आणि सेलिना जेटली हे सेलिब्रिटीसुद्धा या अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाले होते.\nगॉर्जिअस लूकमध्ये दिसल्या माहिरा-मावरा\n- अवॉर्ड शोमध्ये माहिरा खान आणि मावरा हकेन यांचा गॉर्जिअस लूक बघायला मिळाला.\n- एकीकडे माहिराने पिंक कलरच्या ट्यूब गाऊनसोबत डायमंड ज्वेलरी घातली होती, तर दुसरीकडे माहिरा रेड रोज फ्लॉवर गाऊनमध्ये अवतरली.\n- माहिराने शाहरुखसोबत 'रईस'मध्ये तर मावराने 'सनम तेरी कसम' या बॉलिवूड फिल्म्समध्ये काम केले आहे.\n- या सोहळ्याला 'हिंदी मीडियम' फिल्मची हीरोइन सबा कमरसुद्धा पोहोचली होती.\nपुढील स्लाईड्सवर बघा, इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-arjit-kansal-winner-of-microsoft-power-point-2010-4703535-PHO.html", "date_download": "2021-06-25T00:57:08Z", "digest": "sha1:CGHFGA73CS3LNSKE3G633HL3T3JQTHTA", "length": 7034, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ARJIT KANSAL WINNER OF MICROSOFT POWER POINT 2010 | 130 देशातील 4 लाख मुलांमधून त्याने जिंकला MICROSOFT चॅम्पियनशिपचा प्रथम पुरस्कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n130 देशातील 4 लाख मुलांमधून त्याने जिंकला MICROSOFT चॅम्पियनशिपचा प्रथम पुरस्कार\n(माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 चॅम्पियनशिपच्या चषकासमवेत अरजित कन्सल)\nनवी दिल्ली - दिल्लीत राहणार्‍या अरजित कन्सल याने 2014 च्या 'माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2010' स्पेशलिस्ट वर्ल्ड चॅम्पियनचा पहिल्या क्रमांक पटकावला आहे. तर त्याचा मित्र शशांक बत्राने एक्सेल 2007 कॅटेगरीचे दुसरे स्थान मिळवले आहे. 130 देशांमधील 4 लाख स्पर्धकांमधून अरजितने हा विजय मिळवला आहे. ही स्पर्धा अमेरिकेच्या कॅलेफोर्निया येथे आयोजित करण्यात आली होती. 27 जुलैला सुरू झालेली स्पर्धा 30 जुलैपर्यंत सुरू होती. या स्पर्धेदरम्यान मायक्रोसॉफ्टच्या वर्ड, एक्सल आणि पॉवर पॉईंट या संबंधी ही परिक्षा होती. पुरस्कार सोहळ्यादरम्यान कन्सल याला 5 हजार डॉलर (3 लाख रुपये) ची शिष्यवृत्ती देण्यात आली. थआयलंडच्या पोंग सॅटर्न या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर आहे.\nजगभरातील स्पर्धकांनी घेतला सहभाग\nअरजीत पीतमपूरा येथील महाराज अग्रेसन मॉडेल शाळेचे विद्यार्थी आहेत. या स्पर्धेत 7 लाखांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत जगभरातील मायक्रोसॉफ्ट चॅम्पियन्सनेही भाग घेतला होता. यांना तर या सॉफ्टवेअरचे सर्व टूल्सबद्दल सखोल माहिती आहे. अंतिम फेरीत सर्व स्पर्धकांपेक्षा वेगळे करत पॉवर पॉईंटवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यात आले. ज्यामध्ये कन्सलने वेगवेगळ्या देशातील 123 विद्यार्थ्यांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले.\nदहावीत मिळाले होते 10 ग्रेड\nकन्सलने सांगितले की, या स्पर्धेसाठी त्यांना सायबर लर्निंगने स्पाँसरशिप दिली होती. कन्सलने मागील वर्षी दहावीत असताना 10 ग्रेड मिळवले होते. जेव्हा मी या स्पर्धेच्या विजयाची बातमी घरच्यांना दिली तेव्हा ते खुप खुश झाले.\nकाय आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट सर्टीफिकेशन\nपुढच्या वर्षी 2015 मध्ये ही स्पर्धा टेक्सासच्या दलासमध्ये आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेचे आयोजक सर्टीपोर्ट कंपनी जगभरातील 12000 सेंटर्सवर या स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धकांची निवड करते. ही कंपनी 1997 मध्ये सुरू झाली होती. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट सर्टीफिकेशन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यास मदत करते.\nकोणी कोणी मिळवले पहिले स्थान\nMS WORD 2010 ची चॅम्पियनशिप मकाऊच्या चॅन लेन वेंगने जिंकली\nEXCLE 2010 ची चॅम्पियनशिप मकाऊच्या किन लेन लो ने जिंकली\nMS WORD 2007 ची चॅम्पियनशिप यूएसएच्या डोम्नीक्यू डोवर्ड याने जिंकली\nEXCEL 2007 ची चॅम्पियनशिप ब्राझिलच्या लॅनने जिंकली\nPOWER POINT 2007 ची चॅम्पियनशिप युएसएसच्या टायलर मिलिसने जिंकली\nपुढील स्लाईडमध्ये पाहा, अरजितचा जल्लोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-session-meetings-before-monsoon-session-of-parliament-5055384-NOR.html", "date_download": "2021-06-25T00:23:57Z", "digest": "sha1:RRD2HQEHIWI6N56AHNIATK62WGI3PMTA", "length": 8234, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Session meetings before Monsoon session of Parliament | अधिवेशनाआधी बैठकांचे सत्र २१ जुलैपासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअधिवेशनाआधी बैठकांचे सत्र २१ जुलैपासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन\nनवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या तयारीसाठी सरकार आणि विरोधकांमध्ये बैठका झडत आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने सरकारला कोंडीत पकडण्यासाठी धोरण आखले आहे. सरकारनेही २४ विधेयके मंजूर करण्याची तयारी केली आहे.\nसंसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची संसद भवनात केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत १६ जुलै रोजी बैठक आहे. यामध्ये सरकारच्या विधायक अजेंड्याला अंतिम रूप दिले जाईल. सरकार तीन आठवडे चालणाऱ्या अधिवेशनात ३५ विधेयके आणण्याच्या तयारीत आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी एक दिवस सोमवारी नायडू सर्व पक्षांच्या दोन्ही सभागृहांच्या नेत्यांची भेट घेतील. यानंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार चर्चा करेल. करण्यास तयार असल्याचा विश्वास सरकार देणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी पाच मध्य आशियाई देश आणि रशियाच्या दौऱ्याहून परतले आहेत. त्यामुळे नायडू एक-दोन दिवसांत त्यांच्याशी चर्चा करून अंतिम रूप देतील.\nएनडीएचीही बैठक बोलवा : शिवसेनेची मागणी\nपावसाळी अधिव���शनाच्या आधी एनडीएची बैठक बोलावण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. अधिवेशन वादळी ठरेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. भाजपने सहकाऱ्यांना सोबत घेऊन रणनीती आखली पाहिजे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, २० जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, एनडीएची कोणतीही बैठक ठेवली नाही. भाजपने सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावे.\nमुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्या राजीनाम्याची मागणी. ललित मोदी वादावर सुषमा स्वराज, वसुंधराराजे यांच्या राजीनाम्याची मागणी.\nसामाजिक-आर्थिक जनगणनेतून पुढे आलेले ग्रामीण भारताचे वाईट चित्र.\nजातीनिहाय जनगणनेची आकडेवारी लवकर जाहीर करण्याची मागणी.\nकाँग्रेसला झटका, एकवाक्यता नाही\nकाँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहनसिंग यांनी पावसाळी अधिवेशनासाठी मंगळवारी रणनीती ठरवली. पक्षाला व्यापमं घोटाळा, ललित मोदी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवर विरोधकांची साथ हवी आहे. मात्र, सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जदयू आणि सपासारख्या पक्षांचा त्यांना पाठिंबा नाही. यासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे.\n२४ विधेयकांचे मसुदे तयार\nराज्यसभेत प्रलंबित नऊ आणि लोकसभेत चार विधेयकांसह ११ नवी विधेयके संसदेत आणण्याची तयारी सुरू आहे. लोकसभेत प्रलंबित विधेयकांमध्ये वादग्रस्त भूसंपादन विधेयक, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचारविरोधी) दुरुस्ती विधेयक, दिल्ली उच्च न्यायालय (दुरुस्ती) विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत प्रलंबित नऊ विधेयकांमध्ये जीएसटीशी संबंधित घटना दुरुस्ती (१२२वी) विधेयक, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन (दुरुस्ती) विधेयक, भ्रष्टाचारविरोधी (दुरुस्ती) विधेयक आणि बाल न्याय (मुलांची देखभाल आणि संरक्षण) दुरुस्ती विधेयकाचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-06-24T23:56:08Z", "digest": "sha1:DAMHZ5I6TT7WNLF76WQRZSS4QS3R4JX5", "length": 21595, "nlines": 170, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "‘ट्रॅक्टर चालवताना वाटतं जणू मी उडत चाललीये’", "raw_content": "\n‘ट्रॅक्टर चालवताना वाटतं जणू मी उडत चाललीये’\nपंजाबच्या आपल्या गावाहून सरबजीत कौर त्यांचा ट्रॅक्टर चालवत ४०० किलोमीटरचं अंतर पार करून सिंघु सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी येऊन पोचल्या आणि आता २६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये त्या सहभागी होणार आहेत\n“मला ट्रॅक्टर कसा चालवायचा ते माहितीये,” सरबजीत कौर सांगून टाकतात. आणि म्हणूनच दोन महिन्यांपूर्वी त्या आपल्या पांढऱ्या ट्रॅक्टरवर स्वार झाल्या आणि पंजाबच्या आपल्या जसरूर गावाहून ४८० किलोमीटरचं अंतर पार करत हरयाणा-दिल्ली सीमेवर सिंघुला पोचल्या. “माझी मीच आले,” त्या सांगतात. त्यांच्या गावातले बाकी लोक मात्र शेतकरी संघटनेने ट्रॅक्टर ट्रॉलीची सोय केली होती, त्यातून पोचले.\nजसरूर सोडण्याआधी देखील सरबजीत सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्यांबद्दल बोलत, त्यांचा विरोध करतच होत्या. अमृतसर जिल्ह्याच्या अजनाला तहसिलातल्या त्यांच्या २,१६९ लोकसंख्या असलेल्या गावात त्या घरोघरी जाऊन या कायद्यांच्या विरोधातली चळवळ उभी करत होत्या. मग, २५ नोव्हेंबर रोजी त्या जसरूर आणि आसपासच्या गावांमधून १४ ट्रॅक्टर ट्रॉल्यांचा जत्था निघाला त्यासोबत निघाल्या. हा जत्था जमहुरी किसान सभेने आयोजित केला होता (देशभरातल्या तब्बल २०० शेतकरी संघटनांचा संयुक्त मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीशी संलग्न). ते पहाटे निघून २७ नोव्हेंबर रोजी सिंघुला पोचले.\nआणि आता २६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनी निघणाऱ्या अद्भुत अशा ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. हरयाणाच्या सोनिपतजवळ सिंघुच्या उत्तरेला तीन किलोमीटरवर कुंडलीच्या सीमेपासून हा मोर्चा सुरू होणार आहे. “मी माझ्या ट्रॅक्टरवर सहभागी होणार आहे,” त्या सांगतात.\nहरयाणामधले सिंघु व टिकरी आणि उत्तर प्रदेशचं गाझीपूर ही २६ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या आंदोलनाची मुख्य केंद्रं बनली आहेत आणि लाखो शेतकरी तिथे ठाण मांडून बसले आहेत. तीन नवे कृषी कायदे रद्द करा ही त्यांची मागणी आहे. “जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत, बच्चे-बूढे, बाया-गडी कुणीही इथनं हलणार नाही,” सर्बजीत सांगतात.\n“मला कुणीही इथे यायला सांगितलं नाही. आणि कुणीही मला इथे ‘बसवलेलं’ नाहीये,” त्या सांगतात. आंदोलनस्थळी ट्रॅक्टरची लांब रांग लागली आहेत, तिथे त्या आपल्या ट्रॅक्टरपाशी उभ्या आहेत. “माझ्या ट्रॅक्टरवरून क��ती तरी जण इथे आंदोलनासाठी आले आहेत. आता तुम्ही काय असं म्हणणार का, मी त्यांना इथे आणलंय म्हणून” त्या विचारतात. (११ जानेवारी रोजी) भारताच्या सरन्यायाधीशांनी अशी टिप्पणी केली होती की आंदोलनाच्या ठिकाणी ‘बसवण्यात आलेल्या’ स्त्रिया आणि म्हाताऱ्यांना घरी जाण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे, त्या संदर्भात त्या बोलत होत्या.\nसर्बजीत कौरः ‘हे आंदोलन चाललंय कारण इथे बाया आहेत. सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की आम्ही कमजोर आहोत, पण या चळवळीची शक्ती म्हणजे आम्ही बाया आहोत’\n“हे आंदोलन चालू राहिलंय कारण इथे बाया आहेत,” सर्बजीत सांगतात. “सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की आम्ही कमजोर आहोत, पण या चळवळीची शक्ती म्हणजे आम्ही बाया आहोत. आम्ही बायाच आमच्या शेताचं सगळं पाहतो. कुणी आम्हाला कमजोर कसं काही समजू शकतं मी पेरणी करते, पीक काढते, झोडणी, मालाची वाहतूक सगळं करते. मी माझं शेत आणि माझं कुटुंब दोन्हीचं सगळं पाहते.”\nसर्बजीत यांच्यासारख्याच भारतातल्या गावखेड्यातल्या ६५ टक्के स्त्रिया थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीकामात गुंतलेल्या आहेत.\nसर्बजीतच्या सासरच्यांच्या नावची जसरूरमध्ये पाच एकर जमीन आहे ज्यात ते गहू आणि भात पिकवतात. गावातल्या मंडीत ते आपला माल घालतात आणि वर्षाला त्यांचं शेतातून येणारं वार्षिक उत्पन्न ५०,००० ते ६०,००० आहे. त्या शेतकरी म्हणून भरपूर कष्ट करत असल्या तरीही त्यांच्या मालकीची जमीन नाही – भारतात २ टक्क्यांहून कमी स्त्रियांकडे त्या कसतात त्या जमिनीची मालकी आहे. (एम. एस. स्वामीनाथन यांनी या मुद्द्याबद्दल आणि कृषी अर्थकारणातील इतर कमतरतांबद्दल प्रस्तावित केलेलं महिला शेतकरी मालकी हक्क विधेयक, २०११ मात्र कायद्यामध्ये रुपांतरित होऊ शकलेलं नाही.)\nत्यांचे पती निरंजन सिंग अधून मधून आंदोलन स्थली येतात आणि काही दिवसांपूर्वी ते गावी परतले आहेत. सर्बजीतना त्यांच्या चारही मुलांची – दोन मुलं-दोन मुली – आठवण येते पण मग त्या सांगतात की त्यांच्या भविष्यासाठी त्या आंदोलन संपेपर्यंत इथेच थांबणार आहेत. “एकदा बाजारसमित्याच बंद झाल्या की मग आम्ही आमच्या जमिनीतून काय उत्पन्न काढू शकणार” शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या बाजरसमित्यांचं महत्त्व कमी करणाऱ्या कायद्यासंदर्भात त्या विचारतात. “माझ्या मुलांना मला चांगलं शिक्षण द्यायचंय,” त्या सांगतात. “पण आता काही ते होईलसं वाटत नाही, हळू हळू मंड्या बंद होत जातील आणि मग आम्ही आमचा माल कुठे आणि कसा विकणार आहोत” शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या बाजरसमित्यांचं महत्त्व कमी करणाऱ्या कायद्यासंदर्भात त्या विचारतात. “माझ्या मुलांना मला चांगलं शिक्षण द्यायचंय,” त्या सांगतात. “पण आता काही ते होईलसं वाटत नाही, हळू हळू मंड्या बंद होत जातील आणि मग आम्ही आमचा माल कुठे आणि कसा विकणार आहोत\nशेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. हे कायदे सगळ्यात आधी, ५ जून २०२० रोजी वटहुकूम म्हणून जाहीर करण्यात आले आणि नंतर १४ सप्टेंबर २०२० रोजी कृषी विधेयकं म्हणून संसदेत सादर झालेले त्याच महिन्याच्या २० तारखेपर्यंत विरोध असतानाही हे कायदे मंजूर देखील करून घेण्यात आले.\nया कायद्यांमुळे मोठ्या कॉर्पोरेट समूहांना शेतकरी आणि शेतीचं क्षेत्र अधिकाधिक व्यापता येईल आणि ज्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्यांच्या उपजीविका मोठ्या प्रमाणावर मोडकळीस येतील असं चित्र सगळ्या शेतकऱ्यांना दिसतंय. या कायद्यांमध्ये शेती करणाऱ्यासाठी आधारभूत असणाऱ्या इतर घटकांनाही दुय्यम ठरवलं गेलं आहे, जसं की किमान आधारभूत किंमत (हमीभाव), कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शासनाकडून होणारी खरेदी, इत्यादी. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.\nकधी कधी सर्बजीत आंदोलन स्थळी असलेल्या लहानग्यांना आणि इतरांना त्यांच्या ट्रॅक्टरवरून चक्कर मारून आणतात. चार वर्षांपूर्वी त्या ट्रॅक्टर चालवायला शिकल्या\nआंदोलन स्थळी सर्बजीत यांचा वेळ लंगरमध्ये स्वयंपाक करणं, रस्ते झाडणं आणि कपडे धुणं अशा कामात जातो. त्यांच्यासाठी हाही सेवा करण्याचाच एक मार्ग आहे. त्या त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत झोपतात आणि जवळच्या दुकानांमधल्या शौचालयांचा वापर करतात. “इथले जवळचे लोक खूपच मदत करतायत. त्यांचा आमच्यावर इतका विश्वास आहे की त्यांनी त्यांच्या दुकानाच्या किल्ल्या आम्हाला देऊ केल्या आहेत म्हणजे आम्हाला हवं तेव्हा तिथला संडास वापरता यावा. इथल्या अनेक संस्था मोफत सॅनिटरी पॅड आणि औषधं वाटतायत, ती आम्ही घेतो,” त्या म्हणतात. कधी कधी सर्बजीत कुणाकडून तरी सायकल घेतात आणि आसपासच्या भागात सायकलवर रपेट मारून येतात.\n“मी इथे फार खूश आहे. आम्ही सगळे एखादं मोठं कुटुंब असल्याप्रमाणे एकत्र राहतोय. आम्ही सगळे वेगवेगळ्या पिंड [गाव] हून आलोय, आम्ही वेगवेगळी पिकं घेतो पण आम्ही एका ध्येयासाठी संघटित झालोय. या चळवळीमुळे मला एक मोठा परिवार लाभलाय. पूर्वी कधी झाली नाही तितकी आमची एकजूट झालीये. आणि ही एकजूट फक्त पंजाब आणि हरयाणापुरती नाहीये. देशातले सगळे शेतकरी आज एकत्र खडे आहेत. आणि कुणीही आमच्यावर लक्ष ठेवून नाहीये, आम्ही काय करायचं ते सांगत नाहीये. आम्ही सगळेच आज नेते आहोत.”\nकधी कधी सर्बजीत आंदोलन स्थळी असलेल्या लहानग्यांना त्यांच्या ट्रॅक्टरवर चक्कर मारून आणतात. चार वर्षांपूर्वी त्या ट्रॅक्टर चालवायला शिकल्या. “माझे पती चालवायचे आणि मला पण ट्रॅक्टर चालवावासा वाटत होता. म्हणून मग मी त्यांना सांगितलं की मला शिकवा. मी जेव्हा शिकले तेव्हा आणि आता मी ट्रॅक्टर चालवते तेव्हा देखील माझ्या घरचं किंवा गावातलं कुणीही काहीही म्हटलं नाही,” त्या सांगतात.\n“मी ट्रॅक्टर चालवते तेव्हा वाटतं जणू काही मी उडतच चाललीये,” त्या म्हणतात. “एक बाई आयुष्यभर तिच्या हक्कांसाठी लढत असते. आणि लोकांना अजूनही वाटतं की त्यांच्यासाठी कुणी तरी दुसऱ्यांनी लढायला पाहिजे. आणि यंदाची लढाई कर्मठ समाजाविरुद्ध नाहीये, ती सरकारविरुद्ध आहे.”\n#नवीन-कृषी-कायदे #शेतकरी-आंदोलन #ट्रॅक्टर-मोर्चा #अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती #कृषी उत्पन्न-बाजार समिती #महिला शेतकरी मालकी हक्क विधेयक २०११\nमुरमू खरंच गेले उडत...\nमुरमू खरंच गेले उडत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/marathi-news-mumbai-saamtv-viral-report-8387", "date_download": "2021-06-25T01:27:59Z", "digest": "sha1:LQP6XXFNJ6YDCKBWGKIQ5J3OP45WLRFQ", "length": 1809, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | माकडाने केली वाघाची फजिती! बलाढ्य वाघाला माकडानं दिला चकवा", "raw_content": "\nVIDEO | माकडाने केली वाघाची फजिती बलाढ्य वाघाला माकडानं दिला चकवा\nजंगलात झाडावर माकड बसलं होतं, चांगलंच सावज मिळालंय म्हणून हा वाघ माकडाला पकडण्याचा वाघ प्रयत्न करत होता, वाघ मागे लागलाय पाहून ���ुशार माकड झाडावर चढलं, पण वाघही झाडावर चढल्यानं आता काय करावं हेच माकडाला कळेना. आता आपलं काही खरं नाही असं माकडाला वाटू लागलं. मात्र, हुशार माकडानं या वाघाची चांगलीच फजिती केली. कशी पाहा सामचा व्हयरल पंचनामा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/bjp-corporator-beats-up-woman-officer-for-blocking-sand-truck-470727.html", "date_download": "2021-06-24T23:55:01Z", "digest": "sha1:APJ5NLJN6OVAWEFYNUJIBS5L5I56SSID", "length": 16044, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवाळूचा ट्रक अडवल्याचा राग, भाजप नगरसेवकाची महिला तलाठींना मारहाण\nनंदुरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (BJP corporator beats up woman officer for blocking sand truck)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभाजप नगरसेवक गौरव चौधरी\nनंदुरबार : नंदुरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे (BJP corporator beats up woman officer for blocking sand truck).\nगौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची झिरो स्वामीत्व पावती नव्हती. त्यामुळे या तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरासह अन्य दोन महिला तलाठी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला (BJP corporator beats up woman officer for blocking sand truck).\nयानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठींमध्ये वाद झाला. यावेळी नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठींसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहाण केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.\nदुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळू ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कोणालाही मारझोड केली नसून संबंधित महिल��� तलाठी या पाय अडकून खाली पडल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यांच्या वाहन चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड ताणतणावात असून त्यांनी याप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.\nइन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार\nVIDEO : नाशिकमध्ये गुंडगिरी, भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\n‘मराठवाड्यात शिवसेना क्षीण, ठोकशाहीला जनता भीक घालणार नाही’, आमदार सुरेश धसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nताज्या बातम्या 7 hours ago\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं\nनागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार\nभाजप नेत्यांकडून ओबीसी समाजाचा बुद्धीभेद सुरु, फडणविसांच्या टीकेला भुजबळांचं प्रत्युत्तर\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.kalocilsbeauty.com/wholesale-customized-private-label-boxes-3d-lashes-100-real-mink-eyelashes-vendors-product/", "date_download": "2021-06-24T23:40:31Z", "digest": "sha1:QJBFSG35XPTOKIJYJW5AAMWMONG7JOBV", "length": 18573, "nlines": 242, "source_domain": "mr.kalocilsbeauty.com", "title": "चीन घाऊक सानुकूलित खाजगी लेबल बॉक्स 3 डी लॅश 100% वास्तविक मिंक eyelashes विक्रेते फॅक्टरी आणि उत्पादक | वेती", "raw_content": "\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\n3 डी मिंक लॅश\n3 डी मिंक लॅश\n25 मिमी मिंक लेश\nशीर्ष क्वाटीटी हस्तनिर्मित फॅक्टर ...\nIGH उच्च गुणवत्ता: वास्तविक सायबेरियन मिंक फर, सुपर पुन्हा वापरण्यायोग्य आणि टिकाऊ बनलेले, सी ...\nचीन फॅक्टरी स्वस्त होल्सा ...\n1, कॅलोसिल्स लॅश शेती केलेल्या मिंकपासून बनविलेले आहेत, दरम्यान सायबेरियातून आयात केले जातात ...\nचीन फॅक्टरी घाऊक 3 डी ...\n1, कॅलोसिल्स लॅशस् निवडलेल्या 100% रिअल मिंक फर डब्ल्यूआय बरोबर परिष्कृत केल्यापासून बनवल्या जातात ...\nघाऊक घाऊक सानुकूलित खाजगी लेबल बॉक्स 3 डी लॅश 100% वास्तविक मिंक eyelashes विक्रेते\n1, एआयएलएसए शैली 18 मिमी मिंक फर लॅश\n2, मऊ, मऊ, नैसर्गिक 3 डी eyelashes\n3, सानुकूलित खाजगी लेबल उपलब्ध\n4, 100% हस्तनिर्मित उच्च गुणवत्तेचे अल्ट्रा-प्रकाश मिंक केस\nएफओबी किंमत: कृपया अचूक किंमतीसाठी तपशील पाठवा\nपुरवठा क्षमता: 100000 तुकडे / महिना\nलोगो: सानुकूलित खाजगी लोगो उपलब्ध\nआम्हाला ईमेल पाठवा व्हॉट्सअ‍ॅप\nसानुकूल डिझाइन खासगी लोगो\nश्रीमंत eyelashes उत्पादन अनुभव\n100% रिअल मिंक क्रूरता मुक्त\nएसजीएस, सीई, आयएसओ 00००१\nआमचे खोटे eyelashes सर्व हस्तनिर्मित आहेत, अल्ट्रा-प्रकाश मिंक केसांनी बनविलेले, जे आपल्��ा नैसर्गिक डोळ्याइतके मऊ आणि मऊ आहे. हाताने बनवलेल्या खोट्या डोळ्यांचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो आणि काळजीपूर्वक उपचार केला जाऊ शकतो. नक्कल केलेल्या इलॅशॅश तंत्रज्ञानाचा वापर करून, eyelashes वास्तविक eyelashes जितके नैसर्गिक आणि मऊ असू शकतात, ज्यामुळे आपण नेहमीच उभे राहू शकता.\nविविध प्रकारच्या विक्री-विक्री शैली उपलब्ध आहेत आणि हे ग्राहकांना आवश्यक असलेल्या शैलीचे सानुकूलित करण्यास समर्थन देते. ग्राहकांना आम्हाला केवळ विशिष्ट आवश्यकता आणि मापदंड किंवा भौतिक नमुने प्रदान करण्याची आवश्यकता आहे.\nनिवडलेल्या खोटी आयलॅश कच्चा माल, वर्षानुवर्षे अनुभव जमा झाल्यानंतर आमच्याकडे आधीपासूनच उच्च-गुणवत्तेचे, कार्यक्षम कच्चे माल पुरवणारे आहेत, दीर्घकालीन आम्हाला चांगले कच्चे माल पुरवतात.\n100% हस्तनिर्मित. मशीन उत्पादनाच्या तुलनेत, हाताने तयार केलेले उत्पादन हे सुनिश्चित करते की खोटे डोळे गोंधळ होणार नाहीत आणि डोळ्याचे तुकडे पडणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आम्ही हाताने गोंद लावतो.\nचुकीच्या बरणीचे पॅकेजिंगचे विविध प्रकार सानुकूलित केले जाऊ शकतात. लोगो सानुकूलनासाठी, तयार स्टॉक पॅकेजिंग 3 डी अतिनील मुद्रणास समर्थन देते. सानुकूलित बॉक्स अतिनील मुद्रण आणि गरम मुद्रांकन मुद्रण समर्थन करते.\nरेडी स्टॉक स्टॉकसाठी, वितरणाची वेळ 48 तासांच्या आत असते, सानुकूलित लॅशसाठी, वितरणाची वेळ 7-25 दिवसांच्या आत असते.\nपहिल्यांदा ग्राहकाच्या चौकशीची काळजी घेतली जाईल. त्वरित चौकशीसाठी कृपया आमच्याशी फोन कॉलद्वारे किंवा थेट संदेशाद्वारे बोला.\nवाहतुकीद्वारे कोणत्याही गुणवत्तेच्या समस्या असल्यास किंवा नुकसान झाल्यास, आपण 3 कार्य दिवसात पैसे परत किंवा परत पाठविण्यास विचारू शकता.\nखोट्या झापड का घातल्या\nखोट्या डोळ्यांमुळे डोळे मोठे आणि अधिक आकर्षक दिसू शकतात आणि कर्लिंगची डिग्री देखील डोळ्यांशी जुळते, जी अधिक मोहक दिसेल.\nप्राचीन इजिप्त आणि रोममध्ये खोट्या डोळ्याचे अस्तित्व होते. एकेकाळी डोळयांना सर्वात आकर्षक प्रतीक मानले जात असे. नंतर, खोट्या डोळ्याच्या जन्मानंतर, अधिक लोक देखील डोळ्यांकडे गेले. १ 16 १ In मध्ये चित्रपट दिग्दर्शकाने फिल्म आणि टेलिव्हिजन निर्मितीच्या गरजेसाठी खोट्या डोळ्यासाठी खर्या केसांचा वापर केला. नंतर, एका ब्रिटीश मॉडेलने ख��टी eyelashes परिधान करण्याचा ट्रेंड सुरू केला आणि बरेच लोकांना खोट्या पापण्यांचे अस्तित्व माहित होते.\nखोट्या डोळ्याच्या नंतरच्या टप्प्यात, बरेच प्रकार, भिन्न आकार आणि रंग आणि भिन्न प्रसंग आहेत. परंतु कोणत्या प्रकारच्या खोट्या डोळ्यांत काही फरक पडत नाही, ते लागू झाल्यानंतर ते डोळे \"चर्चा\" करू शकतात आणि मोहक डोळे मोहक होण्यासाठी पुरेसे आहेत. नंतर, बरेच लोक खोट्या डोळ्यांत कपड्यांमुळे समाधानी नाहीत आणि त्यांच्या चेह on्यावर कायमचे वाढू देतील अशी इच्छा बाळगू लागले आणि पापण्यांच्या विस्ताराच्या तंत्राचा जन्म झाला.\nसर्वसाधारणपणे, प्रथम खोट्या पापण्या फक्त स्त्रियांची मोहकता दर्शविण्यासाठी होती, परंतु आता खोट्या पापण्या व्यावहारिकतेकडे अधिक लक्ष देतात, लोकांच्या डोळ्याच्या आकारासाठी अधिक योग्य असतात, परंतु यामुळे डोळे मोठे आणि मोहक दिसू शकतात.\nमागील: घाऊक घाऊक खाजगी लेबल 100% हस्तनिर्मित क्रूरता विनामूल्य 3 डी मिंक eyelashes विक्रेता\nपुढे: आपले स्वत: चे खाजगी लेबल लॅशल्स घाऊक झुबकेदार डोळे तयार करा\n3 डी मिंक विक्रेत्यास लॅश करते\nआपल्या स्वत: च्या डोळे तयार करा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nफॅक्टरी घाऊक फ्लफी 3 डी 100% मिंक eyelashes ...\nमोठ्या प्रमाणात आपले स्वतःचे खासगी लेबल हस्तनिर्मित नेट तयार करा ...\nआपले स्वतःचे खाजगी लेबल लॅश घाऊक तयार करा ...\nबल्क आय लेश वॉटरप्रूफ पुन्हा वापरण्यायोग्य क्लासिक 3 डी ...\nओईएम Eye डी आयलॅश मिंक लॅश हस्तनिर्मित मेकअप फू ...\nघाऊक हाताने तयार केलेले जाड फ्लफी 3 डी मिंक लेश ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nहा नानचांग वेती टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा कलोकिल्स ब्युटी ब्रँड आहे. जो खोटी eyelashes, आयलाइनर, लिप ग्लॉस, आयशॅडो, मस्करा इ. उत्पादनात खास आहे. विविध सौंदर्य मेकअप उत्पादने आमच्याकडून निवडल्या जाऊ शकतात. कॅलोकिल्स ब्यूटी ब्रँडची स्थापना २०१ 2019 मध्ये केली गेली होती, परंतु आमच्याकडे जवळपास १० वर्षांचा ब्युटी मेकअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टिंग एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे सुमारे 000००० चौरस मीटर कार्यशाळा आणि १०० पेक्षा जास्त स्थिर कामगार आहेत. आमचे वार्षिक निर्यात मूल्य US 3000,000 पेक्षा जास्त आहे. आशा ��हे की आपण दीर्घकालीन व्यवसाय संबंध प्रस्थापित करू आणि परस्पर लाभ साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nमिंक मारणे, डोळा लॅश, काजळ, काजळ, डोळयातील पडदा विक्रेते, डोळ्यातील बरणी विस्तार,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-1894-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%97/", "date_download": "2021-06-25T00:34:54Z", "digest": "sha1:POEW57ORCYLKPTLXUXQHWVRR6DCOX5XG", "length": 5733, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "भुसंपादन अधिनियम 1894 अंर्तगत कलम-18 खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे व लोकअदालत प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशिल | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nभुसंपादन अधिनियम 1894 अंर्तगत कलम-18 खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे व लोकअदालत प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशिल\nभुसंपादन अधिनियम 1894 अंर्तगत कलम-18 खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे व लोकअदालत प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशिल\nभुसंपादन अधिनियम 1894 अंर्तगत कलम-18 खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे व लोकअदालत प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशिल\nभुसंपादन अधिनियम 1894 अंर्तगत कलम-18 खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे व लोकअदालत प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशिल\nभुसंपादन अधिनियम 1894 अंर्तगत कलम-18 खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे व लोकअदालत प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशिल\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/the-maharashtra-government-is-ready-to-prevent-possible-floods/", "date_download": "2021-06-25T01:09:23Z", "digest": "sha1:GXVEAP74AE7SE7YHG7I4G2MTHYVVFCFK", "length": 10682, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सरकार सज्ज - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुर��’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/महाराष्ट्र/संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सरकार सज्ज\nसंभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सरकार सज्ज\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nगतवर्षी अचूक नियोजन करत पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थितीचा करेक्ट कार्यक्रम करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यंदाही संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत कंबर कसली आहे.\nपूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली तसेच संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\n२०१९ साली पश्चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी जयंत पाटील लोकांच्या मदतीला स्वतः उतरले होते. जयंत पाटील यांना स्वतः अनेक अडचणींचा त्यावेळी सामना करावा लागला होता. म्हणूनच या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता जयंत पाटील यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच अलर्ट केली आहे.\nया बैठकीला कृष्णा खोरे कार्यकारी संचालक मुंडे, मुख्य अभियंता गुणाले, राजपूत, सांगलीचे अधिक्षक अभियंता नाईक,पुणे अधिक्षक अभियंता चोपडे, प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते.\n'देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड'\n'मराठा आरक्षणावर भाजपने राजकारण न करता सहकार्य करावे'\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक\n‘गाव खेड्यात, वाडी वस्तीवर रुजवणार क्रीडासंस्कृती’\n‘सत्ता नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त’\n‘पायी वारीची परंपरा खंड���त होऊ देऊ नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_109.html", "date_download": "2021-06-25T00:40:37Z", "digest": "sha1:2IQUEFZG4VNL4A5GQEDOVMXFC4SPZP4S", "length": 13189, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "महापालिकेच्या कोरोनाने मयत झालेल्या स्वच्छता निरीक्षकाच्या चितेला महापालिका आयुक्तांनी दिला अग्नी.. - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र महापालिकेच्या कोरोनाने मयत झालेल्या स्वच्छता निरीक्षकाच्या चितेला महापालिका आयुक्तांनी दिला अग्नी..\nमहापालिकेच्या कोरोनाने मयत झालेल्या स्वच्छता निरीक्षकाच्या चितेला महापालिका आयुक्तांनी दिला अग्नी..\nमहापालिकेच्या कोरोनाने मयत झालेल्या स्वच्छता निरीक्षकाच्या चितेला महापालिका आयुक्तांनी दिला अग्नी..\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आज अनेक ठिकाणी कोणी पुढे येत नाही, नातेवाईकांनीही पाठ फिरवल्याच्या घटना समोर येत आहेत, मात्र सांगली मध्ये महापालिका आयुक्तांनी आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेला स्वतःला अग्नी दिली आहे.\nमिरजेत कोरोना रूग्णांच्या चितेला अग्नी देणाऱ्या महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली.ज्या मध्ये सुधीर कांबळे यांचा मृत्यु झाला. गेल्या 3 महिन्यापासून कांबळे हे मिरज - पंढरपूर रोडवरील स्मशान भूमीत कोरोणामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा काम करत होते. जवळपास 300 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्यावर कांबळे आणि त्यांच्या टीमने अंत्यसंस्कार करण्याबरोबर चिता देण्याचे काम केलं.काही दिवसांपूर्वी कांबळे यांना हे काम करताना कोरोनाची लागण झाली होती. त्यात दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला,त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे,आता कोरोना रुग्णांच्या चितेला अग्नी कोण देणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला.\nमहापालिका क्षेत्रात ही गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस हे युद्धपातळीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत.\nहे करताना आपल्या एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर विशेषता कोरोना योद्धा म्हणून कोरोना रुग्णांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या या कर्मचाऱ्याचा मृत्यू आयुक्त नितीन कापडणीस यांना जिव्हारी लागला. आणि अशा या परिस्थितीमध्ये आयुक्त नितीन कापडणीस हे आपल्या कर्मचारी असणाऱ्या सुधीर कांबळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी थेटे कोरोना रुग्णांचे अंत्यविधी पार पडणाऱ्या मिरज शहरातील पंढरपूर रोड वरील स्मशानभूमीत जाऊन पोहचले.आणि आयुक्त कापडणीस यांनी त्या ठिकाणी सुधीर कांबळे यांच्या चितेला अग्नी दिली.\nखरंतर आयुक्त म्हणून महापालिकेच्या एका सामान्य कर्मचाऱ्याच्या चितेला अग्नी देण्याची ही पहिलाच घटना म्हणावी लागेल,एक उच्च अधिकारी खरतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या अंत्यविधीलाही हजेरी लावतात का प्रश्न आहे आणि अशा आपत्तीकाळात तर ते अश्यक्य आहे,मात्र माणुसकीची जाण असलेल्या आयुक्त नितीन कापडणीस यांनी मृत्यू पावलेला कर्मचारी आपल्या परिवारातला सदस्य असल्याची भावना ठेवून अंत्यसंस्काराला केवळ उपस्थितीत न लावता थेटे चितेला अग्नी देत,अधिकारी पण माणूस असतो,हे दाखवून दिले आहे.\nTags # पश्चिम महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/children-enjoying-pre-monsoon-rains-dropping-paper-boats-14029", "date_download": "2021-06-25T01:51:00Z", "digest": "sha1:MWKDYV2U2WI5GTYPZP27KUXBK4BSA5II", "length": 3982, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ; बच्चे कंपनी मात्र खुश", "raw_content": "\nमान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ; बच्चे कंपनी मात्र खुश\nसंजय डाफ, साम टीव्ही, नागपूर\nयवतमाळ: यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद येथे मान्सूनपूर्व पावसाने Pre monsoon rains अचानक हजेरी लावली. आजपासून काही प्रमाणात निर्बंध हटविण्यात आल्याने शहरात नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे अचानकपणे आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. Children enjoying the pre monsoon rains by dropping paper boats\nया मान्सूनपूर्व पावसात सर्वत्र चित्र दिसून आले ते म्हणजे, तहसील कार्यालयातील कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मिळेल त्या शेडचा आडोसा घेऊन उभे राहावे लागले. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली तर ज्यांच्याकडे छत्री होती त्यांनी छत्रीचा उपयोग घेत पावसापासून बचाव केला.\nदीपिका, प्रियंकाला मागे टाकत रिया चक्रवर्ती बनली 'मोस्ट डिझायरेबल'\nपरंतु यापलीकडे पावसामुळे घरापुढे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात चिमुकल्यांनी कागदी होड्या सोडत मान्सूनपूर्व पावसाचा आनंद लुटला आहे.पावसामुळे अनेक नाले तुडुंब भरले होते. सर्वत्र सखल भागात पाणी जमा झाल्याचे दिसून आले.\nउकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे हवेत गारवा आल्याने काहीसा दिलासा मिळाला. मृग नक्षत्रावर पाऊस पडल्याने शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किमान १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱयांनी पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने Agriculture department केले आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&state=maharashtra&topic=hardware", "date_download": "2021-06-25T01:41:24Z", "digest": "sha1:RAEAGSCUBPKDTUPGYYI4KSYJJHXZGFUD", "length": 17037, "nlines": 209, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपहा, CNG ट्रॅक्टरचे फायदे\nसध्या पेट्रोल आणि डिझेलवर ट्रॅक्टर चालवून शेती करणे सुद्धा खूपच अवघड झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल चे भाव आभाळपर्यंत गेले आहेत. त्यामुळं डिझेल वर ट्रॅक्टर चालवणे खूपच...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआता, मोबाईलद्वारे होणार आपला ट्रॅक्टर नियंत्रित\n➡️ मित्रांनो, आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तम ट्रॅक्टर नियंत्रित करणाऱ्या किटबद्दल जाणून घेऊया चला तर मग वेळ न घालवता व्हिडीओ पाहू. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी...\nसल्लागार लेख | डियर किसान\nकृषी यांत्रिकीकरणकृषी यंत्रेऊसहार्डवेअरआलेकांदाकृषी ज्ञान\nजमीन सपाटीकरण करणासाठी उपयुक्त यंत्र\nलेझर लँड लेव्हलर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. विशेषत ज्या शेतकऱ्यांची शेती पूर्ण रूपाने समतल किंवा सपाट नाही अशांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. जमीन सपाट नसल्याकारणाने...\nकृषी यांत्रिकीकरण | कृषी जागरण\nस्मार्ट शेतीकृषी यंत्रेहार्डवेअरव्हिडिओकृषी ज्ञान\nपहा, विविध आधुनिक कृषी यंत्रे\n➡️ शेतकरी मित्रांनो, शेतीची कामे मेहनतीची व जास्त वेळ जाणारी असतात. हीच शेतीकामे सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी मार्केटमध्ये विविध कृषी यंत्रे उपलब्ध आहेत. तर आज...\nस्मार्ट शेती | बळीराजा\nपावसाळ्यात ट्रॅक्टरच्या 'या' गोष्टींकडे नका करू दुर्लक्ष..\n👉 सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही...\nकृषी यांत्रिकीकरण | कृषि जागरण\nकृषि जुगाड़हार्डवेअरव्हिडिओपीक संरक्षणपीक पोषणकापूसमिरचीकृषी ज्ञान\nसर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड\n➡️ मोटार सायकलच्या साहाय्याने हा जुगाड बनविला असून कमी वेळ व श्रमात अधिक क्षेत्रात सहज फवारणी करणे शक्य होते. सर्व शेतकरी मित्रांसाठी हा जुगाड अत्यंत उपयुक्त आहे तर...\nकृषि जुगाड़ | आदर्श कृषी यंत्र\nदुचाकीला ट्रॉली जोडून माल वाहतुकीचा उत्तम पर्याय\n➡️ शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना वाहनावर खर्च करावा लागतो हा खर्च कमी करण्यासाठी हि ट्रॉली दुचाकीला जोडून सहज शेतमालची वाहतूक करता येऊ शकते. या ट्रॉलीचा नक्कीच सर्व...\nसल्लागार लेख | SHETI GURUJI\nलहान शेतकर्‍यांसाठी मिनी ट्रॅक्टर फायद्याचा\n➡️ लहान शेतकर्‍यांसाठी मिनी ट्रॅक्टर हा शेतीकामासाठी एक उत्तम पर्याय आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Adersh Kissan हि उपयुक्त माहिती...\nकृषी यांत्रिकीकरण | Adersh Kissan\nसोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने वॉरंटी कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढविला\nकृषी यांत्रिकीकरण | कृषी जागरण\nजबरदस्त फ��चर्स असणारा पावर टिलर लॉन्च\n➡️ मित्रांनो, शेती कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी नवीन पावर टिलर लॉन्च करण्यात आला आहे. याची खासियत जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार...\nकृषी यांत्रिकीकरण | SHETI GURUJI\nयोजना व अनुदानकृषी वार्ताहार्डवेअरकृषी ज्ञान\nबचत गटांना मिळणार कृषी अवजारांचे अनुदान\n➡️ जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या महासोना कृषी अवजारे योजनेत साहित्य खरेदी करणाऱ्या बचत गटांना अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला...\nयोजना व अनुदान | अ‍ॅग्रोवन\nझटपट मल्चिंग पेपर अंथरण्याची मशीन पहा.\n➡️ मित्रांनो, आपण टोमॅटो, मिरची, शिमला अशा पिकांसाठी मल्चिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. अधिक क्षेत्रामध्ये कमी वेळेत मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम हि मशीन करते. या...\nकृषी यांत्रिकीकरण | बळीराजा\nट्रॅक्टरहार्डवेअरयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nटाफेने (TAFE) शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ट्रॅक्टर भाड्याने देण्याची योजना सुरु केली\n➡️ टाफेने (ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड) या पीक हंगामात तामिळनाडूच्या छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मोफत ट्रॅक्टर भाड्याने देण्याची योजना जाहीर केली...\nकृषी यांत्रिकीकरण | कृषी जागरण\nयोजना व अनुदानकृषी वार्ताव्हिडिओहार्डवेअरबियाणेकृषी ज्ञान\nपेरणी अनुदान २०२१ बाबत माहिती\n➡️ रुंद वरंबा सरी पद्धत ही विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nपहा, या चारचाकी गाडीवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट\n➡️ जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी त्यांच्या कारवर बंपर सवलत देत आहे. ज्यामध्ये...\nकृषी यांत्रिकीकरण | tv9marathi\nप्रॉक्सोटोने भारताचे पहिले पूर्ण स्वयंचलित ट्रॅक्टर लाँच ५०% पर्यंत इंधन बचत\n➡️ एचएव्ही (HAV) tractor सर्वप्रथम नोव्हेंबर 2019 मध्ये जर्मनीमधील जगातील सर्वात मोठ्या ऍग्ग्रीटेक्निका इव्हेंटमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हे ट्रॅक्टर पूर्णपणे-स्वयंचलित...\nकृषी यांत्रिकीकरण | कृषी जागरण\nपहा,कमी खर्चातील पेरणी यंत्र\nशेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यां���ा भेडसावणारी अडचण म्हणजे टोकन. कोणत्याही पिकामध्ये अंतरपिक पेरणी करत असताना त्यात आपण ट्रॅक्टर अथवा मोठे मशिनीद्वारे पेरणी नाही करू...\nकृषि जुगाड़ | होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS\nट्रॅक्‍टरची निगा व देखभाल राखण्यासाठी काही खास टिप्स\n• ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते; परंतु ट्रॅक्‍टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे...\nसल्लागार लेख | अॅग्रोवन\nकमी वेळ व कमी परिश्रम अधिक क्षेत्रामध्ये सहज फवारणी करण्याचा उत्तम जुगाड\n➡️ मित्रांनो, पिकाच्या वाढीसाठी किंवा संरक्षणासाठी आपण विविध फवारण्या घेत असतो. ➡️ हे फवारणी करण्याचे काम सहज, सोपे आणि कमी परिश्रम होण्यासाठी हा जुगाड करण्यात आला...\nपहा, ट्रॅक्टर खरेदीसाठी सर्वात बेस्ट कंपन्या\n➡️ शेती कामासाठी आपण ट्रॅक्टर खरेदी करत असताना चांगल्या कंपनीचा खात्रीशीर असणारा ट्रॅक्टर घेतल्यास दुरुस्तीवर होणार अनावश्यक खर्च टाळता येतो. तर आज आपण सदर व्हिडिओच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arbtech.co.in/whatsappmessages/message/ListByCategory/marathi-kavita", "date_download": "2021-06-24T23:52:31Z", "digest": "sha1:J5Q2LDU7MHYL43QM5NQJQNCEZ7DA2OGV", "length": 4704, "nlines": 50, "source_domain": "arbtech.co.in", "title": "marathi kavita to share | Read latest marathi kavita to share messages for Whatsapp Facebook", "raw_content": "\nकाही भाव बोलून जातात, तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो. ओली हवा धूंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते...\nदिवस परत येत नाहीत म्हणून आठवणी असतात आणि मनाच्या पिंज-यात अगदी हळुवारपणे भेटतात...\nपहाटेचा गार वारा तुझा स्पर्श भासतो, शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो, अवखळ झ-यागत नादातच वाहतो, कुणालाही उमजेना तो असा का वागतो…\nतिचा स्पर्श जेव्हा फुलपाखराला होतो, रंग फुलपाखराचा अजूनच नव्याने फुलतो, ती हसते फुलपाखरासारखी, ती रुसते फुलपाखरासारखी, ती अन फुलपाखरू एकसारखेच दिसते, तिने फुलपाखराला पाहिल्यावर तेही जरासे लाजते...\nमौनाचे ही तुझे इशारे आता कळु लागले का मनातले अर्थ सारे मला छळु लागले…\nजाता जाता गाईन मी\nगाता गाता जाईन मी\nमाझे जगणे होते गाणे..\nकधी मनाचे कधी जनाचे\nकधी धनास्तव कधी बनाचे\nकधी घनाशय कधी निराशय केवळ नादतराणे..\nवा रागांचा संकर गोंधळ\nकधी आर्तता काळजातली केव्हा फक्त बहाणे..\nअजाणतेचे अरण्य केव्हा केव्हा शब्द शहाणे..\nजमले अथवा जमले नाही\nखेद खंत ना उरली काही\nजे सगळ्याना माहीत आहे ते तुला नाही ठाऊक तुझ्या दिशेने येणारी झुळूक सुद्धा माझ्यापाशी होते भावूक...\nकुणीतरी मला विचारले कि.... तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस\nमी हसत उत्तर दिले....'जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या तर तिला कधीच मिळवले असते…\nयदि आप Government या Private नौकरी चाहते हैं, तो आपको यह अवश्य पढ़ना चाहिए. Click here\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leena-bhagwat/", "date_download": "2021-06-25T01:10:26Z", "digest": "sha1:RJO65ZJGXJJA4SVSE7YH4N34VMYNTOGZ", "length": 2988, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leena Bhagwat Archives - MPCNEWS", "raw_content": "\n‘आमने सामने’ प्रेम, आपुलकीचा सुरेख संगम असलेले नाटक\n(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- लग्न करून केलेला संसार आणि लिव्ह इन रिलेशनशिप यामधील नवरा बायकोचे नातेसंबंध अशी मध्यवर्ती कल्पना असलेलं हलके-फुलके मनाला भावणारे \" आमने सामने \" हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.लग्न, एक…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/congressman-joseph-dias-criticizes-pramod-sawant/", "date_download": "2021-06-25T00:03:41Z", "digest": "sha1:TRSLNVR4BXJ6EPDFX5XS2AHKFDIPCSRH", "length": 14271, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "सिंधुदुर्गला ऑक्सिजन देण्यावरून द. गोवा काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /��िंधुदुर्गला ऑक्सिजन देण्यावरून द. गोवा काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका\nसिंधुदुर्गला ऑक्सिजन देण्यावरून द. गोवा काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका\nगोव्यात ऑक्सिजनची कमतरता असताना, सिंधुदुर्गला ऑक्सिजन पाठविण्याच्या आपल्या निर्णयावर गोव्यातून चौफेर टिका झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod sawant) यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्यातुन त्यांना गोमंतकीयांपेक्षा महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असल्याचे परत एकदा सिद्ध केले आहे. गोव्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे तडफडणाऱ्या कोविड रुग्णांचे आपणांस पडलेले नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केल्याने गोमंतकीयांप्रती त्यांचा अमानुषपणा उघड झाला आहे अशी टिका दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केली आहे. सिंधदुर्गवासीयांची बाजू घेऊन बोलणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील रूग्णांना भाजप सरकार दुय्यम दर्जाची वागणुक देते हे मान्य केल्याचे जोसेफ डायस यांनी म्हटले आहे.विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गोमंतकीयांना डावलुन सिंधुदुर्गात ऑक्सिजन पाठविण्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचा डाव उघड केल्याने मुख्यमंत्र्यानी काल दिगंबर कामत यांच्यावर बेताल आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा आम्ही तिव्र निषेध करतो व त्यांनी आमच्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याची माफी मागावी अशी मागणी करतो असे जोसेफ डायस यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाने नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्याचेच धोरण राबविले आहे. आम्हाला महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण जगातील लोकांची चिंता आहे. परंतु, आपल्या लोकांची काळजी घेणे हे आमचे प्रथम कर्तव्य असुन, त्या नंतरच इतरांना मदत करावी असे जोसेफ डायस म्हणाले\nगोव्यातील भाजप सरकारने नेहमीच गोमंतकीयांना दुय्यम दर्जाची वागणुक दिली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजप सरकारने आमची जीवनदायीनी म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला. गेल्या वर्षी राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या वेळी गोमंतकीय खलाशांना सरकारकडुन सापत्नभावाची वागणुक देण्यात आली. आता गोमंतकीयांचे आरोग्य सांभाळण्याचे सोडुन मुख्यमंत्री महाराष्ट्रातील रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.\nगोव्यातील भाजप सरकारचा बिगर गोमंतकीयांप्रती कळवळा व प्रेम उघड दिसत आहे. कर्नाटकातील एका उद्योगाला कोळसा वाहतुक करण्यासाठी पर्यावरण नश्ट करुन भाजप सरकारने रेल्वे दुपदरीकरणास परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या क्रोनी क्लबला मदत करण्यासाठी मोले अभयारण्याचा संहार करण्यासाठी भाजप सरकारने तयारी केली आहे. गोमंतकीयांना संपवुन गोवा राज्य मोदी-शहांच्या क्रोनी क्लबच्या घशात टाकण्याचा डाव भाजप सरकारचा आहे असे जोसेफ डायस म्हणाले.\nभाजप सरकारने गोव्यातील कोविड व ऑक्सिजन व्यवस्थापनावर श्वेतपत्रीका जारी करण्याची धमक दाखवावी. आज लोक मदतीसाठी हाक मारत असताना भाजपचे नेते व कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. युवक कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसचे कार्यकर्ते गरजुनां प्राणवायु व जेवण तसेच इतर मदत देत असताना, भाजपच्या आमदारांचाही कोठेच पत्ता नाही. राज्यभरातुन टिकेची झोड उठल्यानंतर आता कोठे भाजपचे नेतृत्व झोपेतुन जागे झाले असल्याची टीकाही डायस यांनी केली आहे.\n'या' दिवशी मिळणार काँग्रेसला अध्यक्ष\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे ��यपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/coronavirus-ncp-nawab-malik-maharashtra-lockdown/", "date_download": "2021-06-25T00:38:11Z", "digest": "sha1:T5TZ2EV3L3OENE6CJ72V2GFKMVCNJ52X", "length": 12250, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "Lockdown ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध; CM ठाकरेंना स्पष्ट शब्दांत म्हणाले... - बहुजननामा", "raw_content": "\nLockdown ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध; CM ठाकरेंना स्पष्ट शब्दांत म्हणाले…\nबहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारकडून लॉकडाउनचा इशारा दिला जात आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीने याला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याला आणि जनतेला आता लॉकडाउन परवडणारा नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इतर पर्यायांचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.\nमलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मलिक म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एका दिवसात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. पण आता लॉकडाउन हे राज्याला, जनतेला परवडणार नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्यास सांगितले आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असे नाही. जर लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले तर लॉकडाउन टाळता येऊ शकतो, असे ते म्हणाले.\nराज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान ठाकरे सरकारपुढे आहे. मात्र यावर संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी कोरोना कृती दलाच्या सदस्यांबरोबर घेतलेल्या आढाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्याकरित�� कठोर उपायांवर भर दिला आहे. गर्दी कमी झाल्याशिवाय रुग्णसंख्या आटोक्यात येणार नाही, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले. आता कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीही बैठक होणार आहे.\nTags: Chief Minister Uddhav ThackeraycontrolCoronaLockdownMaha Vikas Aghadi Governmentnawab malikNCPThackeray Governmentकोरोनाठाकरे सरकारनवाब मलिकनियंत्रणामहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंराष्ट्रवादीलॉकडाउन\nतुमचे ऑटो डेबिट, ECS पेमेंट एप्रिलपासून आपोआप होऊ शकते फेल, बँकांनी आतापर्यंत नाही केले RBI च्या ‘या’ नियमाचे पालन\n होय, श्वान अन् घोड्यांनाही मिळणार पेन्शन, ‘या’ देशाच्या संसदेत आणला जाणार कायदा\n होय, श्वान अन् घोड्यांनाही मिळणार पेन्शन, 'या' देशाच्या संसदेत आणला जाणार कायदा\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक\nपुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात...\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\n ‘तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो’ (व्हिडीओ)\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक\ncm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 318 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\nParanjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nShiv Sena MLA Vaibhav Naik | शिवसेनेच्या आमदारानं दिला मोफत पेट्रोलसाठी नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, अन्…\nPost Office | पोस्टाची जबरदस्त योजना 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या\nPune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना\nEarn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’, मिळतील पूर्ण एक लाख रुपये; जाणून घ्या कसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mark-zuckerberg-career-horoscope.asp", "date_download": "2021-06-25T01:51:57Z", "digest": "sha1:XQWB2MVPKM2SWTCFOIIIMX73KGJ63WIA", "length": 12819, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मार्क झुकरबर्ग करिअर कुंडली | मार्क झुकरबर्ग व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मार्क झुकरबर्ग 2021 जन्मपत्रिका\nमार्क झुकरबर्ग 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 74 W 0\nज्योतिष अक्षांश: 40 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nमार्क झुकरबर्ग प्रेम जन्मपत्रिका\nमार्क झुकरबर्ग व्यवसाय जन्मपत्रिका\nमार्क झुकरबर्ग जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमार्क झुकरबर्ग 2021 जन्मपत्रिका\nमार्क झुकरबर्ग ज्योतिष अहवाल\nमार्क झुकरबर्ग फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमार्क झुकरबर्गच्या करिअरची कुंडली\nएखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.\nमार्क झुकरबर्गच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही अत्यंत पद्धतशीरपणे आणि काळजीपूर्वक काम करता. त्यामुळे तुम्ही प्रशासकीय कामासाठी अत्यंत योग्य आहात. तुम्ही बँकेतही उत्तम प्रकारे काम करू शकाल. शिक्षणविषयक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले गुण ���णि क्षमता तुमच्या अंगी आहेत. उद्योग म्हटला की, त्यातील यश हे सक्तीच्या दैनंदिन कामांवर अवलंबून असते, ते तुम्ही करू शकाल आणि परीक्षा दिल्यानंतर मिळणारी जी पदे असतात ती तुम्हाला सहज मिळू शकतील. तुम्ही उत्तम चित्रपट दिग्दर्शक होऊ शकाल. पण तुम्ही अभिनेते होऊ शकत नाही, कारण त्यासाठी लागणारी प्रवृत्ती तुमची नाही.\nमार्क झुकरबर्गची वित्तीय कुंडली\nआर्थित परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध असेल. तुम्हाला कधी कधी नशीबाची पूर्ण साथ मिळेल तर कधी कधी परिस्थिती एकदम उलट असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सट्ट्यापासून किंवा जुगारापासून दूर राहा आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत तुम्हाला बरेचदा विलक्षण आणि अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्हाला त्यातून पैसा मिळेल पण तुमच्याकडे तो सदैव राहणार नाही. तुमच्या कल्पना काळाच्या पुढच्या असतात. तुम्ही सट्टेबाजाराकडे आकर्षिले जाल आणि एक नियम म्हणून तुम्ही नेहमी मागे पडलेल्या घटकावर पैसा लावाल. इलेक्ट्रिक शोध, वायरलेस, रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या इमारती किंवा बांधकाम, साहित्य किंवा अत्यंत कल्प रचना याबाबतीत तुम्हाला उत्तम संधी आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasharad.in/divyang_mr", "date_download": "2021-06-25T01:24:37Z", "digest": "sha1:V5FF7OA5VWHYDZNIGBJQTKFBTTQGILXO", "length": 12184, "nlines": 154, "source_domain": "mahasharad.in", "title": "MAHASHARAD", "raw_content": "\nदिव्यांग म्हणून नोंदणी करा\nदाता म्हणून नोंदणी करा\nआधीपासूनच एक खाते आहे\nशहर /उप जिल्हा / तहसील*\nआवश्यक रक्कम प्रविष्ट करा (रुपये मध्ये)\nपोर्टलबद्दल माहिती साठी आणि मदतीसाठी माहिती केंद्र उपलब्ध आहे. संपूर्ण प्रक्रीयेमध्ये अडचण आल्यास माहिती केंद्रातनू मिळेल.\nसर्जनशीलता फक्त गोष्टी कनेक्ट करीत आहे. जेव्हा आपण सर्जनशील लोकांना विचारता\nपदार्थाचे रूप, आकार व रंग यांचे ज्ञान दृष्टीमुळे होते. तसे ते मुळीच होत नसल्यास त्या अवस्थेला ‘अंधत्व’म्हणतात.\nकमी दृष्टी ही एक दृष्टी समस्या आहे जी दैनंदिन क्रिया करणे कठिण बनवते.\nकुष्ठरोग बरा झालेल्या व्यक्ती\nउपचार न केलेल्या प्रकरणांमध्ये आणि वारंवार संपर्कात असताना नाक आणि तोंड��तून कुष्ठरोगाचा थेंब थेंबांद्वारे पसरतो.\nऐकण्यास कमी येणारे/ बहिरे\nप्रौढांमधील सुनावणीच्या कानात ४० डेसिबल (डीबी) पेक्षा जास्त सुनावणी कमी होणे आणि मुलांमधील सुनावणीच्या कानात ३० डीबीपेक्षा जास्त सुनावणी कमी होणे होय.\nलोकोमोटर अपंगत्व म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यात अडचण, म्हणजे पायात अपंगत्व. तसेच सर्वसाधारणपणे, हाडे, सांधे आणि स्नायू संबंधित अपंगत्व.\nअसामान्यपणे कमी उंचीचे किंवा लहान आकाराचे असणे.\nबौद्धिक अपंगत्व हे एक अपंगत्व आहे जे बौद्धिक कार्य आणि अनुकूलन वागणूक या दोन्ही गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण मर्यादा दर्शवते ज्यात रोजच्या बर्‍याच सामाजिक आणि व्यावहारिक कौशल्यांचा समावेश आहे. हे अपंगत्व वयाच्या १८ व्या वर्षाआधीच उद्भवते.\nमानसिक आजार म्हणजे भावना, विचार किंवा वागणूक (किंवा यांचे संयोजन) मधील बदलांसह आरोग्याची परिस्थिती. मानसिक आजार हा त्रास, आणि / किंवा सामाजिक, कार्य किंवा कौटुंबिक कार्यात कार्यरत असलेल्या समस्यांशी संबंधित आहेत.\nही एक जटिल विकासात्मक स्थिती आहे ज्यात सामाजिक संवाद, भाषण आणि अव्यवहारीक संप्रेषण आणि प्रतिबंधित / पुनरावृत्ती वर्तनांमध्ये सतत आव्हाने असतात. याचे परिणाम आणि लक्षणांची तीव्रता प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असते.\nअशी वैद्यकीय स्थिती, सामान्यत: जन्मापूर्वी किंवा जन्मावेळी मेंदूच्या नुकसानीमुळे उद्भवते, ज्यामुळे हात व पाय यांचे नियंत्रण नष्ट होते.\nअनुवांशिक रोगांचा एक गट ज्यामुळे प्रगतीशील अशक्तपणा आणि स्नायूंच्या वस्तुमानाचा नाश होतो.\nमेंदूवर परिणाम होतो तसेच मानवी शरीरात आणि रीढ़ की हड्डीमध्ये आढळणा .्या तंत्रिका. मेंदू, रीढ़ की हड्डी किंवा इतर नसामधील स्ट्रक्चरल, बायोकेमिकल किंवा इलेक्ट्रिकल विकृतींमुळे अनेक प्रकारच्या लक्षणे उद्भवू शकतात.\nविशिष्ट शिक्षण अपंगत्व आहे ज्यात विद्यार्थ्याच्या ऐकणे, विचार करणे, बोलणे, लिहिणे, शब्दलेखन करणे किंवा गणित करण्याची क्षमता व्यत्यय आणते.\nएक रोग ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती नसाच्या संरक्षक आवरणाने खात असते.\nबोलण्यात आणि भाषेत अडथळा\nदृष्टीदोष, भाषा दोष, किंवा एखाद्या मुलाच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर विपरित परिणाम करणारी एक आवाजातील समस्या.\nऑक्सिजन वाहून नेणार्‍या प्रथिनेपेक्षा सामान्य प्रमाणा��� कमी रक्तदाब असणे.\nअसा रोग ज्यामुळे एखाद्या व्यक्तीस अगदी लहान इजा होण्यापासूनही बरेच रक्त येते कारण त्यांचे रक्त गोठत नाही.\nविकृतींचा एक गट ज्यामुळे लाल रक्त पेशी चुकतात आणि खराब होतात.\nबहिरा-अंधत्व यासह एकाधिक अपंग\nखाद्या व्यक्तीमध्ये एकापेक्षा जास्त अपंगत्व असतात.\nएसिड किंवा तत्सम संक्षारक पदार्थ फेकून हिंसक हल्ल्यामुळे अपंग झालेली व्यक्ती.\nमध्यवर्ती मज्जासंस्थेचा एक डिसऑर्डर ज्यामुळे हालचालींवर परिणाम होतो.\nदिव्यांग म्हणून नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gold-silver-price-today-gold-prices-decrease-rs-35-to-rs-38503-per-10-gram-know-new-gold-rates/", "date_download": "2021-06-25T01:08:25Z", "digest": "sha1:M54YDZT774A4ENVCCUJNP3BS3DOWAN6E", "length": 14110, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "gold silver price today gold prices decrease rs 35 to rs 38503 per 10 gram know new gold rates | खुशखबर ! सलग 5 व्या दिवशी सोनं झालं 'स्वस्त' पण चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n सलग 5 व्या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’ पण चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर\n सलग 5 व्या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’ पण चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोने 35 रुपयांनी स्वस्त झाले. चांदीच्या भावात मात्र वाढ झाली. चांदी आज 147 रुपयांनी महागली. तज्ज्ञांच्या मते रुपयात मजबूती आल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.\nबुधवारी सोने 35 रुपयांनी स्वस्त होऊन 38,503 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोने 68 रुपयांनी स्वस्त झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,459 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 17.02 डॉलर प्रति औंस झाली होती.\nदिल्ली सराफ बाजारात चांदीच्या किंमती वाढल्यानंतर चांदी 45,345 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.\nHDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की डॉलरच्या तुलनेत रुपयात मजबूती आल्याने सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया लागोपाठ दुसऱ्या दिवसापेक्षा जास्त मजबूत झाला. बुधवारी उद्योगात ड���लरच्या तुलनेते रुपये 10 पैशांनी वाढून 71.40 च्या स्तरावर गेले.\nतर अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारावर सहमती होताना दिसत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या किंमतीवर दबाव येत आहे.\nसोन्याच्या दागिण्याचे भाव असे निश्चित करतात सराफ\n1) तुम्हाला सराफाने लावलेल्या सोन्याच्या किंमतीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवता कामा नये. कारण हे आहे की ज्यामुळे अंतिम रक्कमेवर परिणाम होत असतो. यात सोन्याच्या किंमती, मेकिंग चार्ज, रत्नाचे मूल्य इत्यादींचा समावेश होतो. आज देखील देशात किंमत निश्चित करण्याचे मानक नाहीत. त्यामुळे सोन्याच्या दागिण्याच्या किंमतीत फरक असतो.\n2) देशात बिल बनवण्याची कोणतीही मानक पद्धत नाही. प्रत्येक सराफाचे बिलिंग सिस्टीम वेगळी असते. प्रत्येक शहरात ज्वेलरी असोसिएशन आहे. ही असोसिएशन प्रत्येक सकाळी सोन्याच्या किंमती निश्चित करतात, याद्वारे शहरातील सोन्याचे भाव निश्चित होतात.\n3) हा आहे दागिण्यांची किंमत निश्चित फॉर्म्युला –\nदागिण्याची अंतिम किंमत सोन्याची किंमत = (22 कॅरेट किंवा 18 कॅरेट) X ग्रॅममधील भार + मेकिंग चार्ज + (दागिण्याची किंमत + मेकिंग चार्ज) यावर 3% जीएसटी\n गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके\nदाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे\n ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या\nबाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ‘हे’ ७ उपाय करा\nअपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे\nउपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\n‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय\nपी. चिदंबरम यांचा 11 डिसेंबरपर्यंत ‘तिहार’ जेलमध्येच ‘मुक्काम’, न्यायालयीन कोठडीत ‘वाढ’\nउध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री बनण्यावर खासदर अमोल कोल्हेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nPimpri News | सिगारेट आणण्यास नकार दिल्याने टोळक्याचा…\nPune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे…\nDhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झा��ून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nPune Crime News | रिक्षाचे जादा भाडे देण्यास नकार दिल्याने महिलेची…\nमहाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून…\n आंबिल ओढा परिसरात पोलिस अन् स्थानिक…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत निर्माण…\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\nPune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख रुपयांना गंडा\nपोलीसांनी प्रेमीयुगलांना बसमध्ये नको ‘त्या’ अवस्थेत पकडलं, अन्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/know-why-the-importance-of-golden-milk-increased-during-the-corona-period-450648.html", "date_download": "2021-06-25T00:36:48Z", "digest": "sha1:G7ZHJHXBDT4TGWHQRTWOP6SKIUAOAVDG", "length": 19702, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nGolden Milk | जाणून घ्या कोरोना कालावधीत गोल्डन दुधाचे महत्त्व का वाढले\nरोग टाळण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयानेही गोल्डन दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. (Know why the importance of golden milk increased during the Corona period)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षात आयुर्वेदाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. घरगुती गोष्टींचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, विविध आरोग्य स्थिती असलेल्या लोकांना काही विशिष्ट गोष्टींकडे देखील प्रतिबंधित आहे आणि म्हणूनच केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घरगुती गोष्टींचे सेवन करण्यास सांगितले जाते. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे झाले आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बहुतेक घरात ‘गोल्डन मिल्क’चे सेवन केले जात आहे. रोग टाळण्���ासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयानेही गोल्डन दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. या भारतीय रेसिपीचे महत्त्व जगाला कळले आहे आणि जगातील बर्‍याच देशांमध्ये ते पसंत केले जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पाश्चिमात्य देशांमध्ये त्याची मागणी वाढली आहे कारण हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Know why the importance of golden milk increased during the Corona period)\nकाय आहे गोल्डन मिल्क\n‘गोल्डन मिल्क’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे पेय म्हणजे ‘हळदीचे दूध’. आपल्या घरातील वडीलधारी माणसे सर्दी, खोकला, अंगदुखी आणि दुखापत यासारख्या समस्यांमधे हळदाचे दूध पिण्याचा सल्ला देतात.\nहळदीच्या दुधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत\nआयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध हळद ​​शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. गेल्या वर्षी कोरोनाची लाट चालू असताना आयुष मंत्रालयाने हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला होता. आयुष मंत्रालयाने देशभरातील 135 ठिकाणी 104 हून अधिक सामाजिक अभ्यास केला होता, त्यानुसार मोठ्या संख्येने लोक त्याचा अवलंब करतात.\nआयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी सकाळी 10 ग्रॅम, च्यवनप्राशचा एक चमचा, काढा यासारख्या गोष्टींच्या वापरावरही भर दिला होता. मंत्रालयाने दिवसातून एक किंवा दोनदा हर्बल चहा पिण्यास किंवा तुळस, मिरपूड, दालचिनी, आले आणि मनुकाचा काढा पिण्याचा सल्ला दिला होता.\nतसेच, अर्धा चमचा हळद 150 मिली गरम पाण्यात टाकून पिण्याचा सल्ला देखील दिला होता. तथापि ते कोरोनापासून संरक्षणाची हमी देत ​​नाही, परंतु तज्ज्ञ असे सांगतात की कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. क्युरक्यूमिन नावाचा घटक हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचे लहान रेणू चिडचिड, तणाव, वेदना आणि इतर अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.\nअँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मयुक्त\nअँटी-ऑक्सिडेंट सारखे गुणधर्म गोल्डन दुधात म्हणजे हळदीच्या दुधात आढळतात. हे पेशी नष्ट होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्त ठेवते. हळदीच्या दुधात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात. जखम, सूज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. हृदयरोग(heart disease), अल्झायमर आणि मेटाबोलिक सिंड्रोममध्ये देख��ल याचे सेवन केले जाते. हे मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. जर त्यात दालचिनी आणि आले देखील घातले तर त्याचे अधिक फायदे आहेत. दालचिनी पार्किन्सन(Parkinson’s disease) आजाराची लक्षणे कमी करते, तर आल्यामध्ये मेंदूची कार्य करण्याची क्षमता वाढवते. (Know why the importance of golden milk increased during the Corona period)\nWest Bengal Election : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सौरव गांगुलीलाही निमंत्रण\nकोरोनाविरोधाच्या लढाईत महाराष्ट्राची खमकी साथ, पुढच्या चार दिवसात उस्मानाबादच्या साखर कारखान्यात ऑक्सिजन तयार होणार\nउच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय कराल\n‘हे’ आसनं करा निरोगी राहा\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nलाईफस्टाईल 6 hours ago\nडोकेदुखीपासून आराम हवाय; एसेन्शिअल ऑईल वापरून मिळवा आराम\nलाईफस्टाईल 7 hours ago\nसावधान, तुमचीही मुलं घरात चुकीच्या पद्धतीने बसताय मग ‘हे’ उपाय वाचाच, सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे\nHair Care : जाड आणि चमकदार केसांसाठी कलोंजीचे तेल अत्यंत फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो 14 hours ago\nHome Remedies : आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो 15 hours ago\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपय��ंचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे7 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/india-reports-91702-covid19-cases-3403-deaths-in-last-24-hrs-2-474238.html", "date_download": "2021-06-25T00:38:47Z", "digest": "sha1:HALOK5KKBCDY6CEHFRYRX4GHV54JJMSV", "length": 12517, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIndia Corona | देशात 24 तासांत 91 हजार 702 कोरोना नवे रुग्ण\nआता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा 90 हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे दिसत आहे. | Coronavirus\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेशात गेल्या 24 तासांत 91,702 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3403 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत होते. हा आकडा अगदी 60 हजारापर्यंत खाली गेला होता. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.\nआता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा 90 हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे दिसत आहे. मात्र, समाधानाची बाब इतकीच की देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,34,580 इतकी आहे.\nत्वचेचे आरोग्य तसेच खोकल्यावर उपाय म्हणून मधाचे करा सेवन; जाणून घ्या याचे फायदे\nमालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन���हा बंद\nHealth Care : दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे खा आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करा\nShree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…\nअध्यात्म 1 day ago\nउत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ड्रॅगन फळ; अशाप्रकारे करा या फळाचे सेवन\nलाईफस्टाईल 1 day ago\nWTC Final 2021 | विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न\nCorona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, कोरोनाबळींत किंचीत घट\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे सिडको घेराव आंदोलन\nपंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, अध्यक्षपदासाठी गहिनीनाथ महाराजांसह प्रणिती शिंदे, तांबेंचे नाव चर्चेत\nअन्य जिल्हे35 mins ago\nनागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण\nWTC Final 2021 : रिषभ पंत आणि पुजाराच्या एक चुकीने होत्याचं नव्हतं झालं, चॅम्पियनशीपची गदा हातातून गेली\nBreaking | भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक, आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा\nनाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या\nमराठी न्यूज़ Top 9\nपंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, अध्यक्षपदासाठी गहिनीनाथ महाराजांसह प्रणिती शिंदे, तांबेंचे नाव चर्चेत\nअन्य जिल्हे35 mins ago\nWTC Final 2021 : रिषभ पंत आणि पुजाराच्या एक चुकीने होत्याचं नव्हतं झालं, चॅम्पियनशीपची गदा हातातून गेली\nपुण्यातील रिंग रोड प्रकल्पबाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला\nWTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं\nनागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण\nWeather Alert: राज्यात पावसाची दडी, आणखी 7 दिवस मान्सूनचे वारे कमकुवत; हवामान खात्याचा अंदाज\nWTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…\nMaharashtra News LIVE Update | पुण्यात बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट, नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापूर महापालिकेत लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/12/12/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-24T23:54:17Z", "digest": "sha1:T3W7MRPIRRBJMTHLWZAGCKHTQRABGEF6", "length": 21872, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "सिध्दार्थ महाविद्यालयाच्या “रेड रिबन क्लब”ला राष्ट्रीय पुरस्कार …", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nसिध्दार्थ महाविद्यालयाच्या “रेड रिबन क्लब”ला राष्ट्रीय पुरस्कार …\nमुंबई : सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत एच आय व्ही / एड्स बद्दल तरुणांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून जनजगृती करत असलेल्या आमच्या रेड रिबन क्लबला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी म्हणजेच, दि. १ डिसेम्बर, २०१९ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बेस्ट रेड रिबन क्लब पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातील विविध महाविद्यालयात कार्यरत असलेल्या निवडक रेड रिबन क्लबला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. मुंबई व उपनगर��तून सर्वोत्तम पाच महाविद्यालच्या रेड रिबन क्लबची सदर राष्ट्रीय पुरस्कारासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेकडून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडे शिफारस केली होती, यामध्ये आमच्या महाविद्यालयासह के. सी. महाविद्यालय, भांडुपचे डी. ए. व्ही. महाविद्यालय, मालाडचे डी. टी. एस. एस. महाविद्यालय व प्रकाश रात्र महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबचा समावेश होता. आमच्या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, प्रा. विशाल करंजवकर यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्यासह प्रा. पंकज सरवदे यांनी आमच्या महाविद्यालयाचा पुरस्कार स्वीकारला.\nगेल्या १५ वर्षांपासून सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने रेड रिबन क्लब कार्यरत आहे. एच आय व्ही / एड्स, लैंगिकता व गुप्तरोग इत्यादी बद्दल तरुणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कॉलेजच्या तरुण तरुणींमध्ये व दत्तक वस्तीत/ गावात जनजागृती करणे हा सदर रेड रिबन क्लबचा प्रमुख उद्धेश आहे. यामध्ये पथनाट्य, व्याख्याने, भित्तिपत्रक, घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, तज्ञांच्या कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असतो.\nमुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. सुधीर पुराणिक साहेबानी पुरस्कार प्राप्त सर्व महाविद्यालचे कार्यक्रम अधिकारी व प्राचार्यांचे दूरध्वनीद्वारे मनापासून अभिनंदन व कौतुक केले. आमचे प्राचार्य डॉ. यु. एम. म्हस्के सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या च्या सर्व विद्यार्थ्यांचे व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nपीएमसी बँक घोटाळा, ईडीनं दाखल केले ७ हजार पानांचं ‘चार्जशीट’\nमुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्��ाधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोव���ड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/health-coronavirus-symptoms-diabetic-patients-must-be-aware-of/", "date_download": "2021-06-24T23:54:36Z", "digest": "sha1:CO7U2OB37U6MDKFMNE5JBZXHXVMKEZ2I", "length": 12445, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "Covid-19 & Diabetes : तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात? तर कोरोनाच्या 'या' लक्षणांबाबत आवश्य जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nCovid-19 & Diabetes : तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर कोरोनाच्या ‘या’ लक्षणांबाबत आवश्य जाणून घ्या\nCovid-19 & Diabetes : तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर कोरोनाच्या ‘या’ लक्षणांबाबत आवश्य जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट भारतात थैमान घालत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट मोठी आहे. यातील लक्षणेही वेगवेगळी आहेत. गेल्या वर्षी ज्येष्ठांना सर्वाधिक धोका होता तर आता या दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील लोकांना संसर्ग होत आहे.\nज्या लोकांना डायबिटीज, ह्रदय आणि किडनी संबंधित क्रोनिक आजार आहेत. तसेच जे लोक डायबिटीजने बाधित आहेत अशा लोकांना 30 टक्के जास्त धोका असतो.\nइम्यूनिटीलाही प्रभावित करते डायबिटीज\nखराब ग्लुकोजच्या स्तरावर शरीरात इन्सुलिनचे उत्पादनापासून समझौता करतो आणि प्रतिरक्षा ठेवतो.\nडायबिटिजमुळे पोषकतत्वांचा अवशोषणाची अडचणी वाढतात. खराब रक्तप्रवाह आणि आत्तापर्यंत आजारापासून रिकव्हरीमध्येही चांगला कालावधी लागतो.\nडायबिटिज रुग्णांच्या त्वचेवर रॅशिंग, संक्रमण, कापल्याचा व्रण उशीराने भरतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही डायबिटिज असेल आणि तुमच्या त्वचेवर चकत्ते, पायांची बोटांना सूज आणि वेदना होऊ शकतात.\nकोरोनाबाधित रुग्णांमध्ये निमोनियाही दिसतो. त्यामध्ये जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर निमोनिया तुम्हाला अडचणीचा ठरू शकेल. हाय ब्लड प्रेशरमुळे व्हायरससाठी फुफ्फुसावर हल्ला करणे सोपे होऊ शकेल.\nऑक्सिजन स्तर कमी होणे\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या स्तरात एक मोठी जटिलता निर्माण होते. त्यामुळे श्वास घेताना त्रास होणे, छातीत दुखणे आणि श्वासासंबंधी अडचणी येत आहेत.\nब्लड ग्लुकोजचा स्तर खराब होणे\nब्लड ग्लुकोजचा स्तर वाढल्याने शरीरात इन्सुलिन उत्पादनात बाधा येते. ज्यामध्ये प्रतिरक्षावर वाईट प्रभाव टाकतो.\nजे लोक डायबिटिजने पीडित आहेत. ते जीवघेणा ब्लॅक फंगस इन्फेक्शनचाही शिकार होऊ शकतात. ज्याबद्दल वेळीच माहिती मिळाली नाहीतर जीवघेणा ठरू शकतो.\nऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचा अटकपुर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nAadhaar मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झाला असेल तर ‘या’ पध्दतीनं अपडेट करा New Number, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\n गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ…\nPune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर एसटी चालकास मारहाण…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nPune Crime News | झोमॅटो अन् स्वीगीची डिलिव्हरी करताना तिघांनी सुरू…\nPimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जोरदार…\n RTO अधिकार्‍याकडून पत्नीचा 10 लाखांच्या गाडीसाठी छळ,…\nDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nKolhapur News | जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून उघडणार\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/health-how-to-manage-covid-triggered-black-fungus-health-minister-harsh-vardhan-gives-information-on-twitter/", "date_download": "2021-06-25T01:45:06Z", "digest": "sha1:5U2ZOJUAK2SNB7DAYHZDGTTAHDISYA67", "length": 15159, "nlines": 169, "source_domain": "policenama.com", "title": "Mucormycosis : ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला? कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय म्हणतात... - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\nMucormycosis : ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय म्हणतात…\nMucormycosis : ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय म्हणतात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचे थैमान जगभरा��� सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर रुग्णाला दृष्टीही गमावू लागू शकते. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.\nमहाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या आजाराची बाधा झाल्यानंतर रुग्णांच्या दृष्टीवर याचा परिणाम दिसतो. सध्या अनेक रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार करण्यासाठी स्पेशल वॉर्ड बनवण्यात आला आहे.\nकाय आहे ब्लॅक फंगस\nब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो.\nकोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिसचे नवी प्रकरणे जास्त प्रमाणात आढळत आहे. तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांनाही याची बाधा होत असते.\nकाय आहेत याची लक्षणे\nडोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते.\nब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झालेल्या निम्म्या लोकांचा यामध्ये मृत्यू होतो. जर सुरुवातीलाच तुम्हाला या आजाराची माहिती मिळाली तर वेळेत उपचार घेतल्याने त्याचा फायदा होतो. जर तुमचे डोळे, गालावर सूज अशाप्रकारचे लक्षणे दिसली तर बायोप्सीपासून इन्फेक्शनबाबत माहिती घेता येऊ शकते. तसेच यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.\nब्लॅक फंगसचा संसर्ग होतो कसा\nज्या लोकांचे मुधमेह नियंत्रणात नाही. स्टेरॉईड दिल्यामुळे इम्युनिटीवर प्रभाव टाकतो. तसेच जी व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून आयसीयूमध्ये उपचार घेत असेल तर त्यांना फंगल इन्फेक्शन लवकर होऊ शकते.\n– जर तुम्हाला या आजारापासून वाचायचे असेल तर तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करावे.\n– कोरोनातून बरे झाल्यानंतर मधुमेहात ब्लड ग्लुकोज लेव्हलला मॉनिटर करते.\n– स्टेरॉईडचा वापर काळजीपूर्वक करावा\n– ऑक्सिजन थेरपीच्या दरम्यान ह्युमिडीफायर्समध्ये साफ, स्टराईल पाण्याचा वापर करावा.\n– अँटिबायोटिक्स किंवा अँटी फंगल औषधांचा वापर विचारपूर्वक करावा.\n– संक्रमणावर लक्षणांवर लक्ष देणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नये\n– फंगल इन्फेक्शन झाल्याचे समजल्यानंतर मोठी पावले उचलण्यासाठी घाबरून जाऊ नये\n– म्युकरमायकोसिस असेल तर त्याचा उपचार सुरु करण्यात उशीर करू नये.\nपुणे : केमिकल कंपनीमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू\nअजित पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘शेतीतील खतांच्या किमती वाढायला ‘केंद्र’च जबाबदार’\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nSanjay Raut | ‘त्या’ महिलेच्या तक्रारीची…\nBurglary in Pune | लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत…\nतुमच्या Aadhaar Card द्वारे दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने घेतले…\nPimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nPimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर…\nLife insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे पद्धत,…\n 2 लाख 30 हजार रूपयांच्या लाचप्रकरणी तलाठी ACB च्या…\nCOVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का\nRohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/this-is-not-the-time-to-fast-eat-eggs-and-mutton-every-day-god-will-not-save-in-corona/", "date_download": "2021-06-25T01:03:05Z", "digest": "sha1:LMYSP3KJTKX7ZEXQYJW43CV5AOIAVK3I", "length": 16751, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Sanjay Gaikwad Buldhana News | Latest Marathi News | Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\n‘ही उपास करण्याची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा; कोरोनाकाळात देवही वाचवणार नाही’\nबुलडाणा :- शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत. ‘ही उपास-तपास करण्याची वेळ नाही, कोरोना (Corona) काळात देवही वाचवायला येणार नाही’ असं विधान त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या विधानावरुन वारकरी संप्रदायाने संताप व्यक्त केला आहे. याबद्दल अनेकांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा निषेध केला आहे.\nयात एका वारकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. हे बेताल वक्तव्य करून आतापर्यंत सनातन हिंदू समाजाने शाकाहार सोडून मांसाहारकडे वळावं असं दिसतं. संजय गायकवाड यांनी माफी मागतली पाहिजे अन्यथा राज्यातील सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.\nतुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांचे मृतदेह जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहिती आहे. पण मी जे बोललो ती वास्तविकता आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे म्हणून बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं असंही संजय गायकवाड बोलत असल्या��ं ऐकायला मिळत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत अन् योगीजी ‘All Is Well’ म्हणताहेत’; काँग्रेसचा योगी सरकारवर घणाघात\nNext articleकोरोनाच्या लसी किती व कधी मिळणार डॉ. हर्षवर्धन यांचे स्पष्टीकरण\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/17/expressing-displeasure-over-government-policies-the-head-of-the-centres-corona-research-group-resigned/", "date_download": "2021-06-25T01:30:02Z", "digest": "sha1:DSLZDMBVVRO6VI25V3SYMO3U2TPQPL5F", "length": 12907, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त करत केंद्राच्या कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा - Majha Paper", "raw_content": "\nसरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त करत केंद्राच्या कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / आयएसएसीओजी, केंद्र सरकार, कोरोना प्रादुर्भाव, डॉ. शाहिद जामील, सरकारी धोरण / May 17, 2021 May 17, 2021\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन साथरोगतज्ज्ञ शाहिद जामील यांनी राजीनामा दिला आहे. भारतामधील काही वैज्ञानिकांचा कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. या गटाचे जामील हे प्रमुख होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हे पद सोडत असल्याचे जाहीर केलं.\nअशाप्रकारे तडकाफडकी जामील यांनी राजीनामा देणे हा केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. जामील यांची मत ही अनेक विषयांवरुन सरकारच्या सध्याच्या धोरणांपेक्षा वेगळी होती, जरी या गटाचे ते प्रमुख असेल तरी सरकारच्या धोरणांवर सडेतोड शब्दांमध्ये टीका करत असल्याचे मागील काही काळापासून वारंवार दिसून येत होते.\nकोरोनाचे अनेक स्ट्रेन देशामध्ये आढळून आल्यानंतर आयएसएसीओजीची जानेवारीमध्ये स्थापना करण्यात आलेली. कोरोनाच्या विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या भागातून विषाणूंची रचना समजून घेण्यासाठी सॅम्पल गोळा करुन दहा प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यावर अभ्यास केला जायचा.\nहा गट जेव्हा जानेवारीत स्थापन करण्यात आला, तेव्हा त्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली, जी नंतर वाढवण्यात आली. भारतामधील जिनोम रचना अभ्यास आणि संशोधनाच्या कामाने आयएसएसीओजीच्या स्थापनेनंतर बरीच गती पकडली होती. जामील हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून ते या कोरोनाच्या साथीसंदर्भात मुक्तपणे आपली मते मांडत असतात.\nजामील यांनी काही लेख द इंडियन एक्सप्रेससाठीही लिहिले आहेत. मागील आठवड्यामध्येच ते द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एक्सप्लेन्ड या कार्यक्रमाला उपस्थित होते. वैज्ञानिक विषयांवर बोलण्यामध्ये जामील यांचा हातखंड आहे. जामील यांनी अनेकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात, कमी करण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका केली आहे.\nनुकतेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जामील यांनी जानेवारीमध्ये सरकारी यंत्रणांना कोरोना संपला असल्याचे वाटले आणि त्या बेजबाबदार झाल्यामुळेच त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात महिनाभरापूर्वी उभारलेल्या अनेक आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केल्याचे ते म्हणाले.\nत्यांनी नुकताच ‘न्यूयॉर्क टाइम्स’साठी लेख लिहिला होता. त्यांनी ज्यामध्ये चाचण्यांची संख्या वाढवणे आणि लोकांना आयसोलेट करण्याचे प्रमाण वाढवण्याची शिफारस केली होती. तसेच देशामध्ये तात्पुरत्या स्वरुपात अधिक बेड्स आणि इतर सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी या लेखात म्हटले होते. त्याचबरोबर निवृत्त डॉक्टर आणि नर्सची मदत घेतली पाहिजे, पुरवठा साखळी मजबूत करुन औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला पाहिजे, असे सल्लेही जामील यांनी दिले होते.\nया अशा उपाययोजना भारतात केल्या पाहिजेत, असे माझ्या सहकाऱ्यांचही मत आहे. पण या उपाययोजनांना पुराव्यावर आधारित धोरणे तयार करणाऱ्या यंत्रणांकडून विरोध केला जात आहे. आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे हा आणखीन एक गोंधळ देशात आहे. देशामधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. माणसांच्या रुपाने आपण जे काही गमावत आहोत, त्यामुळे या साथीचे व्रण कायमचे राहणार असल्याचा युक्तीवाद जामील यांनी केला होता.\nपण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचाही जामील हे विरोध करत होते. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय पटला नव्हता. हे खरोखरच दुर्देवी आहे. आपल्याकडे आधीच डॉक्टर्सची कमतरता आहे. त्यात आपण आपले सर्वात चांगल्या डॉक्टरांना तुम्ही ऑक्सिजन-ऑक्सिजन खेळा, असे सांगितले आहे.\nकोणाला ऑक्सिजन दिला पाहिजे हे तुम्ही ठरवा. आमच्यासाठी हे खरोखर दुख:द दिवस आहेत. हे डॉक्टर्स त्याच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. पण ऑक्सिजन आणि त्याचा पुरवठा आणि आकडेवारीसंदर्भात त्यांना काय माहिती आहे, असा प्रश्न जामील यांनी उपस्थित केला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/police-file-fir-against-youths-who-stunt-on-car-during-heavy-rain-474528.html", "date_download": "2021-06-25T01:18:10Z", "digest": "sha1:GC3DNMQHHV37HLRSLOG53WI3PUSSSLPK", "length": 18867, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nभर पावसात भरधाव कारवर स्टंटबाजी करणं भोवलं, हिललाईन पोलिसात गुन्हा दाखल\nकल्याणच्या मलंगगड रस्त्यावर एका कारमध्ये बसून जीवघेणी स्टंटबाजी करणे चार तरुणांना महागात पडलं आहे (Police file FIR against youths who stunt on car during heavy rain).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nतरुणांचं जीवघेणं स्टंट, हिललाईन पोलीस ऑन अ‍ॅक्शन मोड, गुन्हा दाखल, कडक कारवाईची शक्यता\nकल्याण (ठाणे) : कल्याणच्या मलंगगड रस्त्यावर एका कारमध्ये बसून जीवघेणी स्टंटबाजी करणे चार तरुणांना महागात पडलं आहे. हिललाईन पोलिसांनी या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यात 9 जून रोजी पहिल्याच पावसाने थैमान घातलं. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. याच दिवशी भर पावसात काही तरुण भरधाव कारने स्टंटबाजी करत होते. त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या स्टंटबाजीबद्दल ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रदर्शित केले होते. या बातमीची दखल घेऊन पोलिसांनी अखेर स्टंबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे (Police file FIR against youths who stunt on car during heavy rain).\nअखेर पोलिसांना तरुणांना ओळखण्यात यश\nकल्याण डोंबिवलीत बुधवारी एकीकडे जोरदार पाऊस सुरु होता, दुसरीकडे कल्याण मलंगगड रस्त्यावर काही तरुण एका कारमध्ये बसून स्टंटबाजी करत होते. त्यांचा स्टंटबाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रदर्��ित केलं. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या बातमीची दखल घेऊन स्टंटबाज तरुणांचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांना या तरुणांना ओळखण्यात यश आलं आहे (Police file FIR against youths who stunt on car during heavy rain).\n“स्टंटबाज करणारे चौघे तरुण कल्याण ग्रामीणमधील हेदूटणो गावात राहतात. वैभव भंडारी, प्रवीण भंडारी, आनंद भंडारी आणि आकाश भोपी अशी या तरुणांची नावे आहेत. या चौघांना हिललाईन पोलिसांकडून नोटीस देण्यात आली”, अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंडारे यांनी दिली आहे.\nव्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय\nव्हायलर होणाऱ्या व्हिडीओत रस्त्याने एक कार भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. या कारच्या पुढच्या काचेला लटकून एक तरुण बोनेटवर दोघे पाय ठेवून उभा आहे. एका तरुणाच्या हातात गाडीची स्टेअरिंग आहे. तर इतर दोन तरुण गाडीतील खिडकीतून बाहेर दरवाज्यावर बसले आहेत. तिघं मोठ्या आवाजात ओरडून जल्लोष करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी दोन तरुण स्कुटीवर आहेत. ते या संबंध प्रकाराचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत.\nजिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध असाताना संबंधित प्रकार\nविशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात धरण परिसर, धबधबा किंवा नदी किनाऱ्यावर, घाट परिसर किंवा तलाव परिसरात जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. राज्यात कोरोनाचं संकट आहे, त्यात पावसाळ्यात तलाव, नदी, धरण किंवा धबधबा परिसरात जावून अनेक जण वाहून गेल्याच्या दुर्घटना याआधीच घडल्या आहेत. याशिवाय या परिसरांमध्ये शेकडो पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचं पालन होणार नाही. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्गही वाढू शकतो. त्यामुळेच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अशा परिसरात फिरण्यास बंदी घातली आहे. अशा परिसरांपासून एक किमी अंतरावर कोणत्याही वाहनास प्रवास करण्यास मनाई करण्यात आलं आहे. पण फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे.\nतरुणांचा स्टंटचा व्हिडीओ बघा :\nVIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट\n‘जीने के लिए सोचाही नहीं, दर्द सवारने होगे’ गाणं गात व्हिडीओ बनवला, नंतर अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-का��� घडलं\nनागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार\nप्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी\nमिठ्ठूलाल तरुणीला वारंवार फोन करुन सतवायचा, सोनू अखेर सोनिया बनला, विकृताला अद्दल घडवण्यासाठी भावाची शक्कल\nअवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 17 hours ago\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी क��णताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/02/04/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-25T00:53:59Z", "digest": "sha1:Q7D4IU2ZNPNNKZLEEVZYT35UEMS2PCDT", "length": 19136, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "धक्कादायक ऐकतर्फी प्रेमातून शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न.", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nगुन्हे वृत्त • महाराष्ट्र\nधक्कादायक ऐकतर्फी प्रेमातून शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न.\nवर्धा : वर्ध्यात हिंगणघाट येथे एका धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगणघाट येथील चौकात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ह�� तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने या तरूणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आरोपी विकी नगराळेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपी विक्कीला टाकळघट परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.\nया हल्ल्यात तरुणी ३५ टक्के भाजली आहे. तिचा चेहरा पूर्णत: भाजला आहे. तरुणीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धूर गेल्याने तिची वाचा देखील गेली आहे. तसेच तिची दृष्टीही राहिल की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तिच्यावर सध्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nभिवंडीच्या धाडसी दरोड्याची 72 तासात उकल…. म्होरक्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत\nग्रामीण भागातील रस्त्यांची दशा सुधारा ; प्राथमिकता निश्चित करून रस्ते विकास करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुप���ांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की त���रीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/sant-tukaram-information-in-marathi/", "date_download": "2021-06-25T00:35:29Z", "digest": "sha1:ZZNQNOI6BFJRHHIKVVXP4MOYMQBXAPAH", "length": 39785, "nlines": 135, "source_domain": "marathischool.in", "title": "संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi", "raw_content": "\nHome » मराठी संंत\nसंत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi\nसंत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi: संत तुकाराम हे भारतातील भक्ती चळवळी दरम्यान एक प्रमुख वारकरी संत आणि आध्यात्मिक कवी होते. ते 17 व्या शतकातील हिंदू कवी आणि महाराष्ट्र, भारत मधील भक्ती चळवळीचे संत होते. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) त्यांच्या भक्तीमय अभंगांसाठी आणि कीर्तनासाठी समाजाभिमुख उपासना म्हणून परिचित आहेत. त्यांचे अभंग (Sant Tukaram’s Abhang) विठोबाला समर्पित होते. संत तुकाराम भारतीय समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीमध्ये संतसाहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत तुकोबा (Sant Tukoba) हे एक महान समाजसुधारक, तत्त्वचिंतक कवी होते.\n1 संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi\n1.3 तुकारामांचे ईश्वराला शरण जाणे\n1.5 संत तुकारामांचे आध्यात्मिक जीवन Spiritual Life of Sant Tukaram:\n1.6 संत तुकारामांचे सामाजिक कार्य Social work of Sant Tukaram:\n1.7.1 आज अस्तित्त्वात असलेल्या देहू मधील तुकारामजींशी संबंधित महत्त्वाची स्थाने अशीः\n1.8.1 तुकारामांनी अनेक अभंग रचले, त्यापैकी काही\nसंत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi\nअभ्यासकांमध्ये संत तुकाराम यांचा जन्म आणि मृत्यू वर्ष विवादाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे. एकतर त्यांचा जन्म 1598 किंवा1608 मध्ये महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू गावात (Sant Tukaram birthplace) झाला. महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू शहरात झाला. तुकाराम व्हिल्होबा आंबिले असे त्यांचे खरे नाव आहे. परंतु त्यांना महाराष्ट्रात संत तुकाराम म्हणून ओळखले जाते. तर दक्षिण भारतात त्यांना भक्त तुकाराम म्हणून ओळखले जाते.\nतुकोबांचे मूळ कूळ मोरे घराणे, आडनाव आंबिले होते. तेजातीने मराठा कुणबी असून त्यांचा वाण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या पित्याचे नाव बोल्होबा व आईचे कनकाई (father and mother of Sant Tukaram). त्यांचे आई-वडील विठोबाचे भक्त होते. तुकोबांपूर्वी आठ पिढ्यांपासून विठ्ठलाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आली होती. मोरे घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभरबुवा महान विठ्ठलभक्त होते. पंढरीच्या पांडुरंगावर बोल्होबाची परमनिष्ठा होती. वडील संपन्न सावकार होते आणि त्यांच्याकडे महाजनकीही होती.\nतुकोबांचे बालपण अगदी सुखात गेले. घरात नित्य हरिकथा, भजन, कीर्तन चालूच असायचे. त्याचे नकळत संस्कार तुकोबावर होत होते. दारात तुळशीवृंदावन, देवघरात विठ्ठलमूर्ती, नित्य भजन, पूजन आणि नित्यनियमाने वडिलांची पंढरीची वारी चालू असायची. अशा घरात तुकोबा वाढू लागले. या सर्व गोष्टींचे संस्कार त्यांच्या बालमनावर खोलवर रुजले. लहानपणापासून गीता, भागवताचे श्रवण घडल्यामुळे या ग्रंथांचा परिणाम तुकोबांच्या बालमनावर झाला.\nतुकाराम किशोरवयीन असतानाच त्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले. संत तुकारामांची पहिली पत्नी (wife of Sant Tukaram) रखमाबाई होती, आणि त्यांना संतू नावाचा मुलगा (son of Sant Tukaram) झाला. पत्नीला दम्याचा विकार असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी पुण्याचे आप्पाजी गुळवे या धनवंत सावकाराच्या आवडी नावाच्या मुलीशी तुकोबांचा दुसरा विवाह लावून दिला. तथापि, त्यांचा मुलगा आणि पहिली पत्नी दोघेही 1630-1632 च्या दुष्काळात मरण पावले. ह्या स्थितीमुळे त्यांचा जनातील मान गेला. अपमान होऊ लागला.त्यामुळे त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले आणि संसारातून मन उडाले.\nतुकारामांच्या वयाच्या २१व्या वर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला. धंद्यात मंदी आली. उधारी वसूल झाली नाही. कर्ज घेतलेल्यांनी पैसे बुडविले, धनकोंनी तगादा लावला. वडिलोपार्जित संपत्तीची वाताहत झाली. संसार चालवण्यासाठी ते दुकान चालवू लागले. अशा पद्धतीने दुकान चार वर्षे चालले. पुढे तेही बंद पडले. सावकार घरात घुसला. घरात होती ती चीजवस्तू मोडली. एकदा आप्तेष्टांनी मदत क���ली; पण काही स्थिरस्थावर झाले नाही.\nतुकारामांचे ईश्वराला शरण जाणे\nघरादारावर दुःखाची कळा पसरली. “जग हे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी” असा तुकोबांना अनुभव आला. अशा जीवनानुभवातून होरपळून निघून तुकोबा एका निश्चित विचाराने ईश्वराकडे ओढले गेले. आयुष्याला वेगळे वळण मिळाले.\nपांडुरंगाशिवाय आपले दुसरे कोणी नाही, हा विश्वास मनात निर्माण झाला. ते सर्व वेळ ईश्वरचिंतनात घालवू लागले. ते विठ्ठलाला शरण गेले. या सर्व बिकट परिस्थितीकडे ते मोठ्या निःसंग व अलिप्तपणे पाहू लागले. त्यांच्या जीवनात ज्या घटना घडल्या, त्या कशा फायद्याच्या झाल्या हे त्यांच्या\nबरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुकाळे हिड केली\nअनुतापे तुझे राहिले चिंतन जात हा वमन संसारा \nबरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये ||\nबरे झाले जगी पावलो अपमान | बरें गेले धन ढोरे गुरे \nसंसाराच्या साऱ्या भावनांना मूठमाती देण्यास उभ्या राहिलेल्या तुकोबांच्या जीवनाचा पूर्वार्ध येथेच संपला. पुढे दुष्काळाचे सावट संपले. जनजीवन पुन्हा स्थिर झाले. अशापरिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह तुकोबा करू शकले असते. पण परत संसारात त्यांचे मन रमले नाही.\nमनात वैराग्य असल्यामुळे तुकाराम महाराज ईश्वरभक्तीतच रमले ते शेवटपर्यंत “भेटीलागी जीवा लागलीसे आस, कन्यासासुरासी जाये, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, आनंदाचे डोही आनंद तरंग” अशा कितीतरी अभंगांतून तुकारामांचे संपूर्ण जीवन विठ्ठलमय झाल्याचे दाखले मिळतात.\nनंतरची बहुतेक वर्षे त्यांनी भक्ती उपासना, सामुदायिक कीर्तन (गायनसह सामुहिक प्रार्थना) आणि अभंग कविता रचण्यात घालविली.\nदिलीप पुरुषोत्तम चित्रे हे मराठी विख्यात विद्वान आहेत. त्यांनी तुकारामांना मराठीतील पहिले आधुनिक कवी म्हणून संबोधले आहे. चित्रे यांचा असा विश्वास आहे की संत ज्ञानेश्वर नंतर तुकाराम हे दुसरे संत होते ज्यांनी हिंदू धर्मात जातीय पदानुक्रम नाकारला आणि हिंदु धर्मात असलेल्या कर्मकांडांचा विरोध केला.\nसंत तुकारामांचे आध्यात्मिक जीवन Spiritual Life of Sant Tukaram:\nज्ञान-भक्ती-वैराग्याने परिपक्व असलेल्या तुकारामांना कुठेही अहंकाराचा लवलेशही नाही. कितीनम्रतेने म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा आंतरिक दु:खापासून मुक्ती मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म, हे ते जाणत होते. त्यांचे मन एकांतवासात रमू लागले. गावापासून दूर देहूच्या परिसरात असलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन वाचन, मनन, चिंतनात ते रमू लागले.\nसंत तुकाराम हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. तुकारामांना कोणत्याही गोष्टींचा मोह नहता. कसल्याही किक सुखाची आस नव्हती, हे अनेक गोष्टींवरून आपल्या लक्षात येते. त्यापैकी एक प्रसंग इथे मुद्दाम सांगावासा वाटतो. एकदा शिवरायांची आणि तुकोबांची भेट झाली. त्यांनी तुकोबांसाठी छत्री, घोडे, कपडे व मुलांना इतर भेटवस्तू पाठविल्या. शिवरायांचे शिपाई भेटवस्तू तुकारामांच्या घरी घेऊन आले. तुकारामांनी ते सर्व आल्या पावलीच परत पाठवले.\nतुकारामांनी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व इतर ग्रंथांचे वाचन केले. तसेच पंढरीच्या विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करू लागले. त्यांना आलेल्या अनुभवातून ते एका अभंगात म्हणतात-\nअवघाचि संसार केला ब्रह्मरूप \nप्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमेश्वराचे दर्शन घेणाऱ्या तुकोबांवर अन्याय करणारे लोक त्यांच्यासमोर येतात तेव्हाही त्यांच्या अंतकरणात माणुसकीचा झरा आपोआपच निर्माण होतो. तुकाराम महाराजांचा जीवनप्रवास जाणून घेताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, विठ्ठलनामाशिवाय कोणत्याही गोष्टीला त्यांच्या चित्ताच्या ठायी जागाच नव्हती.\nतुकोबा आपल्या एका अभंगातून माणसाला उद्देशून म्हणतात Sant Tukaram Maharaj Abhang:\nचाल केलासी मोकळा | बोल विठ्ठल वेळोवेळा |\nतुजं पाप चि नाही ऐसे नाम घेतां जवळी वसे \nयाचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात की, तू परमेश्वराचे नमस्मरण कर. जेव्हा परमेश्वराचे नामस्मरण करशील,त्यावेळेला कोणतेही पाप तुझ्या ठिकाणी उरणार नाही. पाप कसं नाहीसं होईल याची काळजी तू करू नकोस, कारण हरिनामापुढे पाप टिकणारंच नाही. ते आपोआपच नष्ट होईल. परमेश्वर तुझ्याबरोबर असेल तर तुझ्या हातून कुठलेही पापकर्म तो घडू देणार नाही एवढे सामर्थ्य त्या हरिनामात आहे.\nसंत तुकारामांचे सामाजिक कार्य Social work of Sant Tukaram:\nसंत तुकारामांचे सामाजिक कार्य सर्वसामान्य लोकांची वैचारिकता बदलून नैतिक अधोगती थांबविणे हे महत्त्वाचे कार्य महाराष्ट्रातील अनेक संतांनी केले. त्यामध्ये संत तुकाराम यांचे कार्य फार महान आहे. जनजागृतीचे महान कार्य तुकाराम महाराजांनी केले.\nसंत तुकाराम यांनी मानवी मूल्य जपत नम्रतेने, शांतपणे जनसेवा केली. त्���ांनी फक्त लोकांना उपदेश दिला नाही तर, तो त्यांनी स्वतःही अंगीकारला आणि इतरांनाही सांगितला. समाजकंटकांनी त्यांना खूप त्रास दिला तरीही त्यांच्याविषयी कटूपणा न ठेवता उलट ते म्हणाले, “कोणाही जीवाचा न घडो मत्सर” करुणा, प्रेम,अहिंसा याची शिकवण त्यांनी सदैव दिली.\nकाव्यरचना लिहून अभंगातून नामाचा महिमा सांगितला. कर्मकांडामुळे समाज अधोगतीला जातो हे त्यांनी पदोपदी सांगितले. धर्माचे ठेकेदार लोकांना खोट्या गोष्टी, भाकडकथा, थोतांड सांगून अज्ञानात अडकवून ठेवतात, त्यामुळे समाजाची अधोगती होते. धर्माच्या नावाने व्यापार करणारे पंडित खोट्या पांडित्याच्या जोरावर सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करतात. यावर तुकोबा म्हणतात, मुख्य सांगे ब्रह्मज्ञान, लोकांची कापतो मानज्ञान सांगतो जनास, नाही अनुभव आपणास कथा करितो देवाची अंतरी आशा बहुमोलाची तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणून थोबाड फोडा अशा प्रखर शब्दांत त्यांनी टीका केली.\nतुकोबांची वाणी कधी अतिशय मधाळ तर कधी कठोर झालेली दिसते. सिद्धी, चमत्कार, गंडेदोरे या विषयांच्या नादाला लागलेल्या लोकांविषयी त्यांना प्रचंड चीड होती. कर्मठपणा त्यांना मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी या विषयांवरही अभंगरचना केल्या. समाजामध्ये जिथे जिथे ढोंगीपणा आढळला, तिथे तिथे त्यांनी प्रहार केले. खरा धर्म काय आहे माणसाचे हित कशात आहे माणसाचे हित कशात आहे हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. द्वैतवादाचा पुरस्कार करून समाजातील लोकांना त्यांनी खरा धर्म काय आहे हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. द्वैतवादाचा पुरस्कार करून समाजातील लोकांना त्यांनी खरा धर्म काय आहे\nतुकाराम महारजांचे तत्त्वज्ञान हे सर्वसामान्याच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी आहे. मनाचे दार उघडे ठेवून जीवनाकडे पाहायला सांगातात. धश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांना विचारांची नवी दिशा देऊन त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य करत अज्ञान दूर केले. नको ते सोहळे, पांडित्य, भोंदूगिरी यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अभंग रचले, भजन, कीर्तनातून अडाणी, अज्ञानी लोकांना समजेल, उमजेल अशा शब्दांत नवीन विचार जनतेच्या मनात रुजविले.\nशुद्ध सद्विवेकबुद्धीने त्यांना जे अध्यात्म उलगडलं, समजलं, परमेश्वर चिंतनातून त्यांना जे ज्ञान मिळालं ते अभंगाच्या माध्यमातून त्यांनी संग्रही करूनपुढच्��ा पिढ्यांना दिलं. जप, तप, ध्यान-धारणेतून जो ज्ञानाचा प्रकाश मिळाला तो त्यांनी समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी वापरला. परोपकारासाठी संतांचे जीवन असतेहे त्यांना समजले होते. संसारात राहून फक्त दुःखच भोगावे लागले हा त्यांचा अनुभव त्यांनी त्रयस्थ भावनेने सांगितला.\nभंडारा डोंगरावर लाभलेल्या एकांतात अंतर्मुख होऊन ते विचार करू लागले, तेव्हा माणसाच्या जीवनात निसर्गाचं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी जाणलं. झाडं जर लावले नाहीत तर पाऊस पडणार नाही. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाचे सावट कायमच पुढील पिढ्यांनाही भोगावे लागेल. या सर्व विचारातून त्यांनी अभंगरचना केली…\nवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे \nयेणे सुखे रुचे एकांताचा वास |\nनाही गुणदोष अंगा येत \nसंत तुकाराम हे भागवत हिंदू परंपरेचे महत्वाचे घटक मानले जातात, ज्याची सुरुवात महाराष्ट्रात नामदेव यांच्यापासून झाली आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, एकनाथ आणि तुकाराम खासकरुन महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात आदरणीय आहेत. महाराष्ट्रातील वरील संतांच्या जीवनाबद्दलची माहिती भक्ती-विजय आणि भक्ती-लीलेमृत या महिपतींच्या लेखनातून प्राप्त झाली आहे. तुकारामांच्या मृत्यूनंतर 65 वर्षांनंतर महिपतींचा जन्म झाला. (एकनाथ, नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे 50 वर्षे, 300 वर्षे, आणि 353 वर्षांनी तुकाराम मरण पावले.) अशा प्रकारे, महिपतींनी निःसंशयपणे वरील सर्व संतांच्या जीवनाचे उत्कृष्टतेने रेखाटन केले आहे.\nसंत तुकारामांनी संत नामदेवाला आपला गुरु म्हणून स्वीकारले होते. त्यांचा एक अभंग “नामदेवे केले स्वप्नामाजी जागे….सवे पांडुरंगे येवूनिया” या गोष्टीचा पुरावा आहे. संत तुकारामांनीही त्यांच्या एका अभंगात नमूद केले आहे की त्यांच्या सद्गुरूंचे नाव ‘बाबाजी चैतन्य’ होते. ते 13 व्या शतकातील विद्वान ज्ञानदेवांचे चतुर्थ पिढीचे शिष्य होते. अभंगांच्या त्यांच्या कामात, तुकारामा वारंवार इतर चार व्यक्तींचा उल्लेख करतात ज्यांचा त्यांच्या आध्यात्मिक विकासावर प्राथमिक प्रभाव होता, पूर्वीच्या भक्ती संत नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर आणि एकनाथ.\nआज अस्तित्त्वात असलेल्या देहू मधील तुकारामजींशी संबंधित महत्त्वाची स्थाने अशीः\nतुकाराम महाराज जन्मास्थान मंदिर, देहू – तुकारामजींचा जन्म जिथून प��ढे मंदिर बांधले गेले ते ठिकाण\nसंत तुकाराम वैकुंठस्थान मंदिर, देहू – येथून तुकारामजी आपल्या नश्वर रूपात वैकुंठात गेले; इंद्रायणी नदीकाठी या मंदिराच्या मागे एक छान घाट आहे\nसंत तुकाराम महाराज गाथा मंदिर, देहू – आधुनिक रचना; तुकारामांच्या मोठ्या पुतळ्याला भव्य इमारत; गाथा मंदिरात, तुकाराम महाराजांनी निर्मित सुमारे 4000 अभंग (श्लोक) भिंतींवर कोरले होते.\nसंत तुकाराम यांचे अभंग ही साहित्याची एक मराठी शैली आहे, जी छंदात्मक, सरळ, थेट आहे आणि ती लोकांच्या कथांना सखोल आध्यात्मिक रूप देते.\nतुकारामांचे कार्य ज्ञानदेव किंवा नामदेव यांच्यासारख्या पूर्ववर्ती ज्यांच्या शैलीच्या कृपेने अशाच विचारांची खोली एकत्र करण्यासाठी प्रख्यात आहेत अशा लोकांपेक्षा भाषेच्या शैलीत अत्यानंदपूर्ण त्याग, अनैतिक शब्दांकरिता प्रसिद्ध आहेत. तुकाराम अभंग लिहू लागले तसा शब्दांचा फुलोरा फुलू लागला आणि पाहता पाहता त्या शब्दांचा परिमळ समाजात पसरला. संसार-परमार्थाच्या अनुभवांतून जे मनात साठलं होतं ते तुकाराम महाराज भराभर उतरवू लागले.\nतुकारामांचे अभंग म्हणजे त्यांच्या निर्मळ वाणी आणि मनाचे प्रतिक होते. आपल्या जीवनातून आणि अभंगांतून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य आणि प्रतिष्ठित लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला.\nतुकारामांनी अनेक अभंग रचले, त्यापैकी काही\nसुंदर तें ध्यान उभे विटेवरी \nतुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तेचि रूप \n कंठी कौस्तुभमाणे विराजित ||\nतुका म्हणे माझे हेचि सर्व सुख \nसदा माझे डोळां जडो तुझे मूर्ती \nगोड तुझे रूप गोड तुझे नाम | देई मज प्रेम सर्वकाळ ||\nविठो माउलिये हाचि वर देई | संचरोनि राही हृदयामाजी \nतुका म्हणे काही न मागे आणिक | तुझे पायीं सुख सर्व आहे ||\nराजस सुकुमार मदनाचा पुतळा | रविशशिकळा लोपलिया \n रुळे माळ कंठी वैजयंती \nमुगुट कुंडले श्रीमुख शोभलें सुखाचे ओतले सकळ ही \nतुकाराम गाथा हे त्यांच्या मराठी कृतींचे एक संकलन आहे जे कदाचित 1632 ते 1650 दरम्यान रचले गेले आहे. त्यालाअभंगा गाथा असेही म्हटले जाते. भारतीय परंपरेत असे मानले जाते की यात जवळजवळ 4500 अभंगांचा समावेश आहे. प्रवृत्तीच्या संघर्षाविषयी – जीवन, कुटुंब, व्यवसाय आणि निवृत्तीची आवड असणे – त्याग करण्याची इच्छा, वैयक्तिक मुक्तीसाठी सर्व काही मागे ठेवा, मोक्ष या विषयावरील अभंगांचा त्यात समावेश आहे.\nअशा प्रकारे अलौकिक व्यक्तिमत्त्व असलेल्या तुकाराम महाराजांविषयी सांगावे, बोलावे तेवढे थोडेच. ज्ञानेश्वरांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात भागवतधर्माच्या देवालयाचा पाया रचला, त्यावर संत तुकारामांनी कळस चढविला. त्यांची गाथा वाचता वाचता आपल्या देहात प्रकाश पडतो हे मात्र खरे.\nमायबाप स्वतः न्यायला येणार असे त्यांना मनोमनी वाटू लागले. वैकुंठीच्या सनकादिकांनी श्रीहरीचा निरोप आणला. संत तुकाराम वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी 9 मार्च 1650 रोजी हे जग सोडून गेले.\nतुम्हाला संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा…धन्यवाद\nहे लेख सुद्धा जरूर वाचावे :-\nसंत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Eknath Information in Marathi\nसंत नामदेव महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Namdev Information in Marathi\nसंत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2021-06-25T00:20:29Z", "digest": "sha1:5J2PN3WXIMXI5OYBQHRAHQYE3HOQMFEP", "length": 5684, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► महाराष्ट्रातील गणेशोत्सव‎ (३ प)\n\"महाराष्ट्रातील सण आणि उत्सव\" वर्गातील लेख\nएकूण ४६ पैकी खालील ४६ पाने या वर्गात आहेत.\nमहाराष्ट्रातील सण आणि उत्सव\nपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n\"महाराष्ट्रातील सण आणि उत्सव\" वर्गातील माध्यमे\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nप्रदेशानुसार सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०११ रोजी ११:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/govinda-reveals-4-5-people-dictates-the-whole-business-of-film-industry/", "date_download": "2021-06-25T00:30:24Z", "digest": "sha1:JB6PYAXVDKIFDVFOQWFB6B7OG377BMUN", "length": 13089, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "बॉलिवूडमध्ये घराणेशाही ! अभिनेता गोविंदाची सणसणीत टीका | govinda reveals 4 5 people dictates the whole business of film industry | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nParanjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10…\n अभिनेता गोविंदाची सणसणीत टीका\n अभिनेता गोविंदाची सणसणीत टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कलाविश्वातील चार-पाच जण सारा कारभार पाहत असल्याचे सांगत अभिनेता गोविंदा हादेखील घराणेशाहीवर व्यक्त झाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.\nअभिनेत्री कंगना रणौतने करण जोहर, महेश भट्ट आणि सलमान खान यांसारख्या दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. अभिनेत्री निर्मला देवी आणि अरुण कुमार आहुजा यांचा मुलगा असून सुद्धा मला कलाविश्वात स्थान मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागल्याचे सांगितले. गोविंदा कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर आहेत.मात्र, ही लोकप्रियता मिळविण्यापूर्वी त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षावर त्यांनी भाष्य केले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी मी कलाविश्वात पदार्पण केले होते.\nजवळपास 33 वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर मी कलाविश्वातील माझा वावर हळूहळू कमी केला. जेव्हा मी यातून बाहेर पडत होतो. ज्यावेळी मी कलाविश्वात पदार्पण केले होते, त्यावेळी असे अनेक नवोदित निर्माते होते, ज्यांना माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी माहित नव्हते. मला अनेक वेळा त्या निर्मात्यांना भेटण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत होती. ते असे का वागतायेत याची मला पूर्ण कल्पना होती. परंतु, त्यांच्या या वर्तनाचा मी माझ्या कामावर आणि स्वत:वर कधीच परिणाम होऊ दिला नाही. मला माहित होते राज कपूर, ज���तेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि राजेश खन्ना यांसारखे अनेक दिग्गजांनी या परिस्थितीचा सामना केला आहे.\nया क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे योग्य दृष्टीकोन हवा. एकतर तुम्ही प्रचंड मेहनत करा, नाही तर मग तुमच्याविषयी कोण काय बोलत आहे याकडे दुर्लक्ष करा, असेही गोविंदा म्हणाला. पूर्वी ज्याकडे टॅलेंट होते त्याला काम मिळत होेते. सगळ्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत होती. परंतु, आता चार-पाच लोकांनी संपूर्ण कारभार हातात घेतला आहे. त्यामुळे जे लोक यांच्या जवळचे नाहीत त्यांच्या चित्रपटाचे नशीब हेच लोक ठरवतात. माझ्या काही चांगल्या चित्रपटांना प्रदर्शितच करता आले नाही. पण आता परिस्थिती बदलताना दिसते.\nCoronavirus : इंदापूर तालुक्याचं कोरोनामुळं टेन्शन वाढलं, आणखी 13 नवे पॉझिटिव्ह\nCoronavirus : मुंबईतील ‘कोरोना’ला कंट्रोल करण्यासाठी लागणार 2 आठवडे, देशातील परिस्थिती सुधरणार – IIT मुंबईचा रिपोर्ट\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nAmazon अ‍ॅपद्वारे जिंकू शकता 15 हजार रुपये, करावे लागेल…\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown…\nसख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून…\n 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी…\nPune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात…\nPune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत…\nपुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या…\nDevendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBaramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर\nMaharashtra Strict Restriction | डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात…\nStrawberry Moon 2021 | 24 जूनला आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून, जाणून…\nPune Crime News | रिक्षाचे जादा भाडे देण्यास नकार दिल्याने महिलेची…\nDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nDelta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते का जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\n ‘आदित्यजी, वडिला��कडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम पूर्ण…\nHealth Insurance Cover | IRDA नं कंपन्यांना नवीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आणण्यास सांगितलं, घरात होणार्‍या उपचारांचा सुद्धा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/consider-the-treatment-of-muker-micosis-infarction-in-the-mahatma-phule-public-health-scheme", "date_download": "2021-06-25T00:43:28Z", "digest": "sha1:JP7W5E4TPQWUGFVKBM6GNMV2VASIN3C5", "length": 8103, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Consider the treatment of muker micosis infarction in the Mahatma Phule Public Health Scheme", "raw_content": "\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा विचार करा\nऔरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश\nम्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारांसाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च आहे. अनेक गरीब रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या आजारावरील उपचारांचा संपूर्ण खर्चासह समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांनी दिले.\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे उच्च न्यायालय खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या स्यूमोटो याचिकेवर झालेल्या सुनावणीत हे निर्देश देण्यात आले.\nमुख्य सरकारी वकिलांनी आज खंडपीठात राज्यातील म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या तसेच यावर उपचाआवश्यक इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. रुग्णसंख्या आणि आवश्यक इंजेक्शनचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने 2 लाख 57 हजार 700 इंजेक्शनची ऑर्डर इंजेक्शन निर्मिती करणार्या कंपनीला दिली आहे. हे इंजेक्शन मिळताच जिल्हावार वाटप केले जातील. सध्या शासनाकडे उपलब्ध साठ्यातून प्राधान्याने इंजेक्शन पुरविले जातील, अशी माहिती दिली.\nशहराला दररोज 218 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. यावर पुरेसा ऑक्सिजन शहराला पुरविला जाईल, असे शपथपत्र राज्य शासनातर्फे सादर करण्यात येऊन आदेशात सुधारणा करण्याची विनंती केली होती. यावर खंडपीठाने ऑक्सिजनभावी एकही रुग्णाचा मृत्यू झाल्यास शपथपत्र दाखल करणार्या अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.\nआज सुनावणीत सर���व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने, ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी राज्य शासनाची असून, ऑक्सिजनभावी काही दुर्घटना घडल्यास राज्य शासनानेच त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी सुधारणा आपल्या आदेशात केली. राज्य शासनाने स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात एक विशिष्ट धोरण आखून त्यांना आवश्यक तितका ऑक्सिजन त्यांनीच निर्मितीचा प्रकल्प उभारणे अनिवार्य करावे, अशी सूचनाही खंडपीठाने केली.\nकरोना तसेच म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनचा काळाबाजार करणार्यावर कारवाई केल्यानंतर जप्त करण्यात आलेले इंजेक्शन हे मुद्देमाल म्हणून ठेवणे कायद्यानुसार आवश्यक असते. मात्र यामुळे हे इंजेक्शन निकामी होण्याची शक्यता असल्याने संबंधित न्यायालयांनी योग्य त्या न्यायीक प्रक्रियेचा अवलंब करून ही इंजेक्शन लवकरात लवकर संबंधित जिल्हाधिकार्यांकडे सोपवावीत म्हणजे ती रुग्णांसाठी उपयोगात येऊ शकतील, असेही खंडपीठाने सुचविले. सुनावणीत न्यायालयाचे मित्र अ‍ॅड. सत्यजित बोरा, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, औरंगाबाद महापालिकेतर्फे अ‍ॅड. संतोष चपळगावकर, नांदेड महापालिकेतर्फे अ‍ॅड. राधाकृष्ण इंगोले, परभणी महापालिकेतर्फे अ‍ॅड. धनंजय शिंदे आदींनी काम पाहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-clarification-government-formation-and-ajit-pawar-237662", "date_download": "2021-06-25T01:55:13Z", "digest": "sha1:KQ2K2HJUAO6ZCMH3RVC4HZHTWAIY3UC6", "length": 16379, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार", "raw_content": "\nअजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा नाही. आम्ही परिस्थितीत त्यांना पाठिंबा दिलेला नाही.\nअजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार\nमुंबई : अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते. शरद पवार यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत असताना पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री\nशरद पवार यांनी म्हटले आहे, की अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा नाही. आम्ही परिस्थितीत त्यांना पाठिंबा दिलेला नाही.\nअजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस\nअमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती\nमुंबई : ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काल भाजपमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेशमधल्या २१ आमदारांनीही त्यांच्यासोबत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र असलं तरी भाजपनं अजूनही मध्यप्रदेशमध्ये सत्तास्थापनेचा दावा केला नाहीये. त्यामुळे\nरेणू शर्माच्या अडचणी वाढणार धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार\nमुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांचे\nमुख्यमंत्र्यांना नारळ देऊन...कोणी केले असं वक्तव्य, जाणून घ्या\nमुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर���भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\n''आर.आर.पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रुप अनिल देशमुखांनी बदलले''\nमुंबई: ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांचे संसार तसेच तरुण पिढी वाचविण्यासाठी डान्स बारवर बंदी आणली त्याच पक्षाचे हे वेगळे रुप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत दिसत आहे, असा टोला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.\nसतीश चव्हाण यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ; मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवारांनी केले अभिनंदन\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी आज मंगळवारी (ता.आठ) विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधानसभा सभापती नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकर\nपडळकर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक; आमदार अमोल मिटकरींची जोरदार टीका\nपुणे : शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते श्री. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा जेजुरीच्या खंडोबा गडाच्या पायरी मार्गावरील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र त्यापुर्वीच आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता काही कार्यकर्त्यांच्या समवेत भाजपाचे आमदार\nराष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी\nमुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भा\nमराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार\nपुणे : मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी य���बाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच\nजयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २१ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करून आजचा वर्धापनदिन साजरा करण्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/bailgada-sharyat-organize-in-dombivali-466646.html", "date_download": "2021-06-24T23:43:05Z", "digest": "sha1:QYBQAKFMICWIGIKPRH6RPDHAIOHPNAW3", "length": 16733, "nlines": 240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nलॉकडाऊनचे नियम धुडकावले, हजारोंच्या संख्येने गर्दी जमवून बैल गाडी शर्यत\nडोंबिवलीत सर्व नियमांना धुडकावून बैल गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं (Bailgada sharyat organize in Dombivali)\nअमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण\nलॉकडाऊनचे नियम धुडकावले, हजारोंच्या संख्येने गर्दी जमवून बैल गाडी शर्यत\nडोंबिवली (ठाणे) : राज्यावर कोरोनाचं संकट सुरु आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना खरंच अद्यापही याबाबत गांभीर्य दिसत नाही. डोंबिवलीत सर्व नियमांना धुडकावून बैल गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे बैल गाडी शर्यतीला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीदेखील ही शर्यत आयोजित करण्यात आली. तसेच लॉकडाऊनचे सर्व नियम धुडकावून हजारो नागरिक या ठिकाणी एकत्र आले. या प्रकरणी अखेर 70 जणांविरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापूढे डोंबिवलीत बैलांची शर्यत कोणी आयोजित करु नये यासाठी पोलिसांनी सक्त कारवाईचे पाऊल उचलले आहे (Bailgada sharyat organize in Dombivali).\nडोंबिवलीनजीक आंतर्ली गावात आज सकाळी बैल गाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणात या शर्यतीत भाग घेण्यासाठी आणि हजारो लोक शर्यत बघण्यासाठी जमले होते. तब्बल चार तास ही शर्यत सुरु होती. बैल गाडीच्या शर्यतीवर न्यायालयाची बंदी घातली आहे. शिवाय लॉकडाऊन सुरु असल्याने विनाकारण नागरीक घराबाहेर फिरू शकत नाहीत. पण याठिकाणी तर हजारो लोक जमा झाले होते. विशेष म्हणजे पोलिसांना याची कानोकान खबर नव्हती. ही एक आश्चर्याची बाब होती (Bailgada sharyat organize in Dombivali).\n‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीनंतर कारवाई\nया घटनेबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने बातमी प्रदर्शित केली. या बातमीची कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी ही शर्यत आयोजित करणारे आणि शर्यतीत सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाईचे आदेश मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरु केली.\nजल्लोष साजरा करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल\nयाच दरम्यान बैलाच्या शर्यतीची आणि शर्यत जिंकल्यानंतरचा जल्लोष साजरा करतानाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. अखेर या प्रकरणी आयोजक संतोष भंडारी, विश्वनाथ काळण, समीर भोईर, साईनाथ सोरखादे, शिरीष भोईर, अरुण, दिपक पाटील, सुभाष पाटील, मोतीराम भद्रीके, रतन म्हात्रे, शंकर पाटील,साईराज पाटील, उत्तम गवळी, अजय पाटील, प्रदिप गीते आणि राहुल पाटील यांच्यासह अन्य 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांची पूढील कारवाई सुरु केली आहे.\nहेही वाचा : मोठ्या जल्लोषात लग्न केलं, महिन्याभरात 15 लाखांचे दागिने घेऊन नवरी बॉयफ्रेंडसोबत फरार, सीसीटीव्हीत घटना कैद\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं\nनागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार\nप्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी\nमिठ्ठूलाल तरुणीला वारंवार फोन करुन सतवायचा, सोनू अखेर सोनिया बनला, विकृताला अद्दल घडवण्यासाठी भावाची शक्कल\n101 जमिनीचे तुकडे, 1 हेलिकॉप्टर ताब्यात, शिवालीक ग्रुपच्या मालकीची 81 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nमराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी\nमराठी न्यूज़ Top 9\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे6 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/02/28/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2021-06-25T00:09:09Z", "digest": "sha1:VMWQEZLFAKS7WDO66DSR74C2FIUOLNBU", "length": 25415, "nlines": 250, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवस��ना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nमराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान\nमुंबई, : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते.\nयावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, दहावीपर्यंत मराठी भाषा सर्व शाळांमधून अनिवार्य करण्यासाठीचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे. हा कायदा माझ्या कालावधीत होत आहे, हे माझे भाग्य. लहानपणापासून साद घालणारे अंगाईगीत, नंतर भावगीत, युद्धभूमीवरील समरगीत, शाहिरांच्या रुपाने अंगात वीरश्री संचारणारा पोवाडा या सर्वांमुळे मराठी समृद्ध आहे. हे अक्षरधन पुढच्या पिढ्यांना देत राहावे. मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.\nपरप्रांतियांनीदेखील ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आत्मसात करावी आणि त्याचा वापर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.\nमराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.\nनिवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांची तसेच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली.\nमराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली. साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार विजेते या सर्व साहित्यिकांचा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.\nमराठी भाषेचा प्रवास दर्शविणारा आणि मराठी भाषेची सौंदर्यस्थळे मांडणारा सांस्कृतिक कार्यक्रम ‘प्रवास आणि प्रवाह’ हा यावेळी सादर करण्यात आला.\nमराठी भाषा अक्षर संपत्ती\nस्थानिय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे म्हणाले, संपत्ती म्हणजे पैसा, जमीन, घर, त्याचप्रमाणे मराठी भाषा सुद्धा अक्षरधन आहे. मराठी भाषा ही भक्तीची भाषा असून तिची आपण मनापासून भक्ती केली पाहिजे. मराठी अभिजात भाषा झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले. मरिन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार गजानन किर्तीकर, खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आदी उपस्थित होते. यावेळी ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nआर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना\nशेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत��तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%A8-2018-2019-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-09-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-25T00:47:19Z", "digest": "sha1:2LDFALZDC4EGVBYPX4AEJVM646DKNOY2", "length": 5164, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "सन 2018 -2019 करिता 09 रेतीघाटाचे प्रथम फेर ई - निविदा व प्रथम फेर ई - ऑक्शन पद्धतीने लिलाव | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nसन 2018 -2019 करिता 09 रेतीघाटाचे प्रथम फेर ई – निविदा व प्रथम फेर ई – ऑक्शन पद्धतीने लिलाव\nसन 2018 -2019 करिता 09 रेतीघाटाचे प्रथम फेर ई – निविदा व प्रथम फेर ई – ऑक्शन पद्धतीने लिलाव\nसन 2018 -2019 करिता 09 रेतीघाटाचे प्रथम फेर ई – निविदा व प्रथम फेर ई – ऑक्शन पद्धतीने लिलाव\nसन 2018 -2019 करिता 09 रेतीघाटाचे प्रथम फेर ई – निविदा व प्रथम फेर ई – ऑक्शन पद्धतीने लिलाव\nसन 2018 -2019 करिता 09 रेतीघाटाचे प्रथम फेर ई – निविदा व प्रथम फेर ई – ऑक्शन पद्धतीने लिलाव\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/deep-vir-wedding-song-viral/", "date_download": "2021-06-25T00:55:57Z", "digest": "sha1:TLI72VPYAOK4NZOWXJNSGOMF7LHCROFG", "length": 5467, "nlines": 91, "source_domain": "khaasre.com", "title": "दीपिका रणवीरच्या लग्नात रणबीरने गायले ‘सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी’ गाणं ! - Khaas Re", "raw_content": "\nदीपिका रणवीरच्या लग्नात रणबीरने गायले ‘सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी’ गाणं \nदीपिका-रणवीरच्या लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन सोहळ्यांची चर्चा काही संपायचे नाव घेत नाहीये. लग्नाला जवळजवळ एक महिना होत आल्यानंतरही त्यांच्या लग्नाचे फोटो आणि त्यावर बनणारे मिम्स अजूनही सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. नेटिझन्समध्ये त्यांचे हे मिम्स चांगलेच गाजत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. दीप-वीरच्या लग्नाचे हे आहे माहेरची साडी व्हर्जन.\nया व्हिडीओमध्ये दीपिकाचा आधीचा प्रियकर रणबीर सिंग हा दीपिकासाठी ‘सासरला ही बहिण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी’ हे गाणे गाताना दिसत आहे. वेगवेगळे दृश्य वापरून एडिट करण्यात आलेला हा व्हीडिओ हजारो लोकांनी बघितला आहे.\nमोदींनी स्वतः तिकीट दिलेल्या सावित्रीबाई फुलेंनी दिला भाजपच्या खासदारकीचा राजीनामा..\nलाच हा शब्द कशाप्रकारे त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतो याचे उदाहरण सांगणारा वयस्कर बाबांचा हृदयस्पर्शी प्रसंग..\nलाच हा शब्द कशाप्रकारे त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतो याचे उदाहरण सांगणारा वयस्कर बाबांचा हृदयस्पर्शी प्रसंग..\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2021-06-25T01:35:02Z", "digest": "sha1:VNOIPUT536N3VF36P34ZRLJWZWE7UL4O", "length": 30010, "nlines": 180, "source_domain": "navprabha.com", "title": "हाडांचा केसांशी काय संबंध? | Navprabha", "raw_content": "\nहाडांचा केसांशी काय संबंध\nडॉ. मनाली म. पवार\nमृत्युनंतरदेखील शरीराच्या इतर कोणत्याही घटकांपेक्षा अधिक काळ टिकून राहणारा घटक म्हणजे अस्थिधातू. त्याचा मलस्वरूप म्हणजे केस. हे केससुद्धा मृत्युनंतर कुजत नाही. म्हणजेच अस्थिधातू उत्तम असल्यास केसही चांगले असतात.\nमीठ व खारट पदार्थांच्या अतिसेवनाने केस गळतात व लवकर पांढरे होतात.\nकेसांच्या आरोग्यासाठी अस्थिधातू व रसधातूला पोषक असा आहार, औषधे सेवन करावीत. उदा. रोज चांगल्या प्रतीचे दूध घ्यावे.\nसौंदर्याची विशिष्ट अशी परिभाषा नाही पण स्त्रियांचे लांबसडक केस व पुरुषांना टक्कल नसणे हे सौंदर्य खुलवण्यात भर देतात. सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून आज आपण केसांची अगदी दुर्दशा करत आहोत. ज्या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत त्या तशाच नैसर्गिक पद्धतीनेच टिकवायला पाहिजेत. आज अगदी लहान वयातच मुला-मुलींचे केस पिकतात, गळतात किंवा वाढ खुंटते. असे का होत असेल तरुण वयातच मुलांच्या डोक्यावरील केस विरळ होऊन पूर्ण चंद्र झळकू लागतो. मुलींचे लांबसडक, मस्त वेणी केलेले, त्यावर गजरा माळलेले केस… असे अगदी स्त्रीच्या सौंदर्याच्या वर्णनामध्ये फक्त वाचायला मिळते. ज्या भारतीय संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे ती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. त्यामुळे या समस्येकडे थोड्या गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.\nआपल्या केसांचे सौंदर्य टिकवणे आपल्या हाती आहे. सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान आहे.\nआयुर्वेदशास्त्राप्रमाणे केस व लोम हे अस्थि धातूचे मल आहेत. पोषण क्रमाने पाचव्या क्रमांकाचा अस्थिधातु हा शरीरामधील सर्वांत बळकट, ताकदवान घटक आहे. मृत्युनंतरदेखील शरीराच्या इतर कोणत्याही घटकांपेक्षा अधिक काळ टिकून राहणारा घटक म्हणजे अस्थिधातू. त्याचा मलस्वरूप म्हणजे केस. हे केससुद्धा मृत्युनंतर कुजत नाही. म्हणजेच अस्थिधातू उत्तम असल्यास केसही चांगले असतात. म्हणून बर्‍याच वेळा केसांच्या तक्रारींवर कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. पण हे सरसकट सगळ्यांनाच कॅल्शियम देणे चुकीचे आहे. अस्थि व केसांचा जवळचा संबंध असला तरी केसांच्या तक्रारींची इतर अनेक कारणे असू शकतात.\nअस्थिमल – केश, लोम\nकेसांचे पर्यायी शब्द – बाल, कच, चिकुर, कुन्तल, शिरोरूह, मूर्धज, अस्त्र, तीथवाक\nशरीरावरील सूक्ष्म केसांना लोम, रोम, तनुरूह.\nपुरुषांमध्ये चेहर्‍यावरील केसांना – श्मश्रु, ओठांवरील केसांना – मासूरी (मिशा) म्हणतात.\nकेसांची व्यत्पत्ती – क्लिश्यते बध्यते, क्लिश विबाधायाम्‌|\nकेश ते – ज्यांना बांधले जाते, जे डोक्यावर असतात ते केस.\nशिरसि रोहति – शिरोरूह, मूर्धनि जायते – मूर्धज\nरोम – लोम रोहति रुयते, लूयते\nकेसांचे स्थान – त्वचेचा काही भाग – लोमरहित, काही अंश लोमयुक्त व काहीींश – दीर्घघन लोम (केस)युक्त असतो. काहींच्या शरीरावर अतिलोम असतात तर काहींच्या शरीरावर लोमच नसतात. आयुर्वेदामध्ये अतिलोम व अलोम या दोन स्थितींचा समावेश (अष्टौनिंदिन) या गटात केला आहे. म्हणजे आठ प्रकारचे निंदित पुरुष आयुर्वेदात सांगितले आहे. ते म्हणजे १) अतिदीर्घ (जास्त उंच), २) अति र्‍हस्व (जास्त बुटके), ३) अति लोम (जास्त केस असणारे), ४) अलोमा (शरीरावर अजिबात केस नसणारे), ५) अतिकृष्ण (अत्यंत काळा), ६) अतिगौर (जास्त गोरा), ७) अतिस्थूल (लठ्ठ), ८) अतिकृश (अगदीच हाडकुळा). यात अतिस्थूल व अतिकृश हे चिकित्सेच्या दृष्टीने निंदित होय. पण बाकी सहा हे शारीरिकदृष्ट्या निंदित होय. अतिलोम असल्यास एका रोमकुपात अधिक केस असतात तसेच केसही दाट व मोठे असतात. यामुळे रोमकुपाचा मार्ग बंद होतो व त्यामुळे स्वेद बाहेर पडण्याच्या क्रियेत अडथळा येतो. तसेच लेप- अभ्यंग, परिशेष आदी चिकित्सेत बाधा येते. तसेच अलोम असल्यास शरीरावर लोम रंध्रांची संख्या कमी असल्याने स्वेदादी मल पूर्णतः बाहेर पडू शकत नाही.\nकेसांची उत्पत्ती – अस्थि धात्वग्नीद्वारे, त्रिधापरिणमत प्रसंगी किट्ट स्वरूपात केश, लोम, नख यांची उत्पत्ती होते. गर्भावस्थेत ६/७ महिन्यात डोक्यावर केस येतात. पूर्णकालिक प्रसवसमयी गर्भाच्या डोक्यावर २ इंच लांबीचे केस प्राकृत होय. वय परिणामाच्या प्रभावामुळे तारुण्यात, जातव्यंजन, लक्षण स्वरूपात दाढीमिशा, काखा व गुह्यांग येथे केसांची उत्पत्ती होते.\nप्रशस्त केस – एकेकजा मृद्गो अल्पा स्निग्धाः|\nसुबद्धमूलाः कृष्णाः केश प्रशस्यते ॥\nपार्थिव घटक व पितृज भाव गुरू, खर, कठीण, आपच्यता, गळणे व पिकणे यांचा अभाव दिसत असल्याने गुरु गुण सांगितला आहे.\nकेश – लोम वृद्धीशील आहे., म्हणजेच चेतन लक्षणयुक्त आहे तरी संज्ञाहीन आहेत. म्हणून वेदनारहित शरीरद्रव्यांमध्ये गणना होते.\nआयुर्वेद शास्त्रामध्ये धातुक्षारतेची लक्षणे सविस्तर वर्णन केलेली आहेत. धातु सारवान असणे म्हणजेच धातु विशुद्ध, रोगरहित असणे. क्षारतेवरून एखाद्याचे आरोग्य, स्वास्थ्याचे ज्ञान होते.\nत्वरुसारकतेमध्ये (रस धातु सार असल्यास) त्वचेमध्ये मृदु, अल्प, सूक्ष्म, सुकुमार, स्निग्ध, श्‍लश्म, प्रसन्न परंतु गंभीर मूळ असणारे लोम सांगितले आहेत.\nतसेच अस्थिसारता असल्यास केसांची वाढ ही मंद व टिकाऊ होते. तसेच केस आकाराने मोठे व जाड असतात असे सांगितले आहे. म्हणूनच अस्थि धातूचा क्षय झाल्यास किंवा अस्थिधातूचे पोषण नीट होत नसल्यास केसांच्या तक्रारी सुरू होतात व केस गळायला लागतात.\nप्रत्येक माणसाच्या प्रकृतीप्रमाणे ही केसांचे स्वरूप वेगळे असते. वातप्रकृतिमध्ये केश व लोम हे अल्प, रुक्ष, पुरुष; पित्त प्रकृतिम��्ये – अल्प, मृदु, पिंग, कपिलवर्णी व टक्क्ल पडणे किंवा गळणे, पिकणे ही लक्षणे असतात. केशयुक्त स्थानांमध्ये पित्त व स्वेदाधिक्यामुळे दुर्गंधी येते.\nकफप्रकृतीमध्ये केस हे स्निग्ध, घन, दीर्घ असतात.\nकेस चांगल्या प्रकारे स्निग्ध, अर्थात फार तेलकटही नाहीत व कोरडेही नाहीत. असे असावेत. मऊ, बारीक व स्थिर म्हणजे सहजासहजी न गुंतणारे असावेत.\nकेसांचे आरोग्य नीट असणे हे दोन धातूंवर अवलंबून आहे.\nकेस हा अस्थिधातूचा मल आहे. म्हणजे शरीरातील धातू तयार होताना जेव्हा हाडे तयार होतात तेव्हा त्याच्या बरोबरीने केसही तयार होतात.\n२) केसांच्या संबंधित दुसरा महत्त्वाचा धातू म्हणजे रसधातू होय. रसधातू संपूर्ण शरीराला व्यापून विविध शरीर-घटकांचे पोषण, संवर्धन व धारण करीत असतो. त्यामुळे रसधातू उत्तम असल्यास केसांचे आरोग्यही टिकून राहते.\nशरीरात वातदोष व पित्तदोष असंतुलित झाले असता रसधातूही क्षीण होतो व याचा परिणाम केसांवर झाल्याशिवाय राहात नाही. केस राठ व कोरडे होणे, निस्तेज दिसणे, टोकाशी दुभंगणे, लगेच तुटणे, डोक्यात कोंडा होणे ही लक्षणे दिसावयास सुरुवात होते. विशेषतः रसधातू बिघडला, तर केस अकाली पांढरे होण्यास सुरूवात होते.\nम्हणून केसांच्या समस्यांवर फक्त बाह्य उपचार, कॅल्शियमच्या गोळ्या , व्हिटामिनच्या गोळ्या एवढेच उपचार पुरेसे नसतात, तर त्याचबरोबरीने आपला आहार, आचार व व्यवहार यातही आवश्यक बदल करणे गरजेचे असते.\nकेसांच्या दोन मुख्य तक्रारी म्हणजे केस गळणे व अकाली पिकणे. यालाच आयुर्वेदामध्ये खलित आणि पलित असे म्हटले जाते.\nपित्तप्रधान प्रकृतीमध्ये म्हणजे ज्यांच्या शरीरात स्वाभाविकच पित्तदोषाचे आधिक्य आहे. त्यांच्यामध्ये बहुदा ही दोन्ही लक्षणे दिसतातच. त्यामुळे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी केसांची काळजी विशेषत्वाने घ्यावी व इतरांनीही केसांच्या आरोग्यासाठी पित्तदोष वाढणार नाही याकडे लक्ष ठेवावे.\nखालील गोष्टींचे पालन करणे लाभदायक ठरते.\n* तिखट, आंबट, खारट चवीचे पदार्थ नियत प्रमाणातच सेवन करावेत. आवडतात म्हणून अतिप्रमाणात खाऊ नयेत.\n* तेलाचा अतिरिक्त वापर टाळावा.\n* दही, आंबवलेले पदार्थ, मोहरी, कुळीथ यांचे सेवन नियमित करू नये.\n* टोमॅटो, चिंच रोज व अति प्रमाणात खाऊ नये.\n* तिळाचे तेल, मद्यपान, मासे, मांसाहार वर्ज्य समजावा.\n* दिवसभर खात राहू नये.\n* उन्हा��� तसेच अग्नीजवळ सतत काम करू नये.\n* अतिशय संतापू नये. राग – चिडचिड करू नये.\nकेसांचा विचार करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षार पदार्थांचे सेवन केसांना हानिकारक आहे.\nये घ्यतिलवणसात्म्याः पुरुषस्तेषामपि खालिव्यपालिव्यानि वलय.श्‍चाकाले भवन्ति|\nमीठ व खारट पदार्थांच्या अतिसेवनाने केस गळतात व लवकर पांढरे होतात.\nकेसांच्या आरोग्यासाठी अस्थिधातू व रसधातूला पोषक असा आहार, औषधे सेवन करावीत. उदा. रोज चांगल्या प्रतीचे दूध घ्यावे. दुधात रसायन कार्य करणारी व केसांनाही ताकद देणारी शतावरी, सारीवा अशा वनस्पतीपासून तयार केलेले शतावरी कल्प सेवन करावे.\nवातपित्त शमनासाठी व शरीरशक्ती वाढविणारे घरचे ताजे लोणीही उत्तम होय.\nबदाम, अक्रोड, खारीक, जर्दाळू यांचाही रसधातू व अस्थिधातूचे पोषण होण्यासाठी वापर करावा.\nडिंकाचे लाडू अस्थिपोषक असल्याने केसांनाही उपयुक्त ठरतात.\nआयुर्वेदिक औषधांपैकी मोती भस्म, प्रवाळ भस्म, मृगशृंग भस्म, अश्‍वगंधारिष्ट, शतावरी कल्प यांनीही अस्थिधातूला बल मिळून केसांचे आरोग्य टिकून राहते.\nरसायन द्रव्यात श्रेष्ठ असा आवळा केसांसाठी उत्तम वरदान आहे. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा मोरावळा किंवा उत्तम प्रतिचा आयुर्वेदिक च्यवनप्राश खाणे चांगले.\n१. मूर्धतैलाचे ४ प्रकार, २. शिरोभ्यंग – केसांना तेल चोळणे, ३. पिचूधारण – तेलात भिजवलेला कापसाचा पिचू डोक्यावर ठेवणे, ४. शिरोधारा – डोक्यावर तेलाची, तूपाची, काढ्याची वनस्पतीसिद्ध दुधाची, शिवपिंडीवर सोडतात तशी धारा सोडणे.\n५. शिरोबस्ती – विशिष्ट प्रकारे तयार केलेली टोपी डोक्यावर धारण करून, वरून उघडी असलेल्या भागातून तेल-तूप धारण करणे.\nसार्वदेहिक स्नेहाभ्यंग ही महत्त्वाचा उपक्रम होय. म्हणूनच पूर्वीचे लोक केसांना रोज तेल लावायचे, तेव्हा केस गळायचे व पिकण्याचे प्रमाणही कमी होते.\nनस्य हादेखील केसांसाठी महत्त्वाचा उपक्रम ठरतो. रोज दोन-दोन थेंब तिळ तेलाचे किंवा खोबर्‍याच्या तेलाचे किंवा अणूतेलाचे किंवा तूपाचे नाकामध्ये टाकल्यास अकाली केस पिकणे, गळणे, टक्कल पडणे यावर आळा घालता येतो.\n– केस आठवड्यातून दोन वेळा धुवावेत.\n– केसांची स्निग्धता व कोमलता कायम राहावी यासाठी अनैसर्गिक उत्पादनांचा वापर न करता आयुर्वेदिक द्रव्ये उदा. शिकेकाई, रीठा, नागरमोथा अशी केशद्रव्ये वापरावीत. ���ेसांना नियमित तेल लावावे. तेल ब्राह्मी, माका या औषधांनी सिद्ध असावे.\n– केसांमध्ये कोंडा असल्यास केस धुण्याच्या अगोदर त्रिफळा, कडूनिंब वगैरे शोधक द्रव्यांचा लेप लावून ठेवावा व मग केस धुवावेत. केस धुण्यास कोमट पाणी वापरावे.\nकेसांना कंडिशनिंग करण्याची इच्छा असल्यास कोरफडीचा ताजा गर केसांना अर्धा तास लावून ठेवावा व नंतर केस धुवावेत.\nकेसांच्या स्वास्थ्यासाठी हजारो रुपये खर्च न करता साधे-सोपे घरचे उपाय व सकस आहार, तणावरहित जीवनपद्धतीचे अवलंबन केल्यास पुरेसे आहे.\nकोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...\nआता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका\n>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...\nलशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो\nगोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...\nसीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच\n>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...\nराज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार\n>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...\nडॉ. मनाली म. पवार ‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी,...\nडॉ. अनुपमा कुडचडकरपणजी कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे...\nप्रा. रमेश सप्रे ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी...\nजीवनाची दिशा बदलू या\nयोगसाधना - ५०९अंतरंग योग - ९४ डॉ. सीताकांत घाणेकर ‘‘मी मेल्यावर माझ्या शवपेटीला दोन बाजूला...\n॥ बायोस्कोप ॥लिव्ह अँड् लेट् लिव्ह\nप्रा. रमेश सप्रे सुसंस्कृत समाजाचं स्वप्न आहे- ‘वसुधैव कुटुंबकम्’. यात एक तिळ जरी मिळाला तरी तो सात जणांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/03/31/new-flats-will-now-be-subject-to-a-5-per-cent-stamp-duty/", "date_download": "2021-06-25T01:33:01Z", "digest": "sha1:DV755AJ6NPB3TOGORBNJOS3EOHURWAO4", "length": 6004, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नवीन फ्लॅट खरेदीवर आता भरावी लागणार 5 टक्के स्टॅम्प ड्यूटी - Majha Paper", "raw_content": "\nनवीन फ्लॅट खरेदीवर आता भरावी लागणार 5 टक्के स्टॅम्प ड्यूटी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / महाराष्ट्र सरकार, मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी / March 31, 2021 March 31, 2021\nमुंबई : मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटीतील सवलतीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून दरम्यान तत्पूर्वी 3 महिने मुदतवाढ दिली जाईल, असे सांगितले जात होते. पण याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विरोध केल्यानंतर ही मुदतवाढ मागे घेण्यात आल्यामुळे आता नवीन फ्लॅट घेताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.\nमहाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे ठप्प असलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये दोन टक्के सवलत दिली होती. 3 टक्के सवलत डिसेंबर 2020 पर्यंत दिली होती. त्यानंतर मार्चपर्यंत 2 टक्के सवलत देण्यात आली होती. पण आता ही सवलत रद्द केली गेली असून आता पूर्ण 5 टक्के मुंद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.\nमुद्रांक सवलतीला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. पण त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे मुद्रांक शुल्कात 2 टक्के दिलेली सवलत आज संपुष्टात आली आहे. अर्थ खात्याचा देखील या मुदतवाढीला विरोध होता. त्यामुळे नवीन घर खरेदी करताना आता 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/chief-minister-has-no-right-to-remain-in-office-for-even-a-moment-kha-ranes-attack-nrab-105826/", "date_download": "2021-06-25T00:27:27Z", "digest": "sha1:UI5I76GNOV6BKNY7ATB47YYXYZWX7TJL", "length": 13293, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Chief Minister has no right to remain in office for even a moment: Kha Rane's attack! nrab | मुख्यमंत्र्याना क्षणभरही त्या पदावर राहण्याच अधिकार नाही : खा राणे यांचा प्रहार! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nमुंबईमुख्यमंत्र्याना क्षणभरही त्या पदावर राहण्याच अधिकार नाही : खा राणे यांचा प्रहार\nवर्षा बंगल्यावर कुणाला भेटला होता कुठल्या हॉटेलमध्ये राहात होता याची माहिती घेतली पाहीजे वाझे ज्यांना काल पर्यंत लादेन नाही संत आहे असे वाटले होते ते मुख्यमंत्री त्याची वकीली करत का होते ते समोर आले आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहीजे. मुख्यमंत्र्याना क्षणभरही त्या पदावर राहण्याच अधिकार नाही असे ते म्हणाले.\nमुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी परमवीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्र्याप्रमाणेच मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की वाझे यांना सेवेत घेण्यासाठी ठाकरे यांनी शिफारस केली होती, त्���ांच्या सांगण्यावरूनच त्यांना महत्वाच्या पदावर नियुक्ती मिळाली होती.\nमाजी मुख्यमंत्री राणे म्हणाले की, गृहमंत्र्याना पत्र देण्याचे धाडस जेंव्हा एखादा सेवेत असणारा अधिकारी करतो त्यावेळी त्यात तथ्य असल्याशिवाय तो असे आरोप करू शकत नाही. मात्र मुख्यमंत्र्यानी याबाबत काहीच गांभीर्य न दाखवता साधी चौकशी करण्याची घोषणा देखील केली नाही. ते म्हणाले की कुणामुळे वाझे याला क्रिम पोस्टींग मिळाली तो कुणासोबत कुठे राहत होता\nवर्षा बंगल्यावर कुणाला भेटला\nवर्षा बंगल्यावर कुणाला भेटला होता कुठल्या हॉटेलमध्ये राहात होता याची माहिती घेतली पाहीजे वाझे ज्यांना काल पर्यंत लादेन नाही संत आहे असे वाटले होते ते मुख्यमंत्री त्याची वकीली करत का होते ते समोर आले आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहीजे. मुख्यमंत्र्याना क्षणभरही त्या पदावर राहण्याच अधिकार नाही असे ते म्हणाले.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/devendra-fadanvis-letter-to-ud-6523/", "date_download": "2021-06-25T00:24:41Z", "digest": "sha1:KQSRTOS7AECFHW27BP3H2BQ4HC7S77YJ", "length": 18236, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कापूस, तूर आणि चणा खरेदी केंद्रे सुरु करण्याची फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी | कापूस, तूर आणि चणा खरेदी केंद्रे सुरु करण्याची फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nमुंबईकापूस, तूर आणि चणा खरेदी केंद्रे सुरु करण्याची फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी\nमुंबई: कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने\nमुंबई: कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.\nमुख्यमंत्र्या��ना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, लॉकडाऊन हे कोरोनावर मात करण्याचे प्रभावी आणि एकमेव अस्त्र असले तरी हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणेही आवश्यक आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकर्‍यांच्या समस्या त्वरेने सोडविल्यास याला फार मोठा हातभार लागेल. खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आता मशागतीच्या कामांना सुद्धा प्रारंभ होत आहे. बी-बियाणे, खते इत्यादींसाठी शेतकर्‍यांच्या हाती पैसा असणे जरूरी आहे आणि पैसा यायचा असेल तर शेतमालाची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. कापूस, तूर, चणा इत्यादींची खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आली असल्याने शेतकर्‍यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चण्याची खरेदी तर सुरूच झाली नसल्याने पूर्णपणे शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. खरेदीची प्रक्रिया अशीच राहिल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे लगेचच खरेदीची यंत्रणा सक्षम करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. शेतमाल खरेदी झाला तरच त्यांच्या हाती पैसा येईल आणि त्यांना पुढच्या हंगामाच्या कामाला लागता येईल. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत.\nदेवेंद्र फडणवीस यांनी आज विविध व्यापारी संघटनांसोबत संवाद साधला. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशन, मास्मा, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, सीड असोसिएशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया गोल्ड होलसेल मर्चंट, मुंबई ग्रेन डिलर्स, महाराष्ट्र मोटार पार्ट डिलर्स आदी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी केंद्र सरकारने आता अनेक सवलती दिल्या आहेत. आरोग्याची काळजी घेत शक्य तितक्या सवलती दिल्या जात आहेत. असे असले तरी अतिशय विचित्र स्थितीला आपण सारेच सामोरे जात आहोत. येणार्‍या काळात या स्थितीसोबत जगणे आपल्याला शिकून घ्यावे लागेल. मला आनंद आहे की, या सर्व व्यापारी संघटना केवळ आपल्या मागण्या ठेवत नाहीत, तर आपआपल्या परीने प्रत्येक गरजूला मदत देण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहेत. आपली जी काही क्षमता आहे, त्याचा पूर्ण वापर करून आपल्याला मदत करायची आहे.\nव्यावसायिक विमा दाव्यांचा निपटारा, विविध सरकारांकडे असलेली देयकांचे पेमेंट, रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी होत असलेल्या घोषणांची बँकांकडून प्रभावी अंमलबजावणी, असंघटित क्षेत्राच्या समस्या, रोजगार सुरक्षित राखून मनुष्यबळाचा सुयोग्य वापर अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. या चर्चेत राज पुरोहित, राम अवतार, प्रदीप पेज्वानी, राजीव सिंघल, विनेश मेहता, आशीष मेहता, राजेश शाह, कमल पोद्दार, जयकृष्ण पाठक, ललित बरोडिया, निमित शाह, रामनिक छेडा, समीर कनाकिया, शरद शाह, प्रमोद ठक्कर, अतुल धमेशा, पृथ्वीराज कोठारी, राजेंद्र बरवाडे, ग्यानचंद गोयल, पृथ्वी जैन, शंकर केजरीवाल, राजु राठी, जयेश ओस्वाल, सजराज पगारिया या चर्चेत सहभागी झाले होते.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/he-got-into-an-argument-with-his-drug-addicts-cut-his-throat-and-threw-a-stone-at-his-head-60966/", "date_download": "2021-06-24T23:58:33Z", "digest": "sha1:APVG6BXUXHYUKNX5HJH2ASLY3N5THU42", "length": 12399, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "He got into an argument with his drug addicts, cut his throat and threw a stone at his head | अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मित्रांसोबत वाद गेला विकोपाला, गळा चिरुन डोक्यात घातला दगड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nधक्कादायकअंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मित्रांसोबत वाद गेला विकोपाला, गळा चिरुन डोक्यात घातला दगड\nमृत गोविंदा यालाही अंमली पदार्थाचे व्यसन होते. त्याची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी होती. राहत्या घरापासून थोड्याच अंतरावर गोविंदाचा गळा चिरुन डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आहे. परंतु खुणाचे नेमके कारम अद्याप समजू शकले नाही.\nमिरज : अंमली पदार्थ सेवन ( drug addict) करणाऱ्या मित्रांसोबत झालेला वाद (argument ) तरुणाच्या जिवावर बेतला आहे. मिरजेत रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळ समतानगर येथे तरुणाचा गळा चिरुन डोक्यात घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आल्याने समजली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव गोविंदा मुक्तिकोळ असे आहे. या तरुणाचा खून मित्रांसोबत झालेल्या वादामुळे झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nसाडीवाल्या बाईची जबरदस्त स्टंटबाजी, भले-भले झालेत गारद; व्हिडिओ तर पाहा…\nमृत गोविंदा यालाही अंमली पदार्थाचे व्यसन होते. त्याची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी होती. राहत्या घरापासून थोड्याच अंतरावर गोविंदाचा गळा चिरुन डोक्यात दगड टा��ून खून करण्यात आला आहे. परंतु खुणाचे नेमके कारम अद्याप समजू शकले नाही. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मित्रांसोबत भांडण झाली असावी आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने मित्रांणीच हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-leo-dicaprio-who-is-leo-dicaprio.asp", "date_download": "2021-06-25T01:50:13Z", "digest": "sha1:LQ76NMWLKEFM2ZKFTR65ACCLFCBHJKMS", "length": 14869, "nlines": 314, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "लिओ डिकाप्रियो जन्मतारीख | लिओ डिकाप्रियो कोण आहे लिओ डिकाप्रियो जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Leo Dicaprio बद्दल\nज्योतिष अक्षांश: 34 N 3\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nलिओ डिकाप्रियो व्यवसाय जन्मपत्रिका\nलिओ डिकाप्रियो जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nलिओ डिकाप्रियो फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Leo Dicaprioचा जन्म झाला\nLeo Dicaprioची जन्म तारीख काय आहे\nLeo Dicaprioचा जन्म कुठे झाला\nLeo Dicaprioचे वय किती आह��\nLeo Dicaprio चा जन्म कधी झाला\nLeo Dicaprio चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nLeo Dicaprioच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्हाला मित्रमंडळी सदैव सोबत लागतात आणि तुम्हाला एकटेपणा नको असतो. त्यामुळेच तुम्ही भरपूर मित्र जोडता आणि मैत्रीचे मूल्य समजता. तुम्ही पारंपरिक आणि पडताळणी करून पाहिलेल्या घटकांवर विश्वास ठेवता पण नव्या गोष्टींसाठी प्रयत्न करायलाही पुरेशी संधी देता. तुम्ही सहृदय आहात आणि तुमच्या मुलांवर तुमचे प्रेम आहे.तुमच्यासाठी आराम आणि आनंद हे दोन घट सर्वात आधी येतात. या दोन घटकांचा इतकाही अतिरेक होऊ नये, की ज्यामुळे, केवळ आनंद आणि आराम मिळावा यासाठी तुमच्याकडून तुमच्या कर्तव्यांमध्ये कसूर होईल. याच्या उलट असेही आहे की तुम्ही असे एखादे क्षेत्र निवडाल, जेणेकरून तुम्हाला आनंद आणि आराम या तुमच्या दोन्ही गरजा पूर्ण करता येतील.तुम्ही स्वत: सक्षम आहात आणि तुम्हाला सक्षम व्यक्ती आवडतात. तुमच्या विरोधकांवर मात करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तुम्ही आर्थिक बाबतीत धूर्त असता.\nLeo Dicaprioची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एक मेहनती आणि कुशाग्र बुद्धीचे स्वामी आहेत आणि तुम्हाला जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुम्ही परिश्रम कराल आणि कुठल्याही पातळीवर मेहनत कराल. तुमची तीव्र बुद्धी तुम्हाला Leo Dicaprio ल्या क्षेत्रात सर्वात पुढे ठेवेल आणि मेहनतीमुळे तुम्ही Leo Dicaprio ल्या विषयात पारंगत व्हाल. तुम्हाला शास्त्रात रुची असेल आणि जीवनाने जोडलेले खरे विषय तुम्हाला Leo Dicaprio ल्याकडे ओढवतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्व सुखांना प्राप्त करून त्याचे एक चांगले जीवन व्यतीत करू इच्छितात आणि तुम्हाला माहिती आहे की त्यासाठी काय-काय आवश्यक आहे. यामुळेच तुम्ही Leo Dicaprio ल्या शिक्षणाला उत्तम बनवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमची मेहनत तुम्हाला पुढे वाढवेल. कधी कधी तुम्ही क्रोधात येऊन Leo Dicaprio ले नुकसान करतात. शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला यापासून सावध राहावे लागेल कारण एकाग्रता कमी झाल्याच्या कारणाने तुम्हाला समस्या होऊ शकतात. तथापि तुमची चतुर बुद्धी तुम्हाला एक दिव्यता देईल.तुमची विचारसरणी आणि भावना यात एकवाक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला वस्तुस्थितीचे भान असते. तुम्ही अत्यंत व्यवहारी आहाता आणि तुम्ही स्वतःला नीट ओळखता आणि तुमच्या मनात काय आहे ते खुबीने व्यक्त करता. आंतरिक समधान मिळविण्यापासून तुमच्या स्वभावातील कोणता पैलू अडथळा निर्माण करतोय, याची तुम्हाला जाणीव असते आणि तुम्ही ती जाणीव शब्दांकित करू शकता.\nLeo Dicaprioची जीवनशैलिक कुंडली\nबहुतेकांपेक्षा तुम्ही अंतर्मुख असता. तुम्हाला एका मोठ्या समूहाशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला व्यासपीठावर जायची भीती वाटते. तुम्ही एकटे असता आणि तुमच्या वेगाने काम करता येत असेल तेव्हा तुम्ही अत्यंत प्रोत्साहित झालेले असता.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/why-kohali-played-with-pink-bat/", "date_download": "2021-06-25T00:10:10Z", "digest": "sha1:IQOYBUQ5FF65GKYBS3EHDSSFTJCLH5XS", "length": 7610, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "सिडनी टेस्ट मॅचमध्ये कोहलीची बॅट आणि ग्लोव्हज गुलाबी का होते? - Khaas Re", "raw_content": "\nसिडनी टेस्ट मॅचमध्ये कोहलीची बॅट आणि ग्लोव्हज गुलाबी का होते\nin क्रीडा, नवीन खासरे\nभारत आणि ऑस्ट्रोलीया संघात टेस्ट मालिका मधला शेवटचा सामना सिडनी मध्ये खेळला जात आहे. पहिल्या दोन दिवसाच्या खेळात या सामन्यावर भारताने वर्चस्व गाजवले आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या मोठ्या शतकी खेळीने भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे. या दोघांच्या खेळीव्यतिरिक्त या सामन्याचे अजून एक वैशिष्ट्य राहिले. ते म्हणजे विराट कोहलीची बॅट आणि ग्लोव्हज.\nविराटने या सामन्यात फलंदाजी गुलाबी बॅट आणि ग्लोव्हज ने केली. विराटने पहिल्यांदाच वेगळ्या रंगाची बॅट वापरल्याने सर्वाना प्रश्न पडला कि त्याने नेमकी या रंगाची बॅट का घेतली.\nया प्रश्नाचे उत्तर मिळाले असून ते वाचून तुम्हालाही विराटचा अभिमान वाटेल. भारत आणि ऑस्ट्रोलीयादरम्यान खेळला जात असलेला हा टेस्ट सामना २०१९ मधील पहिलाच टेस्ट सामना आहे. या मॅचमध्ये जे काही पैसे कमावले जातील ते ग्लेन मॅकग्रा फाउंडेशनला दिले जाणार आहेत.\nका दिले जाणार हे पैसे\nमैकग्रा फाउंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रोलिया ब्रेस्ट कॅन्सरप्रति लोकांना जागरूक करण्याचं काम करते. या कामाला सपोर्ट देण्यासाठी विराट कोहली गुलाबी रंगाची बॅट घेऊन खेळताना दिसला. गुलाबी रंगाचा जास्त वापर झाल्याने या मॅचला पिंक टेस्ट म्हणून ��ेखील ओळखले जाते.\n२००९ मध्ये पहिल्यांदा पिंक टेस्ट मॅच खेळण्यात आली होती. सिडनीमध्ये खेळलो जात असलेली हि मॅच ११ वी पिंक टेस्ट मॅच आहे. सिडनी मध्ये नवीन वर्षातील पहिल्या मॅचमधील रक्कम या कामासाठी जमा केली जाते.\nग्लेन मॅकग्रा यांच्या पत्नी ब्रेस्ट कॅन्सर पासून बऱ्या झाल्यानंतर मॅकग्राने या कामाची सुरुवात केली होती. त्यांचे तीन वर्षानंतर निधन झाले होते. कोहलीने या उपक्रमात भाग घेऊन मदत केली आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nभारतात कुणाकडेही नाहीये जगातली सर्वात महागडी कर्लमन किंग\nआचरेकर सरांवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार का झाले नाही वाचा एका युवकाची संतप्त प्रतिक्रिया..\nआचरेकर सरांवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार का झाले नाही वाचा एका युवकाची संतप्त प्रतिक्रिया..\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=food%20grain", "date_download": "2021-06-25T00:25:45Z", "digest": "sha1:XCINYZ23L3AHNM2JYHAL4PTVGWGVYBEM", "length": 5207, "nlines": 79, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "food grain", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य चाळणीसाठी यंत्र बसविणार\nज्वारीचे पक्षांपासून संरक्षण व साठवणूक\nराज्यात 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप\nअन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एफसीआयची विविध पावले\nआत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोफत अन्नधान्य\nराज्यात आतापर्यंत ४ लाख २३ हजार ८२० क्विंटल अन्नधान्य वाटप\nकृषी उत्पादनात यंदा ४ टक्क्यांची वाढ; पण मिळकत मात्र कमीच\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मोफत धान्य वितरण कार्यक्रमास मंजुरी\nविनामूल्य धान्य घेत आहात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी, आता आपण रेशन घराच्या जवळच्या व्यापाऱ्याकड��न घेऊ शकता\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathischool.in/my-best-friend-essay-in-marathi-language/", "date_download": "2021-06-24T23:57:25Z", "digest": "sha1:GJ4Q2JFM5AOP3N6UA6466JGLKR6KJAKC", "length": 11267, "nlines": 64, "source_domain": "marathischool.in", "title": "My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध", "raw_content": "\nHome » मराठी निबंध\nMy Best Friend Essay in Marathi Language मित्र काय असतो, आता आपण माझा चांगला मित्र मराठी निबंधावर नजर टाकणार आहोत, चांगला मित्र हा वाक्प्रचार बोलणे तितके सोपे आहे कारण खरोखर एक चांगला मित्र शोधणे ही एक त्रासदायक प्रक्रिया आहे. एक चांगला चांगला मित्र तो आहे जो आपणास संकटात मदत करतो आणि आपल्याला योग्य स्टीयरिंग प्रदान करतो. आपल्या सवयीतील उणीवा दाखवतो.\nइंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” खरोखर चांगला मित्र हा असा आहे जो इच्छित आणि आपत्तीच्या घटनांमध्ये काम करतो. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात एकटा राहू शकत नाही. त्याला विश्वासू चांगला मित्र हवा आहे की त्याने आपल्यासोबत भटकंती करावी, त्याचे सुख-दुख आणि त्याची कल्पना सामायिक करावी.\nजेव्हा मनाने एकमेकांना सामोरे जाण्याची इच्छा असते तेव्हा परिचय मैत्रीत घसरण होते. भारतात कृष्णा-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची काही उत्तम उदाहरणे आहेत.\nमी एक वास्तविक चांगला मित्र आहे. माझा अशोक नावाचा मित्र असून तो माझा वर्गमित्र आहे. आपण प्रत्येकजण योग्य असत���. अशोकचे वडील ट्रेनर आहेत आणि माझे वडील एका आर्थिक संस्थेत काम करतात. जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला.\nअशोकची उंची 4.5. “” आहे. आम्ही सातव्या वर्गात आहोत. वर्गात शिकताना तो लक्ष केंद्रित करतो आणि शिक्षकांकडे लक्ष देतो. तो पॉकेटबुकमध्ये महत्वाची बाबी लिहितो. त्यांचे लिखाण खूपच सुंदर आहे. सर्व वेळेला चांगले गुण मिळतील एवढा तो जितका अभ्यासू आहे तो क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. त्याच्या सर्व सवयी चांगल्या आहेत.\nतो एक चांगला व्याख्याता आहे. कुठल्याही स्पर्धेत त्याला भाग घ्यायला आवडते. तो सर्व वेळ हायस्कूलमध्ये वेळेवर येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात,त्याचे बूट नेहमी पोलिश असतात. त्यांचे दात मोत्यासारखे चमकतात. नखे कमी आहेत. आम्ही वर्गातल्या समान बेंचवर बसतो. आम्ही गणित, विज्ञान, प्रश्न एकत्रितपणे सोडवतो. मी इंग्रजी नीट बोलतो पण कधी कधी त्याची मदत मला घ्यावी लागते. या पद्धतीने आम्ही एकमेकांना सहकार्य करून चांगले गुण मिळवतो.\nशाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो माझ्याबरोबर आहे. संध्याकाळी आम्ही एकत्रितपणे खेळतो. साधारणपणे एकमेकांच्या घरी नेहमी जातो. माझे वडील आजारी असताना तो दररोज रात्री दवाखान्यात यायचा.\nमी माझ्या चांगल्या मित्रासोबत आनंदी आहे. माझा विश्वास आहे की आमची मैत्री नेहमीच अशीच राहील. मला खात्री आहे की आमची मैत्री कधीच संपणार नाही.\nअशोकसारखा चांगला मित्र मिळाला मी खूप भाग्यवान आहे. तो नेहमी खेळांच्या उपक्रमांबद्दल बोलत असतो. तो एक चांगला आहे. तो सर्व खेळांच्या क्रियाकलापांमध्ये उत्सुक आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक खेळाविषयी तांत्रिक माहिती आहे. अन्य कोणत्याही बाबतीत, जे लोक नियमितपणे क्रिकेटमध्ये भाग घेत आहेत त्यांना क्रिकेटच्या पीच आकार, लांबी आणि रुंदी माहित आहे\nअशोक केवळ व्हिडिओ गेमबद्दल तपशील गोळा करत नाही तर तो सर्व व्हिडिओ गेम योग्यप्रकारे खेळतो सुद्धा. त्याच्याकडे क्रिडा जगत पुस्तकांचे मोठे संचय आहेत. तो प्रत्येक वर्तमानपत्रातील क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती वाचतो. हवे तसे कात्रण काढतो.\nअशोकच्या वडिलांनी आणि आईने छंदांना कधीही विरोध केला नाही. अगदी त्यांनी अशोकला प्रोत्साहितच केले. त्याचे वडील त्याला क्रीडा क्रियाकलापांची मासिके घेऊन येतात. म्हणून अशोक आपल्या छंदांची चांगली काळजी घ��ऊन आपले संशोधन चांगले ठेवतो. म्हणून माझा हा चांगला मित्र घरी, शाळेमध्ये आणि सर्व मित्रांमध्ये एक विशिष्ट आवडता मित्र आहे.\nमित्रांनो, My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध या निबंधाबद्दल आपल्याला कसे वाटले आम्हाला comment करून नक्की सांगा. धन्यवाद आम्हाला comment करून नक्की सांगा. धन्यवाद तुम्हाला हिंदी भाषेत निबंध वाचायचे असतील तर आमच्या in hindi essay ब्लॉगला जरूर भेट द्या.\nहे लेख सुद्धा जरूर वाचावे :-\nभ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/2546-2/", "date_download": "2021-06-25T00:11:38Z", "digest": "sha1:NDKXVHHRWWAV4RYKPYTHHZUIRCK7IYPJ", "length": 9856, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी केले प्रत्येकाला लस घेण्याचे आवाहन - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/गोवा /मुख्यमंत्र्यांनी केले प्रत्येकाला लस घेण्याचे आवाहन\nमुख्यमंत्र्यांनी केले प्रत्येकाला लस घेण्याचे आवाहन\nकोविड महामारीतून गोवा राज्याला सहीसलामत बाहेर येता यावे यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यामातून सर्वप्रयत्न सुरू आहेत टीका उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक पंचायत क्षेत्रातील पालिका विभागातील व्यक्तीने लस घ्यावी हा आपला आग्रह असून त्यासाठी पंच सरपंच नगरसेवक आमदार मंत्री व सामाजीक सस्थानी जागृती करून लोकांना लसीकरण करून घेण्यास आग्रही असावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी डिचोलीत केले. या वेळी सभापती राजेश पाटणेकर आमदार प्रवीण झाट्ये नगराध्यक्ष कुंदन फळारी अभिजित तेली व इतर मान्यवर उपस्थित होते\nझांटये सभागृहात सुरू असलेल्या कोविड टीका उत्सवात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थिती लावून लस घेणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला व प्रत्येक व्यक���तीने लस घ्यावी असे आवाहन केले. डॉ सावंत यांनी लोकांची विचारपूस केली व त्यांच्याकडून कोविड व इतर बाबतीत माहिती घेतली व गावागावातील लोकांना घरच्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा व शंभर टक्के मोहीम यशस्वी करा असे आवाहन केले.\nतेजस्विनीला निर्मितीच्या 'क्रिएटिव्ह वाईब'\n'या' कॉर्पोरेट्सनी सुरु केली कर्मचा-यांसाठी लसीकरण\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bajajallianz.com/marathi/general-insurance-renewal.html", "date_download": "2021-06-25T00:35:27Z", "digest": "sha1:XDDY2C3XMJKS7O6ZDZJCXHUJLSGNJURR", "length": 11009, "nlines": 124, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "जनरल इन्श्युरन्स नूतनीकरण | ऑनलाईन इन्श्युरन्स नू��नीकरण | बजाज अलियांझ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप कार्यशाळा आणि फोटो गॅलरी\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nआयुष्य सोपे नाही. पण इन्शुरन्स रिन्यूअल आहे.\nइन्श्युरन्स रिन्यूअल का महत्त्वाचे आहे\nसुरक्षित राहण्यासाठी तुमची पॉलिसी लॅप्स होण्यापूर्वी रिन्यू करा.\nतुम्हाला अनेकदा कशाची इच्छा असतेसमस्यांशिवाय आयुष्यतुम्हाला आयुष्यात समस्या असणार नाहीत याची हमी आम्ही देऊ शकत नाही.परंतु तुम्हाला त्यावर उपाय काढता येतील याची हमी देऊ शकतो.कसे नियमितपणे तुमचे इन्शुरन्स कव्हर रिन्यू करून....आयुष्यातील अशाश्वतांविरोधात इन्शुरन्स ही एक मोठी ढाल म्हणून काम करते- अपघाती दुखापत, मालमत्तेचे नुकसान, चोरी किंवा वैयक्तिक मालमत्तांचे नुकसान जसे तुमचे घरे आणि मौल्यवान वस्तू.तुमचे इन्शुरन्स कव्हर रिन्यू करून तुम्ही आयुष्यातील आव्हानांचा सामना आत्मविश्वासाने करू शकता. तुमच्या कुटुंबाला फक्त सर्वोत्तम गोष्टीच तुम्ही देऊ इच्छिता.त्यांची स्वप्ने आणि इच्छाआकांक्षा तुमचे इन्शुरन्स कव्हर रिन्यू करून सुरक्षित करा. बजाज अलियांझसोबत उज्ज्वल भविष्याचा पाया रचा. अधिक वाचा\nरस्त्यावर एक चुकीचे पाऊल जीवघेणे ठरू शकते. तुम्ही तुमचा वाहन इन्शुरन्स रिन्यू करू शकत असताना धोका का पत्करावा कार इन्शुरन्स कव्हरमुळे तुम्हाला तुमच्या वाहनाच्या बळींचा जीव जाणे किंवा अपंगत्व यांच्यासारख्या परिस्थिती हाताळणे शक्य होते.\nकल्पना करूया की तुम्ही तुमची लाडकी टू व्हीलर एका सर्वांगीण टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीशिवाय चालवत आहात आणि तुमचा अचानक अपघात झाला. तुम्ही या अपघातात स्वतःला तर इजा केलीच आहे पण एका पादचाऱ्यालाही इजा केली आहे.\nहे शब्द जितके खरे आहेत त्यानुसार आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि खूप उशीर होईपर्यंत हेल्थ इन्शुरन्स घे���े टाळतो.\nदंगल, चोरी किंवा घरफोडीचा धोका पूर्णपणे कमी केला जाऊ शकत नाही. गृह विमा पॉलिसी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असो, प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत चांदीची अस्तर असू शकते. आपल्या घर विमा आता रिन्यू करा.\nतुमची पॉलिसी आधीच्या भागांमध्ये कव्हर केलेली नसेल तर तुमचा पॉलिसी नंबर इथे नमूद करून ती ऑनलाइन रिन्यू करा.\nसेल्स आणि सर्विस गाइड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/10-things-to-know-about-virginity/", "date_download": "2021-06-25T01:20:49Z", "digest": "sha1:3L4IZ6XEUUW7LCHR2YR2PFGVKUTZ3FC3", "length": 11727, "nlines": 111, "source_domain": "khaasre.com", "title": "क्रोमार्य विषयी या दहा गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या! - Khaas Re", "raw_content": "\nक्रोमार्य विषयी या दहा गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या\nप्रत्येकाच्या आयुष्यात क्रोमार्य हि खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतो त्याविषयी मनात खूप उत्सुकता असते. प्रत्येक जण पहिल्यांदा शारीरिक संबध ठेवण्यापूर्वी खुश असतो तर काही जण गोंधळलेले असतात. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आपण एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करतो. जे कि पहिल्यापेक्षा वेगळे असते.\nपहिल्यांदा शारीरिक संबंध हे एक तर खरं प्रेम असणाऱ्यासोबत किंवा पतीसोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण याविषयी आज आपण अशा काही गोष्टी बघूया ज्या तुम्हाला उपयुक्त ठरतील.\n१. तुमच्या व्हर्जिनिटीवर फक्त तुमचाच अधिकार आहे-\nव्हर्जिनिटी हि तुमचा अधिकार असून ती तुमच्या जाती-धर्माची, आई वडिलांची किंवा समाजाची नाहीये. व्हर्जिनिटीशी निगडित सर्व निर्णय हे तुमचे असतात. त्यामुळे यावर फक्त तुमचाच अधिकार समजा.\n२. व्हर्जिनिटी गमावण्याचे कुठलेही वय नाही-\nव्हर्जिनिटी गमावण्याचे वय हे ठराविक नाहीये. १९ किंवा ३९, कोणत्याही वयात तुम्ही व्हर्जिनिटी तोडू शकता. फक्त तुम्ही प्रौढ असायला हवे. प्रौढ असल्यावर तुम्हाला सर्व गोष्टींची जाण असते त्यामुळे नंतर पश्चाताप होण्याची वेळ येत नाही.\n३. सर्वांकडून असलेल्या दबावातून नका करू सेक्स-\nपहिल्यांदा शारीरिक संबंध हि आयुष्यातील खूप महत्वाची आणि उत्साह असणारी गोष्ट आहे. पण दबावातून सेक्स कधीच करू नका. तुमच्या सोबतच्या सर्वानी केला म्हणून तुम्हीही करावाच असे नाही. मित्र म्हणत असतील फॅशन म्हणून किंवा ट्रेंड म्हणून करा तर चुकूनही करू नका. दबावात शारीरिक संबंध पहिल्यांदा आणि कधीच ठेवू नका.\n४. शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तुमचा स्वभाव ठरत नाही-\nशारीरिक संबंध ठेवणे तुमच्या स्वभावाबद्दल मत ठरवू शकत नाही. तुम्ही लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवू शकता किंवा लग्नानंतर, तुमची इच्छा. शारीरिक संबंध ठेवणे चूक किंवा बरोबर नाहीये फक्त तुमचा निर्णय महत्वाचा आहे.\n५. व्हर्जिनिटी तुम्ही निर्मळ आहात का ठरवत नाही-\nव्हर्जिनिटी असणे म्हणजे आपण निर्मळ आहे किंवा शुद्ध आहे असा अनेकांचा समज असतो. पण तुमचा भ्रम आहे. पण व्हर्जिनिटी गमावणे हा दोष वगैरे नाहीये. शारीरिक संबंध ठेवल्याने काही पाप होत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लग्नाच्या अगोदर करू शकता किंवा लग्नानंतर करू शकता.\n६. तुमचीही होऊ शकते सेक्सची इच्छा-\nशारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा फक्त पुरुषांनाच असते असा भ्रम असतो. पण असे नाहीये सेक्सचा अधिकार सर्वांचाच आहे. त्यामुळे हे पुरुषांच्या सुखाचं आहे असा गैरसमज ठेवू नका.\n७. जगाचा विचार जगालाच करू द्या-\nतुम्ही कोणासोबत कधी कसा केला याविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकता. त्यामुळे दुसऱ्यांचे विचार स्वतःवर लादू नका.\n८. हायमेन नाही ठरवत कि तुम्ही वर्जिन आहात कि नाही-\nहायमेन सुरक्षित असेल किंवा नसेल तर त्यावरून तुमची व्हर्जिनिटी ठरत नाही. किंवा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर रक्त आले म्हणजेच तुम्ही वर्जिन आहेत असे काही नाही. हायमेन हे कधी कधी खेळताना, व्यायाम करताना सुद्धा तुटू शकते.\n९. कम्फर्ट झोन खूप महत्वाचा आहे-\nतुम्ही तुमच्या साथीदारासोबत आरामदायी म्हणजेच कम्फर्ट असणे महत्वाचे आहे. स्वतःला आणि साथीदाराला चांगल्याप्रकारे समजून घ्या. तुमच्या प्रायव्हेट गोष्टी त्याने प्रायव्हेट ठेवायला हव्यात. सर्व काही जाणून घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवू शकता.\n१०. प्रोटेक्शन तुमचा अधिकार आहे-\nप्रोटेक्शन वापरून तुमच्या जोडीदाराला कधी कधी परमोच्च आनंद मिळत नसेल तर तो म्हणू शकतो कि बिना प्रोटेक्शन करूया पण प्रोटेक्शन वापरणे तुमची पहिली चॉईस असायला हवी. यामध्ये कधीच मागे पुढे बघू नका.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nशेयर मार्केट का कोसळतेय व सोन्याचा भाव का वाढतंय वाचा कारणे..\nमुंबईतील कामाठीप���रा सोडून या ठिकाणी जात आहेत वेश्या…\nमुंबईतील कामाठीपुरा सोडून या ठिकाणी जात आहेत वेश्या...\nबारामतीच्या चहावाल्याची मोदींना मनिऑर्डर; मागणी एकच “मोदीजी दाढी कटिंग करा”\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/2754-2/", "date_download": "2021-06-25T01:41:55Z", "digest": "sha1:NJTXRTGBUEYWW4357NOB2LNG2W5TMHBZ", "length": 29361, "nlines": 165, "source_domain": "rashtramat.com", "title": "धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई ! - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/कला-साहित्य/धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई \nधैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई \nछत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या प्रेरणेने देशभर मराठा साम्राज्य निर्माण झाले.त्यांनी दिलेल्या संधीमुळे अनेक कर्तृत्ववान घराण्यांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी इंदौरचे होळकर हे पराक्रमी, लोककल्याणकारी आणि लोकप्रिय घराणे आहे. या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान, करारी, स्वाभिमानी, निर्भीड, पराक्रमी, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक, मुत्सद्दी महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर \nपती निधनानंतर सती न जाता होळकरांच्या महान साम्राज्याचे रक्षण करून ते वृद्धिंगत करण्याचे महान कार्य अहिल्याबाईंनी केले. त्यांच्या जीवनात दुःखाची मोठी मालिका आहे. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे १७६६ साली निधन झाले. पती खंडेराव होळकर हे १७५४ साली कुंभेरीच्या वेढयात लढता लढता धारातीर्थी पडले.याप्रसंगी अहिल्याबाई फक्त २९ वर्षाच्या होत्या. एकुलता एक पुत्र मालेराव यांचे १७६७ अकाली अकाली निधन झाले. १७८७ साली नातू नथोबा,१७९१ साली जावई यशवंतराव फणसे आणि कन्या मुक्ताबाई मृत्यू पावले. इतके सर्व दुःख पचवून लोककल्याणासाठी अहिल्याबाई आयुष्यभर लढत राहिल्या. त्या हिंमतवान होत्या. संकटाने नाउमेद न होता, त्यांनी हिमतीने राज्यकारभार केला. त्या संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. वैधव्याने खचून न जाता, त्यांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. रयतेवर पुत्रवत माया केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे सीना नदी काठावरील त्यांचे गाव. ३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म झाला. माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांचेबरोबर पुणे येथे झाला. शिंदेची कन्या होळकरांची सून झाली. अहिल्याबाई या लहानपणापासूनच अत्यंत हुशार, हजरजबाबी, विनयशील तितक्याच स्वाभिमानी आणि दयाळू होत्या. मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी त्यांना मुलीप्रमाणे सांभाळले. मल्हारराव, खंडेराव यांनी पराक्रम गाजवावा आणि अहिल्याबाईनी दरबारचा कारभार चोखपणे सांभाळावा, असा राज्यकारभार चालू होता. अहिल्याबाईचा दरबारातील अधिकाऱ्यावर मोठा वचक होता. त्यांनी उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. रयतेवर अन्याय होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली.\nअहिल्याबाईनी आपल्या राज्यातील सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवला. त्यांचे आधुनिकीकरण केले. शस्त्रास्त्र साठा सुसज्ज ठेवला. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत दक्ष होते. पुत्र मालेराव यांचे निधन झाल्यानंतर पुण्याचे राघोबादादा इंदौरचे राज्य गिळंकृत करण्यासाठी निघाले, तेव्हा अहिल्याबाईंनी ठणकावून सांगितले “आमचे दौलतीची अभिलाषा धरून सेनेसह आपण चालून आलात हे समजल्यावर बहुत कष्ट होत आहेत, पण ही दौलत आमच्या बापजाद्यांनी खुशमस्करी करून नव्हे, तर पराक्रम गाजवून मिळवलेली आहे.दान म्हणून मागत असाल तर दानधर्माचा वाटा मिळेल, पण युद्ध करून सर्व दौलत (राज्यच) समेटावे म्हणाल तर त्यालाही आमची तयारी आहे. माझ्यासंगे दोनशे स्त्रियांची हत्��ारबंद फौज आहे. मी बाईमाणूस मानू नका. खांद्यावर भाला टाकून उभी राहील. माझा पराभव झाल्यास कोणी नावं ठेवणार नाही.उलट अटकेपार झेंडे लावणाऱ्याचा पराभव केला म्हणून माझी कीर्ती होईल, पण तुमचा पराभव झाला तर तुमच्या सर्वत्र हसे होईल” अहिल्याबाईंचे हे करारी रूप पाहिल्यानंतर राघोबादादा पेशवा वरमला आणि सारवासारवीची भाषा करु लागला.”मालेरावांच्या मृत्यूमुळे सांत्वन करण्यासाठी आलो आहे”. असे उत्तर त्याने पाठवले. तेव्हा अहिल्याबाई म्हणाल्या “फौजेची गरज काय एकटे पालखीत बसून यावे”. या प्रसंगावरून स्पष्ट होते की अहिल्याबाई जशा राजशिष्टाचारामध्ये निष्णांत होत्या, तशाच त्या निर्भीड आणि स्वाभिमानी देखील होत्या. त्यांनी आक्रमण करणाऱ्या पेशव्यांचा देखील मुलाहिजा बाळगला नाही. घरात कर्ता पुरुष नाही म्हणून स्त्रीपणाचा न्यूनगंड त्यांनी बाळगला नाही. त्यांनी पुरूषांप्रमाणेच महिलांचेदेखील सैन्य उभारलेले होते.\nअहिल्याबाई स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्यांनी आपले राज्य टिकविले आणि वाढविले. तुकोजी होळकर यांना सुभेदारी देऊन राजस्थानात मोहीमेवर पाठवले. त्या मोहिमेबाबतची माहिती गुप्तहेरामार्फत नियमितपणे घेत असत. तुकोजी होळकर यांना रसद, शस्त्रास्त्रे आणि सैन्याचा पुरवठा त्यांनी नियमितपणे केला. त्यांनी आपल्या राज्याचा स्वतः दौरा करून सुरक्षितता, कृषीव्यवस्था, करप्रणाली याबाबतची माहिती घेतली. रयतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसवली. शेतसार्‍यात सवलती दिल्या. आपल्या राज्यात हुंडाबंदीचा हुकुम काढला. लग्नात हुंडा देणारे व घेणारे यांना दंड आकारला व दंडाची रक्कम सरकारात भरण्याची आज्ञा केली.\nअहिल्याबाई धार्मिक होत्या, परंतु धर्मभोळ्या नव्हत्या, श्रध्दाळू होत्या पण अंधश्रध्दाळू नव्हत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, हे वास्तव त्यांना माहिती होते. आपल्या परंपरेचा त्यांना अभिमान होता. पण यश मिळवण्यासाठी दैवी शक्ती नव्हे, तर प्रयत्नवादच कामी येतो याची कल्पना त्यांना होती. त्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. सती प्रथेला त्यांचा विरोध होता, परंतु धार्मिक दहशतवाद इतका कठोर होता की अनेक महिलांना सती जावे लागत असे. त्यांनी विधवा��चा सन्मान केला. महिलांना सैन्यात संधी दिली. महिलाही शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक असतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. सर्व जातीधर्मीयांना अत्यंत मायेने वागवले. स्वतःच्या एकुलत्या एक कन्येचा -मुक्ताबाईचा- विवाह त्यांनी स्वयंवराप्रमाणे केला. एखाद्या राजघराण्यातील राजपुत्राला मुलगी देण्यापेक्षा आपल्या राज्यातील कर्तृत्ववान, निर्भिड गुणी तरुणाला त्यांनी आपली कन्या दिली. त्यांनी घोषणा केली “जो तरुण दरोडेखोर, गुंडांचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल त्याच्याबरोबर मुक्ताबाईचा विवाह होईल” यशवंतराव फणसे यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त केला, तेव्हा अहिल्याबाईनी मुक्ताबाईचा विवाह त्याच्याबरोबर लावून दिला. अहिल्याबाईंच्या या धोरणामुळेच पुढे अहिल्याबाईंच्या घराण्यातील यशवंतराव होळकर यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर गादीचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची बहीण रत्नप्रभादेवी यांच्याबरोबर निश्चित केला आणि तो पुढे मोठ्या आनंदाने संपन्न झाला.\nअहिल्याबाईंनी आपल्या राज्यात आमूलाग्र बदल केला. प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्यांना पडीक जमिनी देऊन त्यांच्या हाताला काम दिले. लुटारूंना संरक्षण खात्यात घेऊन प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली व प्रवाशावर नाममात्र संरक्षण कर लावला व त्यातून त्यांच्या पगाराची व्यवस्था केली. गुन्हेगारांना मारण्यापेक्षा त्यांना उदरनिर्वाहाचे साधन दिली.\nअहिल्याबाईनी आपल्या राज्यातील व राज्याबाहेरील अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्यांनी महेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर, परळी वैजनाथ, श्रीशैलम, तारकेश्वर, काशी, त्रंबकेश्वर,घृष्णेश्वर, चारधाम, रामेश्वर, जगन्नाथ पुरी, द्वारका, जेजुरी खंडोबा, पंढरपूर, मथुरा, बद्रीकेदारनाथ, गया, आलमपूर, रेणुका मंदिर, चौंडी, पुष्कर, उज्जैन इत्यादी ठिकाणी मंदिरे, घाट बांधले.ग्रामस्थ आणि यात्रेकरूंना नदीपात्रात उतरताना ,चढताना, प्रवास करताना त्रास होऊ नये, म्हणून देशात अनेक ठिकाणी त्यांनी घाट बांधले. राज्यातील उत्पन्न कौटुंबिक हितासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी वापरणाऱ्या अहिल्याबाई या महान लोककल्याणकारी लोकमाता होत्या. त्यांच्या राज्यात भ��रष्टाचाराला थारा नव्हता. भ्रष्टाचार करणाऱ्यायांचा त्यांनी बंदोबस्त केला. प्रशासनावर त्यांचा वचक होता. कुटुंबातील व्यक्तींना देखील उधळपट्टी करण्याची त्यांनी कधीही संधी मिळू दिले नाही. अनेक वेळा त्या स्वतः हिशोब तपासत असत. स्वतःच्या राज्याबरोबरच इतर राज्यात देखील त्यांनी लोकोपयोगी कार्य केले.\nअहिल्याबाईनी इंदौर बरोबरच महेश्वर या ठिकाणी भव्य राजवाडा उभारला. अनेक देवालय आणि स्मृतिस्थळ उभारले. त्यांचे भव्य असे ग्रंथालय होते. त्यामध्ये देश-विदेशातील असंख्य दुर्मिळ ग्रंथ होते. त्यांनी अनेक गुणी जनांना राजाश्रय दिला. त्यांचे कौतुक केले. बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. फटका लिहिणारे नामवंत कवी अनंत फंदी यांना कविराज हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. गुणीजनांचा सन्मान करणे, त्यांना आधार देणे, याबाबत त्या दक्ष असत. त्या जशा करारी होत्या तशाच त्या दयाळू देखील होत्या. त्यांनी सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. त्यांनी निपक्षपाती असा न्यायनिवाडा केला. त्यांनी घोड्यावर बसून रणांगण गाजविले. त्या न्यायनिष्ठुर होत्या. त्या धार्मिक होत्या, परंतु यशप्राप्तीसाठी पराक्रम गाजवावा लागतो याची जाण असणाऱ्या त्या विज्ञानवादी राज्यकर्त्या होत्या. त्या यशाने हर्षभरित होणाऱ्या आणि दुःखाने नाउमेद होणाऱ्या नव्हत्या.\nस्त्री हिंमतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी, करारी, शूर, उत्तम राज्यकर्ती असते, हे अहिल्याबाईनी जगाला दाखवून दिले. विधवानी देखील इतिहास घडविला.हे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ, राणी चन्नम्मा, रजिया सुलतान, राणी दुर्गावती, चांद बीबी, महाराणी ताराबाई, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, स्वातंत्र्यसेनानी हौसाअक्का पाटील इत्यादी कर्तृत्ववान महिलानी दाखवून दिले आहे.\nअहिल्याबाई यांचे कार्य केवळ एका राज्यापुरते, एका जातीपुरते, देशापुरते मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. त्या पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता आहेत. अशा कर्तृत्ववान लोकमाताअहिल्‍याबाईंचा मृत्‍यू 13 ऑगस्ट १७९५ रोजी महेश्वर या ठिकाणी झाला. त्यांना सत्तर वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांची आज जयंती, जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन \nपोलिसांतील माणूस समजून घ्या जरा...\n‘लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन’वर ‘एक मुलाखत’\nभाऊसाहेब बांदोडकर ते डॉ. प्रमोद सावंत\nसाठ वर्षांत आम्ही कुठे पोहोचलो..\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/shivsena-warns-private-hospitals-bills-nashik-marathi-news", "date_download": "2021-06-25T02:03:07Z", "digest": "sha1:KQHY6SVSOGVCHVD7N3OQ7ZSUMW4LOGCO", "length": 17603, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खासगी रुग्णालयांना लगाम घाला! शिवसेनेचा महापालिका प्रशासनाला इशारा", "raw_content": "\nखासगी रुग्णालयांना लगाम घाला\nनाशिक : कोरोनाबाधित रुग्णांवर (corona affected people) उपचार झाल्यानंतर खासगी रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणात बिलांची (hospital treatment bill) आकारणी होत आहे. महापालिकेने लेखा परिक्षक व नोडल ऑफिसरची नियुक्ती केली असली तरी यांच्याकडून रुग्णालयावर अंकुश ठेवण्यात अपयश आले आहे. त्���ामुळे प्रशासनाने खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा स्पष्ट इशारा शिवसेनेने (shivsena) दिला. (ShivSena-warns-private-hospitals-bills)\nनातेवाइकांची मोठी आर्थिक लूट\nगेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णालयाकडून नातेवाइकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत हेल्पलाइन क्रमांक दिला होता. शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरिक्षकांची नियुक्ती केली. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. उपचारापोटी रुग्णांनी सर्व बचत खर्च केले, अनेकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टी घडत असताना महापालिकेने नियुक्त केलेले लेखापरीक्षक मात्र रुग्णालयावर अंकुश ठेवण्यात कमी पडल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना बिल देण्यापूर्वी लेखापरीक्षण होण्याचे गरजेचे असताना देयकांची काटेकोर तपासणी होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात खासगी रुग्णालय व महापालिका प्रशासनाविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे.\nहेही वाचा: जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी\nरुग्णालयांच्या मनमानीला आळा घालावा\nया सर्व बाबींची तत्काळ दखल घेऊन लेखापरीक्षक नोडल ऑफिसरमार्फत बिलांची तपासणी करावी, देयकाबाबत रुग्णांच्या नातेवाइकांशी समन्वय साधून रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालावा, रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रुग्णालयावर तातडीने कारवाई करावी, महापालिका प्रशासन जागृत असल्याची जाणीव कृतीमधून दाखवावी, प्रशासनाने दखल न घेतल्यास शिवसेनेला पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी म्हटले आहे.\nहेही वाचा: 'कपडे काढो' आंदोलनावर आपचे जितेंद्र भावे यांची प्रतिक्रिया;व्हिडिओ\nमहापालिकेवर खासगी रुग्णालयांचा पलटवार\nनाशिक : कोरोना संसर्गाच्या (coronavirus) वाढत्या काळात रुग्णांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी महापालिकेने ५५ रुग्णालयांना नोटीस बजावली खरी, परंतु खासगी रुग्णालय प्रशासनाने उलट महापालिकेवर पलटवार केला आ��े. नोटीस बजावण्याच्या उद्देशाचे कारण काय, याचा खुलासा झाल्याशिवाय माहिती व कागदपत्रे पुरविली\nभाऊ, आपले नगरसेवक कोणते हो 4 जणांच्या प्रभागामुळे नागरिकांमध्ये गोंधळ\nनाशिक : महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत शासनाने चार नगरसेवकांचा (corporators) एक प्रभाग, अशी प्रभागरचना केली होती. मात्र पुढील वर्षीच्या सुरवातीलाच रंगणाऱ्या या निवडणुकीपूर्वीच ‘भाऊ, आपले चार नगरसेवक कोणते हो’ असा प्रश्‍न अनेकांपुढे उभा राहिला आहे. अर्थात याला दोष संबंधितांचा नसू\nनाशिकमध्ये ३८० कोटींचे अनावश्यक भूसंपादन; कोणाचा आशीर्वाद\nनाशिक : गेल्या ३८ वर्षांत कधीही झाले नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन गेल्या अवघ्या एक वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत झाले आहे. विशेष म्हणजे हे भूसंपादन करताना शासनाच्या नियमांची थेट पायमल्ली करण्यात आली आहे. एकीकडे शेकडो शेतकरी अनेक वर्षांपासून म\nउड्डाणपूलावरून राजकारण; भाजप करणार प्रकरणाचा पर्दाफाश\nनाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर (nashik muncipal corporation) सर्वपक्षीय नगरसेवकांना विकासकामांसाठी निधीची आवशक्यता असल्याने शहरातील दोन्ही उड्डाणपूल तातडीने रद्द करण्याबरोबरच पुलांसाठी शिवसेनेच्या (shivsena) एका बड्या नेत्याने रिंग केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी करत येत्\nनाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार\nनाशिक : देशभर गाजलेल्या महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटना (nashik oxygen leak incident) पावसाळी अधिवेशनात (rainy session) गाजण्याची चिन्हे दिसून येत असून, राज्यातील २३ आमदारांनी दुर्घटनेवर तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. या संदर्भात राज्याच्या नगरविकास मंत\nकोरोनामुळे लांबला नाशिक मेट्रोचा प्रवास\nनाशिक : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘मेट्रो निओ’ (metro neo) प्रकल्पासाठी केंद्राने तरतूद केल्यानंतर आता कॅबिनेटच्या बैठकीत देखील मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाची आवश्‍यक असलेली मंजुरी मिळविण्यासाठी प्रकल्पाची नस्ती पंतप्रधान कार्यालयात पोचली आहे. अंतिम मोहोर\nभाजपच्या ‘कर्ज काढून ऋण साजरे’ मोहिमेला ‘ब्रेक’\nनाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या (muncipal election) पार्श्वभूमीवर विकासकामांचा बार उडविण्यासाठी कर्ज काढण्याबरोबरच स्मार्टसिटी कंपनीकडून शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी भाजपला (bjp) मोठा दणका बसला आहे. एकीकडे आयुक्तांनी कर्ज काढण्याची आवश्‍यकता नसल्याचे स\nघरपट्टी वसुलीचा परिणाम; विकासकामे बारगळण्याची शक्यता\nनाशिक : महसुलात जलदगतीने वाढ होण्यासाठी महापालिकेने लागू केलेल्या कर सवलत योजनेला दोन महिन्यांत अवघे १० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये १८.३८ कोटी रुपये घरपट्टीतून उत्पन्न मिळाले, तर सवलतीच्या माध्यमातून सुमारे ६५ लाख रुपये सूट देण्यात आली. एकीकडे महासभेने निवडणूक वर्षाच्\nमहापालिका काढणार तीनशे कोटींचे कर्ज; महापौरांची घोषणा\nनाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्‍वभूमीवर, दोन वर्षांत विकासकामे न झाल्याचा दावा करत महापौर सतीश कुलकर्णी (mayor satish kulkarni) यांनी अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करतानाच विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची घोषणा केली. त्याचबरोबर स्म\nयेवल्याची देखणी इमारत ठरतेय मृत्यूचे केंद्र\nयेवला (जि. नाशिक) : महिन्यापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यावर देखण्या इमारतीत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू झाले खरे; पण अपुरा ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची अनुपलब्धता आणि उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता यांसह विविध सुविधांअभावी रुग्णांची हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/bhandara-minor-girl-commits-suicide-after-parents-denies-to-play-mobile-game-464739.html", "date_download": "2021-06-25T01:41:31Z", "digest": "sha1:AZS22KIAUERSBGYCYGJA7GNY6GZKFAO7", "length": 16171, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमोबाईलवर गेम खेळण्यास आई वडिलांची मनाई, 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या\nभंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. (Bhandara Girl Suicide Mobile Game)\nतेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा\nमोबाईल खेळण्यास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या\nभंडारा : आई वडिलांची मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्यामुळे 16 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात अल्पवयीन तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेत आयुष्याची अखेर केली. नदीत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Bhandara Minor Girl commits Suicide after Parents Denies to play Mobile Game)\nमोबाईलवर गेम खेळण्यास पालकांचा नकार\nभंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये संबंधित कुटुंब राहतं. मयत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची इच्छा असताना आई वडिलांनी मात्र नकार दिला.\nवैनगंगा नदीत तरुणीची उडी\nआई वडिलांनी केलेल्या मनाईमुळे तरुणीला राग आला. तिने थेट शहराजवळून वाहत असलेल्या वैनगंगा नदीचे तीर गाठले. रागाच्या भरात नदीत उडी घेत तिने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.\nतरुणीला नदीत उडी घेताना काही जणांनी पाहिले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. एका तासानंतर नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, ऑनलाईन शिक्षणात येत असलेल्या अडथळ्यांच्या परिणामांना घाबरुन बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गेल्या वर्षी मनमाडमध्ये घडली होती. घरात एकच मोबाईल आणि तीन भावंडे शिकणारे आहेत. कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे. मात्र एकच मोबाईल असल्याने विद्यार्थिनीला अभ्यास करण्यासाठी मोबाईल मिळत नसे. त्यामुळे आपला अभ्यास अपूर्ण राहील या भीतीने तिने विष पिऊन आत्महत्येचे पाऊल उचलले होते.\nघरात तीन भावंडं, एकच मोबाईल, अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या\nनवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना\n11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार\nमहाराष्ट्र 10 hours ago\nइकबाल कासकरचा ताबा एनसीबीला कधी मिळणार जाणून घ्या दिवसभरात नेमकं काय-काय घडलं\nमहाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक होणार, 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी\nनागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार\nOBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही ���ुप्रीम कोर्टात जाणार, Chhagan Bhujbal यांची माहिती\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nत्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nTea Benefit : आजारांपासून दूर राहण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nलाईफस्टाईल फोटो41 mins ago\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/dhananjay-kulkarni-raise-objection-on-guidelines-issued-by-government-of-maharashtra-regarding-ssc-result-465046.html", "date_download": "2021-06-25T01:28:27Z", "digest": "sha1:TQ6UMAFF6PEJULMGZSUVAVCRGNRK4U5Z", "length": 17973, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चि��� बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nराज्य सरकारकडून दहावीच्या निकालाचे निकष जाहीर, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना काय वाटतं\nदहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या निकषांवर टीका केली आहे. Dhananjay Kulkarni Maharashtra SSC Result\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nवर्षा गायकवाड धनंजय कुलकर्णी\nपुणे: महाराष्ट्र सरकारनं आज दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष जाहीर केले. राज्य सरकारच्या या निर्णयावर दहावी परीक्षा रद्द करण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी आक्षेप घेतले आहेत. शासनाने दहावीच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयात नेमकेपणाचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, राज्य सरकारनं निकष जाहीर केले असले तरी हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यानं न्यायालय घेईल तो निर्णय अंतिम असेल, असंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. (Dhananjay Kulkarni raise objection on guidelines issued by Government of Maharashtra regarding SSC Result)\nराज्य सरकारची भूमिका गोंधळात टाकणारी\nराज्य शासनाने विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी भूमिका घेतली असल्याचा दावा धनंजय कुलकर्णी यांनी केला. शासन म्हणतंय अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणं दिले जातील. पुन्हा म्हणतंय 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी ही घेणार आहोत. ज्यांना कोणाला गुणांवर शंका असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा ही घेतली जाईल, असं सांगितलं गेलं. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयात नेमकेपणाचा अभाव असून त्यांची भूमिका विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी आहे, असं कुलकर्णी म्हणाले.\nदहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हे सगळं प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल. विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यमापन झालंय का हा प्रश्न आहे, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. सरकारला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न्यायालायत द्यावी लागतील. न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.\nदहावीचा निकाल कसा लावणार राज्य सरकारचे निकष काय\nशालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मू���्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.\ni. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.\nii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.\niii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.\nदहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे\nFYJC Class 11th Admission Process Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nपुण्यात मास्कचा गैरफायदा घेत नवऱ्याचा प्रताप, कडक लॉकडाऊनमध्ये पत्नीची संपत्ती हडपली\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nआंबिल ओढा परिसरातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nपुण्यात व्यापाऱ्याकडून 130 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा, जीएसटी विभागाकडून अटक, नेमकं काय घडलं\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nPHOTOS : ‘या’ भारतीयाचा शतकातील सर्वात मोठा दानशूर म्हणून सन्मान, तब्बल 7.60 लाख कोटींचं दान\nFact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं\nNeem Benefits : केवळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nHonda च्या ‘या’ शानदार बाईकवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर\nमराठी न्यूज़ Top 9\n“प��ण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nगुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-on-actress-nusrat-jaha-tmc-mp-and-divorce-474662.html", "date_download": "2021-06-25T01:36:50Z", "digest": "sha1:WHGZSZG4AOVFOOUCMBGZQVU6T66MS752", "length": 12063, "nlines": 233, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | एका बिघडलेल्या लग्नाची गोष्ट तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँंचं लग्न चर्चेत\nपश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांच्या कौटुंबिक घडामोडींची सध्या सर्वत्र चर्चा आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nSpecial Report | पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांच्या कौटुंबिक घडामोडींची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अगदी प्रसिद्धीच्या झोकात परदेशात जाऊन केलेल्या या लग्नात अल्पावधीतच बेबनाव आलाय. त्यातच नुसरत गरोदर असल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report, Actress Nusrat Jaha, TMC MP, Divorce,\nठाण्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु, मंगळवारी लसीचे 10000 डोस देणार\nलॉकडाऊन काळात वैवाहिक जीवनातही विष कालवले, दीड वर्षात पती-पत्नी कलहाच्या 376 तक्रारी\nअन्य जिल्हे 2 days ago\nतक्रारी वाढल्याने ऊर्जा मंत्री थेट विजेच्या खांबावर चढला; नंतर काय घडलं ते वाचाच\nराष्ट्रीय 6 days ago\nठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही लस मिळणार\nPhoto : फिटनेस विथ राम गोपाल वर���मा, ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले जिमधील फोटो\nफोटो गॅलरी 6 days ago\nअजित पवारांच्या सीबीआय चौकशीच्या ठरावातून भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर, जयंत पाटलांचा घणाघात\nअन्य जिल्हे4 mins ago\nजळगावच्या विद्यार्थिनींकडून अंधांना मदत करणाऱ्या तिसरा डोळ्याचा शोध, ‘गॅझेट’ उपकरणाची निर्मिती\nअन्य जिल्हे6 mins ago\nUK FCDO आणि महाराष्ट्र राज्यात सामंजस्य करार, हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना मिळणार\nसावधान, तुमचीही मुलं घरात चुकीच्या पद्धतीने बसताय मग ‘हे’ उपाय वाचाच, सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे\nऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात, प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक\nइंधन दरवाढीमुळे त्रस्त नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स, वाचून कळेना हसावं की रडावं\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nआंबिल ओढा परिसरातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमुकेश अंबानींची कंपनी 3 वर्षात देणार 10 लाख नोकऱ्या, गुरुवारी केली घोषणा\nभाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; नाना पटोलेंचा दावा\nअन्य जिल्हे55 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nअजित पवारांच्या सीबीआय चौकशीच्या ठरावातून भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर, जयंत पाटलांचा घणाघात\nअन्य जिल्हे4 mins ago\nकोरोना काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या आ. निलेश लंकेंची सातासमुद्रापार दखल, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मान\nअन्य जिल्हे1 hour ago\nभाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; नाना पटोलेंचा दावा\nअन्य जिल्हे55 mins ago\nऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात, प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक\nराज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती\nड्रायव्हरचा गाडीच्या वेगावरचा ताबा सुटला, थेट क्रॅश बॅरियरवर कार चढली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली\nWTC Final ची ट्रॉफी जिंकल्यानंतर केन विल्यमसनचं खास ठिकाणी फोटोशूट, आयसीसीने पोस्ट केले फोटो\nMaharashtra News LIVE Update | राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा, 14 टक्क्यांनी नफा वाढला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारुन बैलगाडा शर्यतीचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/khayyam-transit-today.asp", "date_download": "2021-06-25T00:18:24Z", "digest": "sha1:RKXWE4OUKXCDYCSPHEKXI5LNB5CYSF2N", "length": 13571, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "खय्याम पारगमन 2021 कुंडली | खय्याम ज्योतिष पारगमन 2021 Musician", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 75 E 35\nज्योतिष अक्षांश: 31 N 19\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nखय्याम जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nआता आपली कुंडली मिळवा\nखय्याम गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nखय्याम शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nजे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट्या कमकुवत व उद्विग्न वाटेल.\nखय्याम राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nखय्याम केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nया का���ात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nखय्याम मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nखय्याम शनि साडेसाती अहवाल\nखय्याम दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-25T00:07:57Z", "digest": "sha1:O2WMCYHR3ABTCYWLC7KVEN2ZKUHQN6ZG", "length": 44811, "nlines": 320, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोदावरी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\n(गोदावरी या पानावरून पुनर्निर्देशित)\nमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा\n१,४६५ किमी (९१० मैल)\n१,६२० मी (५,३१० फूट)\n३,५०५ घन मी/से (१,२३,८०० घन फूट/से)\nइंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा मांजरा\nपैठण(औरंगाबाद) गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम\nगोदावरी (मराठी - गोदावरी) नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.\nगोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होते असते. नदीतुन वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोंबर या चार महिन्यांतच वाहुन जाते.नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी.(समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जात आहे. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट,उर्वशी तट इत्यादी स्नानाचे खुप महत्त्व आहे.\n१ ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका\n२ महत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती\n३.१ इतर नद्यांशी तुलना\n३.२ अंटार्क्टिका आणि गोदावरी\n४ उपनद्या आणि प्रकल्प\n४.३ विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे\n४.५ ओरिसातून येणाऱ्या नद्या\n५ निसर्ग,शेती व आर्थिक\n६ बंधारे, पूल, नौकानयन\n६.२ गोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प\n१०.१ इतिहास संशोधन आणि उत्खनन\n१०.१.१ अंटार्क्टिका आणि गोदावरी\nप्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले.\nरामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात. एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते.\nत्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत.\nअहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात.\nऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्माण करण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉॅंग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला आहे.\nमहत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती[संपादन]\nगोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे.\nगोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. जायकवाडी सिंचन प्रकल्प हा अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.\nआंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथेही श्री‍रामाचे सुंदर मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत.\nआंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.\nगोदावरी आणि कृष्णा नदी बंगाल उपसागरास मिळताना-नासा फोटो\nसह्याद्रीच्या कुशीत पश्च���म घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी व खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.\nगोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.\nगोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.\nएकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.\n१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.\nपहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\nदारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी मुळा धरण प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - भोजापुर प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प\nकर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू ���दी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी\nविदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे[संपादन]\nमध्यप्रदेशातून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्यप्रदेशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.\nखेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा) प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत.\nनाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा गोसीखूर्द प्रकल्प\nकर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.[१]\nइंद्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तीसगड राज्य यांची सीमा इंद्रावती नदीने निश्चित होते.)\nनांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात.\nनैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.\nगोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात.\nगोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्यामॅंग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.[२]\nडौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले.\nगोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ���०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे.\nनदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.\nगोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.\nआंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.\nगोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प[संपादन]\nनाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे.\nपैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते, परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली (प्रस्तावित), वाकी (प्रस्तावित), भाम, मुकणे [३], अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत.\nजलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी.[४]\nअतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे.\n१९५५ - ६८ फूट\n१९८६ - ६८ फूट\n२००६ - ६८ फूट\nगोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते, त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात. सर्फेस वॉटर मध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे आणि बी. ओ. डी. जास्त आहे. तसेच फ्लोराईड आणि डिझॉल्वड सॉलीड्स यांचे प्रमाण सुद्धा अधिक आहेत.[१]\nजगातील सर्वांत लांब नद्या\nसर्वांत मोठी नद्यांची पात्रे\nइतिहास संशोधन आणि उत्खनन[संपादन]\nअंटार्क्टिका आणि गोदावरी १\nअंटार्क्टिका आणि गोदावरी २\nबेसमेंट स्ट्रक्चर संशोधन (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nदक्षिण आशियातील पाण्याचे स्रोत\nमहाराष्ट्र शासन निर्देशित नद्या\nसर ऑर्थर कॉटन चे योगदान\nमहाराष्ट्रातील पाणी प्रश्न आणि गोदावरी\nविदर्भ जलसिंचन विकास प्रकल्प\nटी.हणमंत राव मुख्य अभियंता आंध्रप्रदेश यांचा लेख\nमहाराष्ट्र इंटरबेसिन वॉटर ट्रांस्फर\nगोदावरी मराठवाडा जलसिंचन महामंडळ\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ५ नद्या विडिओ स्वरूपात\nनासिक(नाशिक) स्थान नामाची व्युत्पत्ती आणि गोदावरी लोकसत्ता संदर्भ\nकृष्णा गोदावरी जलद कृती आराखडा\nपहा - महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\nसर ऑर्थर कॉटन यांचे जीवन\nअडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी(कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान(सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी(नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी(मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान(बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू(तान) नदी\n^ \"गोदा स्वच्छतेचा मंत्र देणारा 'पंडित'\n२००६ मधील मुखपृष्ठ सदर लेख\n१० जानेवारी २०१८ कार्यशाळा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२१ रोजी ०५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/the-issue-of-parallel-water-pipeline-compensation-is-becoming-serious", "date_download": "2021-06-25T00:04:24Z", "digest": "sha1:I7B5YPJCETZ623EL63E6DCUEQWJCE2AY", "length": 18591, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महापालिका लावणार \"त्या' पिकांचा छडा ! \"समांतर'च्या नुकसानभरपाईचा मुद्दा ऐरणीवर", "raw_content": "\nभूसंपादनासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असता त्या ठिकाणी झाडे नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब संशयास्पद व गंभीर असल्याने याचा सॅटेलाईटच्या माध्यमातून छडा लावण्याचा निर्णय झाला.\nमहापालिका लावणार \"त्या' पिकांचा छडा \"समांतर'च्या नुकसानभरपाईचा मु���्दा ऐरणीवर\nसोलापूर : उजनी- सोलापूर (Ujani Dam) समांतर जलवाहिनी घालण्याकामी पीक नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. यासंदर्भातील आकडा प्रचंड फुगल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 26) महापालिका (Solapur Municipal Corporation) व स्मार्ट सिटी (Smart City) तर्फे करण्यात आलेल्या पाहणीवेळी एके ठिकाणी झाडेच गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे येथे याआधी कुठली पिके होती याचा छडा सॅटेलाईटच्या (Satellite) माध्यमातून लावण्यात येणार आहे. यावरून पीक नुकसान भरपाईचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. (The issue of parallel water pipeline compensation is becoming serious)\nहेही वाचा: होम आयसोलेशनमधील \"तो' रुग्ण सापडलाच नाही उपचार करणारे डॉक्‍टरांचे तोंडावर बोट\nसमांतर जलवाहिनीसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाची, उजनी येथे सुरू करण्यात आलेल्या जॅकवेलच्या कामाची तसेच वरवडे टोलनाक्‍याजवळ ब्रेक प्रेशर टॅंकची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेगळे- पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी भूसंपादनासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असता त्या ठिकाणी झाडे नव्हती असे निदर्शनास आले आहे. ही बाब संशयास्पद व गंभीर असल्याने या ठिकाणी पूर्वी कुठले पीक होते, याचा सॅटेलाईटच्या माध्यमातून छडा लावण्याचा निर्णय घेतला. येथे कुठले पीक होते याची माहिती घेऊन शासनाला कळविण्यात येणार आहे.\nहेही वाचा: कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार \nया वेळी एमजेपीचे अधिकारी भांडेकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप अभियंता, देविदास मादगुंडी, ढावरे, सहाय्यक अभियंता एजाज शेख, ड्रोण पायलट प्रवेश कसारे, मक्तेदार श्रीनिवास राव, सहाय्यक अभियंता उमर बागवान आदी उपस्थित होते.\nपीक घोटाळ्याच्या संशयाला वाव\nपूर्वीच्या अंदाजानुसार 55 कोटींची पीक नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते, पण ही रक्कम वाढून चक्क 130 कोटींवर गेल्याने यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचे वृत्त \"सकाळ'ने गत महिन्यात दिले होते. आजच्या पाहणीत झाडे गायब असल्याचे निदर्शनास आल्याने पीक घोटाळासंदर्भात संशयाला वाव मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज निर्माण झाली आहे.\nलस घेतल्यानंतर पाळा \"हे' नियम दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच\nसोलापूर : कोरोनावरील प्��तिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर\n आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी\nसोलापूर : शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे,\n\"नेव्ही'मध्ये सुरू होणार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया \"या' दिवसापासून करा अर्ज\nसोलापूर : इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी. 2021 मध्ये नौसैनिक (सेलर्स) भरतीसाठी नौदलाकडून एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आला आहे. भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, सेलर्स एंट्री - एए-150 आणि एसए\nसीबीएसई देणार विद्यार्थ्यांच्या नवविचार व कल्पनांना मोठे बक्षीस 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज\nसोलापूर : देशातील बौद्धिक संपत्तीकडे विद्यार्थ्यांचे हित जागृत करण्यासाठी, त्यांना संवर्धनासाठी प्रेरित करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वभाव आणि नावीन्यपूर्ण भावना जागृत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) स्थापना केली गेली आहे. यासाठी बोर्डाने शालेय मुलांसाठी इनोव्हेश\nगृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी \nसोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध\nनऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...\nभाळवणी (सोलापूर) : भारतात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना विवाहास अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित केल्यानंतर व अवघ्या 50 ऐवजी 25 लोकांमध्येच विवाह सोहळा करावा, असा आदेश काढल्यानंतर लग्न करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र लग्नाचा बस्ता बांधून नऊ महिने झाले\nकोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी\nसोलापूर : शहरात मागील 18 दिवसांत पाच हजार 155 रुग्ण वाढले असून त्यातील 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढण्याच्या कारणांचा शोध आता खुद्द महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनीच घ्यायला सुरवात केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांचा इतिहास तपासून तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत\nराज्यात होणार आठ दिवसांचा कडक लॉकडाउन जाणून घ्या नेमके कारण\nसोलापूर : कडक संचारबंदी लागू करूनही सात दिवसांत अडीच लखांहून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली आहे. राज्यात मागील सहा दिवसांत तीन लाख 79 हजार 54 रुग्ण आढळले असून दोन हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्‍सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा,\nहोम डिलिव्हरीसाठी परवानगी मिळवायचीय का\nसोलापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या कडक संचारबंदी काळात होम डिलिव्हरीसाठी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्ससह अन्य लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ई-पास दिले जात आहेत. घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी एकूण 773 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 647 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून\nलसीचे महत्त्व पटल्याने पहिल्या व दुसऱ्या डोससाठी गर्दी \nमाळीनगर (सोलापूर) : कोरोनाचा उद्रेक वाढल्याने लस घेणाऱ्यांच्या संख्येत आता मोठी वाढ होऊ लागली आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परतावे लागत आहे. अशातच सध्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षा करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/landslide/", "date_download": "2021-06-24T23:46:10Z", "digest": "sha1:76DA4C2JBVK2IHJABHT6INKQNGM5UK2A", "length": 4646, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Landslide Archives - MPCNEWS", "raw_content": "\nExpress Way: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून वाहतूक विस्कळीत\nएमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज (रविवारी) पहाटे दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.लोणावळा व खंडाळा घाट परिसरात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री पावसाच्या सोबत…\nKhandala : मंकीहिल जवळ दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत\nएमपीसी न्यूज- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि. 25) रात्री साडेदहा वाजता ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळली. या घटनेमुळे डाउन लाइन आणि मिडल लाइनवरील वाहतूक ठप्प झाली.दरड कोसळल्यामुळे मुंबईहून निघालेली चेन्नई एक्सप्रेस…\nLonavala : मुंबई – पुणे लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत\nएमपीसी न्यूज - मुंबई - पुणे लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून सकाळच्या सर्व रेल्वे गाड्या वेळेवर धावत आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप लाईनवरील दगड बाजुला करत ती सुरु करण्यात आली असली तरी सकाळी साडेसात वाजेपर्यत…\nVatpoornima News : पिंपरी चिंचवडमधील महिला पोलिसांनी केले ‘ऑनड्युटी वड पूजन’\nPimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त\nPimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…\nPimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर उद्या मिळणार लस\nChikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nHinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/2576-2/", "date_download": "2021-06-25T00:14:33Z", "digest": "sha1:UBMF2RUKYLMNOQUV4UMLGIIGE7QOQJ3M", "length": 12068, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'विद्यार्थ्यांनी करावा संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास' - Rashtramat", "raw_content": "\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\nमान्द्रेत सचिन परबमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून, तर पेडणेत मात्र अस्तित्वासाठी लढाई\nसंभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी\n‘जे. डी.’ च्यावतीने गोमंतकीय विद्यार्थ्यांना १० टक्के शिष्यवृत्ती\n‘एकाच देशात दोन संविधान, दोन ध्वज चालणार नाहीत’\n‘महाबळेश्वरची नाहक बदनामी थांबवा’\nHome/कला-साहित्य/‘विद्यार्थ्यांनी करावा संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास’\n‘विद्यार्थ्यांनी करावा संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास’\nमुंबई (अभयकुमार देशमुख) :\nविद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय संविधानाची उद्देशिका’ ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.\nआजच्या विद्यार्थ्यांमधून उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेतील उद्देशिकेचा अभ्यास विद्यार्थ्यानी अधिक जागरूकपणे केला पाहिजे, शिक्षकांनी तो करून घेतला पाहिजे. कोरोनाकाळात उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य वाढविण्याबरोबरच आपल्या आरोग्य संवर्धनाचीही काळजी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.\nप्रतिबंधक नियमांचं पालन करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण लवकरच यशस्वी होऊ, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लेखक, संपादक आणि प्रकाशकांचे विशेष कौतुक केले. प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी अतिशय कल्पकतेने या ग्रंथाची मांडणी केली असल्याचे गौरवोद्गार धनंजय मुंडे यांनी काढले. प्रत्येक घरात हा ग्रंथ नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.\nसंपादक विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी आभार मानले. या प्रकाशन सोहळ्यासाठी बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी, राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष तथा गटनेता कॅप्टन आशिष दामले, नगरसेवक प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राम लिये उपस्थित होते. या ग्रंथाचे लेखक प्रा.स्वप्नील सोनवणे, संपादक विठ्ठल मोरे तर प्रकाशक प्रा.संतोष राणे हे आहेत.\n'लक्षद्वीप'साठी 'राष्ट्रवादी'ची ५० लाखांची मदत...\n'पं. नेहरूंनी राखली गोव्याची स्वतंत्र ओळख'\n‘जनहिताला नेहमीच काँग्रेसने दिले प्राधान्य’\n‘लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन’वर ‘एक मुलाखत’\nभाऊसाहेब बांदोडकर ते डॉ. प्रमोद सावंत\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘बॉक्सिंगबद्दल आजही आस्था कायम’\n‘राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु’\nधारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग\nगरिबांच्या शौचालयावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \n‘ दादा काळे, पक्षाची बदनामी व धनगर समाजाची फसवणूक करू नका’\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nवट पौर्णिमेनिमित्त दीड हजार रोपांचे वाटप\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/shivrajyabhishek-ceremony-celebrated-nagpur-13948", "date_download": "2021-06-24T23:58:14Z", "digest": "sha1:XPNSIVA7AOMPOCUY5R2OTTJVWR6JFVVT", "length": 2954, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा", "raw_content": "\nनागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nनागपूर - शिवराज्याभिषेक Shivrajyabhishek सोहळा समिती नागपूरच्या Nagpur वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज नागपुरातील गांधी गेट जवळील शिवाजी महाराज चौक, महाल येथे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. Shivrajyabhishek ceremony celebrated in Nagpur\nकेंद्र सरकारकडून ट्विटरला शेवटची नोटीस\nसकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj यांच्या पुतळ्यावर दुग्धअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना वस्त्रर्पण करून माल्यार्पण करण्यात आले. सुवासिनींच्या हाताने शिवरायांची आ��ती करण्यात आली आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले.\nहे देखील पहा -\nरायगडानंतर Raigad नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. विदर्भातील अनेक ढोलताशा पथक महाराजांना मुजरा देण्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र या वर्षी कोरोना Corona चे सावट असल्या कारणामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/thane-mumbai-direct-metro-journey-7098", "date_download": "2021-06-25T01:28:34Z", "digest": "sha1:ZQ6QR5LDU6GBRK5PQ5HNNKQG5B7UBQM7", "length": 6667, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता ठाणे मुंबई होणार मेट्रोप्रवास", "raw_content": "\nआता ठाणे मुंबई होणार मेट्रोप्रवास\nमुंबई: वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या मार्गाचा 'जीपीओ'पर्यंत विस्तार करण्याचा 'एमएमआरडीए'चा प्रस्ताव होता. मात्र या टप्प्याचा खर्च कुणी करायचा, यावरून वाद होता. मात्र, भूखंड देण्याबाबत पोर्ट ट्रस्टच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. आता केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. केंद्रातही भाजप सरकार असल्याने मंजुरी मिळण्यात अडचण येणार नाही, असे मानले जात आहे.\nमेट्रो-४ मार्गातील वडाळा ते जीपीओपर्यंतच्या या टप्प्यात अनेक हेरिटेज वास्तू असल्याने या भागातील विस्तार भूमिगत असावा, असेही एमएमआरडीएचे म्हणणे होते. मात्र एलिव्हेटेड मार्गाच्या तुलनेत भूमिगत मार्गासाठी खर्च तिप्पट असल्याने, वाढीव खर्चाचा मुद्दाही कळीचा बनला होता. विस्तारित मार्गासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट थेट निधी देणार नसले तरी त्यांच्या मालकीचे काही व्यावसायिक भूखंड एमएमआरडीएला देणार आहे. या भूखंडांची किंमत विस्तारित मार्गाएवढी असेल. त्यामुळे आता वडाळा ते जीपीओ विस्तार भूमिगत असेल.\nवडाळा ते जीपीओपर्यंतचा पट्टा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित आहे. या भागातून मेट्रो गेल्यास पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनाही फायदा होईल, त्यामुळे या टप्प्यातील खर्च पोर्ट ट्रस्टने करावा, अशी एमएमआरडीएची मागणी होती. मात्र, सध्या पूर्व किनारपट्टीवर आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, मोकळ्या भूखंडांचा विकास करायचा आहे, त्यामुळे आम्हालाच निधीची गरज आहे, परिणामी पैसे देणे शक्य नाही, अशी भूमिका पोर्ट ट्रस्टची होती. मात्र या संदर्भात वरिष्ठ स्तरावर झालेली बोलणी यशस्वी ठरल्याने विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.\nमुंबईत प्रवेश करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांची पूर्ण भिस्त मध्य रेल्वेवर आहे. मात्र काही कारणास्तव ही सेवा कोलमडल्यास प्रवाशांचे अतोनात हाल होतात. त्यांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो. मेट्रोच्या विस्तारामुळे अशा प्रसंगी मेट्रोचा समर्थ पर्याय उपब्लध होईल. मेट्रोने थेट मुंबईत येता येईल. हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही दक्षिण मुंबईत येण्यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होईल.\nठाणेकरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास आगामी काळात आरामदायी व थेट होणार आहे. वडाळा ते ठाणे कासारवडवली मेट्रो-४ मार्गाचा विस्तार थेट दक्षिण मुंबईतील सर्वसाधारण टपाल कार्यालयापर्यंत (जीपीओ) करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्ताराबाबत एमएमआरडीए व मुंबई पोर्ट ट्रस्टमधील खर्चाबाबतची बोलणी यशस्वी झाल्याने या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत.\nमूळ वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली हा मार्ग ३२.३ किमीचा आहे. तर, विस्तार १२.७ किमी अंतरात होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/beneficial-to-eat-bananas-and-eggs-for-breakfast-467162.html", "date_download": "2021-06-25T01:51:58Z", "digest": "sha1:GKDLDZ4D46OMGCBN2UYHJURTGGBKY4XJ", "length": 17726, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसकाळच्या नाश्त्यामध्ये केळी आणि अंड्याचा समावेश करा, होतील अनेक फायदे \nनिरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा आहे. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा आहे. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर नाश्ता केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. (Beneficial to eat bananas and eggs for breakfast)\nसर्वांना प्रश्न पडतो म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये नेमके काय घेतले पाहिजे. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण शक्यतो सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन केळी आणि दोन अंडी घेतली पाहिजे. कारण केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.\nअंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.\nनाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते.\nअंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.\nकेळ्यामध्ये उच्च फायबर असते. म्हणून केळी खाणे फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे तुमचे हृदयही मजबूत बनवते. केळ्यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांना हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.\n(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\nपायांना सतत दुर्गंध येतोय मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा\nSide Effect | केसांना ब्लीच करताय सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो\nHealth | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nTea Benefit : आजारांपासून दूर राहण्यासाठी दुधाच्या चहाऐवजी ‘या’ हर्बल टी प्या\nलाईफस्टाईल फोटो 52 mins ago\nNeem Benefits : के���ळ चरबीच कमी करीत नाही तर शरीराला आतून साफ करतो कडुनिंबाचा रस\nलाईफस्टाईल 7 hours ago\nHair Care : जाड आणि चमकदार केसांसाठी कलोंजीचे तेल अत्यंत फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो 16 hours ago\nHome Remedies : आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर, वाचा \nलाईफस्टाईल फोटो 16 hours ago\nHealth Tips : पीरियड्समध्ये दही खाणे फायदेशीर आहे का जाणून घ्या तज्ज्ञांचे मत \nChanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nत्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nSpecial Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती नवे चकित करणारे खुलासे\nनाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ\nमुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’\nमराठी न्यूज़ Top 9\n“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”\nगुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला\nWTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’\nAquarius/Pisces Rashifal Today 25 June 2021 | पदोन्नती मिळू शकते, जवळच्या नातेवाईक किंवा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता\nSagittarius/Capricorn Rashifal Today 25 June 2021 | राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुम्हाला मन:शांती मिळेल\nसांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nअन्य जिल्हे8 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 25 June 2021 | ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा, शेजार्‍यांशी कोणताही वाद घालू नका\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/05/22/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B5-2/", "date_download": "2021-06-25T01:28:37Z", "digest": "sha1:A4EXCJMBKBF476UECUKLSOLGYKRTK3BT", "length": 20048, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डोंबिवलीत भाजप नगरसेवक विश्वजित पवार आणि कार्यकर्त्यांनी केले सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन..", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nडोंबिवलीत भाजप नगरसेवक विश्वजित पवार आणि कार्यकर्त्यांनी केले सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन..\nडोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना यावर नियंत्रण मिळवण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे सांगत राज्यात विविध ठिकाणी कार्यालयाच्या- घराच्या अंगणात ” मेरा आंगण—मेरा रणांगण` भूमिका घेत काळ्या फिती लावून भाजपने आंदोलन केले.डोंबिवलीतील भाजप नगरसेवक विश्वजित पवार आणि कार्यकर्त्यांनी तोंडाला क���ळ्या फिती लावून आणि महाविकास विकास आघाडीचा निषेध नोंदविणारे फलक हाती घेऊन महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.\nया आंदोलनात सुशील भावे, अनघा पवार, भिडे काकू,अपर्णा सुरंजे, श्रद्धा पवार, बाला मिस्त्री दिवेबाई,अशोक हळदिवे,आशिष अहिरे, वंदना गोडबोले, अश्विनी, अक्षय पवार म गणेश पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आंदोलन करण्यात आले.यावेळी नगरसेवक विश्वजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे फेल गेल्याने आंगण तेथे रंगागण असे आंदोलन केले आहे.राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हे सरकार यावर का नियंत्रण मिळवू शकत नाही याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना चाचणी रिपोर्टसाठी ३००० हजार रुपये आकाराने म्हणजे ही लूटच म्हणावी लागेल.तर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हि उप्चारासाचा खर्च जास्त आहे.सामान्य नागरिकांना रेशांनिग दुकानात धान्य मिळालेच पाहिजे. पण डोंबिवलीत अनेक रेशनिंग दुकानात गरीब नागरिकांना धान्य मिळत नाही.\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nनगरसेवक कुणाल पाटील यांची समाजसेवा… कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिकेची सोय..\nभाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांसह पदाधिकाऱ्यांंचे सरकार विरोधात आंदोलन\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nशैक्षणिक साहित्य खरेदीकडे विद्यार्थ्यांची पाठ : स्टेशनरी व्यवसाय धोक्यात ; ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम\nथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण स���ितीची स्थापना होणार\n८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन\nग्रामीण भागातील अंगणवाडीच्या मुलांची ‘आरोग्य तपासणी’\nकल्याण – डोंबिवलीतील पहिली अद्यावत व वातानुकुलीत अभ्यासिका : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nआंदोलन यशस्वी झाल्याचा मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\n���ोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमोखाड्यात महावितरणचा भोंगळ कारभार : कर्मचारी कमी, लाईनमन नाही ,अधिका-याची वाणवा ,विजेचा लपंडाव\nशिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gondia.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-2019/", "date_download": "2021-06-25T00:40:54Z", "digest": "sha1:O6WRRGU3X2NY5POTYCWTR7C3DNK37RPP", "length": 4558, "nlines": 109, "source_domain": "gondia.gov.in", "title": "जाहिरात - तलाठी महापदभरती 2019 ज़िल्हा गोंदिया | जिल्हा गोंदिया | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गोंदिया District Gondia\nगाव नमुना 1-क (1 ते 14)\nभाडेपट्ट्याने व कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीची माहिती\nजाहिरात – तलाठी महापदभरती 2019 ज़िल्हा गोंदिया\nजाहिरात – तलाठी महापदभरती 2019 ज़िल्हा गोंदिया\nजाहिरात – तलाठी महापदभरती 2019 ज़िल्हा गोंदिया\nजाहिरात – तलाठी महापदभरती 2019 ज़िल्हा गोंदिया\nजाहिरात – तलाठी महापदभरती 2019 ज़िल्हा गोंदिया\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/blog-post_66.html", "date_download": "2021-06-25T00:18:31Z", "digest": "sha1:TYEIZPGRULQQBEE5CSUHAGZTJ4T2VWIT", "length": 9911, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "वासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: ��रस्वती नगर येथे गुलालाची उधळण - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सांगली वासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: सरस्वती नगर येथे गुलालाची उधळण\nवासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: सरस्वती नगर येथे गुलालाची उधळण\nवासुंबे ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी विजय माने यांची एक मताने निवड: सरस्वती नगर येथे गुलालाची उधळण\nवासुंबे ग्रामपंचायतही तासगाव शहरालगत असल्यामुळे कायम चर्चेत असणारी ग्रामपंचायत आहे\nग्रामपंचायती हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये कायम अन्याय होत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांची होती.\" कित्येक वर्षे वार्ड न 3 मधील सरपंच व उपसरपंच हे पद मिळाले नाही. ही नाराजी सरस्वती नगर मध्ये होतीच हे लक्षात घेऊन खासदार संजय काका पाटील यांच्या पाठिंब्याने ही संधी पहिल्यांदाच सरस्वती नगर भागाला मिळाली आहे. सरस्वतीनगर भागाला विजय माने यांच्या रूपाने उपसरपंचपद मिळाल्याने सर्व स्थरातून सर्वत्र कौतुक होत आहे.\nयावेळी वासुंबे गावचे भाजपचे नेते संभाजी काकर, प्रशांत आबा पाटील, संजय लुगडे तसेच सरपंच छायाताई थोरात, मावळते उपसरपंच नानासो देवकाते व ग्रामसेवक चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शेळके, बाळासाहेब एडके, पोपट चव्हाण, राजू शिंदे, शोभा पाटील, खराडे, एडके तसेच युवा नेते शितल हाक्के, व रहिवाशी संतोष कोळेकर, नितीन एडके, सुशांत शेळके, कर्मचारी प्रदीप वाघमोडे, रमेश वाघमोडे, चेतन एडके, सुनीता जाधव, बजरंग शिंदे, उपस्थित होते सर्वानी नूतन उपसरपंच विजय माने यांचा सत्कार केला\nTags # महाराष्ट्र # सांगली\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यां���ी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/01/blog-post_10.html", "date_download": "2021-06-25T01:43:55Z", "digest": "sha1:CJEM5C7XQDNINOS2BWJTL4V3BPHBNSM5", "length": 12391, "nlines": 104, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "औषध निर्मिती उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनात दरवाढ - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र पुणे औषध निर्मिती उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनात दरवाढ\nऔषध निर्मिती उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनात दरवाढ\nऔषध निर्मिती उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनात दरवाढ\nकिमान वेतन सल्लागार मंडळ बैठकीत निर्णय_\nमहाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची ऑनलाइन बैठक संपन्न\n2 जानेवारी: रोजी महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची ऑनलाइन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये औषध व औषधनिर्मिती उद्योग यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतन दराबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. आणि या कामगारांच्या किमान वेतन दरवाढीबाबत निर���णय घेण्यात आला.\nतसेच अंगणवाडी सेवक, आशा वर्कर्स, बिडी उद्योगातील कामगार, औषध विक्रीमधील सेल्स व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आयटी क्षेत्रातील कामगार यांच्या करिता स्वतंत्र अनुसूचित उद्योग निर्माण करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सल्लागार मंडळाच्या ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले आहेत.\nमहाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ (Maharashtra State Minimum Wage Advisory Board ) विषयी :\nमहाराष्ट्र राज्यातील विविध उद्योगामध्ये काम करणा-या कामगारांचे किमान वेतन दर किमान वेतन कायद्यानुसार निश्चित केलेले आहेत. किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण करणे व किमान वेतन दराबाबत शासनास सल्ला देणे याकरिता शासनाने महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ घठीत केलेले आहे.\nया मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. रघुनाथ बबनराव कुचिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ कुचिक हे कामगार क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी व मंडळाचे नेतृत्व स्वीकारून सल्लागार मंडळावर यशस्वी कामगिरी केली आहे.\nनोव्हेंबर, २०१८ मध्ये मंडळ गठीत झाल्यापासून डाॅ. रघुनाथ कुचिक यांनी मुंबई, नाशिक आणि पुणे याठिकाणी सल्लागार मंडळाच्या बैठकांचे आयोजन करून कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा करून यशस्वी निर्णय घेतले.\n*महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची कामगिरी :*\n· सल्लागार मंडळांने एकूण ६७ अनुसूचित उद्योगांपैकी २७ अनूसूचित उद्योगातील किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण करण्याकरिता राज्य शासनास शिफारस करण्यात आली.\n· या २७ अनुसूचित उद्योगापैकी शासनाने ३ अनुसूचित उद्योगातील किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण करून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केल्या आहेत.\n· यामध्ये कारखाने अधिनियमांतर्गत येणारा अविशिष्ट उद्योग, दुकाने व व्यापारी आस्थापना उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत संस्था यानुसार लाखो कामगारांच्या किमान वेतन दरांमध्ये वाढ होऊन त्याचा लाभ या कामगारांना मिळत आहे.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # पुणे\nTags पश्चिम महाराष्ट्र, पुणे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nमुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nकर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक\nकोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tongue-the-mirror-of-the-digestive-system/", "date_download": "2021-06-25T01:20:17Z", "digest": "sha1:ECGBKMHNWFI4KS63DRELY7IKKO2HQQKN", "length": 17279, "nlines": 391, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Ayurveda News : जीभ - पाचन संस्थेचा आरसाच ! | Health News - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nजीभ – पाचन संस्थेचा आरसाच \nजिभेचे चोचले, जिभेला हाड आहे का किंवा उचलली जीभ … अशा अनेक म्हणी आपण रोज वापरत असतो. आरोग्याच्या दृष्टीने या जीभेला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदात रुग्ण परीक्षण करतांना जीभेचे परीक्षण नक्कीच केले जाते. जीभ, कर्मेन्द्रीय आणि ज्ञानेन्द्रीय असे दोन्ही कार्य करणारा अवयव आहे. जीभ रसज्ञान करवते तसेच बोलण्याचे कार्य करते.\nजीभ स्वच्छ गुलाबी असणे हे आरोग्याचे लक्षण आहे.\nजीभ अति लालवर्णी तसेच पीत हरीत स्तर असणे\nजीभेवर पांढरा स्तर असणे.\nजीभेच्या कडेला व्रण किंवा सूज असणे.\nरसज्ञान, अन्नाची चव न समजणे.\nजीभ कोरडी खरखरीत वाटणे. जीभ काळी पडणे. जीभेला कंप असणे.\nया सर्व जिव्हेच्या विकृती आहेत. पाचन व्यवस्थित होत नसेल, ज्वर असेल किंवा इतरही कोणता आजार असेल तर जीभेवर पांढरा पिवळा स्तर येऊ लागतो. शरीरात आम निर्माण झाला असल्यास जीभेवर पांढरा स्तर आपोआप दिसतो. पोट व्यवस्थित साफ होत नसेल तरीही जीभ आवरणयुक्त दिसते.\nसकाळी दंत धावनावेळी आपण स्वतःच जीभेचे परीक्षण करू शकतो. जीभेवर स्तर असेल तर वैद्याच्या सल्ल्याने लंघन पाचन औषधी उपयोग करून वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. आयुर्वेदात (Ayurveda) अष्टविध रुग्ण परीक्षेतील जिव्हेचे आरोग्य टिकविण्याकरीता नित्य दिनचर्येत जिव्हा निर्लेखन, गण्डूष, कवल कर्म सांगितले आहे.\nया विधींमुळे जीभ स्वच्छ होते. जिव्हा रोग होत नाहीत तसेच रसज्ञान व बोलण्याचे कार्य व्यवस्थित होते. जीभ स्वच्छ गुलाबी हे निरोगीपणाचे लक्षण आहे तर आवरणयुक्त जीभ शरीरात दोषांचे असंतुलन दर्शवणारी आहे. शरीराच्या या आरोग्य दिशादर्शकाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.\nह्या बातम्या पण वाचा :\nडोळे नाक कान घसा काळजी महत्त्वाची \nकुनख – नखाचे सौंदर्य कमी करणारा रोग \nगुडघेदुखी – वेळीच उपाययोजना महत्त्वाची \nपुदीना – सुगंधी पाचक वनस्पती\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमाळेगावात अजित पवारांच्या समर्थकावर गोळीबार, तालुक्यात चर्चेला उधाण\nNext article‘सभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, गृ���मंत्री वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/eka-lagnachi-pudhachi-goshta-after-lockdown-at-pune-59041/", "date_download": "2021-06-25T01:44:52Z", "digest": "sha1:PRQLCURPQKD26YCVZ4WHLH7KEO5NSMNQ", "length": 13530, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "eka lagnachi pudhachi goshta after lockdown at pune | ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या प्रयोगाने होणार नाटक अनलॉक! पुण्यात तिकीट वि��्री सुरू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nतिसरी घंटा वाजणार‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या प्रयोगाने होणार नाटक अनलॉक पुण्यात तिकीट विक्री सुरू\n‘रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सविनय सादर करत आहोत….’ हे वाक्य पुन्हा कानी पडणार आहे. कोरोना संसर्गमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. ९ महिने हा लॉकडाऊन सुरू होता. या काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. या लॉकडाऊनचा फटका सिनेमागृह आणि नाट्यगृहांनाही बसला. या काळात नाट्यगृहेही बंद होते. मात्र आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे नाट्यगृहेही सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर झी मराठी प्रस्तुत प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने नाटकांचा श्रीगणेशा सुरू होणार आहे. पुण्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी या नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत. या नाटकाच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे.\nकोरोना सुरक्षेच्या सर्व नियमांची काळजी घेऊनच नाटकाचे प्रयोग होणार आहेत. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या नाट्यरसिकांनी मास्क लावूनच नाटक पाहायला येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. तसेच प्रेक्षकांच्या हातावर सॅनिटायझर मारूनच त्यांना आत प्रवेश देण्��ात येणार आहे. तसेच प्रत्येक नाट्यरसिकाच्या शरीराचं तापमानही मोजण्यात येणार आहे. शिवाय नाट्यप्रयोगापूर्वी आणि नंतर प्रत्येक नाट्यगृहे सॅनिटाइज करण्यात येणार आहे. आजारी व्यक्तिने नाट्यगृहाकडे न येण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.\nझी मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाने नाट्यश्रुष्टी अनलॉक होतेय ह्याचा खूप आनंद होतोय. यामुळे नाट्यकर्मी आणि एकूणच नाट्य व्यवसायाला एक उभारी मिळेल, झी मराठी ची प्रस्तुती असलेल्या नाटकांची मेजवानी सुद्धा\nरसिकांना लवकरच अनुभवता येणार आहे. रसिकप्रेक्षकांनी सुद्धा नाट्यगृहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन येणाऱ्या\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbaikars-waiting-for-sputnik-residents-of-agripada-will-get-sputnik-vaccine-nrvk-135819/", "date_download": "2021-06-25T01:11:04Z", "digest": "sha1:LKNQKRFLPFEPHPQSMQ7GXSOC2WWL55FF", "length": 16812, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbaikars waiting for 'Sputnik'; Residents of Agripada will get Sputnik vaccine nrvk | मुंबईकरांना ‘स्प��टनिक’ची प्रतीक्षा; आग्रीपाड्यातील रहिवाशांना मिळणार स्पुटनिक लस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nमुंबईकरांना ‘स्पुटनिक’ची प्रतीक्षा; आग्रीपाड्यातील रहिवाशांना मिळणार स्पुटनिक लस\nरशियाने तयार केलेली जगातील सर्वात पहिली लस ‘स्पुटनिक’ची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून राहिली आहे. ही लस कोरोना संसर्गाविरोधात ९१ टक्के यशस्वी सिद्ध झाली आहे. राज्य सरकारला आठ आिण मुंबई पालिकेला सात पुरवठादारांनी स्पुटनिक लस देण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. परंतु, भारतात ही लस तयार करणारी डॉ. रेड्डी लॅबद्वारे पुरवठादार खरंच लस देण्यात सक्षम आहेत की नाही, हे निश्चित झाल्यानंतरच मुंबईकरांना लस मिळू शकणार आहे. तूर्त तरी मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.\nमुंबई : रशियाने तयार केलेली जगातील सर्वात पहिली लस ‘स्पुटनिक’ची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून राहिली आहे. ही लस कोरोना संसर्गाविरोधात ९१ टक्के यशस्वी सिद्ध झाली आहे. राज्य सरकारला आठ आिण मुंबई पालिकेला सात पुरवठादारांनी स्पुटनिक लस देण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. परंतु, भारतात ही लस तयार करणारी डॉ. रेड्डी लॅबद्वारे पुरवठादार खरंच लस देण्यात सक्षम आहेत की नाही, हे निश्चित झाल्यानंतरच मुंबईकरांना लस मिळू शकणार आ��े. तूर्त तरी मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.\nमुंबईसह राज्यात सध्या ऑक्सफर्डद्वारे विकसित कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन लसीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. कोविशिल्डला जागतिक आरोग्य संघटनेने देखील हिरवा कंदिल दिला आहे. परंतु, कोवॅक्सीनला मान्यता दिलेली नाही. परंतु, दोन्ही लसीने चाचणीमध्ये चांगले रिझल्ट दिले आहेत. या अभ्यासाच्या आधारावर कोविशिल्ड सुमारे ७१ टक्के आणि कोवॅक्सीन ८१ टक्के यशस्वी झाली आहे. परंतु, स्पुटनिक सर्वात पुढे आहे. त्यामुळे मुंबईकर ही लस घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.\nपालिकेने लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढली. या निविदेला ८ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. तसेच हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅब ज्यांनी रश्िायासाेबत करार करून लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी मात्र कोणत्याही कंपनीशी लस तयार करण्याचा करार केला नाही. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांिगतले की, स्पुटनिक लस कधी मिळेल, हे सांगणे कठीण आहे. आम्ही निविदा काढल्यानंतर ७ निविदाकारांनी स्पुटनिक लस पुरवण्याची तयारी दर्शवली, परंतु, बोलणे आणि करण्यात अंतर आहे. जोपर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत काहीही सांगणे ठिक नाही.\nआग्रीपाड्यातील रहिवाशांना मिळणार स्पुटनिक लस\nसध्या राज्य सरकार आणि पालिकेला जरी स्पुटनिक लस मिळत नसली तरी आग्रीपाड्यातील सुमारे ३ हजार रहिवाशांनी स्पुटनिक मिळवण्याची तयारी केली आहे. द मुंबई सेंट्रल अॅण्ड आग्रीपाडा अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट अंतर्गत येणाऱ्या ८० इमारतींमध्ये ६ ते ७ हजार रहिवासी राहतात. यापैकी कित्येकांनी लस घेतलीही आहे. आता ३ हजार जण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लस घेतील. डॉ. रेड्डी लॅबमधून हजार डोस मिळाले आहेत. त्यासाठी त्यांनी वोक्हार्ट रुग्णालयाची टायअप केले आहे.\nपालिकेने १ कोटी लसीसाठी निविदा काढली आहे. कोणत्याही कंपनीला हे टेंडर मिळाले, त्यांना अटीनुसार ३ आठवड्यांत लसीचा पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनी खरोखरच लस पुरवण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत, हे पहावे लागेल. आम्ही सर्व कागदपत्रे मागवली आहेत. त्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर कोणत्या कंपनीशी करार करणार, हे सांगता येईल.\n- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की ��ाय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sunday-megablocks-on-central-and-harbor-routes-of-railways-today-jumbo-block-on-the-western-railway-line-31443/", "date_download": "2021-06-25T00:32:27Z", "digest": "sha1:RFIBP3BL4WDOCIAEQOIJBSSALICN7ISB", "length": 15481, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "sunday Megablocks on Central and Harbor routes of railways today Jumbo block on the western railway line | आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून २५, २०२१\nमुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च\nनवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा\n चिंता वाढवणारी बातमी : ‘डेल्टा प्लस’ची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू\nमुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी\nपीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट\nGoogle ने कॉपीराइट प्रकरणी बोलो इंडिया ॲप Play Store वरून हटवले\nभाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्लाबोेल\nआज PM मोदींसोबत जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक; मेहबुबा मुफ्ती दिल्लीत दाखल, जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक, मुकेश अंबानी करु शकतात ‘या’ महत्वपूर्ण घोषणा\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर आंदोलक हजर\nSunday Mega Blockआज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या (down slow) मार्गावरील विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार (Vidyavihar) स्थानकांदरम्यान डाऊन जलद (down fast) मार्गांवर वळविण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यावर थांबतील. अप धीम्या मार्गावरील विशेष सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील.\n१५ मिनिटांनी उशिरा धावणार मेल, एक्सप्रेस गाड्या\nमुंबई (Mumbai) : मध्य रेल्वे (Central Railway), मुंबई विभाग (Mumbai Division) रविवारी (Sunday विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) शनिवारी रात्री ९ वाजल्यापासून ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक (jumbo megablock) घेण्यात येणार आहे. मध्ये रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर (up & down slow) सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.\nपनवेल-वाशी दरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० पर्यंत मेगाब्लॉक असेल. अप हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी १०:३० ते दुपारी ३:३५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या विशेष सेवा बंद राहतील.\nडाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९:३० ते दुपारी २:३० या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या विशेष सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात चालविण्यात येतील.\nपश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक\nपायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगाब्लॉक आवश्यक आहेत असे, मध्ये रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. पश्चिम रेल्वेचा शनिवार ब्लॉक तर वसई रोड व विरार स्टेशनच्या दरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणे देखभाल करण्याचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री ९:०० ते रविवारी दुपारी १:०० वाजेपर्यंत वसई रोड ते विरार दरम्यानअप व डाऊन जलद मार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार, सर्व मेल / एक्सप्रेस गाड्या १५ मिनिटे उशिराने चालणार आहेत.\nपश्चिम रेलवे द्वारा 21 सितम्बर 2020 को वसई रोड एवं विरार स्टेशनों के बीच 09.00 बजे से 13.00 बजे जम्बो ब्लॉक रखा जायेगा\nब्लॉक के दौरान अप एवं डाउन दिशा की सभी मेल/एक्सप्रेस ट्रेनें 15 मिनट विलंब से चल सकती हैं\nफोटो गॅलरी'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा\nव्हिडिओ गॅलरीअभि- लतिकाचं सत्य येणार घरच्यांसमोर\nव्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nजनतेच्या समस्यांचं आम्हाला काहीही घेणं-देणंच नाहीआम्हाला हवं तेच आम्ही करणार; अनेक ज्वलंत प्रश्‍न तरीही विधिमंडळ अधिवेशन २ दिवस\nMaratha Reservationमराठा आरक्षण आंदोलन महिनाभर स्थगित; राज्यातील आघाडी सरकारला तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, जून २५, २०२१\nनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/two-stories-of-two-cities-because-politics/", "date_download": "2021-06-25T00:37:36Z", "digest": "sha1:S4XAJMOM2ISPYCR3OJPV4KLTHP3MSWCZ", "length": 26453, "nlines": 399, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "दोन शहरांच्या दोन ��था, कारण... राजsssकारण !!! | Corona Article |Marathi News - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक…\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nदोन शहरांच्या दोन कथा, कारण… राजsssकारण \nमहाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधे करोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कामाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रशंसा केली आहे आणि मुंबई महापालिकेकडून धडे घ्या, असं थेट केंद्र सरकारला आणि दिल्ली सरकारला गेल्याच आठवड्यात सुनावले आहे. त्याउलट मुंबईचा शेजारधर्म लाभलेलं शहर पुणे पण मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गेल्याच आठवड्यात पुण्यात करोना अटोक्यात येण्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत पुण्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) करायला हवा, असं मत व्यक्त केलं आहे.\nतुलना होऊ शकत नाही, अशा दोन शहरांची तुलना करण्याची गल्लत केल्याने त्यातून एखाद्या शहराला अतिन्याय दिला जाऊ शकतो आणि एखाद्या शहरावर अतिअन्यायही होऊ शकतो. नेमकं तेच पुणं आणि मुंबई यांच्यासंदर्भात दोन वेगळ्या न्यायालयांच्या निरीक्षणातून घडलं आहे. त्याला काही कारणंही आहेत.\nमुंबईमधे करोना (Corona) कसा अटोक्यात आणला गेलाय, याच्या कहाण्या सर्वच माध्यमांमधून समोर आल्यात. त्यामधे सर्वाधिक महत्त्वाची भूमिका आहे ती मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal singh Chahal) यांची. त्यांना सर्वाधिकार दिले गेलेत कारण मुंबई पालिकेत शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता आहे आणि फेब्रुवारी २०२२ ला पुन्हा एकदा पालिका निवडणुकांना सामोरे जायचे आहे. चहल यांनी विकेंद्रित पद्धतीने अगदी वॉर्डस्तरापर्यंत डँश बोर्ड तयार करून त्यात अद्ययावत माहिती देण्याची व्यवस्था केलीय. रुग्ण करोना पॉझिटिव्ह झाल्यावर त्याला कळवण्याची व्यवस्थाही महापालिकेतर्फे केलीय आणि रुग्णाला घरी जाऊन अत्यल्प वेळात रुग्णालयात नेऊन दाखल करणे, गरज नसल्यास घरीच आयसोलेशनचा सल्ला देणे, हे सारं घरबसल्या मिळू शकतंय. रुग्णा��ा रुग्णालय किंवा बेड शोधत वणवण फिरावं लागत नाहीये.\nवॉर्डपातळीवर वॉररूम, रुग्णवाहिका, दरमहा पन्नास हजार रुपयांपर्यंत तात्पुरत्या डॉक्टरांना हंगामी वेतन देऊन फक्त मुंबईतल्या २५ वॉर्ड्समधे आठशे नऊशे डॉक्टर्स नियुक्त करणे, ओला-उबरसारख्या प्रवासी कंपन्यांच्या सर्व गाड्या घेऊन त्यांचे रूपांतर रुग्णाला रुग्णालयात हलवण्याच्या रुग्णवाहिकेत करणे, हे सगळं करायला पैसे लागतात. मुंबई पालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प चाळीस हजार कोटी रुपयांचा आणि पालिकेच्या विविध बँकात मिळून साठेक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्ती रकमेच्या फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा एफडी आहेत. एखाद्या छोट्या राज्याइतका मुंबईच्या अर्थसंकल्पाचा आकार आहे.\nत्याउलट पुण्यासह अनेक पालिकांची आर्थिक स्थिती पगार द्यायला पैसे नाहीत, अशी आहे. त्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून पुण्यात रुग्ण येतात आणि राज्य सरकारचे ससून रुग्णालय मूळ बाराशे खाटांचे आणि आता स्वतंत्र करोनाच्या इमारतीसह सोळाशे खाटांचे असले तरी करोनाच्या खाटा केवळ पाचशेच आहेत. त्यामुळे करोनाचा मुकाबला पालिका रुग्णालयांवर आणि जम्बो सेंटर्सवर आणि विविध पातळीवर निर्माण केलेल्या कोविड सेंटर्सवरच अवलंबून आहे.\nपुण्यामधे संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहेत आणि पालिकेवर सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी पुण्यात एक लाखाहून जास्ती सक्रीय रुग्ण आहेत, अशी दिशाभूल करणारी माहिती दिली तेव्हा त्यावर पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. हेच जर बारामतीबद्दल घडलं असतं तर अजितदादांनी कोण आहे रे कुंभकोणी, असं म्हणत वाभाडे काढले असते कारण महाधिवक्त्यांनी पुणे जिल्ह्याची माहिती दिली आणि ती पुणे शहराची माहिती आहे, असा न्यायालयाचा ग्रह झालाय, हे स्पष्टपणे दिसतंय. म्हणूनच पुण्याच्या महापौरांनी उच्च न्यायालयात वस्तुस्थितीदर्शक प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं सांगितल्यावर पवार यांनी थेट काकांची आठवण येईल, अशा शब्दात, बहुधा न्यायालय बंद आहे पण आपत्कालीन न्यायालयात सादर करा, असा वडीलकीचा सल्लाही पुण्याच्या महापौरांना दिला, पण पुण्याच्या बदनामीच्या विरोधात मीही तुमच्याबरोबर न्यायालयात येतो, असं दादा म��हणाले नाहीत. त्यामुळे महापौरांनी पालिकेमार्फत वस्तुस्थिती सांगण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलीच आहे.\nपुण्यात पुणेकरांनी महापालिकेत अजित पवार यांना एकहाती सत्ता कधीच दिलेली नाही, हा राग आहेच पण त्यात आज पालिकेत भाजपाची सत्ता आहे आणि पवार पालकमंत्री आहेत. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपाची क्षति कशी होईल आणि शिवसेनेच्या हातून भाजपाला मारून राष्ट्रवादीचं घोडं दामटण्याचा प्रयत्नही पुण्यात सुरू आहे. त्यादृष्टीनेच पालिकेच्या हद्दीलगतची २३ गावं समाविष्ट करण्याच्या ताज्या निर्णयाची प्रक्रियाही सुरू झालीय. त्यामुळे मुंबई आणि पुणं हे दोन सख्खे शेजारी असूनही करोनासंदर्भात पूर्ण भिन्न चित्र या दोन शहरात दिसत आहे.\nअर्थात, पुणेकरांनी आत्ताच्या लॉकडाऊनमधे शिस्त पाळून करोना रुग्णसंख्या (Corona Patient) कमी होण्यात योगदान दिलेच आहे. पण तरीही तार्किक किंवा वैद्कीय नव्हे तर राजकीय अंगाने विचार होणार असल्याने पुणे आणि मुंबईचं चित्र वेगळं रंगवलं जाईल. पुण्यात सत्ता भाजपाची, राज्यात भाजपाविरोधकांची आणि केंद्रात पुन्हा भाजपाची. त्यामुळेच आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने पुणे आणि मुंबई दोन्ही पालिकांचे करोना नियंत्रणासाठी कौतुक केलेय. समोरची वस्तू एकेक डोळा झाकून हलताना दिसते तसंच काहीसं हे चित्रं अहे. त्यामुळे जो काही भरवसा आहे तो पुण्यातल्या जनतेवरच आणि ते पुरेसे सूज्ञ आहेत, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसेंट्रल विस्टाचं काम थांबवा, लसीकरणासाठी पीएम केअर फंडचा पैसा खर्च करा; विरोधी पक्षांची मागणी\nNext articleगेल्या २४ तासात राज्यात ४६ हजार ७८१ नव्या कोरोना बाधितांची भर, ८१६ रुग्णांचा मृत्यू\nभाजपच्या विचारामुळेच विधानसभेला संधी मिळाली, रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक पवित्रा \n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पं���प्रधान मोदी\nममता बॅनर्जी यांनी अखेर केला न्यायाधीश बदलण्यासाठी अर्ज\nमुंबईत नऊ खासगी शिबिरांमध्ये २,०५३ लोकांना दिली बनावट लस\nराज्य सरकारच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल राखीव; अनिल देशमुखांवर नोंदलेल्या गुन्ह्याचा वाद\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\nअजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस’\nमुख्यमंत्र्यांशी नाराज असलेले जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला, अडीच तास गुप्त भेट\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, भाजपची...\nअजित पवारांना भाजप घेरण्याचा तयारीत सीबीआय चौकशीचा मांडणार ठराव\nभाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा फार्मुला ठरला\nओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचं पुन्हा केंद्राकडे बोट तर भाजपाचा आक्रमक...\n‘जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित करण्याला प्राधान्य’ – पंतप्रधान मोदी\nबॉलिवूडची बदनामी न करण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने दिले वचन\nसर्व राज्य मंडळांनी इयत्ता १२वीचे निकाल जुलैअखेर जाहीर करावेत\nसत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली : नाना पटोले\n‘ठाकरे सरकारमधील मंत्री झाले राजे, प्रत्येक खात्यात एक वाझे’, फडणवीसांचा घणाघात\n‘…तर भाजपने रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करावी’ : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/web-title-municipal-mayor-post-draw-politics-8257", "date_download": "2021-06-25T00:04:42Z", "digest": "sha1:WXE3YF6PE62SH3MZJOKGQKCVL6U46YQI", "length": 3712, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "महापौरपदासाठी आरक्षण जाहीर", "raw_content": "\nमुंबई - राज्यातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महापालिकांचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी असणार आहे.\nबृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर; तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकिता पांडे, महापालिकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव जाधव; तसेच महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.\nप्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम २०१७ मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना २००७ पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महापालिकांना सोडतीतून वगळण्यात आले; तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488560777.97/wet/CC-MAIN-20210624233218-20210625023218-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}